{"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-pollution-visual-pollution-71271", "date_download": "2018-05-28T01:33:57Z", "digest": "sha1:NT2H4TIQNROBUKNV22FI2DRJD2ME3K3D", "length": 20795, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news pollution Visual pollution पुण्यात वाढतेय बेसुमार ‘दृश्‍य प्रदूषण’! | eSakal", "raw_content": "\nपुण्यात वाढतेय बेसुमार ‘दृश्‍य प्रदूषण’\nसोमवार, 11 सप्टेंबर 2017\nपुणे - ‘‘अहो, फार लांबून नव्हे, येथूनच आलो... असेल आठ-दहा किलोमीटर अंतर. पण प्रचंड थकवा आला हो ’’, ‘‘मुंबईहून पुण्याकडे येताना एक्‍स्प्रेस वे संपेपर्यंत पोचण्यात जेवढे कंटाळलो नाही, तेवढे शिवाजीनगरहून हडपसरपर्यंत पोचताना वैतागलो ’’, ‘‘मुंबईहून पुण्याकडे येताना एक्‍स्प्रेस वे संपेपर्यंत पोचण्यात जेवढे कंटाळलो नाही, तेवढे शिवाजीनगरहून हडपसरपर्यंत पोचताना वैतागलो ’’ हे डायलॉग आपल्या कानांवर अधूनमधून पडायचे, ते अलीकडे नित्याचेच झाले आहेत. यामागची शहरातील प्रचंड वर्दळ, बेशिस्त वाहतूक ही कारणे तर आहेतच; पण आणखी एक कारण समोर येत आहे- ‘व्हिज्युअल पोल्यूशन’ अर्थात दृश्‍य प्रदूषण.\nपुणे - ‘‘अहो, फार लांबून नव्हे, येथूनच आलो... असेल आठ-दहा किलोमीटर अंतर. पण प्रचंड थकवा आला हो ’’, ‘‘मुंबईहून पुण्याकडे येताना एक्‍स्प्रेस वे संपेपर्यंत पोचण्यात जेवढे कंटाळलो नाही, तेवढे शिवाजीनगरहून हडपसरपर्यंत पोचताना वैतागलो ’’, ‘‘मुंबईहून पुण्याकडे येताना एक्‍स्प्रेस वे संपेपर्यंत पोचण्यात जेवढे कंटाळलो नाही, तेवढे शिवाजीनगरहून हडपसरपर्यंत पोचताना वैतागलो ’’ हे डायलॉग आपल्या कानांवर अधूनमधून पडायचे, ते अलीकडे नित्याचेच झाले आहेत. यामागची शहरातील प्रचंड वर्दळ, बेशिस्त वाहतूक ही कारणे तर आहेतच; पण आणखी एक कारण समोर येत आहे- ‘व्हिज्युअल पोल्यूशन’ अर्थात दृश्‍य प्रदूषण.\n ही काय भानगड आहे आम्ही आधीच वायुप्रदूषण, पाणीप्रदूषण, ध्वनिप्रदूषण यामुळे वैतागलो आहोत, त्यात ही नवी काय भर, असा प्रश्‍न पडू शकतो; परंतु अनेक जाणकार, अभ्यासू व्यक्तींना हे चौथ्या प्रकारचे प्रदूषण नक्कीच माहिती असणार आम्ही आधीच वायुप्रदूषण, पाणीप्रदूषण, ध्वनिप्रदूषण यामुळे वैतागलो आहोत, त्यात ही नवी काय भर, असा प्रश्‍न पडू शकतो; परंतु अनेक जाणकार, अभ्यासू व्यक्तींना हे चौथ्या प्रकारचे प्रदूषण नक्कीच माहिती असणार एकदा न्यूयॉर्कचे प्रसिद्ध वास्तुशिल्पज्ञ पुण्यात आले होते. त्यांना हॉटेल हयातपासून ‘सकाळ’ कार्यालयात यायला खूप वेळ लागला. आल्या-आल्या ते म्हणाले, ‘‘पुण्यात फिरताना खूप थकवा येतो.’’ वाहतूक कोंडीमुळे का, असे विचारले असता, ‘‘ते एक कारण तर आहेच; शिवाय दुसरे कारण आहे येथील ‘व्हिज्युअल पोल्यूशन’चे एकदा न्यूयॉर्कचे प्रसिद्ध वास्तुशिल्पज्ञ पुण्यात आले होते. त्यांना हॉटेल हयातपासून ‘सकाळ’ कार्यालयात यायला खूप वेळ लागला. आल्या-आल्या ते म्हणाले, ‘‘पुण्यात फिरताना खूप थकवा येतो.’’ वाहतूक कोंडीमुळे का, असे विचारले असता, ‘‘ते एक कारण तर आहेच; शिवाय दुसरे कारण आहे येथील ‘व्हिज्युअल पोल्यूशन’चे’’ दृश्‍य प्रदूषणाची सोपी व्याख्या करण्यात आली आहे. डोळ्याला त्रासदायक ठरणारी रचना म्हणजे दृश्‍य प्रदूषण. भारतासारख्या देशात जेथे सद्यःस्थितीच्या नियमनासाठी निर्माण करण्यात आलेल्या व्यवस्था कुचकामी ठरत आहेत. सध्याचे व्यवस्थापन आणि नियमांची अंमलबजावणी करताना या संस्था दमत आहेत. तेथे या नव्या प्रकारच्या प्रदूषणाकडे लक्ष कधी जाणार’’ दृश्‍य प्रदूषणाची सोपी व्याख्या करण्यात आली आहे. डोळ्याला त्रासदायक ठरणारी रचना म्हणजे दृश्‍य प्रदूषण. भारतासारख्या देशात जेथे सद्यःस्थितीच्या नियमनासाठी निर्माण करण्यात आलेल्या व्यवस्था कुचकामी ठरत आहेत. सध्याचे व्यवस्थापन आणि नियमांची अंमलबजावणी करताना या संस्था दमत आहेत. तेथे या नव्या प्रकारच्या प्रदूषणाकडे लक्ष कधी जाणार मोजके जाणकार वगळता आपल्या देशात या प्रदूषणाची साधी चर्चादेखील होताना दिसत नाही. मग नियंत्रण आणि नियमनाचा मुद्दा पुढे येण्याचे काही कारण नाही. जगाच्या पाठीवर असे अनेक देश आहेत तेथे या विषयावर केवळ चर्चाच नव्हे, तर संशोधनही होताना दिसत आहे. थोड्या प्रवासानेही शारीरिक आणि मानसिक थकवा येणे, डोकेदुखी, एकाग्र चित्त करण्याची क्षमता कमी होणे असे अनेक परिणाम दृश्‍य प्रदूषणामुळे आरोग्यावर होत आहेत, असे निष्पन्न झाले आहे. युरोप किंवा अमेरिकेत घरांच्या रचना किंवा व्यावसायिक बांधकामांमध्ये अनेक सामायिक बाबी आढळून येतात. यामागे दृश्‍य प्रदूषण कमी करण्याचाच विचार आहे आणि तो तिकडे अतिशय कटाक्षाने पाळला जातो. त्यासाठी नियमन करणाऱ्या संस्थाही निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यामुळेच तिकडील समूह रचनांमध्ये सौंदर्य दिसून येते. म्हणूनच युरोपात फिरताना, वाहनामधून लांबचा प्रवास केला तरी लोकांचा उत्साह कमी होत नाही. आपल्यासारखा कमालीचा थकवा जाणवत नाही. अर्थात, तेथील हवामानाची भूमिका यात महत्त्वाची आहेच.\nदिल्ली, मुंबई, कोलकता, चेन्नई ही भारताची चार महानगरे वेगाने विकसित झाली आहेत, असे आपण मानतो. मात्र विकासात सुसंगत सौंदर्यदृष्टीचा अभाव असल्याने दृश्‍य प्रदूषण प्रचंड वाढले आहे. विशेषत: नव्याने विकास झालेल्या भागामध्ये आलिशान इमारती, चमकणारे रस्ते, भव्य व्यापारी दालने होऊनदेखील तेथे फिरताना सौंदर्यानुभूती होत नाही. दक्षिण मुंबईत फिरताना नजरेला जो आल्हाददायकपणा वाटतो, तो उत्तर मुंबई किंवा नव्याने विकसित झालेल्या बृहन्मुंबईमध्ये अनुभवायला येत नाही.\nपुण्यामध्येही वेगाने नागरीकरण झाले; परंतु नागरिकरणाला निश्‍चित दिशा नसल्याने दृश्‍य प्रदूषणात भरच पडली आहे. खूप सुंदर, आखीव-रेखीव, चांगल्या इमारती उभारल्या आहेत. पण त्यांचे सौंदर्य त्यांच्या व्यक्तिगत स्तरावरचे आहे. अशा इमारतींचा संपूर्ण परिसर सुंदर बनला आहे, असे म्हणता येणार नाही. कारण एकूण शहराच्या किंवा संबंधित परिसराच्या रचनेमध्ये सुसंगतपणाचा अभाव आहे. विदेशामध्ये दृश्‍य प्रदूषणाकडे गांभीर्याने पाहिले जाते. स्कॉटलंडच्या राजधानीत नवीन बांधकाम करण्यासाठीचे नियम अत्यंत काटेकोरपणे पाळले जातात, इतके की शहराच्या सौंदर्य रचनेच्या चौकटीत बसणाऱ्या नव्या बांधकामाला परवानगीच मिळत नाही. लंडनसारख्या शहरातही त्या त्या भागाची समरूपता सांभाळली जाते, नवे रंगकामदेखील करायचे असेल, तर त्या भागासाठी निश्‍चित केलेल्या चौकटीतच, सुसंगत रंग निवडावा लागतो. आपल्याकडे या टोकाला जाण्यामुळे अनेक अडचणी येऊ शकतील. पण किमान नियमावली निश्‍चित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करायला हवी. शहरातील जाणकार वास्तुशिल्पज्ञांनी एकत्र येऊन यावर विचार करायला हवा.\nमेंदू ज्या ज्ञानेंद्रियांमुळे प्रभावित होतो त्यात डोळ्यांचे महत्त्व सर्वाधिक आहे. त्यानंतर कान आणि मग नाक, त्वचा इत्यादी. ध्वनी, वायू, वाढते तापमान यांसारख्या प्रदूषणामुळे या ज्ञानेंद्रियांची आधीच वाट लागली आहे. त्यात दृश्‍य प्रदूषणाकडे लक्ष नाही दिले तर मानवाच्या कार्यक्षमतेवर अधिक परिणाम होणार आहे. दृश्‍य प्रदूषण टाळणे शक्‍य आहे का याला पुण्यातील काही टाऊनशिपनी कृतीतून उत्तर दिले आहे. मगरपट्टा सिटी, अमानोरा सिटी अशी काही उदाहरणे देता येतील. तेथे गेल्यानंतर ‘आपण विदेशात तर नाही ना’ असे उद्‌गार सहजपणे निघतात. पुण्याचे नियोजन नीटनेटके व्हावे म्हणून स्वतंत्र ‘नियोजन विभाग’ सुरू केला होता. तरीदेखील दर दोन-तीन वर्षांनी रस्ते उखडले जात आहेत, नव्याने करण्यात येत आहेत. त्यामुळे नियोजन विभागाने नेमके काय काम केले, हा प्रश्‍न पडतो.\nनवी मुंबई - ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एमएमआरडीएने कोट्यवधी रुपये खर्च करून दोन उड्डाणपूल व भुयारी मार्ग बांधले आहेत. गेल्या...\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nमुली लवकर वयात येताहेत...\nमुंबई - बदलती जीवनशैली, फास्ट फूडची वाढती क्रेझ, इंटरनेटचा वाढता वापर आदी कारणांमुळे मुली लवकरच वयात येऊ लागल्या आहेत. या मुद्‌द्‌याकडे गांभीर्याने...\nठाणे स्थानकात स्वच्छतेची लगबग\nठाणे - ठाणे रेल्वेस्थानकाचा देशातील अस्वच्छ रेल्वेस्थानकांमध्ये आठवा क्रमांक आल्यानंतर सर्वच स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत \"...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://iapar.org/anandrang", "date_download": "2018-05-28T00:55:27Z", "digest": "sha1:UWZCIBT34MINDMVQJPW6XY7VQUM4DECB", "length": 30594, "nlines": 316, "source_domain": "iapar.org", "title": "Anandrang | IAPAR", "raw_content": "\nखास बच्चेकंपनीसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये \"आनंदरंग\" - कला अभिव्यक्ती शिबीर\nदिनांक १९ ते २६ मे,\nरोज सकाळी ९ ते १\nनाटक, संगीत, नृत्य, शारीरिक अभिव्यक्ती, चित्र, बाहुली-नाट्य, शास्त्रीय खेळणी, रंगभूषा, विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तींबरोबर गप्पा, सफर टेकडीची, डोंगर वाचन आणि इतर बरेच काही...\n८ ते १४ वर्षे\nप्रवेश शुल्क: रु. ५५००/-\nनावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क:\nखास बच्चेकंपनीसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये\nदिनांक १६ ते २३ एप्रिल,\nरोज सकाळी ९ ते १\nदिनांक १४ ते २१ मे,\nरोज सकाळी ९ ते १\nनाटक, संगीत, नृत्य, शारीरिक अभिव्यक्ती, चित्र, बाहुली-नाट्य, शास्त्रीय खेळणी, रंगभूषा, विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तींबरोबर गप्पा, सफर टेकडीची, डोंगर वाचन आणि इतर बरेच काही...\n८ ते १४ वर्षे\n२७० डी, भांबुर्डा, विखे पाटील हायस्कूल समोर,\nसेनापती बापट रस्ता, गोखले नगर,\nनावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क:\nनिखील गाडगीळ +९१ ९०११०८३१२७\nमृणालिनी वनारसे +९१ ९८२२०००८६२\nआनंदरंग मासिक कार्यक्रमांतर्गत दुसरा कार्यक्रम दि. १९ सप्टेंबर २०१६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यावेळी ‘द बॅलन्सिंग अॅक्ट’ या नाटकाचा प्रयोग होणार आहे. लहान मुलं मोठी होत असताना त्यांना ज्या अनुभवांना सामोरे जावे लागते त्यात अनेकदा त्यांना भीती, हिंसा या गोष्टींचा सामना करावा लागतो. ती यातून पुढे जात असताना काय काय होते, हे शोधण्याचा प्रयत्न या नाटकात केलेला आहे. विषय गंभीर असला तरी मुलांना आणि मोठ्यांना एकत्र बघता येईल अशा पद्धतीने मनोरंजनाची ग्वाही देणारा हा प्रयोग आहे. विशेष म्हणजे या नाटकाची भाषा ‘जिब्रिश’ आहे. जिब्रिश म्हणजे कोणतेही अर्थ नसलेले उच्चार. पाच तरुण कलाकार हा प्रयोग शारीरिक हालचाली, संगीत आणि जिब्रिश भाषेच्या आधाराने सादर करतात. या कार्यक्रमाचा तपशील पुढील प्रमाणे:\nनिखील गाडगीळ, अदिती वेंकटेश्वरन, अमृत सामक, अनुष्का वझे, ऋजुता सोमण\nकलाछाया सांस्कृतिक केंद्र, विखेपाटील शाळेसमोर, गोखले नगर, पुणे ४११ ०१६\nकार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे\nप्रयोगांसाठी संपर्क: निखील गाडगीळ: +९१ ९०११० ८३१२७ इमेल: iapar.india@gmail.com\nमुलांसाठी गंमत, मजा, शिक्षण, आनंद\nआनंदरंग म्हणजे मुलांसाठी सुट्टीचे गाणे. सुट्टीत कसलं ओझं नसतं, नवे काही करून बघण्याची ऊर्मी असते, कधी गाणे म्हणून बघावे वाटते, तर कधी डोंगरावर फिरायला जावे वाटते. निवांतपणाची गोडी असली म्हणजे अवघड सुद्धा सोपे होऊन जाते. ‘मला नाच अजिब्बात आवडत नाही’ म्हणणारा तालात पावलं टाकू लागतो, आणि मला चित्र येतच नाही म्हणणारा कागदावर अक्षरशः ओणवा होऊन चित्र काढण्यात दंग होऊन जातो. आपल्याला आपले खेळणे तयार करता येते हे मुलं शिकतात, खेळण्यातून विज्ञानाचे नियम ती शिकतात. मुलांना हे सुट्टीचं गाणं फक्त सुट्टीमध्ये नाही तर नेहेमी गाता यावं म्हणून आनंदरंग\nडॉ श्रीधर राजगुरू, अनिता राजगुरू, डॉ श्यामला वनारसे यांसारख्या बालकारणींच्या मार्गदर्शनाचा आनंदरंगच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. आनंदरंग हा उपक्रम कामगारांच्या मुलांसाठी शिबिरांच्या रुपात मूळ सुरु झाला. तूर्तास आनंदरंग तर्फे अनेक उपक्रम राबवले जातात. यामधे मुलांसाठी वार्षिक कार्यक्रम, दिवाळी आणि उन्हाळी सुटीतील शिबिरे, शाळांबरोबर मजेचे तास असे अनेक उपक्रम चालतात. यामधे भर पडते आहे ती आनंदरंगच्या मासिक कार्यक्रमाची.\nयावर्षी ऑगस्ट महिन्यापासून आनंदरंग मासिक कार्यक्रम सुरू होतो आहे. दर महिन्यात मुलांसाठी एक जाहीर कार्यक्रम असे या उपक्रमाचे स्वरूप आहे. या कार्यक्रमांचा मुख्य भर हा मुलांना सकस मनोरंजन पुरविणे असा आहे. यात नाटक, अभिवाचन, चित्रपट रसास्वाद, कथाकथन असे अनेक कार्यक्रम होणार आहेत. हे कार्यक्रम मुलांनी आणि पालकांनी एकत्र अनुभवावेत अशी कल्पना आहे. सदर कार्यक्रम सर्वांसाठी खुले असून याला कोणतेही प्रवेशमूल्य नाही.\nआनंदरंग वार्षिक उपक्रमाची माहिती\nआनंदरंगतर्फे एक वर्षभर चालणारा उपक्रम म्हणजे गंमत-रविवार. दर रविवारी दुपारी २ ते ४.३० या वेळात कलाछाया सांस्कृतिक केंद्र येथे मुले भेटतात आणि हवेसे-नवेसे काही करून बघतात. यात गोष्ट, नाटक, गाणं, चित्र-हस्तकला, हालचाल-नृत्य हे तर सगळं असतच पण रंजक खेळ, परिसर भेटी, चित्रपट रसास्वाद, विविध क्षेत्रातील जाणकारांशी गप्पा अशा विविध गोष्टी या रविवारच्या सत्रात चालतात. मुले सुटीतील शिबिरात येतात आणि मग त्यांना तशी मजा एरवी पण हवी असते. काही मुलांना शिबीर करणे जमत नाही परंतु त्यांना अभ्यासापलीकडची सर्जनशील मजा नेहेमी हवी असते. सातत्य असले म्हणजे मुलेही वेगळा प्रतिसाद देतात. याचसाठी वार्षिक कार्यक्रमाची आखणी केलेली आहे. मुलांच्या परीक्षा आणि मोठया सुट्यांचे काळ वगळता दर रविवारी एकत्र येऊन कला, विज्ञान यांवर आधारित विविध अनुभव घेणे असे या उपक्रमाचे स्वरूप आहे.\nनिखील गाडगीळ: +९१ ९०११० ८३१२७\nअमृत सामक: +९१ ९९२३७ ९६०२४\nदुसऱ्या शिबिरासाठी नाव नोंदणी सुरु झाली आहे\nखास बच्चेकंपनीसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये\nनाटक, संगीत, नृत्य, शारीरिक अभिव्यक्ती, चित्र, बाहुली-नाट्य, शास्त्रीय खेळणी, रंगभूषा, विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तींबरोबर गप्पा, सफर टेकडीची, डोंगर वाचन आणि इतर बरेच काही...\n८ ते १४ वर्षे\n१४ मे ते २२ मे २०१६\nसकाळी ९.०० ते १.००\nकलाछाया सांस्कृतिक केंद्र, २७० डी, भांबुर्डा, विखे पाटील हायस्कूल समोर, सेनापती बापट रस्ता, गोखले नगर, पुणे ४११ ०१६\nनिखील गाडगीळ +९१ ९०११० ८३१२७\nमृणालिनी वनारसे +९१ ९८२२० ००८६२\nइंटरनॅशनल असोसिएशन फॉर परफॉर्मिंग आर्ट्स अँड रिसर्च\nनाटक, संगीत, नृत्य, शारीरिक अभिव्यक्ती, चित्र, बाहुलीनाट्य, ओरिगामी, डोंगर वाचन, इत्यादी\nआनंदरंग हा एक बालविकास प्रकल्प आहे.\nगेल्या दोन दशकांपासून आनंदरंगचे काम सुरू आहे. आनंदरंगच्या शिबिरांमध्ये मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त अनेक उपक्रम करून बघायला मिळतात. सामाजिक अनुभव विस्तारणारे उपक्रम प्रत्यक्ष चालवता येतात आणि विविध कलामाध्यमांचा परिचय करून घेता येतो. स्वतःकडे जरा विचारपूर्वक आणि विश्लेषक दृष्टीने बघणे, स्वतःला नेमके काय म्हणायचे आहे ते स्पष्ट आणि सहजपणे सांगता येणे, तसेच आत्म-व्यवस्थापनासारखे व्यावसायिक विकासातही महत्वाचे असलेले गुण या कार्यक्रमात जोपासले जातात.\nमुलांमध्ये स्वस्थ आणि स्थिर व्यक्ती म्हणून विकसित होण्याची क्षमता असते. ही क्षमता प्रत्यक्षात अवतरताना कधी परिस्थितीचे थापटणे लागते तर कधी संधी चालून येतात. बालाविकासात आस्था असणारी मोठी माणसे मुलांसाठी संधी निर्माण करण्याची जबाबदारी उचलू शकतात.\nसध्याच्या व्यवस्थेत मुलांचे आयुष्य ठराविक दिनक्रमाच्या चौकटीत बंदिस्त होते. वेगवेगळ्या संदर्भांना धरून सृजनशील आविष्काराला वावच मिळत नाही. अशा बंधनांमधूनही आपण मुलांना थोडा स्वतंत्र अवकाश निर्माण करून देऊ शकतो. तिथे टी खुली होऊ शकतात, शोध घेऊ शकतात आणि स्वतःचा अनुभव पचवून वाढत राहू शकतात.\nसुट्टीतला वेळ मुलं स्वतःसाठी अधिक अर्थपूर्णरीत्या कारणी लावू शकतात. समवयस्कांबरोबर आणि मोठ्या माणसांबरोबर मुक्त, तणावरहित आणि खुला संवाद साधण्याची संधी आपण त्यांना देऊ शकतो. आपण जे काही करतो त्याचा आनंद घेणं आणि शेवटी ‘निकाल’ काय लागतो याबद्दलचा ताण न बाळगणं याला प्राधान्य देऊन आनंदरंगचे कार्यक्रम आखले जातात. नवीन गोष्टी शिकताना कुठल्याही परीक्षेचा किंवा दाखवून देण्याचा बोजा नसतो. स्वतःला रुचेल ते साहित्य, आवडेल तो उपक्रम निवडून काम करण्याची आणि नवी मैत्री वाढविण्याची संधी मुलांना मिळते. मुलांच्या तयारीनुसार विश्लेषक किंवा नेमकी अभिव्यक्ती शोधणारे अभ्यास त्यांच्यापुढे ठेवले जातात. आनंद आणि कल्पना यांचे राज्य मुलांना खुले करणारा हा प्रकल्प आहे.\nया प्रकल्पात मुलांबरोबर वेगवेगळे साहित्य वापरून वेगवेगळ्या कौशल्यांचा अंतर्भाव असलेले खेळ खेळले जातात. आनंदाला वाट करून देण्यासाठीही अनेक गोष्टींची योजना असते. एकाग्रता, शिस्त, सृजनशील स्वतंत्रता आणि स्पष्ट अभिव्यक्ती यांचा विकास स्वानुभावाप्रमाणेच कल्पनांच्या मार्फतही होत असतो. मुलांच्या निवडीनुसार शिबिराची भाषा मराठी, हिंदी किंवा इंग्रजी असते.\nएका सुट्टीत एक शिबीर घेऊन मुलांना सोडून देण्यावर आमचा विश्वास नाही. त्यामुळे वर्षभर सतत मुलांबरोबर काम करत राहण्यासाठी आनंदरंग हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.\n१० ते १५ वर्षे\n२ नोव्हेंबर ते ६ नोव्हेंबर २०१५\nसकाळी ९.०० ते १.००\n१६ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर २०१५\nसकाळी ९.०० ते १.००\nविखे पाटील हायस्कूल समोर\nसेनापती बापट रस्ता, गोखले नगर\nनिखील गाडगीळ +९१ ९०११० ८३१२७\nसंदीप मराठे +९१ ९८५०२ ४५५५९\nआम्ही फेसबुक वरही आहोत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://atulrajoli.blogspot.com/2017/07/blog-post_11.html", "date_download": "2018-05-28T00:59:23Z", "digest": "sha1:2G765Y26FEGPRCA4JRLX3IOHXVIXODD3", "length": 13116, "nlines": 208, "source_domain": "atulrajoli.blogspot.com", "title": "हे आहेत भारतातील वॉरन बफे... ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE", "raw_content": "\nहे आहेत भारतातील वॉरन बफे...\nघरातील दैनंदिन वस्तूंच्या खरेदीसाठी आपल्यापैकी बरेचजण डी-मार्ट स्टोअरचे नियमित गिऱ्हाईक असतील. डी-मार्टचा कारभार सांभाळणारी कंपनी अॅव्हेन्यू सुपरमार्ट्सने नुकताच शेअर बाजारात प्रवेश केला. इतर कंपन्यांच्या तुलनेत हा प्रवेश अधिक लक्षवेधी ठरला आहे. त्याचं कारण म्हणजे, शेअर बाजारात एखाद्या कंपनीच्या शेअरची किती रुपयांवर नोंदणी होईल हे ठरवण्यासाठी एक किंमत निश्चित करतात. त्याला 'इश्यू प्राइस' असं म्हणतात. डी-मार्टच्या शेअरची इश्यू प्राइसपेक्षा दुपटीने वाढीसह नोंदणी झाली.\nसंघटित रिटेल क्षेत्रातील अनेक मोठे व्यावसायिक कार्यरत आहेत. परंतु, सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किंमती आणि योग्य व्यावसायिक धोरणाचा समन्वय साधत डी-मार्टने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. कंपनीच्या नोंदणीला एवढा मोठा प्रतिसाद मिळण्याचं आणखी एक कारण म्हणजे मालक राधाकिशन दमानी. 'आर के दमानी' नावाने प्रसिद्ध असणार्‍या दमानींनी 2000 साली डी-मार्टची स्थापना केली.\nस्वतःभोवती अजिबात प्रसिद्धीचं वलय न बाळगणार्‍या दमानी यांच्याविषयी शेअर बाजारातील गुंतवणूकदारांविषयी कमालीचा आदर आहे. भारतातील रिटेल व्यवसायाचे स्वरूप पालटून टाकण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. अत्यंत साधं राहणीमान असणार्‍या दमानींचा बोलण्यापेक्षा कृती करुन दाखवण्यावर अधिक भर असतो. आणि डी-मार्टला प्राप्त झालेलं यश हा त्याचाच पुरावा आहे.\nडी-मार्टचे अनेक स्टोअर्स दुकाने रहिवासी भागात आहेत. प्रत्येक स्टोअरसाठी जागा भाड्याने घेण्यापेक्षा स्वतः जागा खरेदी करण्यावर कंपनीचा भर असतो. त्याचप्रमाणे, डी-मार्टचा प्रत्येक ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्याचा अट्टहास नाही. इतर रिटेल कंपन्यांप्रमाणे कंपनीने अन्नधान्य आणि किराणा उत्पादनांच्या विक्रीवर अधिक भर दिला आहे. त्यामुळेच कंपनीचा नफा आतापर्यंत टिकून आहे. एफएमसीजी क्षेत्रात विक्रेत्यांना(व्हेंडर्स) उशीरानेच पैसे मिळतात. मात्र, डी-मार्टकडून आपल्या विक्रेत्यांना अकराव्या दिवशी पैसे दिले जातात. यामुळेच, विक्रेते आणि कंपनीमध्ये सलोखा कायम आहे. याशिवाय, कंपनीने कर्मचार्‍यांना उत्कृष्ट वर्क कल्चर उपलब्ध करुन दिले आहे. एकदा कार्यपद्धती आणि तत्व समजावून सांगितल्यानंतर कर्मचार्‍यांना कामाचे पुर्ण स्वातंत्र्य दिले जाते.\nसाधारणपणे 1999 मध्ये दमानी यांनी रिलायन्स रिटेलच मुख्य कार्यकारी अधिकारी दामोदर माल या दोघांनी नेरळमध्ये अपना बझारची फ्रँचायझी सुरु केली. दामोदर माल तेव्हा हिंदुस्थान युनिलिव्हरमध्ये ब्रँड मॅनेजर म्हणून काम करायचे. दमानी यांनी यशस्वी उद्योजक होण्यासाठी सहा वर्षांकरिता शेअर बाजाराचा निरोप घेतला होता. सुरुवातीला संपुर्ण व्यवसायाचे स्वरुप समजावून घेण्यासाठी त्यांनी वेळ दिला. होलसेल आणि किरकोळ विक्रेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यानंतर डी-मार्टची सुरु झालेली गाडी अजून बंद पडलेली नाही. 2005 मध्ये माल यांनी फ्युचर समुहात सामील होण्यासाठी डी-मार्ट सोडायचं ठरवलं.\nडी-मार्टच्या व्यवसायात आतापर्यंत सातत्याने वाढ झाली आहे. या यशामागचं रहस्य म्हणजे अशा 25 गोष्टी आहेत ज्या कंपनीकडून वेगळ्या पद्धतीने परंतु सातत्याने केल्या जातात, असे दमानी यांनी स्वतः एकदा सांगितले होते. गुंतवणूक करत करत आयुष्यात खुप गोष्टी शिकलो असंही ते म्हणाले होते. कन्झ्युमर व्यवसायाची आवड आणि या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यानंतर आपणही या क्षेत्रात काहीतरी करावं असं त्यांनी ठरवलं आणि त्यातून डी-मार्टचा उदय झाला.\nशेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आणि रमेश दमानी यांच्याशी त्यांची चांगली मैत्री आहे. हे तिघेही शेअर बाजारातील आघाडीचे गुंतवणूकदार आहेत. दमानी यांची वैयक्तिक संपत्ती पाच हजार कोटींपेक्षा जास्त आहे. याशिवाय, अॅव्हेन्यू सुपरमार्ट्समधील हिस्सेदारीचा हिशेब वेगळाच. परंतु एवढं सगळं असूनही आपल्या कामाकडे अधिक लक्ष देत क्वचित माध्यमांसमोर येणाऱ्या दमानी यांना भारतातील वॉरन बफे आणि डी-मार्टला वॉलमार्ट संबोधले जाऊ लागले आहे\n- गौतमी औंढेकर, सकाळ\n#शेअर #गुंतवणूकदार #Dmart #RKDamani #डीमार्ट #दमानी\nयशस्वी माणसांचे सात मुलभूत गुणधर्म\nहमालाचा मुलगा बनला १०० कोटी रुपयांचा मालक\nहे आहेत भारतातील वॉरन बफे...\nआयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://godgappa.blogspot.com/2011/12/blog-post.html?showComment=1325262151906", "date_download": "2018-05-28T01:10:15Z", "digest": "sha1:J3I4NVHH22TJO2QLDQUMGAPEVU34EBKR", "length": 6602, "nlines": 90, "source_domain": "godgappa.blogspot.com", "title": "गोडगप्पा: नवं वर्ष ...!!!", "raw_content": "\nएक वर्ष संपत आणि नवीन वर्ष सुरु होत ...\nकधी धुमधडाक्यात कधी साध्या पद्धतीन .... पण नवीन वर्ष नेहमी च खूऊऊऊऊउप उत्सुकता घेऊन येत ...\nखर तर काय बदलत कॅलेंडरच पान पालटतो आपण नेहमीसारखे ....\nपण नेहमी पेक्षा खूप जास्ती कुतुहलाने ...\nदोन चार दिवसांपूर्वी विचार करत होते , या वर्षीचा संकल्प काय करायचा ....\nसंकल्प करण अवघड आणि पाळण त्याहून अवघड ...\nयाच विचारात होते आणि वाटलं , नव्या वर्षाला काय वाटत असेल येताना \nचुकून काही भावना किंवा बुद्धी असेल च त्याला , तर नवीन वर्ष काय Feel करत असेल १ January ला \nखूष होत असेल की घाबरत असेल \nजाणार वर्ष काही हितगुज करत असेल का नव्या वर्षाशी मोठ्ठ्यांनी सल्ला देण्याचा रिवाज ' वर्ष ' पण पाळत असतील का \nखूष होत असेल न येणार वर्ष ,आपल आगमन धुमधडाक्यात साजर होतंय हे बघून , गर्व वाटत असेल त्याला ही थोडासा नक्कीच वाटत असणार ;)\nठरवत असेल का एखाद वर्ष , आपण एखाद्या माणसाला काय देऊन जायचं किंवा काय घेऊन जायचं त्याच्याकडून \nनशीब म्हणून जी काही चीज मानतो आपण, त्याची बारा महिन्यांच्या मुदतीची कंत्राट निघत असतील न ..\nआणि कंत्राटदार दर वेळी नवा .... नवं वर्ष \nघाबरत ही असेल एखाद वर्ष ... भीती वाटत असेल त्याला त्याच्या स्वतःच्याच नशिबाची ...\nआपण lucky नाही ठरलो तर एखादा माणूस नेहमीच आपल्याला ' फालतू वर्ष ' म्हणून लक्षात ठेवेल या भितीन , झोप लागत नसेल वर्षांनाही ...\nएखाद वर्ष अविस्मरणीय ठरत असेल ,, खूप सुखाचे चार क्षण देऊन , खूष करून टाकत असेल एखाद वर्ष माणसांना ...\nवर्षहि उत्सुकतेन वर्तमानपत्रात भविष्य बघत असतील .... आपल्याला काय काय करायचं याच Time -Table ठरवत असतील त्यानुसार ...\nएखाद वर्ष चिडत असेल आदल्या वर्षावर , त्यान स्वतःच एखाद काम आपल्यावर ढकललं म्हणून ....\nकिंवा एखाद वर्ष खूष होत असेल , मागच्या वर्षीच्या प्रयत्नांच फळ आपल्या काळात मिळाल म्हणून \nजाऊ दे ... सध्यातरी ३१ च celebration काय करायचं हे ठरवते ....\nसंकल्पाच नाहीच ठरत आहे अजून ...\nLabels: काहीही, मराठी, वर्ष, संकल्प\nवर्षांना आपली भाषा येत असती तर :-)\nमला तर येणारे वर्ष एकदम भारी जाणार आहे .. :)\nसविता ताई: तू सांगितल्याप्रमाणे दुरूस्त्या केल्या :)\nआणि हो , खर च वर्षांना आपली भाषा यायला पाहिजे होती ... खूप बडबड केली असती मी त्यांच्याबरोबरही \nमराठी (3) काहीही (2) नात (2) कविता (1) किल्ला (1) गुणी (1) पाळीव (1) वर्ष (1) विश्वास (1) संकल्प (1) स्वा. सावरकर (1)\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nअविस्मरणीय - द ग्रेट गॅटस्बी\nछोटी छोटी सी बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/chitrapat-parikshan/", "date_download": "2018-05-28T01:05:12Z", "digest": "sha1:V7IUYI745M2YRXRTKJEOGSQR5GLUDAAS", "length": 2655, "nlines": 43, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "chitrapat parikshan – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसंपादकीय : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\nसरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nइतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत\nदिग्दर्शक : सचिन कुंडलकर कलाकार : सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर सचिन कुंडलकर यांचा चित्रपट म्हटलं की कलर्स, फ्रेशनेस आणि मुख्यतः\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra-ganesh-festival/ganesh-festival-2017-kolhapur-ganesh-utsav-ganesh-visarjan-70464", "date_download": "2018-05-28T01:34:29Z", "digest": "sha1:P5IEHK3YT4I3Q4WXXJOKTBM46TN3PW7E", "length": 16002, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ganesh Festival 2017 Kolhapur Ganesh Utsav Ganesh Visarjan कोल्हापूरातील डॉल्बीमुक्त मिरवणूक महाराष्ट्रात इतिहास घडवेल : चंद्रकांत पाटील | eSakal", "raw_content": "\nकोल्हापूरातील डॉल्बीमुक्त मिरवणूक महाराष्ट्रात इतिहास घडवेल : चंद्रकांत पाटील\nमंगळवार, 5 सप्टेंबर 2017\nकोल्हापूर : कोल्हापूरातील डॉल्बीमुक्त गणेश विसर्जन मिरवणूक ही महाराष्ट्रात इतिहास घडवेल, असा विश्‍वास महसूल व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केली. कोल्हापूरच्या प्रथम मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या श्रींच्या पालखीचे पुजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. श्री. पाटील यांनी ढोल-ताशा वाजवून मिरवणूकीला प्रारंभ केला. दरम्यान दुपारी 2 पर्यंत 150 मुर्तींचे विसर्जन करण्यात आले.\nकोल्हापूर : कोल्हापूरातील डॉल्बीमुक्त गणेश विसर्जन मिरवणूक ही महाराष्ट्रात इतिहास घडवेल, असा विश्‍वास महसूल व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज व्यक्त केली. कोल्हापूरच्या प्रथम मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्या श्रींच्या पालखीचे पुजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. श्री. पाटील यांनी ढोल-ताशा वाजवून मिरवणूकीला प्रारंभ केला. दरम्यान दुपारी 2 पर्यंत 150 मुर्तींचे विसर्जन करण्यात आले.\nदरम्यान पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूरातील डॉल्बीमुक्त मिरवणुक महाराष्ट्रात इतिहास घडवेल. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पुरक आणि डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात गणेश मंडळानी घेतलेल्या पुढाकाराबद्दल समाधान आहे. डॉल्बीही आरोग्यास घातक असून डॉल्बीमुक्त गणपती विसर्जन मिरवणूक काढून कोल्हापुरची जनता महाराष्ट्रात इतिहास घडवेल. डॉल्बीला फाटा देवून पारंपारित वाद्याचा मनमुराद आनंद घेतल्याबद्दल समस्त कोल्हापुरकरांचे विशेषत: मंडळांचे आणि गणेश भक्तांचे त्यांनी आभार मानावे तेवढे थोडे आहेत. गेल्या बारा दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात तसेच डॉल्बीमुक्त साजरा केला हिच परंपरा विसर्जन मिरवणुकीतही जोपासून डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणुकीतून कोल्हापूर महाराष्ट्रात इतिहास घडवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गणेशमंडळांनी आणि नागरिकांनी गणेशोत्सव उत्सवात आणि शांततेत पार पाडून प्रशासनास केलेल्या सहकार्यबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कोल्हापूर कोकण रेल्वेबाबत ते म्हणाले, हा रेल्वे मार्ग जोडण्याच्या कामास गती आली असून या कामाचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. आवश्‍यक निधी उपलब्ध झाला असून येत्या एक दोन महिन्यात काम सुरु होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पर्यावरणपूरक आणि डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात पुढाकार घेतल्याबदल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरच्या प्रथम मानाचा गणपती श्री तुकाराम माळी तालीम मंडळाचे तसेच शहर आणि जिल्ह्यातील सर्व मंडळांचे आभार मानले.\nयावेळी महापौर हसिना फरास, आमदार सतेज पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलीस अधिक्षक संजय मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमणार, महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रांताधिकारी सचिन इथापे, पोलीस उपअधिक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, सुरज गुरव, तहसिलदार उत्तम दिघे, संदिप चौगुले, स्वप्नील पाटील, ऍड. धनजंय पठाडे, आर. के. पोवार, विजय देवणे, उदय गायकवाड, दिलीप देसाई उपस्थित होते.\nश्री तुकाराम माळी तालीम मंडळाच्यावतीने कोल्हापूर -वैभववाडी या रेल्वे मार्गावरील अंबाबाई एक्‍सप्रेसचा केलेला देखावा मिरवणुकीत अंबाबाई एक्‍सप्रेस हा देखावा नागरीकांचे आणि भाविकांचे मुख्य आकर्षण ठरले.\nपावसातही मेट्रोचे काम सुसाट\nपुणे - पावसाळा सुरू होणार असला तरी, मेट्रो प्रकल्पाच्या कामाच्या वेगात तो अडथळा आणू शकणार नाही, कारण त्यासाठीची तयारी महामेट्रोने पूर्ण केली आहे....\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nदीड लाख गुन्हे तपासाअभावी रखडले\nहिंगोली - राज्यात तब्बल एक लाख 42 हजार गुन्हे तपासाअभावी रखडले असून, यात सर्वाधिक 21 हजार गुन्हे कोल्हापूर परिक्षेत्रातील आहेत. सदर गुन्हे...\nमुली लवकर वयात येताहेत...\nमुंबई - बदलती जीवनशैली, फास्ट फूडची वाढती क्रेझ, इंटरनेटचा वाढता वापर आदी कारणांमुळे मुली लवकरच वयात येऊ लागल्या आहेत. या मुद्‌द्‌याकडे गांभीर्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/three-producers-are-making-3d-ramayan-260327.html", "date_download": "2018-05-28T01:17:37Z", "digest": "sha1:SOXWICGBWNW2NGEA4HAZGYZY3PCOXZVN", "length": 11318, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'बाहुबली'नंतर आता बजरंगबली, 500 कोटींचं बनतंय 3डी रामायण", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \n'बाहुबली'नंतर आता बजरंगबली, 500 कोटींचं बनतंय 3डी रामायण\nहा सिनेमा तेलगू, तामिळ आणि हिंदीमध्ये तयार होईल. 3डीमध्ये शूट केला जाईल.\n11 मे : बाहुबलीच्या सुपरडुपर यशानंतर पौराणिक विषयांचे सिनेमे बनवण्याकडे निर्मात्यांचा कल आहे. महाभारतावर सिनेमा करण्याची चर्चा आहेच. पण बातमी अशी आहे की महाकाव्य रामायणावर सिनेमा बनणार आहे आणि तोही 3 डी.\n500 कोटींच्या या सिनेमासाठी तीन निर्माते एकत्र आलेत. अलू अरविंद, नमित मल्होत्रा, मधू मंतेना हे तिघं मिळून या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. हा सिनेमा तेलगू, तामिळ आणि हिंदीमध्ये तयार होईल. 3डीमध्ये शूट केला जाईल. तीन भागांमध्ये तो रिलीज केला जाईल.\nअलू अरविंद म्हणतात, ' ही एक मोठी जबाबदारी आहे. रामायण मोठ्या पडद्यावर पाहणं हा मोठा अनुभव असेल. '\nतीन निर्माते वर्षभरापेक्षा जास्त वेळ स्क्रीप्टवर काम करतायत. 1987 -88मध्ये रामानंद सागर यांचं रामायण प्रचंड लोकप्रिय झालं. 2008मध्ये सागर आर्ट्सनं पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर रामायण आणलं होतं.\nनिर्माते नमित म्हणातात, ' माझ्या तीन पिढ्या सिनेमात आहेत. भारतातल्या रामायण या महाकाव्याला मोठ्या पडद्यावर पाहणं ही एक अनुभूती ठरेल. प्रत्येकाला त्याचा अभिमान वाटेल. '\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/node/2831", "date_download": "2018-05-28T01:39:19Z", "digest": "sha1:6DL2GNKSRHFMS3356S4I27377PRHLVXK", "length": 25205, "nlines": 108, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "चरखा चला चला के.... | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nचरखा चला चला के....\nकमलाकर सोनटक्के यांनी प्रसिद्ध हिंदी नाटककार असगर वजाहत यांच्या ‘गोडसे @ गांधी डॉट कॉम’ या नाटकाचा विस्तृत परिचय ‘थिंक महाराष्ट्र’वर करून दिला आहे. त्यांनी या कृतीने एका विधायक सांस्कृतिक कार्याला हातभार लावला आहे.\nमी ‘नथुराम गोडसे बोलतोय’ या प्रदीप दळवी लिखित नाटकाचा तद्दन खोटेपणा समीक्षक य. दि. फडके यांनी त्यांच्या ‘नथुरामायण’पुस्तकात पुराव्यानिशी उघड केला होता. पण नाटकाला नाटकानेच उत्तर देण्याचे मोलाचे कार्य कोणी मराठी नाटककार करू शकला नाही. राजकारणाशी मराठी नाटककार विशेष निगडित नसतो आणि असला तरी तो त्याच्या राजकीय ज्ञानाचा वापर फक्त राजकीय शेरेबाजीसाठी त्याच्या नाटकातून करतो. अर्थात असगर वजाहत यांनी मराठी नाटकाला उत्तर म्हणून त्यांचे नाटक लिहिले नसणार हे निश्चित, पण आपातत:च ‘गांधी डॉट कॉम’ हा ‘नथुराम’ नाटकाला प्रतिवाद झाला आहे.\n‘नथुराम’ नाटक खोटे का तर त्या नाटककाराने त्याच्या सोयीसाठी सत्य घटना उलट्या केल्या आणि उलटे हेच सुलटे आहे असा दावा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मराठी नाटक पूर्णतः एकांगी झाले. नथुरामला धीरोदात्त नायक बनवण्याचा मराठी नाटककाराचा प्रयत्न इतका ढोबळ आहे, की तो अखेरीस सावरासावर करूनही लपवता येत नाही.\nहिंदी नाटकाची गोष्ट नेमकी उलट आहे. ते नाटक सत्य घटना आणि आभासी वास्तव यांचे अनोखे मिश्रण आहे. त्या नाटकात कोठेही सत्याचा वा इतिहासाचा किंचितही अपलाप केलेला नाही. तेथे कल्पित वास्तव ही शब्दयोजना चपखल बसते. माझ्या दृष्टीने ते ख-या अर्थाने 'ऐतिहासिक अनैतिहासिक' नाटक आहे.\nया नाटकात गोडसेचे उदात्तीकरण करण्याचा जसा किंचितही प्रयत्न केलेला नाही, तसे त्याचे खलत्वही भडक केलेले नाही आणि गांधीजींचे महात्म्यही अनावश्यक ठसवलेले नाही. गांधीभक्तीचे प्रतिनिधित्व त्या नाटकातील सुषमा या पात्रान्वये करून एक नमुना समोर ठेवला आहे. पण तो तेवढ्यापुरताच. तेथे गांधी देव नाहीत आणि गोडसेही राक्षस नाही. गांधी आणि गोडसे यांच्या रूपाने दोन परस्परविरोधी विचारधारा प्रेक्षकांसमोर येतात. त्यामुळे गांधीजींच्या व्यक्तिमत्त्वाला व विचारांना सखोलपणे समजावून घेण्याचा प्रयत्न तेथे जाणवतो. नाटककार त्या प्रयत्नात प्रेक्षकांना/वाचकांनाही नाट्यपूर्ण रीतीने खिळवून ठेवतो; त्यांना विचार करायला लावतो. गोडसेच्या विचारातील फोलपणा वा उथळपणा स्वाभाविकरीत्या प्रकट होतो, मुद्दाम अधोरेखित न करताही.\nगांधी-गोडसे यांची काल्पनिक भेट हे त्या अभिव्यक्तीचे प्रमुख नाट्यकेंद्र आहे. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीचा प्रसंग नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी त्यांच्या 'गांधी-आंबेडकर' नाटकातही चितारला आहे. उपजतच एका विशिष्ट विचारांच्या बांधिलकीमुळे गज्वी प्रयत्न करूनही एका दिशेला झुकते माप देण्यापासून स्वत:ला वाचवू शकलेले नाहीत. तोच धोका या 'गोडसे-गांधी' नाटकात लेखकाने टाळण्याचा प्रयत्न केला आहे आणि दोन्ही चरित्रनायकांकडे तटस्थपणे पाहण्यात तो यशस्वी झाला आहे.\nगांधीजींचे सचिव प्यारेलाल. शिवाय पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद ही सर्वच पात्रे प्रत्यक्षात बोलली असतील, तसेच बोलतात. लेखकाने त्यांचे संवाद अलंकृत केलेले वा सजवलेले नाहीत. नाटकातील बहुतांश संवाद ही प्रत्यक्षातील त्यांची त्यांची विधानेच आहेत. लेखकाने फक्त ती काल्पनिक भेटीच्या पार्श्वभूमीवर वापरली आहेत. त्यांची कौशल्यपूर्ण सांगड घातली आहे.\n'मैली चादर' या बिहारमध्ये घडणा-या कादंबरीतील बावनदास हे पात्र तसेच 'सुषमा' व 'नवीन' ही प्रेमकहाणीतील पात्रे, 'निर्मलादेवी', या सर्व व्यक्तिरेखा गांधीविचार प्रकट करण्यासाठी नाटककाराने मोठ्या कौशल्याने उपयोगात आणल्या आहेत. कस्तुरबा व गांधीजी यांचा प्रवेश तर नाट्यपूर्णच आहे. स्त्रीच्या दु:खाला गांधीजीच कारणीभूत झाले आहेत असा सरळ आरोप ती गांधीजींवर करते आणि गांधीजींना त्याबद्दल अप्रत्यक्षरीत्या कबुली द्यायला भाग पाडते. गांधीजींना प्रतिछायेच्या रूपात भेटणारी कस्तुरबा म्हणजे गांधीजींच्या मनातील भावनिक कल्लोळ आहे. तेथे नाटकाला थोडी मनोविश्लेषणात्मक डूब मिळते.\nसंपूर्ण नाटकात गांधीजी निरुत्तर होतात, ते फक्त या एका प्रसंगात.\nहिंदी नाटकाची गंमत अशी, की त्यातील प्रत्येक व्यक्तिरेखा एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न तर करते, पण त्याचबरोबर त्यात व्यक्तिरेखा आस्वादकाशीही मस्त संवाद साधतात. परिणामी प्रत्येक व्यक्तिरेखेचे म्हणणे, मग तिची बाजू कोठलीही असो त्याला पटते. अखेरीस गांधीजी जेव्हा सर्वांचे खंडन करतात, तेव्हा आस्वादक पूर्णपणे गांधीजींच्या बाजूला वळतो. मोठी रेघ काढली की त्याखालची रेघ आपोआप लहान व्हावी, तसेच हे होते. सगळ्या पात्रांबद्दल आत्मीयता वाटण्याचे कारण मुळात नाटककाराला ती प्रत्येक पात्राबद्दल आहे.\nयशस्वी नाटकाचे विशेषतः 'गोडसे @ गांधी डॉट कॉम' यासारख्या राजकीय नाटकाबाबत तेच व्यवच्छेदक लक्षण असते आणि ते या नाटककाराने प्रकट केल्यामुळे तो यशस्वी झाला आहे.\nया नाटकातून प्रकट झालेली गांधीजींची खरीखुरी मते वाचक/प्रेक्षकाला काळाच्या संदर्भात पटण्यासारखी नाहीत, पण म्हणून ती नाटककाराने नजरेआड केलेली नाहीत. स्वराज्य प्राप्त केल्यानंतर काँग्रेसने सत्तास्थान घेऊ नये, ती बरखास्त करावी हे मत त्यावेळी मान्य होण्यासारखे नव्हतेच, पण आज वाटते ते मान्य केले गेले असते तर देशाचे आजचे चित्र वेगळे झाले असते.\nप्रेमविवाह, संयम, ब्रह्मचर्य यांबाबतचे गांधीजींचे विचार प्रतिगामी वाटतात. पण त्यांचा एक विशिष्ट दृष्टिकोन म्हणून त्याकडे पाहायला नाटककार आस्वादकाला प्रवृत्त करतो.\nगोडसे व गांधी यांचे प्रवेश कमालीचे विचारप्रवृत्त करणारे आहेत. त्यामुळे हे नाटक केवळ राजकीय राहत नाही ते वैचारिकही होते. दोघेही त्यांच्या त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. येथे कोणीच 'पडते' घेत नाही. एके ठिकाणी गोडसेच्या संवादाचा आशय आहे, ‘येथे सर्व काही गांधीच आहे. आरोपी तोच, वकील तोच, न्यायाधीश तोच, शिक्षा देणारा तोच आणि त्याचाच निर्णय सारा देश मान्य करतो.’ करकरे याच्याबरोबरच्या गोडसेच्या या उद्गारांत गांधीजींची नेमकी प्रतिमा उभी केली जाते. गोडसेला गांधी किती आणि कसे कळले होते याचे हे वस्तुनिष्ठ उदाहरण आहे. खरे तर, एका क्षणी असे वाटते, की गांधीजी गोडसेबरोबर जो तात्त्विक वाद घालत आहेत त्यात गोडसेचा काही मतभेद नाही, पण सारे काही पटूनही ते उघडपणे मान्य करायला गोडसेचा हटवादीपणा आड येत आहे. एका दृष्टीने या नाटकातील गोडसे-गांधी वाद हा हट्टाग्रह विरुद्ध सत्याग्रह असा संघर्ष आहे. तो नाटककाराने छोट्यामोठ्या अन्य पात्रांसह नाटकभर खेळवला आहे. त्या नाटकाला ‘सत्याग्रह विरुद्ध हट्टाग्रह’ हे शीर्षक शोभून दिसले असते.\nगांधीजी, काँग्रेस बरखास्त करा एवढे सांगून गप्प बसत नाहीत, तर प्रत्यक्षात काँग्रेसचे सरकार उभे राहण्याअगोदर चार स्वतंत्र ग्रामराज्ये उभी करतात आणि त्यांच्या कारभाराला मार्गदर्शन करतात. ती सुरळीत चालतात.\nतुरुंगात गांधीजी केवळ गोडसेंबरोबर राहतच नाहीत तर तुरुंगातील सर्व कैद्यांना घेऊन संडास साफ करायची मोहीम सुरू करतात.\nएका जागी गप्प बसून फक्त आदेश देणा-यांपैकी गांधीजी नव्हते. प्रत्येक कार्यक्रमात ते जातीने भाग घेत असत. 'आधी केले मग सांगितले' या त्यांच्या जन्मजात प्रवृत्तीचे प्रत्यंतरच या दोन छोट्याशा प्रसंगांतून घडते. अखेरीस सोपे उत्तर काढून नाटककार प्रेक्षकांना दिलासा देणारा शेवट करत नाही. दोघेही दोन विरुद्ध दिशेला जातात. मध्येच गांधीजी थांबतात. काय झाले म्हणून गोडसे त्यांच्या मागे जातो. गांधीजींची प्रेक्षकांकडे पाठच आहे. ते गोडसेकडेही बघत नाहीत. त्याचा हात ते त्यांच्या खांद्यावर घेतात आणि दोघे चालू लागतात.\n नाटककार निर्णय प्रेक्षकांवरच सोपवतो. प्रेक्षकांना-वाचकांना अस्वस्थ करत, विचारप्रवृत्त करत संस्कृत पठनाच्या आवाजात नाट्यगृहातील नाटकावर पडदा पडतो. पाच-दहा पुस्तके वाचूनही कळणार नाहीत एवढे महात्माजी या छोट्या नाट्यकृतीत कळतात; बरेच खोलवर आकळतात. गांधीजींच्या नावाने ढोंगबाजीला ऊत आलेल्या आजच्या दिवसांत अशा नाट्यकृतींची पूर्वी कधी नव्हती एवढी गरज आहे. लवकरात लवकर या नाटकाचा मराठी अनुवाद होणे व त्याचे पुस्तक प्रकाशित होणे अगत्याचे आहे. असगर वजाहत यांचे या पूर्वीचे नाटक ‘जिसने लाहोर नही देखा...’ या नाटकाचे रुपांतर नाटककार शफाअत खान यांनी ‘राहिले घर दूर माझे’ या नावाने केले होते. फाळणीच्या प्रश्नावरचे ते नाटक कथानकप्रधान होते. ते व्यावसायिक रंगमंचावर यशस्वी झाले होते.\nगांधीजी आपल्यातून निघून गेले. सत्तर वर्षें उलटली तरी ‘गांधी चरखा’ म्हणजेच गांधी चक्र चालतच आहे. असगर वजाहत लिखित अशा कलाकृतीची तिच्या अनुवादाने या चक्रात अधिक चैतन्य निर्माण होईल आणि ढोंगबाजी नामोहरम होईल. हाच एकमेव अहिंसात्मक मार्ग आहे. महात्माजींच्या भाषेत सांगायचे तर ‘चरखा चला चला के... ’\nअसे प्रयोग , अशी खूप समीक्षा होणं ... खरं तर लोकशाहीत अभिप्रेत आहे. पण सध्या माझं तेच सत्य ...हुकूमशाहीच्या वातावरणात ..असे विषय स्तुत्यच.\nकमलाकर नाडकर्णी गेली पन्नास वर्षे नाट्यसमीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी पाच नाटकांचे अनुवाद केले आहेत. एक स्वतंत्र बालनाट्य लिहिले आहे. ते सुधा करमरकर यांच्या बालनाट्य संस्थेत पंधरा वर्षे लेखक, दिग्दर्शक व कलावंत म्हणून कार्यरत होते. त्यांना उत्कृष्ट नाट्यपरीक्षक म्हणून सहा पुरस्कार मिळाले आहेत. नाडकर्णी यांनी महानगरी नाटक, राजा छत्रपती (बालनाट्य), नाटकी नाटक (आगामी) ही पुस्तके लिहिली आहेत.\nचरखा चला चला के....\nभ्रष्टाचार निर्मुलन, सेक्युल्यॅरिझम आणि गांधीजी\nसंदर्भ: महात्‍मा गांधी, हिंदस्‍वराज्‍य\n‘कोकण गांधी’ अप्पासाहेब पटवर्धन\nसंदर्भ: महात्‍मा गांधी, भारतीय स्‍वातंत्र्य संग्राम, मीठाचा सत्‍याग्रह, कणकवली शहर\nनवभारत छात्रालय – दापोलीचे लेणे\nसंदर्भ: महात्‍मा गांधी, दापोली\nगोडसे @ गांधी डॉट कॉम - गोडसे-गांधींचे न सुटणारे कोडे\nगांधीजी चार अंगुळे वर\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/tukaram-gatha/page/29/", "date_download": "2018-05-28T01:04:35Z", "digest": "sha1:BV77KNZJKM7BEFS6JO2PRDUJXIY2LZHM", "length": 6358, "nlines": 137, "source_domain": "www.marathimati.com", "title": "तुकाराम गाथा | Tukaram Gatha - Page 2", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » सेवा - सुविधा » विचारधन » तुकाराम गाथा » पान २\nसंत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा\nतुकाराम गाथा - [Tukaram Gatha] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.\nतुकाराम गाथा - अभंग ३३७\nतुकाराम गाथा - अभंग ३३८\nतुकाराम गाथा - अभंग ३३९\nतुकाराम गाथा - अभंग ३४०\nतुकाराम गाथा - अभंग ३४१\nतुकाराम गाथा - अभंग ३४२\nतुकाराम गाथा - अभंग ३४३\nतुकाराम गाथा - अभंग ३४४\nतुकाराम गाथा - अभंग ३४५\nतुकाराम गाथा - अभंग ३४६\nतुकाराम गाथा - अभंग ३४७\nतुकाराम गाथा - अभंग ३४८\n« पहिले२०२१२२२३२४२५२६२७२८२९३०३१ अधिक »\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nआकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\nसर्व विभाग - दुवे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t9591/", "date_download": "2018-05-28T01:13:48Z", "digest": "sha1:W6YNMCMXBLLM7GVZ2ICGWCVEZO6JSFEQ", "length": 2691, "nlines": 58, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-मनापाशी शब्द असते...", "raw_content": "\nहीच कविता चित्रकवितेत पहायची असेल तर येथे क्लीच्क करा ..\nमनापाशी शब्द असते तर काय घडले असते\nलपलेले भाव सारे आक्रंदून बाहेर आले असते \nअनेक वेळा अनेक विचार मनामध्ये दडले असतात\nत्यामुळेच माणसे जगांस वरून वरून सभ्य वाटतात \nअशा ढोंगी लोकांचे मुखवटे गळून पडले असते\nपरोपकाराची भावना नेहेमीच दिसून येत नसते \nम्हणून वाटते मानवाला परोपकार बुद्धी नाहीं\nन बोलताही त्यांचे संगे मग भाव कळून आले असते \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/thane-news-women-suicide-70215", "date_download": "2018-05-28T01:32:52Z", "digest": "sha1:AU2PRSDL2A74HSUC7LC6YX2Z6ZAHBMUK", "length": 9359, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane news women suicide नर्सरी संचालिकेची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 4 सप्टेंबर 2017\nठाणे - ठाण्यातील टेकडी बंगला परिसरातील एका नर्सरीच्या संचालिकेने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. श्रद्धा लाड (वय 40) असे त्यांचे नाव आहे. पाचपाखाडी येथील टेकडी बंगला परिसरातील स्नेह रश्‍मी संकुलात त्या राहत होत्या. त्या घरातच वंडर किड्‌स नर्सरी चालवत होत्या. काल सायंकाळी घरात कोणीही नसताना श्रद्धा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. श्रद्धा यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही.\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nऔद्योगिक ग्राहकांना महावितरणचे अभय\nपुणे - वीजबिल न भरल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून \"अभय योजना' जाहीर...\nरोनाल्डोचा रेयाल माद्रिदला निरोप\nकिएव - रेयाल माद्रिदचा चेहरा असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो; तसेच चॅंपियन्स लीगच्या अंतिम सामन्याचा हिरो गेराथ बेल हे रेयाल माद्रिद संघाचा निरोप...\nअधिकाऱ्यांच्या दालनांत पालिकेकडून फवारणी\nपुणे - महापालिकेत झुरळ आणि उंदरांचा सुळसुळाट झाल्याने प्रशासनाकडून सलग दोन दिवसांच्या सुटीचे निमित्त साधून पदाधिकाऱ्यांच्या दालनांत औषध फवारणी...\nभिवंडीत दोन कृषी अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना मुद्देमालासह अटक\nभिवंडी - भिवंडी तालुक्‍यातील कृषी विभागात शेतकऱ्यांकडून चिरीमिरी घेतल्याशिवाय शेतीची कामे होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/aashvi-nagar-news-murder-suicide-70833", "date_download": "2018-05-28T01:32:34Z", "digest": "sha1:OFGJEGBIV3VIAIUTPOWWJLOGG3XG3Q7N", "length": 10770, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "aashvi nagar news murder & suicide दोन मुलांचा खून करून पित्याची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nदोन मुलांचा खून करून पित्याची आत्महत्या\nशुक्रवार, 8 सप्टेंबर 2017\nआश्‍वी (जि. नगर) - पोखरी बाळेश्‍वर (संगमनेर) येथे दोन अल्पवयीन मुलांची गळा दाबून हत्या करून त्यांच्या पित्याने आत्महत्या केल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले. अशोक संतू फटांगरे (वय 35), अस्मिता (वय 12) व प्रफुल्ल (वय 7) अशी मृतांची नावे आहेत.\nआश्‍वी (जि. नगर) - पोखरी बाळेश्‍वर (संगमनेर) येथे दोन अल्पवयीन मुलांची गळा दाबून हत्या करून त्यांच्या पित्याने आत्महत्या केल्याचे गुरुवारी सकाळी उघडकीस आले. अशोक संतू फटांगरे (वय 35), अस्मिता (वय 12) व प्रफुल्ल (वय 7) अशी मृतांची नावे आहेत.\nपोखरी बाळेश्वर शिवारातील शेतातील वस्तीवर फटांगरे हे पत्नी, मुलगा व मुलीसह राहत होते. त्यांची पत्नी बुधवारी (ता.7) माहेरी गेली होती. घरात अशोक व दोन्ही मुले होती. त्यांनी रात्री मुलगी अस्मिता व मुलगा प्रफुल्लची गळा दाबून हत्या केली. नंतर घरासमोरील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.\nसंतू देवजी फटांगरे यांनी आज सकाळी घारगाव पोलिसांना याबाबत माहिती दिली. आर्थिकदृष्ट्या हलाखीचे जीवन जगणारा अशोक काही वर्षांपासून मणक्‍याच्या आजाराने त्रस्त होता. त्यामुळे आलेल्या नैराश्‍यातून त्याने हे कृत्य केल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. अस्मिता सहावीत आणि प्रफुल्ल दुसरीत शिकत होता.\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nठाणे स्थानकात स्वच्छतेची लगबग\nठाणे - ठाणे रेल्वेस्थानकाचा देशातील अस्वच्छ रेल्वेस्थानकांमध्ये आठवा क्रमांक आल्यानंतर सर्वच स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत \"...\nसुधागड तालुक्यात अकरा ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत ; ७३ टक्के मतदान\nपाली : सुधागड तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुक रविवारी (ता.२७) शांततेत पार पडली. या अकरा ग्रामपंचायतींमध्ये...\nपोलिसातील माणूसकी -वर्दीतील माणुसकीने वाचले प्राण\nचिखली : सायकलस्वाराला मोटारीची धडक बसल्याने गंभीर जखमी झालेली व्यक्ती बेशुद्ध होऊन पडते. बघ्यांची गर्दी होते. मात्र, त्या व्यक्तीला मदत करण्यास...\nडिझेल दरवाढीमुळे शेतीच्या मशागतीचा खर्च वाढला\nतळवाडे दिगर(जि.नाशिक) : सध्या खरीप हंगामातील पेरणीचे दिवस येऊन ठेपल्याने मशागतीचा कामांना वेग आला आहे. या कामांसाठी मजुरांची गरज भासू लागली आहे. यंदा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/datawind-pocketsurfer5-price-p6J4qn.html", "date_download": "2018-05-28T01:52:42Z", "digest": "sha1:JQ6IVORN7PUZZF57QC4F5KXZTC6QRIQR", "length": 17817, "nlines": 494, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "डाटाविंड पॉकेटसुरफेऱ५ सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nकूपन शेंग ईएमआय मोफत शिपिंग शेअरपैकी वगळा\nनिवडा उच्च किंमतकमी कमी किंमतकरण्यासाठीउच्च\nवरील टेबल मध्ये डाटाविंड पॉकेटसुरफेऱ५ किंमत ## आहे.\nडाटाविंड पॉकेटसुरफेऱ५ नवीनतम किंमत May 22, 2018वर प्राप्त होते\nडाटाविंड पॉकेटसुरफेऱ५फ्लिपकार्ट, नापतोल उपलब्ध आहे.\nडाटाविंड पॉकेटसुरफेऱ५ सर्वात कमी किंमत आहे, , जे नापतोल ( 3,499)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nडाटाविंड पॉकेटसुरफेऱ५ दर नियमितपणे बदलते. कृपया डाटाविंड पॉकेटसुरफेऱ५ नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nडाटाविंड पॉकेटसुरफेऱ५ - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 55 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nडाटाविंड पॉकेटसुरफेऱ५ - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nडिस्प्ले सिझे 5 Inches\nरिअर कॅमेरा 5 MP\nफ्रंट कॅमेरा Yes, 0.3 MP\nइंटर्नल मेमरी 512 KB\nटाळकं तिने 3 hrs (2G)\nसिम ओप्टिव Dual SIM\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/1869", "date_download": "2018-05-28T01:35:23Z", "digest": "sha1:CTHFWWQSC4MYCC3TV4B6HODXKFKLKEU2", "length": 5285, "nlines": 42, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "सुधीर मोघे | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nश्रीधर फडके - सद्गुणी कलावंत\n“मी कोणत्याही कलेची साधना ही देवपूजाच मानतो” असं म्हणणारे श्रीधर फडके हे नव्या पिढीतील प्रज्ञावंत, प्रतिभावंत, अग्रगण्य संगीतकार व गायक आहेत. प्रख्यात गायक व संगीतकार कै. सुधीर फडके यांचे ते चिरंजीव. गीत-कवितेतील अर्थाला, शब्दांतील सौंदर्याला अधोरेखित करण्याची सुधीर फडके यांची गायनशैली श्रीधर फडके यांनी अतिशय जाणीवपूर्वक आत्मसात केली असली, तरी त्यांनी स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. त्यांना घरचा समृद्ध वारसा असला तरी संगीतकार किंवा गायक व्हायचं असं काही त्यांनी ठरवलेलं नव्हतं. पितृसहवास हा मौलिक ठेवा असला तरी त्यांच्या लहानपणी त्यांचा गाण्याशी संबंध ऐकण्यापुरताच होता. आधी शिक्षण पुरं कर असं वडिलांनीच बजावलं होतं. मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयातून 'फिजिक्स' व 'इलेक्ट्रॉनिक्स' या विषयांत एम.एस्सी. केल्यावर ते पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले व त्यांनी न्यूयॉर्क येथे कॉम्प्युटर सायन्स या विषयात एम.एस. पदवी संपादन केली. त्यांच्या संगीत-प्रवासाला आरंभ झाला अमेरिकेत. कॅम्लिन कंपनीच्या मालती दांडेकर अमेरिका भेटीवर आल्या होत्या. त्यांनी श्रीधर फडके यांना हरिपाठाचं पुस्तक दिलं व 'देवाचिया व्दारी, उभा क्षणभरी...' या अभंगाला चाल लावण्याची विनंती केली. त्याप्रमाणे श्रीधर फडके यांनी चाल बांधली व तेथेच, कोलंबिया विद्यापीठातील कार्यक्रमात खुद्द सुधीर फडके यांनी त्या चालीवर हा अभंग गायला.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/2016/12/%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-05-28T01:14:16Z", "digest": "sha1:GYUELYLH53ANA3R6K6PIXCQTWPYDFZL6", "length": 27443, "nlines": 71, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "अडाण्यांचा कल्ला! – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसंपादकीय : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\nसरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nइतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत\nचलन बदलाच्या निर्णयाबद्दल विरोधी पक्ष कांगावेखोर राजकीय भावनेच्या लाटेवर आरूढ झालेले आहेत; म्हणून त्यांचाही कल्ला अडाण्यांचाच ठरला आहे आणि सुदृढ लोकशाहीसाठी ते काही पोषक नाही. ही लाट ओसरेल तेव्हा चलनात बदल करण्याचा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा निर्णय चुकला आहे, हे लक्षात आलं तरी विरोधी पक्ष काहीच करू शकणार नाही. सरकारला उघडं पाडण्याची संधी विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा गमावलेली आहे, असंच सध्या तरी चित्र आहे; कारण- आता एटीएम् आणि बँकांसमोरील रांगा ओसरायला सुरुवात झालेली आहे…\nचलनातील 500 आणि 1000 रुपये मूल्यांच्या नोटांबाबत निर्णय झाला त्या दिवशी मी महाबळेश्वरला होतो. त्यानंतर हा मजकूर लिहीपर्यंत म्हणजे, गेल्या 17 दिवसांपैकी सात दिवस प्रवासात आहे; तेही रस्ता मार्गे आणि कारने. सोबत 100 रुपयांची रोख कमी आणि क्रेडिट कार्डवर भर असा मामला. कुठेही ‘मी पत्रकार आहे’ किंवा सोबतच्या दोस्तयाराने तो ‘डॉक्टर आहे’ असं सांगितलेलं नाही तरी, या काळात आम्हाला नोटांअभावी कोणत्याही प्रकारे, कोणत्याही ठिकाणी अडचण भेडसावली नाही किंवा आमचा खोळंबा झाला नाही. शहरी भाग वगळता निमशहरी किंवा ग्रामीण भागात मोजके अपवाद वगळता कुठेही खूप मोठ्ठ्या रांगा दिसल्या नाहीत किंवा कोणी हताश असल्याचं जाणवलं नाही. चर्चा मात्र नोटा रद्द झाल्याची होती आणि त्याचं तण भरघोस होतं. छोटे शेतकरी, तळहातावर पोट भरणाऱ्या लोकांचे मात्र खूपच हाल झाले, किरकोळ विक्रेते हतबल झाले. हा निर्णय घेतांना या वर्गाची ससेहोलपट होणार नाही याची, पुरेशी काळजी आणि काळा पैसा पांढरा करणाऱ्या संधीसाधूंचा बंदोबस्त करण्याचा काटेकोरपणा दाखवण्यात केंद्र सरकार कमी पडलं, हेही दिसलं.\nया काळात वृत्तपत्र वाचत होतो, सर्व भाषक वृत्तवाहिन्या बघत होतो आणि समाजमाध्यमांवर नियमित फेरफटका मारत होतो. थोडंसं आत्मपर सांगायला हवं, वाणिज्य शाखेत पदवी घेतांना अर्थशास्त्र हा विषय होता. पण, तेलामुळे निर्माण झालेली नवीन आर्थिक परिमाणे आणि जागतिक पातळीवर निर्माण झालेले दबाव गट, जागतिकीकरण आणि खुल्या अर्थव्यवस्थेमुळे चाळीस वर्षांपूर्वी घेतलेल्या त्या शिक्षणाचे संदर्भ संपूर्णपणे बदलून गेलेले आहेत. अर्थात ‘निष्ठा कायम-भूमिकेत बदल’ या चालीवर मूलभूत शास्त्र काही बदलत नसतं हे चांगलं ठाऊक आहे. पण, या पंधरासोळा दिवसांत हे सर्व वाचताना/ऐकताना/बघताना आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणात अर्थतज्ज्ञ () आहेत ही जाणीव झाली. वाचनात आलेलं बहुसंख्य लेखन उथळ, उतावीळ, एकांगी, निर्णयाचं समर्थन किंवा त्याला विरोध करतांना राजकीय विचारच गडद रंगाचे चष्मे घातलेलं म्हणजे, ‘लोडेड’ होतं आणि अजूनही आहे. लोकमत या दैनिकाच्या 13 नोव्हेंबरच्या मंथन पुरवणीतील दीपक करंजीकर यांचा ‘भारतीय अर्थव्यवस्थेतले महत्त्वाचे वळण’, अभय टिळक यांचा ‘अक्षरनामा’ या पोर्टलवर वाचलेला ‘मोदी सरकारचा फसलेला साहसवाद’ (लिंक अशी – http://www.aksharnama.com/article_detail/164) हे लेख आणि दैनिक लोकसत्ताच्या अनेक बातमीदारांनी दिलेल्या माहितीचे संकलन असणारा 22 नोव्हेंबरच्या अंकातील ‘अदलाबदलीची वेळ’ हा मजकूर याला अपवाद आहेत. दीपक करंजीकर आणि अभय टिळक यांचे लेख नेमकं काय घडलंय, बिघडलंय आणि काय घडणार आणि बिघडणार आहे याचा वेध घेणारे आहेत. दीपकच्या पायाला भिंगरी आहे आणि तो सतत भटकत असल्यानं माणसात असतो; त्यामुळे जनमानसात काय प्रतिक्रिया उमटताहेत हे त्याला चांगलं कळत असावं. हे लेख वगळता, वाचनात आलेलं वृत्तपत्रीय व समाज माध्यमात प्रकाशित झालेलं बहुसंख्य लेखन आणि वृत्तवाहिन्यांवरील चर्चा ‘आला अडाण्याचा आर्थिक गाडा’ या सदरातील आहे.\nअशा निर्णयाचे तातडीचे आणि दीर्घकालीन असे दोन पातळीवरचे परिणाम असतात. पण चर्चा आणि बहुसंख्य लेखन केंद्रित झालं ते उमटलेल्या पडसादावरच. म्हणजे दर्शनी कमी मूल्यांच्या पुरेशा उपलब्ध नसलेल्या नोटा आणि त्यामुळे लोकांचे होणारे हाल, बँक आणि एटीएम्‌बाहेर लागलेल्या रांगा, पॅनिक झालेले लोक वगैरे मुद्द्यांवर. त्यावरून पदवीचं शिक्षण घेताना अभ्यासाच्या काळात अवांतर म्हणून वाचावा लागलेला अब्राहम मॅस्लॉव्ह नावाचा अमेरिकन अर्थतज्ज्ञ आठवला. आपल्याकडच्या राजकीय वाचाळवीरांत आणि त्याच्यात बहुधा सख्ख नातं असावं. ‘गरीब लोक आळशी असतात. गरीब लोक दारुडे असतात. आळशी असल्यानं आणि कायमच खूप दारू पीत असल्यानं ते आणखी गरीब होतात’ असा एक सिद्धांत बहुधा दारूच्या नशेतच मांडून मॅस्लॉव्हनं त्या काळात बरीच ‘गंमत’ केलेली होती. (अच्युत गोडबोले यांच्याही एका पुस्तकात मॅस्लॉव्हचा उल्लेख आहे.) नोटांबाबत मराठीत झालेलं बहुसंख्य लेखन आणि मॅस्लॉव्हचा अडाणी सिद्धांत एकाच जातकुळीचे आहेत, हे साम्य मला तरी फारच रोमँटिक वाटलं. एकंदरीत काय तर, अभय टिळक, दीपक करंजीकर आणि असे काही आलेले मोजके अपवाद वगळता अर्थविषयक अडाण्यांचा नुसता कल्लाच सुरू आहे.\nमुळात 500 आणि हजाराच्या नोटा सरसकट रद्द करण्यात आलेल्या नाहीत. पांढरा पैसा असलेल्या नोटा बँकात जमा करायच्या आहेत आणि ती रक्कम ठराविक पद्धतीने काही काळानंतर हप्त्याहप्त्यांत काढता येणार आहे. काळा पैसा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नोटा तिप्पट दंड भरून अधिकृतपणे अधिकृत करून घेता येणार आहेत; शिवाय या बेहिशेबी रकमांबाबत स्पष्टीकरणही द्यावं लागणार आहे आणि हीच खरी भीती आहे. सबळ समर्थन नसल्यानंच लोक नोटा फेकताहेत/फाडताहेत/जाळताहेत. चलनातील नोटांच्या वापराच्या संदर्भात करण्यात आलेले या बदलांच्या या प्रक्रियेला ‘नोटा रद्द’ किंवा ‘चलन बाद’ किंवा ‘नोटेचा कागद झाला’ असं सरसकट संबोधलं गेलेलं आहे आणि ते चूक आहे. ‘निश्चलनीकरण’ हा दैनिक लोकसत्तानं त्यासाठी केलेला शब्दप्रयोग अगदी अचूक नसला (माझ्या मते) तरी त्या निर्णयामुळे निघणाऱ्या अर्थाच्या जवळ जाणारा आहे. चलन कसं निर्माण होतं, चलन नियंत्रण कोण करतं, देशाचा चलन व्यवहार कसा नियंत्रित होतो आणि त्यात किती यंत्रणा गुंतलेल्या असतात, चलन व्यवहारासंबंधी कायदे आणि नियम कोणते, अशा अनेक पैलूंसंबंधी नुसती फेकाफेकी आणि तीही मोठ्या दणक्यात माध्यमात झाली आपण किमान अर्थसाक्षर कसे नाही आहोत याचंच हे निदर्शन होतं.\nया निर्णयाची एक प्रमुख राजकीय बाजू म्हणजे डॉ. मनमोहनसिंग यांच्यासारख्या नामवंत अर्थतज्ज्ञ पंतप्रधानाला खरं तर हा असा धाडसी निर्णय घेणं आवडलं असतं. तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांच्यासोबत ज्या आर्थिक सुधारणा मनमोहनसिंग यांनी या देशात आणल्या त्या अधिक बळकट होण्यासाठी असा निर्णय आवश्यक होता. दहशतवाद आणि देशातील हिंसक कारवाया रोखण्यात काळा पैसा महत्त्वाची भूमिका बजावतो आहे, हे काही मनमोहनसिंग यांना उमजत नव्हतं असं नव्हे. पण, त्यांच्यावर त्यांच्याच राजकीय नेतृत्वाचाही अंकुश होता; त्यात त्यांचं सरकार आघाडीचं होतं आणि त्यामुळे असा साहसी म्हणा की धाडसी, निर्णय घेण्यातील प्रमुख अडथळे होते. या अंकुशांचा गैरफायदा घेत मनमोहनसिंग यांच्या पंतप्रधानपदाच्या दुसऱ्या कार्यकाळात हिमालयासारखे आर्थिक गैरव्यवहार घडले. नागरीकरणाच्या रेट्याने नवश्रीमंत उदयाला आले; ते आणि पूर्वीचे श्रीमंत आणखी धनाढ्य झाले (वाईट भाग म्हणजे मस्तवालही झाले.) आणि देशात एक समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली. म्हणूनच बहुधा राज्यसभेत बोलताना या निर्णयाच्या विरोधात कोणतंही मतप्रदर्शन मनमोहनसिंग यांनी केलेलं नाही; त्यांनी टीका केली ती निर्णयाच्या अंमलबजावणीत झालेल्या प्रचंड मोठ्या गैरव्यवस्थापन आणि त्यामुळे जनतेला सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाबद्दल. (Monumental Mismanagement असा शब्दप्रयोग त्यांनी केला.) नरेंद्र मोदी यांना स्वपक्षाच्या बळावर पूर्ण बहुमत आहे आणि सहयोगी पक्षांना गप्प बसवण्याची क्षमता मोदी यांच्यात आहे. त्यामुळे चलन व्यवहारात उलथापालथ करण्याचा निर्णय घेतांना नरेंद्र मोदी यांना तडफ दाखवता आली. नरेंद्र मोदी यांचा निर्णय योग्य का अयोग्य हे आणखी काही महिन्यांत कळेलच पण, तो निर्णय घेण्याचा अधिकार त्यांना आहे. कारण या देशाची लोकशाहीवादी व्यवस्था मान्य करून ते निवडणुकीत रीतसर विजयी होऊन पंतप्रधान झालेले आहेत. हा निर्णय घेतांना मोदी यांनी घटनेचं उल्लंघन केलं, हा शुद्ध अपप्रचार आहे.\nहा निर्णय जाहीर झाल्यावर रात्री उशीरा गप्पा मारताना आमचे एक चार्टर्ड अकाऊंटंट मित्र म्हणाले, या निर्णयाला विरोध करण्यासाठी ज्याचा आवाज जितका मोठा तितक्या मोठ्या प्रमाणात त्याच्याकडे काळा पैसा जास्त, हे पक्कं त्याचा प्रत्यय येणं दोनच दिवसांनी सुरू झालं. देशातील बहुसंख्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तोडलेले तारे आणि केलेलं वर्तन अपरिपक्वतेचाही अप्रतिम नमुना होतं. ‘हा निर्णय घेण्याआधी किमान दहा-पंधरा दिवस तरी आधी सांगायला हवं होतं’ हा शिवसेना, तृणमूल काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, डाव्या पक्षांचा दावा अर्थशास्त्राच्या निकषावर हास्यास्पद आणि कोणतीही भेसळ नसलेला शुद्ध बावळटपणा आहे. काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधी यांनी त्यात पुढाकार घेतला तो एटीएम्‌च्या रांगेत उभं राहून. राहुल गांधी यांच्याकडे चार हजार रुपये नाहीत यावर शेंबडं मूल तरी विश्वास ठेवेल का त्याचा प्रत्यय येणं दोनच दिवसांनी सुरू झालं. देशातील बहुसंख्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तोडलेले तारे आणि केलेलं वर्तन अपरिपक्वतेचाही अप्रतिम नमुना होतं. ‘हा निर्णय घेण्याआधी किमान दहा-पंधरा दिवस तरी आधी सांगायला हवं होतं’ हा शिवसेना, तृणमूल काँग्रेस, बहुजन समाज पार्टी, डाव्या पक्षांचा दावा अर्थशास्त्राच्या निकषावर हास्यास्पद आणि कोणतीही भेसळ नसलेला शुद्ध बावळटपणा आहे. काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार राहुल गांधी यांनी त्यात पुढाकार घेतला तो एटीएम्‌च्या रांगेत उभं राहून. राहुल गांधी यांच्याकडे चार हजार रुपये नाहीत यावर शेंबडं मूल तरी विश्वास ठेवेल का राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणजे शरद पवार, शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे तसंच मायावती, ममता यांची या संदर्भातली तळ्यात-मळ्यात भूमिकाही आपण समजून-उमजून मान्य केली पाहिजे, घेतली पाहिजे, कारण ती ज्या अगतिकतेतून आली ती अगतिकता आणि मजबुरी आपल्याला चांगली परिचित आहे\nदेशाच्या चलनात काही बदल करण्याचा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा निर्णय चूक आहे, असा विरोधी पक्षांचा दावा आहे. तसा दावा करण्याचा विरोधी पक्षांचा अधिकार शाबूत आहे. संसदेत त्यावर विस्तृत चर्चा करून हा निर्णय कसा चूक आहे, हे विरोधी पक्ष सिद्ध करू शकला असता पण, ते करण्याची हाती आलेली संधी विरोधकांनी घालवली आहे. चर्चेसाठी मोदी सरकार तयारही आहे पण, चर्चा करण्याआधीच मतदानाची मागणी करून विरोधी पक्ष पळ काढत आहेत. मतदान झाले तरी लोकसभेत केंद्र सरकार पराभूत होणार नाही आणि राज्यसभेत सरकार अखेरच्या क्षणी कसेबसे जिंकेल अशी भीती विरोधी पक्षांना वाटते, म्हणूनच चर्चा टाळली जात असावी असं म्हणण्याला बळकट वाव आहे. नीट सांसदीय डावपेच आखून शेवटच्या क्षणी मतदानाची मागणी करून सरकारला अडचणीत आणण्याची संधी का गमावली गेली; हे कोडं नाही की राजकीय असमंजसपणही नाही तर, त्यामागे ‘वेगळं इंगित’ आहे हे जनतेला चांगलं समजतं.\nअर्थकारण हे एक शास्त्र आहे; शास्त्रात 2 + 2 = 4 या मूळ सूत्रात कधीच बदल होत नाही. म्हणूनच कोणतंही शास्त्र भावनेच्या लाटेवर स्वार होऊ शकत नाही. राजकारण मात्र भावनेच्या लाटेवर स्वार होऊन करता येतं. चलन बदलाच्या निर्णयाबद्दल विरोधी पक्ष कांगावेखोर राजकीय भावनेच्या लाटेवर आरूढ झालेले आहेत; म्हणून त्यांचाही कल्ला अडाण्यांचाच ठरला आहे आणि सुदृढ लोकशाहीसाठी ते काही पोषक नाही. ही लाट ओसरेल तेव्हा चलनात बदल करण्याचा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचा निर्णय चुकला आहे, हे लक्षात आलं तरी विरोधी पक्ष काहीच करू शकणार नाही. सरकारला उघडं पाडण्याची संधी विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा गमावलेली आहे, असंच सध्या तरी चित्र आहे; कारण- आता एटीएम् आणि बँकांसमोरील रांगा ओसरायला सुरुवात झालेली आहे…\n← दक्षिण डकोटा -एक गूढ रहस्य\nबॉब डिलन : एक अवलिया →\nराहुलजी, आधी जय (श्री) राम म्हणा\nशेकटकर समितीच्या 65 शिफारसींच्या अंमलबजावणीचे आदेश\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/congress-president-sonia-gandhis-spg-commando-goes-missing-70620", "date_download": "2018-05-28T01:45:09Z", "digest": "sha1:W27JMJRC2RKW2KMOJXP3XQUGAJTDLBWA", "length": 11257, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Congress President Sonia Gandhi's SPG commando goes missing सोनिया गांधी यांचा कमांडो बेपत्ता | eSakal", "raw_content": "\nसोनिया गांधी यांचा कमांडो बेपत्ता\nबुधवार, 6 सप्टेंबर 2017\nदोन दिवसांनंतरी तो परतला नाही तेव्हा चिंतीत होऊन घरच्या लोकांनी चौकशीसाठी \"10, जनपथ' गाठले. राकेश बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी पोलिसांकडे दिली\nनवी दिल्ली - कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या 10, जनपथ या अधिकृत निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या \"स्पेशल प्रोटेक्‍शन ग्रुप'चा (एसपीजी) कमांडो गेल्या रविवारपासून बेपत्ता आहे.\nकमांडो राकेश कुमार (वय 31) हा गेल्या शुक्रवारी कामावर होता. मात्र त्या दिवशी त्याची सुटी असूनही तो गणवेश परिधान करुन कामावर का आला होता, याचा तपास पोलिस करीत आहेत. शुक्रवारी मित्राला भेटल्यानंतर राकेशने सकाळी 11 वाजता सोनियांचे निवासस्थान सोडले. बाहेर पडताना त्याने स्वतःचे रिव्हॉल्व्हर आणि मोबाईल फोन तेथेच ठेवून दिला होता. त्यामुळे पोलिस किंवा कुटुंबातील सदस्यांचा त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पत्नी व दोन मुलांसह राकेश दिल्लीतील द्वारका भागात भाड्याच्या घरात राहतो.\nराकेशचा संपर्क शनिवारी होऊ शकला नाही, तेव्हा तो जादा कामासाठा थांबला असावा, असे कुटुंबीयांना वाटले. रविवारीही संपर्क होऊ न शकला नाही. तेव्हा तो कामासाठी दूर कोठेतरी गेला असावा जेथे मोबाईल कनेक्‍शन मिळत नाही, असा समज त्यांचा झाला. मात्र दोन दिवसांनंतरी तो परतला नाही तेव्हा चिंतीत होऊन घरच्या लोकांनी चौकशीसाठी \"10, जनपथ' गाठले. राकेश बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी पोलिसांकडे दिली. याचा तपास सुरु असून अद्याप काहीही माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nदीड लाख गुन्हे तपासाअभावी रखडले\nहिंगोली - राज्यात तब्बल एक लाख 42 हजार गुन्हे तपासाअभावी रखडले असून, यात सर्वाधिक 21 हजार गुन्हे कोल्हापूर परिक्षेत्रातील आहेत. सदर गुन्हे...\nठाणे स्थानकात स्वच्छतेची लगबग\nठाणे - ठाणे रेल्वेस्थानकाचा देशातील अस्वच्छ रेल्वेस्थानकांमध्ये आठवा क्रमांक आल्यानंतर सर्वच स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत \"...\nकात्रज घाटाला रात्री ‘टाटा’\nखेड-शिवापूर - सुमारे पंधरा दिवसांपूर्वी कात्रज घाटात एका जोडप्याला मारहाण करून लुटल्याचा प्रकार झाला. त्यामुळे कात्रज घाटातून रात्रीचा प्रवास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t11230/", "date_download": "2018-05-28T01:05:46Z", "digest": "sha1:3L6WS3R7AUNGRHCDBILYNK5UPAIDIC4U", "length": 2996, "nlines": 74, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-भूतकाळाचे भूत", "raw_content": "\nआज अचानक तू देखील माझ्यावर चिडलास\nनेहमीप्रमाणे मग भूतकाळाने डाव तोच मांडला\nका पुन्हा नियतीने उघडली तीच भयावह पाने\nज्यात माझ्या स्वप्नचा गाव जळताना मी पहिला\nवाटते पुन्हा निघून जावे आपण त्याच वळणावरी\nजिथुन नवा रस्ता आपणास प्रथम सापडला\nनको तो रस्ता नको ती ओळख मन माझे घाबरते\nया नव्या भावनेतही मग पुन्हा भूतकाळाचे भूत डोकावते\nमन निघाले होते पुढती मागचा ठावही न घेतला\nआयुष्याने मात्र पुन्हा डाव माझा तो रीक्त ठेवला\nमला कविता शिकयाचीय ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/republic-day-fashion-republic-day-2018-fashionable-cloth-1622047/", "date_download": "2018-05-28T01:20:33Z", "digest": "sha1:66YBYV3H2HY7OUE64JAAII6FFXICNDEG", "length": 20258, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Republic day fashion Republic day 2018 fashionable cloth | ‘तिरंगी’ फॅशन | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nझेंडावंदन, कवायत आशा अनेक गोष्टी मनात घर करून जातील.\nभगवा, पांढरा, हिरवा हे रंग भारताच्या तिरंग्यातले रंग. रंग म्हणून त्यांना बाकी रंगांप्रमाणे स्वत:चं महत्त्व असूनही त्यांचं अस्तित्व स्वातंत्र्यदिवस आणि प्रजासत्ताकदिनी खुलून येतं. दररोजच्या जीवनात कपडय़ांच्या खणात हरवलेले हे रंग या दिवशी मात्र बाहेर अभिमानाने मिरवलेले जातात, पण मग बाकी दिवशी हे रंग लुप्त असण्यामागचं नेमकं गुपित काय\nतुम्हाला शाळेतली प्रजासत्ताक दिन किंवा स्वातंत्र्यदिनाची आठवण विचारली तर तुम्हाला शाळेतल्या अनेक गोष्टी आठवतील. झेंडावंदन, कवायत आशा अनेक गोष्टी मनात घर करून जातील. पण सगळ्यांच्या आठवणी वेगवेगळ्या असूनही त्यात एक गोष्ट सामाईक असेल. कोणती माहितीये शिक्षकांचे पांढरा कपडे. खरंतर, आता सगळेच या दोन दिवसांना शक्यतो पांढरा किंवा भगवा, हिरवा आणि पांढरा यांचा मिलाफ करून कपडे घालतात, पण शाळेत असताना मात्र शिक्षकांकडून पांढरेशुभ्र कपडे, राष्ट्रगीत, त्या निमित्ताने करायची भाषणं असं बाळकडू आपल्याला सर्वानाच मिळालेलं असतं यात शंका नाही.\nआपल्या वाढत्या वयानुसार आता कदाचित या दिवसांत केल्या जाणाऱ्या आपल्या पोशाखात बदल घडला असेल पण आजही हे तीन रंग घालणं म्हणजे तिरंग्याचा आणि देशाचा मान राखण्याचं, प्रेम दाखवण्याचं प्रतीक मानलं जातं. त्यातही पांढरा रंग सगळ्यांच्या जरा जास्तच जिव्हाळ्याचा..\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nआपल्या तिरंग्यातल्या तीन रंगांना विशेष महत्त्व आहे. आणि आपणही त्याच भावनांचा आदर राखत या दोन दिवशी हे तिरंगी किंवा पांढरा कपडे घालतो. पण हे दोन दिवस वगळता हे तीन रंग कपडय़ांमध्ये एकत्र फार कमी पाहायला मिळतात किंवा पाहायला मिळतच नाहीत, असं म्हटलं तरी खोटं ठरणार नाही. अर्थात एखाद्या सोहळ्यासाठी देशभक्ती अशी संकल्पना असलेल्या कार्यक्रमांसाठी किंवा आपलं देशप्रेम दाखवण्यासाठी आवर्जून ते तिरंगी कपडे घातले जातात मात्र रोजच्या जीवनात कार्यालयात जाताना, कॉलेजला किंवा फिरायला जातानाही आपण हे टाळण्याचा प्रयत्न करतो. पांढरा रंग आपण इतर वेळी शांतता आणि सद्भावना दर्शवण्यासाठी घालतो, पण मग भगवा आणि हिरवा (धर्म आणि राजकारण वगळता) कधी कोणत्या विशेष कारणासाठी वापरला जातो असं ऐकिवात नाही. मुळात कोणता रंग कशासाठी घालावा आणि घालावा की नाही हा वैयक्तिक प्रश्न असला तरी आपले राष्ट्रीय दिन वगळता या रंगांचं महत्त्व काय आणि हे रंग एकत्र सर्रास घातलेले का दिसत नाहीत हा मुद्दा महत्त्वाचा आहे. याच संदर्भात फॅशन डिझायनर वैशाली शदांगुळे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की, ‘प्रत्येक रंगाला स्वत:चं महत्त्व आहे. पांढरा रंग शांतता दर्शवणारा आहे जो डोळ्यांनादेखील भावतो. फॅशनच्या जगातदेखील या रंगांना गरजेप्रमाणे वापरलं जातं. हिरव्या रंगाच्या छटा अनेक अर्थ दर्शवतात पण निसर्ग किंवा निसर्गाची पुनरावृत्ती हा अर्थ प्रामुख्याने घेतला जातो. भगवा सत्य आणि अध्यात्मिकतेचं प्रतीक मानला जातो’. फॅ शनच्या जगात अनेक संस्कृतींचा मिलाफ होत असल्याने रंगाच्या छटा आणि त्यांचा कमी जास्त प्रमाणात वापर होत असला तरी साधारणपणे आंतरराष्ट्रीय पातळीवर या रंगांच्या अर्थामध्ये साधम्र्य जाणवतं.\n‘आपल्या तिरंग्यातले तीन रंग एकत्र परिधान केले की आपसूकच त्याचा संबंध देशभक्तीशी जोडला जातो. किंवा नुसते हे तिन्ही रंग एकत्र आले तरी आपल्याला आपल्या झेंडय़ाची आठवण होते. त्यामुळे हे रंग आम्ही कपडय़ांमध्ये शक्यतो तितकेसे एकत्र वापरत नाही. मात्र एक डिझायनर असल्याने मी हे नक्कीच सांगू शकते की हेच तीन रंग त्यांच्या वेगवेगळ्या छटा आणि आकार वापरून एकाच कापडय़ामध्ये वापरले तर निव्वळ ‘तिरंगा’ न दिसता ते कपडे वेगळे, सुंदरही दिसतील यात शंका नाही,’ असं वैशाली आत्मविश्वासाने सांगतात.\nफॅशन डिझायनर्सचं असं म्हणणं असलं तरी आपणही राष्ट्रीय दिन वगळता हे तीन रंग एकाच कपडय़ात घालायला काचकूच करतो. ‘झेंडा दिसतेय मी..’ असं म्हणून या रंगांना एकत्र घालणं प्रामुख्याने टाळतो. तिरंग्यातले रंग म्हणून आपल्याला या रंगांविषयी अशी भावना निर्माण होणं साहजिक आहे पण ही भावना या रंगाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलून टाकते हा मुद्दा महत्त्वाचा वाटतो. आजही १५ ऑगस्ट किंवा २६ जानेवारीला कोणते कपडे घालायचे हे ठरवताना तीन रंगांच्या कपडय़ांचा पहिले शोध घेतला जातो. किंवा नवीन विकत घेतले जातात कारण दररोजच्या वापरात आपण हे रंग एकत्र घालणं जाणूनबुजून टाळतो. लाल, निळा, काळा, गुलाबी आणि पांढरा असे रंग आवर्जून घेतले जातात मात्र तेच प्रेम हिरवा किंवा भगव्यासाठी तितक्याशा प्रमाणात दिसत नाही. कारण काहीही असो पण तिरंग्यातले हे रंग आपण या दोन दिवसांसाठीच राखून ठेवतो हे सत्य आपण नाकारू शकत नाही. या रंगाचे तिरंग्याव्यतिरिक्त असणारे अर्थ आणि आपली आवड काहीही असो पण आजच्या दिवशी जसे तुम्ही हे तिरंगी कपडे घालून अभिमानाने वावरताय तितक्याच विश्वासाने रोजच्या फॅशनमध्येही या रंगांचे कपडे घालून पाहा\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://atulrajoli.blogspot.com/2015/08/blog-post.html", "date_download": "2018-05-28T01:18:17Z", "digest": "sha1:5VOLOOPBP5YK5HRKRZJBGKYR6QDD4S4D", "length": 19242, "nlines": 216, "source_domain": "atulrajoli.blogspot.com", "title": "प्रभावी विक्री कौशल्य - अतुल राजोळी ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE", "raw_content": "\nप्रभावी विक्री कौशल्य - अतुल राजोळी\n कोणत्याही व्यवसायाचा प्रमुख हेतु काय असतो माझ्या मते, व्यवसायाचा प्रमुख हेतु हा निव्वळ नफा मिळवणे नसतो. व्यवसायाचा प्रमुख हेतु असतो ग्राहक मिळवणे व तो टिकवून ठेवणे. ग्राहक मिळवून तो टिकवून ठेवण्याचा परिणाम, व्यवसायात नफा मिळवणे हा असतो. जो व्यवसाय जास्तीत जास्त ग्राहक मिळवतो व त्या ग्राहकांना टिकवून ठेवतो तो व्यवसाय प्रचंड यशस्वी बनतो व भरपूर नफा देखील प्राप्त करतो. परंतु मग प्रश्न असा पडतो की व्यवसायाला ग्राहक केव्हा मिळतो माझ्या मते, व्यवसायाचा प्रमुख हेतु हा निव्वळ नफा मिळवणे नसतो. व्यवसायाचा प्रमुख हेतु असतो ग्राहक मिळवणे व तो टिकवून ठेवणे. ग्राहक मिळवून तो टिकवून ठेवण्याचा परिणाम, व्यवसायात नफा मिळवणे हा असतो. जो व्यवसाय जास्तीत जास्त ग्राहक मिळवतो व त्या ग्राहकांना टिकवून ठेवतो तो व्यवसाय प्रचंड यशस्वी बनतो व भरपूर नफा देखील प्राप्त करतो. परंतु मग प्रश्न असा पडतो की व्यवसायाला ग्राहक केव्हा मिळतो स्पष्टपणे आणि सोप्या भाषेत सांगायचं तर व्यवसायाला ग्राहक तो पर्यंत मिळत नाही जो पर्यंत आपण आपल्या उत्पादन व सेवेसाठी विक्री करत नाही ग्राहक मिळवण्यासाठी विक्री करणे आवश्यक आहे. आपलं उत्पादन व सेवा कितीही उत्कृष्ट दर्जाचे असले जरी विक्री केल्याशिवाय ते ग्राहका पर्यंत पोहोचणार नाही व व्यवसायाला पैसा मिळणार नाही. मी कित्येक लघुउद्योजकांना नियमितपणे भेटत असतो. त्यांना भेटल्यावर असं प्रकर्षाने जाणवतं की बहुतांश लघुउद्योजकांना विक्री प्रक्रीयेबद्दल आवड वाटत नाही. त्यांना वाटत असतं की, आपल्या उत्पादनाची विक्री करणे म्हणजे आपलं उत्पादन लोकांच्या जबरदस्ती गळ्यात मारणे. विक्रीबद्दल अश्या बर्‍याच नकारात्मक भावना लघुउद्योजकांच्या मनात असतात.\nमित्रांनो माझं असं ठाम मत आहे जगातील सर्वात आनंद देणारे कोणते काम असेल तर ते म्हणजे 'विक्री करणे'. हो मित्रांनो कारण ती व्यक्ती आपले उत्पादन दुसर्‍या व्यक्तीला विकते तेव्हा त्या उत्पादनाद्वारे ग्राहकाची मदत करते, आपल्या उत्पादनाच्या माध्यमातून ग्राहकाची एका प्रकारे काळजी घेते. कळत नकळत उत्पादनाद्वारे ग्राहकाच्या प्रगतीला हारभार लागतो. महत्त्वाचं म्हणजे विक्रेता व व्यवसाय यांची देखिल प्रगती होते. त्यामुळे मला सुध्दा 'विक्री' हा विषय प्रचंड आवडतो.\nलघुउद्योजकांनी विक्रीबद्दल स्वत:मध्ये आवड निर्माण केली पाहिजे. विक्री या विषयाला आपली कमतरता न राहू देता ते आपलं बलस्थान बनवलं पाहिजे. प्रभावीपणे विक्री करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य व प्रवृत्ती लघुउद्योजकांनी आत्मसात केली पाहिजे. कोणत्याही बलाढ्य कंपनीचा अभ्यास जर आपण केलात तर आपल्याला कळून चूकेल की त्या व्यवसायाच्या सर्वोच्च स्थानावर असलेल्या व्यक्तीचा विक्री या विषयावरचा अनुभव तगडा आहे. ज्या व्यक्तीला विक्रीचा अनुभव असतो त्याच व्यक्तीला मार्केटचा कल व ग्राहकाच्या मानसिकतेचा अंदाज असतो, त्यामुळे व्यवसायाच्या प्रगतीला अनुसरुन महत्त्वाचे निर्णय त्या व्यक्तीला शिताफीने घेता येतात. माझ्या प्रोफेशनल जीवनाची सुरुवात देखिल एक विक्रेता (सेल्स एक्सिक्युटीव्ह) म्हणून झाली. बाजारातील प्रॅक्टीकल अनुभव बरच काही शिकवून जातो. आज त्या अनुभवाचा फायदा मला माझा व्यवसाय चांगल्या रितीने करण्यास नक्कीच होतोय.\nमित्रांनो, आपण शाळा किंवा कॉलेजमध्ये वेगवेगळी शास्त्र शिकलो, उदाहरणार्थ रसायन शास्त्र, जीवशास्त्र, भौतिक शास्त्र, व्यवसायाला अनुसरुन आज व्यवस्थापन शास्त्र कॉलेजमध्ये शिकवण्यात येतं. त्याच प्रमाणे विक्री हे देखिल एक शास्त्र आहे. त्यामुळे ते शिकता व शिकवता येते. विक्री शास्त्र शिकल्यानंतर आपण ते आपल्या कलेप्रमाणे वापरु शकलो व विक्री करु शकलो. म्हणूनच विक्री हे शास्त्र तर आहेच त्याच बरोबर ती कला देखील आहे. या लेखाद्वारे मी प्रभावीपणे विक्री करण्यासाठी आपल्याला प्रभावी विक्रीच्या ७ पायर्‍या थोडक्यात सांगणार आहे.\nप्रभावी विक्रीच्या ७ पायर्‍या :\n१) तर्क-वितर्क लावणे : सर्वप्रथम विक्रेत्याने आपले उत्पादन एखाद्या संभाव्य ग्राहकाला विकण्याचा प्रयत्न करण्याआधी संभाव्य ग्राहका बद्दल अंदाज बांधले पाहिजेत. विक्रेत्याने संभाव्य ग्राहकाची जी काही माहीती मिळाली आहे, त्याचं परिक्षण करुन, मनातल्या मनात तर्क लावण्याची ही पहिली पायरी असते. या पायरी दरम्यान विक्रेता मनातल्या मनात ठरवतो की संभाव्य ग्राहकाला संपर्क करण्याआधी कोणती महत्त्वाची माहीती मिळवली पाहिजे. विक्रेत्याला अंदाज येतो की खरोखर ती व्यक्ती आपला ग्राहक होऊ शकते का\n२) संभाव्य ग्राहकाची ओळख व माहीती मिळवणे : पहील्या पायरी दरम्यान ठरवलेल्या निर्णयांप्रमाणे या पायरी दरम्यान संभाव्य ग्राहकाबद्दल विश्वसनीय सुत्रांव्दारे महत्त्वाची माहीती विक्रेता मिळवतो व संभाव्य ग्राहकाला आपले कोणते उत्पादन व सेवा उपयोगी पडू शकते या बद्दल सुनिश्चितता करतो. त्याचप्रमाणे निर्णय घेणार्‍या व्यक्तीबद्दल महत्त्वाची माहीती मिळवतो.\n३) संभाव्य ग्राहकाला संपर्क करणे : आता विक्रेता संभाव्य ग्राहकाला संपर्क करण्यासाठी सज्ज असतो फोनव्दारे, पत्राद्वारे किंवा इ-मेलद्वारे विक्रेता संभाव्य ग्राहकाला संपर्क करतो व भेटीसाठी विनंती करतो. या संपर्कादरम्यान विक्रेता आपल्या उत्पादन व सेवेबद्दल बोलणं जाणीवपूर्वकरित्या टाळतो परंतु भेटीव्दारे संभाव्य ग्राहकाला नक्कीच फायदा होइल याची शाश्वती करुन देतो. संभाव्य ग्राहकाच्या मनात विक्रेत्याला भेटण्याची उत्सुकता या पायरी दरम्यान निर्माण होते.\n४) भेटीची सुरुवात प्रभावीपणे करणे : विक्रेता संभाव्य ग्राहकाला जेव्हा भेटायला जातो, तेव्हा सुरुवातीपासुनच भेट यशस्वी व्हावी यासाठी जाणिवपुर्वकपणे काही गोष्टींची काळजी घेतो व प्रभावीपणे सुरुवात करतो. उदाहणार्थ : स्वतःची नीट ओळख, सुसंवाद, वेळेबद्दल कल्पना, निर्णय घेणार्‍या व्यक्तीला भेटीमध्ये सहभागी करुन घेणे, प्रश्न विचारण्याची परवानगी इ.\n५) संभाव्य ग्राहकाच्या अडचणी समजुन घेणे : विक्रेता ग्राहकाला निरनिराळे प्रश्न विचारुन बोलतं करतो व त्याच्या अडचणी समजुन घेतो ज्या आपल्या उत्पादन व सेवेद्वारे दूर होऊ शकतात.\n६) उपाय सांगणे : संभाव्य ग्राहकाच्या अडचणी समजून घेतल्यानंतर आपल्या उत्पादन व सेवेद्वारे त्यांच्या गरजा कश्या पुर्ण होतील हे विक्रेता नीट समजवून सांगतो. उत्पादन व सेवेच्या गुणधर्मांपेक्षा त्यांच्या ग्राहकाला फायदा कसा होइल हे सांगण्यावर विकेत्याचा जास्त भर असला पाहिजे.\n७) विक्रीची अंमलबजावणी : या पायरी दरम्यान विक्रेता ग्राहकाला उत्पादन व सेवा विकत घेण्यासाठी आवाहन करतो व ग्राहकांच्या प्रश्नांचं व शंकांच निरसन करतो. या पायरी दरम्यान विक्रेत्याचा आपल्या उत्पादन व सेवेबद्दलचा आत्मविश्वास फार महत्त्वाचा ठरतो. ग्राहकाचे मन जिंकून विक्रेता आपले उत्पादन व सेवा त्याला विकतो.\nमित्रांनो, अत्यंत थोडक्यात मी आपल्याला त्या पायर्‍या सांगितल्या आहेत. खरं तर हा विषय फार मोठा आहे. मी आशा करतो की आपण हा विषय आणखी समजुन घेण्यासाठी पुढाकार घ्याल.\n- अतुल राजोळी, बॉर्न टू विन\n'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर \"Maza Motivator Mitra\" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy\nब्रँडींग - अतुल राजोळी\nबिझनेस नेटवर्कींग - अतुल राजोळी\nमराठी उद्योजकांनो, ग्लोबल व्हा - दीपक घैसास सर\nप्रभावी विक्री कौशल्य - अतुल राजोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-05-28T01:31:27Z", "digest": "sha1:5VWA73NAK2WXLS3BBWQPNLYTDF3UEXIY", "length": 6175, "nlines": 177, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आंतरिक मंगोलिया - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nआंतरिक मंगोलियाचे चीन देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ११,८३,००० चौ. किमी (४,५७,००० चौ. मैल)\nघनता २०.२ /चौ. किमी (५२ /चौ. मैल)\nआंतरिक मंगोलिया (किंवा नेई मंगोल) हा चीन देशाच्या उत्तर भागातील मंगोलिया देशाच्या सीमेलगतचा एक स्वायत्त प्रदेश आहे.\nचीनच्या जनतेच्या प्रजासत्ताकाचे राजकीय विभाग\nनगरपालिका: बीजिंग | चोंगछिंग | त्यांजिन | शांघाय\nप्रांत: आंह्वी | कान्सू | क्वांगतोंग | क्वीचौ | च-च्यांग | च्यांग्सू | च्यांग्शी | चीलिन | छिंगहाय | फूच्यान | युइन्नान | ल्याओनिंग | स-च्वान | षांतोंग | षान्शी | षा'न्शी | हनान | हपै | हाइनान | हूनान | हूपै | हैलोंगच्यांग\nस्वायत्त प्रदेश: आंतरिक मंगोलिया | ग्वांग्शी | तिबेट स्वायत्त प्रदेश | निंग्स्या | शिंच्यांग\nविशेष प्रशासकीय क्षेत्र: मकाओ | हाँग काँग\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०६:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://sandeepramdasi.com/2011/06/", "date_download": "2018-05-28T01:36:36Z", "digest": "sha1:LIXXPBEXH6FTF4LMH4V2ZGRBAM7FYED6", "length": 32686, "nlines": 219, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "June | 2011 | रामबाण", "raw_content": "\nउसको छुट्टी न मिली, जिसने सबक याद किया\nगेले काही दिवस मी प्रचंड अस्वस्थ आहे.\n असं माझे काही मित्र/सहकारी म्हणतीलच; त्यांच्याकडे दुर्लक्ष करुन) माझ्या अस्वस्थतेचं कारण मला तुमच्यासोबत शेअर करायचंय.\nया पावसाळ्यातला पहिला पाऊस पडला त्या संध्याकाळी मी चक्क घरी पोचलेलो होतो. पावसाच्या पहिल्या थेंबांपासून माती ब्रँडचा हलकासा सुवास दरवळत होता, सिमेंटच्या साम्राज्यात इतकी वर्ष काढूनही मातीनं आपला गुण सोडला नव्हता हे विशेष. वीज कार्यालयात कोणी तरी रसिक माणूस असावा त्यानं योग्य वेळ साधली आणि साधारण ८ च्या सुमारास अचानक लाईट गेली. मुंबईत सहसा न एकू येणारी शांतता ऐकू येऊ लागली.\nपुढचा जवळपास अर्धा तास बाहेर पहिला पाऊस, मातीचा सुगंध, शांतता आणि अंधार… वातावरण एकदम रोमँटिक का काय म्हणतात तसं होतं. (टीप:- बायको घरातच होती पण दोन्ही लेकरंही घरातच होती, असो) Continue reading →\nमुन्नाभाई एमबीबीएस हा सिनेमा मला प्रचंड आवडला. त्यानंतर मुन्नाभाई अॅग्रिकल्चर असाच सिक्वल येईल असं वाटत होतं, त्यात शेती शिक्षणातील उणीवांवर हसत हसत बोट ठेवलं जाईल आणि हा उपेक्षित विषय मेन स्ट्रिममध्ये येईल असं स्वप्न पाहात होतो.\nतसं वाटायला एक छोटंसं कारण होतं…\nया सिनेमात मेडिकल कॉलेज म्हणून जी भव्य वास्तू दाखवलीय ना Continue reading →\nमुंबईच्या रस्त्यावर गोळीबार-रक्तपात तसा नवा राहिला नाहीय, पण यावेळी त्यानं बळी घेतलाय एका वरिष्ठ पत्रकाराचा, मिड डे चे क्राईम रिपोर्टर ज्योतिर्मय अर्थात जे.डे यांचा. पवईत चार हल्लेखोरांनी गोळ्या घालून जे.डेंची दिवसाढवळ्या हत्या केली आणि पसार झाले. ही भयानक घटना महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेला एक मोठी चपराक होती, पण अशा चपराकींची एव्हाना गृहखात्याला सवय झाली असावी.\nजे डेंच्या हत्येमागचं खरं कारण मुंबई पोलिस शोधून काढतीलही पण यामुळं पत्रकारांवरील हल्ल्याचा- त्यांच्या संरक्षणाचा विषय पुन्हा ऐरणीवर आला. या हत्येनंतर पत्रकारांची प्रतिक्रिया तीही तीव्र; आली नसती तरच नवल. अजित पवार माफी प्रकरणात लागलेली ठेच ताजी असताना यावेळी पत्रकार संघटना शहाणपणानं पावलं टाकतील अशी मला अपेक्षा होती, पण गृहमंत्री राजीनामा द्या, पोलिस आयुक्त राजीनामा द्या, सीबीआय चौकशी करा अशा टिपिकल राजकीय पक्षासारख्या मागण्या करत ज्येष्ठांनी माझ्या अपेक्षांवर पाणी ओतलं. असो\nपत्रकार संरक्षण हा महत्वाचा विषय आहेच. महाराष्ट्रात गेल्या दोन वर्षात पत्रकारांवर हल्ल्याच्या १८५ घटना घडल्या आहेत यावरुनच त्याचं गांभीर्य लक्षात येतं.\n(आपल्याला फार काय कळत नाय) पण एखादा वेगळा कायदा केल्यानं असे हल्ले रोखता येतील किंवा जे लोक अशा पद्धतीनं हत्येचा कट रचतात- खून पाडतात ते कायद्याला वगैरे जुमानतील-घाबरतील, त्यानं पत्रकारांना मारहाणीचे प्रकार कमी होतील असं (आपल्याला तरी बुवा) वाटत नाही.\nखरं तर Don’t Kill The Messenger हे तत्व कधीकाळी जगभरात पाळलं जायचं. हा ट्रेंड बदलत चाललाय, कसा ते आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघाची आकडेवारी पाहीली तर लक्षात येईल.\n१९९० पासून २०१० पर्यंत, २१ वर्षात जगभरात २२७१ पत्रकार (आणि मिडिया स्टाफ) आपलं कर्तव्य पार पाडत असताना म्हणजेच (in the line of duty) जगापर्यंत एखादी बातमी पोचवत असताना मरण पावले आहेत.\nयात TARGETED KILLING म्हणजेच हत्या, बाँबस्फोट, यादवी- युद्धातील क्रॉस फायर आणि अपघात अशी वेगवेगळी कारणं आहेत. यातल्या प्रत्येक पत्रकाराचे डिटेल्स महासंघाच्या साईटवर उपलब्ध आहेत.\n२००५ ते २०१० या काळात मारल्या गेलेल्या पत्रकारांची आकडेवारी पाहा.\nवर्ष बातमीसाठी प्राणाची आहुती बातमीच्या मागावर अपघाती मृत्यू\nजगात भारतात जगात भारतात\n२००५ १५४ NA ४८ NA\n२००६ १५४ ०३ २२ ०२\n२००७ १३५ ०३ ३७ ०२\n२००८ ८५ ०६ २४ ०४\n२००९ १३९ ०१ २५ ०३*\n२०१० ९४ ०३ ०४ ०२\n*(व्यंकटेश चपळगावकर- पुणे ब्युरो चीफ, स्टार माझा, ३०/ ०३/२००९ रोजी अपघाती मृत्यू)\nये राह नही आसान\nसर्वसामान्य लोकांच्या, समाजाच्या भल्याची एखादी माहिती त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी आपल्या प्राणाची पर्वा न करणारे अनेक पत्रकार आपल्या आजुबाजूला आहेत. हे काम किती जोखमीचं आहे, यात किती धोके आहेत ते जे डेंच्या हत्येवरुन लक्षात येईल. त्यांच्या मारेकऱ्यांना मुंबई पोलिस आज ना उद्या शोधतीलच, त्यांना मारणाऱ्यामागचा हात-खरे सुत्रधार कधी जगासमोर येतील का आपल्या वरिष्ठ पत्रकाराची निर्घृण हत्या mid-day विसरणार नाही, प्रशासनाला विसरु देणार नाही अशी आशा.\nजे.डेंसारखे फार कमी पत्रकार शिल्लक राहिले असतील, ही दुर्मिळ प्रजाती वाचवण्यासाठी शक्य ते सारे पर्याय वापरायलाच हवेत. पत्रकारांसाठी वेगळा कायदा बनेल की नाही माहीत नाही, त्यासाठी लढणाऱ्या सर्वांना शुभेच्छा आहेतच, पण तोवर आहेत त्या कायद्यांचा योग्य वापर करायची धमक दाखवेल का सरकार\nशेतकरी नवराच हवा गं बाई\nएक गाव असतं, त्या गावात औंदा कर्तव्य असलेला एक तरुण शेतकरी असतो, सर्व अविवाहित मुलांप्रमाणेच तो सुद्धा एका सुंदर, सुशील, सर्वगुणसंपन्न वगैरे मुलीच्या शोधात असतो. अट एकच असते की आपल्या होणाऱ्या कारभारणीला शेतीतली सगळी कामं आली पायजेल.\nकोण म्हणतंय, शेतकरी नवरा नको गं बाई\nशहराच्या झगमगाटाला कंटाळलेल्या १० तरुणी नेमक्या याच गावात येतात आणि मग या दहाजणींमध्ये सुरु होते त्या शेतकऱ्याचं मन जिंकण्यासाठी चढाओढ. शेतीकामात आपण दुसरीपेक्षा कशा चांगल्या आहोत हे त्या शेतकऱ्याला पटवण्यासाठी या दहा ललना भरपूर मेहनत घेतात. ट्रॅक्टर चालवतात, कोंबड्यांना खायला घालतात, गाईम्हशीचं दूध काढतात, पार तबेल्यात गवतावर रात्र झोपून/जागून काढतात, थोडक्यात, काही करायचं बाकी ठेवत नाहीत. (थोडा अंदाज फोटोवरुन येईलच) शेवटी यातली जी शेतावर प्रेम करते असं त्याला वाटतं तिला तो शेतकरी आपली बायको म्हणून निवडतो आणि (बहुदा) ते सुखाने संसारही करत असावेत.\nहे गाव, हा किस्सा अर्थातच आपल्या देशातला नाहीय.\nऑस्ट्रेलियातला हिट्ट रियॅलिटी शो\nहे सगळं घडतंय युरोपात एका रियॅलिटी शो मध्ये…\nऑस्ट्रेलियातल्या चॅनेल नाईनवर FARMER WANTS A WIFE हा रियॅलिटी शो गेली १० वर्ष सुरु आहे. अमेरिकेसह, युरोपातल्या अनेक देशातही हा शो सुरु आहे.\nअमेरिकेत १ शेतकरी दहा ललना आहेत, तर ऑस्ट्रेलियात शेतकरी आणि मुलींच्या सहा जोड्या आहेत. प्रत्येक देशानं आपल्या प्रेक्षकांची अभिरुची लक्षात घेत फॉरमॅट मध्ये बदल केलाय. शेतकऱ्याचा तो तरुण पोऱ्या, त्या सुंदऱ्यांपैकी एखादीला ट्रॅक्टरवर आपल्या मिठीत घेतं असतो तेव्हा गाव आणि शहरातलं अंतर लुप्त होतंय अशी कल्पना करत तिथले आबालवृद्ध सुखावले नसते तरच नवल. प्रेक्षकांना या शो नं अक्षरश: खिळवून ठेवलंय.\nअमेरिकेत या शो साठी शेतकरी निवडताना कृषी विभागाकडून म्हणजेच USDA कडून त्या शेतकऱ्याच्या शेतीकामाची कुंडलीच मागवली जाते, मॅट न्यूस्टॅट ला तुम्ही पाहिलंत तर तो शेतकरी आहे यावर विश्वास बसणार नाही, त्याच्याकडे १६०० एकर शेती आहे, त्याच्या परिवाराला १९९५ ते २००६ या काळात अनुदान, नुकसान भरपाई, मदत वगैरे मिळून ७ लाख डॉलर्स म्हणजे अंदाजे साडे तीन कोटी रुपये मिळाल्याचं कळलं आणि मला आपला शेतकरी, अनुदान, पंचनामे, नुकसान भरपाई वगैरे गोष्टी आठवल्या, असो.\nखरं तर, शेतकरी नवराच हवा गं बाई असा कार्यक्रम तथाकथित शेतीप्रधान भारत देशात सुरु करायला भरपूर स्कोप होता. चॅनल्सना मसाला, टिआरपी मिळाला असता, प्रेक्षकांना आयतं मनोरंजन आणि कुणी सांगावं शेतकऱ्याच्या पोरायल्ना जीवनसाथीही मिळाली असती.\nया शो ची नक्कल भारतीय टेलिव्हिजनवर दिसली खरी पण त्यात शेतकरी दिसला नाही तर राहुल महाजन, राखी सावंत अशी पात्र दिसली.\nरियॅलिटी शो असला म्हणून काय झालं, शेतावरची मेहनतीची काम करायला कोण शहरातली पोरगी तयार होईल आपल्या शेतकऱ्याची-समाजाची अवस्था चॅनेलवाल्यांनाही चांगली माहिती आहे, काय विकलं जातं हेही त्यांना बरोब्बर समजलंय. जगभरात शेतकऱ्याच्या नावानं गाजत असलेल्या या रियॅलिटी शोची आपल्याकडे कॉपी करताना त्यातून शेतकरी गायब होतो तो त्यामुळेच.\nया कन्सेप्टमध्ये बदल करुन शेतकऱ्याच्या जीवनाची रियॅलिटी कधी तरी पडद्यावर आणायला वाव आहेच. बाकी आपल्याला पचतील-रुचतील असे बदल करुन, भविष्यात- २०-२५ वर्षात कधीतरी FARMER WANTS A WIFE किंवा शेतकरी नवराच हवा गं बाई असं वाक्य भारतातल्या टिव्ही शोमध्ये जरी ऐकायला मिळालं तरी भरुन पावलं म्हणायचं.\nवदनी कवळ घेता remixed\nजेवणाआधी ‘वदनी कवळ घेता’ हा श्लोक लहानपणी कानावर पडायचाच, बहुतेक शाळांमध्ये म्हणावा लागायचा…\nमाझ्या thank you शेतकरी दादा ब्लॉगच्या निमित्ताने बोलताना प्रसन्न जोशीने,\nवदनी कवळ घेताच्या या दुसऱ्या/ improvised version ची पुन्हा भेट घडवून आणली.\nयात शेतकरी कामगाराप्रती ऋण व्यक्त करण्याची भावना ठळकपणे जाणवते.\nवदनी कवळ घेता, नाम घ्या मातृभूचे\nसहज स्मरण होते, आपुल्या बांधवांचे\nकृषीवल कृषीकर्मी, राबती दिन रात\nश्रमीक श्रम करोनी, वस्तू त्या निर्मितात\nस्मरण करून त्यांचे, अन्न सेवा खुशाल\nउदर भरण व्हावे, चित्त होण्या विशाल\nजेवणाच्या आधी हे म्हणायला, किमान आठवायला काय हरकत आहे.\nTHANK YOU शेतकरी दादा\nकाही वर्षांपूर्वी नेटवर असंच भटकत असताना Thank a farmer (TAF) बद्दल वाचनात आलं होतं. अमेरिकेतला एक शेतकरी १५५ लोकांची भूक भागेल एवढं अन्न पिकवतो म्हणे; त्या शेतकऱ्यांचे मोठे ऋण आपल्यावर आहे, त्यांचे आभार मानायलाच हवे असं अगदी लहानपणापासून तिथे बिंबवलं जातं. यासाठी thank a farmer day सारख्या संकल्पना तिथं पुढं येतात. त्याला शाळेपासून ते कार्पोरेट जगतापर्यंत, समाजाच्या प्रत्येक घटकाचा चांगला प्रतिसादही मिळतो. Have u thanked a farmer today असं तिथं विचारलं जातं. आता राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनीही शेतकरी आणि ग्राहक यांच्यातली दरी दूर करण्यासाठी KNOW YOUR FARMER, KNOW YOUR FOOD (KYF2) ही योजना सुरु केलीय.\nआपल्याकडेही शेतकरी आणि ग्राहक यांच्यात फार मोठी दरी आहे. फक्त कांद्याचे किंवा दूध- साखरेचे भाव थोडेसे वाढले की शेतकरीनामक कोण्या खलनायकाचं हे काम आहे असं शहरीग्राहकांना ठामपणे वाटत असतं. यापलिकडे शेतकऱ्याचा आणि आपला काही संबंध आहे हे आपण मानायलाच तयार नसतो.\nआपण जे खातो ते मॉलमधून येतं किंवा आपल्या घरी दूध येतं ते भैय्यामुळेच; असं बऱ्याच शहरी मुलांना आजही वाटतं. मॉलच्या चकाचक रॅकवर दिसणारा गहू-तांदूळ-दूध-भाजीपाला आपोआप येत नाही, यासाठी ऊन-वारा-पावसाची तमा न करता, अनंत अडचणींशी सामना करत, शेतकरी नावाचा उपेक्षित जीव कुठेतरी दोन-चारशे किलोमीटरवर शेतात राबत असतो हे त्यांना कळणार कसं इथेच आपण प्रत्येकजण महत्वाचा रोल निभावू शकतो. शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव ठेवून ती नव्या पिढीपर्यंत पोचेल याची काळजी आपल्यालाच घ्यायला हवी.\nबियाणं वेळेवर मिळत नाही, खतं वेळेवर मिळत नाही, मजूरांची समस्या वेगळीच, कुठुन तरी कर्ज मिळवायचं शेतात काहीतरी पेरायचं, पाऊस त्याच्या लहरीप्रमाणेच पडतो, निसर्ग साथ देईल अशी प्रार्थना करायची, दिवस रात्र मेहनत करायची, शेवटपर्यंत पीकाची काळजी घ्यायची, चांगलं उत्पादन मिळालं तर बाजारभाव चांगला मिळेल- व्यापाऱ्यांची मेहेरनजर राहिल अशी अपेक्षा करायची. अशा आणि आणखी अनंत अडचणींवर मात करत शेतकरी जगत असतो. त्याच्या आत्महत्येच्या-मरणाच्या बातम्या आपल्यापर्यंत अधनंमधनं पोचतात पण तो जगतो कसा ते पोचतंच नाही, आपणही कधी ते जाणून घ्यायचा प्रामाणिक प्रयत्न करत नाही. अशा प्रतिकुल परिस्थितीत जो शेतकरी आपल्यासाठी अन्न पिकवतो त्याच्याबद्दल आपण कधीतरी विचार करतो का\nज्याच्यामुळे आपल्याला दोन वेळचं अन्न मिळतं त्या शेतकऱ्याचे आभार मानायचे… ही कल्पना मला त्यामुळेच खूप आवडली.\nतशी Thank a farmer (TAF) ही संकल्पना आपल्यासाठी नवी नाहीय, ‘अन्नदाता सुखी भव’ असं म्हणत आपल्या पूर्वजांनी शेतकऱ्यांचे आभारच मानले आहेत, फक्त आपल्याला त्याचा थोडासा विसर पडत गेला इतकंच. पाश्चात्यांचं अनुकरण करायची आपल्याला सवय आहेच, आता तिकडे TAF सुरु आहे म्हटल्यावर आपल्यालाही ‘अन्नदाता सुखी भव’ म्हणजेच ASB चं महत्व कळेल अशी आशा करायला काय हरकत आहे.\nशहरीकरणाच्या-आधुनिकतेच्या झगमगाटात आपण ग्रामीणभागापासून- शेतकऱ्यापासून मनानं दूर गेलो आहोत. TAF म्हणा, ASB म्हणा यानं किती फरक पडेल किंवा शेतकरी-ग्राहकामधली दरी किती मिटेल माहित नाही, पण शेतकऱ्याच्या कामाबाबत थोडी माहिती, थोडा आदर जरी तरुण पिढीच्या मनात निर्माण झाला तरी एका मोठ्या बदलाची ती सुरुवात असेल.\nमग आज माननार शेतकऱयाचे आभार म्हणणार THANK YOU शेतकरी दादा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/peace/", "date_download": "2018-05-28T00:55:29Z", "digest": "sha1:NMKSKKUVYNGIGMAMYA3QNTSWB3MLDKIQ", "length": 2676, "nlines": 43, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "Peace – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसंपादकीय : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\nसरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nइतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत\nICAN नोबेल शांतता पुरस्काराचे मानकरी\nदरवर्षी जगभरातून विविध क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल काही व्यक्तींची अथवा संस्थांची निवड नोबेल पुरस्कारासाठी करण्यात येते. या विविध क्षेत्रामधील सर्वात\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://bronato.com/product-tag/%E0%A4%88-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-05-28T01:01:38Z", "digest": "sha1:X2ULUKWEVEIT6GH5Q4VLEF57O4ATXTEB", "length": 4678, "nlines": 58, "source_domain": "bronato.com", "title": "ई साहित्य Archives - Bronato: eBook Publisher and Distributor (Kindle and Google Play Books)", "raw_content": "\nम्हणतात ना लोणचं जेवढ जुन तेवढ ते जास्त मुरत आणि जास्त चवदार होत. कदाचित लिखानाच्या बाबतीतही तसच असाव. २००३ पासुन लिखानाला सुरुवात केली. वही, डायरी,Orkut Community, ब्लॅाग, फेसबुक पेज, गृप असा प्रवास आता तब्बल १४ वर्षानंतर येवुन पोहोचलाय ई बुक पर्यंत. पहिल पुस्तक प्रकाशित करताना कल्पना नव्हती नेमक पुस्तक कस असावं, डिजाईन कशी तयार करावी. विषय अगोदरच ठरला होता दुर्गवीर प्रतिष्ठान सोबतचे दुर्गसंवर्धन व दुर्गदर्शन बाबतचे सर्व हसरे, हळवे, मनाला चटके देणारे सर्व अनुभव मांडायचे. समिर शिंदे सारख्या मित्राने डिजाईन पासुन प्रिंट पर्यंत सर्व जबाबदारी अंगावर घेतली त्यामुळे मला लिखान, संपादन या गोंष्टिंवर लक्ष देवु शकलो. ब-याच जुन्या गोष्टिंची उजळणी करुन नव्याने मांडल्या. नुसती पान वाढविण्यापेक्षा थोडक्यात मुद्दा मांडायचा होता. प्रत्येक लेखातुन फक्त मी व्यक्त होण आवश्यक नव्हत तर तर वाचकाला काहि ना कहि द्यायचा प्रयत्न होता. प्रत्येक लेखातुन एक तर खळखळुन हसवायच किंवा गडाची किंवा समाजातील व्यवस्था मांडुन जागरुकता निर्माण करायचा प्रयत्न केलाय. प्रत्येक शब्द आजबाजुच्या घटनेला धरुन होता कुठेही अतिशयोक्ति नव्हती.\nजे जमल जितक जमल ते मांडल. उगाचच मोठ मोठ्या उपमांचा वापर करुन अलंकारीत पुस्तकापेक्षा जे मनात आल ते तुमच्या मनापर्यंत पोहोचविण्याचा माझा हा “चिंटुकला” प्रयत्न कसा वाटला ते नक्कि कळवा. तुमच्या प्रतिक्रिया माझ्यासाठी एक शिकवण असेल पुढच्या माझ्या इतर विषयांवरील प्रयत्नांसाठी.\nधिरज विजय लोके (दुर्गवीर चा धिरु)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/global-politics/", "date_download": "2018-05-28T01:07:13Z", "digest": "sha1:LMZDUDDOIUN7OZ5A3FAFYUPXTPSX5NQH", "length": 3497, "nlines": 48, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "Global Politics – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसंपादकीय : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\nसरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nइतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत\nजग भारत विशेष लेख\nमालदीवमधे चीनच्या हालचालीवर नजर ठेवण्याची गरज\nहिंदी महासागरातील सुमारे 1,200 निसर्गरम्य बेटसमूहाचा मालदीव हा छोटा देश सध्या संकटात आहे. राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामिन यांनी तेथे आणीबाणी पुकारली\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या\nजागतिक राजकारण किती झपाट्याने बदलावे याला काही मर्यादा राहिल्या नाहीत. त्यातही जर त्या राजकीय खेळीत अमेरिका प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRKO/MRKO008.HTM", "date_download": "2018-05-28T02:44:45Z", "digest": "sha1:5WGEOXVKU5SKEI6VIAJTKHBX3JYQOXJT", "length": 6730, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - कोरियन नवशिक्यांसाठी | वाचणे आणि लिहिणे = 읽고 쓰기 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > कोरियन > अनुक्रमणिका\nमी एक मुळाक्षर वाचत आहे.\nमी एक शब्द वाचत आहे.\nमी एक वाक्य वाचत आहे.\nमी एक पत्र वाचत आहे.\nमी एक पुस्तक वाचत आहे.\nमी एक मुळाक्षर लिहित आहे.\nमी एक शब्द लिहित आहे.\nमी एक वाक्य लिहित आहे.\nमी एक पत्र लिहित आहे.\nमी एक पुस्तक लिहित आहे.\nजागतिकीकरण भाषेवर थांबत नाही. वाढत्या \"आंतरराष्ट्रीयत्ववादाने” हे स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीयत्ववादाचे शब्द अनेक भाषांमध्ये अस्तित्वात आहेत. या शब्दांचे अर्थ समान किंवा त्या सदृश्य असतात. उच्चारणसुद्धा अनेकदा एकसारखेच असते. या शब्दांचे वर्ण देखील बहुधा एकसमानच असतात. आंतरराष्ट्रीयत्ववादाचा प्रसार चित्तवेधक आहे. ते मर्‍यादांवर लक्ष देत नाही. भौगोलिक मर्‍यांदावरही नाहीच. आणि विशेषत: भाषिक मर्‍यादांवरही नाही. असेही काही शब्द आहेत जे सर्व खंडावर समजले जातात. हॉटेल हा शब्द याचे चांगले उदाहरण आहे. तो जगात सर्वत्र अस्तित्वात आहे. अनेक आंतरराष्ट्रीयवाद विज्ञानातून येतात. तांत्रिक बाबी पटकन आणि जगभर पसरतात. जुना आंतरराष्ट्रीयपणा हा एकाच मुळापासून अस्तित्वात आला आहे. ते एकाच शब्दापासून जन्माला आले आहेत. परंतु, पुष्कळसा आंतरराष्ट्रीयपणा हा उसना घेतलेला आहे. सांगायचे झाले तर, शब्द हे बाकीच्या भाषांमध्ये विलीन झाले आहेत. स्वीकृती करण्यामध्ये सांस्कृतिक वर्तुळे महत्वाची भूमिका बजावतात. प्रत्येक संस्कृती आणि सभ्यता यांना स्वतःची परंपरा आहे. म्हणून, सर्व नवीन कल्पना सर्वांना समजत नाही. कोणत्या गोष्टी स्विकारल्या जातील हे सांस्कृतिक नियम ठरवितात. काही गोष्टी जगाच्या काही भागांमध्येच सापडतील. बाकीच्या गोष्टी जगामध्ये लवकर पसरतात. पण, फक्त तेव्हाच जेव्हा ते त्यांच्या नावाने पसरतात. अगदी हेच, आंतरराष्ट्रीयपणा अगदी रोमांचकारी बनवितो. जेव्हा आपण भाषा शोधतो, तेव्हा आपण संस्कृती देखील शोधतो.\nContact book2 मराठी - कोरियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/bedhadak/bedhadak-on-holes-on-roads-269363.html", "date_download": "2018-05-28T01:11:26Z", "digest": "sha1:ZBJCOXFWMGJRQO4JFSBXJWEHIKWU2JPE", "length": 8213, "nlines": 116, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महाराष्ट्र खड्ड्यात चाललाय का?", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nमहाराष्ट्र खड्ड्यात चाललाय का\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nबेधडक - सरकार विरुद्ध कलाकार\nबेधडक - लुटता कशाला, फुकट न्या\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/maharashtra/history/maharashtra-past-present/arthavyavastha-udyog-gangadhar-gadgil/14/", "date_download": "2018-05-28T01:20:46Z", "digest": "sha1:PQHE3DXGR7FHLYVQHFTYECJSVYF3QJQJ", "length": 7535, "nlines": 135, "source_domain": "www.marathimati.com", "title": "अर्थव्यवस्था आणि उद्योग | Arthavyavastha Udyog by G.Gadgil - Page 14", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nस्वगृह » महाराष्ट्र » इतिहास » भूतकाळ आणि वर्तमान » अर्थव्यवस्था आणि उद्योग\nलेखन गंगाधर गाडगीळ | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ एप्रिल २००८\nपंजाब आणि हरयाना या दोन्ही राज्यातील सरासरी दर डोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. औद्योगिक क्षेत्रात देखील महाराष्ट्राच्या प्रथम स्थानाला इतर राज्ये आव्हान देऊ लागली आहेत.\nअशा प्रकारे महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून त्याने सर्वांगीण प्रगती केली आहे. परंतु औद्योगिक क्षेत्र सोडल्यास अन्य क्षेत्रात इतर राज्यांच्या मानाने ते विकासाच्या बाबतीत मागे पडते आहे असे दिसते. पंजाब आणि हरयाना या दोन्ही राज्यातील सरासरी दर डोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा अधिक आहे. औद्योगिक क्षेत्रात देखील महाराष्ट्राच्या प्रथम स्थानाला इतर राज्ये आव्हान देऊ लागली आहेत. म्हणून सतत वेगाने आर्थिक प्रगती व्हायला हवी असेल तर कार्यक्षमतेने, कल्पकतेने जोमाने सतत प्रयत्न करीत रहाणे आवश्यक आहे.\nसविस्तर माहितीसाठी खालील दुवे पाहा\nबॅंका आणि सहकारी संस्था\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nआकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\nसर्व विभाग - दुवे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/priyanka-gandhi-campaign-polls-29953", "date_download": "2018-05-28T01:50:37Z", "digest": "sha1:6PRDTQRAGJ5KCQRORYPNPZCAIT4FBWN5", "length": 16285, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "priyanka gandhi to campaign in up polls प्रियंका गांधी करणार प्रचार | eSakal", "raw_content": "\nप्रियंका गांधी करणार प्रचार\nशुक्रवार, 10 फेब्रुवारी 2017\nअंतिम टप्प्यासाठी उमेदवारी दाखल करण्यास सुरवात\nउत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या व अंतिम टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आज सुरवात झाली असून, 16 फेब्रुवारी ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. सातव्या टप्प्याअंतर्गत 40 मतदारसंघांत 8 मार्चला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. 17 फेब्रुवारीला दाखल अर्जांची छाननी होणार असून, उमेदवारांना 20 फेब्रुवारीपर्यंत माघार घेता येणार आहे.\nकॉंग्रेसच्या स्टार प्रचारक प्रियांका गांधी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरून प्रचार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सहा दिवसांच्या प्रचार दौऱ्यात प्रियांका यांच्या अमेठी व रायबरेली मतदारसंघात जाहीर सभा होणार असून, रायबरेलीसाठी 24 फेब्रुवारी तर अमेठीसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. कॉंग्रेस व समाजवादी पक्षाने ही निवडणूक एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला असला तरी काही ठिकाणी दोन्ही पक्षांचे उमेदवार समोरासमोर आहेत. आणि तेथे प्रियांका गांधींना प्रचार करावा लागणार असल्याने पेच निर्माण झाला आहे.\nअपर्णा यादव, बहुगुणांकडून आचारसंहितेचा भंग\nसमाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या स्नुषा अपर्णा यादव, तसेच भाजप नेत्या रीटा बहुगुणा यांच्याकडून प्रचारादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याची बाब निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आली आहे. या प्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली असून, दोन दिवसांत स्पष्टीकरण देण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने केल्या आहेत. अपर्णा यांनी पीजी विद्यालयात घेतलेल्या कोपरा सभेसाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. याव्यतिरिक्त शिवसेनेचे उमेदवार कुमार गौरव उपाध्याय यांनाही आयोगाने नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nआघाडीत काही ठिकाणी बिघाडी\nअमेठी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी केलेल्या समाजवादी पक्ष (सप) व कॉंग्रेसला नाराज, बंडखोर उमेदवारांनी ग्रासल्याचे चित्र आहे. जागावाटपात दुसऱ्या पक्षाला मिळालेल्या मतदारसंघातूनही उमेदवारी दाखल करण्याचे प्रकार वाढत असून, त्यात नव्याने भर पडली आहे.\nसपच्या वाट्याला आलेल्या अमेठीतून आता कॉंग्रेस नेते संजय सिंह यांच्या पत्नी अमिता सिंह यांनी अर्ज दाखल केला आहे. संजय सिंह यांच्यापासून फारकत घेतलेल्या गरिमा सिंह यांना भाजपने या मतदारसंघातून उमेदवारी दिली असून, येथे सपतर्फे गायत्री प्रजापती ही निवडणूक लढवीत आहेत. दुसरीकडे गौरीगंज येथे सपने उमेदवारी दिलेल्या एका विद्यमान आमदाराविरोधात कॉंग्रेसच्या मोहंमद नईम यांनी अर्ज दाखल केला आहे. \"यूपी को (कॉंग्रेस-सप) ए साथ पसंद है' असा सूर दोन्ही पक्षांकडून आळवला जात असला, तरी किमान डझनभर ठिकाणी मुख्य लढत ही कॉंग्रेस व सपमध्येच होणार असल्याचे दिसत आहे.\nशारदा शुक्‍लांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी\nसमाजवादी पक्षाचे नेते व मंत्री शारदा प्रताप शुक्‍ला यांची आज पक्षाने मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली. शुक्‍ला यांनी सरोजिनी मतदारसंघातून लोक दलातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या प्रस्तावानुसार, राज्यपाल राम नाईक यांनी ही कारवाई केली.\nशाही इमामांचा बसपला पाठिंबा\nजामा मशिदीचे शाही इमाम मौलाना अहमद बुखारी यांनी आज मायावतींच्या बहुजन समाजवादी पक्षास (बसप) आपला पाठिंबा जाहीर केला. उत्तर प्रदेशातील मुस्लिमांनी या निवडणुकीत सत्ताधारी पक्षास त्यांची जागा दाखवावी, अन्यथा सर्व पक्ष मुस्लिम समाजाचा फुटबॉलसारखा वापर करतील. असे भुखारी यांनी म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रीय उलेमा कौन्सिलनेही बसपला पाठिंबा दर्शविला आहे.\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\n561 ग्रामपंचायतींसाठी सुमारे 82 टक्के मतदान\nमुंबई - राज्यातील विविध 31 जिल्ह्यांतील 561 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व 174 ग्रामपंचायतीमधील 237 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी आज प्राथमिक...\n\"मातंग समाजाला 5 टक्के आरक्षण द्या'\nशिर्डी - मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात पाच टक्के आरक्षण मिळावे. तसेच लोकसभा, विधानसभा व अन्य सर्व निवडणुकांतील उमेदवारीत विविध राजकीय...\nपालघर, भंडारा-गोंदियासाठी आज मतदान\nमुंबई - केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर देशातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत होण्याचा...\nकुमारस्वामी यांच्या शपथविधीच्या निमित्ताने देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ऐक्‍याचे दर्शन घडविले. पण विरोधी पक्षांमध्ये पूर्ण एकजूट असल्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/doubtful-death-businessman-pimpri-113445", "date_download": "2018-05-28T01:50:23Z", "digest": "sha1:B7FFFVZJBCVZD6B6KHA4ZSNYXVVOS3ZL", "length": 10335, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "doubtful death of businessman in pimpri पुणे - पिंपरीत व्यापाऱ्याचा संशयास्पद मृत्यू | eSakal", "raw_content": "\nपुणे - पिंपरीत व्यापाऱ्याचा संशयास्पद मृत्यू\nबुधवार, 2 मे 2018\nपिंपरी (पुणे) : पिंपरी मार्केट येथील एका व्यापाऱ्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना मंगळवारी (ता.२) सकाळी उघडकीस आली.\nप्रदीप हिंगोराणी (वय ५०, रा. बी ब्लॉक, पिंपरी मार्केट) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोराणी यांचा पिंपरीमध्ये साबणाचा व्यवसाय आहे. मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला त्यांच्या गळ्यावर जखमाही आहेत. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे पुढील तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.\nपिंपरी (पुणे) : पिंपरी मार्केट येथील एका व्यापाऱ्याचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही घटना मंगळवारी (ता.२) सकाळी उघडकीस आली.\nप्रदीप हिंगोराणी (वय ५०, रा. बी ब्लॉक, पिंपरी मार्केट) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोराणी यांचा पिंपरीमध्ये साबणाचा व्यवसाय आहे. मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला त्यांच्या गळ्यावर जखमाही आहेत. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे पुढील तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nदीड लाख गुन्हे तपासाअभावी रखडले\nहिंगोली - राज्यात तब्बल एक लाख 42 हजार गुन्हे तपासाअभावी रखडले असून, यात सर्वाधिक 21 हजार गुन्हे कोल्हापूर परिक्षेत्रातील आहेत. सदर गुन्हे...\nठाणे स्थानकात स्वच्छतेची लगबग\nठाणे - ठाणे रेल्वेस्थानकाचा देशातील अस्वच्छ रेल्वेस्थानकांमध्ये आठवा क्रमांक आल्यानंतर सर्वच स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत \"...\nकात्रज घाटाला रात्री ‘टाटा’\nखेड-शिवापूर - सुमारे पंधरा दिवसांपूर्वी कात्रज घाटात एका जोडप्याला मारहाण करून लुटल्याचा प्रकार झाला. त्यामुळे कात्रज घाटातून रात्रीचा प्रवास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/three-bodies-found-forest-26941", "date_download": "2018-05-28T01:51:29Z", "digest": "sha1:JQRD2XA3RLAB5NWDLCDGYYUOINHYKCKG", "length": 13824, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Three bodies found in forest गोरेघाट जंगलात तिघांचे मृतदेह | eSakal", "raw_content": "\nगोरेघाट जंगलात तिघांचे मृतदेह\nशनिवार, 21 जानेवारी 2017\nदेवलापार - गोरेघाट गावाशेजारील जंगलात तिघांचे मृतदेह आढळले. पत्नी आणि चार वर्षीय मुलीची हत्या करून बाळू कांतीलाल सांगोडे याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना 20 जानेवारीला उघड झाली. मात्र, या तिघांचाही खून झाल्याची चर्चा स्थानिकांत रंगत होती. त्यामुळे घातापाताचा संशय व्यक्त केला जात आहे.\nदेवलापार - गोरेघाट गावाशेजारील जंगलात तिघांचे मृतदेह आढळले. पत्नी आणि चार वर्षीय मुलीची हत्या करून बाळू कांतीलाल सांगोडे याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना 20 जानेवारीला उघड झाली. मात्र, या तिघांचाही खून झाल्याची चर्चा स्थानिकांत रंगत होती. त्यामुळे घातापाताचा संशय व्यक्त केला जात आहे.\nजबलपूर महामार्गावरील देवलापार येथून सहा किलोमीटर अंतरावर टुय्यापार हे गाव आहे. येथील बाळू कांतीलाल सांगोडे (वय 32) हे पत्नी रूपाली (वय 28), मुलगी अंशू (वय अडीज वर्षे) यांच्यासह राहायचे. इलेक्‍ट्रिक इंजिनिअर असलेले बाळू सांगोडे हे भरवेली (बालाघाट) येथे एका खाणीत ऑपरेटर पदावर कार्यरत होते. तीन वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला. तेव्हापासून पत्नी रूपाली व मुलगी अंशू खाण कंपनीने दिलेल्या क्वार्टरमध्ये राहायचे. घटनेच्या दिवशी गुरुवारी ते आपल्या दुचाकी (क्रमांक एम. पी. 50 एम. सी. 0996) ने भरवेली येथून निघाले. रामटेक तालुक्‍यातील आदिवासी भागातील गोरेघाट जंगलात पोहोचले. बाळूने पत्नी रूपाली व मुलगी अंशूला धारदार शस्त्राने वार करून ठार मारले; तर स्वतः झाडाच्या फांदीला लटकून गळफास घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली. ही घटना शुक्रवारी सकाळी 11 वाजता उघडकीस आली. तपास देवलापारचे ठाणेदार विशाल पाटील करीत आहेत.\nघटनेच्या ठिकाणी रूपाली, अंशूचे मृतदेह जवळजवळ, तर बाळूचा मृतदेह झाडाला लटकलेला होता. त्याच्याजवळच दुचाकी आणि कपड्याची बॅग आढळून आली. त्यात मोबाईल फोन होता. रूपालीच्या पायात मोजे होते, तर चप्पल मात्र डोक्‍याकडे होती. तिच्या शरीरावरील इजा संशयास्पद होत्या. मुलगी अंशूच्या पायात जोडे जसेच्या तसे होते.\n29 पानांची सुसाईड नोट\nबाळू फासावर होता; परंतु त्याचे हात बांधले होते. यावरून घातापाताचा संशय व्यक्त केला जात आहे. मृतदेहाजवळ 29 पानांची सुसाईड नोट मिळाली. पण, ती बाळूचीच आहे का, हेही संशयास्पद आहे.\nपोलिसांची अनैतिक संबंधाकडे सुई\nबाळूला रूपालीच्या अनैतिक संबंधाविषयी माहीत झाले होते. त्याच रागातून पत्नी आणि मुलीची हत्या केली. त्यानंतर स्वतः आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.\nकॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच देश नरेंद्र मोदींचा हल्लाबोल; विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल\nबागपत - कॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच एक देश आहे. पण माझ्यासाठी देशच एक कुटुंब आहे. काही लोक पायाखालची जमीन सरकल्याचे पाहून विरोधक अफवा पसरवित आहेत....\nसोलापूरकरांची आंतरराष्ट्रीय विमानतळाची स्वप्नपूर्ती\nसोलापूर - माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे पाहिले जात होते. परंतु...\nद्रुतगतीवर वाहतूक विस्कळित सहा वाहने एकमेकांवर आदळली\nलोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत खालापूर टोलनाक्‍याजवळ सहा वाहने एकामागोमाग एक आदळल्यामुळे शनिवारी (ता. 26) दुपारी वाहतूक...\nमोदींच्या हस्ते ईस्टर्न पेरिफेरल व दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेचे उद्घाटन\nदिल्ली : दिल्ली ते मेरठ या 9 किमी एक्सप्रेसवेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यातील 6 किमी मोदी यांनी रोड शोही केला. यावेळी...\nकृषी शिक्षण घेताना दुग्ध व्यवसायाचा ध्यास\nसातारा जिल्ह्यातील जांभगाव येथील नीता शंकर जांभळे ही बी. एस्सी (कृषी) चे शिक्षण घेणारी तरुणी असून, कुटुंबाच्या दुग्ध व्यवसायात रस घेऊन तो...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://atulrajoli.blogspot.com/2015/10/blog-post.html", "date_download": "2018-05-28T01:09:11Z", "digest": "sha1:4CTIFG3EDOKFYC6KJAUO65YDI7M7DA6I", "length": 10078, "nlines": 206, "source_domain": "atulrajoli.blogspot.com", "title": "उद्योगक्रमणा सहा दशकांची ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE", "raw_content": "\nजगप्रसिध्द \"विको\" चे सर्वेसर्वा,कुशल उद्योजक,मँनेजमेंट गुरू, विचारवंत श्री.गजानन पेंढारकर ह्यांचे दुखद निधन.\nमराठी माणसाला उद्योग करता येत नाही, हा समज साफ चुकीचा ठरवणारे, आयुर्वेदाला परदेशी बाजारपेठेत मान्यता मिळवून देणारे आणि संपूर्ण स्वदेशी औषधी उत्पादनं तयार करून 'विको'चा झेंडा सातासमुद्रापार फडकवणारे प्रसिद्ध उद्योगपती, 'विको' उद्योग समूहाचे अध्यक्ष गजानन पेंढारकर यांचं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. परळ इथल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\nगजानन पेंढारकर यांचा जन्म १२ सप्टेंबर १९३४ चा. बुद्धिमत्ता आणि प्रयोगशीलता वारशानंच मिळालेली. त्याला त्यांच्या जिद्दीची जोड लाभल्यानं 'विको' नावाच्या रोपाचा बघता-बघता वटवृक्ष झाला. अहमदाबादमध्ये फार्मसीची पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर, १९५७ मध्ये पेंढारकर वडिलांच्या व्यवसायात सहभागी झाले. संकुचित वृत्ती न ठेवता धाडस करायचं हे मनाशी पक्कं ठरवलं होतं. त्याच दृष्टीनं ते कामालाही लागले.\nआयुर्वेदाची किमया पेंढारकरांना चांगलीच ठाऊक होती. ऋषिमुनींनी सांगितलेल्या या शास्त्राचाच आधार घेऊन त्यांनी विविध प्रयोग सुरू केले. सुरुवातीला, निरनिराळ्या प्रकारच्या २० दुर्मिळ जडीबुटी, वनस्पती आणि इतर औषधं वापरून संपूर्ण स्वदेशी आयुर्वेदिक टूथपेस्ट तयार करण्यात त्यांना यश आलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. अर्थात, आयुर्वेदाला परदेशी बाजारपेठेत मान्यता मिळवून देण्याचं मोठं आव्हान त्यांच्यापुढे होतं. त्यासाठीही त्यांनी प्रचंड मेहनत केली आणि अखेर यशही मिळवलं.\nसुरुवातीला, परळ येथे १२०० चौरस फुटाच्या जागेत 'विको'ची उत्पादने तयार होत असत. पण कामाचा व्याप हळूहळू वाढत गेला आणि पेंढारकांनी डोंबिवलीत ८० हजार चौरस फुट जागा घेऊन तेथे अत्याधुनिक कारखाना उभारला. आज नागपूर आणि गोव्यातही विकोची युनिट आहेत. आयुर्वेदाचं महत्त्व साऱ्यांनाच कळून चुकल्यानं 'विको'च्या सर्वच उत्पादनांना देश-विदेशातून मागणी आहे. आशिया, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेसह ४० देशांत 'विको' लोकप्रिय आहे. १९८० साली 'विको' ची वार्षिक उलाढाल फक्त ३ कोटींची होती. आज ती एक हजार कोटींच्या आसपास आहे. या उत्तुंग भरारीत गजानन पेंढारकर यांच्या दूरदृष्टीचा मोठा वाटा आहे.\nउद्योगविश्वातील या अतुलनीय योगदानासाठी गजानन पेंढारकरांना अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. सगळी नीती-मूल्य जपत, ध्येयाने झपाटून काम केल्यास अशक्य काहीच नसतं, याचा आदर्श पेंढारकरांनी घालून दिला आहे. त्यांच्या निधनानं एक प्रयोगशील, अनुभवी आणि दूरदर्शी उद्योजक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.\nगजानन पेंढारकर यांनी लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाच्या लक्षसिध्दी सोहळ्यामध्ये जबरदस्त प्रेरणादायी मार्गदर्शन केले होते. त्यांच्या त्या व्याख्यानाचा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://bronato.com/bronatonews141017/", "date_download": "2018-05-28T01:06:22Z", "digest": "sha1:F557QUIMA3N7AW55PCPV7TXQEJJH6YDG", "length": 11078, "nlines": 81, "source_domain": "bronato.com", "title": "मु.पो.कविता... कवितेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी ! - Bronato: eBook Publisher and Distributor (Kindle and Google Play Books)", "raw_content": "\nHome / BronatoNews / मु.पो.कविता… कवितेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी \nमु.पो.कविता… कवितेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी \nअष्टगंध, एका कवीच्या दुःखाचे भाषांतर', कविता लोभसवाणी, मु.पो.कविता, संजय शिंदे\nकविता हा तसा प्रत्येक मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय. म्हणूनच कवींना मानसन्मान देणं, कविसंमेलनाला गर्दी करणं, मनमुराद दाद देणं हे मराठी साहित्यक्षेत्रात नवीन नाही. कविता लिहिणं व लिखित-मौखिक माध्यमातून ती रसिकांपर्यंत पोहोचवणं हे मराठी साहित्यात गेली अनेक वर्षं घडतंय.\nकवी मंगेश पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट या त्रिकुटाने खऱ्या अर्थाने महाराष्ट्रभर काव्यवाचनाचे कार्यक्रम करून मराठी कविता सर्वदूर पोहोचवली. त्यानंतरच्या पिढीतही अरुण म्हात्रे, अशोक बागवे, सौमित्र, नलेश पाटील, अशोक नायगावकर यांनी कवितावाचनाचे अनेक कार्यक्रम केले.\nमराठी काव्यवाचनाची हीच परंपरा पुढे नेण्याच्या हेतूने पेशाने शिक्षक व कवी असणाऱ्या संजय शिंदे यांनी आपल्या काही तरुण मित्रांना सोबत घेऊन दोन वर्षांपूर्वी अष्टगंध ही कला संस्था स्थापन केली आणि मु.पो.कविता नावाचा काव्यवाचनाचा एक आगळावेगळा कार्यक्रम मराठी रसिकांसमोर आणला.\nमराठी कवितेतले वेगवेगळे काव्यप्रकार, वेगवेगळ्या आशयाची कविता, जुन्या-नव्या पिढीच्या दर्जेदार कविता रसिकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दीष्ट साध्य करत मु.पो.कविता कार्यक्रमाचे आजवर एकूण १३ प्रयोग झाले. आजवर एकूण ६५ कवींनी मु.पो.कविता कार्यक्रमातून आपल्या विविधांगी कविता सादर केल्या. या कवींमध्ये सतीश सोळांकुरकर, संजय चौधरी, प्रसाद कुलकर्णी, भगवान निळे, अन्वर मिर्जा, संगीता अरबुने, अनुराधा नेरुरकर, योगिनी राऊळ, छाया कोरगावकर, भाव सुधा, रेश्मा कारखानीस, सुधीर मुळीक, प्रशांत वैद्य, गोविंद नाईक, गणवेश नागवडे, सदानंद बेंद्रे, जनार्दन म्हात्रे, मंदार चोळकर, समीर सावंत, सतीश दराडे,सायमन मार्टिन, साहेबराव ठाणगे, गणेश नागवडे, जयदीप जोशी, प्राजक्त देशमुख, वैभव देशमुख, आनंद पेंढारकर, हेमंत राजाराम, अशा दिग्गज कवींचा समावेश आहे.\nबदलत्या काळाची स्पंदने अचूकपणे टीपणाऱ्या तरुण पिढीतील गजानन मिटके, पंकज दळवी, प्रथमेश पाठक, जयेश पवार, गीतेश शिंदे, सचिन काकडे, विजय बेंद्रे, प्रवीण खांबल, उमेश जाधव, गुरुप्रसाद जाधव, अमोल शिंदे, केतन पटवर्धन, यामिनी दळवी, शिल्पा देशपांडे, पूजा भडांगे, स्वाती शुक्ल, पूजा फाटे, राधिका फराटे, प्रथमेश तुंगावकर, विजय उतेकर, आकाश सावंत, शशिकांत कोळी, बंडू अंधेरे, सूरज उतेकर, आनंद रघुनाथ, जितेंद्र लाड, विशाल राजगुरू, सुशांत खुरसाळे, सत्यजित पाटिल, श्रीपाद जोशी, प्रशांत केंदळे, भालचंद्र भूतकर यांनीही मु.पो.कविता कार्यक्रमात आपल्या कविता सादर केल्या आहेत.\nआज मराठीत अनेक कवीसंमेलने होतात. पण कवी, त्यांच्या कविता, कार्यक्रमाची बांधणी, सजावट या बाबतीत या संमेलनांकडे गंभीरपणे पाहिले जात नाही. कवीला अत्यंत शांत वातावरणात, तन्मयतेनेे स्वतःची कविता सादर करता यावी व रसिकांना तितक्याच तन्मयतेने, एकाग्रतेने तिचा आस्वाद घेता यावा या उद्देशाने कार्यक्रमाचा दर्जा टिकवण्याचं आव्हान मु.पो.कविता या कार्यक्रमाने गेल्या १३ प्रयोगापर्यंत लीलया पेललेलं आहे.\nजयेश पवार, रोहन कोळी, प्रवीण लोहार, विशाल पाटिल, अभिजीत तर्फे, सुभाष पवार, सुधीर मुळीक, अभिजीत डोंगरे, शिवकुमार, मनोज, विजय, अमोल या टीमने आजवर या कार्यक्रमाचं नेपथ्य, प्रकाशयोजना, छायाचित्रण व दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली सर्व जबाबदारी आत्मीयतेने सांभाळली आहे .\nकविसंमेलनाच्या इतर कार्यक्रमासारखा एकसूरीपणा या संमेलनाला येवू नये व वेगवेगळ्या स्वरूपात मराठीतली दर्जेदार कविता रसिकांपर्यंत न्यावी यासाठी संस्थेने ‘कविता लोभसवाणी’ व ‘एका कवीच्या दुःखाचे भाषांतर’ हे दोन वेगळे कार्यक्रम केले. कविवर्य अशोक बागवे, नाटककार प्रेमानंद गज्वी, कवी किशोर पाठक हे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.\nमु.पो.कविताच्या सर्व कार्यक्रमाचे निवेदन ही संकल्पना ज्यांना सुचली ते कवी संजय शिंदे स्वतः करतात. सर्व कवींचा परिचय देऊन, त्या कवींच्या कवितांचे काही निवडक, प्रभावी तुकडे सादर करत अत्यंत दिलखुलासपणे संजय शिंदे या कार्यक्रमाचं निवेदन करतात.\nमु.पो.कविताने इथून पुढेही रसिकांना कवितेची मेजवानी सातत्याने देत राहावी हीच सदिच्छा \nडॉ. प्रेरणा पारवे-सिंह यांच्या कथेला पुरस्कार\nOne thought on “मु.पो.कविता… कवितेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकासाठी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://wwwpunhaeakadajoshipuran.blogspot.com/2010/06/blog-post_29.html", "date_download": "2018-05-28T01:27:36Z", "digest": "sha1:UCUB4S36R5NMGIZICOGBJET62L5QHFIN", "length": 11362, "nlines": 103, "source_domain": "wwwpunhaeakadajoshipuran.blogspot.com", "title": "पुन्हा एकदा जोशीपुराण: संग्रहालय वैद्यकशास्त्राच्या इतिहासाचे", "raw_content": "\nनमस्कार, मी शेखर जोशी. माझ्या पुन्हा एकदा जोशीपुराण या नव्या ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत.दररोज नवीन लेखन करण्याचा किंवा वाचनात आलेली माहिती येथे देण्याचा माझा प्रयत्न असेल.आपल्याला ते आवडले किंवा आवडले नाही तरी आवर्जून कळवा.\nजगात औषधांचा वापर आणि वैद्यक विश्वाचा जन्म कधी झाला, जगातला सर्वात प्रथम डॉक्टर कोण किंवा कोणते वैद्यक शास्त्र प्रथम अस्तित्वात आले, असे प्रश्न अनेकदा आपल्या मनात येतात. सगळ्यानाच त्याची उत्तरे माहिती असतातच असे नाही. पण आता आपल्या महाराष्ट्रात नाशिक येथे याविषयीची माहिती देणारे अनोखे संग्रहालय उभे राहिले आहे.\nनाशिकच्या आरोग्य विद्यापीठात हे संग्रहालय उभे राहिले आहे. आदिती वैद्य आणि तिच्या सहकाऱयांनी हे संग्रहालय उभारले आहे.\nया विषयी सविस्तर माहिती देणारी प्रसाद मोकाशी यांची बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये २९ जून २०१० च्या अंकात पान क्रमांक एक वर प्रसिद्ध झाली आहे. या बातमीची लिंक पुढीलप्रमाणे...\nया संग्रहलयाला केवळ वैद्यक शास्त्राच्या विद्यार्थ्यांनीच नव्हे तर सर्वसामान्यांनीही भेट दिली पाहिजे. आजवरच्या वैद्यकशास्त्राचा इतिहास या संग्रहालयाच्या निमित्ताने आपल्यासमोर उलगडला गेला आहे.\nब्लॉगला भेट देणारे आत्तापर्यंतचे वाचक\nमाझा ब्लॉग येथे जोडलेला आहे\nकृत्रिम पावसासाठी वरुण यंत्र\nसुप्रिया सुळे यांचा डबल गेम\nमुजोर रिक्षाचालकांवर प्रवाशांचा बहिष्कार\nनीतीन देसाई यांचा शनिवार वाडा\nकल्याण-डोंबिवलीत मोटार वाहन कायदा धाब्यावर\nनको नको रे पावसा...\nकल्याण-डोंबिवलीत मीटर डाऊन नाहीच\nअंदाज पावसाचा, विनाश पर्यावरणाचा\nसाने गुरुजींच्या साहित्यावरील कॉपीराईट संपुष्टात\nपाऊस तरणा आणि म्हातारा\nशिवाजी महाराज यांची आरती\nआता वाजले की बारा...\nकौलालम्पुरमध्ये झाला तुकोबांच्या अभंगांचा गजर\nइकडेही लक्ष असू द्या\nगेल्या आठवड्यात भेट दिलेल्या वाचकांची संख्या\nडाऊझिंग पद्धतीने जमिनीखालील पाण्याचा शोधi\nमुंबईत सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या मोठय़ा प्रमाणात जाणवत असून पाणी वाचविण्यासाठी महापालिका प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. पाणीटंचाईवर ...\nश्लोक गणेश-४ मोरया मोरया मी बाळ तान्हे\nगणपतीचे अनेक श्लोक आणि स्तोत्रे प्रसिद्ध असून त्यापैकी ‘मोरया मोरया मी बाळ तान्हे’हा श्लोक आपल्या सर्वाच्या माहितीचा आहे. शाळेत प्रार्थना झा...\nनर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा\nआज पुन्हा एकदा नर्मदे परिक्रमेविषयी. सुहास लिमये लिखित नर्मदे हर हर नर्मदे हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. गेल्या काही महिन्यात नर्मदा परिक्रम...\nमाझ्या वाचनात नुकताच चैत्राली हा दिवाळी अंक आला. रमेश पाटील याचे संपादक असून गेली अठ्ठावीस वर्षे हा अंक प्रकाशित होत आहे. यंदाचा दिवाळी अंक...\nआपल्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. या सर्व संतांनी लोकांमध्ये भक्तीभाव निर्माण करण्याबरोबरच सामाजिक समरसतेचे मोठे काम केले. याच संतपरं...\nकोणत्याही शुभकार्यासाठी अमावास्या ही तीथी वर्ज्य समजली जाते. शुभ-अशुभ यावर विश्वास असणारी मंडळी अमावास्येच्या दिवशी कोणतेही महत्वाचे काम किं...\nबदलत्या काळाचा वेध घेत आणि नवनव्या मार्गाचा अवलंब करून मराठी पुस्तके आजच्या पिढीबरोबरच जुन्या पिढीतील साहित्यप्रेमी आणि दर्दी वाचकांपर्यंत प...\n२९ वर्षात झाली ५१ वादळे\nलैला, नीलम, बुलबुल, निलोफर, वरद/वरध ही नावे काही व्यक्तींची किंवा पक्ष्यांची नाहीत, तर बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रात आगामी काळात तयार ह...\nसूर्यनमस्कार हा एक सर्वांगसुंदर व्यायामप्रकार असून तो आपल्याकडे पूर्वापार चालत आलेला आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामासाठी आपल्याला ...\nआचार्य अत्रे यांचा मराठा आता डिव्हिडीवर\n‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या मागणीसाठी फार मोठा लढा देऊन आपल्याला आजचा महाराष्ट्र मिळाला आहे. भाषावार प्रांतरचनेनुसार देशाती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/jokes/joke-52/", "date_download": "2018-05-28T00:58:40Z", "digest": "sha1:F6CWPBGMGXCSHFQPEJXPCZNT6GWWDDX6", "length": 6172, "nlines": 125, "source_domain": "www.marathimati.com", "title": "प्रेमात सैराट लग्नानंतर नटसम्राट - मराठी विनोद | Premat Sairat Lagnanantar Natsamrat - Marathi Jokes", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nस्वगृह » करमणूक » मराठी विनोद » प्रेमात सैराट लग्नानंतर नटसम्राट\nप्रेमात सैराट लग्नानंतर नटसम्राट\nप्रकाशन: संपादक मंडळ | २२ डिसेंबर २०१६\nनुकतंच पळून जाऊन लग्न केलेलं जोडपं गार्डन मध्ये बसलेले असतं\nमुलगी: काय रे तुझ्या सोबत मी पळुन आल्यापासून ऐकदाही ‘आय लव्ह यू’ नाही बोललास\nमुलगा: आय लव्ह यू...\nमुलगी: मी तुझ्यासोबत येवढे घरचे सर्व सोडून आले आणि तु हे ही जगाला मोठ्या आवाजात ओरडुन सांगु शकत नाही का...\nमुलगा: कुणी घर देता का घर या भवानीमुळे रस्त्यावर आलोय\nप्रेमात सैराट आणि लग्न झाल्यावर नटसम्राट...\nतो आणि ती विनोद\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nआकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\nसर्व विभाग - दुवे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://godgappa.blogspot.com/2011/07/blog-post.html?showComment=1324883401707", "date_download": "2018-05-28T01:11:32Z", "digest": "sha1:RSV3I7JSFZHHWIDS7HFSGQOV2HNUKGUH", "length": 11724, "nlines": 92, "source_domain": "godgappa.blogspot.com", "title": "गोडगप्पा: किल्ले देवगिरी", "raw_content": "\nआत्ता पर्यंतची माझी हि सगळ्यात मोठ्ठी सुट्टी आहे ... आणि महिनाभर निवांत घरी काढल्यानंतर गेल्या आठवड्यात पूर्ण फिरतीवर होते मी ....\nतशी मी पक्की NH4 वर जगलेली मुलगी आहे ... मूळ गाव , आजोळ ,राहत गाव , स्थलांतरित आजोळ (), उरलेले सारे नातेवाईक ...सगळे सगळे NH 4 वर च्या गावात ...फार फार तर १० -२० KM आजूबाजूला ...त्यामुळ उरलेल्या महाराष्ट्राशी फारशी ओळख नाहीये माझी .... मला खानदेश , विदर्भ , मराठवाडा इत्यादी भागात नेमके कोणते जिल्हे येतात हे खूप उशिरा समजल ...(किंबहुना अजून हि perfect माहिती आहे असा दावा नाही करू शकत मी )\nतर मुद्दा असा , की गेल्या विकांताला मी औरंगाबाद ला गेले होते .... :)\nतिथे जाताना planning होते की दोन दिवसात अजिंठा-वेरूळ बघून घेऊ ...साधारण map बघितल्यावर मात्र जाणवलं की अजिंठा आणि वेरूळ यात बर च अंतर आहे .... पुणे - मुंबई म्हणतात त्यातला च प्रकार ... मग ठरवलं की फक्त वेरूळ बघू .... आणि final discussion नंतर ठरलं कि आधी देवगिरी चा किल्ला बघू मग वेळ राहिला तर वेरूळ .. \nऔरंगाबाद पासून फक्त १० km वर देवगिरी आहे ..... दौलताबाद ...\nया किल्ल्याबद्दल फारशी आपुलकी नव्हती पण अप्रूप नक्की च होत ...एके काळाची यादवांची राजधानी ...आणि वेड्या तुघलकानेही त्याची राजधानी देवगिरी ला नेण्याचा प्रयत्न केला होता ...हे आठवत होत मला ..\nआम्ही दमदमीत नाश्ता करून जवळपास १० वाजता औरंगाबाद बस स्थानकावर पोहोचलो ... जरा चौकशी केल्यावर कळलं कि कन्नड बस थांबते देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी .... मी माझ या भागाबद्दल च अज्ञान आधी च मान्य केलाय ... त्याचा च किस्सा ...त्या गृहस्थांनी इथ कन्नड लिहिलेली बस येईल म्हटल्यावर माझ्या मनात हजार शंका जरा चौकशी केल्यावर कळलं कि कन्नड बस थांबते देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी .... मी माझ या भागाबद्दल च अज्ञान आधी च मान्य केलाय ... त्याचा च किस्सा ...त्या गृहस्थांनी इथ कन्नड लिहिलेली बस येईल म्हटल्यावर माझ्या मनात हजार शंका मुळात आपल्याला कन्नड लिहिलेलं कळणार कस मुळात आपल्याला कन्नड लिहिलेलं कळणार कस हे लोक कर्नाटक चा संदर्भ असा 'कन्नड' म्हणून का देतात हे लोक कर्नाटक चा संदर्भ असा 'कन्नड' म्हणून का देतात आणि तसं ही अस नुसत कन्नड म्हणून कस चालेल ...त्या राज्यात म्हणजे exact कुठे आणि तसं ही अस नुसत कन्नड म्हणून कस चालेल ...त्या राज्यात म्हणजे exact कुठे शिवाय औरंगाबाद कुठ कर्नाटका सीमेवर आहे कि इथून सारख्या कर्नाटकात जाणाऱ्या गाड्या असाव्यात ..\nमाझ्या चेहऱ्यावरची प्रश्नचीन्ह बघून मी काही अक्कल पाजलावण्याचा आत माझे प्रश्न सोडवणे हे कसब माझ्या जवळच्या माणसांना प्राप्त आहे ;)\nमला हळूच सांगितलं गेलं ...कन्नड नावच गाव आहे इथ जवळ च .... \nलाल गाडी चा प्रवास करून गडाच्या पायथ्याशी पोहोचलो आम्ही ...\nकिल्ल्याच प्रथम दर्शन च देखण आहे .... मोठ्ठी तटबंदी ...खूप खूप खूप च मोठ्ठी ... आणि अजून ही बर्याच अंशी शाबूत असलेली .... आणि अजून ही बर्याच अंशी शाबूत असलेली .... पुढ बर च अंतर चालून गेल्यावर चांद मिनार ची भव्य वास्तू ... हि उंच इमारत देखरेखीसाठी आणि मुख्य म्हणजे विजयाचे प्रतिक म्हणून बांधली गेली अशा आशयाचा फलक शेजारीच .. पुढ बर च अंतर चालून गेल्यावर चांद मिनार ची भव्य वास्तू ... हि उंच इमारत देखरेखीसाठी आणि मुख्य म्हणजे विजयाचे प्रतिक म्हणून बांधली गेली अशा आशयाचा फलक शेजारीच .. यात वरपर्येंत जाण्यास मात्र परवानगी नाही ....\nथोड अजून चालाल कि दिसत मुख्य प्रवेशद्वार ... आणि प्रवेशिका देण्यासाठी उभारलेले भारत सरकार चे छोटेसे पुरातत्व विभागाचे office ... फी फक्त ५ रुपये ;) आणि तिकीट एकदम भारी कागदावर छापलेले ... परिणामी यातील एक हि रुपया सरकार खाती जमा होत नसणार हा मनात येणारा पहिला विचार ....\nआत गेल्यागेल्याच किल्ला आपल्याला त्याच्या कर्तबगारीच्या दिवसात घेऊन जातो ... समोर दिसतात खूप तोफा ....... लहान मोठ्या आकाराच्या आणि जवळ लांब पल्ल्याच्या .... नेहमी प्रमाणे आजूबाजूला , त्या तोफेला ढकलतानाची acting करत किंवा तोफेवर बसून शाही pose देऊन किंवा तोफेतून आलेला गोळा आपल्या अंगावर येतोय अशा आविर्भावान फोटो काढणारे भरपूर पर्यटक होते च ... :)\nतोफखान्यातून पुढ अजून थोड चढून गेल कि एका बुरुजावर आहे मेंढा तोफ ... या किल्ल्याच मुख्य आकर्षण .... तुमच्या कॅमेऱ्याच्या frame मध्ये बसणार नाही इतकी मोठ्ठी , अत्यंत देखणी आणि इतक्या वर्षांचा उन पाऊस सोसूनही रुबाबदार आणि तुकतुकीत राहिलेली बलदंड तोफ ... ज्या त्या काळात राजाच विशेष प्रेम असणार या तोफेवर ;)\nयाच बुरुजावरून चांद मिनार पुन्हा दिसतो आणि साधारण त्याच्या टोकाला आपण बोट लावलंय अशा type चा फोटो काढायचा असेल तर हि त्यासाठी ची बेस्ट जागा ....\nकिल्ला बांधताना किती दमले असतील लोक ... अजून निम्म वर्णन ही नाही झालेलं ...पण stamina संपला माझा लिहायचा ...\nबाकी पुन्हा कधीतरी ...\nमी देवगिरी पाहिलेला नाही अजून त्यामुळे मजा आली वाचताना. पुढे लिहिशील अशी अपेक्षा\n'कन्नड'चा किस्सा तुमच्या (म्हणजे युवा पिढीच्या) भाषेत बोलायचं तर भारी आहे :-)\nछान आहे लेख. मी माझ्या डिग्रीच्या admission साठी गेले होते तेव्हा लागे हातो पहिला होता किल्ला. तू फोटो पण टाकले असतेस तर मजा आली असती. पुढील लिखाणासाठी शुभेच्छा.\n@ सविता ताई, हो ग ..पूर्ण किल्ला सर करीन मी आणि मग च थांबीन :)\n@ अपर्णा , धन्यवाद :) पुढच्या भागात फोटो हि add करीन ... नक्की ...\nमराठी (3) काहीही (2) नात (2) कविता (1) किल्ला (1) गुणी (1) पाळीव (1) वर्ष (1) विश्वास (1) संकल्प (1) स्वा. सावरकर (1)\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nअविस्मरणीय - द ग्रेट गॅटस्बी\nछोटी छोटी सी बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathizataka.blogspot.com/2011/08/prem-karayach-rahun-gel.html", "date_download": "2018-05-28T00:54:54Z", "digest": "sha1:3T7VMEMAMCW674G4325PXU3GZDFDE4UA", "length": 4304, "nlines": 99, "source_domain": "marathizataka.blogspot.com", "title": "मराठी कविता ( marathi kavita ) - Assal Marathi Kavita,Vinod, Maratha histry, marathi movie, marathi natak, Marathi prem kavita ani etar marathi sahityacha sangrah", "raw_content": "\nप्रेम करायचं राहुन गेलं\nप्रेम करायचं राहुन गेलं\nपाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं...\nम्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.\nदहावी पर्यंत अभ्यास,अभ्यास आणि अभ्यास...\nम्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.\n...आता थोड तरी कळायला लागलं होत की प्रेम म्हणजे काय असतं,पण बारावी म्हणजे\nम्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.\nशाळेत असताना मुलीशी जास्त मैत्री कधी साधलीच नाही\nत्यामुळे कॉलेज मध्ये सुध्दा मैत्री जपताच आली नाही...\nम्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.\nआता मैत्रीनीही खुप आहेत, पण प्रपोज करायला डेअरींगच होत नाही...\nम्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.\nप्रत्येक वेळा समोरच्यांच्या भावनांचा विचार केला, नाही म्हणाली तर\nकदाचित चांगली मैत्रींन गमवून बसेन...\nम्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.\nकधी वाटत ह्या मुलींच्या मनातल सगळ कळाल असत तर बरं झाल असत ना\nम्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं\nLabels: प्रेम कविता, मराठी कविता, विरह कविता\nप्रेम करायचं राहुन गेलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://patrakarsangh.com/index.php/_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B2/_%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80", "date_download": "2018-05-28T00:52:41Z", "digest": "sha1:7QFEWQFFPDAUQTRXQXGC5PYNQFZE5LLP", "length": 8238, "nlines": 140, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "सदस्य सूची - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान सदस्य तपशील सदस्य सूची\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nसदस्य सूची भाग १\n१. श्री. अशोक आचार्य\nमहात्मा गांधी क्रॉस रोड नं. ४,\nकांदिवली (प.), मुंबई - ४०० ०६७.\n२. श्री. प्रकाश अकोलकर\nजी-२/१०३, सुंदरवन लोखंडवाला रोड,\nमुंबई - ४०० ०५३.\nदूरध्वनी : २६३१ ८०७४ / ९८९२७२७७००\n३. श्री. विजयकुमार शां बांदल\n४०१/२, स्वामी सदन, सीताराम जाधव मार्ग,\nलोअर परेल, मुंबई - ४०० ०१३.\nदूरध्वनी : २४९४ ४४०३ / ९८२०८३९६३३\n४. श्री. मधुकर भावे\nद्वारा डॉ. मृदूला भावे,\nए-३/७०२, विहंग गार्डन, पोखरण रोड नं. १,\nरेमंड समोर, ठाणे (प.)\nदूरध्वनी : २६६६६२५० / ९८६९२३९९७७\n५. श्री. सुरेश शं. बिलये\nमीठागर रोड, मुलु्ड (पूर्व)\nमुंबई - ४०० ०८१.\nदूरध्वनी : २५६३ १३१२ / ९८६९३९१९००\n६. श्री. घन:श्याम भडेकर\nठाकुरद्वार, मुंबई - ४०० ००२.\nदूरध्वनी : २२०६ ७२५१ / ९८९२७१७७१६\n७. श्री. नारायण बांदेकर\n२५, वाडे गल्ली, दातार कॉलनी,\nभांडूप (पूर्व), मुंबई - ४०० ०४२\nदूरध्वनी : २५६१ ३६९९ / ९८३३५९४१७७\n८. श्री. जगदीश शि. भोवड\n४०२, ए-विंग, 'सोमनाथ' कांदरपाडा,\nमुंबई - ४०० ०६८\nदूरध्वनी : ५५४४५८८६ / ९९६९३५०४३६\n९. श्री. श्री. श्री. भट\nडोंबिवली (प.) - ४२१ २०२\nदूरध्वनी : (०२५१-२४८५३४८ / ९३२०७१९१९०)\n१०. श्री. रविंद्र य बिवलकर\nमुंबई - ४०० ००४.\nदूरध्वनी : २३८९०९८१ / ९९६७३६११४५\n११. श्री. वसंत भालेकर\nमुंबई - ४०० ०३४.\nदूरध्वनी : २३५३ ४२५८\n१२. श्री. हेमंत गो. चव्हाण\nसेंट मेरी शाळेजवळ, बाजारपेठ\nता. उरण, जि. रायगड - ४०० ७०२\n१३. श्री. रमेश गं चौधरी\n१४. श्री. दिलीप व. चावरे\n४०१-बी-१, सुंदरवन, लोखंडवाला रोड,\nअंधेरी (प.), मुंबई - ४०० ०५३.\nदूरध्वनी : २६३२ ४८७२ / ९८६७५५७३२७\n१५. श्री. दिवाकर देशपांडे\nवाशी, नवी मुंबई - ४०० ७०३.\nदूरध्वनी : २७८२ ३०१० / ९३२२४०६८८९\n१६. श्री. गिरीश दीक्षित\n७७०, पारसी कॉलनी, दादर,\nमुंबई - ४०० ०१४.\nदूरध्वनी : २४१२ ४१४४ / ९८३३३९१५५७\n१७. श्री. हेमंत देसाई\nदा. ग. महाजनी पथ,\nशिवडी (प.), मुंबई - ४०० ०१५\nदूरध्वनी : २४१३५८६४ / ९८२०४७९६८८\n१८. श्री. विनायक गो. दळवी\nडी - २१२, सरोज अपार्टमेंट, महाकाली रोड,\nअंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३.\nदूरध्वनी : २८३६०६७२ / ९८२९२४१९९८\n१९. श्री. सुभाष गो देशपांडे\nई-२०४, इनलॅक्सनगर, यारी रोड,\nवर्सोवा, अंधेरी (प.), मुंबई - ४०० ०६१.\nदूरध्वनी : २६३२१४८१ / ९३२२६४५२७५\n२०. सौ. जयश्री देसाई\nए-७, स्वानंद सोसायटी, गोखले रोड,\nदूरध्वनी : २५४२ ३४१० / ९२२४४०१०७७\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/node/1536", "date_download": "2018-05-28T01:36:49Z", "digest": "sha1:IOPYU5BMCPFEW3GZMRCFQEZTIO6XRCU5", "length": 23663, "nlines": 122, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "खडीगंमत | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\n'तमाशा 'ला एकेकाळी खडीगंमत म्हटले जायचे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी या भागांत तमाशा प्रसिद्ध आहे. उत्तर महाराष्ट्रात तखतरावाचा तमाशा आहे. संगीतबारीचा तमाशा आणि ढोलकीफडाचा तमाशा असे तमाशाचे दोन स्वतंत्र प्रकार असले तरी विदर्भातील खडीगंमतआणि पश्चिम महाराष्ट्रातील तमाशा हे एकाच प्रकृतिपिंडाचे प्रयोगात्मक लोककला प्रकार आहेत.\nविदर्भातील बुलढाण्यापासून गोंदियापर्यंत खडीगंमत सादर केली जाते. घरोघरी फिरणारी खडीगंमत ही दंडार नावाने ओळखली जाते. खडीगंमत आणि दंडार या विदर्भातील लोककला प्रकारांवर डॉ. हरिश्चंद्र बोरकर आणि प्रा.हिरामण लांजे यांनी संशोधन केलेले आहे. खडीगंमत सादर करणार्‍या कलावंतांना विदर्भात शाहीर म्हणूनच संबोधले जाते. खडीगंमत ही पुरुषप्रधान लोककला आहे. त्या प्रकारात नृत्याचे काम करणारास ‘नाच्या' म्हणून संबोधले जाते.\nविदर्भात दर्या, पांगूळ, डहाका, झडती, मंत्रगीते, दंडीगान, भिंगी सोंग, राध, डरामा, दंडार आदी लोककला प्रकार प्रसिद्ध आहेत. त्यातील खडीगंमत हा प्रकार वैशिष्ट्यपूर्ण असून खडीगंमतची मोहिनी जनमानसावर आहे.\n'गाथासप्तशती' या ग्रंथात 'खडीगंमत'ला पुष्टी देणारे उल्लेख आहेत. गोपिकेची वेशभूषा करून,पुरुष लुगडी नेसून फाल्गुन मासात जनरंजन करत असत, असा उल्लेख 'गाथासप्तशती'त आहे. 'राधानाट' किंवा 'राधानाचा'ची परंपरा बिहार, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यांतही आहे. स्त्रीवेशधारी पुरुषतज्ज्ञ कलावंतांचा उल्लेख दशावतारासंबंधी संत रामदासांनी केलेल्या उक्तीतही आढळतो. समर्थांनी स्त्रीवेशधारी पुरुषांना 'अवघेचि धटिंगण' असे म्हटले आहे. ते धटिंगण 'खडीगंमत' मध्ये आढळतात. मुकुंदराज यांच्या विवेकसिंधू या ग्रंथातील उल्लेख पाहा –\nनटासि दीजेती वस्त्रे भूषणें\nतो सोंग लटिका, परि ती भूषणे\nदंडार, डफगाणे, खडीगंमत आदी लोकनाट्ये ही एका परंपरेतील आहेत. तमाशात जसा सोंगाड्या तसा खडीगंमत या लोककला प्रकारात 'गमत्या' असतो. 'गमत्या' म्हणजे 'गमज्या' मारणारा. 'गमज्या' शब्‍दाचा अर्थ अतिशयोक्तीपूर्ण बडबड\n'गमत्या'च्या 'गमज्या' अर्थहीन बडबड वाटत असली तरी त्यामागे लक्ष्यार्थ आणि व्यंग्यार्थ असतो. 'गमत्या' सारखे पात्र लळित, दशावतार , भागवतमेळे यांसारख्या भक्ती नाट्यामधून आढळते. लळितातील 'वनमाळी', दशावतारातील संकासूर, भागवतमेळ्यातील विदूषक आदी पात्रे 'गमती' करत असतात.\n'खडीगंमत' मध्ये ढोलकी, डफ, चोनका (म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील चौंडक), टाळ ही वाद्ये वापरली जातात. त्यातील ढोलकी, डफ ही तालवाद्ये आहेत तर तुणतुणे, चोनका ही सूर देणारी वाद्ये. पूर्वरंग आणि उत्तररंग अशा भागांत विभागलेल्या ‘खडीगंमत’चा आकृतिबंध:\nपूर्वरंगात गण व गवळण यांचा समावेश असतो.\nगण: दंडार, गोंधळ आणि तमाशा या महाराष्ट्रातील अन्य लोकनाट्याप्रमाणे ‘खडीगंमत’ देखील गणाने सुरू होते. शाहीर गण गातो व अन्य पात्रे स्थिर उभी असतात. गणामध्ये श्रीगणेशाची स्तुती असली तरी शंकरपार्वती यांचाही उल्लेख येतो.\nगवळण: गण आटोपल्यावर गवळण गायली जाते. तीत नाच्याला वाव असतो. त्याच्या विविध विभ्रमांतून प्रेक्षकांना आकर्षित केले जाते. मथुरेला जाणार्‍या गौळणी आणि पेंद्या व आपल्या सवंगड्यासह त्यांना अडवणारा श्रीकृष्ण ‘खडीगंमत’च्या गवळणीमध्ये सादर होतो. गोंधळ, तमाशा या अन्य लोकनाट्याप्रमाणे ‘खडीगंमत’ही गवळण सादर करुन आपल्या प्रेक्षकांना खिळवून ठेवत असते.\nसरन व रुसवा: गवळण सादर करताना शाहीर तात्पुरता श्रीकृष्ण बनतो तर त्याचा साथीदार पेंद्या होतो. नाच्या राधेचा वेश घेतो तर गमत्या डोईवर पदर घेऊन मावशीचे रूप धारण करतो. गवळणीचा शेवट सरण किंवा 'शरण' या वेगळ्या पद्यप्रकाराने होतो. रस्ता अडवणार्‍या श्रीकृष्णाला अथवा त्याच्या सवंगड्यांना गोपिकांनी केलेली विनवणी म्हणजे 'सरण'.\nगवळण गाताना 'रुसवा' हा अन्य एक रचनाप्रकार आढळून येतो. गोपिकेने आपल्या नवर्‍याशी किंवा खोडी काढणार्‍या कृष्णाशी धरलेला अबोला म्हणजे 'रुसवा'. हे स्वतंत्र नाव देण्याचा पायंडा. केवळ ‘खडीगंमत’ लोकनाट्याने पाडलेला दिसून येतो.\nउत्तर रंग: छिटा व दोहा, धमाळी व पोवाडा बैठी गंमत, बैठी दंडार व मुजरा अर्थात भरतवाक्याने ‘खडीगंमती’चा उत्तररंग रंगतो. ‘खडीगंमत’ पाहण्यास आलेला प्रेक्षक उत्तररंगाचीच वाट पाहत असतो.\nछिटा व दोहा: खडीगंमत अधिक आकर्षक होत असतांना कलगी व तुरा या दोन घटाण्याच्या द्वंद्वात्मक कार्यक्रमांमुळे मास दुय्यम असा झाडी शब्द ‘खडीगंमत’ वापरते. त्यात सवाल-जवाब प्रामुख्याने असतात. शिवाय, छिटा हा स्वतंत्र प्रकार वापरला जातो. तो चार ओळीचा असतो. त्या 'दोहा' स फार महत्त्व असते. 'जवाबी दोहा' हा त्याचाच एक प्रकार. झगडा हा अन्य रचनाप्रकार या कार्यक्रमभागात ऐकायला मिळतो. जवाबी झगडा, 'जोड झगडा' हे त्याचे अन्य प्रकार आहेत. खडी गंमत गद्याला अत्यल्प स्थान देते. कडव्याच्या एका लावणीत प्रश्न असतो. दुसरी उत्तराची लावणी तेवढ्याच विस्ताराने गायली जाते. तर कधी एकत्र उत्तर सादर केले जाते.\nधुमाळी व पोवाडे: 'धुमाळी व पोवाडा' हे दोन अन्य रचनाप्रकार ‘खडीगंमत’ वापरत असते. धुमाळी हा शब्द परंपरागत संगीतातील असला तरी झोपेची डुलकी घेत असलेल्या प्रेक्षकाला खडबडून जागे करण्याचे कार्य ‘खडीगंमत’ची धुमाळी करत असते. शाहीर त्याच्या अत्युच्च स्वरात कोणतीही महत्त्वाची लावणी आरंभ करण्यापूर्वी धुमाळीचा सूर लावतो.\nपोवाडा: खडीगंमत गात असलेला पोवाडा हे दीर्घकाव्य असते. तब्बल एक-दोन तास चालणारे ते प्रदीर्घ गीत असते. त्यामध्ये एखादे कथानक निवडून त्या संदर्भातील चरित्र आख्यान गायले जाते. प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे 'सत्यवान सावित्री’, ‘चिलिया बाळ', ‘भक्त ध्रुव’, ‘अभिमन्यू वध’ अशा पौराणिक कथांशिवाय ऐतिहासिक व सामाजिक घटनांवरही प्रतिभावंत ग्रामिण लोककलावंतांनी प्रदीर्घ पोवाडे रचले आहेत. उदाहरणार्थ टिळकांचा पोवाडा, गांधीवधाचा पोवाडा, नर्मदेच्या पुराचा पोवाडा, खाण्याचा पोवाडा... इत्यादी\nबैठी गंमत- बैठी दंडार, पोवाडा हा रचनाप्रकार बसून गाण्यात मजा असते. विशिष्ट सणाच्या किंवा उत्सवाच्या निमित्ताने कोणाच्या वाड्याच्या ओसरीवर निवडक श्रोत्यांच्या उपस्थितीत ही बैठी गंमत रात्रभर सादर केली जाते. नागपंचमी, जन्माष्टमी, पोळा, होळी, गौर, शिवरात्र ही त्याकरता निमित्ते असतात.\nसंपादणुक अर्थात बतावणी: लावणीचे गायन आपल्या खड्या आवाजात शाहीर करत असतो. त्या लावणीतील वर्णनानुसार अन्य पात्रे संवाद व अभिनय यांच्या सहाय्याने संपादणुककरता असतात, तिला बतावणी म्हणतात. बतावणी हा खास झाडीबोलीतील शब्द असून तो कृत्रिम आचरण अथवा सोंग यास पर्याय म्हणून वापरलेला असतो. बताव इतकाच बतावणी हा शब्द जुना आहे.\nमुजरा: रात्र संपायला येते. प्रभातरंग दिसू लागतो. तरी खडीगंमत आपला पसारा आवरता घेते. शेवटचा निरोप द्यायची तयारी करू लागते. भरतवाक्य गायला प्रारंभ करते. अर्थात तेव्हा आपल्या देवदेवतांचे आणि गुरूचे स्मरण करायला ती विसरत नाही. या भरतवाक्याला ‘खडीगंमत’मध्ये 'मुजरा' हे स्वतंत्र नाव आहे.\n‘खडीगंमत’ या विदर्भातील लोकप्रिय रंजनप्रकाराचा समारोप सूर्याच्या प्रार्थनेने होतो असे उमरी येथील डोमाजी कापगते या खडीगंमत सादर करणार्‍या तत्कालीन शाहिराने सांगितले आहे.\nकोरस नक्षत्र, पोखरण रोड क्र. १,\nवर्तकनगर, ठाणे, पश्चिम, ४००६०६\nलोककला सदरात विदर्भाच्या खडीगंमत विषयी विवेचन योग्य प्रकारे केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातच नव्हे तर विदर्भातही शहरी लोकांना याचा परिचय नव्हता . सन २००५ ला प्रथमच द. म. क्सेत्र सांस्‍कृतिक केंद्र, नागपूर तर्फे माझी विदर्भाच्‍या खडीगंमत या लोककलाप्रकारावर संशोधनासाठी नेमणूक केली गेली. महात्‍मा शासनाने सन २००८ ला लोककलेच्‍या पॅकेजमध्ये या लोककलेचा समावेश केला. त्याआधी २००७ साली माझे संशोधन इंग्रजी व हिंदी भाषेत केंद्राने प्रकाशित करुन त्याची सीडी तयार केली. शाहिर विजय चकोले व मी पॅक्ज समितीवर आहोत. दरम्यान अभ्यासक सहकारी डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांनी दंडारी प्रमाने खडीगंमतचा सखोल अभ्यास केला.\nहिरामन लांजे रमानंद, नागपूर\nप्रकाश खांडगे ठाणे येथे राहतात. ते शाहीर अमरशेख अध्यासन लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठाचे समन्वयक आहेत. त्यांनी पस्तीस वर्षे लोकसाहित्य, लोककला क्षेत्रात संशोधनाचे कार्य केले. प्रकाश खांडगे यांना 'खंडोबाचे जागरण' या ग्रंथासाठी महाराष्ट्र शासनाचा 'उत्कृष्ट ग्रंथ संशोधन पुरस्कार' (ग.त्र्यं. माडखोलकर पुरस्कार) प्राप्त झाला आहे. तसेच, त्यांना महाराष्ट्र शासनाचा लोककलेच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल 'कलादान पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले. त्यांनी अमेरिका आणि चीन येथील आंतरराष्ट्रीय लोकसाहित्य व लोककला परिषदांमध्ये शोधनिबंध वाचन करून भारताचे प्रतिनिधित्व केले.\nसंदर्भ: लोककला, लोकनृत्‍य, कोकण, तमाशा\nकला-संस्कृती विचार आजच्या परिस्थितीत आणा\nजाखडी नृत्य (बाल्या नाच)\nसंदर्भ: लोककला, लोकनृत्‍य, जाखडी, बाला नाच, कोकण, गोफ\nपेट्रा शेमाखा - फॉरिनची पाटलीण\nसंदर्भ: तमाशा, लोककला, लोकनृत्‍य, अभ्‍यास, लावणी\nकोकणातील नमन – खेळे\nसंदर्भ: लोककला, लोकनृत्‍य, कोकण, नमन\nसंदर्भ: लोककला, लोकनृत्‍य, गोंधळ\nचंदाताई तिवाडी यांचा बुर्गुंडा\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://wwwpunhaeakadajoshipuran.blogspot.com/2010/06/blog-post_05.html", "date_download": "2018-05-28T01:29:47Z", "digest": "sha1:DWFSSF5YJDAKYRQJOMSVKSN4G75GY5RT", "length": 17383, "nlines": 105, "source_domain": "wwwpunhaeakadajoshipuran.blogspot.com", "title": "पुन्हा एकदा जोशीपुराण: श्यामची आई उपेक्षित", "raw_content": "\nनमस्कार, मी शेखर जोशी. माझ्या पुन्हा एकदा जोशीपुराण या नव्या ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत.दररोज नवीन लेखन करण्याचा किंवा वाचनात आलेली माहिती येथे देण्याचा माझा प्रयत्न असेल.आपल्याला ते आवडले किंवा आवडले नाही तरी आवर्जून कळवा.\nएखादी व्यक्ती किंवा संस्थेच्या आयुष्यात पंचाहत्तरी अर्थात अमृतमहोत्सव साजरा करणे हा एक आनंदसोहळा असतो. त्या निमित्ताने खास समारंभ आयोजित करण्यात येतो. पंचाहत्तर वर्षांनतरही एखादे पुस्तक बाजारात विकले जात असेल, त्या पुस्तकाच्या चार लाखांहून अधिक प्रतींची विक्री झाली असेल तर ते पुस्तक प्रकाशित करणाऱ्या प्रकाशन संस्थेसाठीही गौरवाची गोष्ट आहे. मात्र साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाला अमृतमहोत्सवी वर्षांत हे भाग्य लाभलेले नाही. हे पुस्तक प्रकाशित करणाऱ्या ‘पुणे विद्यार्थी गृह’ या संस्थेने या निमित्ताने कोणतेही विशेष कार्यक्रम किंवा उपक्रम राबवलेले नाहीत. त्यामुळे अमृतमहोत्सवी वर्षांत ‘श्यामची आई’ उपेक्षित राहिली आहे.\nदरम्यान या संदर्भात महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदान सचिव आनंद कुलकर्णी यांच्याकडे विचारणा केली असता ‘श्यामची आई’ चा अमृतमहोत्सव साजरा करण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. ते म्हणाले, मी आत्ता दिल्लीत आहे. असा काही प्रस्ताव असेल तर मला त्या बाबत आत्ताच काही सांगता येणार नाही. पण प्रस्ताव नसेल तर त्यावर जरुर विचार करू.\nपांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी यांनी लिहलेले हे पुस्तक १९३५ मध्ये प्रकाशित झाले होते. साने गुरुजी हे नाशिक येथील कारागृहात असताना १९३३ मध्ये त्यांनी या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली होती. पुस्तक प्रकाशित झाल्यापासून आजतागायत त्याची सातत्याने विक्री होत आहे. याच पुस्तकापासून प्रेरीत होऊन आचार्य अत्रे यांनी ‘श्यामची आई’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. चित्रपटाला राष्ट्रपती सुवर्णपदकही मिळाले आणि सुवर्णपदक मिळवणारा तो पहिला मराठी चित्रपट ठरला.\n‘श्यामची आई’ या पुस्तकानेही इतिहास घडवला आणि नवे विक्रम प्रस्थापित केले. आजही पुस्तकाची लोकप्रियता कमी झालेली नाही. पुस्तकाचे ४४ वेळा झालेले पनर्मुद्रण त्याचेच द्योतक आहे. सहा वर्षांपूर्वीच या पुस्तकाने चार लाख प्रतींच्या विक्रीचा टप्पा ओलांडला होता.\nया पुस्तकाच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने पुणे विद्यार्थी गृहाकडून विशेष सोहळा आयोजित केला जाईल, अशी ‘श्यामची आई’ पुस्तकप्रेमींची अपेक्षा होती. मात्र प्रकाशन संस्थेने त्या अपेक्षेवर बोळा फिरवला आहे. अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्ताने कोणताही विशेष सोहळा, कार्यक्रम किंवा उपक्रम आयोजित करण्यात आलेला नाही.\nज्या साने गुरुजींनी या पुस्तकाचे मुद्रण हक्क (कॉपीराईट) पुणे विद्यार्थी गृहाला (पूर्वीचे अनाथ विद्यार्थी गृह) त्यांच्या या लोकप्रिय पुस्तकाच्या अमृतमहोत्सवी वर्षांत कोणताही सोहळा आयोजित न करणे ही दुर्दैवाची बाब असल्याचे बोलले जात आहे. अनाथ विद्यार्थी गृहाच्या लोकसंग्रह मुद्रणालयात साने गुरुजी यांचे ‘पत्री’ हे वृत्तपत्र छापण्यात येत होते. मात्र तत्कालिन सरकारविरोधी लेखनामुळे हे मुद्रणालय जाळले गेले. तेव्हा विद्यार्थी गृहाला झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याासाठी साने गुरुजी यांनी आपल्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे मुद्रण हक्क संस्थेकडे सुपूर्द केले होते.\nदरम्यान या संदर्भात पुणे विद्यार्थी गृह प्रकाशन संस्थेत संपर्क साधला असता तेथील शेटे नावाच्या पदाधिकाऱ्यांनीच पुस्तकाच्या अमृतमहोत्सवी वर्षांच्या निमित्ताने सध्यातरी विशेष काही कार्यक्रम किंवा उपक्रम आयोजित करण्याबाबत विचार नसल्याचे सांगितले. आपल्याला भेटायला आत्ता काही लोक आलेले असल्याचे सांगून ‘श्यामची आई’ पुस्तकाबाबत अधिक काही माहिती देण्यास व बोलण्यास शेटे यांनी असमर्थता दर्शवली. थोडय़ा वेळाने पुन्हा संपर्क साधू का, अशी विचारणा केली असता, तुमच्या पुणे कार्यालयातील एखाद्या माणसाला आमच्या येथे पाठवा, तुम्हाला हवी असेलेली माहिती आम्ही त्यांना देऊ, असेही उत्तर शेटे यांनी दिले\nब्लॉगला भेट देणारे आत्तापर्यंतचे वाचक\nमाझा ब्लॉग येथे जोडलेला आहे\nकृत्रिम पावसासाठी वरुण यंत्र\nसुप्रिया सुळे यांचा डबल गेम\nमुजोर रिक्षाचालकांवर प्रवाशांचा बहिष्कार\nनीतीन देसाई यांचा शनिवार वाडा\nकल्याण-डोंबिवलीत मोटार वाहन कायदा धाब्यावर\nनको नको रे पावसा...\nकल्याण-डोंबिवलीत मीटर डाऊन नाहीच\nअंदाज पावसाचा, विनाश पर्यावरणाचा\nसाने गुरुजींच्या साहित्यावरील कॉपीराईट संपुष्टात\nपाऊस तरणा आणि म्हातारा\nशिवाजी महाराज यांची आरती\nआता वाजले की बारा...\nकौलालम्पुरमध्ये झाला तुकोबांच्या अभंगांचा गजर\nइकडेही लक्ष असू द्या\nगेल्या आठवड्यात भेट दिलेल्या वाचकांची संख्या\nडाऊझिंग पद्धतीने जमिनीखालील पाण्याचा शोधi\nमुंबईत सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या मोठय़ा प्रमाणात जाणवत असून पाणी वाचविण्यासाठी महापालिका प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. पाणीटंचाईवर ...\nश्लोक गणेश-४ मोरया मोरया मी बाळ तान्हे\nगणपतीचे अनेक श्लोक आणि स्तोत्रे प्रसिद्ध असून त्यापैकी ‘मोरया मोरया मी बाळ तान्हे’हा श्लोक आपल्या सर्वाच्या माहितीचा आहे. शाळेत प्रार्थना झा...\nनर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा\nआज पुन्हा एकदा नर्मदे परिक्रमेविषयी. सुहास लिमये लिखित नर्मदे हर हर नर्मदे हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. गेल्या काही महिन्यात नर्मदा परिक्रम...\nमाझ्या वाचनात नुकताच चैत्राली हा दिवाळी अंक आला. रमेश पाटील याचे संपादक असून गेली अठ्ठावीस वर्षे हा अंक प्रकाशित होत आहे. यंदाचा दिवाळी अंक...\nआपल्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. या सर्व संतांनी लोकांमध्ये भक्तीभाव निर्माण करण्याबरोबरच सामाजिक समरसतेचे मोठे काम केले. याच संतपरं...\nकोणत्याही शुभकार्यासाठी अमावास्या ही तीथी वर्ज्य समजली जाते. शुभ-अशुभ यावर विश्वास असणारी मंडळी अमावास्येच्या दिवशी कोणतेही महत्वाचे काम किं...\nबदलत्या काळाचा वेध घेत आणि नवनव्या मार्गाचा अवलंब करून मराठी पुस्तके आजच्या पिढीबरोबरच जुन्या पिढीतील साहित्यप्रेमी आणि दर्दी वाचकांपर्यंत प...\n२९ वर्षात झाली ५१ वादळे\nलैला, नीलम, बुलबुल, निलोफर, वरद/वरध ही नावे काही व्यक्तींची किंवा पक्ष्यांची नाहीत, तर बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रात आगामी काळात तयार ह...\nसूर्यनमस्कार हा एक सर्वांगसुंदर व्यायामप्रकार असून तो आपल्याकडे पूर्वापार चालत आलेला आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामासाठी आपल्याला ...\nआचार्य अत्रे यांचा मराठा आता डिव्हिडीवर\n‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या मागणीसाठी फार मोठा लढा देऊन आपल्याला आजचा महाराष्ट्र मिळाला आहे. भाषावार प्रांतरचनेनुसार देशाती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/air-fares-lower-than-that-of-autorickshaw-says-minister-jayant-sinha-1627240/", "date_download": "2018-05-28T01:24:00Z", "digest": "sha1:KANQPDP6BT27VGW4WANSSA7ZP5L5WMDU", "length": 15219, "nlines": 193, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Air Fares Lower Than That Of Autorickshaw says Minister Jayant Sinha | उडेगा ‘आम आदमी’!.. | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nहवाई वाहतूक राज्यमंत्री चिंतूच्याच ‘मन की बात’ सांगत होते.\nरिक्षा स्टेशनसमोर येताच उडी मारून चिंतूने धावतच फलाट गाठले. लोकल गाडी फलाटावर येत होती. चिंतूने बाह्य़ा मागे सारल्या. कपाळ घामाने थबथबले होते. पण त्याने घाम पुसलाच नाही. ‘घाम गाळण्यासाठीच तर आपण रोज ही सर्कस करतो’.. चिंतू मनात म्हणाला, आणि त्याने धावती गाडी पकडण्यासाठी ‘पोझिशन’ घेतली. पण गाडी अगोदरच गर्दीने ओसंडली होती. चिंतू हिरमुसला. दरवाजातून आत शिरण्याची धडपड करू लागला. काही सेकंदांत त्याला पावलाचा अंगठा पायरीवर टेकण्यापुरती जागा मिळाली. जिवाच्या आकांताने त्याने दरवाजाचा दांडाही पकडला. गाडी सुरू झाली. कपाळावरचा घाम तर आता थेंबाथेंबाने निथळत होता. पण तो पुसण्यासाठी चिंतूचा हात मोकळा नव्हता. त्याने समोरच्या प्रवाशाच्या पाठीवर कपाळ टेकविले, पण त्या प्रवाशाच्या भिजलेल्या पाठीचा घाम आणखीनच कपाळावर चिकटला. अशा तऱ्हेने घामांची देवाणघेवाण झाली की प्रवाशांमध्ये जिव्हाळा निर्माण होतो, असा चिंतूचा अनुभव होता. चिकटलेल्या गर्दीला घेऊन गाडी रडतखडत चालली होती. सांताक्रूझजवळ येताच चिंतूने आकाशात पाहिले. एक विमान हवेत झेपावत होते. चिंतूला बरे वाटले. कधी तरी देशाचे अर्थमंत्री म्हणाले होते, ‘उडेगा देश का आम नागरिक’.. ते आठवून चिंतू स्वत:शीच हसला. त्याला सकाळपासूनचा प्रवास आठवला. घरापासून रिक्षाने स्टेशन गाठत सिग्नल आणि कोंडीचा मुकाबला करताना त्याला रोज एकच विचार सुचायचा. आपण प्रगत होतोय, रिक्षापेक्षाही विमान प्रवास स्वस्त झालाय, मग घरापासून ऑफिसपर्यंत जायला विमान असायला हवे. सरकारने रिक्षावाल्यांना तीन आसनी विमानाचा परवाना द्यावा, ‘शेअर एअर’ नावाची एखादी स्वस्त योजना सुरू करावी, रस्त्याकडेलाच विमान उतरण्याची व उड्डाणाची सुविधा द्यावी, आणि घरातून निघून पाच मिनिटांत ऑफिस गाठावे.. मानवी श्रमवेळाची केवढी मोठी हानी टळेल, खड्डय़ांमधला त्रासदायक प्रवास संपेल, आणि रिक्षापेक्षा कमी पैशात, कमी वेळात थेट ऑफिसपर्यंत हवाहवाई सफर करता येईल. एक ना एक दिवस हे स्वप्न सत्यात उतरेल असे चिंतूला नेहमी वाटायचे. तसा तो ‘भक्त’देखील होताच. त्यामुळे आता हे स्वप्न फार लांब नाही अशी त्याची खात्रीही होती. म्हणूनच, घाम गाळण्याचे दिवस आता फार उरलेले नाहीत, असे मनाला समजावतच तो रोज गर्दीत झोकून द्यायचा.. आजही त्याने ते दिव्य पार पाडले होते. आकाशातले विमान तोवर दिसेनासे झाले होते.. रखडलेल्या गाडीच्या गर्दीत पायरीच्या कोपऱ्यावर तोल सांभाळताना चिंतूच्या पायाला रग लागली होती. लोकलदांडा पकडण्यासाठी जिवाचा आटापिटा सुरूच होता. त्याने नजर डब्यातल्या गर्दीवर फिरवली. त्या गर्दीतही एक जण वर्तमानपत्र वाचत होता, आणि चिंतूला आपले ‘ते’ स्वप्न पेपरच्या पानावर दिसले. हवाई वाहतूक राज्यमंत्री चिंतूच्याच ‘मन की बात’ सांगत होते. रिक्षापेक्षा देशातील हवाईप्रवास स्वस्त झाला, म्हणून पाठ थोपटून घेत होते. चिंतू हसला. त्यानेही नकळत समोरच्या प्रवाशाची पाठ थोपटली, आणि त्या भिजल्या पाठीवरचा पंजाला लागलेला घाम आपल्या पँटच्या पाठीशी पुसला..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6.html", "date_download": "2018-05-28T02:28:11Z", "digest": "sha1:53BGY2CO5EF53BM3UHDKQTIYQKTT4HMK", "length": 10663, "nlines": 120, "source_domain": "zeenews.india.com", "title": "आदेश - Latest News on आदेश | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nनातवंडांना सांभाळणं ही आजी-आजोबांची 'जबाबदारी' नाही - न्यायालय\nमुलांची जबाबदारी ही आई-वडिलांची असल्याचं सांगत न्यायालयानं या मुलांच्या वडिलांना मुलांचा आर्थिक खर्च म्हणून महिलेला दरमहा 10 हजार रुपये देण्याचे आदेशही दिले आहेत.\nन्यायालयाच्या आदेशानंतर बीड नगरपालिकेत राष्ट्रवादीला धक्का\nस्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदानाच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस ला आणखी एक धक्का बसला आहे\nटाऊन हॉलमध्ये कचरा जैसे थे, महापौरांच्या आदेशाला केराची टोपली\n२ दिवस उलटल्यानंतरही टाऊन हॉलमध्ये कचरा कायम\nथुकरटवाडीत आदेश-सुचित्राची 'फुल टू धमाल'\nआदेश भावोजींनी धरला 'सैराट'वर ठेका\nमेहनतीचे पैसे सामान्यांनी ठेवायचे तरी कुठे\nपेन्शनचे पैसे अडकल्याने ज्येष्ठ नागरिक हवालदिल झालेत... तर लग्नसराईत बँकेचं विघ्न आल्याने आता जावं तरी कुणाकडे असा प्रश्न काहींना पडलाय.\nपेट्रोल-डिझेलच्या किंमती घटणार, सर्वसामान्यांना दिलासा द्यायचा सरकारचा प्रयत्न\nपेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किंमतींमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे.\nबिल दिलं नाही... तर मोफत जेवून जा\nभारतीय रेल्वेनं 'नो बिल, फ्री फूड पॉलिसी' लॉन्च केलीय.\nगारपिटीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे कृषीमंत्र्यांचे आदेश\nगारपीट आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत\nबोफोर्स घोटाळा : हायकोर्टच्या आदेशाला १२ वर्षांनंतर सीबीआयचे आव्हान\n६४ कोटींच्या बोफोर्स घोटाळ्या आरोपींना आरोपमुक्त करण्याच्या दिल्ली हायकोर्टच्या २००५ निर्णयाला सुप्रीम कोर्टात तआव्हान देण्यात आले.\nउत्तर प्रदेशात सार्वजनिक स्थळांवरचे लाऊडस्पीकर काढण्यात येणार\nउत्तर प्रदेशमधलं योगी आदित्यनाथ सरकार सार्वजनिक ठिकाणी असणारे लाऊडस्पीकर काढून टाकणार आहे.\nमुंबईतल्या आगीनंतर पुणे महापालिकेचे फायर ऑडिटचे आदेश\nमुंबईतल्या कमला मिलच्या रेस्टॉंरन्टमध्ये लागलेल्या आगीत १४ जणांचा बळी गेल्याची घटना घडली होती.\nठाण्यातले ४५० लाऊंज बार, हुक्का पार्लर सील करण्याचे आदेश\nअग्निशमन दलाचं ना हरकत प्रमाणपत्र नसल्याबद्दल ७२ तासांची नोटीस देऊनही त्याची दखल न घेणाऱ्या लाऊंज बार आणि हुक्का पार्लर सील करण्याचा निर्णय ठाणे पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतलाय.\nक्रीडा मंत्रालयाने दिले भारतीय क्रिकेटपटूंच्या डोप टेस्टचे आदेश\nक्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय डोपिंग एजन्सीला (नाडा) भारतीय क्रिकेटपटूंच्या डोप टेस्टची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे.\n...तर गाड्यांच्या इन्श्यूरन्सचं नूतनीकरण होणार नाही\nदिवसेंदिवस वाढणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं गाड्यांच्या इन्श्यूरन्सच्या नूतनीकरणाबाबत नवे नियम लागू केले आहेत.\nयवतमाळ, नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर...\nप्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागल्यानंतर ३१ जुलैची अंतिम तारीख ५ ऑगस्टपर्यंत वाढविल्याचे सरकारने जाहीर केले, मात्र यवतमाळ जिल्ह्यात याबाबतचे कुठलेही आदेश प्राप्त न झाल्याचं कारण पुढे करत जिल्हा बँकांनी पीक विम्याचे अर्ज घेण्याची प्रक्रिया बंद केली आहे.\nसरकारकडून लाखो पॅनकार्ड बंद, तुमचं तर बंद नाही झालं ना\nमॅच फिक्सिंगमध्ये अडकला भारतीय खेळाडू, बीसीसीआय कारवाई करणार\n'निपाह' बाबत आश्चर्यकारक खुलासा हा सगळ्यात घातक व्हायरस नव्हे\nशेन वॉर्नने सांगितलं, कोणती टीम जिंकेल आयपीएल फायनल\nजयललिता यांनी उच्चारलेलं शेवटचं वाक्य,ऑडीओ क्लिप आली समोर\nभारतात खेळणाऱ्या या खेळाडूला अफगाणिस्तानची आठवण\nफायनल मॅचआधी धोनी झाला भावूक\nगोवा, कोकण किनारपट्टीवर मेनुकू चक्रीवादळाचा इशारा\nदेशात असुरक्षित गर्भपाताचे प्रमाण धक्कादायक\nगरोदरपणात हे पदार्थ तुमच्या जेवणात ठेवल्याने फायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://atulrajoli.blogspot.com/2013/12/blog-post_27.html", "date_download": "2018-05-28T01:03:45Z", "digest": "sha1:5N2D35HKWKW3P4OVIOWOUHC7KC3DMAHJ", "length": 31572, "nlines": 252, "source_domain": "atulrajoli.blogspot.com", "title": "२०१३ ची सांगता आणि २०१४ चे स्वागत! ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE", "raw_content": "\n२०१३ ची सांगता आणि २०१४ चे स्वागत\nमित्रांनो २०१३ हे वर्ष संपायला आता काहीच दिवस उरले आहेत. २०१३ या वर्षाकडे वळून पाहिले तेव्हा जाणवले कि बॉर्न टू विन च्या परिवारात २०१३ हे वर्ष खूप मोठ्या, अविस्मरणीय आणि नव-नवीन घडामोडी घेऊन आलं. संपूर्ण टीम साठी हे वर्ष अत्यंत महत्वाचं आणि खूप काही शिकवून जाणारं ठरलं. खूप सारे आनंदाचे व अविस्मरणीय असे क्षण या २०१३ ने आम्हास तुमच्या समवेत अनुभवायला दिले. २०१३ मध्ये बॉर्न टू विन ने आपल्या अस्तित्वाची यशस्वी ५ वर्षे पूर्ण केली व आता ६ वे वर्ष पूर्ण करत आहोत.\nबॉर्न टू विन च्या परिवारास २०१३ च्या सुरुवातीलाच एक अत्यंत आनंदाची बातमी मिळाली आणि ती म्हणजे बॉर्न टू विन चे संस्थापक आणि संचालक श्री. अतुल राजोळी यांना ५ जानेवारी २०१३ रोजी (MBC) Marathi Business Club तर्फे ‘उद्योग तारा’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आणि हा पुरस्कार विको चे अध्यक्ष श्री. गजानन पेंढारकर सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.\nअतुल राजोळी यांना ‘उद्योग तारा’ पुरस्कार\nदरवर्षी प्रमाणे या वर्षाची सुरुवात देखील धमाकेदार पद्धतीने झाली. दिनांक ९ जानेवारी २०१३ रोजी THE SUCCESS BLUEPRINT या कार्यशाळेने हि सुरुवात झाली. दादर येथील वीर सावरकर सभागृहामध्ये प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात हि कार्यशाळा यशस्वीरित्या पार पडली. नेहमीच प्रेक्षकांच्या मनाला भावणारी हि कार्यशाळा त्यांच्या नववर्षाच्या सुरुवातीलाच त्यांना एक नवीन उभारी देणारी ठरली.\n७ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रथमच १४ वा लक्ष्यसिद्धी सोहळा यशवंत नाट्यमंदिर माटुंगा येथे दणक्यात व जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाचे स्वरूप खूपच भव्य होते. त्याला कारणही खास होते…. हा लक्ष्यसिद्धी सोहळा म्हणजे बॉर्न टू विन च्या यशस्वी ५ वर्षांचे सेलीब्रेशन\nया कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभले ते केसरी टूर्स चे संस्थापक, श्री. केसरी पाटील सर व त्यांनी न संपणारा प्रवास या विषयावर मार्गदर्शनपर भाषण केले.\nया कार्यक्रमात आपल्याला नेहमीच सहाय्य करणाऱ्या आपल्या सगळ्या वेंडर्स व असोसिएटस यांना आपण फेलिसीटेट केले.\nइथे आपण आपल्या 'ध्येय निश्चिती ते ध्येयपूर्ती' या त्रैमासिकाचे प्रकाशन देखील केले. त्याचसोबत 'माझा मोटिव्हेटर मित्र' या कॅलेंडर चे प्रकाशनही केले.\nया कार्यक्रमाच्या दिवशी एक असा प्रसंग अचानक घडला कि जो पूर्णतः अनपेक्षित होता…. ते म्हणजे सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना फेलीसिटेट करण्याच्या दरम्यान अचानक जवळपास २५ मिनिटांसाठी लाईट गेली… पण आश्चर्य म्हणजे एकही प्रेक्षक जागेवरून हलला नाही व मोबाईलच्या लाईट्स मध्ये प्रशिक्षणार्थ्याच स्वागत केलं व जोश, जल्लोष हा तसाच होता… अशाप्रकारे हा कार्यक्रम रंगतदार झाला.\n१४ वा लक्ष्यसिद्धी सोहळा\n१८ फेब्रुवारी २०१३ रोजी आपण प्रथमच चिपळूण येथे लक्ष्यवेधचा प्रास्ताविक सेमिनार घेतला. संपूर्ण चिपळूणकरांनी या कार्यक्रमास उचलून घेतल व २५ मार्च २०१३ ला आपली लक्ष्यवेधची मुंबई बाहेर चिपळूण येथे पहिली बॅच यशस्वीरित्या सुरु झाली.\nचिपळूण येथे लक्ष्यवेधचा प्रास्ताविक सेमिनार\nतसेच या वर्षी २५ एप्रिल २०१३ ला चिपळूण येथेच प्रथम व्यावसायीकांसाठीचा स्वतःमधील उद्योजकाला जागे करा हा कार्यक्रम यशस्वीरित्या घेण्यात आला… व लक्ष्यवेध प्रमाणे या कार्यक्रमास देखील चिपळूणकरांनी उदंड असा प्रतिसाद दिला.\nचिपळूण येथे 'स्वतःमधील उद्योजकाला जागे करा' कार्यक्रम\nमित्रांनो एप्रिल २०१३ मध्ये संपूर्ण वर्षभर आमचे विद्यार्थी व पालक ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत असतात तो कार्यक्रम, म्हणजेच फ्युचर पाठशाला याचं २०१३ च वेंचर मुंबई आणि मुंबई बाहेर दणक्यात सुरु झालं. या कार्यक्रमास नेहमीच संपूर्ण विद्यार्थिवर्गाच व पालकांचं प्रेम लाभतच असत…. तसेच ते यावर्षी देखील अनुभवायला मिळालं.\n३० एप्रिल २०१३ रोजी पंधरावा लक्ष्यसिद्धी सोहळा विको चे अध्यक्ष, श्री. गजानन पेंढारकर सर यांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पार पडला…. सरांच्या दोन तासांच्या मार्गदर्शनपर भाषणाने उपस्थित प्रेक्षक भारावून गेले. ‘उद्योगक्रमणा सहा दशकांची’ या विषयावर त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या सहा दशकांचा यशस्वी प्रवास सगळ्या प्रेक्षकांसमोर उलगडला. या दिवशी मराठी व्यापार परिषदेचे सर्वेसर्वा श्री. अनंत भालेकर सर यांनी देखील विशेष उपस्थिती दाखवली.\nमित्रांनो संपूर्ण बॉर्न टू विन च्या परिवाराचा लाडका विषय म्हणजे फ्युचर पाठशाला जोश २०१३ हा कार्यक्रम खूपच दिमाखात २६ में २०१३ रोजी भारतातील सर्वात मोठे सभागृह षण्मुखानंद येथे दुसऱ्यांदा २७०० लोकांच्या उपस्थितीत जोशात - जल्लोषात साजरा झाला. या वर्षी मुंबई व मुंबई बाहेर १८ सेन्टर्स च्या माध्यमातून २० बॅच झाल्या व याच्या माध्यमातून या वर्षी आपण ५४० नवीन फ्युचर स्टार्स घडविले. त्या दिवशी तब्बल ४०० पेक्षा जास्त फ्युचर स्टार्सनी स्टेज वर आयुष्याला नवीन दिशा देणारे सामाजिक विषयावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. उपस्थितीत सर्व प्रेक्षक ते पाहून खुपच भारावून गेले व सगळ्या फ्युचर स्टार्स च्या पाठीवर टाळ्यांनी कौतुकाची थाप दिली.\nफ्युचर पाठशाला 'जोश २०१३'\nतसेच या कार्यक्रमाचं अजून एक खास आकर्षण म्हणजे या कार्यक्रमामध्ये अतुल राजोळी यांच्या माझा मोटीव्हेटर मित्र या मराठी पुस्तकाच्या तिसर्‍या व My Motivator Mitra या इंग्रजी पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे प्रकाशन श्री. मधुकर तळवलकर सर (Executive Chairman, Talwalkars Better Value Fitness Ltd. ) यांच्या हस्ते पार पडले. मराठी पुस्तकाप्रमाणेच इंग्रजीच्या आवृत्तीला देखील खूपच चांगला प्रतीसाद मिळाला आहे. खास म्हणजे श्री. मधुकर तळवलकर सर यांनी उपस्थित प्रेक्षकांना व विद्यार्थी मित्रांना खूपच सुंदर मार्गदर्शन केले. असा हा जोश २०१३ जल्लोषात साजरा झाला.\nअतुल राजोळी यांच्या 'माझा मोटीव्हेटर मित्र' या पुस्तकाच्या प्रकाशन\n१४ जून २०१३ रोजी बॉर्न टू विन चा व्यवसायीकांसाठीचा महत्वकांक्षी उपक्रम लक्ष्यवेध ADVANCE याच्या तिसर्‍या बॅचचा पदवीदान सोहळा श्री. वाय. एम. देवस्थळी सर (Chairman, L & T ) यांच्या हस्ते पार पडला. या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांची कामगिरी हि खरचं भारावून टाकणारी होती. प्रमुख पाहुण्यांचं उत्कृष्ट असं मार्गदर्शन उपस्थितांना व तिसर्‍या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्याना मिळाले.\nलक्ष्यवेध ADVANCE याच्या तिसर्‍या बॅचचा पदवीदान सोहळा\nमित्रांनो आनंदाची बाब म्हणजे ३ जुलै २०१३ रोजी खास लोकाग्रहास्तव आपण दुसऱ्यांदा 'सुसज्ज व्हा यशस्वी व्हा' हि सहा तासांची कार्यशाळा यशस्वीरित्या घेतली. पहिल्या कार्यशाळेप्रमाणेच या वेळी देखील प्रेक्षकांचा या कार्यशाळेला उदंड प्रतिसाद मिळाला.\n'सुसज्ज व्हा यशस्वी व्हा'\nचिपळूणकरांच्या प्रेमामुळे व पाठींब्यामुळे १५ जुलै २०१३ ला आपण चिपळूण येथे लक्ष्यवेधची दुसरी बॅच दिमाखात सुरु केली.\nमित्रांनो बॉर्न टू विन च्या परिवारासाठी २०१३ मध्ये अत्यंत आनंदाची घडलेली घटना म्हणजे २८ जुलै २०१३ ला आपल्या सर्वांच्या शुभाशिर्वादामुळे आपण आपल्या नवीन ऑफीस मध्ये प्रवेश केला. संपूर्ण परिवारासाठी हे नवीन ऑफीस खूपच लाभदायी ठरले. या ऑफीस मध्ये आल्यापासून खूपच चांगल्या घडामोडी बॉर्न टू विन च्या परिवाराने अनुभवल्या. आनंदाची बाब म्हणजे नवीन ऑफीसचे उद्घाटन श्री. अनंत भालेकर सर यांच्या हस्ते झाले.\nबॉर्न टू विन च्या नवीन ऑफीसचे उद्घाटन श्री. अनंत भालेकर सर यांच्या हस्ते\n१३ ऑगस्ट २०१३ ला १६ वा लक्ष्यसिद्धी सोहळा बी. एन. वैद्य सभागृह येथे दणक्यात पार पडला. याचं खास आकर्षण म्हणजे सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून लाभलेले श्री. प्रदीप लोखंडे सर. (Founder, Rural Relation) त्यांची रुरल मार्केटिंगची, गोष्ट कोटींची या विषयावर श्री. अतुल राजोळी यांनी घेतलेली खास मुलखत. या मुलाखतीतून उपस्थित प्रेक्षकांना अभूतपूर्व असा अनुभव व शिकवण मिळाली.\n१६ वा लक्ष्यसिद्धी सोहळा\nबॉर्न टू विन च्या उपक्रमांना महाराष्ट्रीय उद्योजकांचा उदंड प्रतिसाद हा नेहमीच लाभत असतो आणि म्हणूनच आपण या वर्षी दुसऱ्यांदा १६ ऑगस्ट २०१३ रोजी उद्योजकांसाठी स्वतःमधील उद्योजकाला जागे करा हि कार्यशाळा घेतली.\n'स्वतःमधील उद्योजकाला जागे करा'\nमित्रांनो अतिशय आनंदाची बाब म्हणजे २७ ऑगस्ट २०१३ रोजी पहिल्यांदाच चिपळूण येथे THE SUCCESS BLUEPRINT हि कार्यशाळा घेतली. ६ तासांच्या या कार्यशाळेतून उपस्थितांना एक अभूतपुर्व अशी अनुभूती श्री. अतुल राजोळी यांनी दिली.\nमित्रांनो २४ सप्टेंबर २०१३ ला चिपळूण नंतर मुंबई बाहेर कराड येथे आपण लक्ष्यवेधचा प्रास्ताविक सेमिनार घेतला. चिपळूण प्रमाणेच कराड येथील मंडळीनी लक्ष्यवेध ला भरभरून प्रेम दिलं.\nकराड येथे आपण लक्ष्यवेधचा प्रास्ताविक सेमिनार\n२४ ऑक्टोबर २०१३ रोजी आपण दुसर्‍यांदा लोकाग्रहस्तव विश्वास निर्मिती वेगवान प्रगती ही कार्यशाळा कर्नाटक संघ सभागृह माटुंगा येथे हाउसफुल प्रतिसादात घेतली. उपस्थित सर्व या कार्यक्रमामुळे खूप खुश होते व एका वेगळ्या विषयाला त्यांनी इतकं उचलून धरलं हि खरच खूप आनंदाची बाब होय.\nविश्वास निर्मिती वेगवान प्रगती\n२७ ऑक्टोबर २०१३ ला आपली एन. एल. पी. ची नववी बॅच यशस्वीरित्या पूर्ण झाली. या उपक्रमाच्या माध्यमातून आत्तापर्यंत आपण १७५ हून अधिक प्रक्टीशनर घडवलेत. तसेच या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांची कामगिरी देखील जबरदस्त होती.\nएन. एल. पी. ची नववी बॅच\n११ नोव्हेंबर २०१३ ला सतरावा लक्ष्यसिद्धी सोहळा एकदम दिमाखात कर्नाटक संघ सभागृह, माटुंगा येथे संपन्न झाला. या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांनी धमाकेदार कामगिरी केली व यशस्वीरित्या त्यांचे प्रोजेक्ट पूर्ण केले. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध हेडहंटर श्री. गिरीश टिळक सर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्यांनी 'बिझनेस नेटवर्किग' या विषयावर उत्कृष्ट मार्गदर्शन केले.\n२०१३ मध्ये घडलेली अजून एक आनंदाची गोष्ट म्हणजे चिपळूण नंतर मुंबई बाहेर आपण १२ नोव्हेंबर २०१३ ला कराडची पहिली बॅच सुरु केली. मुंबई आणि चिपळूण प्रमाणेच कराड येथील प्रशिक्षणार्थ्यांनी लक्ष्यवेध या उपक्रमास उदंड आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.\n१९ डिसेंबर २०१३ रोजी लक्ष्यवेध ADVANCE च्या चौथ्या बॅचचा उद्योगस्फुर्ती सोहळा अगदी ग्रॅन्ड स्वरुपण दिमाखदार पद्धतीने बी. एन. वैद्य सभागृह, दादर पूर्व येथे साजरा झाला. या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांची कामगिरी हि खरोखरच थक्क करणारी होती. फक्त दीड वर्षाच्या कालावधीत त्यांनी त्यांच्या व्यवसायात उत्तुंग अशी झेप घेतली. तसेच तब्बल १२ उद्योजक प्रशिक्षणार्थ्यांनी त्या दिवशी ५०० हून अधिक उपस्थित प्रेक्षकांसमोर आपल्या व्यवसायाचे प्रेझेनटेशन सादर केले. आनंदाची बाब म्हणजे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून तीन जबरदस्त असे व्यक्तिमत्व लाभले. ते म्हणजे निर्माण ग्रुप चे श्री. राजेंद्र सावंत सर आणि श्री. अजित मराठे सर व मराठी व्यापार परिषदेचे श्री. अनंत भालेकर सर. हा उद्योगस्फुर्ती सोहळा म्हणजे याची देही याची डोळा स्वरुपात साजरा झाला. प्रमुख पाहुण्याच्या उत्कृष्ट मार्गदर्शनाने हा कार्यक्रम परिपूर्ण झाला.\n२० डिसेंबर २०१३ ला BAM ( Businessman Association of Maharashtra ) यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास श्री. अतुल राजोळी ह्यांना प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित केले होते. या कार्यक्रमात श्री. अतुल राजोळी यांनी माणसे जोडुया, जग जिंकूया या विषयावर उत्कृष्ट अस मार्गदर्शन केलं. उपस्थित उद्योजकांना व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने उपयुक्त असं मार्गदर्शन यातून मिळाले.\n२२ डिसेंबर २०१३ ला ग्राफोलोजीची ७ वी बॅच यशस्वीरित्या पूर्ण झाली. या बॅचचे प्रशिक्षणार्थी खूपच उत्साही व खुश होते. एका वेगळ्या विषयाला इतक उचलून घेणे आणि प्रेम करणे याने समस्त बॉर्न टू विन चा परिवार नेहमीच भारावून जतो.\nग्राफोलोजीची ७ वी बॅच\nएकूणच २०१३ हे वर्ष बॉर्न टू विन साठी आगळा वेगळा अविस्मरणीय व आनंद देणारे ठरले. पूर्वीपेक्षा या वर्षी जबाबदाऱ्या ह्या अजून वाढल्या आहेत. प्रशिक्षणार्थ्यांच्या अपेक्षादेखील वाढल्या आहेत. त्यांच प्रेम व पाठींबा हा आमच्यासोबत नेहमीच असतो आणि हेच आमचं मनोधैर्य नेहमीच वाढवत असते.\n२०१३ या वर्षाने खूप काही दिले नव्या चांगल्या समजुती, नवी आशा, नवे बळ, नवीन स्वप्न व नवीन संध्या. आता नवीन महत्वाकांक्षा घेऊन बॉर्न टू विन २०१४ च स्वागत करत आहे.\n२०१३ चे खूप धन्यवाद आणि सुस्वागतम २०१४\nमित्रांनो, २०१३ प्रमाणेच २०१४ ची सुरुवात देखील आपण एका धमाक्याने करीत आहोत. या वर्षाची सुरुवात देखील THE SUCCESS BLUEPRINT या कार्यशाळेने करत आहोत. तर तुमच्या या नववर्षाची सुरुवात तुम्ही ह्या धमाकेदार पद्धतीने करण्यासाठी या कार्यक्रमात सामिल व्हा.\nकृपया खालिल व्हिडिओ पहा...\n२०१३ ची सांगता आणि २०१४ चे स्वागत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://kalsecsc.weebly.com/part2.html", "date_download": "2018-05-28T01:00:12Z", "digest": "sha1:65RWDG3VVSEQF637NS7J24MFGI37JZTM", "length": 26410, "nlines": 29, "source_domain": "kalsecsc.weebly.com", "title": "part2 - काळसे महा ई सेवा केंद्र : Kalse CSC", "raw_content": "\n_<प्रश्न - राज्याचे ई-गव्हर्नन्स धोरण निश्चित करण्यात येणार आहे याबाबत सांगाउत्तर- प्रशासनामध्ये अधिक पारदर्शकता येऊन शासन अधिक गतिमान व्हावे याकरिता मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राज्याचे ई-गव्हर्नन्स धोरण ठरविण्याचे निश्चित केले आहे. नागरिकांना सेतू, महा-ई-सेवा केंद्रांमार्फत सर्व विभागाच्या शासकीय सेवा एकत्रितरित्या पुरवण्यास शासनाने प्राधान्य दिले आहे. याकरिता ई-गव्हर्नन्स प्रकल्पाची योग्य व वेगाने अंमलबजावणी करण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.\nत्यादृष्टीने ई-गव्हर्नन्स प्रकल्पाच्या अंमलबजावणीकरिता प्रमाणित मार्गदर्शक तत्वे, एकसूत्रता, एकरुपता व सुसंगतपणा आणण्यासाठी सर्वसमावेशक असा मसुदा तयार करण्यात येणार आहे. प्रसिद्ध संगणकतज्ज्ञ आणि परम संगणकाचे जनक डॉ.विजय भटकर यांच्यावर ही जबाबदारी सोपविली असून विविध क्षेत्रातील ११ तज्ज्ञ सदस्य त्यांना सहाय्य करणार आहेत. दोन महिन्यात मसुदा सादर करण्यात येणार आहे.\nही समिती धोरण ठरविताना सामान्य नागरिक, व्यावसायिक, शैक्षणिक, व्यवस्थापन विषयक संस्था यांच्याशी चर्चा करेल. याचबरोबर ऑनलाईन सेवा, स्टेट पोर्टल, स्टेट सर्व्हिस डिलिव्हरी गेट वे, स्टेट डाटा सेंटर, महाराष्ट्र स्टेट व ईड एरिया नेटवर्क, कपॉसिटी बिल्डींग, ऑडिट, माहिती व तंत्रज्ञान सेवेसाठी आवश्यक खरेदी प्रक्रिया, ई-गव्हर्नन्ससाठी अर्थसंकल्पिय तरतूद इत्यादी बाबींचा या मसुद्यामध्ये अंतर्भाव करेल.\nई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून विभागांतर्गत माहितीची देवाण-घेवाण करताना तसेच सामान्य नागरिकांना सेवा देताना कोणतीही अडचण येणार नाही याची ही समिती काळजी घेईल.\n<प्रश्न : ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी सर्व सामान्य माणसांसाठी काय उपाय योजना केली आहे उत्तर: शहरी व ग्रामीण भागातील दरी कमी करण्यास ई-गर्व्हनन्सचा फायदा होऊ शकेल. ७/१२ चा उतारा, जातीचा दाखला यासाठी कलेक्टर ऑफिसमध्ये वारंवार जावे लागे आता हे दाखले ई-गव्हर्नन्समुळे सहज मिळणे शक्य झाले आहे.तसेच पूर्वी रेल्वे तिकीटे काढण्यासाठी रांगेत उभे रहावे लागे परंतु आज ते इंटरनेटवरुन मिळते.अशाप्रकारे शासकीय सुविधा देखील आपण लोकांच्या घरापर्यंत या माध्यमातून पोहोचवू शकतो. हीच ई-गव्हर्नन्स ची संकल्पना आहे. नागरिकांना सर्व माहिती त्याचप्रमाणे दाखले, कागदपत्रे कार्यालयात न जाता घरीच बसून जवळच सायबर कॅफे, इंटरनेट असेल तेथे घेता येणे हे एक पारदर्शक शासनाचे यश आहे.\nमहाराष्ट्रात ३५ हजार गावे आहेत. शासनामार्फत प्रत्येक ३ गांवाच्या मागे एक ई -सेवा म्हणजे संपूर्ण गावांमध्ये ११,८०० महा -ई-सेवा केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. त्या महा -ई-सेवां केंद्रातील कर्मचारी कॉम्युटर जाणनारा असेल तसेच तो सरकारी नसेल. तो त्या गावाचा स्थानिक रहिवासी असेल. तो ते केंद्र चालवेल. त्याला हायस्पिड इंटर नेट कनेक्शन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. वेगवेगळे विभाग त्यांच्या योजनांची माहिती व योजनांचे फॉर्मस् केंद्रास उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना सारे काही एकाच ठिकाणी मिळणार आहे. त्याच िकाणी फॉर्म पावती मिळेल. नंतर त्यांना नंबर देण्यात येईल. त्यांचा नंबर त्यांना केंद्रावर येऊन प्रकरण कुठपर्यंत गेले आहे. त्यांना दाखला कधी मिळेल याची माहिती मिळेल. ज्यांच्याकडे कॉम्युटर नाही त्यांना महा-ई-सेवे मार्फत माहिती मिळेल. ही महा-ई-सेवा संपूर्ण राज्यात टप्प्या टप्प्याने सुरु करीत आहोत.\n<प्रश्न : केंद्र शासनाच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमा अंतर्गत राज्यात कोणत्या योजना राबविण्यात येत आहेत उत्तर : केंद्र शासनाच्या ई-गव्हर्नन्स कार्यक्रमा अंतर्गत खालील तीन (Infrastructure Project) केंद्रपुरस्कृत योजना राज्यामध्ये कार्यरत आहेत i) स्टेट वाईड एरिया नेटवर्क (SWAN) ii) स्टेट डेटा सेंटर (SDC) iii) कॉमन सर्व्हीस सेंटर तथा महा ई सेवा केंद्र ( CSC) स्टेट वाईड एरिया नेटवर्क या योजनेअंतर्गत सर्व तालुका कार्यालये ही संबंधित जिल्हाधिकारी कार्यालये आणि सर्व जिल्हाधिकारी कार्यालये मंत्रालयाशी म्हणजेच राज्य मुख्यालयाशी २Mbps क्षमतेने जोडण्यात आलेली आहेत. तसेच भविष्यात तालुकास्तरापासून ग्रामपतळी पर्यंतची जोडणी बिनतारी दळणवळणाद्वारे करावयाची आहेत. स्वॅनमुळे व्हिडीओ कॉन्फरन्सींग, ई-मेल च्या सुविधेचा वापर होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत माहितीचे दळणवळण यामुळे सहजसाध्य झाले आहे. याचा उपयोग दैनंदिन कामकाजाबरोबरचं आपात्कालीन परिस्थितीतही होत आहे.\n<प्रश्न - सद्य:स्थितीत राज्यात कार्यरत असणारे किती महा ई- सेवा आहेत व केंद्रातून देण्यात येणार्‍या शासकीय सेवा कोणत्या उत्तर : राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांपर्यंत शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवा पोहचविण्यासाठी सुमारे ४ गावांकरीता एक या प्रमाणात महा ई-सेवा केंद्र सुरु करण्यात येत आहे. महा ई-सेवा केंद्र योजना राज्यामध्ये दि. १ सप्टेंबर २००८ मध्ये सुरु झाली. ग्रामीण व शहरी भागामध्ये एकुण ११८१८ महा ई-से ा केंद्र उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. (१०,४८३ ग्रामीण, १३३६ शहरी) स्थापन करण्याचे उद्दिष्ट असून आजतागायत ३१०१ केंद्र स्थापन झालेले आहेत.\nमहा ई-सेवा केंद्राच्या माध्यमातुन जनतेस शासकीय, निम शासकीय तसेच खाजगी सेवा देण्यात येत आहेत. शासकीय सेवे अंतर्गत ७/१२ उतारा, ८-अ चा उतारा, निवासी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, भुमिहीन शेतमजुर प्रमाणपत्र, नॉन क्रीमीनल प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र इत्यादी देण्यात येत आहे.\nशासनाच्या प्रत्येक विभागाने व त्या अंतर्गत कार्यालयाने तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या मार्फत जनतेस द्यावयाच्या सेवा सुविधा, वेगाने, सुलभतेने व एकत्रितरित्या व शक्यतो जनतेस जवळच्या ठिकाणाहुन देण्यासाठी कृती कार्यक्रम आखण्याबाबत मा. मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने अखिल भारतीय सेवेतील अधिकार्‍यांनी स्वत:च्या वार्षिक कृती आराखडयामध्ये ई-गव्हर्नन्स कृती कार्यक्रम याचा समावेश करण्याबाबतचा शासन निर्णय घेण्यात आला आहे.\n<प्रश्न : माहिती तंत्रज्ञान संचालनालयामार्फत ऑनलाईन तक्रार निवारण यंत्रणा (Grievance Redress system) सुरु करण्यात आली आहे या यंत्रणेची उद्दीष्टे काय आहेत. याचा सर्वसामान्य नागरिकांना काय फायदा होईल उत्तर शासनाच्या विभागांकडे नागरिकांद्वारे प्राप्त होणारी निवेदने उचित कार्यवाही करुन लवकरात लवकर निकाली काढण्याकरीता माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत Grievance Redress system तयार करण्यात आली आहे. सदर संगणक प्रणालीमधून नागरिक आपली निवेदने इंटरनेटद्वारे पाठवू शकतात. त्यानंतर सिस्टिमद्वारे नागरीकांना टोकन नंबर ई-मेलवर कळविण्यात येईल. सदर टोकन नंबरचा वापर करुन नागरिक आपल्या निवेदनाची स्थिती इंटरनेटद्वारे पाहू शकता त. तसेच सदर टोकन नंतर त्यांच्या मोबाईलवर मेसेजद्वारे पाठविण्यात येईल. सदर संगणक प्रणाली सध्या वापरात असलेल्या DJMS प्रणालीशी जोडण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांचे निवेदन मंत्रालयातील विविध विभागांना पाठविणे शक्य आहे.\nया योजनेमुळे जनतेचा मोठया प्रमाणावर फायदा होणार आहे त्यांना त्यांच्या तक्रारीची / निवेदनाची माहिती इंटरनेटवर कमी वेळात मिळू शकणार आहे. परिणामी त्यांना त्यांच्या कामाची सद्य:स्थिती कळणार आहे. त्यामुळे कामाचा पाठपुरावा करतांना वेळेची बचत होणार आहे. तसेच विनाकारण हेलपाटे मारण्याची आवश्यकता राहणार नाही तसेच या योजनेमुळे शासनाकडून जास्तीत जास्त प्रकरणांवर उचित कार्यवाही होऊन प्रकरणे तात्काळ निकाली काढण्यास चालना मिळणार आहे.\nई-निविदा कार्यप्रणालीच्या वापराची का आवश्यकता आहे याचे काय फायदे आहेत\nउत्तर- सध्या अस्तित्वात असलेली निविदा प्रक्रिया ही क्लिष्ट, वेळखाऊ आणि खर्चिक आहे. त्यामुळे विकासकामांच्या प्रक्रियेत अडथळे येऊन दिरंगाई होत आहे. हे टाळून निविदा प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा आणण्यासाठी ई-निविदेचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे निकोप स्पर्धेला चालना मिळेल. ही पध्दती अंमलात आल्यामुळे एक खिडकी पध्दतीने सर्व शासकीय सेवा पुरविता येतील तसेच निविदा पध्दतीचा कालावधी आणि खर्चात कपात होऊन पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.\nमाहिती व तंत्रज्ञान संचालनालयाने यावर्षीच्या जुलै महिन्यामध्ये प्रायोगिक तत्वावर ई-टेंडरिंग प्रक्रियेला सुरुवात केली होती. त्यानंतर नगरविकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जलसंपदा विभाग या प्रक्रियेचा अवलंब करत आहे. ही प्रक्रिया अंमलात आणण्यासाठी सिफी नेक्स टेंडर्स या सिस्टीम इंटिग्रेटरची पाच वर्षाकरीता निवड करण्यात आली आ े. माहिती व तंत्रज्ञान सचिवांच्या अध्यक्षतेखालील दहा सदस्यीय समितीने यासाठी प्राप्त झालेल्या निविदांचे तांत्रिक मूल्यांकन करुन या कंपनीची निवड केली आहे.\n<प्रश्न - ई-निविदा कार्यप्रणालीचा वापर करणे सर्वांना बंधनकारक करण्यात आले आहे का उत्तर- मंत्रालयातील सर्व शासकीय विभाग तसेच विभागांच्या अखत्यारितील स्वायत्त संस्था, महामंडळे, मंडळे यामध्ये ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शासननिर्णयाव्दारे सर्व विभागांना ही कार्यप्रणाली वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.\nकाही विशेष प्रसंगी ई-निविदा कार्यप्रणालीचा वापर करु न शकणारे विभाग माहिती व तंत्रज्ञान महासंचालनालयाच्या संमतीने प्रचलित निविदा पध्दतीचा अवलंब करु शकतील.\nई-निविदा प्रक्रिया संपूर्ण राज्यात २ कोटी रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमेसाठी १ ऑक्टोबर २०१० पासून लागू होईल. ५० लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कमेसाठीची ई-निविदा प्रक्रिया १ डिसेंबर २०१० पासून लागू होईल. यासंबंधीचा शासन निर्णय ६ ऑगस्ट रोजी जारी करण्यात आला आहे.\nनिविदाकाराला प्रत्येक निविदेसाठी ८८२ रुपये भरावे लागतील.यासाठी शासनावर कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार पडणार नाही. ही सेवा २४ ७ उपलब्ध असणार आहे.तसेच पेपरविरहीत निविदा प्रक्रियेला या माध्यमातून प्रारंभ होणार आहे.\n<प्रश्न: राज्य शासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी माहिती व तंत्रज्ञान विभागाने कोणते प्रकल्प प्रस्तावित केले आहेतउत्तर: महाराष्ट्र राज्याचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. महाराष्ट्र शासन नागरीकांना त्यांच्या दारापर्यंत इंटरनेटच्या माध्यमातून एक खिडकी पध्दतीद्वारे जलद गतीने, कमी खर्चात, पारदर्शकरित्या शासकीय सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी कटीबध्द आहे. विविध शासकीय विभागात ई-गव्हर्नन्स कार्यपणाली अंमलात आणून कामात गतीमा ता आलेली आहे. तसेच प्रत्येक विभागात समन्वय साधुन ई-गव्हर्नन्स वर जास्त भर देण्यात येत आहे.\nराज्यातील नागरीकांना महा ऑनलाईन या पोर्टल द्वारे इलेक्ट्रॉनिक्स पध्दतीने सेवा उपलब्ध करुन देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. तसेच जनतेस कोणतीही तक्रार दाखल करण्यासाठी संबंधित कार्यालयांमध्ये जावे लागते. अनेकदा प्रत्यक्ष तक्रार करणे शक्य नसते. त्यामुळे नागरिक तक्रार करण्यास टाळाटाळ करतात. परिणामी महत्वाचे गुन्हे, अपघात यांची माहिती वेळेत पोहचु शकत नाही. हे लक्षात घेवून तक्रार दाखल करण्यासाठी ई-कंम्प्लेंट हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. ई-कंम्प्लेंट द्वारे म्हणजेच इंटरनेटच्या माध्यमातुन अशी तक्रार दाखल करता येवु शकेल. हा प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आवश्यक ते प्रयत्न सुरू आहेत. १३ व्या राष्ट्रीय ई-शासन परिषदेमध्ये या नाविन्यपूर्ण संगणक कार्यप्रणालीचे सादरीकरण करण्यात आले. राष्ट्रीय स्तरावरही या प्रकल्पाबाबत उत्सुकता दाख्विण्यात आली आहे. लवकरच कार्यान्वित करण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत.\nई जिल्हा हा प्रकल्प जिल्हा प्रशासनास अधिक प्रभावी करण्यासाठी राबविण्यात येत आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रायोगकि तत्वावर तीन जिल्हयांसाठी हा प्रस्ताव राबविण्यात येत असून दुस-या टप्प्यात हा प्रस्ताव संपुर्ण राज्यासाठी राबविण्यात येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://swatsabhivyakti.blogspot.com/2012/10/blog-post_11.html", "date_download": "2018-05-28T00:51:55Z", "digest": "sha1:H6O7GH4VT4D53YZMN4GN5IYRQCWLXZ6J", "length": 9546, "nlines": 36, "source_domain": "swatsabhivyakti.blogspot.com", "title": "अभिव्यक्ती....: काही आठवणी जाग्या करणारी गाणी...", "raw_content": "\nगुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१२\nकाही आठवणी जाग्या करणारी गाणी...\nजसं जसं आपण मोठं होत जातो तश्या आपल्या प्रायोरिटीज बदलत जातात. अनेक स्थळे, घटना, त्यांच्यांशी संबंधित व्यक्ती यांचे संदर्भ बदलत जातात. बदलत जातात फक्त; नाहीसे होत नाहीत. :) ते आतवर कुठेतरी खोल दडून बसतात. प्रत्येक क्षण, प्रत्येक जागा, प्रत्येक माणूस फक्त आपल्याला हे लक्षात आहे हेच आपल्या लक्षात नसतं फक्त आपल्याला हे लक्षात आहे हेच आपल्या लक्षात नसतं आणि मग अश्या काही क्षणांचं कुलूप उघडण्यासाठी काही किल्ल्या असतात. एकत्र घालवलेल्या दिवसांचे फोटो.. एखादी घटना किंवा असंच काहीतरी. प्रत्येक व्यक्तीप्रमाणे ही किल्ली वेगळी असेलही कदाचित.. पण ती असतेच असते आणि मग अश्या काही क्षणांचं कुलूप उघडण्यासाठी काही किल्ल्या असतात. एकत्र घालवलेल्या दिवसांचे फोटो.. एखादी घटना किंवा असंच काहीतरी. प्रत्येक व्यक्तीप्रमाणे ही किल्ली वेगळी असेलही कदाचित.. पण ती असतेच असते माझ्या बाबतीत म्हणाल तर असंख्य गाणी हा मला या जुन्या क्षणांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे... आता विचार केला तर योगायोगाचं आश्चर्य वाटतं पण अशी बरीच गाणी आहेत जी ऐकली कि मी एका विशिष्ट घटनेशी, काळाशी किंवा व्यक्तीशी जोडली जाते. आणि मग एखाद्या जुन्या पेटीसमोर बसून राहावं, त्यातून बाहेर पडणाऱ्या एकेका वस्तूने आठवणींवर पडलेली जळमटं अलगद दूर व्हावीत आणि सगळं लख्ख दिसू लागावं.. असंच होत आलंय माझं आजवर माझ्या बाबतीत म्हणाल तर असंख्य गाणी हा मला या जुन्या क्षणांना जोडणारा महत्वाचा दुवा आहे... आता विचार केला तर योगायोगाचं आश्चर्य वाटतं पण अशी बरीच गाणी आहेत जी ऐकली कि मी एका विशिष्ट घटनेशी, काळाशी किंवा व्यक्तीशी जोडली जाते. आणि मग एखाद्या जुन्या पेटीसमोर बसून राहावं, त्यातून बाहेर पडणाऱ्या एकेका वस्तूने आठवणींवर पडलेली जळमटं अलगद दूर व्हावीत आणि सगळं लख्ख दिसू लागावं.. असंच होत आलंय माझं आजवर या अश्याच गाण्यांना आठवण्याचा हा प्रयत्न....\nआमच्या नवीन घराची वास्तूशांती होती. ९०-९१ सालची गोष्ट आहे. तेव्हा बेटा सिनेमा मधलं \"कोयलसी तेरी बोली\" हे गाणं खूप गाजलं होतं (खरंतर धक धक ची क्रेज जास्त होती, पण आमची वयं लक्षात घेता कोयलसी तेरी बोलीच \"चार्ट-बस्टर\" होतं) तर ते आमच्या घराच्या ग्यालरीमध्ये टेपवर लावलं जायचं आणि माझी मावसबहीण त्यावर नाच करायची. आजदेखील कुठेही बेटा किंवा ते गाणं लागलं तर माधुरी-अनिल कपूर न आठवता माझी ती मावसबहीण आणि वास्तू साठी जमलेल्या नातेवाईकांचा गोतावळा आठवतो. आणि मग मुंग्यांची रांग लागावी तसे एका पाठोपाठ एक तेव्हाच्या वेगवेगळ्या आठवणी समोर येत राहतात. परवा सहज ते गाणं लागलं तेव्हा माझ्या त्या बहिणीला म्हटलं \"आठवतं का गं हे गाणं) तर ते आमच्या घराच्या ग्यालरीमध्ये टेपवर लावलं जायचं आणि माझी मावसबहीण त्यावर नाच करायची. आजदेखील कुठेही बेटा किंवा ते गाणं लागलं तर माधुरी-अनिल कपूर न आठवता माझी ती मावसबहीण आणि वास्तू साठी जमलेल्या नातेवाईकांचा गोतावळा आठवतो. आणि मग मुंग्यांची रांग लागावी तसे एका पाठोपाठ एक तेव्हाच्या वेगवेगळ्या आठवणी समोर येत राहतात. परवा सहज ते गाणं लागलं तेव्हा माझ्या त्या बहिणीला म्हटलं \"आठवतं का गं हे गाणं\" त्यावर तिने माझ्याकडे असं काही पाहिलं कि एकदम जाणवलं आपल्या फ्रिक्वेन्सीज वेगळ्या आहेत.. माझ्या आठवणीतलं हे स्टेशन तिच्या मनात नाहीये.\nत्यानंतर आमच्या घरी जुना बाबांच्या जमान्यातला टेप जाऊन सीडी प्लेयर आला. अत्र्यांच्या खानदानातला पहिलाच सीडी प्लेयर ना.. त्यामुळे सगळ्यांनाच पहिलटकरणीच कौतुक. त्याबरोबर २ सीडी फ्री मिळाल्या होत्या. एक \"देव माझा विठू सावळा\" अशी पांडुरंगावरील 'अभंग' प्रेमाची आणि दुसरी \"आशिकी\" ही प्रेयसीवरील प्रेमाचे अभंग असलेली :) :) आमच्या घरातील बहुजन समाजाचा विठूरायापेक्षा आशीकीकडे ओढा अधिक... त्यामुळे दादाकडून शिकून घेऊन स्वत:हून सीडी प्लेयर लावून ऐकलेलं \"मै दुनिया भुला दुंगा तेरी चाहत में\" हे एक गाणं अजूनही आठवतं त्यावेळी मी आणि बहिणीने त्यावर केलेला बॉल डान्स... \"पोरीच्या जातीला असं सारखं नाचणं-ओरडणं शोभतं का त्यावेळी मी आणि बहिणीने त्यावर केलेला बॉल डान्स... \"पोरीच्या जातीला असं सारखं नाचणं-ओरडणं शोभतं का\" असं विचारून आत्याकडून मिळालेला प्रसाद. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कळत्या वयात जेव्हा या गाण्याचा वीडीओ पाहिला तेव्हा तेलकट चेहऱ्याची अनु अगरवाल आणि सुतकात असल्याचा चेहरा केलेला तो राहुल रॉय पाहून झालेला तीव्र दु:खावेग\" असं विचारून आत्याकडून मिळालेला प्रसाद. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे कळत्या वयात जेव्हा या गाण्याचा वीडीओ पाहिला तेव्हा तेलकट चेहऱ्याची अनु अगरवाल आणि सुतकात असल्याचा चेहरा केलेला तो राहुल रॉय पाहून झालेला तीव्र दु:खावेग \"दृष्टीआड सृष्टी\" असं जुने जाणते लोकं का म्हणून गेलेत ते पटतं अश्यावेळी. असो... पण आज देखील ते गाणं ऐकलं की (पहायची हिम्मतच नाहीये बाबा) की तीच तावातावाने सीडी प्लेयरचं manual वाचून त्यानुसार ते गाणं लावायला तडफडणारी मी डोळ्यासमोर येते आणि नकळत ओठात हसू येतं.\nद्वारा पोस्ट केलेले स्वाती अत्रे येथे ११:५७ म.पू.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nथोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nजे जे सहज सुचलं ते ते लिहीत गेले.... या मी माझ्याशी मारलेल्या गप्पा आहेत.... जेव्हा जेव्हा मनात विचारांनी गर्दी केली तेव्हा तेव्हा ते शब्दांचं रूप घेऊन कागदावर उतरले.... माझ्या मनातल्या भावनांना व्यक्त व्हायला साथ देणा-या शब्दांची मी \"ॠणाईत\"\nकाही आठवणी जाग्या करणारी गाणी...\nचित्र विंडो थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5520/", "date_download": "2018-05-28T01:14:47Z", "digest": "sha1:H5WMVDMUAQHXDPGBT7O2Z43CG2TXGZZG", "length": 5265, "nlines": 102, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-हे प्रेम आहे", "raw_content": "\nतुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्हाला ती आवडते,\nतर हे प्रेम नाही हा तर मोह.....\nतुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिच्या स्पर्शाशिवाय राहू शकत नाही,\nतर हे प्रेम नाही ही तर वासना....\nतुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिला सोडू शकत नाही असा विचार करून की तिच्या भावना दुखावतिल,\nतर हे प्रेम नाही ही तर तडजोड...\nतुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तुम्ही तिच्यापासून काही लपवत नाही तिला सर्व काही सांगतात, तुमचे सर्व अनुभव वाटतात,\nतर हे प्रेम नाही ही तर मैत्री...\nजर तुम्हाला तिच्या यातना कळतात, तिने न सांगत...आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो...,\nतर ते आहे प्रेम....\nजर तुमच्याकडे दुसरे आकर्षित होतात तरीही तुम्ही तिच्यासोबत राहता....,\nतर ते आहे प्रेम....\nजरी तुम्हाला तिचा स्वभाव आवडत नाही आणि तुम्ही त्याला बदलनण्याचा विचारही करत नाही, तिला जसेच्या तसे स्विकारता....,\nतर ते आहे प्रेम....\nजर तुम्ही तुमच्या सर्व भावना तिला देता\nपण तिच्याकडून त्याची अपेक्षा करत नाही\nआणि वाट पहाता की ती कधी ना कधी तिच्या सर्व भावना स्वत:हून सांगेल....,\nतर ते आहे प्रेम....\nजर ती तुम्हाला सोडून जाते\nआणि तुम्हीही तिला अडवत नाही\nसर्व लोक तूम्हाला समजवतात कि ती आता नाही येणार परत\nपण तुम्ही वाट पहाता तिच्या परतण्याची\nकारण तुम्ही तिच्यावर प्रेम करता..\nजर ती आली तर ते प्रेम सफल झाले\nपण ती आली नाही तर काय ते अ-सफल झाले नाही....\nतर त्याला काय म्हणणार तुम्ही......\nआणि मैत्री म्हणजे FRIENDSHIP\nकाय बरोबर ना मित्रांनो...\nमैत्री ही प्रेमाच्या दुप्पट असते...\nRe: हे प्रेम आहे\nखुपच सुंदर गणित आहे.........\nRe: हे प्रेम आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/node/1153", "date_download": "2018-05-28T01:38:21Z", "digest": "sha1:Y574SDDWDYJMPI2ETPOBMDYA6O4NP6PI", "length": 23874, "nlines": 125, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "श्यामसुंदर जोशी - अवलिया ग्रंथसखा | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nश्यामसुंदर जोशी - अवलिया ग्रंथसखा\nझाडे जशी दिवसउजेडात कार्बनडाय ऑक्साइड घेतात आणि इतर सजीवांसाठी आवश्यक प्राणवायू सोडून त्यांचे जीवन शक्य करतात; तसे श्यामसुंदर देवीदास जोशी त्यांच्या वाचनप्रेमाच्या छंदाने त्यांच्या स्वत:बरोबरच सभोवतालच्या माणसांची वाचनाची भूक वाढवतात आणि शमवतातदेखील त्या झाडांसारखी.. निरलस भावनेने.. प्रौढी न मिरवता. सभोवतालच्या परिस्थितीत सुधारणा व्हावी म्हणून दरवेळी प्रवाहाच्या विरुद्धच पोहायला हवे असे नाही, तर प्रवाहाबरोबर राहतानासुद्धा आपल्याला हव्या त्या दिशेला जाता येते, हे काही माणसे आपल्या कृतीतून दाखवून देतात.\nकाय नकोपेक्षा काय हवे हे ज्याला कळले त्याला आपले रस्ते कोणते, किती अंतर किती वेगाने चालायचे आहे याचा अंदाज बरोबर येतो. श्यामसुंदर जोशींचे तसेच झाले. त्‍यांनी सर जे.जे.स्कूल ऑफ आर्टसची ‘टेक्स्टाइल डिझायनिंग’ची पदविका घेतल्यावर, शिक्षकाची नोकरी पत्करून अथक प्रयत्न आणि अखंड भ्रमंती यांमधून प्रचंड ग्रंथसंग्रह केला. त्याचबरोबर, इंटिरियर डिझायनिंग, फोटोग्राफी यांसारखे छंद जोपासले; गिर्यारोहण केले: ऐतिहासिक स्मारकांचा विशेष अभ्यास केला. साठीनंतरचे जीवन स्वस्थ बसून राहण्याचे; आपल्या आजारांना गोंजारत स्वत:ला जपायचे... भूतकाळाच्या आठवणी काढत, नवीन पिढीला नावे ठेवत, कुणीच कुणासाठी काही करत नाही असा सूर लावत किंवा वैयक्तिक अडचणी, मतभिन्नता यांना ‘खूप मोठे’ बनवण्याचे असे समजतात. पण श्याम जोशी या माणसाचे काही वेगळेच...\nश्याम जोशी यांचे वडील देवीदास त्र्यंबक जोशी यांचे वयाच्या ८५ व्‍या वर्षी, २००५ साली निधन झाले. त्यांनी महाराष्ट्रमाऊली पांडुरंग सदाशिव ऊर्फ साने गुरुजी यांच्या सान्निध्यात खानदेशात आयुष्य वेचले. श्याम यांनी देवीदास यांचे उचित स्मारक व्हावे म्हणून त्यांनी ठेवलेल्या पैशांचा विनियोग समाजासाठी करण्याचे ठरवले अणि देवीदास यांच्या चारही मुलांनी ‘निसर्ग ट्रस्ट’ आणि ‘ग्रंथसखा वाचनालय’ हे उपक्रम हाती घेतले.\nश्याम जोशी यांचा मुलगा ऋतुराज, सून आणि त्यांचा मित्रपरिवार यांच्यासह ‘निसर्ग ट्रस्ट’तर्फे बदलापूरमधे दरवर्षी तीन हजार झाडे लावली जातात. वाढत्या शहरीकरणामुळे झाडांबरोबर पक्षांचीही संख्या रोडावत चालल्यामुळे पर्यावरणात असंतुलन होते. त्यावरचा सोपा उपाय म्हणजे वृक्षारोपण आणि पक्षांसाठी घरटी व अन्न यांची सोय करणे. म्हणूनच, ‘निसर्ग ट्रस्ट’तर्फे बर्ड फिडर आणि कृत्रिम घरटी यांची निर्मिती आणि वितरण करून देण्यात येते. आत्तापर्यंत पाचशे बर्ड फिडर आणि अडीचशे घरटी पक्षांसाठी उपलब्ध करण्यात आली. त्यांचे रजिस्टर ठेवून त्याचा योग्य तो पाठपुरावाही करण्यात येतो. कृत्रिम घरटी बदलापूरमधील वृक्षांवर योग्य ठिकाणी लावून त्यांचे निरीक्षण करण्यात येते.\n‘निसर्ग ट्रस्ट’तर्फे अंबरनाथ ते वांगणी या परिसरात वा अन्य ठिकाणी अवकाशवेध हा कार्यक्रमही राबवण्यात येतो; जेणेकरून नवीन पिढीला त्या विषयाची गोडी लागेल.\nश्याम जोशी यांनी ‘ग्रंथसखा’ वाचनालयाची मुहूर्तमेढ ट्रस्ट म्हणून २१ मार्च २००५ रोजी पाडव्याच्या मुहूर्तावर रोवली. ग्रंथालय हे मनाची मशागत करते, ही त्यामागे भावना. सुरुवातीला छोट्या जागेत असलेले ‘ग्रंथसखा’, शासकीय अनुदान न घेता बदलापूर पूर्वेला स्टेशनापासून दोन मिनिटांवर असणा-या तेलवणे टॉवर्समधे प्रशस्त अशा पंधराशे चौरस फूट जागेत हलवण्यात आले आहे.\nश्याम जोशी हा माणूस नुसता संग्राहक नसून, तो वाचक आणि लेखक यांना जवळ आणणारा दुवा ही भूमिका एक विशिष्ट दृष्टिकोन ठेवून निभावतो. तो कणकण वेचून मध गोळा करणार्‍या मधमाशीच्या वृत्तीने ग्रंथसंग्रह करतो, तर ‘ग्रंथसखा’ वाचनालयात ‘हाताळा, पसंत करा आणि वाचा’ असे सांगून वाचकांना ग्रंथांच्या अधिक जवळ आणण्याचे अमोल कार्य करतो.\n‘ग्रंथसखा’ वाचनालयातील प्रत्येक गोष्ट पाहावी अशी आहे. ग्रंथालयात सर्व प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. केवळ मासिक फीमधे कोणताही ग्रंथ वाचायला मिळतो. लेट फी नाही. कितीही दिवस लागले तरी चालेल पण पुस्तके वाचली जावीत ही त्यामागे दृष्टी. हे वाचनालय सकाळी नऊ ते रात्री दहापर्यंत उघडे असते. (सोमवार बंद). बत्तीस कर्मचारी आळीपाळीने ग्रंथालयाची आणि वाचकांची काळजी घेतात. अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमे-याने ग्रंथालयावर नजर ठेवली जाते. ग्रंथालयात दोलामुद्रिते पाहायला व वाचायला उपलब्ध आहेत.\n‘ग्रंथसखा’मधे सध्या पन्नास हजारांपेक्षा जास्त पुस्तके (किंमत अडतीस लाख रुपये) उपलब्ध आहेत. पण त्याहून मोठा खजिना म्हणजे ठाण्यापासून कर्जतपर्यंत विखुरलेला चार हजारांपेक्षा अधिक सभासद परिवार; एक लाख वाचक आणि दहा हजार दुर्मीळ मासिके. जोशी यांनी इंग्रजी पुस्तकांचा संग्रह किमान वीस हजारांवर नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ‘ग्रंथसखा’चे कार्यालय, अभ्यासिका असा पसारा वाढत आहे.\n‘ग्रंथसखा’ची दुसरी ‘पुस्तक दत्तक योजना’. प्रामुख्याने ज्या ग्रामीण भागात वाचनाचा फारसा प्रसार नाही अशा गावांसाठी ही योजना आहे. ‘ग्रंथसखा’तर्फे वैयक्तिक पुस्तक संग्रह (ज्यांची पुस्तके देण्याची इच्छा आहे त्यांचाकडून) गोळा करण्यात येईल. त्या पुस्तकांना बाइंडिंग करून, ती ज्या भागात पुस्तके पोचत नाहीत अशा ठिकाणी ठेवण्यात येतील. वाचनालयाची जागा, पुस्तकांची निगा, तिथे लागणारे कर्मचारी यांची व्यवस्था ‘ग्रंथसखा’ करेल. ‘वाचक सवलत’ योजनेत सभासदांना ‘ना नफा- ना तोटा’ या तत्त्वाने पुस्तके विकत घेता येतात. आणखी एका योजनेअंतर्गत सभासदांना ग्रंथालयासाठी अतिरिक्त अनामत रक्कम उपलब्ध करून देता येईल, त्यांना त्या रकमेवर बँकेपेक्षा अधिक व्याज देऊन वाचनालयासाठी निधी उभा करण्याची ही योजना आहे.\n‘वाचावे काय- का आणि कसे’ ही तर ‘ग्रंथसखा’ची जणू वाचक घडवण्यासाची चळवळच श्याम जोशी आणि त्यांच्या सहका-यांनी निवडक पंधराशे पुस्तकांची ग्रंथसूची तयार करून आपल्या सभासदांसाठी ती उपलब्ध केली आहे. या निवडक पुस्तकांचा वाचनालयात स्वतंत्र कक्ष आहे. साहित्याचा अभ्यास करणार्‍या व्यक्तीला कोणताही ग्रंथ उपलब्ध व्हावा व वाचनालयात बसून त्याचा अभ्यास करता यावा म्हणून अभ्यासिकेचीही सोय आहे. वाचनालयाला शेषराव मोरे, गिरीश कुबेर, संजय भास्कर जोशी, भानू काळे, गंगाधर गाडगीळ, शंकर वैद्य, मंगेश पाडगावकर, प्रवीण दवणे, अनिल अवचट, अनंत सामंत, सुधीर मोघे, सुभाष भेंडे, फैय्याज अशा मान्यवर साहित्यिक-कलावंतांनी भेटी दिल्या आहेत.\nया शिवाय श्याम जोशी यांनी श्रवणशाळा, पालकशाळा, काव्यसंध्या, वातानुकुलित अभ्यासिका, कै. रवींद्र पिंगे कलादालन इत्यादी उपक्रमांचे आयोजन करून आपला वेगळा ठसा साहित्यिक व सांस्कृतिक जीवनावर उमटवला आहे. त्यांना यासाठी मुंबई मराठी साहित्य संघाचा मंगेश नारायण कुलकर्णी पुरस्‍कार (२००९); तसेच ठाण्यात भरलेल्या चौ-याऐशीव्‍या मराठी साहित्य संमेलनात (२०११) ‘ग्रंथप्रसारक’ असे पुरस्कार प्रदान करण्यात आले. मुख्यमंत्र्याच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.\nबदलापूरलाच नव्हे तर अवघ्या साहित्यविंश्वाला श्रीमंत, विविधांगी, सृजनशील बनवण्याच्या ध्यासाने कार्य करणा-या आणि वाचकांच्या मनाच्या खिडक्या उघडणा-या श्याम जोशी या मितभाषी अवलियाला कधी भेटायचे ते तुम्हीच ठरवा. मगच ‘ग्रंथसखा’चा खरा अर्थ तुम्हाला कळेल\nश्यामसुंदर देवीदास जोशी, ९३२००३४१५६\nअर्जुनसागर बिल्डिंग़, मच्छिमार्केट, रेल्वे स्टेशनजवळ, बदलापूर (पूर्व)\n- विश्वास कृष्णाजी जोशी,\n३०१ जयविजयश्री कोऑप हाउसिंग सोसायटी, बॅरेज रोड, बदलापूर (पश्चिम) - ४२१५०३,\nश्रीकांत बापुराव पेटकर हे महापारेषण (MSEB) मुंबई मुख्‍यालय येथे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्‍यांना लेखनाची आवड असून त्‍यांची 'आणि मी बौद्ध झालो' या अनुवादित पुस्‍तकासोबत कल्‍याण, शांबरीका खरोलिका, बेहोशीतच जगणं असतं अशी एकूण आठ पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत. पेटकर यांनी सामाजिक जाणिवेतून माहिती अधिकाराचा वापर, नागरिकांना वीज बचतीचे महत्‍त्‍व पटवून देणे, परिसरातील विधायक काम करणा-या व्‍यक्‍तींना प्रकाशात आणणे असे विविध पातळ्यांवर प्रयत्‍न केले आहेत. पेटकरांनी चित्रकलेचा छंद जोपासला असून त्‍यांच्‍या चित्रांची आतापर्यंत दोन प्रदर्शन आयोजित करण्‍यात आली आहेत.\nस्वायत्त मराठी विद्यापीठ हा प्रयोग नवीनच आहे. हे मराठी भाषेचे ऐश्वर्य आहे. याचे अनुकरण ठिकठिकाणी होणे गरजेचे आहे. त्यासाठी या मराठी विद्यापीठाची प्रसिद्धी करावी लागेल.\nअसे सांस्कृतिक उपक्रम होणे गरजेचे आहे\nएक आयुष्य, चळवळीतील -नरेंद्र दाभोळकर\nसंदर्भ: नरेंद्र दाभोळकर, अंधश्रद्धा निर्मूलन\nतळवलकर आणि त्यांचे शिलेदार\nसंदर्भ: वाचन, वाचनालय, उपळवे\nदिग्विजय कला-क्रीडा केंद्र - वाचक चळवळ ते स्पर्धा परीक्षा\nसंदर्भ: वाचनालय, वडांगळी गाव, सिन्‍नर तालुका, व्‍याख्‍यानमाला\nकैलास भिंगारे - साहित्य-संस्कृतीचा शिलेदार\nसंदर्भ: कैलास भिंगारे, व्‍यंगचित्र, वाचनालय, बाळ ठाकरे, आर के लक्ष्‍मण, प्रदर्शन, पु. ल. देशपांडे, टेभुर्णी गाव\nशतकाच्या उंबरठ्यावरील निफाडचे श्री माणकेश्वर वाचनालय\nसंदर्भ: वाचनालय, न्यायमूर्ती रानडे, निफाड तालुका, निफाड गाव\nवेंगुर्ले नगर वाचनालय - १४२ वर्षांचे अविरत ज्ञानदान\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news?start=12", "date_download": "2018-05-28T01:22:47Z", "digest": "sha1:J6OXVGYIBFWFNTZ4F7GM5UXXSK6TJQMB", "length": 11876, "nlines": 216, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Latest News - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nशिवकालीन शिलेदार चमकणार ‘फर्जंद’ मध्ये\nशिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठी अनेकांनी मोलाचं योगदान दिलं होतं. असंख्य मावळ्यांच्या शौर्याने आणि त्यागाने स्वराज्य स्थापन झाले. यापैकीच एक असलेल्या ‘कोंडाजी फर्जंद’ या शिलेदाराच्या असामान्य शौर्याची कथा ‘फर्जंद’ या आगामी मराठी सिनेमात पहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने इतिहासाच्या पानांमधील आतापर्यंत समोर न आलेल्या अनेक लढवय्या व्यक्तिरेखा समोर येणार आहेत. ‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी’ ची प्रस्तुती असलेला ‘फर्जंद’ १ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे निर्माते अनिरबान सरकार असून संदीप जाधव, महेश जाऊरकर आणि स्वप्निल पोतदार सहनिर्माते आहेत.\nतायक्वांडो खेळाडू झाला अभिनेता - \"सोबत\" चित्रपटातून 'हिमांशू विसाळे'चं पदार्पण\nनशीब एखाद्याला कुठे, कसं घेऊन जाईल हे काहीच सांगता येत नाही. हाच अनुभव आला हिमांशू विसाळे या तायक्वांडो खेळाडूला. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेला हा खेळाडू आता सोबत या चित्रपटातून प्रेक्षकांपुढे येत आहे. कश्मिरा फिल्म्स प्रोडक्शन्स निर्मित, गुरुनाथ मिठबावकर यांची प्रस्तुती असलेला \"सोबत\" हा चित्रपट २५ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\n\"तू तिथे असावे\" - भूषण आणि पल्लवीच्या स्वप्नांचा प्रवास लवकरच\nस्वप्नांचा प्रवास कधी तो एकट्याचा असतो तर कधी कुणाला सोबत घेऊन. अभिनेता भूषण प्रधान सुद्धा स्वप्नांच्या प्रवासाला निघाला आहे. या प्रवासात अभिनेत्री पल्लवी पाटील त्याच्या सोबत आहे. तू तिथे असावे या आगामी मराठी सिनेमातून भूषण आणि पल्लवीची हळवी प्रेमकथा लवकरच आपल्यासमोर उलगडली जाणार आहे.\nविनोदी मल्टीस्टार्सचा ‘वाघेऱ्या’ येत्या शुक्रवारपासून १८ मे ला प्रदर्शित\nविनोदी मल्टीस्टारर्सचा बंपर धमाका घेऊन येणारा ‘वाघेऱ्या’ सिनेमा येत्या १८ मे रोजी सिनेप्रेक्षकांना खळखळून हसवण्यास येत आहे. गौरमा मीडिया अँड एंटरटेंटमेंट प्रा. लि.चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनचे केतन माडीवले यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचा पोस्टर आणि ट्रेलर प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करीत आहे. या सिनेमाच्या पोस्टरवर एक गॅागलधारी बकरी आपल्याला पाहायला मिळते. तसेच ‘सांभाळून या राव, येडं झालंय गाव' या टॅॅगलाईनमुळे हा सिनेमा विनोदयुक्त मेजवानीचा परिपूर्ण आनंद प्रेक्षकांना देणार, हे लक्षात येते. तसेच या सिनेमाच्या ट्रेलरमधून एका मागोमाग एक अश्या मातब्बर मराठी विनोदवीरांची फळीदेखील आपल्याला पाहायला मिळत असल्यामुळे, 'वाघेऱ्या' सिनेमात 'वाघ'असो वा नसो, पण किशोर कदम, भारत गणेशपुरे, हृषिकेश जोशी, सुहास पळशीकर, किशोर चौघुले, लीना भागवत आणि छाया कदम या विनोदी मल्टीस्टार्सच्या विनोदांची डरकाळी नक्कीच सिनेरसिकांना ऐकू येणार आहे.\nबालचित्रपट ‘मंकी बात’ येत्या शुक्रवारपासून\nडार्विनचा सिद्धांत उलटा होणार, माणसाचं पुन्हा माकड होणार. अशी हटके पंचलाईन असलेल्या धम्म्माल बालचित्रपट ‘मंकी बात’ बद्दल सर्वांच्याच मनात उत्कंठा निर्माण झाली आहे. दिग्दर्शक विजू माने यांची ‘मंकी बात’ हि कलाकृती लहान मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामधली खास मेजवानी ठरणार असुन हा चित्रपट येत्या शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\nप्रार्थना बेहेरे आणि अनिकेत विश्वासराव यांच्या गाडीला भीषण अपघात\nआगामी ‘मस्का’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी कोल्हापूरला जात असलेल्या अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता अनिकेत विश्वासराव यांच्या फोर्च्युनरला आज सोमवारी सकाळी द्रुतगती मार्गावर अपघात झाला. या अपघातात प्रार्थना बेहेरे हिचा हात फ्रॅक्चर झाला, अनिकेत विश्वासराव सुखरूप आहे तसेच गाडीचे खूप नुकसान झाले. या मोठया संकटातून बाहेर पडत मस्काची टीम \"शो मस्ट गो ऑन\" या उक्तीला अनुसरून कोल्हापूरकडे रवाना झाली.\nबिग बॉस च्या घरामधील ४२ वा दिवस - Eviction चं नाटक मेघा - सई डेन्जर झोनमध्ये\nअनेक महोत्सवांमध्ये गाजलेला \"लेथ जोशी\" १३ जुलैला होणार प्रदर्शित\nबिग बॉस च्या घरामधील ४१ वा दिवस - आज कोणाची शाळा घेणार महेश मांजरेकर\nगुलमोहरच्या आगामी ‘बोक्या सातबंडे’ कथेमधून प्रेक्षक अनुभवणार ९०च्या दशकातील सर्वात लाडके पात्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/node/2829", "date_download": "2018-05-28T01:36:25Z", "digest": "sha1:HWUOOPHSHAG5H2IW547YGZWMSZEWSMVF", "length": 23198, "nlines": 111, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "अशोक सुरवडे - नाशकातला शेतकरी अंटार्क्टिकावर | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअशोक सुरवडे - नाशकातला शेतकरी अंटार्क्टिकावर\nनाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळस नावाचे छोटेसे गाव आणि पृथ्वीच्या दक्षिण टोकावरील बर्फाळ अंटार्क्टिक खंड यांचा संबंध काय उत्तर एकच. अशोक सुरवडे\nअशोक हा विलक्षण आणि बहुगुणी माणूस आहे. मी त्याच्या शेतीतील कर्तृत्वाची कहाणी ऐकून त्याला फोन केला. गप्पांच्या ओघात तो अगदी सहजतेने म्हणाला, ''मी अंटार्क्टिका खंडावर जाऊन पेंग्वीन पक्ष्यांवर संशोधन केलं आहे.'' मी तीनताड उडालो. नाशिकमधील एक शेतकरी अंटार्क्टिकाला जातो आणि त्याला तेथे जाऊन पेंग्वीन पक्ष्याबद्दल संशोधन करावेसे वाटते आणि त्याला तेथे जाऊन पेंग्वीन पक्ष्याबद्दल संशोधन करावेसे वाटते एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात रूंजी घालू लागले. अशोकशी बोलताना केवळ त्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत, तर ज्ञानोत्सुक महाराष्ट्राचे प्रतीकात्मक चित्रदेखील नजरेस पडले.\nअशोकचा जन्म शेतकरी कुटुंबातला. त्याने Soil Microflora या विषयाच्या ओढीने पुण्यात कॉलेज शिक्षणाकरता मायक्रोबायोलॉजीला प्रवेश घेतला. त्याने बायो डायव्हर्सिटी या विषयाचादेखील अभ्यास सुरू केला. अभ्यासप्रकल्पांच्या निमित्ताने त्याला भटकंती, गिर्यारोहण आणि 'वाईल्ड लाईफ' यांची आवड निर्माण झाली.\nअशोकच्या वाचनात एडमंड हिलरी यांचे 'View from the summit' हे पुस्तक त्याच सुमारास आले. त्यामुळे त्याच्या भटकंतीच्या इच्छेला नवे धुमारे फुटू लागले. NCAOR (National Center for Antarctic and Ocean Research) या संस्थेने अंटार्क्टिक मोहिमेसाठी तरूणांना संधी देण्यात येत असल्याचे घोषित केले. अशोक त्या संधीकडे झेपावला. त्याने पेंग्वीन पक्ष्यांच्या अभ्यासाचा प्रस्ताव सादर केला. NCAOR कडून अशोकची मुलाखत घेण्यात आली. त्यानंतर अशोकने All India Medical Association, दिल्ली, येथील वैद्यकिय चाचणी, हिमालयात Indio Tibetan Border Police यांच्या प्रशिक्षण केंद्रातील शारीरिक चाचणी व गिर्यारोहणाचे प्रशिक्षण आणि गोवा येथे फायर फायटिंगचे प्रशिक्षण अशा सर्व आवश्यक गोष्टींची पूर्तता केली आणि तो अंटार्क्टिक मोहिमेसाठी सज्ज झाला.\nअशोक त्याच्या चमूसह विमानाने केपटाऊन, तेथून आईस क्रशर जहाजाने वीसेक दिवसांचा प्रवास करत अंटार्क्टिकचा किनारा आणि तेथून पुढे हॅलिकॉप्टर अशी मजल-दरमजल करत अंटार्क्टिकावरील भारतीय संशोधन केंद्र 'मैत्री'पर्यंत पोचला. अंटार्क्टिकाच्या अतिथंड आणि खारट पाण्यात केवळ क्रिल (Krill) मासे अस्तित्वात असतात. पेंग्वीन त्यांना खाण्यासाठी अंटार्क्टिकाला उन्हाळ्याच्या दिवसांत स्थलांतर करतात. पेंग्वीन क्रिल माशांच्या भक्षणानंतर जी विष्ठा सोडतात त्यामध्ये विशिष्ट जंतू आढळतात. ते जंतू हा अशोकच्या अभ्यासाचा विषय होता. अशोकने पेंग्वीनची विष्ठा, त्यांच्या पाणवठ्यांमधील पाण्याचे नमुने, नैसर्गिकपणे मरण पावलेल्या पेंग्वीनचे शरीरविच्छेदन अशा तर्‍हेने अभ्यास पूर्ण केला. त्याने त्यासोबत स्क्वा (Skua) या पक्ष्याचे अस्तित्व आणि प्रजनन यांचीदेखील माहिती घेतली.\nअशोक अंटार्क्टिकावर सहा महिने होता. तो नाशिकला परतला. मात्र अंटार्क्टिकाने त्याला पुन्हा साद घातली. भारताकडून अंटार्क्टिकावर 'भारती' नावाचे संशोधन केंद्र निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू झाले. अशोकची निवड त्याच्या पाहणी दौ-यावरील चमूमध्ये झाली. अशोकने पुन्हा एकदा अंटार्क्टिकाच्या भूमीवर पाय ठेवला. त्यावेळी तो तेथील प्राणिगणनेच्या कामातही सहभागी झाला. अशोक म्हणतो, की ''अंटार्क्टिकावर राहण्याचा अनुभव इतर कोणत्याही प्रदेशापेक्षा वेगळा आहे. तेथील प्रदूषणरहित वातावरण, धीरगंभीर शांतता यांमुळे मनाला विलक्षण स्वस्थता लाभते. तो एकांतवास (सॉलिट्यूड) अभूतपूर्व असतो.''\nअशोक 2005 आणि 2006 अशा लागोपाठ दोन वर्षांच्या अंटार्क्टिका मोहिमेनंतर नाशिकला आला. त्याने शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत त्याच्या शेतामध्ये पारंपरिक शेती केली जाई. अशोकला फळबागांमध्ये जास्त फायदा असल्याचे लक्षात आले. त्यावेळेस नाशिकमध्ये वाईन उद्योग स्थिर होऊ पाहत होता. अशोकने शारडोणे जातीच्या वाईनसाठीच्या खास द्राक्षांची लागवड केली. तो ती द्राक्षे 'सुला' वाईनला पुरवू लागला. त्याला स्वत:चा वायनरी प्रकल्प उभा करायचा होता. मात्र त्यासाठी निदान पन्नास-साठ लाख रुपयांची गुंतवणूक हवी असते. अशोक म्हणतो, ''माझ्या त्या धडपडीत वीणा गवाणकरांचे 'एक होता कार्व्हर' हे पुस्तक माझ्या मदतीला आले. मी त्यातील 'उपलब्ध साधनांमधून साहित्य तयार करण्याचा मंत्र' आचरणात आणला.'' अशोकने MIDC मधील कारागीर गाठले. त्यांच्याकडून वायनरीसाठी आवश्यक भांडी तयार करून घेतली आणि वायनरी प्रकल्प केवळ साडेआठ लाखांमध्ये उभारण्याची किमया केली. त्याने त्याचे नाव ठेवले - 'निफा' अशोकचे लग्न 2007 साली झाले. त्याची पत्नी ज्योत्स्ना आणि तो, असे दोघे मिळून उद्योगाची जबाबदारी सांभाळू लागले.\nअशोकच्या वाईन उद्योगाची क्षमता पंधरा हजार लिटर आहे. कांद्यासारखे नगदी पिक एकरी चाळीस ते पन्नास हजार रुपये मिळवून देते. मात्र अशोक त्याच्या उद्योगातून एकरी पंधरा लाख रुपये कमावतो. त्यातील खर्च वगळता त्याचा फायदा पाच लाखांचा असतो.\nअशोकने वाईन उद्योगाला पर्यटनाची जोड दिली आहे. त्याच्याकडे लोकांचा राबता असतो. विशेषत: शनिवार-रविवारी त्याच्याकडे गर्दीचा माहोल असतो. महिन्याकाठी वाईनच्या हजारभर बाटल्यांची विक्री होते. अशोकने वाईन बनवण्याच्या वेगळ्या वाटादेखील धुंडाळल्या. त्याने करवंदे आणि जांभळे यांपासून प्रायोगिक तत्त्वावर वाईन तयार केली. त्याने मधुमक्षिका पाळून मधाची वाईन तयार करण्याचा प्रयोग केला. मात्र तशा प्रयत्नांसाठी शासकीय धोरण अनुकूल नाही. त्याला त्या प्रयोगांचे उद्योगात रूपांतर करणे शक्य झालेले नाही. अशोकच्या उद्योगाचा काळ हा थंडीच्या दिवसांतील. त्यामुळे उरलेल्या दिवसांत काय करावे या विचाराने अशोकने चिज आणि योगर्ट तयार करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.\nअशोकने त्याचे मोहिमेतील ज्येष्ठ सहकारी अरूण चतुर्वेदी यांच्यासोबत मिळून 'Antarctica - The coming impact' हे पुस्तक 2016 मध्ये लिहिले. त्यामध्ये अंटार्टिकावरील भारताचे संशोधन आणि जगातील घडामोडींचा अंटार्क्टिकावरील आणि पर्यायाने मानवी जीवनावरील परिणाम अशी दुहेरी मांडणी आहे. अशोक अंटार्क्टिका मोहिमेच्या सहकार्‍यांसोबत किंवा तिथे जाऊन आलेल्या लोकांशी संपर्कात असतो. तो शालेय उत्सुक मुलांसोबत अंटार्क्टिका या विषयावर स्लाईड शोसह गप्पा मारतो. त्यांच्यासमोर 'अंटार्क्टिका' हा अभ्यासाचा नवा पर्याय ठेवतो. त्याचे स्थानिक नियतकालिकांमधून त्या विषयावर लेखन सुरू असते. अशोकने अंटार्क्टिका येथे केलेले संशोधन NCAOR च्या गोवा संग्रहालयात उपलब्ध आहे. Wildlife Institute of India, Zoological surey of India किंवा National institute of oceanography आणि अशा तर्‍हेच्या इतरही संस्थांना विविध विषयांतील संशोधनात अशोकच्या अभ्यासाचा फायदा होतो. त्याने त्या अभ्यासादरम्यान काढलेली छायाचित्रे अंटार्क्टिकासंदर्भातील आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये वापरण्यात आली आहेत.\nअशोक शेती, भटकंती, लेखन, उद्योग, प्रयोग अशा तर्‍हेने जीवनाच्या चहुबाजूंना भिडतो. त्या भिडण्यात आवेग आहे आणि कल्पकतादेखील. म्हणूनच अशोक रूढ सीमारेषांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू शकला. त्याच्या हातून जे काही घडले, ते सारे त्याच्या पराकोटीच्या जिज्ञासेमुळे त्याच्या प्रत्येक प्रयत्नांत ज्ञानप्राप्तीची आस ठळकपणे जाणवते. तोच त्याच्या उत्कर्षाचा गाभा आहे.\nकिरण क्षीरसागर हे 'व्हिजन महाराष्‍ट्र फाउंडेशन'चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी. ते 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम'चे सहाय्यक संपादक आहेत. त्‍यांनी ग्रॅज्‍युएशननंतर पत्रकारितेचे शिक्षण घेतले. त्‍यानंतर वृत्‍तसंस्‍था, दैनिक 'मुंबई चौफेर' आणि आकाशवाणी अशा ठिकाणी कामांचा अनुभव घेतल्‍यानंतर ते 2010 साली 'थिंक महाराष्‍ट्र'सोबत जोडले गेले. त्‍यांनी चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून त्‍यांचा डिपार्टमेन्‍ट, अब तक छप्‍पन - 2, अॅटॅकस् ऑफ 26/11, क्विन, पोस्‍टर बॉईज अशा व्‍यावसायिक चित्रपटांच्‍या संकलन प्रक्रियेत सहभाग होता.\nअफलातून पुस्तकाचा समर्थ अनुवाद\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेधचे साफल्य\nसंदर्भ: सोलापूर विद्यापीठ, माहिती संकलन, सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध\nवेध जलसंवर्धनाचा - औरंगाबाद तालुक्यातील सद्शक्‍तीचा परिचय\nसंदर्भ: जल-व्यवस्थापन, औरंगाबाद तालुका, वेध जलसंवर्धनाचा, जलसंवर्धन\nफियोर्डलॅण्ड ,डोंगर, समुद्र व धबधबे\nजगन्नाथराव खापरे - ध्यास द्राक्षमाल निर्यातीचा\nसंदर्भ: निफाड तालुका, कोठुरे गाव, शेतकरी, द्राक्षबाग, प्रयोगशील शेतकरी\nबाळासाहेब मराळे - शेवग्याचे संशोधक शेतकरी\nसंदर्भ: सिन्‍नर तालुका, शेतकरी, प्रयोगशील शेतकरी, शहा गाव, शेवगा\nप्रल्हाद पाटील-कराड - प्रगतशील शेतकरी\nसंदर्भ: निफाड गाव, निफाड तालुका, जळगाव (निफाड), प्रयोगशील शेतकरी\nज्ञानेश्वर बोडके - अभिनव प्रयोगशील शेतकरी\nसंदर्भ: प्रयोगशील शेतकरी, मुळशी तालुका, हिंजवडी, ज्ञानेश्‍वर बोडके, अभिनव फार्मर्स क्‍लब, शेतकरी, राष्‍ट्रीय पुरस्‍कार, शेती\nभरत कावळे - पाणी जपून वापरण्‍यासाठी प्रयत्‍नशील\nसंदर्भ: जल-व्यवस्थापन, जलसंवर्धन, शेती, शेतकरी, निफाड तालुका, ओझर गाव\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/after-phillauri-anushka-sharma-announces-her-next-and-it%E2%80%99s-heart-wrenching-love-story", "date_download": "2018-05-28T01:49:32Z", "digest": "sha1:GALDIG2MKWNUJLM3Y7NSUIQCAXAWLHOQ", "length": 11095, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "After Phillauri, Anushka Sharma announces her next and it’s a heart-wrenching love story अनुष्का करणार प्रेमकहाणीची निर्मिती | eSakal", "raw_content": "\nअनुष्का करणार प्रेमकहाणीची निर्मिती\nबुधवार, 12 एप्रिल 2017\nअभिनेत्री अनुष्का शर्मा व तिचा भाऊ कर्नेश यांनी क्‍लीन स्लेट फिल्म्स माध्यमातून \"एनएच 10' व \"फिल्लौरी' चित्रपटांची निर्मिती केली. त्यापैकी \"फिल्लौरी'ला रसिकांची चांगली दाद मिळाली. त्यानंतर या बॅनरअंतर्गत ते दोघे क्रिएज एण्टरटेन्मेंटसोबत प्रेमकहाणी असलेल्या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई व कोलकात्यात होणार आहे. या चित्रपटाच्या नाव अद्याप ठरलेले नाही. याबाबत अनुष्का म्हणाली, \"क्‍लीन स्लेटच्या माध्यमातून लोकांना कथा सांगणे हा आमचा प्रयत्न आहे. या चित्रपटात एक वेगळा प्रवास पाहायला मिळेल.'\nअभिनेत्री अनुष्का शर्मा व तिचा भाऊ कर्नेश यांनी क्‍लीन स्लेट फिल्म्स माध्यमातून \"एनएच 10' व \"फिल्लौरी' चित्रपटांची निर्मिती केली. त्यापैकी \"फिल्लौरी'ला रसिकांची चांगली दाद मिळाली. त्यानंतर या बॅनरअंतर्गत ते दोघे क्रिएज एण्टरटेन्मेंटसोबत प्रेमकहाणी असलेल्या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई व कोलकात्यात होणार आहे. या चित्रपटाच्या नाव अद्याप ठरलेले नाही. याबाबत अनुष्का म्हणाली, \"क्‍लीन स्लेटच्या माध्यमातून लोकांना कथा सांगणे हा आमचा प्रयत्न आहे. या चित्रपटात एक वेगळा प्रवास पाहायला मिळेल.'\nमुली लवकर वयात येताहेत...\nमुंबई - बदलती जीवनशैली, फास्ट फूडची वाढती क्रेझ, इंटरनेटचा वाढता वापर आदी कारणांमुळे मुली लवकरच वयात येऊ लागल्या आहेत. या मुद्‌द्‌याकडे गांभीर्याने...\nपोलिसातील माणूसकी -वर्दीतील माणुसकीने वाचले प्राण\nचिखली : सायकलस्वाराला मोटारीची धडक बसल्याने गंभीर जखमी झालेली व्यक्ती बेशुद्ध होऊन पडते. बघ्यांची गर्दी होते. मात्र, त्या व्यक्तीला मदत करण्यास...\nसेल्फीच्या नादात मुंबईचे पर्यटक पडले समुद्रात\nमालवण - रॉकगार्डन येथील समुद्रालगत छायाचित्र काढत असताना अचानक आलेल्या समुद्राच्या लाटेमुळे तिघे पर्यटक समुद्रात फेकले गेले. हे तिघेही समुद्रात बुडत...\nद्रुतगतीवर वाहतूक विस्कळित सहा वाहने एकमेकांवर आदळली\nलोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत खालापूर टोलनाक्‍याजवळ सहा वाहने एकामागोमाग एक आदळल्यामुळे शनिवारी (ता. 26) दुपारी वाहतूक...\nमोहोळ- भरधाव कारने मोटारसायकलस्वारास उडविले एक ठार\nमोहोळ : सोलापूरहुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने मोटार सायकलस्वारास जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार व एक जण गंभीर जखमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/ied-explosive-receive-38792", "date_download": "2018-05-28T01:48:52Z", "digest": "sha1:ONGDCW4LRLEZFCI4H2C5JYZY2MDFOGTJ", "length": 10665, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "ied explosive receive पुलाखाली आढळला भूसुरुंग | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 7 एप्रिल 2017\nमाओवाद्यांचा घातपाताचा डाव फसला\nअहेरी (जि. गडचिरोली) - पोलिस पथकासोबत घातपात घडून आणण्याच्या उद्देशाने माओवाद्यांनी पुलाखाली पुरवून ठेवलेली तीन किलो आयईडी स्फोटके सापडली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील मोसम गावालगत आज सकाळी ही घटना उघडकीस आली.\nमाओवाद्यांचा घातपाताचा डाव फसला\nअहेरी (जि. गडचिरोली) - पोलिस पथकासोबत घातपात घडून आणण्याच्या उद्देशाने माओवाद्यांनी पुलाखाली पुरवून ठेवलेली तीन किलो आयईडी स्फोटके सापडली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील मोसम गावालगत आज सकाळी ही घटना उघडकीस आली.\nअहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोंपे व सीआरपीएफच्या 9 बटालियनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुप्त माहिती मिळाली, की जिमेला व मोसम गावालगत मुख्य मार्गावरील एका पुलाखाली माओवाद्यांनी भूसुरुंग पेरलेला आहे. त्याआधारे पोलिस घटनास्थळी पोचले. स्फोटकांचा शोध घेतला असता पुलाखाली 3 किलोचा भूसुरुंग आढळून आला. त्यानुसार पोलिस व सीआरपीएफ पथकाने त्याला बाहेर काढून घटनास्थळावरच निष्क्रिय केले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. माओवाद्यांविरोधात राजाराम खांदला उपपोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी माओवाद्यांच्या विरोधात अभियान तीव्र केले आहे.\nआयर्लंडमध्ये गर्भपातविषयक कायद्यात सुधारणा करण्याच्या बाजूने सार्वमतातून प्रकटलेला जनमताचा हुंकार हा तेथे आधुनिकतेची पहाट उगवत असल्याचा निर्वाळा आहे...\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nदीड लाख गुन्हे तपासाअभावी रखडले\nहिंगोली - राज्यात तब्बल एक लाख 42 हजार गुन्हे तपासाअभावी रखडले असून, यात सर्वाधिक 21 हजार गुन्हे कोल्हापूर परिक्षेत्रातील आहेत. सदर गुन्हे...\nठाणे स्थानकात स्वच्छतेची लगबग\nठाणे - ठाणे रेल्वेस्थानकाचा देशातील अस्वच्छ रेल्वेस्थानकांमध्ये आठवा क्रमांक आल्यानंतर सर्वच स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत \"...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z71018032639/view", "date_download": "2018-05-28T01:09:20Z", "digest": "sha1:UGMCOFPZB4YXXKZXKSIPTNB2C3XP6UFX", "length": 26502, "nlines": 147, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पात्रासाधनम्", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|विधी|शांती विधी|नक्षत्र जनन शांती|\nकुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता, संकल्प\nआचार्य वरणम् व महिम्नः\nमूर्तीची प्राणप्रतिष्ठा व गोप्रसव शांती\n२४ नक्षत्रे व नक्षत्र देवता\nआश्लेषा नक्षत्र देवता स्थापन\nज्येष्ठा नक्षत्र देवता स्थापन\nअग्निची पूजा, होम, हवनारंभ\nआदित्यादि नवग्रह देवता स्थापन\nक्षेत्रपाल पूजनम् आणि पूर्णाहुति\nमूळ, आश्लेषा आणि ज्येष्ठा नक्षत्राच्या कोणत्याही चरणावर जन्मलेल्या बालकाची ब्राम्हणाकडून मंदिरात शांती करून घ्यावी.\nस्थंडिलाच्या उत्तरेस परिस्तरणाच्या बाहेर काही दर्भ पूर्वेकडे अग्र करुन पसरावेत. त्यावर पश्चिमेकडून पूर्वेकडे\n( इध्मा म्हणजे दर्भाच्या दोरीने बांधलेल्या १५ समिध व बर्ही म्हणजे दर्भाच्या दोरीने बांधलेले एक वीत लांबीचे दर्भांचे तुकडे- मुष्ठी ३ दर्भाचा १ पेड असे ३ पेड घेऊन दोरी वळावी. या तिपदरी दोरीस पूढे ३ ठिकाणी जोड द्यावेत. त्यासाठी एकूण ३६ दर्भ लागतात . अशा ३ जोड असलेल्या दोरीस त्रिसंधानरुद्र म्हणतात. या दोरीने १५ समीध बांधाव्यात त्याला इध्मा म्हणतात. दर्भाच्या साध्या दोरीला रज्जू म्हणतात. त्याने दर्भ बांधावेत त्याला बर्ही म्हणतात.)\nपहिली ओळ दधि मध्वाज्य स्थाली, तंडुल, स्थाली, घृत संमिश्र दुग्धाक्त तंडुल स्थाली, दुग्धाक्त तंडूल स्थाली, तिल मिश्र तंडुल स्थाली व प्रोक्षणी.\nदुसरी ओळ- दर्वि, स्त्रुवा. तिसरी ओळ - प्रणिता. आज्यपात्र चौथी ओळ- इध्मा, बर्हि असे ठेवावे. सर्व पात्रे पालथी ठेवावीत. हातात दोन दर्भ घेवून खालीलप्रमाणे\nपहिल्या ओळीपासून सुरु करुन सर्वांना दर्भाचा स्पर्श करावा.\nउत्तरास्तीर्णेषु दर्भेषु दक्षिणसव्य पाणिभ्यां क्रमेण दधि मध्वाज्य स्थाली, तंडुल स्थाली घृत संमिश्र द्ग्धाक्त तंडुल स्थाली, तिल मिश्र तंडुल स्थाली , प्रोक्षणी, दर्वी, स्त्रुवा, प्रणिता, आज्यपात्र, इध्मा, बर्हि इति द्वे द्वे उदगपवर्ग प्राक्संस्थं न्युब्जान्या सादयेत् \nपहिली ओळ दधि मध्वाय स्थाली, घृत संमिश्र दुग्धाक्त तंडुल स्थाली, दुग्धाक्त तंडुल स्थाली, तिल मिश्र तंडुल स्थाली व प्रोक्षणी . दुसरी ओळ - दर्वि, स्त्रुवा.\nतिसरी ओळ - प्रणिता, आज्यपात्र. चौथी ओळ - इध्मा, बर्हि असे ठेवावे. सर्व पात्रे पालथी ठेवावीत. हातात दोन दर्भ घेवून खालीलप्रमाणे पहिल्या ओळीपासून सुरु करुन सर्वांना दर्भाचा स्पर्श करावा.\nउत्तरास्तीर्णेषु दर्भेषु दक्षिणसव्य पाणिभ्यां क्रमेण दधि मध्वाज्य स्थाली, तंडुल स्थाली, घृत संमिश्र दुग्धाक्त तंडुल स्थाली, दुग्धाक्त तंडुल स्थाली\nतिल मिश्र तंडुल स्थाली, प्रोक्षणी, दर्वी, स्त्रुवा, प्रणिता, आज्यपात्र, इध्मा, बर्हि इति द्वे द्वे उदगपर्व प्राक्संक्स्थं न्युब्जान्या सादयेत् \nपहिली ओळ दधि मध्वाज्य स्थाली, तंडुल स्थाली, तिल स्थाली व प्रोक्षणी, दुसरी ओळ - दर्वि, स्त्रुवा, तिसरी ओळ -प्रणिता, आज्यपात्र. चौथी ओळ-\nइध्मा, बर्हि असे ठेवावे. सर्व पात्रे पालथी ठेवावीत. हातात दोन दर्भ घेवून खालीलप्रमाणे पहिल्या ओळीपासून सुरु करुन सर्वांना दर्भाचा स्पर्श करावा.\nउत्तरास्तीर्णेषु दर्भेषु दक्षिणसव्य पाणिभ्यां क्रमेण दधि मध्वाज्य स्थाली, तंडुल स्थाली, तिल स्थाली, प्रोक्षणी, दर्वी, स्त्रुवा, प्रणिता, आज्यपात्र, इध्मा, बर्हि, इति द्वे द्वे उदगपवर्ग प्राक्संस्थं न्युब्जान्या सादयेत्‌ \nततः प्रोक्षणी पात्रं उत्तानं कृत्वा तत्रानंतर्गत साग्रसम स्थूल प्रादेशमात्रे कुशव्दयरुपे पवित्रे निधाय शुध्दाभिरद्भिस्तत्पात्रं पूरयित्वा गंधाक्षतान् क्षिप्त्वा हस्तयोरंगुष्टोप कानिष्टकाभ्यां उत्तानाभ्यां उदगग्रे पृथक् पवित्रे धृत्वा अपस्त्रिरुत्पूय सर्वाणि पात्राणि उत्तानानि कृत्वा\nइध्मंच विस्त्रस्य सर्वाणि पात्राणि त्रिः प्रोक्षेत् ता आपः किंचित् कमंडलौ क्षिपेत् इति इत्येके\nवरीलप्रमाणे नावे घेऊन दर्भाचा स्पर्श करावा. प्रोक्षणीपात्रावर टीचभर लांबीचे पूर्वेकडे अग्र केलेले दोन दर्भ ठेवावेत. प्रोक्षणी पात्रात शुध्द जल घालावे. त्यात गंध, अक्षता, व फुल घालावे. दोन्ही हातांचे अंगठे व करंगळी यांनी उताण्या हातांनी प्रोक्षणीवरील दर्भ उत्तरेकडे अग्र करुन सुटे सुटे धरुन त्या दर्भाने प्रोक्षणीवरील दर्भ उत्तरेकडील अग्र करुन सुटे सुटे धरुन त्या दर्भाने प्रोक्षणीतील पाणी तीन वेळा वर हलवावे. सर्व पात्रे उताणी करावी. इध्माच्या दोरीची गाठ सोडावी. त्या सर्वांवर प्रोक्षणीतील पाणी दर्भाने तीन वेळा शिंपडावे. थोडे पाणी तांब्यात घालावे असे काहींचे मत आहे.\nप्रणीता पात्र अग्नीं प्रत्यङनिधाय तत्र प्रागग्ने पवित्रे निधाय तत्र प्रागग्ने पवित्रे निधाय उत्पूताभिरद्भिस्तत्पात्रं पूरयित्वा गंधाक्षतान् निक्षिप्य उत्पूताभिरद्भिस्तत्पात्रं पूरयित्वा गंधाक्षतान् निक्षिप्य मुखसमं उद्धत्य अग्ने उत्तरतो दर्भेषु निधाय \nप्रणीता पात्र अग्नीच्या पश्चिमेस ठेवावे. त्यात प्रोक्षणीवरील दर्भ पूर्वेकडे अग्र करुन ठेवावेत. त्यात शुध्द जल घालावे. त्यात गंध-अक्षता, फूल घालावे. डाव्या हाताने पात्र उचलून धरावे व त्यावर उजवा हात पालथा धरुन आपल्या मुखापर्यंत उचलून औं असे म्हणावे. त्यानंतर ते पात्र अग्नीच्या उत्तरेस दर्भावर ठेवावे.\nते पवित्रे गृहित्वा अन्यैः दर्भैः आच्छादयेत् ते पवित्रे आज्यपात्रे निधाय ते पवित्रे आज्यपात्रे निधाय तस्मिन् आज्यपात्रं पुरतः संस्थाप्य तस्मिन् आज्यं आसिच्य तस्मिन् आज्यपात्रं पुरतः संस्थाप्य तस्मिन् आज्यं आसिच्य अग्नेः उत्तरतः स्थित अंगारान् भस्मनासह अग्नेः उदग् परिस्तरणात् बहिर्निरुह्य अग्नेः उत्तरतः स्थित अंगारान् भस्मनासह अग्नेः उदग् परिस्तरणात् बहिर्निरुह्य \nप्रणीतेतील दर्भ हातात घेऊन प्रणीतेवर दुसरे चार दर्भ ठेवावेत प्रोक्षणीवरसुध्दा दुसरे ३ दर्भ ठेवावेत. हातातील दर्भ तुपाच्या पात्रावर ठेवावेत. तुपाचे पात्र आपल्यापुढे ठेऊन त्यात तूप घालावे. त्यानंतर अग्नीच्या उत्तरेस परिस्तरणाच्या बाहेर अग्नीतील राखविरहित अंगार घ्यावा. त्यावर हे तुपाचे पात्र ठेवावे.\n अंगुष्टपर्व मात्रं प्रक्षालित दर्भाग्न द्व्यं आज्ये प्रक्षिप्य अग्ने: उदग् आस्तिर्णेषु दर्भेषु पात्रे दधि मध्वाज्य,\nतंडुल, घृत मिश्रित दुग्धाक्त तंडुल, दुग्धाक्त तंडुल, तिल मिश्रित तंडुल\nतंडुल, घृत मिश्रित दुग्धाक्त तंडुल, दुग्धाक्त तंडुल, तिल मिश्रित तंडुल\nतंडुल तिल -पृथक पृथक पुरयित्वा पुनर्ज्वलता तेनैव दर्भोल्मुकेन त्रि: पर्याग्निं कृत्वा तत: उल्मुक निरस्य अप: स्पृष्टवा आज्यपात्रं भुविकषन्\n अग्नौ प्रास्य तत्रस्थमेव आज्यं पवित्राभ्यां \nहातामध्ये दोन तीन दर्भ घेऊन त्याचे शेंडे अग्निअवर धरुन पेटवावेत याला उल्मु्क म्हणतात. हे दर्भोल्मुक तुपाच्या पात्रावर तीन वेळा फिरवावे. ते उल्मुक विझवून खाली ठेवावे. दुसर्‍या दोन दर्भाच्या शेंडयांचे आंगठयाच्या पेराएवढे दोन तुकडे तोडून प्रणीतेतील पाण्यात भिजवून तुपाच्या पात्रात घालावे. अग्निच्या उत्तरेस मांडलेल्या पहिल्या ओळीतील पात्रांमध्ये क्रमाने दही मध व तूप एकत्र (मूळ नक्षत्रासाठी ) तांदूळ , तूप व दूध घातलेले तांदूळ , दूध घातलेले तांदूळ, तीळ मिश्रित तांदूळ (आश्लेषा नक्षत्रासाठी ) तंडुल, तिल घालावेत.\nपुन्हा ते उल्मक तुपाच्या पात्रासह सर्व पात्रांवर तीन वेळा गोलाकार फिरवावे. ते उल्मुक विझवावेत. हात धुवून टाकावेत. निखार्‍यावरुन तुपाचे पात्र उचलून उत्तरेकडिल दर्भावर पूर्वीच्या जागेवर ठेवावे. निखारे स्थंडिलात ठेवावेत. तुपाच्या पात्रातील दर्भ घेऊन पूर्वीप्रमाणे अंगठा व करंगळीत सुटे सुटे धरुन खालील मंत्र म्हणत एकदा व न म्हणता दोन वेळा असे एकंदर तीन् वेळा तूप हलवावे. त्यानेतर ते दर्भ प्रणितेतील पाण्यात भिजनून अग्निवर द्यावेत व\n स्कंदाय इदं न ममं\nइति प्रागुत्पुनाति सन्मंत्रेण द्विस्तूष्णीम् पवित्रे अद्धि: प्रोक्ष्य अग्न्यावनुहरेत्तुष्णीं स्कंदाय नम: स्कंदाय इदं न मम् \nतत आत्मन: अग्न्तो भूमिं प्रोक्ष्य तत्र बर्हि: सन्नहनीं रज्जुं उदगग्रां प्र्सार्य तस्यां बर्हि: प्रागग्नं उअदग्पवर्ग अविरलं आस्तीर्य तस्मिन्‍ आज्यपात्रं निधाय स्त्रुवादि संमार्जयेत दक्षिण हस्ते स्त्रुवं दर्वी गृहीत्वा सव्येन कांश्चिद्दर्भानादाय सहैवाग्नौ प्रताप्य दर्वी आज्यपात्रस्य उत्तरतो निधाय स्त्रुवं वाम हस्ते गृहीत्वा दक्षिण हस्तेन स्त्रुवस्य बिलं दर्भाग्रै: प्रागादि प्रागवर्ग त्रि: संमृज्य दक्षिण हस्ते स्त्रुवं दर्वी गृहीत्वा सव्येन कांश्चिद्दर्भानादाय सहैवाग्नौ प्रताप्य दर्वी आज्यपात्रस्य उत्तरतो निधाय स्त्रुवं वाम हस्ते गृहीत्वा दक्षिण हस्तेन स्त्रुवस्य बिलं दर्भाग्रै: प्रागादि प्रागवर्ग त्रि: संमृज्य ततो दर्भाणां मूलैर्दंडस्य अधस्ताद् बिलं पृष्ठात् आरभ्य यावत् उपरिष्टाद् बिल तावत् त्रि: संमृज्य प्रोक्ष्य प्रताप्य स्त्रुवां आज्यस्थाल्यां उत्तरतो निधाय ततो दर्भाणां मूलैर्दंडस्य अधस्ताद् बिलं पृष्ठात् आरभ्य यावत् उपरिष्टाद् बिल तावत् त्रि: संमृज्य प्रोक्ष्य प्रताप्य स्त्रुवां आज्यस्थाल्यां उत्तरतो निधाय दर्वी वामहस्ते गृहीत्वा संमाजयेत् दर्वी वामहस्ते गृहीत्वा संमाजयेत् दर्भान अद्धि: क्षालयित्वा अग्नावनुप्रहरेत् \nआपल्या समोरील भूमीवर प्रणिततील पाणी शिंपडावे. उत्तरेकडे ठेवलेल्या बर्हिच्या दोरीची गाठ सोडून ती दोरी प्रोक्षण केलेल्या जागेवर उत्तरेकडे दर्भाचे अग्र करुन पसरावी. त्यावर बर्हिचे दर्भ दाट पसरावेत. त्यावर तुपाचे पात्र ठेवावे. स्त्रुवा दर्वी उजव्या हातात व काही दर्भ दाट पसरावेत. त्यावर तुपाचे पात्र ठेवावे\nस्त्रुवा दर्वी उजव्या हातात व काही दर्भ डाव्या हातात धरुन दोन्ही अग्निवर थोडे तापवावे. दर्वी आज्यपात्राच्या उत्तरेस ठेवून स्त्रुवा फक्त डाव्या हातात व दर्भ उजव्या धरावे. दर्भाचे अग्र स्त्रुवेच्या पाठीमागील भागापासुन सुरु करुन स्त्रुवेच्या तोंडापर्यत दर्भाच्या मुळांचा स्पर्श करावा. स्त्रुवेस प्रणीततील जलाने प्रोक्षण करावे. स्त्रुवा व दर्भ पुन्हा अग्निवर तापवावेत. स्त्रुवा आज्यपात्राच्या उत्तरेस ठेवावी व दर्वाचे असेच संमार्जन करावे व स्त्रुवेच्या उत्तरेस ठेवावी. त्यानंतर हातातील दर्भ प्रणीतेत बुडवून अग्नीवर द्यावेत.\nततो हविर्द्रव्य़ं अभिघार्य तत् पात्राणि आज्यस्थाली अग्निर्मध्यतो निधाय आज्यद्दक्षिणतो बर्हिअष्यासाद्य अभिघार्य नवाभिघार्य \nहविर्द्रव्यांच्या पात्रातील हविर्द्रव्यांवर आज्य पात्रातील तूप घालावे. यालाच अभिघार करणे असे म्हणतात. त्यानंतर ती पात्रे आज्य़पात्र व अग्नी यांच्यामधुन नेऊन आज्यपात्राच्या दक्षिणेस त्याच क्रमाने ठेवावीत. त्यावर पुन्हा तुपाचा अभिघार करावा किंवा करु नये\nइथपर्यंतच्या कृतीस ( कारिका) पात्रासाधन करणे असे म्हणतात.\nनमस्कार कोणी कोणास कसा करावा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/snake-bytes-snake-rescue-person-solapur-109593", "date_download": "2018-05-28T00:55:43Z", "digest": "sha1:NFT3MTYHOVK3KMPWTLTQVN3WYS4Q6PQC", "length": 11441, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "snake bytes snake rescue person in solapur सोलापूर - मोहोळ येथे सर्पमित्र सर्पदंशानेच गंभीर जखमी | eSakal", "raw_content": "\nसोलापूर - मोहोळ येथे सर्पमित्र सर्पदंशानेच गंभीर जखमी\nशुक्रवार, 13 एप्रिल 2018\nमोहोळ (सोलापूर) : येथील सर्पमित्र दत्तात्रय मनोहर बुरांडे यास पकडलेल्या घोणस जातीच्या सापाने चावा घेतल्याची घटना मोहोळ येथे गुरुवारी (ता. १२) रात्री ९.३० वाजता घडली.\nमोहोळ (सोलापूर) : येथील सर्पमित्र दत्तात्रय मनोहर बुरांडे यास पकडलेल्या घोणस जातीच्या सापाने चावा घेतल्याची घटना मोहोळ येथे गुरुवारी (ता. १२) रात्री ९.३० वाजता घडली.\nमोहोळ येथे आमच्या घरात साप निघाला आहे. लवकर या, असा फोन सर्पमित्र दत्तात्रय बुरांडे याला आल्यानंतर त्वरीत बुरांडे ज्यांच्या घरून फोन आला होता तिथे पोहचले व त्यांनी अतिशय कौशल्याने विषारी जातीच्या घोणस या सापाला पकडुन एका प्लॅस्टीकच्या बरणीत बंद केले. सापाला बंद केलेली ती भरणी घेऊन मोकळ्या जागेत सोडायला जात असताना रस्त्यात बघ्यांच्या गर्दीने साप कसा आहे हे उत्सुकतेने विचारणा केली असताना बुरांडे यांनी बरणीत हात घालुन सापाचे तोंड पकडत लोंकाना दाखविण्याचा प्रयत्न करताच बुरांडे यांची सापाच्या तोंडावरील पकड सैल झाली व घोणसाने बुरांडे यांच्या हातालाच दंश केला.\nतरीही तशा अवस्थेत सापाला पकडत असताना दुसऱ्यावेळी सापाने दंश केला. यावेळी उपस्थित असलेल्या तरुणांनी दत्तात्रय बुरांडे यांस मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र या ठिकाणी असलेल्या अपूऱ्या सोई सुविधा मुळे त्याला सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असुन तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखी खाली बुरांडे या सर्पमित्रावर उपचार सुरू आहेत.\n15 भारतीय एव्हरेस्टवर अडकले, स्वराज यांच्याकडे मदतीची मागणी\nकाठमांडू : गिर्यारोहणासाठी गेलेले 15 भारतीय एव्हरेस्ट शिखरावर अडकले आहेत. त्यांनी परराष्ट्रमंत्री सुषमा यांच्याकडे ट्विटरद्वारे मदतीची मागणी केली आहे...\nदोनशे फलक एकाच बसस्थानकात\nजळगाव ः \"दोन बाय तीन' आकाराच्या जाहिरातीचे फलक एका बसस्थानकात एक, दोन किंवा जास्तीत दहा लावले जातील. परंतु जळगाव बसस्थानकात शालेय पोषण आहाराच्या...\nसोशल मीडियावरून उभारली ‘कपडा बॅंक’\nनागपूर - आजघडीला प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर करीत आहे. मात्र, याचा चांगल्या गोष्टीसाठी कमी आणि वाईट गोष्टीसाठी जास्त वापर होताना दिसतो. याला शिक्षक...\nचलो, बॅग भरो और निकल पडो... (संतोष धायबर)\nपर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगानं वाढणारा व अर्थप्राप्ती करून देणार व्यवसाय. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. या...\n\"बसू या का जरा...'' ताई म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता. झ्याजवळ बसून कितीतरी वेळ ती मला न्याहाळत राहिली...\"\"खूप दिवसांनी आलीस. मी रोजच वाट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/chhagan-bhujbal-politics-114829", "date_download": "2018-05-28T00:53:48Z", "digest": "sha1:B53TIYQCY73BMG2AUCXYM65Q4C2FWZ6I", "length": 13038, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "chhagan bhujbal politics कधी येवल्याला येतोय असं झालंय! - छगन भुजबळ | eSakal", "raw_content": "\nकधी येवल्याला येतोय असं झालंय\nमंगळवार, 8 मे 2018\nयेवला - येवला म्हणजे भुजबळ यांचे होमपीच. या दुष्काळी मतदारसंघाला नवा आकार देण्याचे काम छगन भुजबळ नावाच्या नेत्याने केले आहे. त्यामुळे येवलेकरांना आपला नेता आपल्या होमपीचवर कधी येणार, याची उत्सुकता लागली आहे. भुजबळांनाही येवलेकरांच्या भेटीची आस लागली असून, सोमवारी (ता. ७) भेटण्यास गेलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी कधी येवल्याला येतोय, असं झालंय या शब्दांत आपल्या भावना\nयेवला - येवला म्हणजे भुजबळ यांचे होमपीच. या दुष्काळी मतदारसंघाला नवा आकार देण्याचे काम छगन भुजबळ नावाच्या नेत्याने केले आहे. त्यामुळे येवलेकरांना आपला नेता आपल्या होमपीचवर कधी येणार, याची उत्सुकता लागली आहे. भुजबळांनाही येवलेकरांच्या भेटीची आस लागली असून, सोमवारी (ता. ७) भेटण्यास गेलेल्या कार्यकर्त्यांना त्यांनी कधी येवल्याला येतोय, असं झालंय या शब्दांत आपल्या भावना\n१७ जानेवारी २०१६ या दिवशी भुजबळ येवल्यात तब्बल आठ तास तळ ठोकून होते. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीसह समस्या जाणून घेतल्यानंतर ते मुंबईकडे रवाना झाले. त्यानंतर महिनाभर ते परदेशात फिरण्यासाठी गेले होते. तेथून आल्यावर चौकशीचा ससेमिरा त्यांच्यामागे लागला आणि ते आपल्या मतदारसंघाकडे फिरकलेच नाहीत. त्यानंतर १६ मार्चला अटक झाल्यानंतर त्यांची तुरुंगातून अधिकृत रविवारी (ता. ६) सुटका झाली. असे असले, तरी त्यांची प्रकृती खालावलेली असल्याने ते रुग्णालयातच उपचार घेत असून, अजून घरीदेखील गेलेले नाहीत.\nतब्बल २८ महिन्यांपासून आपल्या मतदारसंघात न फिरकलेले आपले लाडके आमदार आपल्या भेटीला केव्हा येतील, याची उत्सुकता येवलेकरांना आहे. तशी ती भुजबळांनादेखील असल्याचे सोमवारी (ता. ७) समोर आले आहे. येथील युवानेते सुनील पैठणकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, नगरसूलचे माजी सरपंच सुभाष निकम, अनिल निकम आदींनी सोमवारी केईएम रुग्णालयात भेट घेतली, तेव्हा भुजबळांनी मला केव्हा येवल्याला येईल, असं झालं असल्याचे भावनिक उद्‌गार काढले. त्यामुळे तब्येतीत सुधारणा होऊन न्यायालयाकडून रीतसर परवानगी मिळताच भुजबळ मतदारसंघाच्या भेटीला येतील, हे नक्की आहे. तसे तर वयाच्या पंचाहत्तरीतही भुजबळांनी आपले मतदारसंघावरील प्रेम तसूभरही कमी होऊ दिलेले नाही.\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\nजिल्ह्यात 848 रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया\nसातारा - जिल्ह्यातील लोकांचे आरोग्य निरामय व्हावे, ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार, शस्त्रक्रिया व्हाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेने मार्चमध्ये...\nसांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठाय हो\nनाशिक - शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी राष्ट्रपतींना पत्र लिहावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्ह्यातील...\nनिष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे इंदापूरचे वाटोळे\nवालचंदनगर - निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे कालव्याच्या पाण्याची वीस वर्षांची वहिवाट साडेतीन वर्षांमध्ये मोडण्यास सुरवात झाली असून, शेतकऱ्यांची...\nऔद्योगिक ग्राहकांना महावितरणचे अभय\nपुणे - वीजबिल न भरल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून \"अभय योजना' जाहीर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/please-give-us-selling-money-our-crops-said-farmers-111259", "date_download": "2018-05-28T00:52:26Z", "digest": "sha1:AAYQM46KN2TPAEXWQWBXBAV3H4TFCOFF", "length": 18880, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "please give us selling money of our crops said by farmers पैसे देता का पैसे..आमच्या घामाच्या दामाचे..! | eSakal", "raw_content": "\nपैसे देता का पैसे..आमच्या घामाच्या दामाचे..\nशनिवार, 21 एप्रिल 2018\nयेवला : आम्ही रात्रंदिवस एक केला तेव्हा कुठे जोमदार पीक हाती आले...नशीब चांगले म्हणून भावही मिळाला पण विक्री केलेल्या शेतमालाचे पैसेच मिळेना...मुलीचे लग्न ठरवले आता हातात दमडी नाही, काय करावे हेही सुचेना... अशी वेदना मांडत आमच्या घामाचे पैसे आम्हांला द्या..अशी व्यथा मांडत व टाहो फोडत कांदा विक्रीचे पैसे मिळावेत या मागणीसाठी तालुक्यातील ५६ शेतकऱ्यांनी शुक्रवार पासून येथील सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.आज दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच आहे.\nयेवला : आम्ही रात्रंदिवस एक केला तेव्हा कुठे जोमदार पीक हाती आले...नशीब चांगले म्हणून भावही मिळाला पण विक्री केलेल्या शेतमालाचे पैसेच मिळेना...मुलीचे लग्न ठरवले आता हातात दमडी नाही, काय करावे हेही सुचेना... अशी वेदना मांडत आमच्या घामाचे पैसे आम्हांला द्या..अशी व्यथा मांडत व टाहो फोडत कांदा विक्रीचे पैसे मिळावेत या मागणीसाठी तालुक्यातील ५६ शेतकऱ्यांनी शुक्रवार पासून येथील सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.आज दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच आहे.\nयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारात शेतकर्‍यांनी विक्री केलेल्या कांद्याचे पैसे राजेंद्र धुमाळ व दत्तात्रय पैठणकर या दोघा व्यापाऱ्यांनी मिळून सुमारे ५० लाख रुपये थकवले आहे.दरम्यान, बाजार समितीने जिल्हा उपनिबंधकांना तसेच शेतकऱ्यांना ३० एप्रिल पर्यंत पैसे अदा करण्याचे आश्वासन दिले आहे. जो पर्यंत रोख पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतली आहे.\nमागील तीन महिन्यापासून हा प्रकार सूरु होता. मात्र, व्यापाऱ्यांनी शेतकर्‍यांना प्रत्यक्ष भेट टाळणे, अरेरावीची भाषा करणे, राजकीय नेत्यांमार्फत शेतकर्‍यांवर दबाव आणणे असे वर्तन केल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे. तालुक्यातील अंदरसूल, नगरसूल, तळवाडे, पांजरवाडी, धामणगाव ,पाराळा, गारखेडा, देशमाने, उंदीरवाडी, ममदापूर, गवंडगाव, बोकटे, देवठाण, कोळम, पढेगाव, निमगाव मढ, दुगलगाव, अंगुलगाव आदी गावांमधील शेतकऱ्यांचे पैसे थकले असून यातील ५६ शेतकरी उपोषणाला बसले आहेत.\nउपोषणाआर्थी शेतकऱ्यांनी आज आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या असून कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.शेतमाल कोणाच्या भरवशावर विकायचा असा प्रश्न निर्माण झाल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी बोलून दाखवले.सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील यांनी बाजार समितीस आजही पत्र लिहून ठोस कारवाई करून हा विषय गार्ंभीयाने घ्यावा व शेतकर्यांचे पैसे त्वरीत रोखीने अदा करावे असे सांगितले आहे.\nबाजार समितीचे सचिव डी.सी. खैरणार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांना लेखी आस्वासन दिले पण शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम होते.\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते योगेश पांडे, उत्तर महाराष्ट्र प्रमुख दीपक पगार, राज्य युवा प्रदेशाध्यक्ष यांनी आंदोलकांशी संपर्क साधून पाठींबा जाहीर केला आहे. प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रकाश चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष श्रावण देवरे, जलहक्क संघर्ष समितीचे भागवत सोनवणे आंदोलनस्थळी उपस्थित होते.\nहे शेतकरी बसलेय उपोषणाला..\nसंपत आहेर, जगन्नाथ एंडईत, भास्कर कदम,कैलास चव्हाण, दत्तात्रय चव्हाण,पोपट बोरसे,साहेबराव सत्रे,सखाहरी जाधव, नामदेव कदम,दिनकर भंडारी,सखाहारी दाभाडे, वाल्मीक गुडघे, भाऊसाहेब गुडघे, विजय कदम, ज्ञानदेव आहेर,अरुण लांडे, रामचंद्र उशीर, अरुण काळे, शरद चव्हाण, विक्रम चव्हाण, ज्ञानेश्वर निघुट, शिवाजी मुंगसे, शोभा मेहकर,राजेंद्र जेजुरकर, नितीन निकम, विलास चव्हाण,भीमा जेजुरकर, भाऊसाहेब क्षीरसागर,पोपट गायकवाड,सूर्यभान गायकवाड,कैलास चव्हाण, संजय वरपे, राधाकिसन भागवत, सकाहरी जाधव,परसराम आराखडे,भाऊसाहेब खुरसणे, विजय क्षीरसागर,अरविंद जगधने,बबन चव्हाण , साईनाथ चव्हाण, भास्कर लासुरे, एंडईत, मंगेश आदमने, जगन्नाथ भोसले, शांताराम तुपे, बाबासाहेब तुपे, शंकर पवार, हरिशचंद्र देवरे\n\"बाजार समितीने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेतली आहे.हा प्रकार घडल्यानंतर बाजार समितीने संबंधित कांदा व्यापारी राजेन्द्र धूमाळ व दत्तात्रय पैठनकर या दोघांना नोटिसा बजविल्या आहेत.१ एप्रिल नंतर लीलावतही या दोघांना बोली बोलन्यास बंदी घालन्यात आली आहे.व्यापाऱ्यांना बोलावून शेतकार्याचे पैसे देण्यास सांगण्यात आले असून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.\"\n- उषाताई शिंदे ,सभापती ,बाजार समिति,येवला\n\"तीन-चार महिने होत आले तरी शेतकऱ्यांना पैसे मिळत नसल्याने आमरण उपोषनाची वेळ आली आहे.सर्वसामान्य शेतकरी असल्याने त्यांची आर्थिक खच्चीकरण झाले असून\nशेतकऱ्यांच्या पाठीशी सर्व शेतकरी संघटना आहेत.म्हणून इतर कुठल्याही आश्वासन,पत्र यावर उपोषण मागे घेण्यात येणार नाही.\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nसुमारे चार दशकांपूर्वी महाराष्ट्रात अकरावी हा शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात अंतिम टप्पा मानला जात होता, तेव्हा \"मॅट्रिक मॅगेझिन' या नावाचे नियतकालिक...\n'बिहारमध्ये पर्यटकांसाठी निवास व्यवस्था उभारा'\nऔरंगाबाद - बिहारमधील बुद्धगया, सारनाथ, लुम्बिनी, वैशाली, कुशीनगर अशा पर्यटन स्थळांवर प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील बुद्धिस्ट पर्यटक...\nसांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठाय हो\nनाशिक - शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी राष्ट्रपतींना पत्र लिहावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्ह्यातील...\nनिष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे इंदापूरचे वाटोळे\nवालचंदनगर - निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे कालव्याच्या पाण्याची वीस वर्षांची वहिवाट साडेतीन वर्षांमध्ये मोडण्यास सुरवात झाली असून, शेतकऱ्यांची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/now-tur-dal-will-be-55-rs-274277.html", "date_download": "2018-05-28T00:53:18Z", "digest": "sha1:5QEFBLPEW7GZCWRPSRU5K5KCFUFJMUD5", "length": 10981, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तूर डाळ आता 120ऐवजी 55 रुपयांत मिळणार", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nतूर डाळ आता 120ऐवजी 55 रुपयांत मिळणार\nशेतकऱ्यांकडून सरकारनं जवळपास 25 लाख क्विंटल तूरडाळ खरेदी केली होती. ती डाळ अजूनही पडून आहे. ही डाळ सरकार एक आणि पाच किलोंच्या पॅकेटमध्ये भरून व्यापाऱ्यांना पुरवणार आहे.\n14 नोव्हेंबर : सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकार तूर डाळ 55 रु. किलो या भावानं विकणार आहे. शेतकऱ्यांकडून सरकारनं जवळपास 25 लाख क्विंटल तूरडाळ खरेदी केली होती. ती डाळ अजूनही पडून आहे. ही डाळ सरकार एक आणि पाच किलोंच्या पॅकेटमध्ये भरून व्यापाऱ्यांना पुरवणार आहे.\nअन्न आणि नागरी पुरवठा खात्यानं हा निर्णय घेतलाय. आणि व्यापाऱ्यांनी जादा पैसे घेऊ नये, म्हणून तूरडाळीच्या पॅकेटवर 55 रु. किलो अशी एमआरपीही छापण्यात येणार आहे. पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.\nसरकार विकणार तूर डाळ\n- व्यापाऱ्यांना 50 रु. किलोनं विकणार\n- पॅकेटवर 55. रु. एमआरपी छापणार\n- एक आणि पाच किलोची पॅकेट्स\n- सरकारकडे 25 लाख क्विंटलचा साठा\n- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nडोंबिवलीत स्वीमिंग पूलमध्ये बुडून चिमुरडीचा मृत्यू\nशिवसेना-भाजप युती तुटलीच कुठं , चंद्रकांत पाटलांचा सवाल\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/bjp-shivsena-conflict-in-palika-264385.html", "date_download": "2018-05-28T00:57:48Z", "digest": "sha1:RJUYO4NADVXNEW7IT2CWNXCZSSPQSY62", "length": 11049, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत राडा", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nमुंबई महापालिकेत भाजप-शिवसेनेत राडा\nशिवसेनेच्या नगरसेवकांकडून मारहाण झाल्यामुळे भाजपचे नगरसेवक अर्ध्या कार्यक्रमातून बाहेर पडले. शिवसेनेनं 'पंतप्रधान चोर आहेत' अशा देखील घोषणा दिल्या.\n05 जुलै : भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांना मारहाण झाली. मनपाच्या इमारतीत हा प्रकार घडला. शिवसेनेच्या नगरसेवकांकडून मारहाण झाल्यामुळे भाजपचे नगरसेवक अर्ध्या कार्यक्रमातून बाहेर पडले. शिवसेनेनं 'पंतप्रधान चोर आहेत' अशा देखील घोषणा दिल्या.\nया राड्याआधी एक दुसरा तमाशा बीएमसीमध्ये सुरू होता. सुधीर मुनगंटीवार आज मुंबईच्या महापौरांना चेक देण्यासाठी आले होते. तर तिथेही सेना आणि भजापची जोरदार घोषणाबाजी सुरू होती. भाजपचे नगरसेवक मोदी मोदी अशा घोषणा देत होते. शिवसेनेचे नगरेसवकही मग कसे मागे राहतील. त्यांनीही घोषणाबाजी सुरू केली.\nराज्याचे अर्थमंत्री, तेही आपल्याच पक्षाचे इथे हजर आहेत.जीएसटीबाबत एक गोष्ट इथे पार पडतेय याची कोणतीही तमा न बाळगता भाजपचे नगरसेवक वागत होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/handwriting-handicraft-calligraphy-1625413/", "date_download": "2018-05-28T01:19:08Z", "digest": "sha1:CTOKGLEQMLQC2C6G4FUKMCMAEIPW2DVM", "length": 19022, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Handwriting Handicraft Calligraphy | विरत चाललेले धागे : अक्षर सोहळा | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nविरत चाललेले धागे : अक्षर सोहळा\nविरत चाललेले धागे : अक्षर सोहळा\nसुलेखनकार आणि कसबी कारागीर यांच्यात एक प्रकारचे आंतरिक साम्य आहे.\nबाळ जन्माला आल्यापासूनच अक्षरओळख, भाषाओळख करून द्यायला सुरुवात होते. हळूहळू आई-बाबा असे शब्द बोलत, नंतर शाळेत क ख ग घ शिकत शिकत आपण सगळे मोठे होतो आणि अक्षरं आपल्या अंगवळणी पडतात. अक्षरं लिहिण्याच्या बऱ्याच पद्धती अनेक वर्षांपासून चालत आल्या आहेत. प्राचीन भारतात भूर्जपत्रावर आणि ताम्रपत्रांवर भाषा लिपीबद्ध व्हायला सुरुवात झाली. पाम वृक्षाच्या पानांचा वापरही लिखाणासाठी होत असे. कागदाचा पर्याय उपलब्ध झाल्यावरसुद्धा या पानांचा वापर होत असे. कारण याच्या पटलावर नाजूक आणि अलंकारिक अक्षरं लिहिता येत असत, ज्याला आज आपण कॅलिग्राफी असं म्हणतो. भाषा लिपीबद्ध झाली आणि दळणवळणाचं एक आवर्तन पूर्ण झालं. लिपींचा वापर दळणवळणापेक्षा आणखी वेगळ्या स्तरावर होऊ शकतो हे माणसाच्या लक्षात आलं आणि कॅलिग्राफी हा कलाप्रकार जन्माला आला. या अक्षर सुलेखनाने आशय आणि सौंदर्य हे एकाच वेळी इतक्या प्रभावीपणे पोहोचत होते की धार्मिक ग्रंथ, इतिहासलेखन आणि पत्रे यानंतर अनेक प्रकारच्या कारागिरीमध्ये सुलेखनाचा वापर होणे स्वाभाविकच वाटते. सुलेखनाच्या वापरामुळे विविध प्रकारच्या हस्तकलांना सौंदर्यासोबतच एक वेगळे परिमाण प्राप्त झाले.\nसुलेखनकार आणि कसबी कारागीर यांच्यात एक प्रकारचे आंतरिक साम्य आहे. यांना आपल्या रचनांमधून व्यक्त होताना आलंकरण महत्त्वाचे वाटते. दोघांनाही कसबी हात आणि चिंतनाची बैठक असलेला विचार यांची गरज असते. दोघांनाही प्रचंड सराव आणि शिस्त असावी लागते. त्यांना आपली रचना आणि तिची चौकट यांची आखणी करावी लागते. या दोन्हीचा मिलाफ होऊन वस्त्रकलेमध्येही सुंदर परंपरा निर्माण झाल्या. वस्त्रपरंपरेमध्येही सुलेखन आले, काही अर्थ, आशय घेऊन त्याचा वापर झाला, पण इतर कलांप्रमाणेच पुढे जाऊ न त्या शब्दांनी अर्थाच्या मर्यादा ओलांडल्या आणि निखळ सौंदर्य या कला निकषावर उतरल्या. सुलेखनाचा वापर वस्त्रपरंपरेमध्ये एक रचनाघटक म्हणून होऊ लागला. भारतीय वस्त्रपरंपरांमध्ये हातमाग विणकामासहित ब्लॉक प्रिंटिंग, कशिदाकारी, इकत आदी विविध प्रकारांमध्ये सुलेखनाचा वापर होऊ लागला. नेसण्याच्या वस्त्रांव्यतिरिक्त थालपोश, मेजपोश, मुस्लीम मेजवान्यांसाठी लागणारे दस्तरखान यामध्येही धार्मिक कवने, इतर काव्यं अवतरली. देवांची नावं हातमागावर विणण्याची एक संपन्न परंपराच निर्माण झाली, ही ‘नामावली’ या नावाने प्रसिद्ध झाली. आसाममध्ये घरगुती हातमाग सर्वात जास्त संख्येने आहेत असे मानले जाते. तिथे अतिथीचा सन्मान करण्याची एक खास परंपरा आहे. पाहुण्यांना एक हातमागावर विणलेला पंचा किंवा गमछा सादर केला जातो. ही परंपरा आजही जपली जाते. या लाल आणि पांढऱ्या रंगाच्या पंचावर आसामी भाषेत विशिष्ट रचनेत विणले जाते. भारताच्या आध्यात्मिक राजधानीमध्ये ही ‘नामावली’ची परंपरा निर्माण झाली. बंगालमध्ये ही खूप लोकप्रिय होती. बनारसच्या विणकरांनी खास राजपरिवारातील स्त्रियांना सादर करण्यासाठी ‘बाई साहिब कुंवर बाई साहिब’ अशी देवनागरी अक्षरे असलेली सुरेख साडी बनवली होती. राजे- महाराजे यांचे नाव विणलेल्या साडय़ांचीही परंपरा होती. धाग्यांवर इकत (टाय डाय) पद्धतीने रचना करण्याचे अतिशय किचकट तंत्र असते. ओडिशातील नौपटना हे गाव या इकत पद्धतीने सुलेखन करण्यात माहीर आहे. जगन्नाथाच्या पूजेशी संबंधित ही परंपरा आहे. जयदेवाच्या गीतगोविंदमधील रचना आणि कवींच्याही रचना इथे साडय़ांवर आणि शालींवर अंकित केल्या जातात. मध्य प्रदेशातील चंदेरी येथील साडय़ांची परंपरा अंदाजे सातव्या शतकापासून चालत आली आहे. तेथे नवरीला लग्नात देण्यासाठी एक खास साडी बनवली जायची. या साडीच्या दोन्ही काठांवर ‘सदा सौभाग्यवती’ असे आशीर्वादपर वचन विणलेले असायचे. कालौघात ही परंपरा लुप्त झाली. काही दशकांपूर्वी तिथल्या विणकरांनी ‘वेलकम’ अशी अक्षरे साडीवर विणली आणि साहजिकपणे शहरी किंवा पारंपरिक ग्राहकांना आकर्षित करू न शकल्याने हे कौशल्य लयास गेले.\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nहातमागाबरोबर अनेक प्रकारच्या कशिदाकारीमध्येही सुलेखन केले जात होते. पारंपरिक कारागिरीतील हे कौशल्य जपण्यासाठी काही डिझायनर प्रयत्न करीत आहेत. सर्वानीच अशा वारशाबद्दल जागरूक राहणे या कला टिकण्यासाठी गरजेचे आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/kolhapur-news-jambhulni-hindu-muslim-unity-speical-story-114639", "date_download": "2018-05-28T01:05:26Z", "digest": "sha1:2DVM6SLFAKN4637OV62MF3ACL22OKQNS", "length": 12944, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Jambhulni Hindu-Muslim Unity speical story जांभुळणीत विठ्ठलभक्तीने गाडल्या जातीभेदाच्या भिंती | eSakal", "raw_content": "\nजांभुळणीत विठ्ठलभक्तीने गाडल्या जातीभेदाच्या भिंती\nसोमवार, 7 मे 2018\nजांभुळणीतल्या पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला 24 वर्षांची परंपरा आहे. हिंदू आणि मुस्लिम लोक एकत्र येऊन तो करतात. वर्षभर गावात एकादशी आणि बारसला भजन होते.\nआटपाडी - ' तुका म्हणे नाही जातीसवे, ज्या मुखी नाम तोचि धन्य', हे संत वचन सामाजिक समतेचे अधिष्ठान आहे. जांभूळणी येथे त्याचा प्रत्यय येतो. येथे विठ्ठल भक्तीने हिंदू-मुस्लीम समाजातील जात धर्माच्या भेदाची भिंत गाडली आहे. गावातील मुस्लिम धर्मीय गेली 24 वर्षे हरिनाम सप्ताहासह नियमित भजन, पंढरीच्या वारीत सहभागी होतात. नव्हे ही इथली परंपराच बनली आहे. गावकऱ्यांनी ही परंपरा जिवापाड जोपासली आहे. येथे जातीभेदाचे उदाहरण शोधूनही सापडत नाही. साऱ्या जगासमोर माणूसकीचा हा एकोपा आदर्शवत आहे.\nजांभुळणीतल्या पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला 24 वर्षांची परंपरा आहे. हिंदू आणि मुस्लिम लोक एकत्र येऊन तो करतात. वर्षभर गावात एकादशी आणि बारसला भजन होते.\nलियाकत मुलाणी तर घरातच एकादशीला भजन आयोजित करतात. भजनीमंडळात हिंदूंच्या बरोबरीने मुस्लिम सहभागी होतात. ते हिंदूंसोबत सारेच सण करतात. केवळ आनंदाचे क्षणच नाही दु:खही वाटून घेतात. तर हिंदूही ईदसह साऱ्या सणात सहभागी होतात.\nमुस्लिमांची घरे - 13\nमंदिर-मशिदीत अंतर 150 फूट.\nएकत्रित हरिनाम सप्ताह 24 वर्षे.\nएकादशी आणि बारसला एकत्र भजन.\nतिर्थदर्शन सहलीत तेरा मुस्लीम कुटुंबांचा सहभाग.\nसप्ताहात सहभागी होणारे मुस्लिम-\nखाबुद्धीन मुलाणी, इब्राहीम मुलांणी, वादक-सालिम मुलाणी.\nमहाप्रसाद - लियाकत मुलाणी. मोफत स्पिकर-गुलाब मुलाणी. फोटो व शूटिंग- नवाज मुलाणी. मोफत मंडप नवाज मुलाणी.\nनवाज मुलांणी 50 वर्षे न चुकता पंढरीची वारी करतात. भजन, हरिपाठ त्यांचे तोंडपाठ आहे. टाळ आणि मृदंगही ते वाजवतात.\nमुस्लीम दु:खात, हिंदू सुतकात\nगावात हिंदू आणि मुस्लिमांत एकोपा आहे. दोन्ही समाज एकमेकांचे सण-उत्सव घराघरांत करतात. सुख-दुःखात सहभागी होतात. एकमेकांचे सुतकही पाळतात. यावर्षी पाडव्याला बाबालाल मुलाणी यांचे निधन झाले. हिंदूंनी गुढ्या उभा केल्या नाहीत.\n\"लहानपणापासूनच भजन कीर्तनाची आवड आणि विठ्ठल भक्तीची ओढ लागली. आम्ही जातिभेद मानत नाही. डोक्यात माणुसकी आहे. जाती-धर्माचा विचारच येत नाही.\"\nभिवंडीत बुधवारी 24 तास पाणी कपात\nभिवंडी - ऐन रमजानमध्ये उपवासाच्या (रोजाच्या) काळात स्टेम प्राधिकरणने पंप दुरुस्तीच्या निमित्ताने 24 तास पाणी कपात जाहीर केल्याने शहरातील मुस्लिम...\n\"बसू या का जरा...'' ताई म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर थकवा दिसत होता. झ्याजवळ बसून कितीतरी वेळ ती मला न्याहाळत राहिली...\"\"खूप दिवसांनी आलीस. मी रोजच वाट...\nसंबंधांना सामंजस्याचा पाया: पंतप्रधान\n'विश्‍वभारती'च्या पदवीप्रदान समारंभात पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन शांतिनिकेतन (प. बंगाल) : भारत आणि बांगलादेश हे सहकार्य आणि सामंजस्याच्या आधारावर...\nदोन चाकांची आरोग्यदायी 'आशा' (व्हिडिओ)\nबारामती: बारामतीत शुक्रवारी (ता. 25) एक दुग्धशर्करा योग अगदी योगायोगाने आला. हाडाच्या शेतकऱ्याची, त्यातही दूध उत्पादकाची मुलगी जी नेदरलॅंडची आज...\nबारामती - बारामतीत शुक्रवारी (ता. २५) एक दुग्धशर्करा योग अगदी योगायोगाने आला. हाडाच्या शेतकऱ्याची, त्यातही दूध उत्पादकाची मुलगी जी नेदरलॅंडची आज...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/2018/03/%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-05-28T00:58:24Z", "digest": "sha1:OURROTLBSSD5U2OUEW3C2JPBE2STJLHO", "length": 11212, "nlines": 74, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "टेम्प्टिंग वाटणारा ‘गुलाबजाम’ – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसंपादकीय : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\nसरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nइतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत\nदिग्दर्शक : सचिन कुंडलकर\nकलाकार : सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ चांदेकर\nसचिन कुंडलकर यांचा चित्रपट म्हटलं की कलर्स, फ्रेशनेस आणि मुख्यतः तरुणाईशी निगडित असलेलं कथानक यांचा मेळ घातलेला दिसून येतो. त्यांच्या मागील चित्रपटांकडं बघितलं तर ‘‘गंध’’ किंवा ‘रेस्टॉरंट’ नंतर फारच क्वचित त्या दर्जाचे चित्रपट बघायला मिळाले. ‘गुलाबजाम’ मात्र नक्की या दोन चित्रपटांची आठवण करून देतो. ‘गुलाबजाम’ पाहताना विनोदाची अचूक वेळ असो अथवा पात्रांची मानसिक गुंतागुंत, सगळं नेटसपणे बांधून ठेवण्याचा एक छान प्रयत्न आपल्याला दिसतो.\nचित्रपटाची कथा ही एका लंडनहून परत आलेल्या तरुणावर आधारित आहे. स्वयंपाकाची गोडी असलेला आदित्य (सिद्धार्थ चांदेकर) हा पुण्यात येतो ते अस्सल मराठी स्वयंपाक शिकायला. योगायोगानं त्याची डबे बनवणार्‍या राधाशी (सोनाली कुलकर्णी) गाठ पडते. एकीकडं राधाकडून स्वयंपाक शिकायचाच आहे, असा हट्ट धरून आणि ते साध्य करण्यासाठी काहीही करणारा आदित्य, तर दुसरीकडं आडमुठी आणि तितकीच लहरी राधा याची जुगलबंदी बघण्यात नक्कीच आनंद मिळतो. हळुहळू कथानक पुढं सरकत असताना अजून रंगत जातं. त्यांची मैत्री, राधाच्या आयुष्यातील काही गडद क्षण यावर दिग्दर्शकानं घेतलेला अँगल हा मोठ्या पडद्यावर बघण्यासारखा आहे.\nया दोघांव्यतिरिक्त चित्रपटातलं मुख्य आकर्षण ठरतं ते म्हणजे ‘‘जेवण’’. गुलाबजामपासून ते अगदी पुरणपोळीपर्यंत आणि कांदाभजीपासून ते अळूवडीपर्यंत सगळे पदार्थ एकाच वेळी. बघून तोंडाला पाणी नाही सुटलं तर मी खवय्या नाही असं गृहीत धरावं. सगळ्या खाद्यपदार्थांच्या प्रेझेन्टेशनवर बरीच मेहनत घेतली आहे. जेवणातला घरगुतीपणा हा दिसून येतो. कदाचित त्यामुळेच ते जास्त ‘‘टेम्प्टिंग’’ वाटतं.\nया चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे याची सिनेमॅटोग्राफी आणि प्रॉडक्शन डिझाईन. राधाच्या घरापासून ते लंडनमधल्या दृश्यांपर्यंत फार छोट्या छोट्या गोष्टींवर घेतलेली मेहनत दिसून येते. छायाचित्रीकरणाबद्दल बोलायचं झालं तर सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत ‘‘कलर शेड’’ कसा बदलत जातो, हे बघण्यासारखं आहे. एखाद्या पात्रातील बदलानुसार बदलणारे कलर्स हे जाणवतात. याशिवाय कॉस्च्यूम डिझाईनसुद्धा छान झालेलं आहे.\nअभिनयाबाबतीत सोनाली ही अजूनही मराठीतली स्टार अभिनेत्री का आहे, हे ती सिद्ध करून जाते. व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू असलेल्या पात्राला पुरेपूर न्याय तिनं दिला आहे. काही दृश्यांमध्ये डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. सिद्धार्थ चांदेकर काही ठिकाणी हवा तितका प्रॉमिसिंग वाटत नाही. रेणुका शहाणे, समर नखाते आणि चिन्मय उदगीरकर हे पाहुणे कलाकार असले तरीही भाव खाऊन जातात.\nपटकथेतले काही सीन्स फार खेचलेले वाटतात तर काही ठिकाणी चित्रपट पुढे जात नाही. पण एकूणच कथेची वीण ही पात्रांमधून आणि खाद्यपदार्थांमधून दाखविण्यात दिग्दर्शक यशस्वी झालाय असं म्हणायला हरकत नाही. संगीत थोडं बरं होऊ शकलं असतं.\nगुलाबजामचा प्रतीकात्मक उपयोग छान वाटतो. तसंच अस्सल मराठी खाद्यपदार्थांची मेजवानी चित्रपटाचा बांधा मजबूत करते. याशिवाय, क्लायमॅक्सला राधाची नजर जेव्हा कॅमेर्‍यात पडते, तो सीन प्रामुख्यानं प्रेक्षकांना अंतर्मुख होण्यास भाग पडतो.\n‘गुलाबजाम’’ हा चित्रपट त्याच्या कथानकामुळं, अभिनयामुळं आणि अर्थात खाद्यपदार्थांसाठी आवर्जून बघण्यासारखा आहे. दृश्यात्मक रीत्या तर तो आवडेल असा आहेच पण त्याला उत्तम सिनेमॅटोग्राफीची जोड आहे. कुंडलकरच्या आर्ट आणि कमर्शिअल फिल्म्स्‌मधला दुवा असणारा हा चित्रपट असं म्हटलं तरी तो दिग्दर्शकाची एक वेगळीच छाप सोडून जातो.\nलेखक : श्री. अक्षय जामोदकर\n← लोकाभिमुख प्रशासनाचा अभाव\nपुतीन यांची राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड →\n… आणखी एक उपेक्षित शिक्षणयोगी\nनेपाळचे पंतप्रधान देऊबांचा भारत दौरा\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/25-crores-cocaine-seized-sahar-airport-109177", "date_download": "2018-05-28T01:21:13Z", "digest": "sha1:PS7UJ676IYDSJMPHOQ5IJMTI5KOTGNW6", "length": 11442, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "25 crores of cocaine seized from Sahar airport सहार विमानतळावरून 25 कोटींचे कोकेन जप्त | eSakal", "raw_content": "\nसहार विमानतळावरून 25 कोटींचे कोकेन जप्त\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nमुंबई - सहारच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) केलेल्या कारवाईत 25 कोटींच्या कोकेनसह दोन परदेशी नागरिकांना बुधवारी (ता. 11) अटक करण्यात आली. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश असून, ती देशातील कुख्यात ड्रग्स सिंडिकेटपैकी एक आहे. दोघेही ब्राझील ड्रग्स सिंडिकेटशी संबंधित आहेत.\nमुंबई - सहारच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) केलेल्या कारवाईत 25 कोटींच्या कोकेनसह दोन परदेशी नागरिकांना बुधवारी (ता. 11) अटक करण्यात आली. आरोपींमध्ये एका महिलेचा समावेश असून, ती देशातील कुख्यात ड्रग्स सिंडिकेटपैकी एक आहे. दोघेही ब्राझील ड्रग्स सिंडिकेटशी संबंधित आहेत.\nअटकेतील दोन्ही आरोपी पेरूचे नागरिक आहेत आणि ते आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्कर रॅकेटशी संबंधित आहेत. दोघेही मुंबईतील डीलरकडे कोकेन देऊन परत जाणार होते. त्याबद्दल त्यांना चांगला मोबदला मिळणार होता, अशी माहिती त्यांनी दिली आहे. पण त्या माहितीची आम्ही पडताळणी करत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. दोघेही ब्राझीलहून आफ्रिका व आफ्रिकेहून मुंबईत दाखल झाले. याबाबतची माहिती एनसीबीला मिळाल्यानंतर बुधवारी सकाळी विमानतळावरून या दोघांना ताब्यात घेण्यात आले.\n35 वर्षीय तरुण व 25 वर्षीय महिलेने त्यांच्यासोबतच्या बॅगेतील छुप्या जागेत 4.3 किलो उत्तम प्रतीचे कोकेन लपवून आणले होते. हे कोकेन साओ पोलो, ब्राझील येथून मुंबईत आणण्यात आले होते.\nसोलापूरकरांची आंतरराष्ट्रीय विमानतळाची स्वप्नपूर्ती\nसोलापूर - माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे पाहिले जात होते. परंतु...\nसचिन येण्यापूर्वीच पावसाची बॅटिंग\nनागपूर - क्रिकेटचा देव मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर येणार व त्याची एक झलक पाहायला मिळणार, या उत्सुकतेपोटी यशवंत स्टेडियमवर २० हजारांवर चाहत्यांनी...\nनागपूर - सायंकाळी अचानक वादळ, मेघगर्जना व विजेच्या कडकडाटांसह आलेल्या पावसाने नागपूरकरांना चांगलेच झोडपून काढले. जोरदार वादळामुळे अनेक भागांतील...\nपुणे : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चार वर्षांच्या काळात पुण्यातील महत्त्वाचे प्रश्‍न...\nनिवासस्थान सोडण्यापूर्वी वीजबिलाचा दाखला द्या\nनागपूर - शासकीय निवासस्थानी राहणाऱ्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थान सोडताना वीजबिलाची थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w20w794418", "date_download": "2018-05-28T01:24:14Z", "digest": "sha1:J45WKLKW5CZETCQRIWEZUQ44WVZSTUL4", "length": 10889, "nlines": 269, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "गिलहरी पोट्रेट वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nस्पाइडर मॅन 0 025\nफोन / ब्राउझर: Mozilla\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nपीपॉक इन अपोपाका, फ्लो\nपॉसॉन प्रकृति आणि डिसुरुर्ट (19)\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर गिलहरी पोट्रेट वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/me-gypsy-news/actor-sanjay-mone-articles-in-marathi-on-unforgettable-experience-in-his-life-part-4-1622788/", "date_download": "2018-05-28T01:36:11Z", "digest": "sha1:YR45UYPB7YOEELS6OHCMRDI5HQQIF66U", "length": 29186, "nlines": 216, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Actor Sanjay Mone Articles In Marathi On Unforgettable Experience In His Life Part 4 | ..तरी होईल का तो इक्षुदंड? | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\n..तरी होईल का तो इक्षुदंड\n..तरी होईल का तो इक्षुदंड\nमागच्या आठवडय़ात मी त्या समारंभाच्या ठिकाणी आपण वाचकांना घेऊन पोचलो, हे आपल्याला आठवत असेल. (कदाचित नसेलही. कारण माझा प्रत्येक शब्द म्हणजे काही वज्रलेख नव्हे. आठवत नसल्यास तो अंक घेऊन वाचा. किंवा वाचावा, ही विनंती.) समारंभाच्या ठिकाणी पोचल्यावर ‘सावळागोंधळ’ यापलीकडे दुसऱ्या कुठल्याही शब्दांनी वर्णन करता येणार नाही अशी परिस्थिती ओढवलेली असते. (चतुरंग किंवा अजून एक-दोन संस्थांचे कार्यक्रम वर्षांनुवर्षे अत्यंत शिस्तबद्धरीतीने कायम पार पडत आलेले आहेत. पण ते अपवाद म्हणजे नियम नव्हे, हे सिद्ध करण्यापुरतेच) कार्यक्रमाला जी गाडी आपल्याला घेऊन निघते ती चुकीच्या ठिकाणी उभी केली जाते. आपण बाहेर पडतो तोच ‘‘अरे) कार्यक्रमाला जी गाडी आपल्याला घेऊन निघते ती चुकीच्या ठिकाणी उभी केली जाते. आपण बाहेर पडतो तोच ‘‘अरे ए तो हा.. काय त्याचं नाव तो येईल कुठल्याही क्षणी.. च्यायला तो येईल कुठल्याही क्षणी.. च्यायला फार कटकट करतो काय तो फार कटकट करतो काय तो मागच्या वेळेला कोण आली होती ती मागच्या वेळेला कोण आली होती ती\n ती कुठल्याशा मालिकेतली अनुराधा का फनुराधा कोण ती कोमट पाणी मागितलं होतं प्यायला कोमट पाणी मागितलं होतं प्यायला साला पंधरा मिनिटाच्या भाषणाला कोमट पाणी कुठून आणणार आयत्या वेळी कुठून आणणार आयत्या वेळी शेवटी आपल्या सलूनमधून एका गिऱ्हाईकासमोरची दाढीची वाटी आणली ओढून आणि ओतली तिच्या घशात..’’ वगैरे शब्द आपल्या मनाविरुद्ध आपल्याला ऐकू येतात आणि इथे पाणीही प्यायचं नाही असं मनाशी पक्कं करावं लागतं.\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\n‘इथे थोडा वेळ बसा’असं म्हणून कोणीतरी संबंधित व्यक्ती कोपऱ्यातल्या खुर्चीकडे बोट दाखवून नाहीशी होते. काही मुलं आणि मुली एखाद्या प्राणिसंग्रहालयातल्या नव्याने दाखल केलेल्या जनावराकडे बघावे तशी डोकावून बघायला लागतात. त्यातले काही इरसाल अत्यंत भोळसट चेहरा करत (हे खोटे चेहरे सवयीने ओळखता येतात.) आपल्याकडे सही किंवा हल्लीच्या प्रथेप्रमाणे सेल्फी मागायला येतात. सेल्फी काढल्यानंतर असं कळतं- की बहुतेक वेळा आपण त्यात नसतोच.\nत्यांचे ते सगळे सोपस्कार होईपर्यंत बराच वेळ जातो. नंतर काही पुस्तकांचे ढीग समोरच्या खुर्च्यावर रचायला सुरुवात होते. (संस्थेचा अहवाल) हळूहळू आजूबाजूच्या खुर्च्या भरून जातात आणि उरलेल्या पुस्तकांसाठी आपल्याला बसलेली खुर्ची रिकामी करून द्यावी लागते.\n याला आत्ताच कशाला बोलावला साला नंतर आला असता तर साला नंतर आला असता तर\n मला काय, आपण हुकमाचे ताबेदार माणूस आणा सांगितलं आणा दगड आणायला सांगितलं- आणा’’ सुदैवाने तितक्यात काही माणसं येतात आणि आपल्याला जवळच्या एका कचेरीत नेतात. कचेरीच्या भिंतींवर दादासाहेब, अण्णासाहेब, मामासाहेब छापाच्या काही नेत्यांचे सुकलेला हार असलेले फोटो असतात. काही वेळाने एक उत्साही कार्यकर्ता येऊन नवे हार त्या फोटोंना घालतो. बाजूचा एक माणूस ‘‘आधी अण्णाला, मग मामा. दादाला नाही घातलास तरी चालेल. जिवंत होता तेव्हा किती लोकांना याच्यामुळे हार घातलेत आम्ही, ते तुला कळणार नाही..’’ या शब्दात त्या फोटोधारी व्यक्तींची नकळत ओळख करून देतो. इकडे आपल्याला बोलावलेला हा कार्यक्रम नेमका कधी सुरू होणार याचा अंदाज येत नाही. विचारलं तर ‘‘काळजी करू नका’’ सुदैवाने तितक्यात काही माणसं येतात आणि आपल्याला जवळच्या एका कचेरीत नेतात. कचेरीच्या भिंतींवर दादासाहेब, अण्णासाहेब, मामासाहेब छापाच्या काही नेत्यांचे सुकलेला हार असलेले फोटो असतात. काही वेळाने एक उत्साही कार्यकर्ता येऊन नवे हार त्या फोटोंना घालतो. बाजूचा एक माणूस ‘‘आधी अण्णाला, मग मामा. दादाला नाही घातलास तरी चालेल. जिवंत होता तेव्हा किती लोकांना याच्यामुळे हार घातलेत आम्ही, ते तुला कळणार नाही..’’ या शब्दात त्या फोटोधारी व्यक्तींची नकळत ओळख करून देतो. इकडे आपल्याला बोलावलेला हा कार्यक्रम नेमका कधी सुरू होणार याचा अंदाज येत नाही. विचारलं तर ‘‘काळजी करू नका वेळेवर मोकळं करतो तुम्हाला. अहो वेळेवर मोकळं करतो तुम्हाला. अहो आम्हालाही कामं आहेत उद्या आम्हालाही कामं आहेत उद्या रिकामे नाही बसलोय.’’ यावरचा हशा दाबण्यासाठी ‘‘फारच नावाजलेली आहे तुमची संस्था.. नाही रिकामे नाही बसलोय.’’ यावरचा हशा दाबण्यासाठी ‘‘फारच नावाजलेली आहे तुमची संस्था.. नाही\n हा नाम्या (म्हणजे कार्यक्रम पत्रिकेवर ज्याचे नाव ठळकपणे छापलेले असते तो. ‘तो’ नाही ‘ते’ आपण कशाला उगाच कुणाला नावं ठेवा आपण कशाला उगाच कुणाला नावं ठेवा) म्हणजे (हारवाल्या फोटोकडे बोट दाखवत) या अण्ण्याचा पोरगा-सगळा मलिदा खातो. नावाला सामाजिक सेवाभावी संस्था. सगळा सावळागोंधळ आहे. तीन वर्षांपूर्वी हातकडय़ा घालून नेला होता. पण सुटला.. सगळी खाबूगिरी हो.’’ इतक्यात सगळीकडे गडबड उडते आणि पाठोपाठ मग्रुरीशिवाय दुसरा कुठलाही भाव उमटणार नाही अशा चेहऱ्याचा एक इसम येतो. अंगात उत्तम कपडे. पण रंगसंगती भीषण असते. हातात सोन्याचं कडं असतं. गळ्यात तीनहून जास्त माळा असतात. बोटात अंगठय़ांचा खच पडलेला असतो.\n‘‘सगळं ठीक झालं ना कसला काय त्रास’’ तो रठ्ठ आवाजात विचारतो.\n आपण असताना कसला त्रास’’ भलताच कोणीतरी उत्तर देतो.\n हल्ली लोकांना आमचाच त्रास होतो..’’ भाऊ साहेब उद्गारता होतो.\nया वाक्यावर प्रचंड हशा पिकतो.(राजकारणी लोकांच्या विनोदावर हसण्यासाठी एखादा कोर्स असेल तर कोणी सांगेल का) थोडक्यात, भाऊसाहेब म्हणजे अण्ण्याचा नाम्या- इतके कळते.\nभाऊ साहेब ऊर्फ नाम्या यांना दुसरीकडे जायची घाई असते. त्यामुळे आतापर्यंत संथगतीने चाललेल्या सगळ्यांना गतिमान व्हावे लागते. व्यासपीठावर जाण्याचा मार्ग भलताच कठीण असतो. भाऊ साहेबांना हात द्यायला चारजण पुढे होतात. आपल्याला कोण.. त्यामुळे लडबडत वपर्यंत पोचावे लागते. समोर शेकडो माणसं तळमळत बसलेली असतात. व्यासपीठावर बसायच्या खुर्च्या आणि मी यांचे फार पूर्वीपासून वैर आहे. काही झाले तरी मला नेहमी दोन टेबलांची जोडच येते. त्यामुळे पाय लांबवून बसावे लागते. बसतो- न बसतो तोच दीपप्रज्ज्वलन करायची विनंती निवेदक करतो. बाजूला निवेदन गळत असते. ‘आजचा हा मंगल दिन सोनगाव तालुक्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. आज मोनेसाहेब यांचे पाय आपल्या गावाला लागले, हा एक दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा त्यामुळे लडबडत वपर्यंत पोचावे लागते. समोर शेकडो माणसं तळमळत बसलेली असतात. व्यासपीठावर बसायच्या खुर्च्या आणि मी यांचे फार पूर्वीपासून वैर आहे. काही झाले तरी मला नेहमी दोन टेबलांची जोडच येते. त्यामुळे पाय लांबवून बसावे लागते. बसतो- न बसतो तोच दीपप्रज्ज्वलन करायची विनंती निवेदक करतो. बाजूला निवेदन गळत असते. ‘आजचा हा मंगल दिन सोनगाव तालुक्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखा आहे. आज मोनेसाहेब यांचे पाय आपल्या गावाला लागले, हा एक दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की ते मराठी शब्दसरितेच्या गळ्यातले एक ताईत आहेत. त्यांच्या बाबतीत मला म्हणावेसे वाटते की, जरी वाढला एरंड, तरी होईल का तो इक्षुदंड आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की ते मराठी शब्दसरितेच्या गळ्यातले एक ताईत आहेत. त्यांच्या बाबतीत मला म्हणावेसे वाटते की, जरी वाढला एरंड, तरी होईल का तो इक्षुदंड’’ यावर काही न कळल्याने सगळ्यांच्या टाळ्या वाजतात. इतक्यात नामदेव त्या सोनगावच्या साहित्यिकाच्या उत्साहावर पूर्णपणे पाणी फिरवत सगळ्यांना ऐकू जाईल अशा खणखणीत स्वरात ‘‘ए’’ यावर काही न कळल्याने सगळ्यांच्या टाळ्या वाजतात. इतक्यात नामदेव त्या सोनगावच्या साहित्यिकाच्या उत्साहावर पूर्णपणे पाणी फिरवत सगळ्यांना ऐकू जाईल अशा खणखणीत स्वरात ‘‘ए बास कर की’’ असे म्हणून वर माझ्या कानात ‘‘फार बोलतो मागच्या महिन्यात ते कोणतरी आले होते, त्यांना पण हेच म्हणला व्होता.’’ यावरून आमच्या व्यवसायातले अनेक इक्षुदंड न होऊ शकणारे एरंड त्या गावी आपले पाय लावून गेले आहेत, इतकंच कळतं. नंतर अत्यंत हातघाईवर येऊन सत्कार समारंभ उरकला जातो. कधी कधी आपल्या गळ्यात पडलेला हार दुसऱ्याला घालायचा असतो. मग सगळ्यांसमोर तो उतरून दुसरा आपल्या गळ्यात घातला जातो. मग तो अण्ण्याचा नाम्या आपली भलीमोठी गाडी घेऊन निघून जातो. तणावपूर्ण वातावरण निवळते आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात होते. ‘पाहुण्यांचा परिचय’मध्ये आपण न केलेले चित्रपट आणि नाटकं आपल्या खात्यात टाकली जातात. मग प्रास्ताविक होते. म्हणजे काय, ते मला कधीच कळले नाहीये. त्यानंतर अहवाल वाचन होते. त्यात कुणालाही रस नसतो. संस्थेच्या स्थापनेपासून आजच्या तारखेपर्यंत सगळा इतिहास वाचला जातो. किती बाकं खरेदी केली, कुठल्या प्रयोगशाळा बांधल्या गेल्या, वगैरे सगळं अत्यंत रटाळ आवाजात सांगितलं जातं. खरंच, याची गरज आहे का मागच्या महिन्यात ते कोणतरी आले होते, त्यांना पण हेच म्हणला व्होता.’’ यावरून आमच्या व्यवसायातले अनेक इक्षुदंड न होऊ शकणारे एरंड त्या गावी आपले पाय लावून गेले आहेत, इतकंच कळतं. नंतर अत्यंत हातघाईवर येऊन सत्कार समारंभ उरकला जातो. कधी कधी आपल्या गळ्यात पडलेला हार दुसऱ्याला घालायचा असतो. मग सगळ्यांसमोर तो उतरून दुसरा आपल्या गळ्यात घातला जातो. मग तो अण्ण्याचा नाम्या आपली भलीमोठी गाडी घेऊन निघून जातो. तणावपूर्ण वातावरण निवळते आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात होते. ‘पाहुण्यांचा परिचय’मध्ये आपण न केलेले चित्रपट आणि नाटकं आपल्या खात्यात टाकली जातात. मग प्रास्ताविक होते. म्हणजे काय, ते मला कधीच कळले नाहीये. त्यानंतर अहवाल वाचन होते. त्यात कुणालाही रस नसतो. संस्थेच्या स्थापनेपासून आजच्या तारखेपर्यंत सगळा इतिहास वाचला जातो. किती बाकं खरेदी केली, कुठल्या प्रयोगशाळा बांधल्या गेल्या, वगैरे सगळं अत्यंत रटाळ आवाजात सांगितलं जातं. खरंच, याची गरज आहे का कारण ऐकणाऱ्या सगळ्यांना ते माहीत असतं. आणि मी काही किती बाकं खरेदी झाली, या माहितीसाठी तिथे आलेलो नसतो. शिवाय हे सगळं छापील पुस्तकातून वाचलं जातं. म्हणजे समोरचे सगळे निरक्षर असतात की काय कारण ऐकणाऱ्या सगळ्यांना ते माहीत असतं. आणि मी काही किती बाकं खरेदी झाली, या माहितीसाठी तिथे आलेलो नसतो. शिवाय हे सगळं छापील पुस्तकातून वाचलं जातं. म्हणजे समोरचे सगळे निरक्षर असतात की काय हळूहळू अहवाल वाचन संपतं आणि पुरस्कार वितरणाला सुरुवात होते. गुरं हाकल्यासारखी मुलं रंगमंचावर आदळली जातात. कधी कधी एकाच्या नावाचा पुरस्कार दुसऱ्याच्या हाती लागतो. लक्षात आणून दिलं तर त्यावर ‘‘जाऊ दे हो सर हळूहळू अहवाल वाचन संपतं आणि पुरस्कार वितरणाला सुरुवात होते. गुरं हाकल्यासारखी मुलं रंगमंचावर आदळली जातात. कधी कधी एकाच्या नावाचा पुरस्कार दुसऱ्याच्या हाती लागतो. लक्षात आणून दिलं तर त्यावर ‘‘जाऊ दे हो सर नंतर ते बघून घेऊ . आता उरका नंतर ते बघून घेऊ . आता उरका’’ शेवटचे शेवटचे पुरस्कार तर जवळजवळ विजेत्यांच्या अंगावर भिरकावले जातात. सगळं झालं की अर्धेअधिक लोक उठून जातात. आणि उरतात ते सगळे म्हातारेकोतारे किंवा संस्थेचे चपराशी’’ शेवटचे शेवटचे पुरस्कार तर जवळजवळ विजेत्यांच्या अंगावर भिरकावले जातात. सगळं झालं की अर्धेअधिक लोक उठून जातात. आणि उरतात ते सगळे म्हातारेकोतारे किंवा संस्थेचे चपराशी त्यांना आपण मार्गदर्शन करावे, अशी सूचना केली जाते. काय बोलणार त्यांना आपण मार्गदर्शन करावे, अशी सूचना केली जाते. काय बोलणार पण काहीतरी बोलावेच लागते. तसे काहीतरी बोलून मी भाषण आवरतं घेतो. मग आभार प्रदर्शन होऊन सगळे उठून जातात. त्या संस्थेच्या मूळ पुरुषाचा चेहरा असलेली एक पत्र्याची मूर्ती आपल्या हातात कोंबली जाते. ती मुंबईपर्यंत वागवत न्यावी लागते. त्याबरोबर हार, नारळ आणि मुंबईच्या हवेला संपूर्ण निरुपयोगी असलेली एक लोकरीची चिंधीवजा शाल (ती देताना ‘महावस्त्र’ असा तिचा उल्लेख होतो.) असते. ती तिथल्या कापडाच्या दुकानातून घेतलेली असते. तो दुकानदार जाता जाता ‘‘साहेब पण काहीतरी बोलावेच लागते. तसे काहीतरी बोलून मी भाषण आवरतं घेतो. मग आभार प्रदर्शन होऊन सगळे उठून जातात. त्या संस्थेच्या मूळ पुरुषाचा चेहरा असलेली एक पत्र्याची मूर्ती आपल्या हातात कोंबली जाते. ती मुंबईपर्यंत वागवत न्यावी लागते. त्याबरोबर हार, नारळ आणि मुंबईच्या हवेला संपूर्ण निरुपयोगी असलेली एक लोकरीची चिंधीवजा शाल (ती देताना ‘महावस्त्र’ असा तिचा उल्लेख होतो.) असते. ती तिथल्या कापडाच्या दुकानातून घेतलेली असते. तो दुकानदार जाता जाता ‘‘साहेब मुलीच्या लग्नाचा बस्ता आमच्याकडूनच घ्या. पाच टक्के डिस्काऊंट देऊ,’’ असे सांगतो. मी माझं शहर सोडून कापड खरेदीला तिथे का जाईन\nशेवटी सगळे पुन्हा मूळ हॉटेलवर येतो. इकडे जायची गाडी पंधरा मिनिटांवर आलेली असते. त्यात पुन्हा मंडळाच्या सदस्यांबरोबर खास फोटो सेशन होते. शेरेबुकात अभिप्राय लिहावा लागतो. आपल्याआधी आलेल्या लोकांचे ते शेरे वाचून जगात खूप चतुर माणसं आहेत याची जाणीव होते. मग एका कोपऱ्यात नेऊन चोरीचा व्यवहार केल्यासारखे पैशाचे पाकीट दिले जाते. कधी कधी त्यावर ‘बारणे मंडपवाले’ असा मजकूर खोडून आपले नाव टाकलेले स्वच्छ वाचता येते. गाडीला दोन-तीन मिनिटं असताना आपल्याला स्टेशनवर अक्षरश: सोडून दिले जाते. पोटात भुकेचा वणवा पेटलेला असतो. आणि आपल्या बोगीचा नंबर शोधत आपण हातात असंख्य जिनसा घेऊन सैरावैरा पळत असतो..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.coinfalls.com/mr/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8-coinfalls/", "date_download": "2018-05-28T01:28:18Z", "digest": "sha1:ZTQHUCTEZ3E6IEIWGB2IMFAY63HQSYPP", "length": 14269, "nlines": 104, "source_domain": "www.coinfalls.com", "title": "रिअल पैसे एक प्रकारचा जुगाराचा खेळ अनुप्रयोग | Coinfalls | द्या £ 50, प्ले £ 100!", "raw_content": "£ 5 मोफत बोनस खेळणारा\nकेवळ नवीन खेळाडू. 30नाम Wagering आवश्यकता, कमाल रूपांतरण x4 लागू. £ 10 किमान. ठेव. फक्त स्लॉट खेळ. टी & सी च्या लागू करा.$€ £ 5 मुक्त बोनस फक्त Shamrock एन रोल वर प्ले करण्यायोग्य आहे, माया चमत्कार आणि कँडी स्वॅप स्लॉट, नोंदणी आणि ते प्राप्त करण्यासाठी आपला मोबाइल नंबर सत्यापित करा.\nपर्यंत यूके एक प्रकारचा जुगाराचा खेळ 35:1 पे-आउट | वेगवान रोख ठेवा | $£ € 500 मध्ये आपले स्वागत आहे संकुल\nजुगारी लोकांचा पत्त्यांचा खेळ लाइव्ह\nआमच्या थेट कॅसिनो मध्ये आपले स्वागत आहे\nरिअल पैसे एक प्रकारचा जुगाराचा खेळ अनुप्रयोग | Coinfalls | द्या £ 50, प्ले £ 100\nठेव आणि पर्यंत £ 500 मोफत खेळू\nकेवळ नवीन खेळाडू. किमान ठेव £ 10 सर्व 3 आपले स्वागत आहे ऑफर. कमाल बोनस £ 500. फक्त स्लॉट खेळ. 30नाम wagering आवश्यकता आणि टी आणि C च्या लागू.\nखेळत आनंद कोण लोक आहेत रिअल पैसे एक प्रकारचा जुगाराचा खेळ अनुप्रयोग आणि मुक्त एक प्रकारचा जुगाराचा खेळ खेळ. पण तो रिअल पैसे प्ले केला जातो तेव्हा एक प्रकारचा जुगाराचा खेळ म्हणून रोमांचक इतर खेळ आहे. फार वेगळे आहे, जे रिअल पैसे एक प्रकारचा जुगाराचा खेळ अनेक पैलू आहेत मुक्त एक प्रकारचा जुगाराचा खेळ. रिअल पैसे मध्ये एक प्रकारचा जुगाराचा खेळ अनुप्रयोग संघातील प्रत्येक खेळाडूला आर्थिक ताकद लाभ घेऊ शकता. अधिक पैसे, एक खेळाडू बेट ठेवा आणि अधिक जुगार करू शकता. एक संगणक किंवा लॅपटॉप आणि इंटरनेट कनेक्शन आपण जगाच्या कोणत्याही कोपर्यात पासून एक प्रकारचा जुगाराचा खेळ खेळू शकतो.\nशीर्ष एक प्रकारचा जुगाराचा खेळ एसएमएस अनुप्रयोग खेळ आपल्या नशीब तपासा\nएक खेळाडू रिअल पैसे एक प्रकारचा जुगाराचा खेळ खेळ विविध देते जे अनेक ऑनलाइन गायन वेबसाइट शोधू शकता. एक व्यक्ती तो / ती एक प्रकारचा जुगाराचा खेळ सारणीत नशीब हात मिळविण्यासाठी पुरेशी भाग्यवान असू शकते हे लक्षात घ्यायला हवे. एक प्रकारचा जुगाराचा खेळ पूर्णपणे नशीब आधारित आहे. त्यामुळे एक खेळाडू त्यांच्या बेट वाढत अधिक महत्व देणे पाहिजे, कुशलतेने त्यांचे धोरण वापरून आणि जुगार, तर इतर खेळाडूंच्या काही मजा.\nपैलू प्लेअर रिअल पैसे एक प्रकारचा जुगाराचा खेळ अनुप्रयोग खेळत असताना तपासावे:\nऑनलाइन कॅसिनो प्रमाणित आणि आणि संस्था जसे त्यांच्या RNG खेळ आणि आणल्या जातात साठी सत्यापित करणे आवश्यक आहे eCOGRA किंवा यूके जुगार आयोगाने मंजूर मृतदेह.\nसर्वप्रथम, तो / ती ऑनलाइन प्ले किंवा नाही पर्याय मिळतील जेथे स्वारस्य खेळाडू गुणवत्ता ऑनलाइन वेबसाइट तपासा किंवा एक प्रकारचा जुगाराचा खेळ अनुप्रयोग डाउनलोड करणे आवश्यक आहे.\nएक खेळाडू प्ले निवडतो असलेल्या साइट, परवाना आणि GPWA सत्यापित करणे आवश्यक (गेमिंग पोर्टल वेबमास्टरसाठी असोसिएशन).\nएक गायन अधिकारी दाखल खेळत रिअल पैसे एक प्रकारचा जुगाराचा खेळ आधी पाहिजे.\nमोफत स्वागत बोनस सर्व खेळाडू दिले आहे आणि एक खेळाडू एक जुगार पैसे वापरू शकता जेथे भांडवल पुरवण्यासाठीच करेल विभागात मध्ये पैसे जमा करू शकतात.\nरिअल पैसे एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट टॉप टेन साइट:\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ अनुप्रयोग फायदे घ्या\nरिअल पैसे एक प्रकारचा जुगाराचा खेळ अनुप्रयोग अनेक फायदे जमीन-आधारित कॅसिनो मध्ये रिअल पैसे एक प्रकारचा जुगाराचा खेळ खेळत तुलनेत आहेत. सर्वप्रथम, एक सुरक्षित कनेक्शन आणि विश्वसनीय प्लॅटफॉर्म आपण रिअल पैसे सह जुगार करू शकता, जेथे आहे. रिअल पैसे ऑनलाइन एक प्रकारचा जुगाराचा खेळ अनुप्रयोग अधिकारी नियमित आहे, ऑनलाइन कॅसिनो त्यांच्या ऑनलाइन बेटिंग प्रणाली त्यांच्या बाजूने त्यानुसार हाताळू शकत नाही, कोण अंमल आणि वेबसाइट पत्ता वर लक्ष ठेवा. त्याच्या अनुप्रयोग वापर कुठेही रिअल पैसे एक प्रकारचा जुगाराचा खेळ अनुप्रयोग वादनाची एक सुविधा देखील आहे. मुळे खेळ विविध मोबाइल आवृत्ती, कार्यालयात बसून किंवा बस वाट पाहत असताना कोणी प्ले करू शकता.\nऑनलाइन, मोबाइल फोन कॅसिनो - संबंधित पोस्ट:\nसर्वोत्तम ऑनलाइन एक प्रकारचा जुगाराचा खेळ | Coinfalls एक प्रकारचा जुगाराचा खेळ एसएमएस | मिळवा…\nसर्वोत्तम एक प्रकारचा जुगाराचा खेळ साइट | धावपटू अप | मिळवा बोनस £ 500\nस्लॉट फोन बिल $ € £ 5 मोफत कोणत्याही जमा द्या…\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ अनुप्रयोग | सर्वोत्तम एक प्रकारचा जुगाराचा खेळ | £ 500 मोफत बोनस\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ मोबाइल | उर Android साठी सर्वोत्तम, आयफोन |…\nखेळ एक प्रकारचा जुगाराचा खेळ | Coinfalls कॅसिनो | आनंद घ्या £ 500…\nऑनलाइन कॅसिनो स्लॉट यूके | सर्वोत्तम खेळ खेळा…\nअटी आणि घटने किंवा प्रसंगाचे आगमन वेळापत्रक अटी\nCoinfalls थेट कॅसिनो यूके ऑनलाइन\nCoinfalls – एक शीर्ष थेट कॅसिनो बोनस साइट – आनंद घ्या – आमच्या मुख्य थेट गायन पृष्ठ पहा, £ 500 बोनस, इथे क्लिक करा.\nअटी आणि नियम बोनस लागू – अधिक वरील दुवा पहा.\nअल्पवयीन जुगार एक गुन्हा आहे\n© कॉपीराइट सामग्री 2018 COINFALLS.COM\nCoinfalls.comis Nektan द्वारा समर्थित (जिब्राल्टर) जिब्राल्टर नोंदणीकृत एक कंपनी मर्यादित. Nektan परवाना आणि जुगार आयोगाने नियमित आहे, (क्रमांक 000-039107-आर-319400-013) ग्रेट ब्रिटन ग्राहकांसाठी आणि जिब्राल्टर जुगार आयोगाने जिब्राल्टर सरकारने परवाना आणि नियमन (RGL नाही.054) इतर सर्व ग्राहकांना.\nमोफत एक प्रकारचा जुगाराचा खेळ बोनस\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nबोनस अटी आणि नियम\nउत्तम – फोन कॅसिनो\nफोन बिल करून blackjack वेतन – विजय बिग\nफोन बिल करून स्लॉट ठेव – £ 5 मोफत\nसर्वोत्तम फोन स्लॉट नाही ठेव बोनस | £ 5 साइन अप क्रेडिट | मोफत मोबाइल अनुप्रयोग\nस्लॉट शैली फोन बिल $ € £ 5 मोफत कोणतीही अनामत आवश्यक करून द्या\nस्लॉट कोणतीही अनामत आवश्यक – jackpots\nफोन मोबाइल कॅसिनो वेतन – मोफत £ 5\nमोबाइल कॅसिनो यूके बोनस\nफोन बिल करून एक प्रकारचा जुगाराचा खेळ वेतन – एक रत्न\nमोबाइल कॅसिनो कोणतीही अनामत आवश्यक\nसर्वोत्तम कॅसिनो संलग्न कार्यक्रम – Coinfalls सामील व्हा, नफा आता: स्काय च्या मर्यादा\nसर्वोत्तम कॅसिनो संलग्न जुगार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-coal-shortage-71466", "date_download": "2018-05-28T01:26:48Z", "digest": "sha1:F57FTMMP6OHGL2V5NT7IC22CKIYMEF5D", "length": 13089, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news coal shortage कोळसा टंचाईमुळे अंधाराचे सावट | eSakal", "raw_content": "\nकोळसा टंचाईमुळे अंधाराचे सावट\nमंगळवार, 12 सप्टेंबर 2017\nएकलहरे (जि. नाशिक) - कोळसा टंचाईमुळे \"महानिर्मिती' कंपनीवर वीज संचही बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे राज्यातील साधारण 1330 मेगावॉटची वीजनिर्मिती घटली आहे. बहुतांशी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांत पाच- सहा दिवस पुरेल एवढाच कोळसा असल्याने कोळसा टंचाईचा विषय मार्गी न लागल्यास, ऐन दीपोत्सवात राज्यावर अंधाराचे सावट घोंगावणार आहे.\nएकलहरे (जि. नाशिक) - कोळसा टंचाईमुळे \"महानिर्मिती' कंपनीवर वीज संचही बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे राज्यातील साधारण 1330 मेगावॉटची वीजनिर्मिती घटली आहे. बहुतांशी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांत पाच- सहा दिवस पुरेल एवढाच कोळसा असल्याने कोळसा टंचाईचा विषय मार्गी न लागल्यास, ऐन दीपोत्सवात राज्यावर अंधाराचे सावट घोंगावणार आहे.\nपितृपक्षात कुठलेही शुभकार्य वर्ज्य मानण्याची पारंपरिक रीत आहे. मात्र, लागलीच नवरात्रोत्सव सुरू होत आहे. त्यानंतर दसरा व पाठोपाठ दिवाळी या काळात पुन्हा एकदा बाजारात तेजी व चैतन्य अवतरते. पण, सध्या पितृपक्षातच राज्यातील बहुतांशी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमध्ये जेमतेम पाच- सहा दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे. कोळसा टंचाईमुळे काही वीज केंद्रांतील संच बंद ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे दसरा- दिवाळीत कोळशाचे हे संकट आणखी बिकट होण्याची भीती आहे.\nवीज केंद्रांकडील सध्याचा शिल्लक कोळसा सुमार दर्जाचा आहे. कोळसा जितका खराब तेवढा वीजनिर्मितीसाठी इंधनतेलाचा वापर अनिवार्य ठरतो, त्यामुळे वीजनिर्मिती खर्चात वाढ होते. कोळसा तुटवड्यामुळे कोराडी (660 मेगावॉट), भुसावळ (210 मेगावॉट), खापरखेडा (210 मेगावॉट) आणि परळी (250 मेगावॉट) येथील प्रत्येकी एक संच, अशी एकूण 1330 मेगावॉट वीजनिर्मिती थांबवली होती. अजूनही परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याने आज रात्री चंद्रपूर संच क्रमांक 3 (210 मेगावॉट), कोराडी येथील संच क्रमांक 7 (210 मेगावॉट), खापरखेडा येथील संच क्रमांक 2 (210 मेगावॉट) बंद करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nवीज केंद्रांकडे शिल्लक कोळसा\nराज्याच्या अनेक भागांत सुरू असलेल्या पावसामुळे मागणी सध्या कमी आहे. कोळसा पुरवठ्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोळसा पुरवठ्यात आगामी काळात निश्‍चित सुधारणा होईल.\n- महेश आफळे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, \"महानिर्मिती'\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nठाणे स्थानकात स्वच्छतेची लगबग\nठाणे - ठाणे रेल्वेस्थानकाचा देशातील अस्वच्छ रेल्वेस्थानकांमध्ये आठवा क्रमांक आल्यानंतर सर्वच स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत \"...\nऔद्योगिक ग्राहकांना महावितरणचे अभय\nपुणे - वीजबिल न भरल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून \"अभय योजना' जाहीर...\nरोनाल्डोचा रेयाल माद्रिदला निरोप\nकिएव - रेयाल माद्रिदचा चेहरा असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो; तसेच चॅंपियन्स लीगच्या अंतिम सामन्याचा हिरो गेराथ बेल हे रेयाल माद्रिद संघाचा निरोप...\nअधिकाऱ्यांच्या दालनांत पालिकेकडून फवारणी\nपुणे - महापालिकेत झुरळ आणि उंदरांचा सुळसुळाट झाल्याने प्रशासनाकडून सलग दोन दिवसांच्या सुटीचे निमित्त साधून पदाधिकाऱ्यांच्या दालनांत औषध फवारणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v34583", "date_download": "2018-05-28T01:23:10Z", "digest": "sha1:UCD6QKZYRJJ4Q3BVVSQSISMK7KYTOI52", "length": 8359, "nlines": 224, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Upin Ipin 2016 - Kak Ros Bahagia Senang व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia302\nफोन / ब्राउझर: NokiaN81\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Upin Ipin 2016 - Kak Ros Bahagia Senang व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v34584", "date_download": "2018-05-28T01:21:01Z", "digest": "sha1:BMWHOCKMFPB57V4FDKLSV7J5A4AK5GDA", "length": 8358, "nlines": 224, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Upin Ipin 2016 - Bersepada Dengan Atuk व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia302\nफोन / ब्राउझर: NokiaN81\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Upin Ipin 2016 - Bersepada Dengan Atuk व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRTR/MRTR033.HTM", "date_download": "2018-05-28T01:40:28Z", "digest": "sha1:PDPKDCU37CSPRXKBEO3Q7TPF6RYGXKX4", "length": 7234, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - तुर्की नवशिक्यांसाठी | उपाहारगृहात ३ = Restoranda 3 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > तुर्की > अनुक्रमणिका\nमला एक स्टार्टर पाहिजे.\nमला एक सॅलाड पाहिजे.\nमला एक सूप पाहिजे.\nमला एक डेजर्ट पाहिजे.\nमला व्हीप्ड क्रीमसोबत एक आईस्क्रीम पाहिजे.\nमला एखादे फळ किंवा चीज पाहिजे.\nआम्हाला न्याहारी करायची आहे.\nआम्हाला दुपारचे भोजन करायचे आहे.\nआम्हाला रात्रीचे भोजन करायचे आहे.\nआपल्याला न्याहारीसाठी काय पाहिजे\nजॅम आणि मधासोबत रोल\nसॉसेज आणि चीजसोबत टोस्ट\nकृपया आणखी थोडे दही द्या.\nकृपया थोडे मीठ आणि मिरीपण द्या.\nकृपया आणखी एक ग्लास पाणी द्या.\nयशस्वीपणे बोलणे शिकले जाऊ शकते \nबोलणे हे तुलनेने सोपे असते. दुसर्‍या बाजूला, यशस्वीपणे बोलणे जास्त कठीण आहे. काहीतरी सांगताना ते काय आहे यापेक्षा ते कसे सांगितले जाते हे जास्त महत्वाचे आहे. विविध अभ्यासांनी हेच दर्शविले आहे. श्रोत्यांनी जाणीवपूर्वक बोलणार्‍या वक्त्याच्या वैशिष्ट्याकडे लक्ष द्यावे. त्यामुळे आपण ते भाषण त्यांच्यापर्यंत पोहचले नसले तरी प्रभाव टाकू शकतो. आपण नेहमी लक्ष द्यायला हवे की, कसे बोलायला हवे. हे तसेच आपल्या देहबोलीसाठीही लागू होते. ते खरे असले पाहिजे आणि आपल्या व्यक्तिमत्त्वास उचित असले पाहिजे. आवाज देखील भूमिका बजावतो कारण तो नेहमी त्याची योग्यता पारखतो. पुरुषांसोबत उदाहरणार्थ, सखोल आवाज फायदेयुक्त असतो. बोलणार्‍या व्यक्तीस आत्मविश्वासू आणि कार्यक्षम बनविते. दुसरीकडे, आवाजाच्या चढ-उतारांनी परिणाम होत नाही. तथापि, विशेषतः बोलत असताना गती महत्वाची असते. संभाषणातील यश हे काही प्रयोगांद्वारे परीक्षण करण्यात आले. यशस्वीपणे बोलणे म्हणजेच इतरांचे मन वळविणे असा त्याचा अर्थ आहे. ज्याला इतरांची खात्री पटवायची आहे त्याने खूप भरभर बोलू नये. अन्यथा तो प्रामाणिक नाही असा प्रभाव पडतो. पण खूपच हळू बोलणेदेखील प्रतिकूल आहे. जे लोक अतिशय मंद गतीने बोलतात ते बुद्धिमत्तेचा अभाव असल्यासारखे दिसतात. त्यामुळे सरासरी वेग बोलण्यासाठी उत्तम आहे. प्रति सेकंद 3.5 शब्द उत्कृष्ट आहेत. बोलताना थांबणे देखील महत्वाचे आहे. त्यामुळे आपले भाषण अधिक नैसर्गिक आणि ज्याबद्दल विश्वास ठेवता येईल असे होते. यामुळे, श्रोते आपल्यावर विश्वास ठेवतील. प्रति मिनिट 4 किंवा 5 वेळा थांबणे चांगले आहे. फक्त आपले उच्चार चांगल्याप्रकारे नियंत्रित करण्याचा प्रयत्न करा तेव्हा चला आता पुढील मुलाखतीत येऊ...\nContact book2 मराठी - तुर्की नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z121219035748/view", "date_download": "2018-05-28T01:13:56Z", "digest": "sha1:ZITQACQGFE7MUCBCXUHSDEYAV2NMY4WG", "length": 7037, "nlines": 88, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भाग एक - कलम ४", "raw_content": "\nरुक्मिणीस्वयंवर पोथीची पारायणे केली असता मुलींची लग्ने लवकर जमतात, हे खरे आहे काय\nमराठी मुख्य सूची|शासकीय साहित्य|भारताची राज्यघटना|संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र|\nसंघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र\nभाग एक - कलम ४\nभारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.\n२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली.\nपहिल्या व चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेसाठी आणि पूरक , आनुषंगिक व परिणामस्वरुप बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अनुच्छेद २ व ३ खाली करण्यात आलेले कायदे .\n४ . ( १ ) अनुच्छेद २ किंवा अनुच्छेद ३ मध्ये निर्दिष्ट केलेल्या कोणत्याही कायद्यात , त्या कायद्याच्या तरतुदी लागू करण्यासाठी आवश्यक अशा , पहिली अनुसूची व चौथी अनुसूची यात सुधारणा करण्याविषयीच्या तरतुदी अंतर्भूत असतील आणि संसदेला आवश्यक वाटतील अशाही पूरक , आनुषंगिक व परिणामस्वरुप तरतुदी ( अशा कायद्याचा परिणाम होणार्‍या राज्याच्या किंवा राज्यांच्या संसदेतील व विधानमंडळातील किंवा विधानमंडळांमधील प्रतिनिधित्वासंबंधीच्या तरतुदींसह ) अंतर्भूत असू शकतील .\n( २ ) अनुच्छेद ३६८ च्या प्रयोजनांकरता पूर्वोक्त असा कोणताही कायदा या संविधानाची सुधारणा असल्याचे मानले जाणार नाही .\nक्रि.वि. १ धडक , रट्टा इ० चा ध्वनि होऊन . २ झटक्याने ; थरकांप होऊन [ ध्व . ]\nस्त्री. १ किनारा ; तीर ; कांठ ; कड . २ ( ल . ) सिद्धि ; समाप्ति ; शेवट ( काम , धंदा यांचा ). ३ नदीच्या बाजूचे खोरे ; दरी . जसेः - गंगाथड - भीमथड [ सं . तट ] ( वाप्र . ) थडीस लावणे - नेणे - आणणे - घालणे - पोहोंचविणे - सिद्धीस , शेवटास नेणे . थडीस लावणे - जाणे - येणे - शेवटास जाणे . ही थड ना ती थड - निराश्रितपणाची स्थिति ; इकडे आधार नाही व तिकडे आधार नाही अशी स्थिति .\nना. कड , कांठ , किनारा , तीर , थडी ;\nमंत्रांचे वर्गीकरण कशा प्रकारे केले आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/nagpur-traffic-police-beaten-266454.html", "date_download": "2018-05-28T01:03:24Z", "digest": "sha1:NBFAVIZIBDYRWON5VJFMY3JWDRWG4WQT", "length": 10592, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुख्यमंत्र्यांच्याच शहरात भरचौकात वाहतूक पोलिसालाच मारहाण", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nमुख्यमंत्र्यांच्याच शहरात भरचौकात वाहतूक पोलिसालाच मारहाण\nआता तर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच शहरात पोलिसावर हात उचलला गेलाय.\n02 आॅगस्ट : राज्यात पोलिसांवरचे हल्ले काही कमी होत नाहीयेत. आता तर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच शहरात पोलिसावर हात उचलला गेलाय.\nनागपूर शहरातील रिझर्व्ह बँक चौकात हेल्मेटसक्तीची तपासणी सुरू असताना २ जणांनी वाहतूक पोलिसांना मारहाण केली. संदीप इंगोले असं मारहाण झालेल्या कॉन्स्टेबलचं नाव आहे, तर आरोपीचं नाव आहे समय मारावार. मुख्यमंत्र्यांच्या शहरातच नागरिकांना पोलिसांचा धाक किंवा वचक राहिलेला नाही. पोलीसच सुरक्षित नसतील, तर नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना कशी निर्माण होणार हा खरा सवाल आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/nokia-301-white-price-p60XKs.html", "date_download": "2018-05-28T01:47:36Z", "digest": "sha1:REN7FECOGUNFIHIXSVWARTARSQZ54PBM", "length": 13479, "nlines": 402, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "नोकिया 301 व्हाईट सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nवरील टेबल मध्ये नोकिया 301 व्हाईट किंमत ## आहे.\nनोकिया 301 व्हाईट नवीनतम किंमत Apr 20, 2018वर प्राप्त होते\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nनोकिया 301 व्हाईट दर नियमितपणे बदलते. कृपया नोकिया 301 व्हाईट नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nनोकिया 301 व्हाईट - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nनोकिया 301 व्हाईट वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 2.4 Inches\nरिअर कॅमेरा 3.2 MP\nइंटर्नल मेमरी 64 MB\nएक्सटेंडबले मेमरी Yes, 32 GB\nऑपरेटिंग सिस्टिम Featured OS\nऑडिओ जॅक 3.5 mm\nबॅटरी कॅपॅसिटी 1110 mAh\nमॅक्स स्टॅन्ड बी तिने 504 (2G), 504 (3G) hrs\nसिम ओप्टिव Dual SIM\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://marathizataka.blogspot.com/2012/01/premat-padal-ki-asach-honar.html", "date_download": "2018-05-28T01:15:30Z", "digest": "sha1:N3MR4J6DZZYVAL75CDXW35BVGEJIOTNU", "length": 4790, "nlines": 122, "source_domain": "marathizataka.blogspot.com", "title": "मराठी कविता ( marathi kavita ) - Assal Marathi Kavita,Vinod, Maratha histry, marathi movie, marathi natak, Marathi prem kavita ani etar marathi sahityacha sangrah", "raw_content": "\nप्रेमात पडल की असच होणार\nप्रेमात पडल की असच होणार....\nरात्र डोळ्यासमोर तोच चेहरा दिसणार,\nस्वप्नात सुद्धा आपल्या तीच व्यापुन\nयेता जाता उठता बसता,\nफ़क्त तीचीच आठवण येणार तुमच काय, माझ\nप्रेमात पडल की असच होणार\nतीच्या आपल्याला, स्वप्न नवी दिसणार,\nतीच्या हास्यातुन आपल्यासाठी चादंणे\nऐश्वर्याचा चेहरा सुद्धा मग; तीच्यापुढे\nफ़ीका वाटणार तुमच काय, माझ काय,\nप्रेमात पडल की असच होणार\nतीच्या फोनची आपण दिवसभर वाट\nन रहावुन शेवटी आपणच फ़ोन लावणार्,\nतीचा आवाज ऐकुन सारा राग् विसरणार\nतुमच काय, माझ काय,\nप्रेमात पडल की असच होणार\nमेसेजनी तीच्या inbox आपला भरुन\nतीचा साधा MSG सुध्दा आपण जतन\nप्रत्येक sent MSG पहिला तीलाच\nतुमच काय, माझ काय,\nप्रेमात पडल की असच होणार....\nLabels: प्रेम, प्रेम कविता, मराठी कविता\nमला कुणी सांगेल का\nजेव्हा काही चुकत असेल\nएक होता चिमना आणि एक होती चिमणी\nप्रेमात पडल की असच होणार\nआज मी तिला सगळ सांगणार होतो\nलोक लग्न का करतात\nतुला सोडुन जान्याची खंत नेहमीच मला सतावत जाईल\nव्हिल यू बी माय व्हेलेंटाईन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://sandhyavikas.blogspot.com/2010_04_18_archive.html", "date_download": "2018-05-28T01:26:34Z", "digest": "sha1:OZOYHPNG5WCQEJWR3G5P2IM4ON3CBMIM", "length": 11852, "nlines": 109, "source_domain": "sandhyavikas.blogspot.com", "title": "शब्दवेल....: 4/18/10 - 4/25/10", "raw_content": "\nमनाच्या प्रेमळ, कोमल रंगातून उतरलेली.. फुललेली.. सुगंधलेली गद्य-पद्यांची ही माझी शब्द फुले\nबुधवार, २१ एप्रिल, २०१०\nअघटित आणि अजबच सारे... \nवातावरणांत बदल घडत आहेत.. हवामानांत बरेच उतार चढाव झाले आहेत. ४-५ वर्षापासुन पृथ्वीतलांवर सपाटून घडामोडी झाल्या आहेत व होत आहेत. विज्ञान प्रगतिपथावर अतिशय वेगवान आहे. आइसलैंड मधे ज्वालामुखीचा धूर आणि धूळ लंडन वर पसरून विमाने रद्द झालीत.. बरेच भारतीय आणि एअर इंडियाची विमाने तिकडे अडकली आहेत. सगळी कडेच ह्या सगळ्याचा खूप परिणाम झाला आहे. असो...\nइथे कुवैत मधे पण काहीसे असेच वेगळेच पुढे येतंय.. २६ मार्च ला महाराष्ट्र मंडळाची सहल मिशरेफ उद्यानांत होती. प्रत्येक वर्षी ह्या सहलीला उन्हाचा इतका त्रास होतो की नको ते खेळ.. नको ते जेवण... सगळे जण जमेल तसे सावली शोधत बसलेले असतात. पण ह्या वेळी सकाळी घरून निघालो तेंव्हा सकाळी ९ पासुनच आभाळी हवा होती. थोडा पावसाचा शिडकांव आधी होऊन पण गेलेला दिसत होता. पुर्ण दिवस पाऊस येतोय... आम्ही सगळे भिजतोय.. मग थोडी उघाडिप की सगळे वाळत होतो. खेळ खेळत होतो. पुन्हा पाऊस येत होता. खूप छान दिवस गेला.. उन्हाचा त्रास झाला नाही त्यामुळे सगळे आनंदात घरी गेले. पण काही तरी वेगळेच वातावरण होते हे नक्की सगळ्यांच्या मनांत आल्यावाचुन राहीले नसेल.\nगेल्या शनिवारचा १० एप्रिल चा दिवस अगदी साधारण उजा़डला होता. सकाळी ७.४५ ला थोडी धूळ उडतेय असं वाटून दारं बंद केलीत. पाच मिनिटांत अंधारून आले आणि इतका ज्यास्त अंधार झाला की जसे रात्रीचे आठ वाजले असावे. खूप जोरात वारे सुरू झाले. कामांवर जाणार्‍या लोकांच्या गाड्या दिवे लावून रस्त्यावर धावत होत्या. रस्त्यावरचे व घरांतले दिवे लागले होते. थोड्याच वेळात तुफान व जोरांत पाऊस सुरू झाला. कोसळत होता अक्षरशः. खिडकी च्या काचेतून बघायला पण भिती वाटत होती. विमानतळावर भितीचे वातावरण.. विमाने जी उतरण्यात होती त्यांच्यासाठी तर परिस्थिति वाईटच होती. अर्धा तास हे सगळे नाटक सुरू होते. काळे ढग जाऊन उजेड झाला.. तासांभराने कोणी विश्वास ठेवणार नाही की काय घडून गेले आहे. एकदम सगळे सामान्य झाले होते. आणि विशेष असे की ह्या घटनेने पूर्ण कुवैत व्यापले होते. व अशी घटना बहुतेक कुवैत च्या इतिहासात पण नसेल. एरव्ही इथे असेच एका भागात पाऊस पडतोय तर दुसरीकडे असेलच असे नाही.\nरविवारचा दिवस उन्हाने गरम होता. संध्याकाळी साडे सहा च्या सुमांरास थोडासाच वारा वाहत होता. बीच वर चालायला जाण्याच्या तयारीत होतो. तेव्हढ्यात बाहेर पावसाचा आवाज आला. वर आकाशाकडे बघितले तर कुठे आभाळ-पावसाचे ढग काहीच नव्हते. पण सुरू झालेला पाऊस असा वाढला की समोर बाल्कनी मधे जाऊन मजा घेत होतो आम्ही. इतक्यात मोठ्या मोठ्या गारा बालकनी मधे गोळा झाल्या. काही कळेना हे काय... रस्त्यावर होणारी पादचार्‍यांची धावपळ.. गाड्यांची पँ-पँ.... एकदम हो-हल्ला. १५ मिनिटांचा गारांसह तुफान पाऊस नंतर थांबला. पाऊस सुरू असतांना दुसर्‍या भागांत राहणार्‍या मैत्रिणीला विचारलं तर तिकडे अगदी कोरडे ठणठणीत..\nथंडी ह्यावर्षी आलीच नाही.. गरमी ने भारतात मार्चपासुनच हैराण करायला सुरूवात केलीये. सगळंच बिघडलंय हे नक्की. कुवैत मधे नोव्हेंबर डिसेंबर मधे थंडीत फक्त आम्ही पाऊस थोडा अनुभवतो. ह्यावर्षी तेंव्हा फारसा पाऊस आलाच नाही तर आता हा एप्रिल मधला पाऊस म्हणजे सगळेच विचित्र. ह्यापुढे तर जे जे होईल ते ते पहावे.... विज्ञानामधे व मानवाने केलेल्या असंख्य शोधांमधे आनंद तर मिळतोय पण असंतुलनाला सीमाच उरली नाही. भविष्याची चिंता सगळ्यांनाच असेल हे नक्की... \nPosted by दीपिका जोशी 'संध्या' at बुधवार, एप्रिल २१, २०१०\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nनमस्कार... आणि इथे स्वागत \nहसणे आणि हसवणे... जे समोर येईल त्यातुन आनंद शोधणे.. हिंडणे-फिरणे, मैत्रिणींमधे गप्पाष्टके करणे असे निरनिराळे छंद घेऊन इथपर्यंत आले आहे.\nमन मोकळे करावे... स्वतःला खुलवावे.. व्यक्त करावे हाच लेखनाचा उद्देश...\nतर भेटत राहू या....\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nआम्ही आईची जुळी बाळे.. रुचिर-शिशिर\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nछोट्या छोट्या गोष्टी (8)\nअघटित आणि अजबच सारे... वातावरणांत बदल घडत आह...\nमहाजाल पर सुरेश चिपलूनकर (Suresh Chiplunkar)\nवॉटरमार्क थीम. TayaCho द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/tukaram-gatha/page/30/", "date_download": "2018-05-28T01:06:25Z", "digest": "sha1:BFBPUYAOVXVTEUKISWQHCLACOMCJPT7A", "length": 6358, "nlines": 137, "source_domain": "www.marathimati.com", "title": "तुकाराम गाथा | Tukaram Gatha - Page 2", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » सेवा - सुविधा » विचारधन » तुकाराम गाथा » पान २\nसंत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा\nतुकाराम गाथा - [Tukaram Gatha] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.\nतुकाराम गाथा - अभंग ३४९\nतुकाराम गाथा - अभंग ३५०\nतुकाराम गाथा - अभंग ३५१\nतुकाराम गाथा - अभंग ३५२\nतुकाराम गाथा - अभंग ३५३\nतुकाराम गाथा - अभंग ३५४\nतुकाराम गाथा - अभंग ३५५\nतुकाराम गाथा - अभंग ३५६\nतुकाराम गाथा - अभंग ३५७\nतुकाराम गाथा - अभंग ३५८\nतुकाराम गाथा - अभंग ३५९\nतुकाराम गाथा - अभंग ३६०\n« पहिले२०२१२२२३२४२५२६२७२८२९३०३१ अधिक »\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nआकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\nसर्व विभाग - दुवे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/celkon-a67-black-price-p3iYqK.html", "date_download": "2018-05-28T01:47:19Z", "digest": "sha1:ZCAXCNS2BSBQVNRNCEO2O7UO2XGBC2ME", "length": 15209, "nlines": 424, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सेलने अ६७ ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसेलने अ६७ ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सेलने अ६७ ब्लॅक किंमत ## आहे.\nसेलने अ६७ ब्लॅक नवीनतम किंमत May 11, 2018वर प्राप्त होते\nसेलने अ६७ ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nसेलने अ६७ ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 5,599)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसेलने अ६७ ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया सेलने अ६७ ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसेलने अ६७ ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nठीक आहे , 8 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसेलने अ६७ ब्लॅक - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसेलने अ६७ ब्लॅक वैशिष्ट्य\nडिस्प्ले सिझे 3.2 Inches\nइंटर्नल मेमरी 512 MB\nएक्सटेंडबले मेमरी microSD, upto 32 GB\nइम्पॉर्टन्ट अँप्स Google, My Mango\nड़डिशनल फेंटुर्स Live TV, YuppTV\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://sandeepramdasi.com/2011/07/", "date_download": "2018-05-28T01:38:41Z", "digest": "sha1:INDNWSHCECVVD27MJAG3BHDAVH5XANZI", "length": 15090, "nlines": 150, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "July | 2011 | रामबाण", "raw_content": "\nसाला, इमान कैसे चलेगा आंय…\nमला आपल्या पोलिसांचा राग येण्यापेक्षा त्यांच्याबद्दल सहानुभूतीच जास्त वाटत आलीय. त्याची जी काही कारणं आहेत त्यापैकी एक अमिताभच्या विजय दिनानाथ चव्हाणनं साधारण २० वर्षांपूर्वी सांगितलंय. अग्नीपथ मधला हा डायलॉग आजही तितकाच लागू होतो.\nसगळी सोंगं करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही. ज्याच्या शीरावर कायदा सुव्यवस्थेचा भार असतो त्या पोलिसांचा पगार किती आहे\nPosted in MUMBAI LOCAL\t| Tagged agneepath, अरुप पटनायक, कायदा आणि सुव्यवस्था, पगार बढाओ, महाराष्ट्र पोलिस, राज्य पोलिस दल, सद्रक्षणाय खलनिग्रहणाय, Mumbai police\t| 2 Replies\nपाऊस वेळेवर आला नाही किंवा त्यात खंड पडला तर सगळीकडं कसं चिंतेचं वातावरण होतं ते आपण अधूनमधून अनुभवत असतो. शेतकऱ्याचे हाल होतात, जनावरांना चारापाणी मिळत नाही, अन्नधान्याच्या दराचा ग्राफ वर तर ग्राहकाचं बँक बॅलन्स खाली येतो, असे थेट दिसणारे परिणाम आपण पाहीले आहेत. त्याची दाहकता १९७२ साली देशानं आणि अगदी अलिकडे २००३ ते २००५ च्या दरम्यानं दक्षिण-पश्चिम महाराष्ट्रानं अनुभवलीय. ज्या भागात सलग २ वर्ष पाऊसच पडला नाही तिथे काय होत असेल\nभीषण दुष्काळामुळं पीक तर सोडाच; चरण्यापूरतं गवतही शिल्लक राहिलं नाही, हजारो गायीम्हशी-शेळ्यामेंढ्या मृत्यूमुखी पडल्या, जगण्याचा आधार असलेलं पशुधनंच गेल्यामुळं ११० लाखांपेक्षा जास्त लोक उपासमारीला तोंड देत आला दिवस ढकलतायत. प्रतिकार करण्याची ताकद संपली की मृत्यूला शरण जातायत. महागाई गगनाला भिडलीय. यात सर्वात जास्त हाल होतायत ते लहान मुलांचे. दूध नाही, पाणी नाही खायला अन्नही नाही, लाखो बालकं कुपोषण आणि तिथून मरणाच्या दारात पोचलीयत. हे सारं सुरु आहे आफ्रिकेच्या शिंगात म्हणजेच HORN OF AFRICA म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोमालिया, इथिओपिया, केनिया या आफ्रिकी देशात. हा भाग गेंड्याच्या शिंगासारखा दिसतो म्हणून horn of africa… Continue reading →\n‘MUMBAI SPIRIT’ हा शब्द ज्याने कोणी पहिल्यांदा वापरला असेल ना त्याला मी कोपरापासून नमस्कार करतो.\nकोई आतंकवादी, कोई बम ब्लास्ट मुंबई की स्पीड इस्लो नही कर सकता,वो काम सिर्फ एकही चीज कर सकती है… पाऊस. आज पावसाचा जोर प्रचंड होता, लोकलंचं वेळापत्रक बिघडलं होतं तेवढ्या एकाच कारणानं बऱ्याच लोकांनी सक्तीची रजा घेतली असावी किंवा बाहेर पडायला उशीर केला असावा.\nकालच्या बाँबस्फोटांचं लोकांना काही वाटत नसेल असं नाही पण परदु:ख शीतल असतं असं म्हणतात ते एक कारण असेल, रोजचंच मढं त्याला कोण रडं हे ही असेल किंवा आपलं ते प्रसिद्ध ‘मुंबई स्पिरिट’ हे सुद्धा एक कारण असेल.\nरिक्षांना रांगा होत्या, बसमध्ये-स्टेशनवर गर्दी होती, पेपरविक्रेत्यांचा धंदा तेजीत होता, गाड्या रोजच्यासारख्याच तुडूंब भरलेल्या होत्या. इतकी गर्दी आज सकाळी होती की या शहराच्या मध्यवर्ती भागात कालच तीन-तीन बाँब स्फोट झालेत त्यात २०-२५ लोकांनी जीव गमावलाय; शे-सव्वाशे जखमी आहेत असं सांगूनही खरं वाटलं नसतं.\nअसंख्य लोक यासाठी त्या मस्त ‘मुंबई स्पिरिट’ या शब्दाचा आधार घेतील.\nहा शब्द वापरला की काहींचा अहं सुखावतो…\nकाहींचं दु:ख लपून राहतं, काहींची भिती…\nकाहींची अगतिकता लपते, काहींची अपरिहार्यता…\nकाहींचं अपयश तर बऱ्याच जणांची अकार्यक्षमताही लपून राहते.\nया शब्दात जबरदस्त शक्ती आहे यात वाद नाही.\nमाणसांचे जिथे 'आकडे' होतात\nबाँबस्फोट झाले की अनेक निष्पाप लोक मरतात. त्यांच्या आप्तस्वकियांकडे आठवणी शिल्लक राहतात, सरकार दफ्तरी त्यांच्या ऐवजी आकडे/Numbers शिल्लक राहतात. जगाचा कारभार पुढे चालूच राहतो.\nमुंबई स्पिरिट हे शब्द वापरले की मुंबईकर दरवाढीच्या स्फोटापासून ते RDX च्या स्फोटापर्यंत अक्षरश: काहीही आणि कितीही दिवस सहन करु शकतो असं गृहीत धरणारांची संख्या आता दिवसेंदिवस वाढू लागलीय.\nआमच्या स्पिरिटला गृहीत धरु नका असं सांगणार कोण कधी आणि सांगायचं ठरवलं तरी ते सांगायचं कोणाला त्यापेक्षा आपण बरं आणि आपलं काम बरं, जोपर्यंत आपल्याला थेट झळ बसत नाही तोवर स्पिरिटचा अनोखा नमुना दाखवायला काय हरकत आहे.\n‘MUMBAI SPIRIT’ हा शब्द ज्याने कोणी पहिल्यांदा वापरला असेल ना त्याला मी कोपरापासून नमस्कार करतो.\nतो कोणी राजकारणी तर नव्हता ना याचा शोध घ्यायला हवा.\nजाऊ द्या ना भाऊ, भांडता कशाला \nघरी निघताना पारावर एक चहाची मैफल ठरलेलीच. आज शैलू परांजपेंची कंपनी लाभली, गप्पांचा ओघ सुरु झाला, आम्ही घडाळ्याकडं पाहायचं सोडून दिलं. म्हटलं नेहेमीप्रमाणेच मिळेल ती गाडी पकडायची. तसंही वेळेचं आणि आपलं गणित फार कमी वेळा जमलंय.\nअपेक्षेप्रमाणे उशीर झाला, स्टेशनवर पोचलो, गर्दी वगैरे होतीच. आवडीच्या प्लेलिस्टमधली गाणी सुरु झाली होती. गाडी आली, नेहेमीप्रमाणेच शेवटच्या अर्ध्या डब्यात मी कोंबला गेलो. आजुबाजू-मागेपुढे जिथे जागा मिळेल तिथे कोणीतरी कोणालातरी आपुलकीनं भिडलेले होते. या मुंबापुरीत कोणाला एकटं – मोकळं वगैरे वाटू नये; म्हणून काळजी घ्यायची सुरुवात बहुदा लोकलमध्येच होत असावी. Continue reading →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://sandhyavikas.blogspot.com/2010_03_14_archive.html", "date_download": "2018-05-28T01:27:30Z", "digest": "sha1:EVDO77NJRN2EMDJOTSOCJBVJV5CYYRV4", "length": 15289, "nlines": 114, "source_domain": "sandhyavikas.blogspot.com", "title": "शब्दवेल....: 3/14/10 - 3/21/10", "raw_content": "\nमनाच्या प्रेमळ, कोमल रंगातून उतरलेली.. फुललेली.. सुगंधलेली गद्य-पद्यांची ही माझी शब्द फुले\nमंगळवार, १६ मार्च, २०१०\nचैत्र शुद्ध१ वर्षप्रतिपदा... गुढीपाडवा..\nआज पाडवा.. गुढीपाडवा... युगाब्द ५११२. शालीवाहन शके १९३२. विकृति नाम संवत्सर आरंभ. म्हणजेच मंगळवार १६ मार्च २०१०.\nजुने दिवस आठवले तर गुढीपाडव्याचे महत्व किती वेगळे होते. होळी झाली की दिवस मोठा होतो. गरमी सुरू होते. मग चैत्राचे आगमन... नवीन वर्ष सुरू होते गुढीपाडव्याने. साडेतीन मुहूर्तातला एक मुहूर्त. नवीन कपडे, साग्रसंगीत स्वयंपाकाबरोबर गुढीच्या.. ह्या दिवसाच्या महत्वाच्या कथा सांगितल्या जात असत आम्हाला. तेंव्हाच्या शिक्षणपद्धति मधे शाळेतच हे कथा-कथन असावे. माझ्या मुलांच्या वेळेपर्यंत नोकरीमुळे प्रदेश बदललेत, त्यामुळे आजूबाजूच्या वातावरणांत फरक पडला. (मुले लहान असतांना फरीदाबादला होतो जेंव्हा त्यांना हे सण-वार समजावून द्यायची वेळ व जबाबदारी आमची होती. घरी आजी होतीच ह्यासाठी.. मुलांबरोबर दारी उभारलेल्या गुढीचे महत्व शेजार्‍या-पाजार्‍यांनाही समजावून सांगत असू. त्यांना मजा वाटत असे व आम्हाला आमच्या संस्कृतिचा अभिमान.) शाळांची माध्यमे बदलली. इंग्रजी माध्यमे आलीत..त्यामुळे जे घरी करू तेच मुलांना कळणार. अशा ठिकाणी असलेल्या मराठी मित्रमंडळींबरोबर वर्षभर सगळेच सण साजरे करण्याचा मुख्य उद्देश हाच असायचा.\nसाडेतीन मुहूर्त... दिवस चांगले.. तरी आधी लग्नाचे मुहूर्त वेगळे असत. पण आजकाल पूर्ण वर्षभर लग्नाचे मुहूर्त काढता येतात... श्रावण काय भाद्रपद काय...त्यामुळे हे साडेतीन मुहूर्त तर मग उत्तमच नं....\nउत्तरेला आपले हे मराठी महीने जसे अमावस्येनंतर येणार्‍या प्रतिपदेला सुरू होतात तसे त्यांचे पौर्णिमेपासून सुरू होतात. त्यामुळे १५ दिवसांचा फरक. हा फरक श्रावण महीन्यात ज्यास्त जाणवतो.\nचैत्र शुद्ध१ वर्षप्रतिपदा - ह्या दिवसाचे महत्व पिढ्यान्-पिढ्या तसेच आहे पण मन-मनांतून ते किती टिकून आहे संगणक, इंटरनेट व त्यावरून ई-मेल ने निरनिराळी माहीती मिळत असते. ह्यावेळी तर पाडव्याला गुढीची पूजा कशी करायची पासून ई-मेल मिळाल्या आहेत. लेखाच्या सुरूवातीला जे मी लिहीले आहे ते मला असेच समजले आहे. माझ्या ज्ञानांत (ज्यांना ही ईमेल मिळाली आहे त्यांना पण बहुतेक) नक्कीच भर पडली आहे. इतकी साग्रसंगीत पूजा तर कोणी करत नसेल. संगणकाच्या आणि खाजगी नोकर्‍यांच्या दुनियेत बर्‍याच लोकांना सुट्टी पण नसते. सकाळी घाईनेच पूजा आटोपली जात असेल. गेल्या वर्षी पुण्यात होते गुढीपाडव्याला तर ३-४ आकारात लहान-मोठ्या गुढ्या ज्याला गोल पाया व अतिशय सुंदर रेखीव सगळ्या वस्तुंनी सजलेली गुढी बाजारात उपलब्ध होती. घरी आणा, देवाजवळ किंवा योग्य जागी ठेवा(उभारा), पूजा करा. उत्तरपूजा करून उचलून ठेवा व बहुतेक दुसर्‍या वर्षी पुन्हा तीच.... आहे नं सुटसुटीत पद्धत...\nइतके खरे की सगळ्यांच्याच नजरेत ह्या सणांचे महत्व पटवून देण्याची वेळ आली आहे. प्रबोधन फेरी मधून गुढीपाडव्याचे महत्व पटवावे लागतेय. दिखाव्याच्या ह्या प्रत्येक क्षणाला, टीवी वर दिसणार म्हणून अगदी नथ, फेटे घालून सगळ्याच वयाचे मराठमोळी वेषभूषा करतात.\nअसे म्हणतात की गुढीवर ठेवले जाणारे.. तांब्याचा तांब्या किंवा ग्लास असो पण तो उलटा किंवा पालथा ठेवला जातो. त्यामागचे कारण संकल्प करा तो फक्त देण्याचा.. आणि वस्त्र जे आपण लावतो ते विणलेले असते व धाग्या-धाग्याने ते वाढत जाते तसाच तुमचा संकल्प पण वाढत जावा. साखर व कडुलिंबा चा समन्वय ठेवायला हवा व म्हणाल तर कडू आठवणींना विसरून जा आणि गोड आठवणी घेऊन पुढे जा.. संकल्प गोड असावा म्हणून श्रीखंड तर खायचेच पण सात्विक असावा म्हणून कडुलिंब, सुंठ, आलं पण खायचा संकल्प घ्यायला हवा म्हणून त्याचे महत्व.\nएक छान संदेश वाचायला मिळाला. कडुलिंबाची फांदी आणा, गुढीला लावा, चटणी करून खा पण त्याचबरोबर एक कडुलिंबाचे वृक्षारोपण करा. खूपच आवडले.\nह्या सणांच्या निमित्याने बाजारपेठा सजतात. गुढी साठी गाठी, जर घरी शक्य नसेल तर आंब्याची व कडुलिंबाच्या डहाळ्या अशा वस्तुंच्या बरोबरच आता आकर्षणे मोठ्या मोठ्या वस्तुंची असतात. नवीन वर्षाची सुरूवात खरेदीने केली जाते. ह्याचबरोबर कुठल्या गोष्टींचा नियम पण आजच्या दिवसापासून करावा हे किती जणांच्या मनांत येतं संकल्प केले तरी किती टिकतात संकल्प केले तरी किती टिकतात आणि वर म्हणायचे की संकल्प असतात ते मोडण्यासाठीच... (नियमित लेखनाचा संकल्प मी पण आज करतेय... मोडणार नाही ह्याचा वेगळा संकल्प करतेय.. हसा हसा.. ) असो..\nह्या दिवशी आजकाल पुण्यासारख्या संस्कृति-शहरामधे नव-वर्षाची पहाट संगीताने जागवली जाते. नागपुरला १११ फुट उंचीची गुढी उभारून वेगळेच आकर्षण निर्माण केले जाते. ईमेल्स ने निरनिराळी शुभेच्छापत्रे पाठवली जातात. मोबाईल वर छान छान शुभकामना दिल्या जातात. विज्ञानाच्या नव-नवीन शोधांबरोबर प्रत्येक सणाचे स्वरूप पण बदलत चालले आहे. सत्यनारायणाची पूजा, गणपतिची पूजा म्हणे इंटरनेटवरून करतात, पूजा मांडलेले चित्र दिसेल संगणकावर तर त्यालाच हळदीकुंकू वाहण्याचे दिवस पण दूर नाहीत. बदलत्या काळात आपल्या वडीलधार्‍यांना... त्यांच्या मतांना कुठे जागा उरली आहे\nPosted by दीपिका जोशी 'संध्या' at मंगळवार, मार्च १६, २०१०\nLabels: छोट्या छोट्या गोष्टी\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nनमस्कार... आणि इथे स्वागत \nहसणे आणि हसवणे... जे समोर येईल त्यातुन आनंद शोधणे.. हिंडणे-फिरणे, मैत्रिणींमधे गप्पाष्टके करणे असे निरनिराळे छंद घेऊन इथपर्यंत आले आहे.\nमन मोकळे करावे... स्वतःला खुलवावे.. व्यक्त करावे हाच लेखनाचा उद्देश...\nतर भेटत राहू या....\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nआम्ही आईची जुळी बाळे.. रुचिर-शिशिर\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nछोट्या छोट्या गोष्टी (8)\nचैत्र शुद्ध१ वर्षप्रतिपदा... गुढीपाडवा..\nमहाजाल पर सुरेश चिपलूनकर (Suresh Chiplunkar)\nवॉटरमार्क थीम. TayaCho द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRRO/MRRO026.HTM", "date_download": "2018-05-28T02:47:45Z", "digest": "sha1:SPPPIAAQ5DCGH3ZEXL5UFTMJEILH5RZA", "length": 7882, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - रोमानियन नवशिक्यांसाठी | भेट = Întâlnire |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > रोमानियन > अनुक्रमणिका\nतुझी बस चुकली का\nमी अर्धा तास तुझी वाट बघितली.\nतुझ्याकडे मोबाईल फोन नाही का\nपुढच्या वेळी वेळेवर ये.\nपुढच्या वेळी टॅक्सी करून ये.\nपुढच्या वेळी स्वतःसोबत एक छत्री घेऊन ये.\nउद्या माझी सुट्टी आहे.\nआपण उद्या भेटायचे का\nमाफ करा, मला उद्या यायला जमणार नाही.\nयेत्या शनिवार-रविवारी तू आधीच काही कार्यक्रम ठरविले आहेस का\nकिंवा दुस-या कोणाला भेटायचे तुझे आधीच ठरले आहे का\nमला सुचवायचे आहे की, आपण आठवड्याच्या अखेरीस भेटू या.\nआपण पिकनिकला जाऊ या का\nआपण समुद्रकिनारी जाऊ या का\nआपण पर्वतावर जाऊ या का\nमी तुला कार्यालयाहून घेऊन जाईन.\nमी तुला न्यायला घरी येईन.\nमी तुला बस थांब्यावरून घेऊन जाईन.\nपरदेशी भाषा शिकण्यासाठी टिपा\nनवीन भाषा शिकणे नेहमीच अवघड आहे. शब्दोच्चार, व्याकरणाचे नियम आणि शब्दसंग्रह फारच शिस्तबद्ध असतात. शिकणे सोपे करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या आहेत सर्वप्रथम, सकारात्मक विचार करणे महत्त्वाचे आहे. नवीन भाषा आणि नवीन अनुभवाबद्दल उत्साहित राहा सर्वप्रथम, सकारात्मक विचार करणे महत्त्वाचे आहे. नवीन भाषा आणि नवीन अनुभवाबद्दल उत्साहित राहा सिद्धांताप्रमाणे, तुम्ही कशाबरोबर सुरुवात करता यास कोणतेही महत्त्व नाही. तुमच्या आवडीचा विषय शोधा. ऐकणे आणि बोलणे यावर एकाग्रता केली तरच यास अर्थ प्राप्त होईल. वाचा आणि नंतर लिहा. असा उपाय शोधा जो तुमच्यासाठी, आणि तुमच्या दैनंदिन जीवनात उपयोगी येईल. विशेषण वापरून, आपण अनेकदा एकाच वेळी विरुद्ध बाबी जाणून घेऊ शकतो. किंवा तुम्ही तुमच्या राहत्या जागेमध्ये शब्दसंग्रहाबरोबर चिन्हे लावून अडकवू शकता. तुम्ही व्यायाम किंवा कारमध्ये असताना श्राव्य ओळी ऐकून जाणून घेऊ शकता. विशिष्ट विषय आपल्यासाठी खूप कठीण जात असेल, तर थांबा. विश्रांती घ्या किंवा अभ्यासासारखे काहीतरी करा सिद्धांताप्रमाणे, तुम्ही कशाबरोबर सुरुवात करता यास कोणतेही महत्त्व नाही. तुमच्या आवडीचा विषय शोधा. ऐकणे आणि बोलणे यावर एकाग्रता केली तरच यास अर्थ प्राप्त होईल. वाचा आणि नंतर लिहा. असा उपाय शोधा जो तुमच्यासाठी, आणि तुमच्या दैनंदिन जीवनात उपयोगी येईल. विशेषण वापरून, आपण अनेकदा एकाच वेळी विरुद्ध बाबी जाणून घेऊ शकतो. किंवा तुम्ही तुमच्या राहत्या जागेमध्ये शब्दसंग्रहाबरोबर चिन्हे लावून अडकवू शकता. तुम्ही व्यायाम किंवा कारमध्ये असताना श्राव्य ओळी ऐकून जाणून घेऊ शकता. विशिष्ट विषय आपल्यासाठी खूप कठीण जात असेल, तर थांबा. विश्रांती घ्या किंवा अभ्यासासारखे काहीतरी करा अशा प्रकारे, तुम्ही नवीन भाषा शिकण्यासाठी इच्छा गमावणार नाही. नवीन भाषेत शब्दकोडी सोडवणे खूप गमतीशीर असते. परदेशी भाषेतील चित्रपट विविधता प्रदान करतात. तुम्ही परकीय वर्तमानपत्र वाचून देश आणि लोकांबद्दल खूप काही जाणून घेऊ शकता. इंटरनेटवर अनेक स्वाध्याय आहेत जे अगदी पुस्तकांना पूरक आहेत. तसेच असे मित्र शोधा ज्यांना देखील भाषा शिकणे आवडते. नवीन आशय स्वतःचे स्वतः शिकू नका, नेहमी संदर्भातून शिका. नियमितपणे सर्वकाही पुनरावलोकन करा अशा प्रकारे, तुम्ही नवीन भाषा शिकण्यासाठी इच्छा गमावणार नाही. नवीन भाषेत शब्दकोडी सोडवणे खूप गमतीशीर असते. परदेशी भाषेतील चित्रपट विविधता प्रदान करतात. तुम्ही परकीय वर्तमानपत्र वाचून देश आणि लोकांबद्दल खूप काही जाणून घेऊ शकता. इंटरनेटवर अनेक स्वाध्याय आहेत जे अगदी पुस्तकांना पूरक आहेत. तसेच असे मित्र शोधा ज्यांना देखील भाषा शिकणे आवडते. नवीन आशय स्वतःचे स्वतः शिकू नका, नेहमी संदर्भातून शिका. नियमितपणे सर्वकाही पुनरावलोकन करा अशाप्रकारे, तुमचा मेंदू शिकलेल्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात ठेवेल. ज्यांनी पुरेसा अभ्यास केला आहे त्यांनी आता थांबा अशाप्रकारे, तुमचा मेंदू शिकलेल्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे लक्षात ठेवेल. ज्यांनी पुरेसा अभ्यास केला आहे त्यांनी आता थांबा कारण इतर कोठेही नाही परंतु तुम्ही मूळ भाषिकांमध्ये अधिक प्रभावीपणे जाणून घेऊ शकता. तुम्ही तुमच्या सहलीच्या अनुभव नोंदविण्यासाठी रोजनिशी ठेवू शकता. परंतु, सर्वात महत्वाची गोष्ट आहे: हार मानू नका\nContact book2 मराठी - रोमानियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://sandeepramdasi.com/2013/07/", "date_download": "2018-05-28T01:39:39Z", "digest": "sha1:5UAW4YXP7TO3Q57IWXK653O6DAE4OZ6L", "length": 4457, "nlines": 84, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "July | 2013 | रामबाण", "raw_content": "\nमतपेटीचा मार्ग गरीबाच्या पोटातून जातो\n‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा २०१३’ (National Food Security Act) लवकरच देशात लागू होईल. आगामी लोकसभा निवडणुकांची घोषणाही होईल. भ्रष्टाचाराच्या आरोपांनी हैराण झालेली काँग्रेस आणि युपीए-२ अन्न सुरक्षेकडे ‘गेम चेंजर’ म्हणून पाहात आहे. जगातील दर ८ माणसांमागे १ माणूस रोज उपाशीपोटी झोपतो, त्यात भारताचा वाटा मोठा. जगात जे गरीब आहेत त्यातले २५ टक्के गरीब एकट्या भारतात आहेत. त्यामुळे अन्न सुरक्षा महत्वाची आहेच.\nमतपेटीचा मार्ग गरीबाच्या पोटातून जातो हे याआधी अनेकदा सिद्ध झालंय त्यामुळेच काँग्रेसला घाई झालेली आहे. गरीबाच्या एक वेळच्या जेवणाची सोय करायची आणि बदल्यात मिळालंच तर त्याचं मत मिळवायचं असं काँग्रेसचं साधं गणित. स्वार्थ आणि परमार्थ साधण्याची संधी. जगातला पहिलाच कदाचित एकमेव प्रयोग. Continue reading →\nPosted in AGRICULTURE, FARMER, social\t| Tagged अंगणवाडी, अन्न सुरक्षा, गरीबांचे कैवारी, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, वटहुकूम, सार्वजनिक वितरण प्रणाली, स्वस्त धान्य, food security, game changer, NAC, sonia gandhi\t| 3 Replies\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/budget-2018-industry-free-budget-pramod-vinayak-rao-1627648/", "date_download": "2018-05-28T01:28:13Z", "digest": "sha1:HJEMJFBV6ZE6LLF3S2GKOSACDODSRYST", "length": 19527, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Budget 2018 Industry free budget Pramod Vinayak Rao | सरकारचा उद्यमस्नेह यंदाच्या अर्थसंकल्पातून प्रतिबिंबित झालाच नाही! | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nसरकारचा उद्यमस्नेह यंदाच्या अर्थसंकल्पातून प्रतिबिंबित झालाच नाही\nसरकारचा उद्यमस्नेह यंदाच्या अर्थसंकल्पातून प्रतिबिंबित झालाच नाही\nउद्योग धोरणात सातत्य असणे महत्वाचे आहे.\n‘मेक इन इंडिया’मध्ये मोठय़ा उद्योगांबरोबरच लघू आणि मध्यम उद्योगांच्यासाठी विशेष तरतुदी असायला हव्या होत्या..\nकेंद्रीय अर्थसंकल्प जाहीर होऊन आठवडा लोटला. अर्थ संकल्पाने नेमके काय दिले यासाठी ‘लोकसत्ता’ने विविध घटकांकडून त्यांच्या अर्थसंकल्पीय अपेक्षांची किती प्रमाणात पूर्ती झाली हे जाणून घेतले. या श्रंखलेत सुरक्षा उपकरणांचे निर्माते झायकॉम इलेक्ट्रॉनिक्सचे व्यवस्थापकीय संचालक प्रमोद विनायक राव यांच्याशी बातचीत केली झ्र्\nएक लघुउद्योजक म्हणून तुम्हाला हे सरकारचा अर्थसंकल्प उद्योगस्नेही वाटतो काय\nमाझ्या मते, उद्योगस्नेही सरकारची व्याख्या दोन प्रकारे करता येईल. पहिली गोष्ट उद्योग सुरू करण्यास पोषक वातावरण तयार करणे आणि लाल फितीची परवाना प्रक्रिया टाळून सहज परवाने मिळणे.\nदुसरी गोष्ट अशी की, सुरू केलेला उद्योग हा कोणत्याही उद्योजकाला नफ्यात राहावा, असे वाटणे मुळीच गैर नाही. अशा परिस्थितीत उद्योग धोरणात सातत्य असणे महत्वाचे आहे. वारंवार सरकारी धोरणात बदल झाले तर उद्योजकाचा उद्योग तगू शकणार नाही. सरकारने परवाने देणे शिथिल केले असले तरी सुरू केलेल्या उद्योगधोरणात सातत्य राखलेले नाही, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.\nसरकारच्या स्मार्टसिटी धोरणाचा कितपत लाभ होत आहे, असे वाटते\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nआमची उत्पादने मुख्यत्वे घडलेल्या घटनांची कारणे शोधण्यासाठी वापरली जातात. उदाहणार्थ, आमच्या कॅमेराने काढलेले छायाचित्र गुन्हेगारापर्यंत पोहचवते. परंतु गुन्हा घडण्यापासून परावृत्त करण्यासाठी वापरले जात नाही.\nआमच्या उत्पादनाच्या या वापरावर मर्यादा घातलेल्या आहेत. आमच्या उत्पादनांचे जाळे आणि जोडीला नियंत्रण कक्ष यांच्यात समन्वय साधल्यास गुन्हा घडणे थांबवणे शक्य होते. या कमांड सेटरची स्थापना करणे आणि कमांड सेंटरकडून आदेश देऊन संभाव्य हानी टाळता येणे शक्य असते. स्मार्ट सिटी प्रकल्पात या गोष्टींचा समावेश झाला नाही तर ते शहर स्मार्ट आहे.\nमला स्मार्ट सिटीच्या आराखडय़ात या गोष्टींचा समावेश असलेला दिसत नसून या गोष्टींच्या उपयुक्ततेपेक्षा चर्चाच जास्त होताना दिसत आहे.\nतुमची उत्पादने ही आयात पर्यायी उत्पादने असल्याने सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ योजनेची भाग आहेत. तुम्हाला या योजनेची अंमलबजावणी होते आहे, असे वाटते आहे काय\nआमची उत्पादने आयात पर्यायी उत्पादने आहेत हे खरे असले तरी सध्या आम्ही आमच्या मुख्य उत्पादनांचे अनेक सुटे भाग आयात करतो आणि भारतात या सुटय़ा भागांची जुळणी करतो. सरकारला हे अपेक्षित नसावे. या घोषणेचे नामकरण पंतप्रधानांनी ‘अ‍ॅसेंबल्ड इन इंडिया’ असे न करता, ‘मेक इन इंडिया’ असे केले आहे. आज भारतात अनेक पूरक उत्पादनांची वानवा आहे. आमच्या सीसीटीव्ही कॅमेरासाठी लागणारे स्थानिक भिंगाचा दर्जा आणि किंमत यांचा विचार केल्यास आयात करणे परवडते. एक ना अशा अनेक पूरक उत्पादनांच्या बाबतीत स्थानिक बाजारपेठेतून खरेदी करण्यापेक्षा आयात करणे गरजेचे असते. तेव्हा ‘मेक इन इंडिया’साठी पूरक उत्पादनांचा दर्जा सुधारणे या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने ‘मेक इन इंडिया’ योजना यशस्वी होईल.\nवस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीमुळे अशा व्यवसायावर काय परिणाम झाला आहे\nआमची उत्पादने ही जीव आणि संपत्ती वाचविणारी उत्पादने आहेत. सरकारने आमच्या उत्पादनांना वस्तू आणि सेवा कराच्या सर्वाधिक करदराच्या २४ टक्के कक्षेत आणले. आमची उत्पादने चैनीच्या वस्तू नव्हेत . जीव आणि संपत्ती वाचविणारी उत्पादनांना सर्वोच्च कर कक्षेत आणण्यामागचे तर्कशुद्ध कारणे दिसत नाहीत. एका बाजूला स्मार्टसिटीसारख्या योजनेच्या घोषणेचा डांगोरा पिटत असतानाच स्मार्ट सिटीच्या केंद्रस्थानी असलेल्या उत्पादनांना वस्तू व सेवा कराच्या सर्वोच्च करकक्षेत आणणे या दोन गोष्टी परस्परविरोधी आहेत.\nएक उद्योजक म्हणून यंदाचा अर्थसंकल्प कसा वाटतो\n‘मेक इन इंडिया’सारख्या सरकारी धोरणांना पोषक कर बदल होणे गरजेचे होते. वर उल्लेख केल्यानुसार सरकार ज्या बाबी धोरणात्मक महत्वाच्या आहेत अशा योजनांची अर्थसंकल्पात दखल घेणे जरुरीचे होते. देशातील रोजगार वाढीसाठी लघू आणि मध्यम उद्योग महत्वाचे आहेत. ‘मेक इन इंडिया’मध्ये मोठय़ा उद्योगांबरोबरच लघू आणि मध्यम उद्योगांच्यासाठी विशेष तरतुदी असायला हव्या होत्या. या पैकी काहीच बदल झाले नाहीत, असे खेदाने म्हणावे लागेल.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathizataka.blogspot.com/2011/09/hot-ka-ho-ayushyat-tumach-kadhi-asa.html", "date_download": "2018-05-28T00:57:11Z", "digest": "sha1:ZOK6GERIOVXKEYNNTPLD6RUJFVLMJSTE", "length": 4027, "nlines": 97, "source_domain": "marathizataka.blogspot.com", "title": "मराठी कविता ( marathi kavita ) - Assal Marathi Kavita,Vinod, Maratha histry, marathi movie, marathi natak, Marathi prem kavita ani etar marathi sahityacha sangrah", "raw_content": "\nहोतं का हो आयुष्यात तुमचं कधी असं\nवाटतं नशीब करतंय आपलंच हसं..\nनव्या नव्या कपड्यालाच लागतं काळं ग्रीस,\nसर्फिंग करताना तुम्हालाच पकडतो बॉस\nनुकत्याच धुतल्या ओट्यावर दूध जातं उतू\nक्रिकेटात तुमची ट्यूब फोडतो लेल्यांचा नातू\nलवकर गेलात स्टॉपवर की बस येते लेट\nरस्त्यावरचा मोठा खड्डा तुमच्याच वाट्याला\nपंक्चरायला तुमचंच चाक पडलेल्या काट्याला\nनिवांत येऊन टीव्हीसमोर बसता तेव्हाच वीज जाते\nदेवळात चप्पल नेमकी तुमचीच चोरीला जाते\n'व्हाय मी' हा प्रश्न देवाला विचारून तुम्ही थकता..\nरुद्राक्ष आणि ग्रहाच्या अंगठ्या वापरता न चुकता\nमग 'लकी शर्ट' आणि लकी दिवस हेरून कामं करता\n'आजचे भविष्य' पाच पेपरातून जमा करून वाचता..\nपण गड्यांनो ध्यानी ठेवा देवाकडे नाही 'पार्शालिटी'\nदेण्याचा 'टाईम' चुकेल पण नाही चुकायची 'इक्वॅलिटी'\nआपल्या आयुष्याची स्टोरी आपण जगत जायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://marathizataka.blogspot.com/2011/12/tya-divashi-me-premat-padalo.html", "date_download": "2018-05-28T01:07:37Z", "digest": "sha1:4YYG7HAG32VPF6EW6N7MIPUC7SBZLOJI", "length": 6598, "nlines": 143, "source_domain": "marathizataka.blogspot.com", "title": "मराठी कविता ( marathi kavita ) - Assal Marathi Kavita,Vinod, Maratha histry, marathi movie, marathi natak, Marathi prem kavita ani etar marathi sahityacha sangrah", "raw_content": "\nत्या दिवशी मी, प्रेमात पडलो,\nत्या दिवशी मी, प्रेमात पडलो,\nबरंच लागलं, पण रक्त …\nजखम वगैरे काही नाही दिसलं….\nतिने हसून माझ्याकडे पाहिलं,\nआणि मी तिच्या डोळ्यातच हरवून गेलो …\nतिच्या काळ्या काळ्या केसांत ….\nमी स्वतः ला गुंतून बसलो ….\nतेव्हा पासून मला Newton's Law ,\nतो थोडासा चुकला …. Apple\nझाडावरून सरळ…. जमिनीवरच पडलं,\nमला हवेत असल्या सारखं वाटायला लागलं….\nरात्रीच्या स्वप्नात… तिला पाहिलंच …\nपण दिवस भर उघड्या डोळ्यात,\nतिचंच स्वप्नं दिसत राहिलं …\nआज-काल मला पावसात भिजावंसं वाटतं …\nजुहू चौपाटी च्या वाळूवार चालावंसं वाटतं,\nBandstand वर तिच्या सोबत बसावंसं वाटतं …\nHiranandani Gardens मधेय फिरावंसं वाटतं …\nत्या दिवसापासून मला …. \"कुछ कुछ होता है\" वगैरे वाटयाला लागलंय ….\nत्यात अजून काय तर …. मला \"दिल तो पागल है\"\nसारखं गाणं पण आवडायला लागलंय ….\nतेव्हापासून माझं मन \"Rocky \" मधल्या संजय दत्त सारखं …\nतिच्या शिवाय कुठेपण लागत नाही आणि वेळ पण जात नाही …\nमी \"मोहब्बते\" मधल्या जिम्मी शेरगिल सारखा …\nचालता चालता थांबतो …\nतर बसल्या बसल्या कुठेतरी हरउन जातो …\ntweeter वर पण आज-काल मी फक्त …\nअसाच काहीतरी असतो ….\nदिवसा गुलाबी ढगांत ….\nलाल लाल सूर्य मला भासतो ….\nतर रात्री … रंग बिरंगी ..\nतारे आणि चंद्रा सोबत ….\nतिचाच चेहरा मला दिसतो …\nप्रेमात पडल्यापासून मी ….\nजरा विचित्रच वागायला लागलोय ….\nगप्पं गप्पं बसायला लागलोय ….\nपण मनातल्या मनात …\nवादळांना सामोरे जायला लागलोय ….\nLabels: प्रेम, प्रेम कविता, मराठी कविता\nमी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन\nआयुष्य अगदी क्रिकेट match सारखे ....\nकाचेची बरणी व २ कप चहा .....\nत्या दिवशी मी, प्रेमात पडलो,\nशिवरायांच्या काही पाऊल खुणा\nवृक्ष वल्ली आह्मां सोयरीं वनचरें\nमाझा हा विठोबा येईल गे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-05-28T01:35:15Z", "digest": "sha1:TEID7NUM46UQFONUSZYEZ32ISA3XC2G6", "length": 10340, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भुवनेश्वर कुमार - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपूर्ण नाव भुवनेश्वर कुमार मवि\nजन्म ५ डिसेंबर, १९९० (1990-12-05) (वय: २७)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम\n२००९–२०१० बंगलोर रॉयल चॅलेंजर्स\nप्र.श्रे. लिस्ट अ टि२०\nसामने ३६ २६ १४\nधावा १४१८ ४६२ ४०\nफलंदाजीची सरासरी २८.३६ ३८.५० १०.००\nशतके/अर्धशतके ०/९ ०/२ ०/०\nसर्वोच्च धावसंख्या ८५ ७२ १७\nचेंडू ६५३९ १२३५ २७६\nबळी १११ ३३ ७\nगोलंदाजीची सरासरी २६.८७ २६.९६ ४६.२८\nएका डावात ५ बळी ६ ० ०\nएका सामन्यात १० बळी ० n/a n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी ६/७७ ४/२८ २/१४\nझेल/यष्टीचीत ७/– ६/– ३/-\n२० एप्रिल, इ.स. २०१२\nदुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)\nभुवनेश्वर कुमार मवि (५ डिसेंबर १९९० - मुझफ्फरनगर,उत्तरप्रदेश) हा भारतीय क्रिकेटपटू आहे. ह्याने उत्तरप्रदेश संघाकडून खेळायला सुरुवात केली. ह्याने आपली पहिला वन-डे सामना ३० डिसेंबर २०१२ रोजी पाकिस्तान विरुद्ध खेळला तर पहिला T२० सामना २५ डिसेंबर २०१२ रोजी पाकिस्तान विरुद्धच खेळला.\nरणजी सामन्यात चमकल्यानंतर २००९ साली Royal Challengers Banglore ह्या IPL मधील संघाने त्यास घेतले.सध्या तो IPL मधील पुणे वारियर्स संघाकडून खेळत आहे.\nएक उत्तम स्विंग गोलंदाजाबरोबरच तो एक Lower-Middle-Order मधील फलंदाजही आहे. ह्यामुळेच तो एक ऑल राउंडर म्हणूनही उपयोगाला येतो.\nभुवनेश्वर १० वर्षाचा असताना त्याच्या मोठ्या बहिणीने त्याच्यातील क्रिकेट खेळण्याची क्षमता ओळखली व त्यास एक उत्तम शिक्षकांकडे नेले. शिक्षक त्याच्या कलेने प्रभावित झाले व त्यास शिकविण्यास सुरुवात केली. त्याच्या आई व वडिलांना क्रिकेटचे कौतुक नवते त्यामुळे भुवनेश्वर ची सर्व गरज त्याच्या मोठ्या बहिणीनेच भागविली. त्याने <१३, <१६ व <१९ च्या सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली तेव्हा उत्तर प्रदेश क्रिकेट मंडळाने त्याला गोलन्दाज म्हणून घेतले.\nभुवनेश्वर कुमारला २५ डिसेंबर २०१२ ला होणार्या भारत विरुद्ध पाकिस्तान T२० सामन्यासाठी निवडण्यात आले. त्या सामन्यात त्याने ४ षटके टाकत फक्त ९ धावा दिल्या तर ३ विकेट्स घेतल्या. त्याचा Economy rate हा फक्त २.२५ होता. त्या सामन्यात त्याने मोहम्मद हफीझ, नसीर जमशेद, उमर अक्मल व अहमद शेहजाद ह्यांच्या विकेट्स\nत्याची पहिली आंतरराष्ट्रीय विकेट म्हणजे मोहम्मद हफीझ.\nसहारा पुणे वॉरियर्स – सद्य संघ\n२४ गांगुली • ९ मिश्रा • २१ फर्ग्युसन • २३ क्लार्क • २९ इक्बाल • ३५ मन्हास • ६९ पांडे • ७३० सॅम्युएल्स • -- जाधव • -- खडीवाले • -- मजुमदार • -- सिंग • ६ राईट • १२ सिंग • ४९ स्मिथ • ६९ मॅथ्यूज • ७७ रायडर • -- राणा • -- गोमेझ • १७ उथप्पा • -- रावत • -- द्विवेदी • २ दिंडा • ३ शर्मा • ५ कुमार • ८ थॉमस • ११ कार्तिक • ३३ मुर्तझा • ६४ नेहरा • ९१ खान • ९४ पर्नेल • ९९ वाघ • -- उपाध्याय • प्रशिक्षक: आम्रे\nभारत संघ - २०१५ क्रिकेट विश्वचषक\n3 रैना • 5 रायडू • 6 मोहित • 7 धोनी (क व †) • 8 जाडेजा • 11 मोहम्मद शमी • 15 कुमार • 18 कोहली • (उप) 20 पटेल • 25 धवन • 27 रहाणे • 45 रोहित • 73 यादव • 84 बिन्नी • 99 अश्विन • प्रशिक्षक: फ्लेचर\nइ.स. १९९० मधील जन्म\nइ.स. १९९० मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n५ डिसेंबर रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nसहारा पुणे वॉरियर्स सद्य खेळाडू\nबंगलोर रॉयल चॅलेंजर्स माजी खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ मार्च २०१५ रोजी १५:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/nagar-news-youth-commits-suicide-71091", "date_download": "2018-05-28T01:45:21Z", "digest": "sha1:QQ3GLK4AAMS2KGXMYLGHAEOF6DYGQHSL", "length": 11353, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nagar news youth commits suicide मोबाईल शॉपी चालकाची गळफास घेवून आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nमोबाईल शॉपी चालकाची गळफास घेवून आत्महत्या\nरविवार, 10 सप्टेंबर 2017\nझरेकाठी येथील सतिश बाबुलाल मकावाने ( वय २५ ) वर्ष या तरुणाचे गुहा शिबलापुर रस्त्यावर झरेकाठी शिवारात मोबाईल रिपेअरींगचे दुकान असुन शुक्रवारी रात्री दुकानाचे काम करून घरी गेला. जेवण करुण नेहमीप्रमाणे जवळच असलेल्या आदर्श क्रिडा सांस्कृतिक व युवा विकास मंडळाच्या व्यायाम शाळेत झोपण्यासाठी तो गेला.\nतळेगाव दिघे (जि. नगर) : संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील एका मोबाईल शॉपी चालकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली.\nझरेकाठी येथील सतिश बाबुलाल मकावाने ( वय २५ ) वर्ष या तरुणाचे गुहा शिबलापुर रस्त्यावर झरेकाठी शिवारात मोबाईल रिपेअरींगचे दुकान असुन शुक्रवारी रात्री दुकानाचे काम करून घरी गेला. जेवण करुण नेहमीप्रमाणे जवळच असलेल्या आदर्श क्रिडा सांस्कृतिक व युवा विकास मंडळाच्या व्यायाम शाळेत झोपण्यासाठी तो गेला. शनिवारी सकाळी सतिष याचा पुतण्या मिथुन मकवाने शाळेत जात असताना त्याला व्यायाम शाळेचा दरवाजा उघडा दिसल्याने त्याने आत डोकावले असता त्याला सतिश याने गळफास घेउन आत्महत्या केल्याचे दिसले.\nत्याने सतिशचे वडील बाबुलाल मकवाने यांना माहिती दिली. पोलीस पाटील सुदाम वाणी यांनी आश्वी पोलीस स्टेशनला माहिती दिली असता पोलिस निरिक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड. काॅ. तात्याराव वाघमार, भारत जाघव, महादु खाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यांनंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी प्रवरा ग्रामीण रुग्णालयात हलविला. आत्महत्येचे निश्चित कारण समजू नाही.\nआयर्लंडमध्ये गर्भपातविषयक कायद्यात सुधारणा करण्याच्या बाजूने सार्वमतातून प्रकटलेला जनमताचा हुंकार हा तेथे आधुनिकतेची पहाट उगवत असल्याचा निर्वाळा आहे...\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\nदीड लाख गुन्हे तपासाअभावी रखडले\nहिंगोली - राज्यात तब्बल एक लाख 42 हजार गुन्हे तपासाअभावी रखडले असून, यात सर्वाधिक 21 हजार गुन्हे कोल्हापूर परिक्षेत्रातील आहेत. सदर गुन्हे...\nकात्रज घाटाला रात्री ‘टाटा’\nखेड-शिवापूर - सुमारे पंधरा दिवसांपूर्वी कात्रज घाटात एका जोडप्याला मारहाण करून लुटल्याचा प्रकार झाला. त्यामुळे कात्रज घाटातून रात्रीचा प्रवास...\nतुर्भे रेल्वेस्थानकात फलाटावर क्रिकेट\nतुर्भे - खेळती हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश अशी रचना असलेले तुर्भे रेल्वेस्थानक एकेकाळी प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते; परंतु या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://atulrajoli.blogspot.com/2012/11/blog-post.html", "date_download": "2018-05-28T01:13:05Z", "digest": "sha1:4ENRY6JQHQHG5O32DCSCFTHAKFFOT4SY", "length": 12849, "nlines": 214, "source_domain": "atulrajoli.blogspot.com", "title": "लक्ष्य ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE", "raw_content": "\nमहाराष्ट्र टाइम्स - १ ऑगस्ट २०१२\nआपलं ध्येय गाठण्याची तीव्र इच्छा ज्यांना आहे , असे लोक स्वप्नांनी भारलेले असतात. जेव्हा तुम्हाला १०० टक्के तुमचं ध्येय गाठायचं असतं तेव्हा ती गोष्ट मध्येच सोडून देणं हा पर्यायच तुमच्यासमोर नसतो. आलेल्या संकटातून तुम्ही कशीही वाट काढता किंवा नवीन मार्ग शोधताच.\nजगप्रसिद्ध बॉडी बिल्डर म्हणून नाव कमावत असतानाच हॉलिवुडमध्ये स्टारपदही कसं मिळवलं, या प्रश्नाचं उत्तर देताना हॉलिवुडस्टार अर्नाल्ड श्वार्झ्नेगर म्हणाला की, 'या यशाचं कारण आहे ध्येय गाठायचा ध्यास. सगळ्या यशाची सुरुवात ही एखाद्या कल्पनेतून जन्म घेते ; पण त्या कल्पनेला जोडा तीव्र इच्छा आणि आपली कल्पना अमलात आणायचा ध्यास - अबर्निंग डिझायर.'\nतुमच्यासमोर जी ध्येयं आहेत, त्यांचा जरा विचार करा. ते मिळवण्यासाठी तुम्ही कोणत्या प्रकारे वचनबद्ध आहात कोणत्या परिस्थितीत तुम्ही त्यांचा नाद सोडून द्याल कोणत्या परिस्थितीत तुम्ही त्यांचा नाद सोडून द्याल तुम्हाला ध्येय कोणत्याही परिस्थितीत गाठायचं असेल तर तुमची खात्री असते की, आपण तो ध्यास मध्येच सोडून देणार नाही. जेव्हा तुम्हाला १०० टक्के तुमचं ध्येय गाठायचं असतं तेव्हा ती गोष्ट मध्येच सोडून देणं हा पर्यायच तुमच्यासमोर नसतो. तुम्ही आलेल्या संकटातून वाट काढता किंवा नवीन मार्ग शोधताच.\nआपल्या सर्वांना आयुष्यात अनेक गोष्टी हव्या असतात. अनेक गोष्टींची गरजही असते; पण इच्छा आणि ध्यास यात फरक आहे. तुम्हाला खूप पैसे कमावण्याची इच्छा असेल; पण ते पैसे कशासाठी मिळवायचे आहेत जास्त वेळ ,समाजात नाव, ऐषोराम असं काही असेल. म्हणजे पैसे कमावणं हे इतर गोष्टी मिळवण्यासाठी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्की कशासाठी काय हवं आहे हे एकदा समजलं की त्यावर लक्ष केंद्रित करून यश मिळवणं सोपं जातं.\nआपले ध्येय गाठण्याची ज्यांना तीव्र इच्छा आहे असे लोक आपल्या स्वप्नांनी भारलेले असतात. पण हे काहीजणांपुरतंच मर्यादित आहे का तर, नाही. थोड्याशा प्रयत्नांनी, मानसिकता बदलून यशाचा ध्यास घेणं कुणालाही शक्य आहे. कारण मग त्यांच्यासाठी यश हे सूर्योदयाइतकंच हमखास असतं. ध्येयाच्या ध्यासाने भारून जाण्यासाठी आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलण्यापासून सुरुवात करायला हवी.\nतुम्ही जर चुकीच्या ध्येयाकडे डोळे लावून बसलात तर ते पूर्ण करण्याचा ध्यास घेणं शक्य नाही. आपलं ध्येय योग्य आहे का हे पाहण्यासाठी स्वत:ला काही प्रश्न विचारा.\nपैसे न मिळण्याची शक्यता असेल तरीही आपलं ध्येय तेच राहिल का \nज्यासाठी कष्ट करता आहात , ते तुमच्या आयुष्यात अगोदरच आहे का \nसमजा उद्या कोणी तुम्हाला दहा कोटी रुपये दिले , तरीही तुम्ही ध्येयाकडेच जाणार का \nबहुतेकांची विकेट शेवटच्या प्रश्नात उडते. कारण पैसा कमावणं हेच अनेकांचं ध्येय असतं. पण पैसा सुख देत नाही ,तर ते कमावण्याकरीता करावे लागणारे कष्ट आनंद देऊ शकतात. तेव्हा वरीलपैकी शेवटच्या प्रश्नाचं उत्तर नकारात्मक असेल , तर तुमच्या ध्येयाबाबत परत विचार करा.\nवारीमध्ये म्हातारे-कोतारे , अपंग वारकरी होते ; पण ते केवळ विठ्ठलाच्या ध्यासापोटी चालत होते आणि मनात आत्मविश्वास होता की , ते पंढरपूर गाठणारच. अनेकांना त्यांच्या ध्येयाबद्दल विचारलं असता , ' त्यानंतर आपलं आयुष्य किती मस्त होईल आणि त्यासाठी अमुक एक ध्येय महत्त्वाचं आहे ', असं उत्तर येतं ; साध्या वारकऱ्यांची जर ही कथा असेल तर , मग आपल्यापैकी अनेकजण प्रत्यक्षात का काही करत नाहीत याचं कारण आहे , त्यांना आपण अमुक ती गोष्ट करू शकू , असा विश्वास नसतो.\nपरतीचे मार्ग बंद करा\nजर तुमचं ध्येय तुमच्यासाठी खरंच महत्त्वाचं असेल तर परतीचे मार्ग बंद करून टाका. उदाहरणार्थ , तुम्हाला स्वत:चा व्यवसाय करायचा असेल , तर नोकरीच्या राजीनाम्याचं पत्र लिहून ते एका पाकिटात बंद करून मित्राकडे द्या आणि त्याला सांगा की , तुम्ही ठराविक तारखेपर्यंत नोकरीचा राजीनामा दिला नाही , तर ते पत्र बॉसकडे नेऊन दे. याचं कारण देताना ' आर्ट ऑफ वॉर ' या पुस्तकात सून त्झू असं म्हणतो की , ज्या तरुणांना यशाची खात्री नसते तेच जिवावर उदार होऊन लढतात. कारण जिव सांभाळूनही पराक्रम गाजवू आणि विजयी होऊ हा आत्मविश्वास महत्त्वाचा असतो.\nसुसज्ज व्हा यशस्वी व्हा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-news-45-lakh-expenditure-jhoting-committee-70986", "date_download": "2018-05-28T01:30:50Z", "digest": "sha1:JLVX24TZNPLF6SPIT3HZFL23JIRUWISR", "length": 11815, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news 45 lakh expenditure on jhoting committee झोटिंग समितीवर 45 लाखांचा खर्च | eSakal", "raw_content": "\nझोटिंग समितीवर 45 लाखांचा खर्च\nशनिवार, 9 सप्टेंबर 2017\nमुंबई - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी जमीन प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या झोटिंग समितीवर 45.42 लाख रुपयांचा खर्च झाल्याची माहिती \"आरटीआय' कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली. उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश डी. एस. झोटिंग यांच्या समितीने याबाबतची चौकशी केली होती.\nमुंबई - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी जमीन प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या झोटिंग समितीवर 45.42 लाख रुपयांचा खर्च झाल्याची माहिती \"आरटीआय' कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली. उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश डी. एस. झोटिंग यांच्या समितीने याबाबतची चौकशी केली होती.\n\"एमआयडीसी'संबंधित आरोपाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने दिनकर झोटिंग यांची समिती नियुक्त केली होती. झोटिंग यांच्या वेतनावर 23 जून 2016 ते 15 जुलै 2017 या कालावधीत 28 लाख 21 हजार 126 रुपये खर्च झाला आहे. दूरध्वनी, पेट्रोल, वर्तमानपत्र, वीज, पाणी आदींवर एक लाख 68 हजार 35 रुपये खर्च झाले. समितीवरील एक अधिकारी मधुकर चव्हाण यांच्या वेतनावर 6 ऑगस्ट 2016 ते 15 जुलै 2017 या कालावधीत 15 लाख 13 हजार 1 रुपये इतका खर्च झाला आहे. त्यांच्यासाठी दूरध्वनी, पेट्रोल, वर्तमानपत्र, वीज, पाणी यावर 40 हजार 262 रुपये खर्च केला.\nया गैरव्यवहाराची न्यायालयीन चौकशी करण्याबाबत झोटिंग यांची नियुक्ती 23 जून 2016 रोजी केली होती. चौकशीची मुदत 3 महिन्यांची होती. परंतु, चौकशीस विलंब झाला आणि झोटिंग समितीने त्यांचा अहवाल 30 जूनला सादर केला असून, तो गोपनीय असल्याचे सरकारने म्हटले आहे.\nकॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच देश नरेंद्र मोदींचा हल्लाबोल; विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल\nबागपत - कॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच एक देश आहे. पण माझ्यासाठी देशच एक कुटुंब आहे. काही लोक पायाखालची जमीन सरकल्याचे पाहून विरोधक अफवा पसरवित आहेत....\nपिंपरीला पाणी देणार नाही\nपवनानगर - ‘‘पवना धरणग्रस्तांकडून सोमवारी (ता.२८) पवना धरणावर पाणीबंद आंदोलन करण्यात येईल,’’ अशी माहिती पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष...\nभिवंडीत दोन कृषी अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना मुद्देमालासह अटक\nभिवंडी - भिवंडी तालुक्‍यातील कृषी विभागात शेतकऱ्यांकडून चिरीमिरी घेतल्याशिवाय शेतीची कामे होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारी...\nबागपत मध्ये मोदींची क्रॉंग्रेसवर जोरदार टिका\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बागपत येथील 'ईस्टर्न पिरिफेरल एक्सप्रेसवे'चे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना...\nतहानलेल्या घशांना पोलिसांची ओंजळ\nनाशिक - दोधनपाडा (ता.बागलाण) येथील नागरिकांना भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. विशेष म्हणजे या पाड्यावर कुठलीही रस्त्याची सोय नाही. याबाबत 'दै. सकाळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/karad-news-options-national-highway-avoid-toll-are-roads-urban-and-rural-areas", "date_download": "2018-05-28T01:01:20Z", "digest": "sha1:G2MJTO3VX4MAIUOIXA4OOL477TGC4WJN", "length": 15120, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "karad news The options for National Highway to avoid the toll are the roads in urban and rural areas टोल चुकवण्याचा जीवघेणा पर्याय | eSakal", "raw_content": "\nटोल चुकवण्याचा जीवघेणा पर्याय\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nकऱ्हाड - तासवडे येथील टोल चुकवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाला पर्याय शहरी व ग्रामीण भागातील रस्त्याने अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. अवघ्या २० किलोमीटरच्या मार्गावरून जाणारी अवजड वाहने त्या भागातील स्थानिकांसाठी मृत्यूचा सापळा बनत आहेत. अवजड वाहने जाणारा सारा भाग गजबजलेला व नागरी वस्त्यांचा असल्याने ही वाहतूक स्थानिकांच्या जिवावर बेतू शकते. टोल चुकवेगिरी करणाऱ्या वाहनांचे वर्षभरात पन्नासपेक्षा जास्त अपघात, तर त्यात डझनभर लोकांनी जीव गमावल्याची नोंद पोलिसांकडे आहे. अवजड वाहनांमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचीही दुरवस्था होत आहे.\nकऱ्हाड - तासवडे येथील टोल चुकवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाला पर्याय शहरी व ग्रामीण भागातील रस्त्याने अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. अवघ्या २० किलोमीटरच्या मार्गावरून जाणारी अवजड वाहने त्या भागातील स्थानिकांसाठी मृत्यूचा सापळा बनत आहेत. अवजड वाहने जाणारा सारा भाग गजबजलेला व नागरी वस्त्यांचा असल्याने ही वाहतूक स्थानिकांच्या जिवावर बेतू शकते. टोल चुकवेगिरी करणाऱ्या वाहनांचे वर्षभरात पन्नासपेक्षा जास्त अपघात, तर त्यात डझनभर लोकांनी जीव गमावल्याची नोंद पोलिसांकडे आहे. अवजड वाहनांमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचीही दुरवस्था होत आहे.\nसाताऱ्याहून कऱ्हाडला राष्ट्रीय महामार्गावरून येणाऱ्या सगळ्याच वाहनांना तासवडे येथे टोल घेतला जातो. तो अवजड वाहनांना किमान २५० च्या आसपास आहे. महामार्गाला पर्यायी मार्ग असलेला शिवडे फाट्यावरून मसूरकडे व तेथून पुन्हा कोपर्डे हवेलीमार्गे शहरातून कोल्हापूर नाक्‍याकडे जाणाऱ्या मार्गाचा वापर होत आहे. चुकवलेल्या टोलची रक्कम चालकाच्या खिशात जाते. महामार्गावरून दररोज जाणाऱ्या अवजड वाहनांपैकी किमान १५ टक्के वाहने शिवडे फाट्याहून कऱ्हाडकडे जाणाऱ्या रस्त्याने ये- जा करतात.\nटोल चुकवेगिरीचा हा फंडा आता स्थानिकांच्या जीवावर बेतत आहे. पाच वर्षांहून अधिक काळ अशी वाहतूक सहन करणाऱ्या स्थानिक भागातील नागरिक आता त्याला विरोध करू लागलेत. शासनाने योग्य पर्याय काढला नाही, तर स्थानिक आंदोलन करून वाहतूक बंद पाडतील, अशी स्थिती आहे. अवजड वाहनांमुळे खराब होणाऱ्या २० किलोमीटरच्या रस्त्यांची दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाने पाच वर्षांत ५० लाखांची तरतूद केली आहे. मात्र, रस्त्यात सुधारणा झालेली दिसत नाही.\nकोल्हापूर नाका, दत्त चौक, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय चौक, कृष्णा नाका, कृष्णा कॅनॉल, विद्यानगर, बनवडी फाटा, कोपर्डे हवेली, यशवंतनगर, शिरवडे फाटा, मसूर, कोरेगाव फाटा, शिवडे फाटा\nअवजड वाहनांमुळे अपघातांत वाढ\nअवजड वाहनांमुळे कोल्हापूर नाक्‍यासह दत्त चौक व कृष्णा कॅनॉल चौक व ग्रामीण भागात वर्षभरात पन्नासपेक्षा अपघात झाले आहेत. अशी नोंद पोलिसांकडे आहे. त्यात किमान १२ लोकांनी जीव गमावले आहेत. कायमचे अपंगत्व आलेल्यांची संख्या पंचवीसवर आहे. अपघातातील किमान २० मोठी वाहने सापडली आहेत. अन्य वाहने अज्ञात आहेत. पहाटे, रात्री उशिरा अपघातानंतर न थांबताच वाहने तेथून निघून गेल्याची संख्याही अधिक आहे.\nदीड लाख गुन्हे तपासाअभावी रखडले\nहिंगोली - राज्यात तब्बल एक लाख 42 हजार गुन्हे तपासाअभावी रखडले असून, यात सर्वाधिक 21 हजार गुन्हे कोल्हापूर परिक्षेत्रातील आहेत. सदर गुन्हे...\nकॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच देश नरेंद्र मोदींचा हल्लाबोल; विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल\nबागपत - कॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच एक देश आहे. पण माझ्यासाठी देशच एक कुटुंब आहे. काही लोक पायाखालची जमीन सरकल्याचे पाहून विरोधक अफवा पसरवित आहेत....\nवाहतूक पोलिस करणार प्रथमोपचार\nपुणे - अपघाताच्या अनेक घटना शहरात दररोज घडतात. या अपघातग्रस्तांना तातडीने प्रथमोपचार मिळणे गरजेचे असते. मात्र, अनेकदा अशी मदत मिळतेच असे नाही....\nसांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठाय हो\nनाशिक - शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी राष्ट्रपतींना पत्र लिहावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्ह्यातील...\nपिंपरीला पाणी देणार नाही\nपवनानगर - ‘‘पवना धरणग्रस्तांकडून सोमवारी (ता.२८) पवना धरणावर पाणीबंद आंदोलन करण्यात येईल,’’ अशी माहिती पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/suggest-tag-line-junnar-tourism-and-join-movement-108753", "date_download": "2018-05-28T01:02:55Z", "digest": "sha1:AN5YHD6OXM3OJK6MOGO36WWI5HYRQA7G", "length": 12747, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Suggest a tag line for Junnar tourism and join the movement जुन्नर पर्यटनासाठी टॅग लाईन सुचवून व्हा चळवळीत सामील | eSakal", "raw_content": "\nजुन्नर पर्यटनासाठी टॅग लाईन सुचवून व्हा चळवळीत सामील\nमंगळवार, 10 एप्रिल 2018\nजुन्नर - जुन्नर तालुका विशेष पर्यटन क्षेत्र जाहीर झाल्यानंतर येथील पर्यटन वाढावे यासाठी एक चांगली टॅग लाईन सुचविण्याचे आवाहन जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष मनोज हाडवळे यांनी केले आहे. इंक्रेडीबल इंडिया, अतिथी देवो भव,\nगुजरात-कुछ दिन तो बिताइये गुजरात मे, मध्य प्रदेश- इंडिया का दिल देखो,\nराजस्थान-पधारो म्हारो देस, कोकण- येवा, कोकण आपलाच असा, अशा प्रकारच्या टॅग ओळी पर्यटन क्षेत्र असणारे देश, राज्य, जिल्हे यांनी आपापल्या भागातील पर्यटन विकास करत असताना, पर्यटकांना आकर्षित करण्यायासाठी वेगवेगळ्या टॅग लाईन बनवल्या आहेत.\nजुन्नर - जुन्नर तालुका विशेष पर्यटन क्षेत्र जाहीर झाल्यानंतर येथील पर्यटन वाढावे यासाठी एक चांगली टॅग लाईन सुचविण्याचे आवाहन जुन्नर पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष मनोज हाडवळे यांनी केले आहे. इंक्रेडीबल इंडिया, अतिथी देवो भव,\nगुजरात-कुछ दिन तो बिताइये गुजरात मे, मध्य प्रदेश- इंडिया का दिल देखो,\nराजस्थान-पधारो म्हारो देस, कोकण- येवा, कोकण आपलाच असा, अशा प्रकारच्या टॅग ओळी पर्यटन क्षेत्र असणारे देश, राज्य, जिल्हे यांनी आपापल्या भागातील पर्यटन विकास करत असताना, पर्यटकांना आकर्षित करण्यायासाठी वेगवेगळ्या टॅग लाईन बनवल्या आहेत.\nजुन्नर पर्यटन चळवळ आधीपासूनच लोकाभिमुख आहे. त्यामुळे विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर लोकांचा, स्थानिकांचा तसेच जुन्नरला येणाऱ्या पर्यटकांचा सक्रिय सहभाग हा नेहमीच स्वागतार्ह राहिला आहे. जुन्नरचा पर्यटन विकास होत असताना, त्यासाठी आपणही एखादी आकर्षक, छानशी टॅग लाईन सूचवू शकता. आकर्षक टॅगलाईन सुचविल्याबद्दल आपल्या योगदानासाठी जुन्नर पर्यटन विकास संस्थेकडून आपला यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. निवडक टॅग लाईन या जुन्नर पर्यटन प्रसिद्ध करताना वापरल्या जातील.\n''चला तर मग, आपली सृजनशीलता लढवूया, जुन्नर पर्यटन चळवळीत सहभागी होऊया. टॅग लाईन इथे कॉमेंट मध्ये लिहा किंवा 09970515438 या क्रमांकावर, आपल्या नावासह वॉट्स अप करा''.\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nकॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच देश नरेंद्र मोदींचा हल्लाबोल; विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल\nबागपत - कॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच एक देश आहे. पण माझ्यासाठी देशच एक कुटुंब आहे. काही लोक पायाखालची जमीन सरकल्याचे पाहून विरोधक अफवा पसरवित आहेत....\n'बिहारमध्ये पर्यटकांसाठी निवास व्यवस्था उभारा'\nऔरंगाबाद - बिहारमधील बुद्धगया, सारनाथ, लुम्बिनी, वैशाली, कुशीनगर अशा पर्यटन स्थळांवर प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील बुद्धिस्ट पर्यटक...\nऔद्योगिक ग्राहकांना महावितरणचे अभय\nपुणे - वीजबिल न भरल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून \"अभय योजना' जाहीर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/agralekh-news/veteran-actress-sudha-karmarkar-passes-away-marathi-theater-1627836/", "date_download": "2018-05-28T01:25:32Z", "digest": "sha1:O6RJ2NLQGJUFCHXFPJL6MWVN2QTD4R75", "length": 27651, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "veteran actress sudha karmarkar passes away Marathi Theater | वयम् खोट्टम्.. | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nवास्तविक घरून सुधाताईंना वारसा मिळालेला होता तो तात्या आमोणकर यांच्यासारख्या नाटय़चळवळीचा.\nव्यावसायिक रंगभूमीवरही सुधाताई करमरकरांनी उत्तम भूमिका केल्या. पण त्यांच्याविषयी अधिक कृतज्ञ राहायला हवे ते लिटल थिएटरसाठी..\nमराठी बालरंगभूमीने दोनच अवस्था अनुभवल्या. बालिश आणि वृद्ध. या दोन टोकांच्या अवस्थांतील अपवाद म्हणजे सुधा करमरकर यांचे असणे. लाल भोपळा, चेटकीण, जादू, राक्षस आणि त्याचे अकटोविकट हसणे म्हणजे बालरंगभूमी असे आपल्याकडे फार काळ मानले गेले. मोठय़ांनी आब राखत छोटय़ांचे मनोरंजन करणे आपणास मान्य नाही. ‘करी मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे’, असे साने गुरुजी आपल्याकडे म्हणून गेले खरे. परंतु मुलांसाठी काही करणे म्हणजे बौद्धिक कमीपणा किंवा शिंगे मोडून वासरांत शिरण्याचा आचरटपणा असेच आपण मानत राहिलो. डिस्नेचा लायन किंगसारखा मोठय़ांनाही लाजवील असा अवाढव्य प्रयोग आपल्याकडे घडला नाही. तो घडण्याची सुतराम शक्यताही नाही. कारण लहानांना बालबुद्धीचे म्हणून पाहण्याची सांस्कृतिक सवय आपल्यात भिनलेली आहे. वास्तविक मानसशास्त्र बालांचे वर्णन ‘मिनिएचर अ‍ॅडल्ट्स’ म्हणजे लहानग्या आकारातील प्रौढ असेही करते. भारतीय मानसिकतेस हे वास्तव लक्षात आल्याचे दाखवून देणारी उदाहरणे फारच कमी. बालांना लहान म्हणून वागवण्यातच आपल्याला कोण आनंद. लहानपणाची सरासरी करायची आणि डोक्यास कमीत कमी त्रास होईल असे वर्तन करीत काहीबाही करायचे म्हणजे बालनाटय़. अर्थात या काहीबाही करण्याच्या वर्तनाचा फटका पुढे मोठय़ांच्या रंगभूमीसही बसला, हे खरे. पण त्याची चर्चा नंतर. एरवी मुलांना एटू लोकांचा देश दाखवीत, पिशीमावशी भेटवणाऱ्या अजबखान्यात नेणारे विंदा, बालांसाठी म्हणून विशेष लिखाण करणारे आचार्य अत्रे, पु.ल. देशपांडे, अरिवद देशपांडे, सुलभा देशपांडे, ढुम टकाटका ढुमसारखी बहारदार गाणी लिहिणारे गुलजार, अनंत भावे, रत्नाकर मतकरी हे असे सन्माननीय अपवाद कमीच. या मंडळींच्या रांगेत मानाचे पान मांडायलाच हवे अशी व्यक्ती म्हणजे अर्थातच सुधा करमरकर.\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nवास्तविक घरून सुधाताईंना वारसा मिळालेला होता तो तात्या आमोणकर यांच्यासारख्या नाटय़चळवळीचा. तात्यांच्या काळात बालरंगभूमी वगैरे संकल्पना असण्याची काही शक्यता नव्हती. ते गंभीर अशा साहित्य संघाच्या पठडीतले. त्या संस्थेत महत्त्वाच्या पदावर असलेले. त्या काळास सांस्कृतिक आकार देण्यात अ. ना. भालेरावांसारख्या रंगभूमीस वाहून घेतलेल्या साहित्य संघाचा मोठा आहे. तो काळच तसा भारलेला म्हणता येईल. बालगंधर्वाचा प्रभाव ओसरू लागलेला. त्याचा परिणाम म्हणून संगीत रंगभूमीचे बरे-वाईट झाले तर आपले काय होणार, असे वाटणारा रसिकांचा मोठा वर्ग घरोघरी उसासे टाकत होता. विजया मेहता, माधव वाटवे, विजय तेंडुलकर वगैरे मंडळी आणि रंगायन क्षितिजावरदेखील नव्हती. या अशा काळात सकारात्मक म्हणावी अशी होती एकच बाब. ती म्हणजे रंगभूमी आणि कलाविषयक जाणिवांचे जिवंत असणे. आपल्या मिजाशीत राहणाऱ्या आणि गाणाऱ्या केसरबाई केरकर, मोगुबाई कुर्डीकर, त्याआधीच्या हिराबाई, नंतरच्या मध्यमवर्गीय सात्त्विकतेत ‘क्षण आला भाग्याचा..’ म्हणणाऱ्या ज्योत्स्ना भोळे अशांच्या पुण्याईने रंगभूमीवर महिलांनी चेहऱ्याला रंग लावण्यातली नकोशी कधीच पुसली गेली होती. तो पहिला टप्पा. त्याला पुढच्या टप्प्यावर नेण्यासाठी नव्या दमाचे रंगकर्मी दमसास घेत होते. आणि अशा वेळी सुधाताई अमेरिकेला गेल्या ते बालरंगभूमीच्या अभ्यासासाठी. हे सर्वार्थाने अद्भुत म्हणावे असेच. मुळात रंगभूमीत परदेशी शिकण्यासारखे काय आहे.. आपले नानासाहेब काय कमी आहेत की काय.. असे मानले जाण्याच्या काळात बालरंगभूमीचा अभ्यास करण्यासाठी परदेशी जावेसे वाटणे हेच मोठे विलक्षण आहे. महाराष्ट्रात त्या काळी असे काही जगावेगळे करू पाहणारी आणि त्यांना ते तसे करू देण्याची, उसंत देण्याची प्रथा होती. महाराष्ट्र नर्मदेच्या वरील राज्यांपेक्षा चांगल्या अर्थाने वेगळा ठरतो ही त्या काळाची पुण्याई. असो. तर अमेरिकेत बालरंगभूमीचा अभ्यास करून सुधाताई भारतात परतल्या त्याच मुळी तसे काही आपल्याकडे करण्याच्या निश्चयाने. ही फारच मोठी, काळाच्या पुढे जाणारी उडी होती. ती पहिल्याच झटक्यात यशस्वी होण्याची तशी शक्यता कमीच होती. तसेच झाले. रत्नाकर मतकरी यांना हाताशी धरीत सुधाताईंनी साहित्य संघाच्या साह्य़ाने मधुमंजिरी हे पहिले बालनाटय़ सादर केले खरे, पण ते पहिल्यापासूनच डगमगत गेले. यामागचे कारण अर्थातच आर्थिक. ही १९५९ सालातली घटना. द. ग. गोडसे यांच्यासारख्या द्रष्टय़ा चित्रनेपथ्यकाराने या नाटकाची मांडणी केली होती हे लक्षात घेता त्याची उंची लक्षात यावी. या नाटकात सुधाताई चेटकीण करीत. पण या नाटकाचे चेटूक मुलांवर पडण्याआधीच त्यास साहित्य संघापासून घटस्फोट घ्यावा लागला. संघास हे झेपेना. सुधाताईंना वेगळे व्हावे लागले. वडिलांच्या मदतीने ही मुलगी संघ तर ताब्यात घेणार नाही, अशा भीतीने विरोध करणारेही त्यामागे होते. संघालाही बालरंगभूमीचे महत्त्व पटले नाही, हे कारणदेखील त्यामागे आहेच. पण बालरंगभूमीच्या ध्यासाने सुधाताई इतक्या भारलेल्या होत्या की संघापासून वेगळे व्हावे लागल्याचे जराही दु:ख न मानता त्यांनी बालांसाठीच वाहून घेतलेली स्वतंत्र संस्था काढली आणि १९५९ सालातल्या ऑगस्टात लिटल थिएटर या संस्थेचा जन्म झाला.\nही ऐतिहासिक घटना. मराठी रंगभूमीपुरतेच तिचे मोठेपण नाही. तर देशातही त्या वेळी अशी बालरंगभूमीस वाहिलेली संस्था नव्हती. मराठीत त्याआधी अप्पासाहेब शिरगोपीकर यांच्या ‘आनंद संगीत मंडळी’तर्फे काही बालनाटय़े सादर झाली होती. त्यांचे ‘गोकुळचा चोर’ हे कृष्णलीला सादर करणारे नाटक चांगलेच लोकप्रिय होते. परंतु त्यात बालरंगभूमीचा म्हणून असा विचार होता असे नाही. तो विचार पहिल्यांदा सुधाताईंनी केला. ते श्रेय निर्वविाद त्यांचेच. थोरांइतक्याच गांभीर्याने, भव्यतेने बालनाटय़े सादर व्हायला हवीत हा त्यांचा आग्रह असे. त्या काळी एकूणच आर्थिक चणचण ही समाजाच्या पाचवीस पुजलेली असताना ही चन परवडणे शक्य नव्हते. निर्मात्या म्हणून त्यांना आणि सादरकत्रे म्हणून नाटय़गृहांनाही. याचे कारण नाटके भले बालांसाठी असतील. परंतु त्यांचे महत्त्व पालकांना कळल्याखेरीज ज्यांच्यासाठी प्रयोग करावयाचे तो वर्ग नाटय़गृहात येणार तरी कसा, या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळेनासे झाल्यावर सुधाताईच मग प्रेक्षकांकडे जाऊ लागल्या. मुंबईतील विख्यात शाळांत त्या आपल्या नाटकांचे प्रयोग करीत. त्या वेळी राज्याच्या राजधानीत मातृभाषेचा आदर करणाऱ्या शैक्षणिक संस्था होत्या. अशा शाळांतून प्रयोग होऊ लागल्याने त्यांना हक्काचा प्रेक्षक मिळाला आणि कमी खर्चात रंगमंचाचीही सोय झाली. त्या वेळी प्रस्थापित नाटय़गृहे उपलब्ध नव्हती म्हणून मग सुधाताईंनी अमराठी नाटकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या रंगमंचाचाही आसरा घेण्यास कमी केले नाही. ही त्यांची जिद्द सर्वार्थाने कौतुकास्पद. ती त्यांना दाखवता आली यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे बालरंगभूमीस त्यांच्याइतकाच गांभीर्याने घेणारा डॉ. सुधाकर करमरकर यांच्यासारखा जोडीदार लाभल्यामुळे. डॉ. करमरकर यांचा वाटा लिटल थिएटरच्या यशात मोठा आहे. आजच्या रंगभूमीवरचे अनेक मान्यवर हे लिटल थिएटरच्या मांडवाखालून गेलेले आहेत. कळलाव्या कांद्याची कहाणी, मधुमंजिरी, बजरबट्ट अशी एकापेक्षा एक सरस नाटकांनी सुधाताईंनी किमान दोन पिढय़ांच्या शालेय वातावरणातल्या करपलेल्या बालपणात हास्य फुलवले. त्याच वेळी आविष्कार-चंद्रशालाच्या ‘दुर्गा झाली गौरी’ने- गुरू पार्वतीकुमारांसह देशपांडे दाम्पत्य, अरुणकाका काकडे यांनी काही काळ ही पुण्याई पुढे चालू ठेवली.\nव्यावसायिक रंगभूमीवरही सुधाताईंनी उत्तम भूमिका केल्या. पण त्यांच्याविषयी अधिक कृतज्ञ राहायला हवे ते लिटल थिएटरसाठी. आता सुधाताई गेल्या, गौरी झालेली दुर्गाही दिसेनाशी झाली आणि आजचा बालवर्ग डोरेमॉन किंवा तत्समांच्या कबजात गेलेला पाहणे आपल्या नशिबी आले. सुधाताईंनंतर बालरंगभूमी तगली तरी ती वयानेच वाढली. जी झेप सुधाताईंनी घेतली, ती पुढच्यांना जमली नाही. पुलंचे एक सुंदर बालनाटय़ आहे ‘वयम् मोठ्ठम् खोट्टम्’. बालरंगभूमीचे ‘वयम् खोट्टम’ सुधाताईंनंतर दिसले. त्यांच्या निधनानिमित्ताने त्या बालरंगभूमीलाच ‘लोकसत्ता’ची आदरांजली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bronato.com/product/swarachitta/", "date_download": "2018-05-28T01:24:39Z", "digest": "sha1:NS45LEY6YRAQ5GGNK3RECMDG42GWBYHE", "length": 4848, "nlines": 71, "source_domain": "bronato.com", "title": "स्वरचित्त- एक प्रवास - Bronato: eBook Publisher and Distributor (Kindle and Google Play Books)", "raw_content": "\nCategory: Uncategorized Tags: गणेश सुभाष शिंदे, मराठी, मराठी कविता, स्वरचित्त\n नवं काहीतरी शोधावं म्हणून एखादा जसा जे हातात मिळेल ते सगळं जमवून प्रवासाला निघतो, नक्की कुठे जायचे ते माहीत नाही मग मिळेल त्या वाटेने जातो, अमुकच एक हवे आहे असे काही ठरले नसल्याने वाटेवरचे प्रत्येक क्षण अनुभवत प्रवासाचा आनंद घेत जातो, प्रत्येक वाटेवर थांबून ‘अरे हेच तर मिळवायचे होते’ असे त्याला वाटते पण नेमकी त्याचवेळी नवी वाट खुणावते आणि पुढचा प्रवास सुरु होतो… अगदी तसचं… हे माझे ‘स्वरचित्त’… शालेय पाठ्यपुस्तकाबाहेर कवितेचा फारसा गंध नसलेला मी, अचानक एक दिवस एक नवी वाट खुणावते, आणि मी एका वेगळ्या- कवितेच्या प्रवासाला निघतो, मिळेल तो कागद पेन जमवून स्वतःतच हरवलेले शब्द शोधून एक कविता लिहतो… नक्की काय लिहायचे होते हेच ठरले नसल्याने एक वेगळीच कविता तयार होते… माझ्या आयुष्यातली पहिली कविता… ‘जीवन’… …. आणि इतकी वर्ष पाहिलेले हे स्वप्न सत्यात ज्यांच्यामुळे उतरले त्या संपूर्ण ‘ब्रोनॅटो’ टीम आणि शैलेश खडतरे यांचे मनापासून आभार आणि ज्यांच्यामुळे ‘ब्रोनॅटो’शी ओळख झाली त्या माझ्या काकी सौ. सुवर्णा घोडींदे यांना मनापासून धन्यवाद कुणी आपलं भेटलं की आपण बरंच काही बोलून जातो तसच आज झालं, बरीच वर्ष मिटलेल्या ‘प्रवासवर्णना’ची पाने परत चाळवली गेली. तरी आता निरोप घेतो… आपण हे ‘स्वरचित्त’ आपले मानून यावर अखंड प्रेम कराल या विश्वासासोबत. “जरी चाललो आज सोडून तरी नक्की येईन मी परतून लाडक्या वाचका… फक्त तुझ्यासाठी…” आपला, गणेश सुभाष शिंदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://atulrajoli.blogspot.com/2015/04/blog-post_8.html", "date_download": "2018-05-28T01:14:29Z", "digest": "sha1:ACFZ3FTVKOK4FXSCVXNQXDQD2Q54BB7F", "length": 20512, "nlines": 222, "source_domain": "atulrajoli.blogspot.com", "title": "व्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली - भाग १ : तत्त्वाला प्राधान्य - अतुल राजोळी ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE", "raw_content": "\nव्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली - भाग १ : तत्त्वाला प्राधान्य - अतुल राजोळी\nअतुल राजोळी यांचा 'मी मराठी LIVE' या वृत्तपत्रातील 'माझा बिझनेस मित्र' या सदरातील 'व्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली - भाग १ : तत्त्वाला प्राधान्य' या विषयावरील दिनांक ८ एप्रिल २०१५ रोजी प्रकाशित झालेला लेख...\nनमस्कार माझ्या उद्योजक मित्रांनो कोणतीही गगनचुंबी इमारत बांधणं कश्यामुळे शक्य होतं कोणतीही गगनचुंबी इमारत बांधणं कश्यामुळे शक्य होतं निश्चितच त्या इमारतीच्या भक्कम पायामुळे निश्चितच त्या इमारतीच्या भक्कम पायामुळे कोणताही आर्किटेक्ट उंच इमारतीचं डिझाइन तयार करताना त्या इमारतीचा पाया खोल आणि भक्कम करण्यावर जास्त भर देतो. इमारत बांधकामाच्या कामाची सुरुवात देखिल आधी पायाभरणीनेच होते. पायाभरणीच्या कामाला वेळ देखिल जास्त लागतो. एखादं उंच, बहरलेलं झाड आपण पाहतो. वर्षानुवर्ष ते झाड उभं असतं. ऊन-पाऊस बाह्य परिस्थितीचा विशेष फरक त्या झाडावर पडत नाही कारण त्या झाडाची मुळं जमिनीमध्ये खुप खोलवर पसरलेली असतात. खोलवर घट्ट रुतलेल्या मुळांमु़ळेच झाड मोठं होतं व वर्षानुवर्षे उभं राहतं. पडत नाही\nमित्रांनो, ज्या प्रमाणे उंच इमारत बांधण्यासाठी व बहरलेल्या झाडासाठी त्यांचा पाया किंवा मुळे मजबुत असणं महत्त्वाचं असतं, त्याच प्रमाणे यशस्वी व्यवसाय उभारण्यासाठी व दुरगामी व्यावसायिक यश मिळवण्यासाठी व्यवसायाची 'पायाभूत तत्त्वप्रणाली' महत्त्वाची असते. व्यवसायात निर्माण होणार्‍या अडचणींवर मात करण्यासाठी व्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली निर्णायक भुमिका बजावते. बाजारपेठेमध्ये किंवा जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये कोणतेही बदल घडून आले तरी व्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली कायम राहते व व्यवसायाला वर्षानुवर्षे जीवंत ठेवते. पायाभूत तत्त्वप्रणाली व्यवसायाला 'आपण कोणत्या गोष्टींवर ठाम आहोत (पायाभूत मुल्यं) आणि आपल्या अस्तित्वात असण्यामागचा नेमका उद्देश काय (पायाभूत उद्देश)' या बद्दल स्पष्ट संकल्पना देते. व्यवसायाची पायाभूत मूल्ये व उद्देश, व्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली निर्माण करतात. ही तत्त्वप्रणाली वर्षानुवर्षे तशीच असते ती कधीच बदलत नाही. जगातील यशस्वी व्यवसाय जे ५०, १०० किंवा त्याहीपेक्षा जास्त काळ अस्तित्वात आहेत, त्यांची पायाभूत तत्त्वप्रणाली आजही तशीच कायम आहे. उत्पादने व सेवा बदलतात, बाजारपेठ बदलते, व्यवसायाचे नेतृत्व व व्यवस्थापन यंत्रणा बदलते, टेक्नोलॉजी बदलते, व्यावसायिक कृतीआराखडा बदलतो परंतु पायाभूत तत्त्वप्रणाली मात्र कधीच बदलत नाही. टाटा समूहाचे जमशेदजी टाटा व जे. आर. डी. टाटा आज हयात नाहीत परंतु त्यांनी टाटा समूहाला पायाभूत तत्त्वप्रणालीच्या स्वरुपात दिलेला 'वसा' आजही तसाच अस्तित्वात आहे. टाटा उद्योग समूह १०० वर्षांपेक्षा जुना आहे व वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे परंतु त्यांची पायाभूत तत्त्वप्रणाली मात्र तीच आहे. ती बदलली नाही.\nया लेखामध्ये आपण व्यवसायाच्या पायाभूत तत्त्वप्रणालीतील पहिला भाग म्हणजेच 'पायाभूत मुल्ये' या बद्दल जाणून घेउया.\nपायाभूत मुल्ये आपल्या व्यवसायाची अत्यंत आवश्यक व अजरामर तत्त्वे असतात. काही मोजकी व निरंतर अशी दिशादर्शक तत्त्वे जी कोणत्याही बाह्य कारणांमुळे अस्तित्वात येत नाहीत. व्यवसायातील कार्यरत लोकांसाठी ती महत्त्वाची असतात. व्हिजनरी व्यवसाय आपल्या पायाभूत मुल्यांबद्दल ठाम असतात व आपल्या मुल्यांना अनुसरुनच निर्णय घेतात. सर्व व्हिजनरी व्यवसाय विशिष्टच पायाभूत मुल्ये ठरवतात असे नाही. प्रत्येक व्हिजनरी व्यवसाय त्यांना त्यांच्यासाठी जी पायाभूत मुल्ये योग्य वाटतात, तीच ठरवतात. या व्यवसायांची पायाभूत मुल्ये वेगवेगळी जरी असली तरी ठराविक 'पायाभूत मुल्ये' असणे महत्त्वाचे आहे.\nउदाहरणार्थ : टाटा उद्योग समूहाची पायाभूत मुल्ये- 'सचोटी', 'समजुतदारपणा', 'उत्कृष्टता', 'ऐक्य' आणि 'जबाबदारी' ही आहेत. टाटा समूहाच्या कोणत्याही व्यावसायिक योजना ह्या त्यांच्या महत्त्वाच्या मुल्यांना मुरड न घालता आखल्या जातात. मुल्यांशी तडजोड करायला व्हिजनरी व्यवसाय कधीच तयार नसतात. प्रत्येक पायाभूत मुल्याला अनुसरुन विशिष्ट कृती करण्यावर त्यांचा भर असतो. बघुया 'टाटा'ची पायाभूत मुल्यं काय कृती करण्यासाठी त्यांना सदैव प्रेरणा देतात.\nटाटा उद्योग समूहाची पायाभूत मुल्ये:\n१) सचोटी : आम्ही आमचा व्यवसाय प्रामाणिकपणे आणि पारदर्शकतेने करतो. आम्ही जे काही करतो त्या बद्दल सार्वजनिक चौकशीला सामोरे जाण्याची आमची तयारी आहे.\n२) समजुतदारपणा : आपण आपल्या सहकार्यांची व जगभरातील आपल्या ग्राहकांची काळजी घेतली पाहिजे व त्यांचा आदर व सन्मान केला पाहिजे. त्याच बरोबर आपण सदैव समाजाच्या हिताचा विचार करुनच आपले कार्य केले पाहिजे.\n३) उत्कृष्टता : आपण आपल्या दैनंदिन कामात नेहमी उच्च परिणाम साध्य करण्यासाठी झटले पाहिजे आणि आपल्या उत्पादन व सेवेचा दर्जा उत्कृष्ट असला पाहिजे.\n४) ऐक्य : आपण जगभरातील आपल्या सहकार्‍यांबरोबर, ग्राहकांबरोबर व भागीदारांबरोबर संलग्नतेने काम केले पाहिजे. त्यांच्या बरोबर उत्कृष्ट स्नेहसंबंध जोपासण्यावर आपला भर असला पाहिजे.\n५) जबाबदारी : ज्या परिसरामध्ये, समाजामध्ये व देशामध्ये आपण कार्यरत आहोत त्याबद्दल आपल्याला जबाबदार व संवेदनशील असले पाहिजे. लोकांकडून जे मिळेल ते लोकांनाच जास्त पटीने देण्याचा आपला मानस असला पाहिजे.\n(*टाटा उद्योग समूहाची वरील 'पायाभूत मूल्ये' त्यांच्या 'पायाभूत तत्वप्रणाली'चा भाग आहेत. टाटा समूहाच्या वेबसाइट वर सुध्दा आपण वाचू शकता.)\nमित्रांनो, मला असं वाटतं टाटा उद्योग समूहाचं व्यावसायिक यश, पत आणि यशस्वी इतिहासामागे त्यांची 'पायाभूत मूल्य' फार मोलाची कामगिरी बजावतात.\nमी हजारो लघुउद्योजकांबरोबर संवाद साधतो, त्यांना भेटतो. माझ्या उद्योजकता विकास कार्यशाळांमध्ये हा विषय मी सखोलपणे मांडतो व उद्योजकांना आपल्या व्यवसायची पायभूत मूल्ये ठरवण्यास प्रेरित करतो. पायाभूत मुल्ये निश्चित केल्याने उद्योजकांचा त्यांच्या व्यवसायाकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो. उद्योजकांना कळून चुकते की आपण मोठी स्वप्ने पाहत जरी असलो तरी त्या स्वप्नांना साध्य करण्यासाठी आपण कोणत्या गोष्टींबरोबर तडजोड नाही केली पाहिजे.\nमित्रांनो, व्यवसायाच्या दुरगामी प्रगतीसाठी व्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली तयार केली पाहिजे. 'पायाभूत मुल्ये' व 'पायाभूत उद्देश' हे त्याचे दोन भाग आहेत. पायाभूत मुल्यांमुळे आपल्या व्यवसायाची एक प्रकारे संस्कृती निर्माण होते. व्यवसायामध्ये कार्यरत कर्मचार्यामधे एक सकारात्मक वातावरण निर्माण होते. त्यासाठी ही पायाभूत मुल्ये व्यवसायात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तिने अंगीकारावी लागतात. सुरुवात मात्र उद्योजकाने स्वतः पासुन केली पाहिजे कारण उद्योजकच व्यवसायाचा लिडर असतो आणि Leader should always lead from the front. शिवाजी महाराजांसाठी 'स्वराज्य' आणि 'स्वाभिमान' ही दोन पायाभूत मुल्ये महत्वाची होती. आपल्या मवळ्यांमध्ये त्यांनी ही मुल्ये यशस्वीपणे विकसित केली परंतु त्याची सुरुवात मात्र त्यांनी स्वत: पासून केली\nपुढील लेखात आपण व्यवसायाच्या पायाभूत तत्त्वप्रणालीचा दुसरा भाग समजून घेऊ. तो म्हणजे 'पायाभूत उद्देश'\n- अतुल राजोळी, बॉर्न टू विन\n'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर \"Maza Motivator Mitra\" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा.\nव्यवसाय विकासाचा आराखडा - अतुल राजोळी\nव्यवसायाचे भव्य ध्येय - अतुल राजोळी\nव्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली - भाग २ : व्यवसाय...\nव्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली - भाग १ : तत्त्वा...\nव्यावसायिक संधी ओळखा - अतुल राजोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://atulrajoli.blogspot.com/2015/04/blog-post_29.html", "date_download": "2018-05-28T01:05:13Z", "digest": "sha1:SZMFIP7JHBUK2PIPHPZMUCWHD6BDTUMT", "length": 18649, "nlines": 227, "source_domain": "atulrajoli.blogspot.com", "title": "व्यवसाय विकासाचा आराखडा - अतुल राजोळी ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE", "raw_content": "\nव्यवसाय विकासाचा आराखडा - अतुल राजोळी\n क्रिकेटच्या दोन आंतरराष्ट्रीय संघांमध्ये जर सामना होणार असेल तर सामन्यापूर्वी त्या संघाचा कप्तान व कोच मिळून आपल्याला हा सामना कसा जिंकता येईल याबाबत चर्चा करत असतील की नाही काय वाटतं तुम्हाला एखाद्या संघाचं सामना खेळण्यामागचं उद्दीष्ट काय असंतं तो सामना जिंकावा हेच प्रत्येक संघाचं उद्दीष्ट असतं. सामन्याच्या आधी संघाचा कप्तान, कोच व इतर खेळाडू मिळून सामना जिंकण्यासाठीचा आराखडा म्हणजेच प्लॅन तयार करतात. ज्या संघाचं प्लॅनिंग जबरदस्त असते त्याच संघाला मैदानात योग्य रणनीतीच्या आधारावर सामना जिंकता येतो. याचाच अर्थ फक्त खेळ खेळता येणं हे सामना जिंकण्यासाठी पुरेसं नाही. सामना जिंकण्यासाठी प्लॅनिंग करता आलं पाहीजे. त्याचप्रमाणे व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आपल्याला प्लॅनिंग करणे अत्यंत गरजेचे आहे.\nव्यवसायाचा आराखडा हा व्यवसाय व्यवस्थापनेतील एक महत्त्वाचा घटक आहे. प्लॅनिंग दरम्यान व व्यवसायाचे भविष्याचे चित्र आधीपासुनच तयार केले जाते, व्यवसायातील ध्येय ठरवले जाते व ते साध्य करण्यासाठी योग्य - कृती आराखडा तयार केला जातो. व्यवसायाअंतर्गत प्लॅनिंग निरनिराळ्या पातळीवर व निरनिराळ्या स्वरुपात केले जाते. परंतु उद्देश हाच असतो की व्यवसायाचे ध्येय साध्य करणे.\n1. Strategic Planning: स्ट्रॅटेजिक प्लॅन हा संपुर्ण व्यवसायाला लक्षात घेऊन बनवला जातो. स्ट्रॅटेजिक प्लॅनमध्ये व्यवसायाची दूरगामी उद्दीष्टे ठरवली जातात व त्याला अनुसरुन वार्षिक ध्येय ठरवले जाते. त्याच प्रमाणे वार्षिक ध्येय साध्य करण्यासाठी व्यवसायाच्या विविध विभागांना अनुसरुन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात. व्यवसायामध्ये आवश्यक बदल घडवून आणण्यासाठी प्राधान्यता ठरवल्या जातात. स्ट्रॅटेजिक प्लॅन कंपनीचे विभागप्रमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी मिळून बनवतात. व्यवसायची वार्षिक विक्री ध्येय, नफा प्राप्ती, उत्पादन क्षमता, मार्केटींग, ग्राहकसेवा, बजेटींग, भांडवल उभारणी, इत्यादी महत्त्वाच्या विभागांबद्दल आगामी वर्षाचे ध्येय व धोरणे ठरवली जातात.\nउदाहरणार्थ: एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीचे वार्षिक ध्येय रु. ५० कोटी एवढे ठरवण्यात आले असेल तर ते साध्य करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग युनिट मध्ये काय महत्त्वाचा बदल करावा लागेल मार्केटिंगसाठी काय नविन करावे लागेल आवश्यक मनुष्यबळ किती लागेल आवश्यक मनुष्यबळ किती लागेल भांडवल उभारणी कशी व कधी करावी लागेल इत्यादी बाबतचे महत्त्वाचे निर्णय स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग दरम्यान घेण्यात येतात. या प्लॅनला संलग्न असा प्रत्येक विभागासाठी वेगळा प्लॅन बनवावा लागतो तो म्हणजे Tactical Plan.\n2. Tactical Plan: स्ट्रॅटेजिक प्लॅन साध्य करण्यासाठी व्यवसायातील विशिष्ट विभागाद्वारे Tactical Plan तयार करण्यात येतो. व्यवसायाच्या विभागांअंतर्गत विशेष निर्णय घेण्यात येतात, जेणे करुन व्यवसायाचे ध्येय साध्य होण्यास मदत होईल. Tactical Plan मध्यम पातळीच्या व्यवस्थापकांद्वारे बनवला जातो. Tactical Plan व्यवसायाच्या स्ट्रॅटेजिक प्लॅनशी संलग्न असतो.\nउदाहरणार्थ: व्यवसायाचे ५० कोटीचे ध्येय साध्य करण्यासाठी व्यवसायाच्या उत्पादन क्षमतेमध्ये ३०% वाढ होणे आवश्यक आहे, अशी जर स्ट्रॅटेजिक प्लॅनमधील प्राधन्यता असेल तर ती साध्य करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग विभागाअंतर्गत Tactical Plan बनविण्यात येईल. त्या अंतर्गत पुरवठादार, उत्पादन प्रक्रीया, नविन यंत्रसामुग्री विकत घेणे, डिलिव्हरी प्रक्रीया, दर्जा इ. बाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतात. त्यांच्या अंमलबजावणीमुळे स्ट्रॅटेजिक प्लॅन साध्य होतो. Tactical Plan ची वास्तवात कृती स्वरुपात अंमलबजावणी होण्यासाठी Operational Plan तयार करवा लागतो.\n3. Operational Plan: व्यवसायातील दैनंदिन कामकाज ज्या प्रक्रीयेद्वारे चालते त्याला Operational Plan म्हणतात. Operational Plan मुळे Tactical Plan व्यवस्थित पार पडतो. Operational Plan कर्मचार्‍यांद्वारे बनवला जातो. ठरवलेल्या Strategic व Tactical Plan ची अंमलबजावणी Operational Plan मुळे होते. ठरवलेल्या सर्व निर्णयांना अनुसरुन नेमकी कृती या पातळीवर होते.\nउदाहरणार्थ: कंपनीचे ५० कोटीचे ध्येय साध्य करण्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग विभागाने जे निर्णय Tactical Plan दरम्यान घेतलेत्याची जबाबदारी विशिष्ट व्यक्तीला देण्यात येते, त्याची कालमर्यादा ठरवण्यात येते व त्याचा आढावा घेतला जातो.\n4. Contingency Plan: ठरविलेल्या प्लॅननुसार जर गोष्टी झाल्या नाहीत तर आधीपासुन ठरवलेला दुसरा प्लॅन म्हणजेच Contingency Plan मित्रांनो, Tactical Plan व Operational Plan हे खरं तर व्यवसायाचा Strategic Plan लाच संलग्न असे प्लॅन असतात. Strategic Plan खर्‍या अर्थाने कंपनीला दिशा दाखवणारा असतो परंतु त्या दिशेने कंपनी नेण्याची कृती मात्र Tactical आणि Operational Plan ठरवतात. व्यवसायाचा Strategic Plan विकासाची दिशा दाखवतो व व्यवसायाच्या दुरगामी प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरतो. Strategic Plan तयार करताना व्यवसायाच्या दुरगामी भव्य ध्येयाचा विचार करणे गरजेचे आहे. खालिल पायर्‍यांचा वापर करुन Strategic Plan तयार केला जाऊ शकतो.\n१. व्यवसायाचे भव्य ध्येय ठरवणे.\n२. SWOT Analysis (आगामी लेखात सखोल माहीती मिळवू.)\n३. व्यवसायाचा USP निर्माण करणे (आगामी लेखात या संदर्भात माहीती मिळवू.)\n४. व्यवसायाचे भव्य ध्येय साध्य करण्यासाठी पुढील ३ ते ५ वर्षात कोणते ध्येय साध्य केले पाहिजे ते ठरवणे.\n५. व्यवसायाची बाजारपेठ ठरवणे.\n६. ३ ते ५ वर्षांच्या ध्येयाला अनुसरुन वार्षिक ध्येय ठरवणे.\n७. वार्षिक ध्येयाला अनुसरुन तिमाही किंवा मासिक ध्येय ठरवणे.\nबर्‍याच लघु व्यवसायामध्ये असे आढळून येते की उद्योजक आपल्या व्यवसायाचा विकास आराखडा तयारच करत नाहीत, केला तरी तो लिखित स्वरुपात नसतो. त्यामुळे कित्येक लघु उद्योजकांचा व्यवसाय आहे तेवाढाच राहतो. व्यवसायाचा विकास होत नाही टर्नओवर, ग्राहकांची संख्या सर्व जैसे थे अश्या व्यवसाया अंतर्गत दिशाहीन कामकाज असते. कर्मचारी सुध्दा थकलेले व गोंधळलेले असतात. सद्यपरिस्थिती हाताळण्यावर जास्त भर या व्यवसायांचा असतो. बाजारपेठेत संधी असुन सुध्दा असे व्यवसाय प्रगती करु शकत नाहीत.\nमित्रांनो, मी आपल्याला आवाहन करु इच्छीतो की, व्यवसायाच्या विकासाचा आराखडा बनवा. कसा बनवावा हे माहीत नसेल तर शिका. गप्प बसु नका. आराखडा कागदावर उतरवा व त्यावर अंमलबजावणी करुन कृती करा.\nपुढील लेखामध्ये आपण व्यवसायाचे SWOT Analysis बद्दल जाणून घेऊया.\n- अतुल राजोळी, बॉर्न टू विन\n'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर \"Maza Motivator Mitra\" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy\nव्यवसाय विकासाचा आराखडा - अतुल राजोळी\nव्यवसायाचे भव्य ध्येय - अतुल राजोळी\nव्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली - भाग २ : व्यवसाय...\nव्यवसायाची पायाभूत तत्त्वप्रणाली - भाग १ : तत्त्वा...\nव्यावसायिक संधी ओळखा - अतुल राजोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-suicide-incidence-vasagade-114765", "date_download": "2018-05-28T01:18:48Z", "digest": "sha1:R22DO4HRSHFC6MN7DZ3W7D5VH2SSYDT4", "length": 12045, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Suicide incidence in Vasagade वसगडेतील नवविवाहितेची कळंब्यात आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nवसगडेतील नवविवाहितेची कळंब्यात आत्महत्या\nमंगळवार, 8 मे 2018\nकोल्हापूर - हातावरची मेहंदी आणि अंगाला लागलेली हळद सुकण्याआधीच माहेरी आलेल्या नवविवाहितेने बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवानी महेश सूर्यवंशी (वय १९, त्रिमूर्ती कॉलनी, कळंबा) असे तिचे नाव आहे. याबाबतची नोंद करण्याचे काम करवीर पोलिस ठाण्यात सुरू होते.\nकोल्हापूर - हातावरची मेहंदी आणि अंगाला लागलेली हळद सुकण्याआधीच माहेरी आलेल्या नवविवाहितेने बाथरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. शिवानी महेश सूर्यवंशी (वय १९, त्रिमूर्ती कॉलनी, कळंबा) असे तिचे नाव आहे. याबाबतची नोंद करण्याचे काम करवीर पोलिस ठाण्यात सुरू होते.\nपोलिस व नातेवाईकांकडून मिळालेली माहिती, त्रिमूर्ती कॉलनीत सतीश चौगले पत्नी, तीन मुली व एका मुलासोबत भाडेकरू म्हणून राहतात. ते सोनारकाम करतात. त्यांची मोठी मुलगी शिवानीचा विवाह वसगडे (ता. करवीर) येथील महेश सूर्यवंशी याच्याशी २५ एप्रिलला झाला. शिवानी पाच दिवस सासरी राहून माहेरी आली.\nतिच्या लहान भावाला पोटदुखीचा त्रास असल्याने त्याला रुग्णालयात ठेवले होते. त्यामुळे आई-वडील त्याच गडबडीत होते. काल महेश व शिवानी जोतिबा डोंगरावर दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन आल्यानंतर ते तिला पुन्हा माहेरी सोडून निघून गेले.\nआज सकाळी आई-वडील भावाला ठेवलेल्या दवाखान्यात गेल्यावर शिवानीने गळफास घेतला. हे काही वेळानंतर तिच्या दोन्ही बहिणींच्या लक्षात आले. त्यांनी ओरडा करताच शेजारी जमले. त्यांनी तिला बेशुद्ध अवस्थेत सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.\nदहा दिवसांपूर्वी शिवानीशी विवाह झालेल्या पती महेश सूर्यवंशी यांना ही घटना समजली. तसे ते सैरभैर अवस्थेत नातेवाईकांसह सीपीआरमध्ये दुपारी आले. शिवानीला पाहून त्यांना भोवळ आली. स्वप्नांच्या दुनियेत रंगलेल्या या जोडप्याचा संसाराचा सारीपाट असा उधळला.\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nदीड लाख गुन्हे तपासाअभावी रखडले\nहिंगोली - राज्यात तब्बल एक लाख 42 हजार गुन्हे तपासाअभावी रखडले असून, यात सर्वाधिक 21 हजार गुन्हे कोल्हापूर परिक्षेत्रातील आहेत. सदर गुन्हे...\nठाणे स्थानकात स्वच्छतेची लगबग\nठाणे - ठाणे रेल्वेस्थानकाचा देशातील अस्वच्छ रेल्वेस्थानकांमध्ये आठवा क्रमांक आल्यानंतर सर्वच स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत \"...\nकात्रज घाटाला रात्री ‘टाटा’\nखेड-शिवापूर - सुमारे पंधरा दिवसांपूर्वी कात्रज घाटात एका जोडप्याला मारहाण करून लुटल्याचा प्रकार झाला. त्यामुळे कात्रज घाटातून रात्रीचा प्रवास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://tivalyabavalya.wordpress.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2018-05-28T01:02:41Z", "digest": "sha1:B5HCLF2SRWJW7JSCXISOQPQTP5GHU5RJ", "length": 8583, "nlines": 144, "source_domain": "tivalyabavalya.wordpress.com", "title": "सूप्स – टिवल्याबावल्या", "raw_content": "\nमिक्स वेज सूप (वेज पंचरत्न सूप)\n५-६ टोमॅटो, ७-८ गाजरं, १ कांदा, अर्धी ढबू मिरची, १ वाटी दूधी भोपळ्याचे तुकडे, १ चमचा बटर, १ चमचा ड्राइड बेसिल लिव्हज, चवीनुसार मीठ, मिरपूड, गार्लिक पावडर, साखर\n१) कुकरमध्ये २-३ भांडी पाणी घालून त्यात टोमॅटो, गाजरं, दूधी भोपळा, ढबू मिरची, कांदा घालून ३ शिट्ट्या करून भाज्या शिजवून घ्याव्यात.\n२) भाज्या थोड्या गार झाल्या की त्यातल्या टोमॅटोची सालं काढून टाका आणि या सर्व भाज्या (आणि त्या भाज्या ज्या पाण्यात शिजवल्या ते पाणी) मिक्सर/ब्लेंडर मधून फिरवून त्याची प्युरी करून घ्या.\n३) एका पॅनमध्ये/ स्टीलच्या कढईत १ चमचा बटर गरम करून त्यात ही भाज्यांची प्युरी घालून एका डावाने नीट ढवळून घ्या. आता त्यात ड्राइड बेसिल लिव्हज घालून त्याला एक उकळी आणा.\n४) मग त्यात चवीनुसार मीठ, मिरपूड, गार्लिक पावडर आणि सूप थोडं आंबट वाटल्यास थोडीशी साखर घाला.\nगरमा गरम मिक्स वेज सूप तयार. हे सूप क्रूटॉन घालून खाऊ शकता किंवा तव्यावर बटर लावून भाजून टोस्ट केलेल्या ब्रेडसोबतही खाऊ शकता.\n१) या सूपामध्ये भाज्यांच प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता.\n२) बेसिल लीव्ह्ज, गार्लिक पावडर, बटर या गोष्टी ऑप्शनल आहेत.\nAuthor tivtivPosted on एप्रिल 23, 2014 Categories पाककृती (Recipe)Tags पाककृतीश्रेण्यामराठीश्रेण्यासूप्सLeave a comment on मिक्स वेज सूप (वेज पंचरत्न सूप)\nतुम्हाला कशाबद्दल वाचायचं आहे\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nलहान मुलांसाठी (Kids Menu) (5)\nवाचालं तर वाचाल (Nice Read) (4)\nमला असं वाटतं की… (3)\nमला आवडलेल्या कविता (2)\nदिवे आगर – शांत, सुंदर आणि रम्य समुद्रकिनारा\nसुट्टीतले उपक्रम (की उपद्व्याप \nफिंगर प्रिंटिंग ग्रिटिंग कार्ड\nमिक्स वेज सूप (वेज पंचरत्न सूप)\nकाही पदार्थ बनवताना वापरायच्या सोप्या ट्रिक्स आणि टीप्स\nटिवल्याबावल्या वरचे सगळे लेख\nटिवल्याबावल्या वरचे सगळे लेख महिना निवडा जून 2015 (1) नोव्हेंबर 2014 (2) जून 2014 (2) मे 2014 (2) एप्रिल 2014 (2) फेब्रुवारी 2014 (2) जानेवारी 2014 (3) डिसेंबर 2013 (1) ऑक्टोबर 2013 (1) जुलै 2013 (2) जून 2013 (3) मे 2013 (4) मार्च 2013 (3) जानेवारी 2013 (1) डिसेंबर 2012 (1) नोव्हेंबर 2012 (2) ऑक्टोबर 2012 (5) सप्टेंबर 2012 (4) ऑगस्ट 2012 (3) जून 2012 (4) मे 2012 (10) एप्रिल 2012 (4) मार्च 2012 (3) फेब्रुवारी 2012 (4) मे 2011 (4)\nटिवल्याबावल्या ब्लॉगचा विजेट कोड\nLike टिवल्याबावल्या on Facebook\nLike टिवल्याबावल्या on Facebook\nदिवे आगर – शांत, सुंदर आणि रम्य समुद्रकिनारा\nसुट्टीतले उपक्रम (की उपद्व्याप \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/crops-damaged-due-to-unseasonal-hailstorm-in-vidarbha-1630801/", "date_download": "2018-05-28T01:29:13Z", "digest": "sha1:GGCO23XQD5FCX2LPR7WMRGTY6YJGI7UY", "length": 27627, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Crops Damaged due to unseasonal hailstorm in vidarbha | विदर्भात तोंडचा घास पाण्यात! | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nविदर्भात तोंडचा घास पाण्यात\nविदर्भात तोंडचा घास पाण्यात\nबोंडअळीमुळे खरीप आणि गारपिटीमुळे रब्बी पीक हातचे गेल्याने शेतकरी निराधार झाला आहे.\nपश्चिम वऱ्हाडात रब्बी हंगाम उद्ध्वस्त; गहू, हरभरा, फळबागांना फटका\nहाताशी आलेले पीक रविवारी झालेल्या गारपीट आणि अवकाळी पावसाने हिरावून नेल्यामुळे विदर्भातील शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. थोडेथोडके नव्हे तर सुमारे दोन ते तीन लाख हेक्टरवरील पीक निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हातून गेले. रब्बी हंगामातील कापणीला आलेल्या गहू, हरभरा, तूर आणि फळबागांना अधिक फटका बसला आहे. पश्चिम विदर्भातील बुलढाणा,बोंडअळीमुळे खरीप आणि गारपिटीमुळे रब्बी पीक हातचे गेल्याने शेतकरी निराधार झाला आहे. अकोला, वाशिम, अमरावती या चार जिल्ह्य़ांमध्ये पीक हानी अधिक आहे. यवतमाळ, वर्धा, गोंदिया आणि वर्धा जिल्ह्य़ात गारपिटीचे प्रमाण कमी असले तरी अवकाळी पाऊस पिकांसाठी बाधित ठरल्याने त्याची प्रत खराब होऊन दर कमी होण्याची शक्यता आहे. बोंडअळीमुळे खरीप आणि गारपिटीमुळे रब्बी पीक हातचे गेल्याने शेतकरी निराधार झाला आहे.\nविदर्भात नागपूर आणि अमरावती असे दोन महसूल विभाग आहेत. अमरावती विभागात ५ लाख ५० हजार हेक्टरपैकी ४.५ लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली होती. त्यात हरभरा आणि तुरीचे प्रमाण अधिक होते. गारपिटीमुळे एकरी २० ते २५ हजारांच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांना पाणी सोडावे लागले. नागपूर विभागात साडेचार लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या होत्या. सर्वच ठिकाणी गहू, हरभरा, भाजीपाला, फळबागांना फटका बसला.\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nअकोल्यातील सर्व पिकांना फटका\nगारपिटीमुळे पश्चिम वऱ्हाडातील अकोला, वाशीम व बुलढाणा जिल्ह्य़ातील रब्बी हंगाम उद्ध्वस्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या गहू, हरभरा व कांदा पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. रब्बी हंगामात पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अल्प असल्याने मोठय़ा वर्गाला पाऊस व गारपिटीचे प्रचंड नुकसान सहन करावे लागणार आहे. अकोला जिल्ह्य़ात गहू, हरभरा, कांदा, लिंबू, संत्रा, भाजीपाला, फळ पिके आदींचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा, फळबागा उद्ध्वस्त झाल्या. अकोल्यात जिल्ह्य़ात चार हजार ५०० हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सर्वाधिक नुकसान तेल्हारा तालुक्यात झाले. रब्बी हंगामात साधारणत: केवळ एक हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून या गारपिटीसंदर्भात शेतकऱ्यांना पूर्वसूचना देण्यात आली होती, अशी माहिती अकोला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर.एस.निकम यांनी दिली.\nवाशीममध्ये ३५ गावांना फटका\nवाशीम जिल्ह्य़ातील रिसोड व मालेगाव तालुक्यातील ३५ गावांना गारपिटीने झोडपले. आठ हजार ५०० हेक्टरवर नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. मालेगाव आणि रिसोड या दोन तालुक्यांतील अनेक गावांमध्ये लिंबाच्या आकाराची गारपीट झाली. यामुळे गहू, हरभरा या रब्बी पिकांसह भाजीपाला आणि संत्रा, लिंबू या फळवर्गीय पिकांचे नुकसान झाले. मालेगाव तालुक्यात गारपिटीने रब्बी पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील धारपिंप्री, कोळगाव बु., कोळगाव खु., चांडस, तरोडी, खरोडी, सावळद आदी गावांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. पंचनामे करण्यात येत असल्याची माहिती वाशीम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.एस.गवसाने यांनी दिली.\nबुलढाण्यात तीन हजार शेतकऱ्यांचाच विमा\nबुलढाणा जिल्ह्य़ातील ३५६ गावांना गारपीट व अवकाळी पावसाचा तडाखा बसला. जिल्ह्य़ातील ११ तालुक्यांत गारपिटीसह वादळी पाऊस कोसळला. ३२ हजार हेक्टर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नांदुरा, संग्रामपूर व जळगाव जामोद, खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा, काळेगाव, माक्तासह खामगाव शहरानजीकच्या परिसरातील पिकांची हानी झाली. संग्रामपूर तालुक्यातील बोरखेड, वारखेड, सगोडा, दानापूर, टुनकी, सायखेड या ठिकाणी नुकसान झाले. नांदुरा तालुक्यातील निमगाव, खामखेड, भुईशिंगा, नारखेड, अवधा आदी ठिकाणी नुकसान झाले. जिल्ह्य़ात सध्या पंचनामे करण्यात येत असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लव्हाळे यांनी दिली.\nसस्ती येथील बंड यांचे मोठे नुकसान\nअकोला जिल्ह्य़ातील सस्ती येथील बंड परिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. गुलाब बंड यांची दीड एकर शेती असून त्यांनी हरभरा, कांदा पीक पेरले होते. गोपाल बंड यांनी अडीच एकर पेरले होते. यांचे सुमारे अडीच ते तीन लाखांचे नुकसान झाल्याचे शेतकरी गुलाब बंड यांनी सांगितले.\nअमरावती जिल्ह्यात चांदूरबाजार, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, वरुड, मोर्शी, दर्यापूर, भातकुली, धारणी या तालुक्यांना गारपिटीचा सर्वाधिक फटका बसला. सुमारे ८ ते १० हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जिल्ह्यात यंदा रब्बीच्या पेऱ्यापैकी १ लाख ३ हजार हेक्टरमध्ये हरड्टारा आणि ३८ हजार हेक्टरमध्ये गव्हाचा पेरा झाला आहे. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे हरभरा पिकाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. हरभऱ्याला बोनससह ४४०० रुपये प्रति क्विंटल हमीभाव घोषित झालेला असताना बाजारात सध्या किमान ३ हजार ५००, तर कमाल ३७५० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. या पावसामुळे प्रत खराब झाल्याचे सांगून हरभऱ्याचे भाव आणखी कोसळण्याची शक्यता आहे. पावसाने कांदा, टरबूज, टोमॅटो, मिरची आणि भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान केले आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पानमळेही संकटात सापडले आहेत.\nयवतमाळ – ५० टक्के तूर पाण्यात\nपुसद उमरखेड, महागाव, नेर, दारव्हा, कळंब, घाटंजी, बाभुळगाव आणि आर्णी तालुक्यात तूर गहू हरभरा संत्रा या पिकांना तडाखा दिला आहे. ५० टक्के पीक एक तर शेतात उभे आहे किंवा कापणी होऊन त्याचे शेतातच ढीग लावून ठेवण्यात आले आहे. गारपिटीचा या पिकांना तडाखा बसला. जिल्ह्य़ात एक लाख हेक्टरवर तूर पेरणी झाली होती हे येथे उल्लेखनीय. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहे. १४ फेब्रुवारी २०१८ पर्यंत दक्षिण महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली होती व त्याबाबत जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याची सूचना दिली होती.\nगोंदिया जिल्ह्य़ातील आठही तालुक्यांत शेतांमध्ये गहू, हरभरा, मका, लाखोळी, बोर, पपई या पिकांना फटका बसला. आंब्याला आलेला मोहोर गळून पडला आहे. जिल्ह्य़ात फक्त ५३ हेक्टवरील रब्बी पिकांना फटका बसला असा कृषी विभागाचा अंदाज असला तरी सर्वेक्षण पूर्ण झाल्यावर हा आकडा दोनशे हेक्टपर्यंत जाऊ शकतो. जिल्ह्य़ातील प्रमुख रोख पीक कमी पावसामुळे यापूर्वीच हातचे गेले. सिंचनाची सोय असलेले शेतकरी रब्बी पीक घेतात. त्यामुळे फक्त ५३ हेक्टरला त्याचा फटका बसल्याचे कृषी अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले.\nजिल्ह्यात फेब्रुवारी २०१६ मध्ये झालेल्या गारपिटीच्या नुकसानभरपाईसाठी संत्री उत्पादकांना नोव्हेंबर २०१७ पर्यंत वाट पहावी लागली. नैसर्गिक आपत्तीत सरकारी मदतीसाठी शेतकऱ्यांना वर्षांनुवष्रे प्रतीक्षा करावी लागते. जिल्ह्यात बहुतांश शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे, त्यातून गहू, हरड्टारा, कांदा, करडई या पिकांच्या नुकसानीसाठी मदत मिळू शकेल. जोखीमस्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. पीक नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर नुकसानभरपाईवषयी विमा कंपन्यांकडे दाद मागितली जाईल, मात्र ज्यांनी विमा काढलेला नाही, अशा शेतकऱ्यांची यादी शासनाकडे पाठवली जाईल आणि पुन्हा मदतीसाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे. संत्रा, केळी बागांसाठी हवामानावर आधारित पीक विमा योजनेतील निकषांमधून किती प्रमाणात मदत मिळू शकेल, याविषयी शेतकऱ्यांमध्ये साशंकता व्यक्त केली जात आहे. संत्र्याच्या मृगबहाराची फळगळती आणि आंबिया बहाराचे नुकसान असा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसला आहे.\nहरभऱ्याला विमा संरक्षण नाही\nपीकविमा काढण्याचे कितीही आवाहन सरकारने शेतक ऱ्यांना केले असले तरी पूर्वानुभव लक्षात घेऊन आणि अनेक शेतकऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. उल्लेखनीय म्हणजे विमा योजनेत हरभरा पिकाला संरक्षणच नाही, अकाली पावसाचा सर्वाधिक फटका याच पिकाला बसला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w27w794658", "date_download": "2018-05-28T01:29:20Z", "digest": "sha1:ODQYZDEUK3IPU5JX6BV2TBMELOJXJVRD", "length": 11284, "nlines": 268, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "पर्वत प्रती नेबुला वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nपर्वत प्रती नेबुला वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nस्पाइडर मॅन 0 025\nफोन / ब्राउझर: Mozilla\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nकॉस्मोड्रोम लाँच करा पॅड\nस्पेस सूट हेलमेट मास्क स्पेस नेबुला तारे इतर\nसागरी जहाज माझा हात वर\nमुक्त व्हा, स्वस्त नाही\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर पर्वत प्रती नेबुला वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/581", "date_download": "2018-05-28T01:36:09Z", "digest": "sha1:6MEYCPCK5AX5WGJCHRTWUIL4S5NJIVM7", "length": 5126, "nlines": 45, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "शम्स जालनवी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nशम्स जालनवी - कलंदर कवी\nजालना शहर पूर्वीपासून जसे व्यापारउदीम आणि उद्यमशीलता यांसाठी प्रसिद्ध आहे तसे ते उर्दू कवी आणि मुशायरे यांसाठीही परिचित आहे. एकेकाळी उर्दू मुशायरे गाजवणारे रामकृष्ण ऊर्फ शोला यांच्या नावाचा चौक शहरात आहे. त्याच शहरातील महम्मद शमसोद्दीन ऊर्फ शम्स जालनवी हे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर गेल्या अर्धशतकापेक्षा अधिक काळ मुशायरे गाजवत आहेत.\nत्यांच्या वयाची पंच्याऐंशी वर्षे उलटून गेलेली आहेत. जवळपास पावणेसहा फुटांची उंची, पांढरीशुभ्र दाढी... ‘शम्स’ यांची प्रकृती तंदुरुस्त आहे. ते रोज सकाळी पाच वाजता उठून सायकलवरून बसस्थानकात पोचतात. शहरभर सायकलवर फिरून उर्दू वृत्तपत्रवितरण करणे हा त्यांच्या चरितार्थाचा व्यवसाय. त्यांनी एका ऑईल मिलमध्ये नोकरी करून पाहिली, परंतु ते काही त्यांना जमेना म्हणून ते वृत्तपत्रवितरणाच्या कामास लागले. त्यांच्या दोन मुलांपैकी एक त्या व्यवसायात त्यांच्या मदतीला आहे. शम्स याचा अर्थ सूर्य. म्हणूनच बहुधा अरुणोदय होण्याच्या आधीच एवढ्या वयातही शम्स सायकल घेऊन जालना शहराच्या रस्त्यावर असतात\nशम्स यांनी शायरीत अधिक रस घेण्यास सुरुवात केली ती थोरल्या भावामुळे. तो शिक्षक होता. त्यांची पहिली रचना एका हिंदी मासिकात छापून आली, त्यास जवळपास पंचावन्न वर्षे उलटून गेली आहेत. ती आठवण ‘शम्स’ यांच्या मनात ताजी आहे.\nSubscribe to शम्स जालनवी\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/node/2836", "date_download": "2018-05-28T01:36:29Z", "digest": "sha1:UDIW7KIK7N3XYCEHCRMXHZSSPJFLSQPM", "length": 24202, "nlines": 96, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "वामन चोरघडे यांची कथा – ताजी आणि समकालीन | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nवामन चोरघडे यांची कथा – ताजी आणि समकालीन\nपूर्वीची सर्वात महत्त्वाची कथा वामन चोरघडे यांची मानली जाते. ती कथा खऱ्या अर्थाने लघुकथा आहे. दीर्घत्व हे त्यांच्या कथेत शोधूनही सापडणार नाही. त्यामुळे त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या निवडक कथांचे संपादन दोन भागांतील प्रकाशित झाले आहे. चोरघडे यांचे एकूण सात कथासंग्रह. कथांची संख्या एकशेपन्नास.\nचोरघडे यांच्या कथेला मानवी जीवनाचे विविध स्तरांवरील दर्शन घडवण्याची आस आहे. चोरघडे मानवी मूल्यांचे प्रत्यक्ष दर्शन कथेतून घडवतात. मानवाचे मूलभूत भाव टिपणाऱ्या त्यांच्या अनेक कथा या संपादनात आहेत. चोरघडे यांच्या कथेमध्ये राग, लोभ, मत्सर, जिज्ञासा या भावनांबरोबरच मानवी जीवनाच्या तळस्पर्शी जाणिवा टिपण्याचे विलक्षण सामर्थ्य आहे. चोरघडे यांची कथा फडके-खांडेकरांच्या बरोबरीने, परंतु त्यांच्या स्वतःच्या स्वतंत्र वाटेने जाते. जीवनातील अंतिम सत्याचा शोध हे त्यांचे ध्येय होते.\nत्यांनी 'अम्मा' ही पहिली कथा 1932 च्या दरम्यान लिहिलेली. ती कथा म्हणजे बालमनात त्यांच्या मनावर झालेला श्रमाचा संस्कार आहे. लेखक कडाक्याच्या थंडीत काम करणाऱ्या अम्माला पाहून अंतर्मुख होतो. त्याला अम्मामुळे कळून चुकले, की कष्टणाऱ्यांपुढे थंडी, ऊन, वारा शरण येतात. त्यामुळे ते त्या गोष्टींपासून बचावण्याचे रिकामटेकड्यांचे फाजील लाड सोडून देतात. त्यांची कथा अशा वरकरणी छोट्या प्रसंगातून आकार घेत जाते. त्यांना आकर्षित करणारा स्वाभिमान हा गुण ते अनेक कथांचा विषय करतात. ते कष्टाळू, गरीब हमाल, कामकरी, आदिवासी स्त्रिया, शेतकरी यांच्या स्वाभिमानी जीवनाचा वेध कथेतून घेतात. त्या दृष्टीने त्यांची 'सव्वापाच आणे' ही कथा वाचनीय आहे. त्यांना गरिबीतही फुकटचे काही न स्वीकारणारा हमाल कथेचा विषय करावासा वाटतो. 'समुद्राचे पाणी' या कथेतील पोटासाठी मुंबईकडे निघालेला प्रवासी दोन दिवस उपाशी राहूनही चोरी करू धजत नाही. उलट, तो जेवण देणाऱ्या सहप्रवाशाला म्हणतो, 'साहेब, सुखी राहो तुमचे घरधनीण; पण मला ते खाण्याचा हक्क नाही. इतक्या उमरीत मी कधी दान घेतले नाही. हात आहेत तोवर भिक्षा मागणार नाही. रागावू नका. देव तुम्हाला सुखी ठेवेल' त्यांचे हे सांगणे निरागस बालकाप्रमाणे आहे. ती निरागसता पाहून मुंबईत याचे कसे होईल याची चिंता सहप्रवासी करतो. तो म्हणतो, 'उंचावरून कोसळणारी नदी पर्वतांच्या दऱ्यांत पुष्कळदा लुप्त होते.' तो मुंबईच्या अफाट समुद्रात तसे त्याचे होईल या अभद्र विचाराने अंतर्मुख होते. कथाकाव्यात्म अनुभूती देते.\nविषयवैविध्य हा चोरघडे यांच्या कथालेखनाचा विशेष. त्यामुळे त्यांची कथा जीवनाचे सांदीकोपरे धुंडाळताना दिसते. ते बालमनाचे, निसर्गाचे, प्राणिसृष्टीचे, कष्टकऱ्यांचे मोठे विलोभनीय भावविश्व साकारतात. ते बालमनाचा तळ शोधताना तितकेच लहान होतात. 'काचेची किमया', 'आणभाक', 'पोर', 'कुसुमाची पहिली लघुकथा' यांसारख्या कथा वाचताना त्याचा प्रत्यय येतो. बालमन निरागसतेने अनेक खेळ खेळत असते. प्रत्येक गोष्टीविषयीच्या त्याच्या म्हणून काही कल्पना असतात. त्या मनाला जीवनातील वाईटाचा स्पर्श नसतो. त्यामुळे त्या वयात जीवनात आलेली जुलिया 'काचेची किमया' या कथेत हे बालमन कशा प्रकारे व्यापून टाकते आणि विरहाने भावव्याकुळ झालेल्या अबालमनाला हळवे बनवते ते चोरघडे बालमनात डोकावून लिहितात. ते तशाच चंचल परंतु निष्कलंक हृदयाची स्पंदने 'पोर' या कथेमध्येही टिपतात.\nचोरघडे यांच्या कथाविश्वाचा मोठा भाग स्त्रीविषयीच्या भावविश्वाने व्यापलेला आहे. त्यांची स्त्रीकडे पाहण्याची म्हणून एक दृष्टी आहे. ते स्त्रीचे मनही तिच्या अंतःकरणाने समजून घेतात. त्यांच्या त्या भावविश्वात लहान मुलींपासून वृद्धेपर्यंतची स्त्री येते. त्यामुळेच कष्टकरी स्त्रिया, संसारी, कुमारिका, शाळकरी अशा अनेक स्त्रिया त्यांच्या कथांत दिसतात. व्यक्त न करता येण्यासारखी अनाम दुःखे झेलणाऱ्या स्त्रिया जीवनसंघर्ष कसा करतात, त्यांच्या वाट्याला आलेले दुःख त्या कशा झेलतात ते 'रात्रीरेव व्यरंसीत' या लघुकथेतून दाखवतात. किरकोळ स्वरूपाच्या संवादातून साकारलेली ती कथा स्त्रीच्या भावविश्वाचा ठाव घेते, तर 'विहीर' कथेतील स्त्रीचे भागधेय वाचकाला भावव्याकुळ बनवते. 'विहीर' हे स्त्रीचे प्रतीक आहे. ते तळाचा ठाव न घेता येणारे स्त्रीचे जीवनदर्शन या कथेतून घडवतात. विहिरीजवळचे दृश्य दुरून विलोभनीय वाटते. विहीर 'फुलाफळांनी लवलवलेल्या निरनिराळ्या वेलींची चिरण' वाटते, परंतु जवळ गेल्यास 'कोणाचेही जीव घ्या सोकावलेली तोंड न बांधलेली अशी ती एक विहीर आहे आड दडलेली'. ही आड दडलेली विहीर म्हणजे स्त्रीच्या वाट्याला आलेले जीवन आहे. ज्यातून 'त्या बिचाऱ्या खोल खोल घागरी टाकून जपून जपून जीवन ओढताहेत'. या कथेतील वाक्ये स्त्रीचे दुःख नेमकेपणाने मुखर करतात. या स्त्रिया त्यांचे मन कुटुंबात लहानसहान गोष्टींवरून होणारी मानहानी सांगत मोकळे करतात. घरातील सारी कर्तव्ये, जबाबदाऱ्या स्त्रीच्याच वाट्याला येतात. त्यातून त्यांचे स्वातंत्र्य हरवते, मनाची आणि शरीराची फरफट सुरू होते. तलावावरील खळबळत्या पाण्यात सावल्या हलत राहतात. त्याप्रमाणे ते 'तलाव' या कथेतून जीवनात जाणूनबुजून पाऊल घालून, स्वतःचे अस्तित्व अस्थिर करून घेतल्याचे चित्र मांडतात. तलावात कपडे धुण्यासाठी आलेली प्रत्येक स्त्री म्हणजे दुःखाचे प्रतीकच. स्त्रीचे ते दुःख संपलेले नाही; म्हणूनच चोरघडे यांची बहुतांश कथा जुनी होत नाही. समकालीन आशयाची वाटते.\nचोरघडे यांची कथा जीवनातील नानाविध प्रश्नांना सहजतेने भिडते, झुंजतेही. ते जीवनात वस्तूचे मूल्य ठरवणारे निकष तपासून पाहिले गेले पाहिजेत यांची सूचना काही कथांच्या माध्यमातून करतात. त्यांची 'वस्तूचे मूल्य' ही कथा त्या दृष्टीने पाहण्यासारखी आहे. फुले आणि फुलमाळी यांच्या माध्यमातून ते एक मानवी मूल्य साकारतात. ते कथेची मांडणी त्यासाठी अशी करतात, की वाचक अंतर्मुख बनतो. त्यांची कथा मानवी मूल्यांवर लिहितानाही तत्त्वचर्चेत अडकत नाही, तर ती कलात्मक होताना दिसते. त्यांची कलादृष्टी 'कला...जीवन' या कथेमध्ये निसर्गाचे विहंगम दृश्य टिपताना दिसून येते. ते 'पिंजरा' या कथेतूनही अंतिमतः खरी कला निसर्ग उधळत असल्याचा संदेश देतात. लेखकाला असणारी निसर्गाची ओढ, पशुपक्ष्यांविषयीचा त्यांचा मानवतावादी, अहिंसावादी दृष्टिकोन त्या कथांमधून स्पष्ट होतो.\nस्वार्थ, आपमतलबी वृत्ती मानवी जीवनाला व्यापून आहे. ती वृत्ती व्यक्तीचा आणि मानवतेचा घात करते याचे चिंतनप्रवृत्त करणारे चित्र त्यांची कथा टिपते. 'गुलामांचे संकल्प' या कथेत रोममधील गुलामगिरी, सिझर त्यांचे उमराव यांनी मानवतेचा मांडलेला खल रेखाटतात. वाचक माणसांना गुलाम बनवून पायी तुडवलेली मानवता पाहून स्तब्ध होतो. तेथील क्रूर, हिंस्त्र वर्तणूक मानवी स्वातंत्र्य संपवणारी आहे. गुलाम असलेले दोन मित्र स्वातंत्र्यासाठी पळून जाऊन जंगलात राहण्याचे ठरवतात. परंतु त्यांच्यामध्ये मुक्तीसाठीचा क्रूर खेळ लावून जी अमानुष हिंसा केली जाते ती हृदय पिळवटून टाकणारी आहे.\nमानवच मानवाची करत असलेली विटंबना गांधीविचारांच्या चोरघडे यांना न साहणारी होती. त्यामुळे ते हिंसेविषयी सतत बोलत राहतात. 'महायात्रा' या कथेमध्ये समाजातील श्रद्धा-अंधश्रद्धेच्या समजातून पुढे आलेल्या नरबळीसारख्या मानवी क्रूरतेचे टोक गाठणारे अनुभव लिहितात. नरबळीची प्रथा देवी थांबवते असा भास ते या कथेतून घडवतात आणि वाचकाला अस्वस्थ करतात. ते देव या कल्पनेचीच चिरफाड त्या कथेत करतात. ती चिरफाड वाचकाचा थरकाप उडवते. त्या कथेतून एक उत्कर्ष बिंदू गाठताना ते जी काव्यमय भाषा वापरतात - ती लघुकथांमध्ये फार क्वचित दिसते. तशी काव्यात्म भाषा वापरून आशयसूत्र परिणामकारक करण्याचे खास तंत्र चोरघडे यांच्या अनेक कथांमध्ये दिसते.\n'भाकरीची गोष्ट' मध्ये आलेले ग्रामजीवन, 'मातीची भांडी'मध्ये आलेले आदिवासी गौंड जमातीचे चित्रण, 'अतिथी देवो भव 'मध्ये आलेले गरीब शेतकरी कुटुंबाचे भावविश्व चोरघडे यांची कथा किती वैविध्यपूर्ण जीवनदर्शनाची मागणी करते ते स्पष्ट करते. त्यांच्या अनेक कथा उपेक्षित, वंचित, अलक्षित अशा वर्गाचे चित्रण बारकाईने करणाऱ्या आहेत. जीवनाची अशी नवनवी अनुभूती टिपताना त्यांची कथा ठोकळेबाज तंत्र वापरत नाही. ती खुली आणि जीवनाइतकीच नाविन्यपूर्ण रीतीने लिहिली जाते.\nचोरघडे यांनी रूढ कथेला नाकारत तिला संकेतातून मुक्त केली. त्यासाठी त्यांनी कोणतेही बंधन घालून न घेता कथेला अनेक पातळीवरील विषय दिले. त्यांची साधी सरळ भाषा तत्कालीन रंगरंगोटी केलेल्या कथेतूनही उठून दिसते. त्यांची कथा बारकाईने वाचताना त्यांनी अभिव्यक्तीच्या पातळीवर केलेले प्रयोग लक्षात येतात. ते जीवनातील विविध स्तरांवरील लोकांचे विविध तऱ्हेचे अनुभव सारख्याच समरसतेने रेखाटताना दिसतात. त्यांच्या कथेचा विषय कोणत्याही स्तरातील समाज असो; व्यक्तिरेखेच्या मनाच्या सूक्ष्म भावछटा त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत. त्यांची सारी कथा वाचताना अजून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते-ती म्हणजे त्यांना असणारे तीव्र सामाजिक भान. अशा अनेकविध वैशिष्टयांमुळे त्यांची कथा अजून ताजी आणि समकालीन वाटते.\nवामन चोरघडे यांच्या निवडक कथा, भाग १ व २\nसंपादक : आशा बगे, डॉ.श्रीकांत चोरघडे,\nमूल्य - 200+200 रुपये.\n(लोकसत्ता, लोकरंग पुरवणी, रविवार 28 डिसेंबर 2014 वरून उद्धृत)\nबॅ. मु. रा. जयकर आणि संयुक्त महाराष्ट्र\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nमी व माझे समाज कार्य\nसंदर्भ: धारावीचा किल्‍ला, शिलालेख, धारावी\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-diwakar-raote-71871", "date_download": "2018-05-28T01:37:41Z", "digest": "sha1:RGIHHDSEFBGE2FIMKVRSO6HBKIYVHVJW", "length": 14055, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news Diwakar Raote 'शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्यांत प्राधान्य' | eSakal", "raw_content": "\n'शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्यांत प्राधान्य'\nगुरुवार, 14 सप्टेंबर 2017\nमुंबई - शासकीय नोकऱ्यांमध्ये गट \"क'च्या कर्मचाऱ्यांची भरती करताना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागामार्फत याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.\nमुंबई - शासकीय नोकऱ्यांमध्ये गट \"क'च्या कर्मचाऱ्यांची भरती करताना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागामार्फत याबाबतचा निर्णय लवकरच जाहीर केला जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे.\nरावते यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना परिवहन विभागाबरोबरच इतर विभागांमध्येही प्राधान्य मिळावे यासाठी पाठपुरवावा केला होता. सामान्य प्रशासनाने याबाबत विधी विभागाचे मत मागविले होते. विधी विभागाने यास \"ना हरकत' घेतल्यानंतर सामान्य प्रशासनाने सर्व विभागांतील \"क' गटातील कर्मचाऱ्यांची भरती करताना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र याबाबतचे अटी व नियम निश्‍चित करण्यात आल्यानंतर हा निर्णय जाहीर केला जाणार आहे.\nया बाबत रावते म्हणाले, \"\"आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची कुटुंबे ही खरे तर व्यवस्थेचे बळी असतात. अत्यंत दुर्दैवाच्या फेऱ्यात अडकल्यानंतर अनेक शेतकरी आत्महत्येसारखा चुकीचा मार्ग अवलंबतात. पण त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचे आणि मुलाबाळांचे खूप हाल होतात. शासन या कुटुंबीयांना आर्थिक मदत देते. पण या कुटुंबाला खंबीरपणे उभे करण्याच्या दृष्टीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यांना शासकीय नोकरीत प्राधान्य द्यावे, अशी मागणी आपण केली होती. त्यानुसार परिवहन विभागाच्या गट \"क'च्या भरतीसाठी आपण हा प्रस्तावही सादर केला होता.''\n\"\"प्रस्ताव सादर करताना त्याचे महत्त्व लक्षात घेऊन शासनाच्या सर्वच विभागांसाठी हा निर्णय घेण्यात यावा, असे सुचविले होते. त्यानुसार सामान्य प्रशासन विभाग, विधी व न्याय विभाग यांच्या शिफारशीनंतर या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे,'' अशी माहिती रावते यांनी दिली.\nया मत्त्त्वाच्या प्रस्तावास मान्यता दिल्याबद्दल मंत्री रावते यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.\nआतमहत्या केलेल्या मुलांच्या मुलांना सरकारी नोकऱ्यांत प्राधान्य देण्याबाबत शासन निर्णय जारी करण्याची कार्यवाही सामान्य प्रशासन विभागामार्फत करण्यात येत आहे. अटी व नियम निश्‍चित झाल्यानंतर आल्यानंतर तो निर्णय जाहीर करण्यात येईल.\n- दिवाकर रावते, परिवहन मंत्री\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nमुली लवकर वयात येताहेत...\nमुंबई - बदलती जीवनशैली, फास्ट फूडची वाढती क्रेझ, इंटरनेटचा वाढता वापर आदी कारणांमुळे मुली लवकरच वयात येऊ लागल्या आहेत. या मुद्‌द्‌याकडे गांभीर्याने...\nठाणे स्थानकात स्वच्छतेची लगबग\nठाणे - ठाणे रेल्वेस्थानकाचा देशातील अस्वच्छ रेल्वेस्थानकांमध्ये आठवा क्रमांक आल्यानंतर सर्वच स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत \"...\nभिवंडीत बुधवारी 24 तास पाणी कपात\nभिवंडी - ऐन रमजानमध्ये उपवासाच्या (रोजाच्या) काळात स्टेम प्राधिकरणने पंप दुरुस्तीच्या निमित्ताने 24 तास पाणी कपात जाहीर केल्याने शहरातील मुस्लिम...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-mother-and-boy-murder-112141", "date_download": "2018-05-28T01:15:10Z", "digest": "sha1:2EHON3EBFGKQA7YUJ6NS2QFA7FOCUHZ7", "length": 13935, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news mother and boy murder मायलेक खून प्रकरणात फाशी की जन्मठेप; आज फैसला | eSakal", "raw_content": "\nमायलेक खून प्रकरणात फाशी की जन्मठेप; आज फैसला\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nनाशिक : सातपूरच्या कार्बननाका परिसरात मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी आरोपी रामदास शिंदे याने स्वत:च्या तीन मुलांचा विचार करून कठोर शिक्षेऐवजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश सूर्यकांत शिंदे यांच्याकडे दयेची मागणी केली. तर अखेरच्या युक्तिवादामध्ये सरकारी पक्षाने विवाहितेसह तिच्या सहा वर्षांच्या मुलाचा खून करणारा आरोपी समाजात राहण्यास लायक नसल्याचे सांगत, फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी केली. याबाबत न्या. शिंदे यांनी आज शिक्षेचा फैसला राखून ठेवत गुरुवारी (ता.26) सुनावणार आहेत.\nनाशिक : सातपूरच्या कार्बननाका परिसरात मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी आरोपी रामदास शिंदे याने स्वत:च्या तीन मुलांचा विचार करून कठोर शिक्षेऐवजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायधीश सूर्यकांत शिंदे यांच्याकडे दयेची मागणी केली. तर अखेरच्या युक्तिवादामध्ये सरकारी पक्षाने विवाहितेसह तिच्या सहा वर्षांच्या मुलाचा खून करणारा आरोपी समाजात राहण्यास लायक नसल्याचे सांगत, फाशीचीच शिक्षा देण्याची मागणी केली. याबाबत न्या. शिंदे यांनी आज शिक्षेचा फैसला राखून ठेवत गुरुवारी (ता.26) सुनावणार आहेत.\nआरोपी रामदास शिंदे याने भाडेकरी राहत असलेले कचरू संसारे यांची पत्नी पल्लवी व त्यांचा सहा वर्षांचा मुलगा विशाल यांचा 18 एप्रिल 2016 च्या मध्यरात्री निर्घृणपणे खून केला होता. याप्रकरणी आज प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. सूर्यकांत शिंदे यांनी बचाव पक्ष व सरकारी पक्षाची बाजू ऐकून घेतली. तत्पूर्वी आरोपी रामदास शिंदे याच्याकडे न्यायालयाने \"काय सांगायचे का' अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने गुन्हा नाकबुल करीत, आपल्याला तीन लहान-लहान मुले असून दया दाखवावी अशी विनंती केली. त्यानंतर बचाव पक्षाने, सदरच्या घटनेमध्ये प्रत्यक्ष साक्षीदार आणि परिस्थितीजन्य पुरावे नाहीत. त्यामुळे कठोर स्वरुपाची शिक्षा देणे चुकीचे ठरेल असा युक्तिवाद केला.\nसरकारी पक्षातर्फे प्रमुख जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी, स्वत:च्या लहान मुलांचा संदर्भ देणाऱ्या आरोपी शिंदे याने अवघ्या 6 वर्षांचा मुलाचा अत्यंत निर्घृणपणे खून केला. विवाहितेने शरीरसंबंधास नकार दिल्याने तिच्यावर चाकून तब्बल 24 वार करीत खून केला. याकडे दूर्लक्ष करून चालणार नाही. समाजाला काळीमा फासणारी हा गुन्हा असून जर आरोपीला कठोर शिक्षा न झाल्यास, समाजातील महिला आणि मुलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येईल. त्यामुळे अशा आरोपीला समाजात जगण्याचा अजिबात अधिकार नसल्याचा युक्तिवाद करत त्यास फाशीचीच शिक्षा द्यावी, अशी मागणी केली.\nबालगृहांनी नाकारलेल्यांना न्याय कधी मिळणार\nऔरंगाबाद - राज्यात बालकल्याण विभागाने बालकांना न्याय देण्यासाठी असलेल्या कायद्याची ऐशीतैशी करीत एकल पालक असलेल्या अंदाजे सत्तर हजार बालकांना...\nकॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच देश नरेंद्र मोदींचा हल्लाबोल; विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल\nबागपत - कॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच एक देश आहे. पण माझ्यासाठी देशच एक कुटुंब आहे. काही लोक पायाखालची जमीन सरकल्याचे पाहून विरोधक अफवा पसरवित आहेत....\nसुमारे चार दशकांपूर्वी महाराष्ट्रात अकरावी हा शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात अंतिम टप्पा मानला जात होता, तेव्हा \"मॅट्रिक मॅगेझिन' या नावाचे नियतकालिक...\nपोस्टल व्यवहारांसह टपाल वितरण ठप्प\nसातारा - गेले सहा दिवस ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने परिणामी ग्रामीण डाक सेवा पूर्णतः ठप्प झाली आहे. या संपामुळे इंडियन पोस्ट...\nपिंपरीला पाणी देणार नाही\nपवनानगर - ‘‘पवना धरणग्रस्तांकडून सोमवारी (ता.२८) पवना धरणावर पाणीबंद आंदोलन करण्यात येईल,’’ अशी माहिती पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/gif-animations/?q=Verizon+Wireless+Logo+animation", "date_download": "2018-05-28T01:15:12Z", "digest": "sha1:Z3MXJLDWVNLOTO6I7XORJ6WDLGMOAPHE", "length": 4612, "nlines": 91, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - Verizon Wireless Logo animation GIF अॅनिमेशन", "raw_content": "\nGIF अॅनिमेशन वॉलपेपर थेट वॉलपेपर\nGIF अॅनिमेशन शैली सर्व\nएचडी वॉलपेपर मध्ये शोधा >\nVerizon वायरलेस लोगो अॅनिमेशन\nअॅनिमेशन फेरारी लोगो 44\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nGIF अॅनिमेशन HD वॉलपेपर अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते अॅनिमेटेड GIF विनामूल्य डाउनलोड करा\nGIF अॅनिमेशन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅनिमेशन Android, Apple iPhone, Samsung, सोनी, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूवेई, एलजी आणि इतर मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nVerizon वायरलेस लोगो अॅनिमेशन, प्रतिमा, 320 x 480, 320 x 480, 320 x 480, 320 x 480, अॅनिमेशन फेरारी लोगो 44, एरिक्सन लोगो, आदिदास, पेट्रोब्रास लोगो, प्रतिमा, प्रेम परेड लोगो, प्रतिमा शांत, प्रतिमा, प्रतिमा, बीएमडब्लू लोगो, बीएमडब्लू लोगो, प्रतिमा, प्रतिमा, प्रतिमा, प्रतिमा, प्रतिमा, प्रतिमा, प्रतिमा Animations विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z70603171843/view", "date_download": "2018-05-28T01:26:09Z", "digest": "sha1:MXFN3AHIPXCWZO6G2JASIFXCXX3GES6Y", "length": 12010, "nlines": 185, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भजन - श्रीकृष्ण परमात्मा आज जन्...", "raw_content": "\nस्त्रिया पायात चांदीचे दागिने वापरतात, मग सोन्याचे कां नाही\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भजन : भाग ६|\nश्रीकृष्ण परमात्मा आज जन्...\nभजन : भाग ६\nहाती पिचकारी घेऊनी तुम्हा...\nविसनूनी पाणी त्यामधी वाळा...\nकोण एके दिवशी विनोदाने हर...\nचंदनचियो माळी सेज पलंगावर...\nआज मी ब्रह्मा पाहिले अगणि...\nआनंदाचा कंद हरी हा देवकीन...\nअगणीत लोक येतीग जाती किती...\nजनी म्हणे रे विठ्ठल दळू क...\nआषाढमासी एकादसी दिंडी चाल...\nजय जय विठ्ठल विठ्ठल हारी ...\nआमचे शिंके तिसरे ताळी हात...\nहरि हा कोणासी ऐकेना कृष्ण...\nपहिली गवळण धावत आली यशोदे...\nचित्त वृत लागे हरी अर्पिल...\nथंडीमध्ये गौळणीनो काग तुम...\nसोड जाऊ देरे मजला , सोड ...\nराधे झाडीत होती आंगणा कृष...\nराधा फुगडी फू कृष्णा ब्रह...\nयशोदा म्हणे श्रीहरी नको ज...\nकशी मधुवन मुरली वाजवीली ॥...\nवैकुंठवास हरिचा नंदित जन्...\nश्रीकृष्ण परमात्मा आज जन्...\nजो जो सख्या श्रीकृष्णा कर...\nआली नारदाची स्वारी कंसाचे...\nबाळा जो जो रे ज्ञानेशा चि...\nहरी नाम भजा प्रभूनाश्‍य \nनाच रे देवा भक्तांच्या मे...\nफुले फुलली जगतात चल मन सं...\nहर हर शीव शीव स्वार झाले ...\nमाहेर माझे कैलासपूरी , प...\nतुम्ही चला चलागे चला सकल ...\nशंकर पार्वती शब्दाला शब्द...\nशिव डमरु कुठे वाजविला पहा...\nअसा कसा बाई माझा भोळा शंक...\nमहानंदा शंकर चरणी तल्लीन ...\nनैवेद्य अर्पुणी आरती केली...\nजय शंकर शिव शंकर सतत गावु...\nजो जपे नमोशिवाय मृत्यूचे ...\nसांगा या शिवाला माझ्या शं...\nशिव रात्री शिव दिन माऊली ...\nपहिला अवतार मच्छ साक्षात ...\nदूर्त दर्शन पाप नाशनम् , ...\nपाहिले प्रभूच्या चरणाला ,...\nगंगा लहरीचे सार ऐका ऐका द...\nराई गे रुख्मीणी भांडत तुल...\nजिथे तिथे अडविसी जिला तिल...\nआणू रे घरी ज्ञानेश्‍वरी च...\nजगाचे वैभव मी नाही पाहात ...\nनासिकचे श्रीराम पहा तुम्ह...\nआला कैलासीचा नाथ डोळे भरु...\nपती विणा जाऊ कशी आज मी घर...\nयमराया मजला रे यमराया मजल...\nतनू कृतार्थ झाली काय मागू...\nधाव घेई पंढरीराया धाव घेई...\nबाग बगीचे फिरुनी अवघे पुष...\nनमो आधी रुप ओकांर स्वरुपा...\nसत्य ज्योर्तिर्लिंग बारा ...\nसांगते कुंती कृष्णाला कर्...\nबघा यशोदेचा बाळ पायी पैजण...\nभक्तीची भिखारीण आली तुझ्य...\nमाड्या हवेल्या मनी नाही भ...\nहाती खुरपे नामघोष विवेकाच...\nधन्य धन्य तु अलकनंदा नमन ...\nमाता अंजनीच्या पोटी बाळ ज...\nयशोदेच्या पोरा नको जाऊ चो...\nआम्ही जातो मम ग्रहासी देव...\nआले कैलासीचे नाथ मुखी राम...\nउन उन खिचडी देवा तुम्ही ज...\nजय जय गोपाळ नंदलाला राधा ...\nभक्त पुंडलिकांनी हट्ट केल...\nदृष्टीसी नेहमी माझ्या जग ...\nमनी नाही भाव देवा मला पाव...\nओझर क्षेत्री नांदे विघ्नर...\nअमृताहूनी गोड नाम तुझे दे...\nअनाथाच्या नाथ दिनाचा दयाळ...\nजेथे जातो तेथे तु माझ्या ...\nपंढरीचा वास चंद्रभागे स्न...\nअमृताची गोडी तुझ्या भजनात...\nवारकरी हा नेम धरुनिया जात...\nआपुलिय बळे नाही बोलवत सखा...\nओंकार स्वरुप गणेशाचे रुप ...\nविठ्ठल विठ्ठल घोष घुमे गा...\nतुझी सेवा करीन मनोभावे हो...\nझाला माझे मनी विटेसहित पा...\nमाझी कोण गती सांग पंढरीना...\nविठू माझा लेकुरवाळा , सं...\nजनी नामयाची रंगली कीर्तनी...\nविठ्ठल विसावा सुखाची साऊल...\nरामकृष्ण गोविंद नारायण हर...\nकोणाचे हे घर हा देह कोणाच...\nआवडीने भावे हरीनाम घ्यावे...\nमनासी लावावी स्वरुपाची गो...\nसंत चरण रज लागता सहज , व...\nसम चरण सुंदर कासे पितांबर...\nपंढरीचा राणा येतो जानाईच्...\nपाषाणाचे टाळ पाषाणाचा देव...\nभजन - श्रीकृष्ण परमात्मा आज जन्...\nश्रीकृष्ण परमात्मा आज जन्मले मथुरेला ॥धृ॥\nदेवकी प्रसुत झाली तिज चरुरभुज मुर्ती दिसली पाहूनी आनंद झाला, वासुदेव मनी खिन्न झाला ॥१॥\nअंकेवरी घेऊनी त्याला वसुदेव नेतो कृष्णाला, यशोदे पुढे ठेविला घरी आणीली नंदाची बाला ॥२॥\nदूत सांगती जाऊनी प्रसुती झाली तुमची भगीनी कंस मामा धावत आला आपटिली शिळेवरी बाला ॥३॥\nतव ती वदली आकाशवाणी तुझा वैरी नांदे त्रीभुवनी-शरण जाय श्रीहरिला चरणी ठाव देईल तुजला ॥\nअवयवाच्या तळाशी पिशवीसारखा एकांगी फुगीरपणा येऊन खोलगट खाच असलेला, उदा. संवर्त (मोहरी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%9C", "date_download": "2018-05-28T01:24:58Z", "digest": "sha1:OBPY3HCMA34LVKHXY7LPMSXP2F5V7DMP", "length": 6946, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गुंज - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n\" | शास्त्रीय वर्गीकरण\nगुंज ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. हिचा वेल असतो. गुंजेची पाने गोडसर असतात व विड्यात वापरतात. पूर्वीच्या काळी, सोन्याचे वजन करावयाचे भारतात वापरले जाणारे हे एक परिमाण होते. (एक गुंज=तोळ्याचा ९६वा भाग). गुंजेत दोन जाती आहेत. एक पांढरी व दुसरी लाल. पांढऱ्या गुंजेची मुळे व पाला औषधात वापरतात. धर्म- गुंजेच्या मुळाची क्रिया जेष्ठमधासारखी होते.पाल्याचे धर्म मुळासारखे आहेत. मधुर, स्नेहन,कफशामक, मूत्रजनन आणि व्रणरोपण. उपयोग- जेष्ठमधाच्या ऐवजी गुंजेची मुळे वापरतात. खोकला व मूत्ररोगात प्रयोजक औषधाबरोबर मूळ देतात. पाला वाटून व्रणशोथावर व व्रणावर बांधल्याने थंडाई येऊन शोथ कमी होतो व व्रण रुजतो. स्वप्नभंगात पाल्याची गोळी तोंडात धरतात.\nसंस्कृत- काकाणन्तिका, काकणन्ती, काकादनी, गुंजा, चिरिहिण्टिका, रक्तिका\nहिंदी- गुंज, गुंजा, घुंगची, घुंघची, चिरमिटी, माषा, रति\nकानडी- गुंजा, मधुका, हागा,गुळगंती\nगुंजेचे झाड व पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ जुलै २०१७ रोजी २२:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news?start=24", "date_download": "2018-05-28T01:23:01Z", "digest": "sha1:FWSWWUTHKJR3VD4JO3EMXMQ6FHU4O3XX", "length": 9836, "nlines": 216, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Latest News - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n'सोबत' मधून उलगडणार एक तरल प्रेमकहाणी - २५ मेपासून प्रदर्शन\nप्रेम हा विषय आजवर हिंदी-मराठी चित्रपटांतून असंख्यवेळा हाताळलेला विषय आहे. तरीही, या विषयावर नवनवे चित्रपट तयार होतात. प्रेमाचे वेगळे कंगोरे, काळानुरूप बदलणाऱ्या नातेसंबंधांचा शोध या चित्रपटातून घेतला जातो. अशीच एक निरागस आणि तरल प्रेमकहाणी 'सोबत' या चित्रपटातून उलगडणार आहे. अल्पवयीन प्रेमाचा शोध हा चित्रपट घेणार आहे. कश्मिरा फिल्म्स प्रोडक्शन्स निर्मित, गुरुनाथ मिठबावकर यांची प्रस्तुती असलेला \"सोबत\" हा चित्रपट २५ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.\n'इपितर' ८ जून २०१८ ला प्रदर्शित होणार\nसाधी माणसं, ग्रामीण बाजाची भाषा आणि सशक्त कथानक हा चांगल्या मराठी सिनेमाचा गाभा मानला जातो. आणि असाचं एक सिनेमा जून महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ज्याचं नाव आहे इपितर. इपितर सिनेमाचं फस्ट लूक पोस्टर नुकतंच लाँच झालं आहे.\nराज्य पुरस्कारा मध्ये ‘मंत्र’ चा सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपट पुरस्काराने गौरव\nड्रीमबुक प्रॉडक्शन्सने वेदार्थ क्रिएशन्सच्या मदतीने तयार केलेल्या मराठी चित्रपट ‘मंत्र’ ने यंदाच्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात आपला ठसा उमटविला. राज्य पुरस्कारामध्ये सामाजिक विषय सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कारासाठी निर्माता संजय काटकर, दिग्दर्शक हर्षवर्धन आणि सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता म्हणून शुभंकर एकबोटे यांना पुरस्कार देण्यात आले.\n'राजा' चित्रपटातून उलगडणार त्रिकोणी प्रेमकथा\nप्रेम हा सिनेरसिकांइतकाच दिग्दर्शकांच्याही आवडीचा विषय. यामुळेच प्रेमावर आधारलेल्या सिनेमांची संख्या इतर सिनेमांच्या तुलनेत अधिक असून अशा सिनेमांना प्रेक्षकांचीही पसंती मिळत असते. ‘राजा’ या आगामी मराठी सिनेमाच्या निमित्ताने आजवर समोर न आलेले प्रेमातील नवे पैलू आपल्यासमोर येणार आहेत. दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांनी त्रिकोणी प्रेमकथेच्या माध्यमातून ‘राजा’ या सिनेमाची कथा सादर केली आहे. नवोदित अभिनेता सौरदीप कुमार या सिनेमात शीर्षक भूमिकेत असून, स्वरदा जोशी आणि निशिता पुरंदरे ‘राजा’ द्वारे प्रथमच रूपेरी पडद्यावर झळकणार आहेत. येत्या २५ मे ला ‘राजा’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\nसिनेमंत्र आणि सम्राज टॉकीज प्रस्तुत ‘माझा अगडबम’ ६ जुलै ला होणार प्रदर्शित\n‘सिनेमंत्र’ प्रॉडक्शनने नुकतीच ‘सम्राज टॉकीज’ या नव्या उद्यमाची घोषणा केली आहे. मनोरंजन, सर्जनशीलता आणि कला यांसारख्या क्षेत्रात मराठी साहित्याचे दर्जेदार प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे सम्राज टॉकीजचे मूळ उद्दीष्ट असून, त्या दिशेने पहिले पाउल उचलत सिनेमंत्र आणि सम्राज टॉकीज, ६ जुलै, २०१८ रोजी ‘माझा अगडबम’ हा मेगा बजेट चित्रपट प्रदर्शित करित आहेत.\nबिग बॉस च्या घरामधील ४२ वा दिवस - Eviction चं नाटक मेघा - सई डेन्जर झोनमध्ये\nअनेक महोत्सवांमध्ये गाजलेला \"लेथ जोशी\" १३ जुलैला होणार प्रदर्शित\nबिग बॉस च्या घरामधील ४१ वा दिवस - आज कोणाची शाळा घेणार महेश मांजरेकर\nगुलमोहरच्या आगामी ‘बोक्या सातबंडे’ कथेमधून प्रेक्षक अनुभवणार ९०च्या दशकातील सर्वात लाडके पात्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z90624002835/view", "date_download": "2018-05-28T01:29:30Z", "digest": "sha1:XPAHXMCCTL32T5HRMOBH5AVQSIFLKSON", "length": 14763, "nlines": 143, "source_domain": "www.transliteral.org", "title": "कार्तिक माहात्म्य - अध्याय २५", "raw_content": "\nगांवे, नद्या, समुद्र, देवदेवता किंवा अन्य नांवांची उत्पत्ती काय असेल नांवे कशी पडली असतील\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|कार्तिक माहात्म्य|\nकार्तिक माहात्म्य - अध्याय २५\nकार्तिक माहात्म्य वाचल्याने गतजन्मातील पापे नष्ट होतात.\nश्रीकृष्ण म्हणालेः- हे प्रिये सत्यभामे, याप्रमाणें नारदाचें भाषण ऐकून पृथुराजाच्या मनाला अद्भुत कथेबद्दल विस्मय व आनंद झाला. नंतर नारदाची उत्तम प्रकारे पूजा करुन त्यांना निरोप दिला ॥१॥\nत्या कारणाकरितां माघमास, कार्तिकेमास व एकदशी हीं तीन व्रतें मला फार प्रिय आहेत ॥२॥\nवनस्पतींत तुलसी, महिन्यांत कार्तिकमास, तिथींत एकादशी तिथी व क्षेत्रांत द्वारका हीं मला फार प्रिय आहेत ॥३॥\nइंद्रियनिग्रह करुन या तिहींचे जो सेवन करील तो मला जसा फार प्रिय होतो, तसा यज्ञादिकांनीं प्रिय होणार नाहीं ॥४॥\nया व्रतत्रयाचें सेवन करणाराला माझे कृपेनें पातकासंबंधी भय करण्याचें मुळींच कारण नाहीं ॥५॥\nसत्यभामा म्हणतेः-- हे नाथ तुम्ही जें दुसर्‍यानें दिलेल्या पुण्यानें कलहा मुक्तिला गेली असें सांगितले, हें मोठें आश्चर्यकारक आहे ॥६॥\nअसें सामर्थ्य ह्या कार्तिकमासाचें आहे म्हणून तुम्हाला तो प्रिय आहे कीं त्यांतील केवळ स्नानाच्या पुण्यानें पतिद्रोहादि पातकें गेलीं ॥७॥\nदुसर्‍यांना केलेलें पुण्य दिलें तर मिळतें, न दिलेलें पुण्य मिळण्याचा कांहीं मार्ग आहे कीं नाहीं तें सांगा ॥८॥\nश्रीकृष्ण म्हणालेः-- दुसर्‍यांनीं न दिलेलीं पुण्यपाताकें जशीं ज्या कर्मानी प्राप्त होतात तें तुला विस्तारानें सांगतों, श्रवण कर ॥९॥\nकृतादि तीन युगांमध्यें कर्म करणाराचे फलभागी क्रमानें देश, गांव व कुल हीं होतात, कलींत मात्र पापपुण्य करणारासच सुखदुःख फल भोगावें लागतें ॥१०॥\nसंसर्ग न करितां फल कसें प्राप्त होतें त्याची व्यवस्था सांगितली; आतां संसर्गापासून पाप पुण्य दुसर्‍यास कसें प्राप्त होतें तें ऐक ॥११॥\nएकत्र मैथुनानें, विवाहादि शरीरसंबंध केल्यानें, एकत्र पात्रांत भोजन केल्यानें, पुण्य पाप जें असेल त्याचें अर्ध फल प्राप्त होतें ॥१२॥\nअध्ययन शिकविल्याने, दुसर्‍याचें याज्ञिक केल्यानें व एका पंक्तीला जेवल्यानेंही, पापपुण्याचा चवथा भाग अप्रत्यक्ष पर्यायानें प्राप्त होतो ॥१३॥\nएका आसनावर बसल्यानें, एका यानांत बसल्यानें, अंगाला अंग लावल्यामुळे व दुसर्‍याचा उच्छास लागल्यानें त्याच्या पापपुण्याचा सहावा भाग प्राप्त होतो ॥१४॥\nस्पर्शास्पर्श केल्यानें, भाषण केल्यानें व दुसर्‍याची स्तुति केल्यानें, त्याच्या पापपुण्याचा दहावा भाग प्राप्त होतो ॥१५॥\nएकाद्याची भेट घेणें अथवा त्याच गोष्टी ऐकणें, व त्याचें स्वरुप मनांत आणणें यापासून त्याचे पापपुण्याचा शंभरावा हिस्सा प्राप्त होतो ॥१६॥\nजो दुसर्‍याची निंदा, कपट व धिक्कार करतो, तो आपलें पुण्य त्याला देतो व त्याचें पातक आपण घेतो ॥१७॥\nजो मनुष्य पुण्य करणाराची सेवा करितो तो त्याची स्त्री, चाकर किंवा शिष्य नसेल व सेवेप्रमाणें त्याला द्रव्य दिलें नसेल तर तोही सेवेच्या योग्यतेप्रमाणें पुण्य करणाराचें पुण्यांशाचा भागी होतो ॥१८॥१९॥\nएका पंक्तीला जेवणारांकरितां वाढलेल्या पात्रांचें जो उल्लंघन करील तो त्याला स्वपुण्याचा सहावा हिस्सा देईल ॥२०॥\nस्नानसंध्यादिक करीत असतां जो दुसर्‍याला स्पर्श करील किंवा त्याशीं भाषण करील, त्याला आपले कर्माच्या पुण्य़ाचा सहावा हिस्सा देईल ॥२१॥\nधर्मकृत्याकरतां जो दुसर्‍याजवळ द्रव्य मागतो व त्या द्रव्यानें जें धर्मकृत्य करितो त्या धर्मकृत्याचें सर्व पुण्य द्रव्य देणाराला मिळतें ॥२२॥\nदुसर्‍याचे द्रव्याचें हरण करुन जो पुण्यकर्म करितो त्याला द्रव्य चोरल्याचे पाप लागतें व पुण्यकर्माचें फल द्रव्याचे मालकाला मिळतें ॥२३॥\nदुसर्‍यांचे ऋण परत न देतां जो मरतो, त्याचें पुण्य द्रव्याचे मानाप्रमाणें त्या सावकाराला मिळतें ॥२४॥\nबुद्धि सांगणारा, अनुमोदन देणारा, साहित्य देणारा, बळ उत्पन्न करणारा हे पापपुण्याचा सहावा हिस्सा घेणारे आहेत ॥२५॥\nराजा आपल्या प्रजेच्या पापपुण्याचा सहावा हिस्सा घेतो ॥२६॥\nशिष्यापासून गुरु, स्त्रीपासून पति, पुत्रापासून बाप; तसें पतीपासून स्त्री हीं पुण्याचा अर्धा भाग घेतात. मात्र ती स्त्री पतीच्या मर्जीप्रमाणें वागणारी, पतीला संतोष देणारी असावी ॥२७॥\nदुसर्‍याकडून दानादिक पुण्यकर्म करविणाराचें पुण्य त्याचे ते करणारे चाकर किंवा पुत्र नसतील तर कर्त्याला सहावा भाग मिळतो ॥२८॥\nवृत्ति देणारा, वृत्ति भोगणाराच्या पुण्याचा सहावा भाग घेतो; मात्र तो त्यापासून आपली किंवा दुसर्‍याची सेवा करुन घेणारा नसावा ॥२९॥\nयाप्रमाणें दुसर्‍यांनी केलेलीं पापपुण्यें, त्यांनी दिलीं नाहींत तरी प्राप्त होतात; कलीमध्यें हा नियम नाहीं. पापपुण्य करणारा ज्याचा तो आपल्या कर्माचें फळ भोगितो ॥३०॥\nपूर्वी याविषयीं एक पुण्यकारक गोष्ट घडली ती तुला सांगतों ऐक. जी ऐकली असतां पुण्य व ज्ञान प्राप्त होतें ॥३१॥\nइति श्रीपद्मपुराणे कार्तिकमाहात्म्ये पंचविशोऽध्यायः ॥२५॥\nजपाची संख्या १०८ का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-22-april-2018/", "date_download": "2018-05-28T01:39:10Z", "digest": "sha1:LJB7JO5XQA4BS4KWGPG3UFEPLHREWB2H", "length": 9694, "nlines": 107, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 22 April 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(Maha Food) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात 120 जागांसाठी भरती\n(Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती निकाल\nB.Ed CET 2018 प्रवेशपत्र\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nपरराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज चार दिवसांच्या चीन दौर्यावर रवाना झाल्या. शांघाय सहकारी संघटना (एससीओ) च्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत त्या सहभागी होणार आहेत.\nभारत आणि फिनलंड यांनी म्युच्युअल ऍग्रीमेंट प्रोसीव्हर सिस्टिम (एमएपी) च्या अंतर्गत नोकियासोबत एक करार केला आहे. यामध्ये 1600 कोटी रुपयांचा जमाखर्च समावेश आहे.\nगृहमंत्री राजनाथसिंह यांनी केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेलीत अनेक प्रकल्प राबविले. हे प्रकल्प दादरा नगर हवेलीच्या पायाभूत सुविधाला प्रोत्साहन करतील आणि पर्यटन आणि औद्योगिक क्षेत्राच्या वाढीस मदत करतील.\nउपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी नवी दिल्ली येथे दोन दिवसीय सिव्हिल सर्व्हिसेस डे इव्हेंटचे उद्घाटन केले.\n2020 पर्यंत कॉमनवेल्थ देशांनी सायबर सुरक्षिततेवर कारवाई करण्यास सर्वसमत सहमती दर्शविली आहे.\nPrevious (TMC) टाटा मेमोरियल केंद्रात 142 जागांसाठी भरती\nNext (NALCO) नॅशनल एल्युमिनियम कंपनी लि. मध्ये 115 जागांसाठी भरती\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती\n• बँक ऑफ इंडिया 158 ऑफिसर (क्रेडिट) भरती प्रवेशपत्र\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती निकाल\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/asia-africa/", "date_download": "2018-05-28T00:54:25Z", "digest": "sha1:K6WB2F4F7VJMRHA2GRDHKOJ4GB7ZIDAJ", "length": 2653, "nlines": 43, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "Asia Africa – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसंपादकीय : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\nसरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nइतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत\nआशिया आफ्रिका विकास परिक्षेत्र- BRI ला पर्याय\nनुकतेच सप्टेंबरमध्ये जपानचे पंतप्रधान शिंजो अ‍ॅबे भरातभेटीवर येऊन गेले. त्यांच्या या भेटीत बुलेट ट्रेन व तत्सम अनेक विकाससंबंधी प्रकल्प व\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/ncp-protest-stopped-by-police-271250.html", "date_download": "2018-05-28T01:00:34Z", "digest": "sha1:VYHNYKBGST2OAGNSPN7WIPE63LS2PJJS", "length": 13615, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कळवा स्टेशनवर राष्ट्रवादी काँग्रेसचा रेलरोको पोलिसांनी 3 मिनिटात संपवला", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nकळवा स्टेशनवर राष्ट्रवादी काँग्रेसचा रेलरोको पोलिसांनी 3 मिनिटात संपवला\nसीएसटीकडे जाणारी लोकल कळव्याला थांबा आहे म्हणून थांबली आणि त्या लोकलसमोरच पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत रास्ता रोको केलं. पण पोलिसांनी त्यांना तात्काळ रुळांवरुन बाजूला हटवलं. कळवा इथे लोकल रोखल्या गेल्यास लोकल वाहतुकीचा मोठा खोळंबा होईल हे ठाणे पोलिसांनी आधीच ओळखलं होतं .\nकळवा, 03 ऑक्टोबर: एलफिन्स्टन इथल्या अपघाताचा निषेध करण्यासाठी कळवा इथलं राष्ट्रवादी काँग्रेसचं रेल रोको आंदोलनाची घोषणा केली होती. अवघ्या ३ मिनिटात संपवण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे.\nआज पोलिसांनी केलेली पूर्वतयारी चांगलीच कामाला आली आहे. सीएसटीकडे जाणारी लोकल कळव्याला थांबा आहे म्हणून थांबली आणि त्या लोकलसमोरच पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि आनंद परांजपे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत रास्ता रोको केलं. पण पोलिसांनी त्यांना तात्काळ रुळांवरुन बाजूला हटवलं. कळवा इथे लोकल रोखल्या गेल्यास लोकल वाहतुकीचा मोठा खोळंबा होईल हे ठाणे पोलिसांनी आधीच ओळखलं होतं आणि त्यानुसारच त्यांनी आपली व्यूहरचना आखली होती.\nया पक्षाचे बहुतांश कार्यकर्ते खारेगाव, विटावा आणि पारसिक बोगदा या परिसरातील असल्यानं पोलिसांनी कालच कोंबिग ऑपरेशन करुन अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. तसंच स्टेशच्या परिसरातही पोलिसांचा मोठा फौजफाटा असल्यानं कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात स्टेशन परिसरात पोचू शकले नाहीत. त्यामुळे जितेंद्र आव्हाड रेल रोको करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर पोहोचले तेव्हा त्यांच्यासोबत २५ ते ३० कार्यकर्तेच होते. आंदोलनकर्ते अवघ्या २ ते ३ मिनिटांत रेल्वे ट्रॅकवरुन बाजूला झाले.\nएकंदरीतच काय तर झाल्या प्रकारामुळे आंदोलनकर्ते आंदोलन झालं म्हणून खूश झाले, आंदोलन थोडक्यात आटोपलं म्हणून पोलीस आनंदी झाले आणि लोकलचा खोळंबा नाही म्हणून प्रवाश्यांनीही सुटकेचा निश्वास टाकला.मुंबईत शुक्रवारी झालेल्या चेंगराचेंगरीचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन राष्ट्रवादीने घोषित केलं होतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\nकोपरखैराण्याहून फिरायला गेलेल्या तिघांचा अलिबागच्या समुद्रात बुडून मृत्यू\nडोंबिवलीत 7 वर्षांच्या चिमुकल्याची लैंगिक अत्याचार करून हत्या, आरोपी मोकाट\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathizataka.blogspot.com/2011/01/blog-post_12.html", "date_download": "2018-05-28T00:59:30Z", "digest": "sha1:2QCMHPJAMMWZNER6O5T5SPAG6NFMUWJQ", "length": 4723, "nlines": 104, "source_domain": "marathizataka.blogspot.com", "title": "मराठी कविता ( marathi kavita ) - Assal Marathi Kavita,Vinod, Maratha histry, marathi movie, marathi natak, Marathi prem kavita ani etar marathi sahityacha sangrah", "raw_content": "\nतुझ्या आठवनिनी पापणी ओली केली ...\nकुठुन तरी मनात माझ्या तुझी आठवण आली,\nस्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ... ॥१॥\nआठवण तुझी नसानसांना धक्का देउन जाते,\nमन कधी प्रेमाचे कधी विरहाचे गीत गाते,\nरोजच्यासारखीच आठवण तुझी नवीन वाटून आली,\nस्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥२॥\nवारा तुझा स्पर्श बनून जवळ येतो माझ्या,\nक्षणात करतो आपल्या सा-या जुन्या आठवनी ताज्या,\nवा-यालाही घेउन श्वासावाटे काळजापर्यंत गेली,\nस्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥३॥\nघुसळून टाकलं मनं तिने जसं जमेल तसं,\nमलाच सुचेना तिला आता बाहेर काढू कसं,\nयाच विचारात दिवस गेला, संध्याकाळही झाली,\nस्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥३॥\nसंध्याकाळी वाटलं थोडं बरं वाटेल आता,\nमित्रांबरोबर बसून थोड्या टाकू म्हटलं टापा,\nचौपाटीवर गेल्यावर ती सांज डोळ्यापुढे आली,\nस्वस्थ कशी बसेल, तिने पापणी ओली केली ...॥३॥\nकिती पाहशील अंत आता, परतून ये लवकर,\nतुलाही ऐकू येत असेल माझ्या मनामधली घरघर,\nजाणवतय मला तुझीही अवस्था माझ्यासारखीच झाली,\nमाझ्या आठवणीने, तुझी सुद्धा पापणी ओली केली ...॥४॥\nअसं वाटतंय, तू मला विसरून जाणार...\nएकदा प्रेम करून बघायचंय.......\nतुझ्या आठवनिनी पापणी ओली केली ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android/?cat=26", "date_download": "2018-05-28T01:28:43Z", "digest": "sha1:3ZRIPWQVPS5AG4UCGPBOTSALEAXBGOUR", "length": 7659, "nlines": 243, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - सर्वोत्कृष्ट व्हिडिओ Android अॅप्स", "raw_content": "\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स सिम्बियन ऐप्स\nAndroid ऐप्स शैली व्हिडिओ\nसर्वोत्तम व्हिडिओ Android अॅप्स दर्शवित आहे:\nसर्वोत्कृष्ट व्हिडिओ अनुप्रयोग »\nनवीन आणि लोकप्रिय »\nसर्वाधिक या महिन्यात डाउनलोड »\nया महिन्यात रेटेड »\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स\nअँड्रॉइड अनुप्रयोग सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड OS मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Video player अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY वर अँड्रॉइड अॅप्स स्टोअर, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट विनामूल्य विनामूल्य पूर्ण आवृत्ती मोबाइल अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन एंड्रॉइड अॅप्सवर बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम सापडतील. आपल्या अँड्रॉइड OS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड अनुप्रयोग डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्याची, लोकप्रियतेनुसार अनुप्रयोगांची क्रमवारी लावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/raghav-jain-book-wall-1625419/", "date_download": "2018-05-28T01:37:54Z", "digest": "sha1:AKF7KPBGBV2INM5SZ4ASMZO7FPVLQJWU", "length": 13206, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "raghav jain book wall | ‘बुक’ वॉल | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nप्रेम या शब्दाचा अगदी योग्य अर्थ कोणी कधीच सांगू शकत नाही.\nतरुण वाचकांच्या मनात शिरून त्यांना आवडलेलं पुस्तक आणि त्यातला त्यांना भावलेला विचार तुमच्यापर्यंत पोहोचवणारं हे नवं सदर..\nप्रेम या शब्दाचा अगदी योग्य अर्थ कोणी कधीच सांगू शकत नाही. प्रेमावर कोणी भरभरून लिहितात तर कोणाला त्यावर तसं काही विशेष बोलायलाही आवडत नाही, परंतु एखाद दुसऱ्या व्यक्ती अशा असतात ज्यांना प्रेमात पडायला आवडतं, त्यावर लिहायला, बोलायला आणि त्यावर एका काल्पनिक वास्तवाचा आघार घेऊन शोध घ्यायलाही आवडतं. ‘प्रिन्सेस ब्राईड’ या पुस्तकातील विल्यम ग्लोडमॅन या लेखकाने लिहिली प्रेमावरची ‘शोध’ कथा मला प्रचंड आवडली आणि त्यातली ही ओळ मला सर्वात जास्त भावली. या ओळीत लेखकाने अगदी खोलात जाऊन आपल्या कल्पनाशक्तीला एका वेगळ्या वळणावर नेत मानवी मनातील प्रेमभावनेवर भाष्य केलंय. अंतरात्मा आणि निसर्ग यांना जोडणाऱ्या अदृश्य प्रेमाविषयी सांगणाऱ्या या ओळीत मृत्यूनंतर मातीचा देह असणाऱ्या माणसाचं मातीतच संपणं आणि तरीही त्या मातीशी जोडलेल्या आंतरआत्म्यात दडलेलं प्रेम न संपणं.. प्रेमाचं हे नातं वरवर न दिसणारं तरीही खोलवर रुजलेलं असंच असतं. देवाने आंतरआत्म्यात निर्माण केलेलं प्रेम हे आपल्याला जगण्याचं कारण देतं, हेतू देतं. आपण मात्र ते लक्षात घेत नाही, उलट स्वत:तच आनंद शोधण्यासाठी दिवसरात्र एक करतो. आणि तरीही प्रत्येकाला आपल्याच मनात असलेलं हे प्रेम, शांति मिळत नाही. त्यामुळे स्वत:च्याच आनंदशोधात मश्गूल होत आपण आपल्याच आयुष्याचं वाळवंट करतो, हे वास्तव आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न यात लेखकाने केला आहे.\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nपुस्तक – प्रिन्सेस ब्राईड\nलेखक – विल्यम ग्लोडमॅन \nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/kaasav/", "date_download": "2018-05-28T00:56:00Z", "digest": "sha1:BE5R2AEUHXGEIFEJIKUIK7XFVCTU7PKP", "length": 2578, "nlines": 43, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "Kaasav – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसंपादकीय : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\nसरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nइतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत\nनैराश्यावर भाष्य करणारा ‘कासव\nघेई ओढुनी संपूर्ण विषयातुनी इंद्रिये जसा कासव तो अंगे तेंव्हा प्रज्ञा स्थिरावली –गीताई कोण आहेस रे तू\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/t6718/", "date_download": "2018-05-28T01:18:19Z", "digest": "sha1:ORCPQGI57PDEGAXIBMATGRZP6BSOVN4D", "length": 3538, "nlines": 103, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-चहाचा कप", "raw_content": "\nआयुष्य थोडसच असावं पण आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं, आयुष्य थोडच जगावं पण जन्मोजन्मीच प्रेम मिळावं,\nप्रेम असं द्याव की घेणाऱ्‍याची ओँजळ अपुरी पडावी, मैत्री अशी असावी की स्वार्थाचही भानं नसावं,\nआयुष्य असं जगावं की मृत्यूनेही म्हणावं\n\"जग अजून थोडासा, मी येईन नंतर..\"\nपरंतु तुटल्यानंतर डोळ्यातले थेंबही गळतात सहजपणे,\nओघळलेले थेँब पुसता येतात सहजपणे...\nमग आठवणी का जात नाहीत सहजपणे....\nकारण त्या कोरलेल्या असतात, \"मनामध्ये नकळतपणे\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/!-10248/", "date_download": "2018-05-28T01:18:39Z", "digest": "sha1:W3YKU7UCYYXLRWQESQULG2IWAJITC4ZM", "length": 5674, "nlines": 120, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो ......!", "raw_content": "\nमी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो ......\nAuthor Topic: मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो ......\nमी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो ......\nमी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो ......\nतुझ्यासाठी मी क्षणक्षण झुरतो,\nकारण मी फक्त तुझ्यावर प्रेम करतो....\nरुसतो, रागावतो, हट्टहि करतो\nकुणी मनविनार नाही हे माहित असूनही कुणीतरी मनवेल हि वेडी आशा मनात धरतो .....\nतुलाही सोसाव लागू नये म्हणून जीवापाड प्रयत्न करतो...\nनासमज मी पण समजदार तू,\nमी तुझ्या मनाला, प्रेमाला किती समजतो......\nपण खरंच मि ........\nफक्त तुझ्याचसाठी अर्पण हि कविता करतो..\nकारण खरंच ग वेडे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो ......\nकारण खरंच ग वेडे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो .....\nमी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो ......\nRe: मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो ......\nकुणी मनविनार नाही हे माहित असूनही कुणीतरी मनवेल हि वेडी आशा मनात धरतो .....\nRe: मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो ......\nRe: मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो ......\nआवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध\nRe: मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो ......\nमस्त ह. पण खरच, कोण आहे रे दादा, 'ती'\nतु मला कवी बनविले...\nRe: मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो ......\nRe: मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो ......\nमला बनायचे होते IAS .........बनीन तेव्हा बनीन .......... पण हल्ली तिच्या प्रेमात कवी मात्र बनलोय ........ अन सांगतो तुम्हाला तिला मात्र या प्रेमाची काहीच किंमत नाही ..... तिच्यासाठी तिचा EGO खूप मोठा अन महत्वाचा आहे .....अगदी माझ्यापेक्षाही ...\nRe: मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो ......\nमी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/preranadai-kavita/t5691/", "date_download": "2018-05-28T00:57:39Z", "digest": "sha1:GUUPZXIRYMJXPNCK2FLGBQQ4W5CW4KFC", "length": 6400, "nlines": 149, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prernadayi Kavita | Motivational Kavita-थोडं जगून तर बघ...", "raw_content": "\nथोडं जगून तर बघ...\nमाझ्या कविता..मझ्या ह्रदयातली स्पंदनं.\nथोडं जगून तर बघ...\nस्वतच्या दुखात चूर असणं तर नेहमीचचं..\nकधीतरी इतरांची अनाम दुख अनुभवून बघ..\nस्वताला कधी आजमावून बघ..\nस्वताच्याच दुखात थोडं हसून बघ..\nजगणं विसरण्याइतकं आयुष्य स्वस्त नाही..\nअनमोल जीवनाला एक स्पर्श तर करुन बघ..\nसाद घालतील तुला गीत तुझेच..\nशब्द ज्यांचे कधी तू विसरली होतीस..\nजमेल सुरांची मैफल पुन्हा..\nस्वतामधला आवाज ऐकून तर बघ..\nपुन्हा रंग उजळून येतील..\nतूच अपुर्‍या सोड्लेल्या चित्राचे..\nकुंचले घेऊन ,थोडे रंग भरुन बघ..\nखुणाऊ लागेल मोकळे आकाश तुला..\nपुन्हा एकदा भरारी घेण्यासाठी..\nपायातल्या सगळ्या बेड्या तोडून टाक..\nबंधनं सगळी झुगारुन दे..\nतुझ्या पंखांना थोडं आत्मविश्वासाचं बळ देऊन बघ..\nनव्या वाटांवरचे निशिगंध फुलू लागतील..\nआठवणींच्या वाटेवर थोडं थांबून बघ..\nनवीन श्वास अंतरात भरुन तर बघ..\nजगता येण्यासारखं खुप आहे आणखी..\nथोडं चाकोरीबाहेर जाऊन तर बघ..\nस्वताला नवीन जन्म घेण्याची..\nएक संधी देऊन बघ....\nथोडं जगून तर बघ...\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: थोडं जगून तर बघ...\nमाझ्या कविता..मझ्या ह्रदयातली स्पंदनं.\nRe: थोडं जगून तर बघ...\nRe: थोडं जगून तर बघ...\nजगणं विसरण्याइतकं आयुष्य स्वस्त नाही..\nअनमोल जीवनाला एक स्पर्श तर करुन बघ..\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: थोडं जगून तर बघ...\nजगता येण्यासारखं खुप आहे आणखी..\nथोडं चाकोरीबाहेर जाऊन तर बघ..\nस्वताला नवीन जन्म घेण्याची..\nएक संधी देऊन बघ....\nRe: थोडं जगून तर बघ...\nRe: थोडं जगून तर बघ...\nRe: थोडं जगून तर बघ...\nसाद घालतील तुला गीत तुझेच..\nशब्द ज्यांचे कधी तू विसरली होतीस..\nजमेल सुरांची मैफल पुन्हा..\nस्वतामधला आवाज ऐकून तर बघ..\nRe: थोडं जगून तर बघ...\nसाद घालतील तुला गीत तुझेच..\nशब्द ज्यांचे कधी तू विसरली होतीस..\nजमेल सुरांची मैफल पुन्हा..\nस्वतामधला आवाज ऐकून तर बघ..\nथोडं जगून तर बघ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/oratory-competition-start-at-18-january-1180928/?SocialMedia", "date_download": "2018-05-28T01:26:42Z", "digest": "sha1:QUWM6JS5TKGUL7YAEPDV3Z5IUUXVZDKV", "length": 15417, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘वक्ता दशसहस्रेषु’ची पहिली फेरी १८ जानेवारीपासून पुण्यात | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\n‘वक्ता दशसहस्रेषु’ची पहिली फेरी १८ जानेवारीपासून पुण्यात\n‘वक्ता दशसहस्रेषु’ची पहिली फेरी १८ जानेवारीपासून पुण्यात\nराज्यभरातील महाविद्यालयांमधून ‘वक्ता दशसहस्रेषु’चा लौकिक जिंकण्यासाठी वाग्युद्धाला सुरुवात होणार आहे.\nजिद्द, उत्साह आणि जिंकण्याची ईर्षां गेल्या वर्षी ‘लोकसत्ता’ आयोजित ‘वक्ता दशसहस्रेषु’ या राज्यस्तरीय स्पर्धेच्या पहिल्याच पर्वात पाहायला मिळाली होती. स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाचे बिगुल वाजले असून नव्या वर्षांत प्राथमिक फेऱ्यांना सुरुवात होणार आहे. राज्यभरातील महाविद्यालयांमधून ‘वक्ता दशसहस्रेषु’चा लौकिक जिंकण्यासाठी वाग्युद्धाला सुरुवात होणार आहे.\nराज्यभरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधून उत्तम वक्ते देणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘वक्ता दशसहस्रेषु’ या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला १८ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. समाजात घडणाऱ्या घटनांवर तरुणाईच्या मनाची स्पंदने टिपणाऱ्या या स्पर्धेसाठी केवळ हुशारी उपयोगी ठरणार नाही तर हजरजबाबीपणा, एखाद्या घटनेचा चौफेर विचार करून नवे काही मांडण्याची तयारी अशा गुणांचा कस लागणार आहे. ही स्पर्धा राज्यभरातील आठ प्रमुख शहरांमधील महाविद्यालयांमधून घेण्यात येणार आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, पुणे, अहमदनगर, नागपूर आणि रत्नागिरी अशा आठ केंद्रांवर प्राथमिक फेरी पार पडणार आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला १८ जानेवारीपासून पुणे आणि औरंगाबाद येथून सुरुवात होणार आहे. त्यापाठोपाठ १९ जानेवारीला नाशिक, २१ जानेवारीला नागपूर, ठाणे आणि नगर येथे २३ जानेवारीला, तर मुंबई आणि रत्नागिरीत २४ जानेवारीला प्राथमिक फेरी होईल. विभागीय प्राथमिक फेरीतून निवडलेले स्पर्धक विभागीय अंतिम फे रीत दाखल होतील आणि अंतिम फेरीचे आव्हान पूर्ण करून पुढे येणाऱ्या प्रत्येक केंद्रातील एकेक विद्यार्थी असे आठ विद्यार्थी मुंबईत होणाऱ्या महाअंतिम फे रीत ‘वक्ता दशसहस्रेषु’साठी स्पर्धा करतील.\n‘वक्ता दशसहस्रेषु’ या स्पर्धेसाठीचे विषय हे अधिक आव्हानात्मक आणि विचार करायला लावणारे असतात. पहिल्या पर्वातील स्पर्धकांनी या विषयांना न्याय देण्याचा आपापल्या परीने चांगला प्रयत्न केला. आता दुसऱ्या पर्वात हे विषय अधिक रंगतदार असतील का याचे उत्तरही नवीन वर्षांच्या पहिल्याच आठवडय़ात स्पर्धकांना मिळणार आहे. ‘वक्ता दशसहस्रेषु’च्या प्राथमिक\nफे रीसाठी निश्चित झालेले विषय रविवार, ३ जानेवारीला ‘लोकसत्ता’तून प्रसिद्ध होतील. स्पर्धेसाठीचे प्रवेश अर्जही ‘लोकसत्ता’च्या https://www.loksatta.com/vaktrutvaspardha/entryform/ या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत. स्पर्धेचे अधिक तपशील https://www.loksatta.com/vaktrutva-spardha या संकेतस्थळावर पाहता येतील.\nविचार आणि वाणीचा आविष्कार\nखान्देश कन्या अर्चना राजपूत महाअंतिम फेरीत\nतरुणाईचा विचाररूपी सुसंवाद खेळीमेळीत अभिव्यक्त\nगीतकार संदीप खरे यांचा युवा वर्गास कानमंत्र\n‘धर्म आणि दहशतवादा’वर तरुणांची परखड मते\nविद्यार्थ्यांच्या अभ्यासपूर्ण वक्तृत्वाचा आविष्कार\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nरत्नागिरीत वक्तृत्व स्पर्धेचा उत्साह\nशुक्रवारपासून राज्यभर वक्तृत्व जागर\nविचार आणि वाणीचा आविष्कार\nखान्देश कन्या अर्चना राजपूत महाअंतिम फेरीत\nतरुणाईचा विचाररूपी सुसंवाद खेळीमेळीत अभिव्यक्त\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathizataka.blogspot.com/2017/11/blog-post_91.html", "date_download": "2018-05-28T01:28:10Z", "digest": "sha1:TPAIQL6KLZVCDSOUQ37NKDJX4DAX64YN", "length": 8063, "nlines": 177, "source_domain": "marathizataka.blogspot.com", "title": "मराठी कविता ( marathi kavita ) - Assal Marathi Kavita,Vinod, Maratha histry, marathi movie, marathi natak, Marathi prem kavita ani etar marathi sahityacha sangrah", "raw_content": "\nकातर वेळचा गार वारा,\nतुझी स्मृती घेऊन भेटतो,\nमिट्ट काळोख येता गारवा,\nपाऊस अलगद मनात दाटतो.\nजसे अतूट नाते असते पाऊस आणि छत्रीचे,\nतसेच काही नाते तुज माझ्या मैत्रीचे,\nपाऊस येतो आणि जातो\nसाथ छत्रीची असू दे असेच तो सांगतो.\nमी मुद्दामच छत्री आणत नाही,\nतू छत्रीत घेणार म्हणून.\nमला नेहमीच एक प्रश्न पडतो,\nमाझे तर ठीक आहे,\nपण हा कोणासाठी रडतो......\nतू दिलेल्या अश्रुना हिर्या सारखा जपेन,\nतुला माझ्या डोळ्यात दिसेल.\nहलकेच मला जाग आली,\nढग येतात पण पाऊस पडत नाही,\nआठवणी येतात पण चेहरा दिसत नाही,\nकाय मी बोलू तुला पुढे गाय मागे वासरू,\nसंग प्रिये मी तुला कसे विसरू.\nतू अस्स कशी पाहिलास कि वाटल,\nखरच पाऊस पडायला हवा,\nमी अंग चोरताना तुझा,\nधिटाईचा स्पर्श घडायला हवा.\nनसती उत्तरे द्यावी लागतात,\nपण वेड्यासारखं वागायला होत,\nपाऊस पडत असताना, तो मातीचा सुगंध,\nआणि गार गार वारा......\nमला नेहमीच आवडतात झेलायला,\nमुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा....\nआणि पाऊस पडत होता,\nसहज वर पहिले तर चक्क,\nमाझा वेडा चातक पक्षी इथे,\nओल्या तुझ्या त्या स्पर्शाला,\nमंद-मंद असा सुवास आहे,\nआजही आठवतोय तोच पाऊस,\nअडकलेला ज्या मध्ये माझा श्वास आहे.\nकाही थेंब तुझ्या ओठांवर थांबले.... :)\nमग क्षण भर मी पाहतच राहिलो...\nआणि आयुष्यात पहिल्यांदा मला थेंब व्हावेसे वाटले.... ;) <3\nमराठी उखाणे भाग १२\nमराठी उखाणे भाग ११\nमराठी उखाणे भाग १०\nमराठी उखाणे भाग ९\nमराठी उखाणे भाग ८\nमराठी उखाणे भाग ७\nमराठी उखाणे भाग ६\nमराठी उखाणे भाग 5\nमी दुनियेबरोबर \"लढु\" शकतो\nसमुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे\nजपून टाक पाउल ...\nविठुमाऊली तू माऊली जगाची\nब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले\nइंद्रायणी काठी, देवाची आळंदी\nदिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दत्तगुरूंचे ...\nआता तरी देवा मला पावशील का\nसर्वात उंच उडणारा पक्षी कोणता\nजीवनात अडचणी कितीही असो\nदुधाला\" दुखावलं तर \"दही\" बनत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-11-january-2018/", "date_download": "2018-05-28T01:30:35Z", "digest": "sha1:5LTIHNOC5CBTS5EW6JEQDI7FUWIH5HJD", "length": 12296, "nlines": 117, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 11 January 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(Maha Food) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात 120 जागांसाठी भरती\n(Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती निकाल\nB.Ed CET 2018 प्रवेशपत्र\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nमुंबई विभागातील मध्य रेल्वेवरील माटुंगा उपनगर स्टेशनने सर्व महिला कर्मचारी असलेल्या लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स 2018 मध्ये नमुद केले आहे.\nकॅब हेलिंग अॅप्लिकेशन ओला यांनी आयसीआयसीआय बँकेशी भागीदारी केली आहे ज्यामुळे ग्राहक आणि ड्रायव्हर भागीदारांना विविध सेवा पुरवल्या जातील.\nनवी दिल्लीतील पीआयओ संसदेच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने सिंगल ब्रॅँड रिटेल (एसबीआरटी) आणि बांधकाम विकासातील 100 टक्के विदेशी गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे.\nआधार क्रमांक धारकांच्या गोपनीयतेस आणि सुरक्षेला आणखी मजबूत करण्यासाठी ‘युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया’ (युआयडीएआय) ने ‘व्हर्च्युअल आयडी’ ची संकल्पना सुरू केली आहे.\nपेटीएम ने पेटीम मनी लिमिटेड नावाची एक नवीन संस्था स्थापन केली आहे जी गुंतवणूक आणि संपत्ती व्यवस्थापन उत्पादनांची ऑफर करेल आणि नवीन संस्थेमध्ये जवळजवळ 10 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करेल.\nप्रसिद्ध रॉकेट शास्त्रज्ञ शिवान के. यांची भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) चे 9 वे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी ए.एस.किरण कुमार यांची जागा घेतली.\nदक्षिण कोरिया आणि गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (जीसीसीआय) ने एका अधिकृत शिष्टमंडळाने गुजरात, पूर्व आशियाई देशांमध्ये उद्योग, ऑटोमोबाइल, डिफेन्स आणि टेक्सटाइल्स क्षेत्रांवर सहकार्य करार केला.\nव्यावसायिक खेळाडू आदित्य मेहता यांनी कोलकाता ओपन 2018 आंतरराष्ट्रीय स्नूकर चॅम्पियनशिप, राजधानी कोलकाता येथे जिंकली.\nआंचल ठाकूर ने फेडरेशन इंटरनॅशनल डी स्की (एफआयएस) द्वारा आयोजित अल्पाइन एजर 3200 कपमध्ये कांस्य पदक जिंकले आहे.\nPrevious (Canara Bank) कॅनरा बँकेत 450 जागांसाठी भरती\nNext Co-Optex मध्ये ‘असिस्टंट सेल्समन/असिस्टंट सेल्सवुमन’ पदांची भरती\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती\n• बँक ऑफ इंडिया 158 ऑफिसर (क्रेडिट) भरती प्रवेशपत्र\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती निकाल\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-live-wallpapers/?id=l1l2326", "date_download": "2018-05-28T01:13:01Z", "digest": "sha1:75PMIFI7MM2BT7TDOLFIAIF5NKWRA2G7", "length": 7387, "nlines": 148, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Teddy Valentine अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nथेट वॉलपेपर शैली उत्सव\nTeddy Valentine अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nतसेच अँड्रॉइड थेट वॉलपेपर वर\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nथेट वॉलपेपर अँड्रॉइड थीम Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Teddy Valentine अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड वॉलपेपरपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर स्टोअर वर, आपण शुल्क पूर्णपणे मुक्त कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला बर्याच इतर थेट वॉलपेपर आणि विविध शैलीचे थीम दिसतील, ज्यातून अब्जावधी आणि चित्रपटांवरील प्रेम आणि अँड्रॉइड थेट वॉलपेपर आपल्या अँड्रॉइड मोबाइल फोनवर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड, टॅबलेट किंवा संगणक. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 सर्वोत्कृष्ट लाइव्ह वॉलपेपर, Android, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/videsh/rukhmini-satalite-watch-on-china-dragan-264401.html", "date_download": "2018-05-28T00:59:45Z", "digest": "sha1:KJKWFBM42X2T33PSPSD4MTV5UJX2VCFS", "length": 14181, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चिनी ड्रॅगनच्या हालचालींवर 'रुख्मिणी'ची करडी नजर !", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nचिनी ड्रॅगनच्या हालचालींवर 'रुख्मिणी'ची करडी नजर \nसिक्कीमच्या सीमाभागात तणाव वाढव्याच्या पार्श्वभूमीवर भारतही सतर्क झालाय. भारतीय संरक्षण दलाचा अवकाशातील तिसरा डोळा अशी ओळख असलेल्या 'रुख्मिणी' उपग्रहाच्या मदतीने चिनी ड्रॅगनवर बारीक नजर ठेवली जातेय. रुख्मिणी उपग्रहाच्या सॅटलाईट कॅमेऱ्याने भारतीय समुद्राच्या हद्दीत एक चिनी युद्धनौकेची बारीक हालचाल टिपलीय.\nनवी दिल्ली, न्यूज 18, 5 जुलै: सिक्कीमच्या सीमाभागात तणाव वाढव्याच्या पार्श्वभूमीवर भारतही सतर्क झालाय. भारतीय संरक्षण दलाचा अवकाशातील तिसरा डोळा अशी ओळख असलेल्या 'रुख्मिणी' उपग्रहाच्या मदतीने चिनी ड्रॅगनवर बारीक नजर ठेवली जातेय. रुख्मिणी उपग्रहाच्या सॅटलाईट कॅमेऱ्याने भारतीय समुद्राच्या हद्दीत एक चिनी युद्धनौकेची बारीक हालचाल टिपलीय. हायवांग शियांग असं चिनी युद्धनौकेचं नाव असून ते सध्या भारतीय समुद्राच्या हद्दीच्या आसपास गस्त घालताना आढळून आलंय. चीनच्या या युद्धनौकेला भारतीय नौदलाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पाठवलं गेल्याचं बोललं जातंय.\nसिक्कीमच्या डाकलम सीमाभागात चिनी सैनिकांकडून रस्तेबांधणीसाठी घुसखोरीचा प्रयत्न होतोय पण भारतीय सैन्यदलाने चीनचे मनसुबे उधळून लावलेत. त्यामुळेच चीनच्या सरकारी वृत्तपत्रांमधून भारताला युद्धखोरीची धमकी दिली जातेय. म्हणूनच भारतानेही चीनच्या हालचालींवर आत्तापासूनच करडी नजर ठेवायला सुरूवात केलीय.\n'रुख्मिणी' उपग्रहाचं महत्व काय\nसंपर्क आणि देखरेख, ही दोन्ही कामं चोख करण्याची क्षमता असलेला जीसॅट-७ हा उपग्रह २९ सप्टेंबर २०१३ रोजी उपग्रहात सोडण्यात आला होता. २६२५ किलो वजनाच्या या उपग्रहाचं नाव रुक्मिणी असं आहे. हिंदी महासागराच्या विस्तीर्ण क्षेत्रात २००० किलोमीटरपर्यंतच्या टप्प्यात हा अवकाशातील डोळा लक्ष ठेवून असल्यानं नौदलाचं काम सोपं झालंय. युद्धनौका, पाणबुड्या, सागरी हवाई पाहणी विमानांच्या हालचाली, याबाबतचे अपडेट्स रुक्मिणीमुळे नौदलाला मिळत आहेत. अरबी समुद्रापासून बंगालच्या खाडीपर्यंत कोण काय हालचाली करतंय, हेही हा उपग्रह टिपतोय. रुक्मिणी उपग्रह पृथ्वीपासून ३६ हजार किलोमीटर अंतरावर आहे. २०१३ मध्ये ४ टन वजनाचा उपग्रह सोडणारा प्रक्षेपक भारताकडे नव्हता. त्यामुळे १८५ कोटी रुपये खर्च करून फ्रान्सच्या मदतीने जीसॅट-७ उपग्रह अवकाशात सोडण्यात आला होता. त्याचा मोठा फायदा नौदलाला होत आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/thane-municipal-corporation-action-on-75-illegal-residential-buildings-1631374/", "date_download": "2018-05-28T01:20:11Z", "digest": "sha1:LYIGCA2AFTYOVWNSCYXUO62VJKEWSGUO", "length": 18724, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "thane municipal corporation action on 75 illegal residential buildings | बेकायदा घरांना लाखोंचा दर | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nबेकायदा घरांना लाखोंचा दर\nबेकायदा घरांना लाखोंचा दर\n७५ निवासी बेकायदा इमारतींना टाळे ठोकण्याची कारवाई उशिरा का होईना जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nकशेळी, काल्हेरमध्ये अनधिकृत बांधकामांचे पेव\nठाणे महापालिका हद्दीलगत असलेल्या कशेळी आणि काल्हेर भागात उभ्या राहिलेल्या ७५ निवासी बेकायदा इमारतींना टाळे ठोकण्याची कारवाई उशिरा का होईना जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. मात्र या भागातील शेकडोंच्या संख्येने उभ्या राहिलेल्या इमारती अधिकृत भासवून लाखो रुपयांना विकल्या गेल्याने शेकडो ग्राहक नाडले गेल्याची भीती व्यक्त होत आहे.\nठाण्याच्या घोडबंदर भागात आडमार्गाला असलेल्या घरांचे दर प्रति चौरस फुटाला सात ते आठ हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. असे असताना कशेळी, काल्हेर, खारबाव परिसरात मेट्रोचे गाजर दाखवीत कोणतीही परवानगी नसलेल्या इमारतींमधून घरांची विक्री प्रति चौरस फुटास चार ते पाच हजार रुपयांनी होत असल्याचा प्रकार उघडकीस येऊ लागला आहे. सोमवारी यापैकी अशाच काही इमारतींना जिल्हा प्रशासनाने टाळे ठोकले. भिवंडी-नाशिक मार्गावर असलेल्या घरांच्या अधिकृत घरांचे दरही यापैकी काही घरांपेक्षा स्वस्त असल्याचे चित्र आहे.\nदरम्यान, या भागातील नवी शर्तीच्या जमिनींची हद्द निश्चित करण्यासाठी जागेची मोजणी करण्याचे काम मंगळवारी जिल्हा प्रशासनाने सुरू केले असून त्यात आणखी २० ते २५ अशा प्रकारच्या इमारती समोर येण्याची चिन्हे आहेत. या कारवाईमुळे कशेळी-काल्हेर भागात घरे खरेदी करणारे ग्राहक धास्तावल्याचे चित्र आहे. या भागातील खाडीकिनारी परिसराजवळ असलेल्या नव्या शर्तीच्या जमिनींवर मैत्री पार्क नावाचे गृहसंकुल उभारण्यात आले असून या गृहसंकुलामध्ये ७५ निवासी अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या आहेत. त्यापैकी काही इमारतींची बांधकामे पूर्ण झाली आहेत तर काही बांधकामे अपूर्णावस्थेत आहेत. या बेकायदा इमारतींना टाळे ठोकण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाने सोमवारपासून हाती घेतली आहे. या कारवाईत मंगळवारी इमारतींचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते. तसेच ज्या इमारती अपूर्ण अवस्थेत आहेत, त्यांची कागदपत्रे तपासून त्या जमीनदोस्त करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. तर उर्वरित ज्या इमारती बांधून पूर्ण झाल्या आहेत, त्या शासन जमा करण्याची कारवाई करण्यात येणार आहे, असे प्रांताधिकारी डॉ. संतोष थिटे यांनी सांगितले. तसेच या बांधकामासाठी ग्रामपंचायत, पालिका वा कुठल्याही स्थानिक प्राधिकरणाची परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे बेकायदा इमारती उभारणाऱ्या विकासकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे या भागातील नवी शर्तीच्या जमिनींची हद्द निश्चित करण्याचे काम सुरू असून त्यामध्ये आणखी २० ते २५ अशा बेकायदा इमारती पुढे येण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nएका घराला २५ लाख\nमैत्री पार्कमधील ‘त्या’ इमारती अधिकृत असल्याचे सांगत विकासकांनी त्यासंबंधीची कागदपत्रे दाखविल्यामुळे घराची खरेदी केल्याचा दावा ग्राहकांनी केला आहे. मात्र, या कारवाईच्या धक्क्यामुळे मन:स्थिती योग्य नसल्याचे सांगत ग्राहकांनी याविषयी अधिक बोलण्यास तसेच अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. चार हजार पाचशे रुपयांपासून पुढे प्रति चौरस फूट दराने सदनिकांची विक्री करण्यात आली असून ७५ इमारतींमधील ८० टक्के घरांची विक्री झाली आहे. या इमारतीमधील सदनिकांची चार हजार पाचशेपासून पुढे प्रति चौरस फूट या दराने विक्री झाल्याने पाचशे चौरस फुटाच्या एका सदनिकेची अंदाजे २२ ते २५ लाखांपर्यंत विक्री झाल्याचे सूत्रांकडून समजते.\nएमएमआरडीएकडे वर्ग करण्यात आलेल्या भिवंडीलगत असलेल्या गावांमध्ये खाडीकिनारी मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामे होत असल्याचे यापूर्वीही स्पष्ट झाले आहे. तिवरांची जंगले तोडून, मोकळ्या जमिनी बळकावून या भागात मोठय़ा इमारती उभ्या राहिल्या आहेत. यापैकी काही ठिकाणी ग्रामपंचायतींची परवानगी घेण्यात आली असली तरी खारबाव, कशेळी, काल्हेर यांसारख्या भागात बेकायदा नगरे उभी राहिल्याचे चित्र आहे. ठाण्यालगत बेकायदा वस्त्यांमधून झालेला हा कोटय़वधी रुपयांचा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?q=ultimate", "date_download": "2018-05-28T01:16:52Z", "digest": "sha1:V4SOU5Y67LMMXB5M3OHDN7CLTRUB5AGL", "length": 7600, "nlines": 198, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - ultimate अँड्रॉइड गेम", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली सर्व\nयासाठी शोध परिणाम: \"ultimate\"\nऐप्समध्ये शोधा किंवा थीम्स\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Logo Quiz Ultimate Expert गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/transparency/", "date_download": "2018-05-28T01:13:34Z", "digest": "sha1:KASVKUZO2NV2QWUZS2WYAX27YQ6PLCHG", "length": 2666, "nlines": 43, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "transparency – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसंपादकीय : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\nसरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nइतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत\nअलिकडील काळात काही निवडक अधिकार्‍यांच्या बदल्या वारंवार होताहेत, असं दिसून आलं आहे. यातून स्वच्छ आणि तडफदार कारभार करणार्‍या अधिकार्‍यांच्या सतत\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://sandhyavikas.blogspot.com/2009_05_24_archive.html", "date_download": "2018-05-28T01:29:44Z", "digest": "sha1:NMMZY2MH5GFO6VWVMARGELBVSWKBSXFL", "length": 37583, "nlines": 221, "source_domain": "sandhyavikas.blogspot.com", "title": "शब्दवेल....: 5/24/09 - 5/31/09", "raw_content": "\nमनाच्या प्रेमळ, कोमल रंगातून उतरलेली.. फुललेली.. सुगंधलेली गद्य-पद्यांची ही माझी शब्द फुले\nबुधवार, २७ मे, २००९\nसजली फुलली रास फुलांची\nसंध्या छेडते व्यथा मनाची\nकातर रात्र घायळ करी रे\nसांग सजणा येणार कधी रे\nजीवा जळवी वैशाख वणवा\nमृगजळ तो आहेच फसवा\nअश्रुतच काया चिंब ओली रे\nसांग सजणा येणार कधी रे\nप्रेम तराणे कानी गुणगुणावे\nबेभान धुंदीत स्वप्नी विहरावे\nमिसळू दे हा श्वास श्वासात रे\nसांग सजणा येणार कधी रे\nप्रीतीत हा दुरावा सोसवेना\nव्यथित मन कुठेच रमेना\nअसा मजवरी रुसू नको रे\nसांग सजणा येणार कधी रे\nPosted by दीपिका जोशी 'संध्या' at बुधवार, मे २७, २००९\nसोमवार, २५ मे, २००९\nबर्‍याच दिवसांनी आज लेखणी हातात घेतली आहे.\nगेल्या १० मे ला झालेल्या मातृदिना च्या निमित्याने आई बद्दलच लिहून आता लिखाणात नियमितता आणण्याचा सदैव प्रयत्न करत राहीन असं ठरवलंय तरी..बघू या....\nआधी आई बद्दल लिहून झालेच आहे पण तरी आई सदैव ध्यानी मनी असतेच त्यामुळे पुन्हा एकदा थोडे...\nमाझ्या आई ला जाऊन ४ वर्षे झालीत पण ह्यावेळी असा योगायोग होता की १० मे ला तिचा वाढदिवस व मातृदिवस पण. मागे वळून बघता वाटलं की आई ची सेवा करण्याची संधी आली पण अन गेली पण... कधी सेवा साध्य झाली कधी खंत राहीली. लग्नानंतर जी मी दुसर्‍या प्रांतात गेले ती दूर दूरच राहीले. दरवर्षी आमच्या येण्याची आतुरतेने वाट बघत बसणारी आई आज पण डोळ्यासमोर येते. नागपुर रेल्वे स्टेशनवर प्रत्येक वेळी आमच्या आगमनाच्या वेळी आनंदाने आम्हा दोघींचे पाणावलेले डोळे तर परततांना आता पुढे कधी याल...कधी भेटतील माझी नातवंडे ह्या विचाराने डोळ्यातील अश्रु पापण्यांपलीकडे लपवणारी आणि आई बाबांकडे खूप लाड करून घेऊन परतीच्या प्रवासाला निघालेली मी अश्रु गाळत असे. कारण तिच्यासारखी सहनशील कदाचित मी नसेन. मला अश्रु आवरणे शक्य होत नसे. जसे जसे वय वाढू लागले तशी ही सहनशक्ति तिची कमी होत जातांना दिसली. गळ्यात पडून रडणारी आई सामोरी येऊ लागली.\nआम्ही औरंगाबादला असतांना हे कुवैत ला आलेत आणि मी मुलांना घेऊन तिथेच राहीले. आमच्या आई कधी बरोबर असायच्या कधी कुठे गांवाला जायच्या. त्या ३ वर्षात जेंव्हा कधी मला कुवैत ला भेट द्यायची असायची तेंव्हा आई बाबा रुचिर शिशिर जवळ येऊन रहायचे. किती सारखे तिला गृहित धरले जायचे ह्याची खंत करावी तितकी थोडी आहे. त्यांचे खूप लाड करायचे. थोड्या दिवसांपुरते का होईना पण मुलांवर होणारी माझी...''हे खायलाच हवे..ते खायलाच हवे'' ही जबरदस्ती बंद व्हायची. त्यामुळे ते ही खुश. आज असं वाटतं तिच्यावर सगळी जबाबदारी टाकून मी जात असे...तिला होणार्‍या त्रासाची मी कधी पर्वाच केली नाही. कुवैतहून जे काही थोडे फार तिच्यासाठी नेले तर नको नकोच करायची. खरंच आई वडिलांची कधीच कसली अपेक्षा नसते. जेंव्हा मी परत यायचे तेंव्हा असं वाटायचं की तिच्या आवडीचे पदार्थ करून तिला खाऊ घालावे, गरम पोळी वाढावी...\nप्रत्येक वेळी तिला म्हणायचे की पुढच्यावेळी मी येईन तेंव्हा कुठ्ठे जाणार नाही...आपण खूप गप्पा मारू.. पण मला बाकी माझ्या संसाराच्या रहाटगाडग्यातून तिच्यासाठी वेळ काढायला कधी जमलेच नाही. जेंव्हा जेंव्हा मी तिला आवाज दिला तेंव्हा ती धावत आली पण कधी तिने मूकपणाने हाक मारली पण असेल, मला ऐकूच आली नाही. नातेवाईकांच्या गराड्यात जेंव्हा तिच्याकडे फक्त बॅग ठेवायला जायचे तेंव्हा तिच्या प्रेमभरल्या रागाकडे पण दुर्लक्षच केले गेले. असो...\nफक्त तिची एकच अपेक्षा असायची ती म्हणजे माझ्या दर आठवड्यात मिळणार्‍या पत्राची. आम्हा दोघींना इतकी हौस पत्र लिहीण्याची.. जो माझ्या मते फारच विरळा छंद असावा. किती सुख होते त्या पत्रांमधे हे शब्दात सांगणं कठिण. आज ती नाहीये पण त्या पत्रांच्या गठ्ठ्याच्या रुपाने तिच्याशी मी बोलत असते आणि ती माझ्याशी. कारण पत्रांमधे जावयाची बाजू घेऊन मला कधी रागवली आहे, मुलांसाठी कुठला उपदेश केला आहे, कधी समजूतीचे स्वर आहेत, प्रेमाने ओथंबलेली तर आहेतच आहेत. खूप आधार वाटतो ह्या सगळ्याचा मला. परदेशात एकटेपणा खूप आहे पण आमच्या आईंना व माझ्या आई ला १०-१२ दिवसांनी एकदा फोन करून आमचं बोलणं झालं की पुढच्या फोनपर्यंतचे दिवस आनंदात जायचे. आता ती पोकळी भरून कशी निघणार हल्ली कुटुंब आकुंचन पाऊ लागली आहेत. आणि सगळेच आपापल्या विश्वात रमणारे.\nकुठेतरी माहेर थोडे दूर गेल्यासारखे वाटतंय....आता मातृदिनीच काय सदैव ध्यानी मनी वसणार्‍या ह्या दोघीही आई आमच्यात नसल्यात तरी आमच्यातच आहेत हा विश्वास आहे.\nआपलेच सगळे माझ्या अवतीभवती\nतुजसम मजला दिसले कुणीच नाही\nभासले मी वेढलेली प्रेमवलयांत परी\nतुझ्या प्रेमाची त्या कणभर सर नाही\nजरी भिजले चिंब चिंब पावसांत मी\nतुझ्या स्पर्शाचा ओलावा त्यात नाही\nसुखदुःखात सगळेच माझ्या संगती\nपण नयनांच्या कडा ओलावत नाही\nआसवांनी भरू घातली माझी ओंजळ\nपुसण्या तव कधीच तू येणार नाही\nस्मिता- किती सुरेख लिहीले आहेस गं दीपिका...खरंच आईबद्दल लिहावे तितके कमीच असते नं...\nअंजला- अगदी मनाला स्पर्श करून गेले....आयुष्यातील उणींव जाणवली...\nPosted by दीपिका जोशी 'संध्या' at सोमवार, मे २५, २००९\nबाबा एकदा तरी पुन्हा याल ना......\nजेंव्हा माझी आई गेली तेंव्हा आम्ही तर खूपच काही गमवून बसलो होतो पण बाबांसाठी मनांत यायचं..त्यांच्या मनाची काय अवस्था असेल. ५ मे २००५ ला च त्यांच्या लग्नाचा ५० वा वाढदिवस साजरा केला होता. आणि लगेच १५ मे ला ती गेली. इतका ५० वर्षांचा सहवास, संगिनीच्या जाण्याचं दुःख काय ते कधी बाबा बोलून दाखवित नसत. किती विचारलं तरी अवाक्षर ही तोंडातून काढले नाही. पण तिचे असे निघून जाणे आणि तो त्यांना बसलेला धक्का... त्या धक्क्यातून ते कधी वर आलेच नाहीत हे मात्र खरं.\nडायबिटीस सारख्या रोगाने त्रस्त होतेच पण असं पण म्हणता येईल की त्यांनी डायबिटीस ला सुद्धा हरवले होते. एक अनोखे उदाहरणच म्हणता येईल. आम्हा मुलांना नेहमी काळजी वाटायची की ह्या डायबिटीस ने बाबांचं कसं होणार कारण कवडीचेही पथ्य पाणी मंजूर नव्हतं. आंबे खाऊ नका असं आम्ही म्हणत राहू आणि आम्ही त्यासाठी शिव्या खाव्या आणि त्यांनी खावा हापुस आंबा.... असंच सुरू राहिलं शेवटपर्यंत. जेंव्हा शुगर ४०० झाली व डॉक्टरकडे गेले तर डॉक्टरांनी काही म्हणायच्या आत ते म्हणत, ''माझी नॉर्मल शुगर इतकीच आहे हो...त्यामुळे मला काहीच त्रास नाही.''\nवयोपरतत्वे व आई च्या जाण्याने व नाही म्हणता डायबिटीस ने तब्येतीत खूप फरक पडला होता. वजन कमी होत चाललं होतं. गेल्या दिवाळीला आम्ही बर्‍याच वर्षांनी पुण्यात गेल्यामुळे ते खुश होते. दिवाळी सगळ्यांनी मिळून साजरी केली. नंतर लगेच काही तरी निमित्य होऊन पडलेत. मांडीचे हाड मोडले. ऑपरेशन झाले, रॉड घातला. पण डायबिटीस ला मात देऊन जखम तीन दिवसांत बरी झाली. रक्तदाब, डायबिटीस पण, व बाकी शरीर तसं सगळं ठीक सुरू (डायबिटीस ला २० वर्षे जोपासून इथपर्यंत चा प्रवास बघता व्यवस्थितच म्हणावं लागेल) .त्यामुळे डॉक्टर पण तसे आश्चर्यचकितच होत असत. जिथे डायबिटीस ने आईचे ह्रदय, एक किडनी, डोळे, पोटाचा त्रास..सगळंच सुरू होऊन त्यातच ती हरली होती, तिथे बाबांचं हे सगळंच चांगलं होतं. नाही म्हणायला थोडा पोटाचा त्रासच काय तो सुरू झाला होता पण त्या मानाने क्षुल्लकच..\nनोव्हेंबर मधे पायाचे ऑपरेशन झाल्यावर मी कुवैतला परतले. त्यावेळी नमस्कार केल्यावर मला म्हणले होते की पुन्हा आपली भेट होईल नं ग.... हे वाक्य ऐकून वाटलं की जीवनाची हार मानली होती त्यांनी व आता ह्यातुन बाबा तसे सावरायला तयार नव्हते. मनाने व शरीराने पण. झोपल्या झोपल्या सगळ्यांनाच होतात तसे बेडसोर होऊ लागलेत. अस्थिपंजर शरीर बघवत नव्हते. माझ्या भाऊ भावजयीने कष्टांची व सेवेची पराकाष्ठा केली पण १४ जानेवारीला रात्री आम्ही पूर्णपणे पोरके झालोत. ६ जानेवारीला त्यांचा ८१ वा वाढदिवस झाला होता, मी फोन केला पण त्यांना फोनवर बोलता येत नसल्यामुळे आमच्या शुभेच्छा सांगी-वांगीच त्यांच्यापर्यंत पोहोचल्यात.\nत्यात कहर म्हणजे इतक्या वर्षांत प्रथमच असं झालं की जेंव्हा बाबा गेल्याचा फोन आला तेंव्हा त्याच क्षणी इथून निघालो तर खरं पण जवळपास २४ तासांने हे नेहमीचे ३ तासांचे अंतर पार करता आले. व बाबा मला अभागीला शेवटचे दिसलेच नाहीत..पण तशी तर मी खूप भाग्यवान की बाबा माझेच बाबा होते..प्रेमळ... जीव लावणारे..दोघी नाती व दोन्ही नातवांवर अपार माया....कसे कसे त्यांना वर्णावे तेव्हढे कमीच...थोडे फार पुन्हा कधी....जानेवारी नंतर लगेच आत्ता एप्रिल मधे पुण्याला जायचा योग आला....घरांत तर खूपच बाबांची उणीव भासली.\nआज पितृदिनाच्या दिवशी माझ्या बाबांना ही मानवंदना...\nटाकता पाउले हळूच हात सोडत होता\nजीवनाची वाटचाल कशी, शिकवित होता\nपुढचा मार्ग पण तुम्हीच दाखवाया\nबाबा एकदा तरी पुन्हा याल ना\nबोलके हसरे तुम्ही किती आधी होतात\nवयापरत्वे अबोल असे का हो झालात\nपुन्हा अम्हा मुलांना तसेच हसवाया\nबाबा एकदा तरी पुन्हा याल ना\nध्यानी मनी स्वप्नी तुम्हीच असता\nपडद्याआड गेलात जसा लपंडाव खेळता\nएकच वेळा स्नेहाचा हात तो फिरवाया\nबाबा एकदा तरी पुन्हा याल ना\nदीपिका…… अगं किती सुरेख लिहिला आहेस लेख तुझ्या लेखातून तुमच्या दोघांच्या भावजीवनाचं फ़ार सुरेख वर्णन केलं आहेस गं तुझ्या लेखातून तुमच्या दोघांच्या भावजीवनाचं फ़ार सुरेख वर्णन केलं आहेस गं अतिशय हळवा आहे लेख \nदिपिका…..खरंच आई वडीलांचं नसणं विशेषत: मुलीचे म्हणजे माहेरचं तुटणं……मी अनुभवतेय ही परिस्थिती…… नंतरच्या आयुष्यात कितीही माणसं आली तरी ही उणीव कधीही भरून निघू शकत नाही.\nनमस्कार दीपिका, आत्ता माझ्या लक्षात आलं की कोण ही संध्या आणि कोण ही दीपिका.\nआपला ” माझे बाबा” हा पोस्ट मी वाचून माझ्या पत्नीला पण वाचून दाखवला होता.आणि दोघं अक्षरशः रडलो. एक तर मुलगी लिहीतेय-म्हणजे स्त्री आणि प्रेम हे एकाच नाण्याच्या दोन बाजू-आणि किती ते प्रेम आपल्या आईवडिलांवर\nमला वाटलं होतं की आमचीच मुलगी आमच्यावर एव्हडं प्रेम करणारी आहे.पण ते खोटं ठरलं. आणि ते तसं ठरलं हे बरंच झालं. कारण आपल्या आईवडिलांची जागा आम्ही कदापि जरी घेवू शकलो नाही तरी आम्हाला माधवी बरोबर दीपिका पण एक मुलगी मिळाली नव्हे तर आपल्या आईवडिलांवर इतकं उत्कट, प्रेम आणि त्यापुढे जावून, वडिलांना उद्देशून अंतःकरणापासून लिहीलेली ती कविता, “बाबा एकदां तरी तुम्ही याल ना” ही कविता वाचून क्षणभर, “माझे मरण पाहिले म्यां हेची डोळा”असंच वाटलं. म्हणतात ना, “वेदने नंतरच निर्मिती होते” हे खोटं नाही. निसर्गाचाच तो नियम आहे.\nमाझ्या लेखनाची आपण भरून भरून प्रशंसा करता पण, “आप भी कुछ कम नही” आपल्या दुःखातही दुसऱ्याला गुलाबाचं फूल पुढे करायला धजता. खरोखरंच आपल्या आईवडिलांचे हे संस्कार असावेत. मंगेश पाडगांवकर म्हणतात,\n“एक गोष्ट पक्की असते\nतिन्ही काळ नक्की असते\nतुमचं न माझं मन जुळतं\nत्या क्षणी दोघानाही गाणं कळतं”\nअगदी अगदी खरं आहे. आपले हे ही दिवस निघून जातील.\nतशी मी तुम्हाला मेल केलीच आहे…पण..इथे पण सांगते…आता तुमच्या अभिप्रायाने माझे डोळे पाणावलेत…\nPosted by दीपिका जोशी 'संध्या' at सोमवार, मे २५, २००९\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nमहाराष्ट्र दिनानिमित्य झालेल्या मंडळाच्या कार्यक्रमाला होऊन आठवडा झाला पण अजूनही आम्हा सगळ्यांमधे त्याचीच चर्चा जिकडे तिकडे आहे...ह्या वर्षी कुवैत महाराष्ट्र मंडळाच्या महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाची जेंव्हा रूपरेखा समजली तेंव्हापासूनच सगळेच १६ मे ची वाट बघू लागले होते. इमेल ने सगळ्यांना कळविण्यात आले होते की 'मैतर' हा कार्यक्रम होणार आहे. त्याच बरोबर कुवैत महाराष्ट्र मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशन होणार होतं. यंदा २६ वर्षे पूर्ण झालीत मंडळाला. ५-६ वर्षांपुर्वी स्मरणिकेचा प्रयत्न केला गेला होता पण एक-दोन वर्षांतच ते बंद झालं. मागच्या वर्षी पुन्हा सुरू झाले ते आता दरवर्षी सुरू राहीलच ह्यात शंका नाही.\n१६ मे चा कार्यक्रम होणार होणार...आणि इथल्या अमीर च्या १४ मे ला झालेल्या निधनाने सर्वत्र ३ दिवसांचा दुखवटा जाहीर झाला. आता कसं होणार.. कार्यक्रम होतो की नाही..पण मंडळाच्या कार्यकारी सदस्यांनी अथक प्रयत्न करून ह्या कार्यक्रमांत थोडा बदल करून शनिवार १७ मे ला दुपारी १२ वाजता ठरवला. कार्यकारी मंडळाबरोबरच भारतीय दूतावासाचे श्री भाटिया ह्यांचा मोलाचा सहभाग हा कार्यक्रम सफल करण्यात होता. ह्या सगळ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व धन्यवाद व्यक्त करायलाच हवेत.\n'मैतर' कार्यक्रमांत आपापल्या क्षेत्रातले सगळे हीरे च आहेत सुबोध भावे, शौनक अभिषेकी, शर्वरी जमेनिस, डॉ. सलील कुलकर्णी, संदीप खरे आणि बेला शेंडे. ह्या सगळ्या नांवातच आहे सगळं की वेगळ्याने त्यांच्या कलेची ओळख करून द्यायचीच गरज नाही. ह्या दिग्गजांची आपापली व्यस्तता आहे, त्यांनी सगळ्यांनीच एकाच वेळी तेव्हढा वेळ काढून बरोबर येणे आणि कार्यक्रम करणे हेच कौतुकास्पद आहे.\nकार्यक्रम थोडा उशीरा सुरू झाला खरा पण इतक्या छान कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघतांना हा असा उशीर कोणाला जाणवलाच नसेल. .. सुबोध भावे ह्यांनी सगळ्या मैतर सदस्यांची ओळख करून दिली व कार्यक्रमाला सुरूवात झाली. ह्या सगळ्या मैतरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले. काही अपरिहार्य कारणांमुळे भारतीय दूतावासाचे श्री भाटिया हे कार्यक्रम सुरू झाल्यावर पोहोचले त्यामुळे मधे ५ मिनिट कार्यक्रम थांबवून श्री भाटिया ह्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांचे खूप आभार मानण्यात आलेत.\nशौनक अभिषेकींच्या आवाजाची तर जादूच आणि बेला शेंडे चा मोहक अप्रतिम सुंदर आवाज... ह्या दोघांची सुरेल गाणी, सलील कुलकर्णी संदीप खरे.. आयुष्यावर बोलू काही ची जोडी..संदीप खरे चे कविता वाचन, शर्वरी चे नृत्य..तिच्या भराभर अति वेगाने त्या गिरक्या..थिरकणारी तिची पावले आणि सुबोध भावेचा किती सहज अभिनय..बिना ग्लिसरीन चे अभिनयात डोळ्यात पाणी येऊ शकते हे आम्ही सगळेच प्रत्यक्ष बघत होतो..सगळेच शहारले असणार... नजर खिळवून ठेवली होती सगळ्यांनीच..किती वाखाणावे तेव्हढे कमीच. सगळे एका जागी स्तब्ध बसलेले...कधी हे संपायलाच नकोय....मधे मधे होणारे विनोदी भाष्य...मस्करी आम्हा सगळ्यांना हसवत होतेच.\nमध्यांतरात गरम समोसे...थंड ताक... हवा असेल तर गरम चहा कॉफी.....सगळ्यांनी आस्वाद घेतला व कार्यक्रमाचा दूसरा भाग सुरू झाला. ह्या भागात तर अनपेक्षित असंच बघायला मिळालं. खूपच कौतुकास्पद.. सगळ्याच कलाकारांनी आपापल्या क्षेत्राच्या विपरीत सादरीकरण केलं. संदीप खरे, सलील कुलकर्णी, बेला शेंडे आणि शौनक अभिषेकी ह्यांनी अभिनयाचे छोटे छोटे प्रवेश उत्तम केलेत.. बरोबरच सुबोध भावे आणि शर्वरी ने म्हंटलेलं द्वंद्व गीताने पण रंगत वाढवली. डॉ सलील कुलकर्णींच्या इंग्लिश गाण्याने सगळेच डोलायला लागले होते. मज्जा आली.....बघता बघता साडे तीन तास संपलेत पण....महाराष्ट्र मंडळ सातत्याने चांगले कार्यक्रम देतच आलेय पण ह्या मैतर कार्यक्रमासाठी तर वेगळ्याने धन्यवाद द्यायलाच हवेत महाराष्ट्र मंडळाला...\nसगळेच कलाकार इथल्या आदरातिथ्याने भारावून गेलेत....कुवैत चा हा मराठी परिवार त्यांना आपलाच वाटला ह्यात सगळंच मिळालं नं आम्हा कुवैतकरांना...\nPosted by दीपिका जोशी 'संध्या' at सोमवार, मे २५, २००९\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nनमस्कार... आणि इथे स्वागत \nहसणे आणि हसवणे... जे समोर येईल त्यातुन आनंद शोधणे.. हिंडणे-फिरणे, मैत्रिणींमधे गप्पाष्टके करणे असे निरनिराळे छंद घेऊन इथपर्यंत आले आहे.\nमन मोकळे करावे... स्वतःला खुलवावे.. व्यक्त करावे हाच लेखनाचा उद्देश...\nतर भेटत राहू या....\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nआम्ही आईची जुळी बाळे.. रुचिर-शिशिर\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nछोट्या छोट्या गोष्टी (8)\nबाबा एकदा तरी पुन्हा याल ना......\nमहाजाल पर सुरेश चिपलूनकर (Suresh Chiplunkar)\nवॉटरमार्क थीम. TayaCho द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/aksharmanch/marathi-charoli/charoli-13/", "date_download": "2018-05-28T01:03:07Z", "digest": "sha1:MD7IHLBK6HZFHISSWIWHHT3OJJDHGPLU", "length": 5782, "nlines": 124, "source_domain": "www.marathimati.com", "title": "अर्थपूर्तीसाठी हेलपाटे लावणे - मराठी चारोळी | Arthapurtisathi Helpate Lavane - Marathi Charoli", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » विशेष » अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ » मराठी चारोळी » अर्थपूर्तीसाठी हेलपाटे लावणे\nलेखन: बाळासाहेव गवाणी-पाटील | प्रकाशन: संपादक मंडळ | २० जून २०११\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nआकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\nसर्व विभाग - दुवे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/death/", "date_download": "2018-05-28T01:10:09Z", "digest": "sha1:AEEVMSISXUC7FNZR5GGXD6BGVDZUKHMS", "length": 2592, "nlines": 43, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "death – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसंपादकीय : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\nसरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nइतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत\nरूप की रानी श्रीदेवी\nगेल्या पावसाळ्यात चेंबूरला एक महिला मॉर्निंग वॉकला चालली असताना तिच्या अंगावर नारळाचे झाड कोसळले आणि आसपासचे लोक धावले. त्यांनी तिला\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-245869.html", "date_download": "2018-05-28T01:04:17Z", "digest": "sha1:W6MWKJN4W6JPKBJXYJ3GJW5VVO3ALGHK", "length": 12099, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजपचा स्वबळाचा नारा, 512 उमेदवारांची यादी तयार", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nभाजपचा स्वबळाचा नारा, 512 उमेदवारांची यादी तयार\n21 जानेवारी : युती होईल तेव्हा होईल पण भाजपने आता स्वबळाचा नारा दिलाय. मुंबई भाजपची मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी 512 उमेदवारांची प्राथमिक यादी तयार झालीये. निवडणूक समितीनं तीन दिवस 20 तास बैठक घेऊन 512 नावे वॉर्डनिहाय चर्चा करून यादी तयार केलीय. अंतिम यादी तयार करण्याचे अधिकार मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांना देण्यात आले आहे.\nभाजपकडे 2500 इच्छुकांचे अर्ज आले होते. त्या पहिली चाळण लावून 1769 यादी करण्यात आली. त्या नावांचा विचार करून समितीने 512 नावांची यादी तयार केली. काल रात्री ३ वाजता समितीची बैठक संपली. प्रत्येक वॉर्डासाठी २ ते ३ उमेदवार शॉर्टलिस्ट करण्यात आलेत. युतीचा निर्णय झाल्यावर अंतिम यादी तयार होईल आणि शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीकडे पाठवण्यात येईल.\nतर दुसरीकडे आज युतीच्या चर्चेची आज डेडलाईन आहे. आज शेवटच्या दिवशी कोणताही चमत्कार होण्याची शक्यताही नाही आहे. त्यामुळे युती 'डेड' झाल्याची घोषणा कोण करतंय हेच आता पहावं लागणार आहे. आयबीएन लोकमतला सूत्रांकडून मिळालेल्या माहीती नुसार एकमेकांवर टीक न करता, फक्तं जागावाटप संदर्भात बैठक होणार असेल, तरच शिवसेना नेते युतीच्या बैठकीला तयार आहेत. असा निरोप भाजप नेत्यांना कळविण्यात आलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #आखाडापालिकांचाBJPmumbai election 2016shivsenaदेवेंद्र फडणवीसभाजपमुंबईशिवसेना\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sandhyavikas.blogspot.com/2011_01_16_archive.html", "date_download": "2018-05-28T01:29:01Z", "digest": "sha1:LWDU3UDJJUVQAUZTOYQTCT6BYLTXNENE", "length": 6331, "nlines": 124, "source_domain": "sandhyavikas.blogspot.com", "title": "शब्दवेल....: 1/16/11 - 1/23/11", "raw_content": "\nमनाच्या प्रेमळ, कोमल रंगातून उतरलेली.. फुललेली.. सुगंधलेली गद्य-पद्यांची ही माझी शब्द फुले\nशुक्रवार, २१ जानेवारी, २०११\nआली पुन्हा २१ जानेवारी....लग्नाला इतकी वर्षे झालीत ह्यावर विश्वासच बसत नाही. बरीच नाती नवीन निर्माण झालीत ह्या इतक्या वर्षात पण आमच्या नात्याची गुंफण अधिकाधिक गुंफत व वीण घट्ट होत गेलीय.... गतवर्षींचा कालपट आज नजरेसमोरून जातोय... जुन्या आठवणींत रमले... ह्या काव्यरूपी थोड्या आठवणी....\nमेहेंदी कशी खुळी रंगावी\nरातराणी सम रात्र गंधावी\nहोता साक्षीस रातीचा चांदवा\nप्रीतफुलांचा फुलला नव ताटवा\nहोती ती पहाटच गुलाबी ओली\nगर्द धुक्यात कुठे अवचितच विरली\nझाकून पापण्या नयनांत वसलो\nआसुसलेल्या मुक्त स्पर्शात जगलो\nथेंब टपोरे बोलले केसावरी\nसूर अमृती सजले ओठावरी\nकधी राग थोडा लटके रूसवे\nहोती पुन्हा नवनवीन आर्जवे\nलपू दर्पणी विसावू जरासे पुन्हा\nनवी साद घालू एकमेका पुन्हा\nसाकारावे आज नवस्वप्न पुन्हा\nजगावे त्याच वेडात आज पुन्हा\nPosted by दीपिका जोशी 'संध्या' at शुक्रवार, जानेवारी २१, २०११\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nनमस्कार... आणि इथे स्वागत \nहसणे आणि हसवणे... जे समोर येईल त्यातुन आनंद शोधणे.. हिंडणे-फिरणे, मैत्रिणींमधे गप्पाष्टके करणे असे निरनिराळे छंद घेऊन इथपर्यंत आले आहे.\nमन मोकळे करावे... स्वतःला खुलवावे.. व्यक्त करावे हाच लेखनाचा उद्देश...\nतर भेटत राहू या....\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nआम्ही आईची जुळी बाळे.. रुचिर-शिशिर\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nछोट्या छोट्या गोष्टी (8)\nमहाजाल पर सुरेश चिपलूनकर (Suresh Chiplunkar)\nवॉटरमार्क थीम. TayaCho द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/maha-shivratri-2018-how-to-worship-lord-shiva-puja-vidhi-1630941/", "date_download": "2018-05-28T01:39:03Z", "digest": "sha1:Q26Y3EL37BL2OL6N3R4A5OGUTTACGASM", "length": 13955, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Maha Shivaratri 2018: महाशिवरात्रीत अशी करा शिवाची उपासना | Maha Shivratri 2018 How To Worship Lord Shiva Puja Vidhi | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nMaha Shivaratri 2018: महाशिवरात्रीत अशी करा शिवाची उपासना\nMaha Shivaratri 2018: महाशिवरात्रीत अशी करा शिवाची उपासना\nया दिवशी व्रत करून भागवत शिवाची उपासना करतात\nउपासना तीन प्रकारे करावी: 'उपवास', 'पुजा' व 'जागरण'\nमाघ कृष्ण चर्तुदशी ही तिथी ‘महाशिवरात्री’ म्हणून ओळखली जाते. या दिवशी व्रत करून भागवत शिवाची उपासना करतात. पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्ग लोकीचा एक दिवस. सर्व जगातील प्राणीमात्राकडून निर्माण झालेले तमोगुण महादेव प्राशन करतात, फक्त महाशिवरात्रीच्या दिवशी ते विश्रांती घेतात. ही विश्रांती म्हणजे त्यांनी स्वत: साठी केलेली साधना होय. हा साधना काळ म्हणजे महाशिवरात्री अशी मान्यता आहे. त्रायोदशी आणि चर्तुदशी अशा दोनही एकभोक्त राहून उपवास करावा.\nशिव हे तमोगुणाचे प्रतिक दैवत आहे. या महाशिवरात्रीच्या काळात तमोगुणांचा अंगिकार शिव करत नाहीत, त्यामुळे तमोगुणांचा प्रभाव वाढतो. ह्याचा प्रभाव आपल्यावर येवू नये म्हणून आणि शिवतत्व आपल्याकडे आकृष्ट करून घेण्यासाठी महाशिवरात्रीच्या काळात उपासनेत रहावे. ही उपासना तीन प्रकारे करावी. ‘उपवास’, ‘पुजा’ व ‘जागरण’.\nरात्रीच्या चार प्रहराच्या काळात पूज्या कराव्यात. हे शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी उपवासात एक भोक्त व्हावे. पुजेत महादेवाच्या पिंडिवर अभिषेक करावा. बेल, पांढरी फुले, रुद्राक्ष अर्पण करावा. धोत्रा, आंबा यांची पत्री अर्पण करावी. भस्म अर्पण करावे. विश्वात वाढणा-या तमोगुणांपासून संरक्षण होण्याकरता ओम नम: शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करावा. तसेच वेगवेगळ्या प्रहर काळात मंत्र साधना करावी.\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nमहाशिवरात्री रात्री १२.१५ ते १. ०५ – ओम सोमाय नम: ,ओम शिवाय नम:\nबारा राशींची मंत्र उपासना\nमेष : ओम मणिमहेशा नम:\nवृषभ : ओम निर्जेश्वर नम:\nमिथुन : ओम बमलेहरी नम:\nकर्म : ओम जगपालनकर्ता नम:\nसिंह : ओम दक्षेश्वर नम:\nकन्या : ओम अमयंकर नम:\nतूळ : ओम नागाधिराज नम:\nवृश्चिक : ओम अनदि नम:\nधनू : ओम त्रिकालदर्शी नम:\nमकर : ओम त्रिपुनाशक नम:\nकुंभ : ओम बैजुनाथ नम:\nमीन : ओम जागेश्वर नम:\n– डॉ. योगेश मुळे\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://tivalyabavalya.wordpress.com/tag/%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2018-05-28T01:04:19Z", "digest": "sha1:DHTRX5XW57Y7L77VAYY6K55WBWORRD3P", "length": 14639, "nlines": 148, "source_domain": "tivalyabavalya.wordpress.com", "title": "ललित – टिवल्याबावल्या", "raw_content": "\nएक छोटसं, इवलसं, छान, तरतरीत, हिरवंगार रोपटं. नुकतच लावलेलं.\nत्याला जर वेळच्या वेळी चांगल खतं-पाणी घातलं, चांगली निगा राखली, वेळोवेळी तण काढले, अशी त्याची काळजी घेतली तर ते पण आपल्याला भरभरून देतं. हां, हे करायला कष्ट जरूर पडतात. पेशन्स लागतो, सातत्य लागतं. पण हे सगळं आवश्यकच असतं नाही का. इवलसं आहे ते. त्याची काळजी आपणच तर घेतली पाहिजे ना. आणि हे श्रम मुळीच वाया जात नाहीतं.\nत्या रोपट्याची हळूहळू निकोप वाढ होते. ते मस्त बहरतं, छान खुलतं, खूप खूप फुलतं. आपणही मग त्याच्याकडे पाहून खूश होतो, आपल्याला समाधान वाटतं.\nतरीही त्याची काळजी घेत रहावीच लागते पण आता ती काळजी घेणं आपोआप अंगवळणी पडतं, त्यात आनंद वाटतो आणि त्याचं करायला पूर्वीइतके श्रमदेखील पडत नाहितं कारण तेही चांगलं पाय रोवून उभं राहिलं असतं. आणि आता तेच आपल्याला सावली देऊ लागलेलं असतं.\nकोणत्याही नव्याने जोडलेल्या नात्याचंसुद्धा असचं असतं नाही का.\nत्याची दोन्ही बाजूंकडून चांगली जोपासणी केली गेली तर ते का नाही बहरणार.\nAuthor tivtivPosted on ऑक्टोबर 19, 2012 ऑक्टोबर 19, 2012 Categories ललितTags मराठीश्रेण्याललित2 टिप्पण्या एक इवलसं रोपटं… वर\nकौतुक … एकदम जादूई शब्द आहे ना. आणि त्याचा इफेक्ट पण जादूच्या कांडीसारखाच. सगळ्यांनाच आवडतं कौतुक. अगदी लहान मूलापासून ते आजी-आजोबांपर्यंत.. खरचं कोणी प्रशंसेचे दोन शब्द बोलले की कसं छान वाटतं ना, अंगावरून मोरपिस फिरल्यासारख.\nआणि कौतुक कशाचंही केलं जाऊ शकतं अगदी लहान सहान गोष्टींचंही. ते करण्यासाठीही फार काही मह्त्कष्ट पडतात असंही नाही. दोन चांगले शब्द बोलायला काहीच त्रास नसतो.\nमनुष्य स्वभावाचीही किती गंमत आहे ना. त्याला आपलं कौतूक केलेलं खूप खूप आवडतं, पण तेवढीच नावड असते दुसर्‍याच कौतूक करण्याची 🙂 काहींना नावडं असते तर काहींच्या गावीही नसतं की आवर्जून कुणाचं कौतूक करायला हवं.\nपण एकदा ही जादूची कांडी फिरवून तर पहा ना. खरचं जादू होते 🙂 तुम्हाला लगेच जाणवणार नाही कदाचित.. पण जादू नक्कीच होते. तुम्हाला एखादी गोष्ट आवडली, भावली तर त्याची लगेच पोच द्यायला शिका आणि तशी सवयच करून घ्या. खूप गरजेच आहे हे. कॉम्प्लिमेंट्स द्यायला आपण शिकलं पाहिजे असं वाटतं.\nआपलं काय होतं ना की एखादी गोष्ट आपल्याला नाही आवडली तर ती व्यक्त करण्याची kind of प्रतिक्षिप्त क्रियाच आपल्या हातून होत असते. तेच जर एखादी गोष्ट आपल्याला आवडली तर ते व्यक्त करायला मात्र आपण अळं-टळं करतो.\nआणि काही वेळा काय होतं की, काही काही गोष्टी चांगल्या होणं आपण गृहितच धरतो. त्यामुळे त्याबद्दल कॉम्प्लिमेंट्स देणं विसरूनच जातो. अगदी तुमच्या जवळच्या माणसांपासून सुरूवात करा. तुमच्या आई-बाबा-आजी-आजोबा-मुलं-मुली-पती/पत्नी यांना कॉम्प्लिमेंट्स द्या आणि बघा आपल्या छोट्या छोट्या गोष्टींनीसुद्धा आपणं दुसर्‍याला किती आनंद देऊ शकतो.\nलहान मुलांच्या बाबतीत तर कौतुक केलं जाणं खूपच महत्वाचं ठरतं, प्रेरणादायी ठरतं. ते त्यांच्यातल्या कलागुणांना फुलवण्याचं साधचं पण खूप परिणामकारक साधन आहे. त्यांच्या वाढीत कौतुकाचं खूप महत्त्व आहे. हे खरं आहे की नाही एखाद्या आईलाच विचारा. ती नक्की सांगेल.\nउदाहरणच द्यायचं झालं तर लहान मुलं नुकतीच रेघोट्या मारायला शिकत असतातं तेव्हा आपण काढलेल्या वाकड्या तिकड्या गिरगोट्या दाखवून ती म्हणतात, ‘हे बद आई, मी हत्ती तादला, जिलाफ तादला’ तेव्हा तूम्ही जर त्यांच कौतुक केलं आणि म्हंटलं की वा मस्तच हं कित्ती छान काढला आहेस तू हत्ती-जिराफ. की बघा कशी खूष होऊन जातात ही चिमुकली. तेव्हा त्यांना वेगवेगळे सोपे आकार काढायला शिकवायचे आणि जे काही गिरगटतील त्याचं कौतूक करायचं. असं केलं तर लवकरचं या रेघोट्यांपासून प्रगती करत करत तुम्ही शिकवलेले आकार बरेच बरे काढायला लागतात.\nतर असा आहे कौतुकाचा महिमा. लहानांपासून जेष्ठांपर्यंत सगळ्यांनाच सुखावणारे कौतुक. करून तर पहा कौतुक, बघा समोरचा किती आनंदतो. देऊन तर पहा कॉम्प्लिमेंट्स, बघा कशी कळी खुलते समोरच्या व्यक्तिची.\nAuthor tivtivPosted on मे 14, 2012 मे 15, 2012 Categories ललितTags कॉम्प्लिमेंट्सश्रेण्याकौतुकश्रेण्यामराठीश्रेण्याललित2 टिप्पण्या कौतुक वर\nतुम्हाला कशाबद्दल वाचायचं आहे\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nलहान मुलांसाठी (Kids Menu) (5)\nवाचालं तर वाचाल (Nice Read) (4)\nमला असं वाटतं की… (3)\nमला आवडलेल्या कविता (2)\nदिवे आगर – शांत, सुंदर आणि रम्य समुद्रकिनारा\nसुट्टीतले उपक्रम (की उपद्व्याप \nफिंगर प्रिंटिंग ग्रिटिंग कार्ड\nमिक्स वेज सूप (वेज पंचरत्न सूप)\nकाही पदार्थ बनवताना वापरायच्या सोप्या ट्रिक्स आणि टीप्स\nटिवल्याबावल्या वरचे सगळे लेख\nटिवल्याबावल्या वरचे सगळे लेख महिना निवडा जून 2015 (1) नोव्हेंबर 2014 (2) जून 2014 (2) मे 2014 (2) एप्रिल 2014 (2) फेब्रुवारी 2014 (2) जानेवारी 2014 (3) डिसेंबर 2013 (1) ऑक्टोबर 2013 (1) जुलै 2013 (2) जून 2013 (3) मे 2013 (4) मार्च 2013 (3) जानेवारी 2013 (1) डिसेंबर 2012 (1) नोव्हेंबर 2012 (2) ऑक्टोबर 2012 (5) सप्टेंबर 2012 (4) ऑगस्ट 2012 (3) जून 2012 (4) मे 2012 (10) एप्रिल 2012 (4) मार्च 2012 (3) फेब्रुवारी 2012 (4) मे 2011 (4)\nटिवल्याबावल्या ब्लॉगचा विजेट कोड\nLike टिवल्याबावल्या on Facebook\nLike टिवल्याबावल्या on Facebook\nदिवे आगर – शांत, सुंदर आणि रम्य समुद्रकिनारा\nसुट्टीतले उपक्रम (की उपद्व्याप \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/careervrutant-lekh-news/preparation-of-upsc-main-exam-1244108/", "date_download": "2018-05-28T01:32:46Z", "digest": "sha1:BIRLMDGYQOS4R3HENAPVYH7TTSQ7LPHC", "length": 24708, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "यूपीएससीची तयारी : यूपीएससी (मुख्य परीक्षा) सामान्य अध्ययन ३ – आर्थिक विकास | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nयूपीएससीची तयारी : यूपीएससी (मुख्य परीक्षा) सामान्य अध्ययन ३ – आर्थिक विकास\nयूपीएससीची तयारी : यूपीएससी (मुख्य परीक्षा) सामान्य अध्ययन ३ – आर्थिक विकास\nमागील लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन-पेपर ३ चे स्वरूप आणि व्याप्ती याची महत्त्वपूर्ण माहिती घेतलेली आहे.\nमागील लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन-पेपर ३ चे स्वरूप आणि व्याप्ती याची महत्त्वपूर्ण माहिती घेतलेली आहे. आजच्या याच संदर्भातील दुसऱ्या लेखांकामध्ये आर्थिक विकास या घटकातील भारतीय अर्थव्यवस्था आणि संबंधित मुद्दे; आर्थिक नियोजनाचे प्रकार व याची अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने नेमकी काय उपयुक्तता असते व त्याचे स्वरूप या मुद्दय़ांवर चर्चा करणार आहोत. याच्या जोडीला आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास या अर्थव्यवस्थेसंबंधी मूलभूत संकल्पनांची माहिती थोडक्यात घेणार आहोत. याचबरोबर या घटकावर गतवर्षीय मुख्य परीक्षेत कशा प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले होते व परीक्षाभिमुख अभ्यासाच्या दृष्टीने याची तयारी कशी करावी, याची चर्चा करणार आहोत.\nभारत स्वतंत्र झाल्याबरोबर केंद्र सरकारने देशातील विविध आर्थिक समस्या सोडवण्यासाठी आणि भारताचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी नियोजन पद्धती अवलंबली. त्यामध्ये समाजवादी आणि भांडवलशाही या दोन्ही तत्त्वांचा समावेश केला होता. अर्थात भारताने आर्थिक विकास साधण्यासाठी मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला होता. भारतातील आर्थिक नियोजन हे मुख्यत्वे पंचवार्षकि योजनांवर आधारलेले आहे, ज्याद्वारे दीर्घकालीन उद्देश साध्य करण्यावर भर देण्यात आलेला आहे. त्यामध्ये आर्थिक वृद्धी, स्थूल देशांतर्गत उत्पादन व दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन यात वाढ करणे, रोजगार उपलब्धता, समन्यायी वितरण, आधुनिकीकरण आणि स्वयंपूर्णता इत्यादी महत्त्वाच्या उद्दिष्टांचा समावेश आहे. याच्या जोडीला सरकारमार्फत काही अल्पकालीन उद्देशांची वेळोवेळी आखणी करण्यात येते. ते पंचवार्षकि योजनानिहाय उद्देश साध्य करण्यासाठी असतात. अर्थात दीर्घकालीन उद्देश आणि अल्पकालीन उद्देश हे परस्परपूरक असतात. थोडक्यात, अल्पकालीन उद्देश हे योजनानिहाय आखलेल्या धोरणांचा भाग असतात जे दीर्घकालीन उद्देश किंवा आर्थिक नियोजनाचे आखलेले उद्देश साध्य करण्यासाठी महत्त्वाचे असतात.\nभारतातील आर्थिक नियोजनांचे सामान्यत: दोन भागांमध्ये वर्गीकरण केले जाते- १९९१ पूर्वीचे आर्थिक नियोजन व १९९१ नंतरचे आर्थिक नियोजन. भारतातील आर्थिक नियोजन पद्धतीमध्ये १९९१ नंतर काही मूलभूत बदल करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये आर्थिक उदारीकरणाच्या तत्त्वांचा स्वीकार करण्यात आलेला आहे जो मुक्त अर्थव्यवस्थेच्या धोरणाचा पुरस्कार करणारा आहे. याचाच अर्थ अर्थव्यवस्थेवरील सरकारचे नियंत्रण कमी करून आर्थिक विकास अधिक गतीने साध्य करण्यासाठी पोषक वातावरण तयार करणे हा १९९१ नंतरच्या आर्थिक नियोजन नीतीचा मुख्य उद्देश राहिलेला आहे व यात केंद्र सरकारने स्वत:कडे नियामकाच्या ऐवजी साहाय्यकाची जबाबदारी घेतलेली आहे.\nआता आपण थोडक्यात आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन संकल्पनांचा आढावा घेऊ या. आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी या दोन महत्त्वाचा मूलभूत संकल्पना अर्थव्यवस्थेच्या आकलनासाठी महत्त्वाच्या असतात व त्यांचे नीट आकलन असल्याखेरीज या घटकाचा अभ्यास योग्य पद्धतीने करता येत नाही. कारण दररोज याविषयी वर्तमानपत्रांमधून काही ना काही माहिती प्रसिद्ध होत असते. पण या माहितीचा परीक्षेच्या दृष्टीने योग्य उपयोग करून घेण्यासाठी या संकल्पनांचे आकलन होणे गरजेचे आहे.\nयातील आर्थिक वृद्धी ही संकल्पना स्थूल देशांतर्गत उत्पादन, स्थूल राष्ट्रीय उत्पादन, दरडोई स्थूल देशांतर्गत उत्पादन, दरडोई निव्वळ देशांतर्गत उत्पादन आणि दरडोई निव्वळ राष्ट्रीय उत्पादन यांसारख्या संख्यात्मक पद्धतीने अर्थव्यवस्थेच्या वाढीची स्थिती दर्शवतात. थोडक्यात, शाश्वत पद्धतीने स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये होणारी वाढ हा आर्थिक वृद्धी या प्रक्रियेचा महत्त्वाचा पलू मानला जातो. आर्थिक विकास ही संकल्पना आर्थिक आणि सामाजिक प्रगतीची निर्देशक मानली जाते. आर्थिक विकास ही प्रक्रिया अर्थव्यवस्थेमधील भौतिक व कल्याणकारी विकासामध्ये होणारी सुधारणा स्पष्ट करते. ज्यामध्ये गरिबीचे निर्मूलन, साक्षरतेमध्ये होणारी वाढ, बेरोजगारीचे उच्चाटन आणि आर्थिक विषमता कमी करून आर्थिक समानता यांसारख्या गोष्टीमध्ये उत्तरोत्तर होणाऱ्या प्रगतीचा आलेख दर्शवते. थोडक्यात, आर्थिक विकास या प्रक्रियेची व्याप्ती आर्थिक वृद्धीपेक्षा मोठी आहे. आर्थिक विकास हा उत्पादनामध्ये होणाऱ्या वाढीव्यतिरिक्त उत्पादन रचनेमध्ये होणारे बदल व उत्पादनक्षमतेच्या आणि उपलब्ध साधनसंपत्तीच्या योग्य विभाजनाची माहिती देते व सामाजिक न्याय या तत्त्वाची सुनिश्चितता दर्शवते.\nउपरोक्त चच्रेतून असे स्पष्ट होईल की, यातील आर्थिक वृद्धी ही संकल्पना अर्थव्यवस्थेविषयी सामान्यत: संख्यात्मक चित्र दर्शवते आणि आर्थिक विकास ही संकल्पना अर्थव्यवस्थेविषयी संख्यात्मक व गुणात्मक या दोन्ही बाबींचे चित्र दर्शवते. अर्थात आर्थिक वृद्धीपेक्षा आर्थिक विकास या संकल्पनेचा परीघ मोठा आहे. त्यामध्ये आर्थिक व सामाजिक प्रगतीचे चित्र दिसून येते. याउलट आर्थिक वृद्धी ही संकल्पना अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग दर्शवते.\nआता आपण उपरोक्त चíचलेल्या घटकासाठी अभ्यासाचे नियोजन कसे करावे, तसेच यावर आत्तापर्यंत झालेल्या तीन मुख्य (२०१३-२०१५) परीक्षांमध्ये विचारण्यात आलेल्या प्रश्नांचा थोडक्यात परामर्श घेऊ. तसे पाहता हा घटक पारंपरिक स्वरूपाचा आहे. आतापर्यंत झालेल्या मुख्य परीक्षांपकी या घटकावर २०१५ च्या मुख्य परीक्षेमध्ये ‘अलीकडील काळात झालेल्या भारतातील आर्थिकवृद्धीच्या स्वरूपाचे वर्णन पुष्कळदा नोकरीविना होणारी वृद्धी असे केले जाते. याच्याशी तुम्ही सहमत आहात का तुमच्या उत्तराच्या समर्थनासाठी युक्तिवाद करा.’ हा एकमेव थेट प्रश्न विचारण्यात आलेला होता. या प्रश्नाच्या आकलनासाठी आर्थिक वृद्धी या संकल्पनेची सखोल माहिती असणे गरजेचे आहे, तसेच सरकारमार्फत वेळोवेळी जाहीर केल्या जाणाऱ्या याच्याशी संबंधित आकडेवारीचा आधार घेऊन युक्तिवाद करावा लागतो, ज्यामुळे प्रश्नाला अनुसरून योग्य उत्तर लिहिता येऊ शकते. या घटकाचा परीक्षेच्या दृष्टीने मूलभूत अभ्यास करण्यासाठी सर्वप्रथम ‘एनसीईआरटी’चे अकरावी आणि बारावी इयत्तेचे भारतीय आर्थिक विकास (Indian Economic Development) आणि Macro Economics या पुस्तकांचा वापर करावा. त्यानंतर या घटकाचा सखोल अभ्यास करण्यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेवरील मिश्रा आणि पुरी किंवा दत्त आणि सुंदरम अशा संदर्भग्रंथांचा वापर करावा.\nयापुढील लेखामध्ये या पेपरमध्ये नमूद केलेल्या आर्थिक विकासामधील सर्वसमावेशक वाढ व संबंधित मुद्दे या घटकाचा आढावा घेणार आहोत आणि या घटकाची तयारी कशी करावी, तसेच गतवर्षीय मुख्य परीक्षेत या घटकावर कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आलेले होते, याची एकत्रितपणे चर्चा करणार आहोत. (भाग पहिला)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; योगेश कुंबेजकर महाराष्ट्रातून पहिला\nयूपीएससीची तयारी : भारताचे परराष्ट्र धोरण\nमुन्नाभाई स्टाईलने कॉपी करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्याला अटक, IAS ऐवजी आरोपीचा शिक्का\nयूपीएससीची तयारी : यूपीएससी (मुख्य परीक्षा) सामान्य अध्ययन- ३ आर्थिक विकास\nयूपीएससीची तयारी : यूपीएससी (मुख्य परीक्षा) सामान्य अध्ययन ३ : स्वरूप आणि व्याप्ती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m340948", "date_download": "2018-05-28T01:30:24Z", "digest": "sha1:IEIV7TX6ENEGXKAQ26SRVP6C26AZJW7R", "length": 10791, "nlines": 257, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "स्वाक्षरी रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया रिंगटोनचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया रिंगटोनसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nजय श्री कृष्णा बासरी\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nश्री राम जय राम जय जय (मोररी बापू)\nफोन / ब्राउझर: LG-F310L\nलॅब पे आती है दुआ बांक तमन्ना मेरी\nइशा पावर को क्या नाम दोण अर्नव खुशा\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमुचो मम्बो (दलदलीचा प्रदेश)\nअमेरिकन पाई - सोंग\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर स्वाक्षरी रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/baramati-5-devotees-poisoned-in-mandhardevi-266033.html", "date_download": "2018-05-28T00:56:33Z", "digest": "sha1:24MNYLE23C43YP536EX2VBDOHS2RWRHX", "length": 12447, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मांढरदेवी प्रकरण : करणी काढण्यासाठी कुटुंब प्रमुखानेच पाजलं विष", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nमांढरदेवी प्रकरण : करणी काढण्यासाठी कुटुंब प्रमुखानेच पाजलं विष\n\"आपल्यावर करणी केली आहे ती काढण्या साठी विष्णुपंत चव्हाण याने एक प्रसाद दिला होता. देवदर्शना आधी हा प्रसाद पाण्यासोबत घेण्यास सांगितलं होतं.\"\n27 जुलै : मांढरदेवी गडावर आलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांना विषप्रयोग झाल्याचा प्रकार घडला. ही घातपात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख विष्णुपंत चव्हाण यांनीच हा प्रकार केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. या प्रकरणी विष्णुपंत चव्हाण ला ताब्यात घेण्यात आले आहे .\nबारामती मधील चव्हाण कुटुंब देवदर्शनासाठी साताऱ्यातील मांढरदेवला आले होते. आपल्यावर करणी केली आहे ती काढण्या साठी विष्णुपंत चव्हाण याने एक प्रसाद दिला होता. देवदर्शना आधी हा प्रसाद पाण्यासोबत घेण्यास सांगितलं होतं. वडिलांनी सांगितल्या प्रमाणे विष्णुपंतच्या आई मुक्ताबाई पत्नी सविता,मुलगा स्वप्नील दोन मुली तृप्ती, प्रतीक्षा यांनी तो प्रसाद घेतला. यानंतर त्यांना उलत्याचा त्रास होऊ लागल्यानंतर ज्या गाडीतून ते गेले होते. त्या ड्रायव्हर ने त्यांना वाई येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. मात्र तोपर्यंत स्वप्नील चा मृत्यू झाला होता. आणि बाकीच्या चार जणांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना सातारा जिल्हारुग्णालयात दाखल करण्यात आले.\nसध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र घडलेला प्रकारानंतर रात्री उशिरा विष्णुपंत चव्हाण ला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आणि पोलीस चौकशीत त्याने हा सगळा प्रकार पोलिसांना सांगितला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://atulrajoli.blogspot.com/2016/04/blog-post.html", "date_download": "2018-05-28T01:02:15Z", "digest": "sha1:J6AK4N52MKNGCURT54KHESL3CSMUM4XV", "length": 12285, "nlines": 207, "source_domain": "atulrajoli.blogspot.com", "title": "पुस्तका बाहेरील जग दाखवणारी शाळा ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE", "raw_content": "\nपुस्तका बाहेरील जग दाखवणारी शाळा\nजन्माला आलेलं प्रत्येक मुल हे लिओनार्दो दा विंची अथवा आईनस्टाईन यांच्या इतकेच प्रभावशाली असते. आपणास कदाचीत अविश्वसनिय वाटेल परंतु ही गोष्ट संशोधनाअंती सिद्ध झाली आहे. आपली चुकिची शिक्षणपद्धती, चाकोरीबद्ध विचारशैली त्याच्या वाढीच्या प्राथमिक वर्षात त्याचे केवळ खच्चीकरण करीत असते.\n\"सारी उम्र हम, मरमरके जी लिये;\nएक पल तो अब हमें जीने दो.. जीने दो\nगाजलेल्या 'थ्री इडीयटस्' चित्रपटातील हे गाणं पाहताना आजच्या युवा पिढीच्या दयनीय अवस्थेला अनूभवून जीव कासाविस होतो. दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांवर असलेले प्रचंड दडपण, पालकांच्या अपेक्षा, जीवघेणी स्पर्धा, गोंधळात टाकणारी अ‍ॅडमिशन पध्दत, शैक्षणिक संस्थांचे व्यावसायिकीकरण व भविष्याबाबतची अनिश्चितता असे आजचे विदारक चित्र युवा पिढीसमोर खुप मोठे प्रश्नचिंन्ह निर्माण करते. कोवळ्या वयामध्ये ह्या सर्व बाबींना तोंड देण्यासाठी आजची युवा पिढी खरोखरच मानसिक व बौधिकरित्या तेवढी सक्षम आहे का बहूतेक नाही. गेल्या वर्षभरातील विद्यार्थ्यांमधील आत्महत्येचे प्रमाण लक्षात घेता हे आपण मान्य केलेच पाहीजे. खास करुन दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे व परीक्षेचे एवढे जबरदस्त दडपण निर्माण होते कि ह्या मुलांचे संपुर्ण भविष्य त्यांनी परिक्षेत मिळविलेल्या मार्कांवरच अवलंबुन असते हे गृहीतच धरण्यात येते. ज्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी भविष्यामध्ये आपले करियर करणार आहे त्याचा निर्णय हा सर्वस्वी त्याने परीक्षेत मिळविलेल्या मार्कांवरच अवलंबून असतो. विद्यार्थ्याची कोणत्या क्षेत्रात आवड आहे बहूतेक नाही. गेल्या वर्षभरातील विद्यार्थ्यांमधील आत्महत्येचे प्रमाण लक्षात घेता हे आपण मान्य केलेच पाहीजे. खास करुन दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचे व परीक्षेचे एवढे जबरदस्त दडपण निर्माण होते कि ह्या मुलांचे संपुर्ण भविष्य त्यांनी परिक्षेत मिळविलेल्या मार्कांवरच अवलंबुन असते हे गृहीतच धरण्यात येते. ज्या क्षेत्रामध्ये विद्यार्थी भविष्यामध्ये आपले करियर करणार आहे त्याचा निर्णय हा सर्वस्वी त्याने परीक्षेत मिळविलेल्या मार्कांवरच अवलंबून असतो. विद्यार्थ्याची कोणत्या क्षेत्रात आवड आहे विद्यार्थ्याकडे कोणत्या विषयात योग्यता व कौशल्ये आहेत विद्यार्थ्याकडे कोणत्या विषयात योग्यता व कौशल्ये आहेत त्याची भविष्याबद्दलची संकल्पना काय आहे त्याची भविष्याबद्दलची संकल्पना काय आहे विद्यार्थ्याला काय बनायला आवडेल विद्यार्थ्याला काय बनायला आवडेल ह्या प्रश्नांचा बहूतांशपणे विचार केला जात नाही. आपल्या मुलाने किंवा मुलीने डॉक्टर अथवा इंजिनीयर झालं पाहीजे असा बहूतांश पालकांचा आग्रह असतो. हे कितपत योग्य आहे ह्या प्रश्नांचा बहूतांशपणे विचार केला जात नाही. आपल्या मुलाने किंवा मुलीने डॉक्टर अथवा इंजिनीयर झालं पाहीजे असा बहूतांश पालकांचा आग्रह असतो. हे कितपत योग्य आहे खरेतर विद्यार्थ्याला सुध्दा त्याचा स्वतःचा कल कोणत्या क्षेत्रात आहे हे कोवळ्या वयात सांगणे कठीणच असते, त्याचे कारण म्हणजे माहीतीचा व कौशल्य प्रदान शिक्षणाचा अभाव. रट्टा मारुन कोणत्या क्षेत्रात आपल्याला रस आहे हे कसे कळणार\nहे सगळं आपण पाहत आहोत, अनुभवत आहोत, आणि दुर्दैव हे कि आपण सगळे कळत-नकळत या चुकिच्या यंत्रणेचे भाग झालेलो आहोत. आज आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आक्रमक व आमुलाग्र अश्या बदलांची गरज आहे. आपल्याला आपल्या भावी पिढीला मानसिक व बौधिकरित्या सबळ बनवायचे असेल तर पुस्तकी ज्ञानाला व मार्कांना महत्त्व न देता त्यांची कौशल्ये व प्रवृत्ती या दोन महत्त्वाच्या अंगांवर काम करणे गरजेचे आहे. परंतु दुर्दैवाने ७५% पेक्षा जास्त शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना कौशल्य प्रदान शिक्षण जाणिवपुर्वकरित्या पुरवत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांची आवड्-निवड कळणे कठीण असते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात करियर निवडण्याबाबतचा गोंधळ नेहमीच जाणवतो.\nआजच्या युवा पिढीची ही गरज लक्षात घेता बॉर्न टू विन ने आठ वर्षापुर्वीच 'फ्युचर पाठशाला' ही कार्यशाळा राबवायला सुरुवात केली. उन्हाळी सुट्टीदरम्यान विद्यार्थ्यांना फ्युचर पाठशालाच्या कार्यशाळेद्वारे त्यांचे ध्येय ठरविण्यास मदत करणे, त्यांच्यातील सुप्त शक्तिचा ठाव घेण्यास मदत करणे, त्यांच्यात प्रवृत्तीमय बदल घडवून आणणे व आवश्यक तत्वांचे व कौशल्यांचे परिणामकारक प्रशिक्षण देणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख हेतु. फ्युचर पाठशाला प्रशिक्षणक्रमाद्वारे आत्तापर्यंत महाराष्ट्रातून ३५०० पेक्षा जास्त विद्यार्थी प्रशिक्षित झाले असुन ह्या उन्हाळी सुट्टीमध्ये देखिल ही कार्यशाळा मुंबईमध्ये दादरमध्ये राबवण्यात येणार आहे.\nअधिक माहीतीकरिता संपर्कः 9619465689, 7666426654\nपुस्तका बाहेरील जग दाखवणारी शाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-256541.html", "date_download": "2018-05-28T01:04:46Z", "digest": "sha1:EGAPOW3C2QFMALI3CMGQNVP23FY4NR7C", "length": 12829, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "माफीचा प्रश्नच नाही, शिवसेना खासदाराचा उद्दामपणा कायम", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nमाफीचा प्रश्नच नाही, शिवसेना खासदाराचा उद्दामपणा कायम\n24 मार्च : एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला चप्पलने बेदम मारहाण करणारे शिवसेनेचे खासदार रविंद्र गायकवाड यांचा उद्दामपणा अजूनही कायम आहे. \"मी का माफी मागू मी माफी मागणार नाही, पहिली एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याने माफी मागावी मग पुढे पाहू असे रविंद्र गायकवाड यांनी सांगितलं.\nगायकवाड यांनी काल (गुरूवारी) दिल्ली विमानतळावर एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला चपलेने मारहाण केली होती. त्यानंतर एअर इंडियाने रवींद्र गायकवाड यांना ब्लॅक लिस्टच्या यादीत टाकले आहे. तसेच गायकवाड यांच्यावर फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाईन्सने बंदी घातली आहे. त्यामुळे त्यांना आता जेट एअरवेज, इंडिगो, गो एअर, स्पाईसजेट आदी कंपन्यांच्या विमानातून प्रवास करता येणार नाही. असं असले तरी गायकवाड यांनी एअर इंडियाच्या या बंदीला भीक न घालण्याचा निर्णय घेतला आहे.\n'आज संध्याकाळी 4.15 वाजता गायकवाड यांची फ्लाईट आहे. माझे विमानाचे तिकीट बूक असल्याने मी प्रवास करणारच. त्यांनी मला अडवून दाखवावं,' असं आव्हान करतानाच 'माझा वकील माझ्या प्रकरणाचं पाहून घेईल,' असे गायकवाड म्हणाले. त्यामुळे संध्याकाळी 4 वाजता दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गायकवाड आणि विमानतळ प्रशासनादरम्यान पुन्हा वादावादी होण्याची चिन्हे आहेत.\nदरम्यान, मी शिवसेनेचा खासदार आहे, भाजपचा नाही, मला तक्रार करायची आहे, असं मी म्हणालो. पण कोण खासदार, मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगतो, अशा भाषेत संबंधित कर्मचाऱ्याने उद्धट भाषा वापरली. त्यानंतर मी उठून त्याची कॉलर धरली आणि त्याला २५ वेळा चपलाने मारले’’, अशी कबुली गायकवाड यांनी दिली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Ravindra Gaikwadshivsenaजेट एअररवींद्र गायकवाडशिवसेना\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/these-companies-will-have-the-responsibility-of-maintaining-the-historical-heritage-of-the-country-1575837/", "date_download": "2018-05-28T01:37:29Z", "digest": "sha1:AYG7AN6DRH74OJLV2RSQNETSZG55N2D2", "length": 12331, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "These companies will have the responsibility of maintaining the historical heritage of the country | देशातील ऐतिहासिक वारशांच्या देखभालीची जबाबदारी ‘या’ कंपन्यांकडे असणार | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nदेशातील ऐतिहासिक वारशांच्या देखभालीची जबाबदारी ‘या’ कंपन्यांकडे असणार\nदेशातील ऐतिहासिक वारशांच्या देखभालीची जबाबदारी ‘या’ कंपन्यांकडे असणार\nसरकारने ‘वारसा दत्तक योजने’ अंतर्गत नेमले 'स्मारक मित्र'\nपर्यटन मंत्रालयाच्या ‘वारसा दत्तक योजने’ अंतर्गत १४ स्मारकांच्या देखभालीसाठी ७ कंपन्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. दिल्लीत आयोजित ‘पर्यटन पर्व’ या उपक्रमात या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. भविष्यात या कंपन्या ‘स्मारक मित्र’ म्हणून कार्यरत राहणार आहेत.\nयात दिल्लीतील जंतरमंतरच्या देखभालीसाठी ‘एसबीआय फाऊंडेशन’चे नाव निश्चित करण्यात आले आहे. कोणार्क मधील सुप्रसिद्ध सुर्यमंदिर, भुवनेश्वरमधील राजा-राणी मंदिर आणि ओडिशामधील रत्नागिरी स्मारकाच्या देखभालीचे काम ‘टी. के. इंटरनॅशनल लिमिटेड’ला सोपवण्यात येणार आहे. कर्नाटक मधील हंपी, जम्मू-कश्मीर मधील लेह पॅलेस, दिल्लीतील कुतुबमिनार आणि महाराष्ट्रातील अजिंठा लेण्यांच्या देखभालीची जबाबदारी ‘यात्रा ऑनलाईन प्रा.लि.’कडे सोपवण्यात येणार आहे.\nकोचीमधील मत्तान चेरी पॅलेस संग्रहालय आणि दिल्लीतील सफदरगंज मशिदीची देखभाल ‘ट्रॅव्हल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’ करणार आहे. गंगोत्री मंदिर क्षेत्र आणि गोमुख तसेच जम्मू-कश्मीरमधील माऊंट स्टोकंग्रीच्या देखभालीची जबाबदारी ‘ॲडव्हेंचर टुर ऑपरेटर असोसिएशन ऑफ इंडिया’ करणार असून, दिल्लीतील अग्रसेन की बावलीची देखभाल ‘स्पेशल हॉलिडेज ट्रॅव्हल प्रा. लि.’ करणार आहे. दिल्लीमधील पुराना किला या वास्तुच्या देखभालीसाठी ‘एनबीसीसीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://sandhyavikas.blogspot.com/2010_04_11_archive.html", "date_download": "2018-05-28T01:29:19Z", "digest": "sha1:CC2TPLQUCBUAHQGJ5FHCAPBHZL5YRSOY", "length": 9366, "nlines": 139, "source_domain": "sandhyavikas.blogspot.com", "title": "शब्दवेल....: 4/11/10 - 4/18/10", "raw_content": "\nमनाच्या प्रेमळ, कोमल रंगातून उतरलेली.. फुललेली.. सुगंधलेली गद्य-पद्यांची ही माझी शब्द फुले\nशनिवार, १७ एप्रिल, २०१०\nविवाहबंधन वर्षगाठ... प्रेमाने भरलेले आशीश...\n१२ एप्रिल चा दिवस उजा़डला आणि गेल्या वर्षीचे हे दिवस मी जगू लागले. रुचिर शिशिर १२ एप्रिलला भारतात आले होते. १५ एप्रिल २००९ ला लग्नं झाले दोघांचे व आपापल्या राण्यांना घेऊन २५ एप्रिल ला अमेरिकेला रवाना झालेत.\nवर्ष कसे गेले खरंच कळलेच नाही. इंटरनेट मुळे सतत संपर्कात असल्यामुळे जरी दूर असले तरी वेबकॅम मुळे बघत होतो, माझ्या फिरक्यांनी त्यांना बेजार करणे माझे अगणित सुरू होते. बर्‍याच छान छान गोष्टी ह्या काळांत घडल्या... सुखावून गेल्यात. ऑगस्ट-सप्टेंबर मधे रुचिर-प्राची व शिशिर-लीनू ने आपापले मोठे बंगले घ्यायचे ठरवले... घेतलेत आणि ऑक्टोबर मधे वास्तुपूजा आणि दिवाळी साधून आम्ही अमेरिका गाठली व सगळेच एकमेकांना आनंद देऊन गेलो.\nनोव्हेंबर मधे अजून एक खुशखबरी कानांवर आली आणि मी मुलींच्या प्रेमात वेडी पुन्हा एकदा जानेवारी मधे तीन आठवड्याची अमेरिकेची फेरी करून आले. आता काळजी व कौतुकाने हे दिवस सरताहेत. आनंदोत्सवाच्या स्वागताची तयारी सुरू झालीच आहे... व त्याच्या प्रतिक्षेत आम्ही सगळेच आहोत...\nह्या सगळ्यांत वर्ष संपले आणि पुन्हा १५ एप्रिल चा दिवस उजाडला पण २०१० चा... एक जोडी हवाई ला आणि दूसरी जोडी न्यूयार्क-वॉशिंग्टन फिरायला गेले आहेत.. धम्माल करताहेत. १५ एप्रिल ला फोन ने शुभेच्छा देऊन झाल्याच आहेत पण तरीही..अशा हौशी व उत्साहाने भरलेल्या माझ्या राजाबेट्यांसाठी व त्यांना पुरेपूर साथ देणार्‍या माझ्या मुलींसाठी माझे प्रेम ह्या भेटकार्डात व्यक्त केले आहे.\nPosted by दीपिका जोशी 'संध्या' at शनिवार, एप्रिल १७, २०१०\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nरविवार, ११ एप्रिल, २०१०\nभाषा तिची न कळली\nकसे व्यक्त व्हावे आपण\nमाझी जीभ न वळली\nमी प्रेम फूल अर्पिले\nPosted by दीपिका जोशी 'संध्या' at रविवार, एप्रिल ११, २०१०\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nनमस्कार... आणि इथे स्वागत \nहसणे आणि हसवणे... जे समोर येईल त्यातुन आनंद शोधणे.. हिंडणे-फिरणे, मैत्रिणींमधे गप्पाष्टके करणे असे निरनिराळे छंद घेऊन इथपर्यंत आले आहे.\nमन मोकळे करावे... स्वतःला खुलवावे.. व्यक्त करावे हाच लेखनाचा उद्देश...\nतर भेटत राहू या....\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nआम्ही आईची जुळी बाळे.. रुचिर-शिशिर\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nछोट्या छोट्या गोष्टी (8)\nविवाहबंधन वर्षगाठ... प्रेमाने भरलेले आशीश... १२ ...\nमहाजाल पर सुरेश चिपलूनकर (Suresh Chiplunkar)\nवॉटरमार्क थीम. TayaCho द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/iran-usa/", "date_download": "2018-05-28T00:51:06Z", "digest": "sha1:UFY2TJJXX24WHIHRI4J7HWW3JNTQBNII", "length": 2714, "nlines": 43, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "Iran USA – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसंपादकीय : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\nसरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nइतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत\nइराण अणुकरार : वाद आणि वास्तव\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान गाजवलेल्या अनेक मुद्द्यांपैकी एक मुद्दा म्हणजे इराणसोबतचा अणुकरार. ओबामा प्रशासनावर टीका करताना\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://bronato.com/bronatonews240118/", "date_download": "2018-05-28T01:24:01Z", "digest": "sha1:JAJIMM5CKPQQTJLW5XYGHG4OM2MWNKTN", "length": 3996, "nlines": 81, "source_domain": "bronato.com", "title": "\"अहवाल\" या मराठी गझल संग्रहाचा प्रकाशन सोहळा - Bronato: eBook Publisher and Distributor (Kindle and Google Play Books)", "raw_content": "\nHome / BronatoNews / “अहवाल” या मराठी गझल संग्रहाचा प्रकाशन सोहळा\n“अहवाल” या मराठी गझल संग्रहाचा प्रकाशन सोहळा\nगोविंद नाईक, दत्तप्रसाद जोग, निर्मिती कोलते, निलेश गायधनी, प्रशांत वैद्य, राधिका फराटे, रेश्मा कारखानीस, विजय उतेकर, वैभव कुलकर्णी, शब्दांकित, संचिता कारखानीस, सानिका दशसहस्त्र, सुनील खांडेकर\nगझलकार प्रशांत वैद्य यांच्या “अहवाल” या मराठी गझल संग्रहाचा प्रकाशन सोहळा\nदि. २७ जानेवारी २०१८ रोजी सायंकाळी ५.०० वा . वैश्य समाज मंदिर हॉल, कासार हाट, कल्याण (प) येथे संपन्न होणार आहे.\nमा. श्री. राजेंद्रजी देवळेकर – महापौर, कल्याण डोंबिवली महानगरपालिका व इतर मान्यवर \n“शब्दांकित” डोंबिवली निर्मित मराठी गझल मुशायरा “गझल तुझी नि माझी” \nगोविंद नाईक, विजय उतेकर, वैभव कुलकर्णी, सुनील खांडेकर, राधिका फराटे, निर्मिती कोलते, संचिता कारखानीस, सानिका दशसहस्त्र, रेश्मा कारखानीस,\nनिवेदन : दत्तप्रसाद जोग\nनेपथ्य आणि संकल्पना – निलेश गायधनी\nनेपथ्य सहाय्य– गोविंद नाईक\nप्रकाशक – संवेदना प्रकाशन, पुणे\nनिमंत्रक – प्रज्ञा प्रशांत वैद्य\n‘क’ मुळे ठाणेकरांनी अनुभवाला एक वेगळा नायगावकरी काव्यानुभव\nसदाशिव टेटविलकरांची पुस्तके आता इंग्रजीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/151.html", "date_download": "2018-05-28T01:36:28Z", "digest": "sha1:ZMIT752NWGRTAIT6ZP7DMA5YGZJEFGYH", "length": 39144, "nlines": 295, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "हनुमान जयंती - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > राष्ट्र आणि संस्कृती > सण, धार्मिक उत्सव व व्रते > हनुमान जयंती\nमित्रांनो, आज आपण दूरचित्रवाणीवर अनेक मालिका पहातो. त्यात शक्तीमानसारखे एखादे काल्पनिक पात्र दाखवले जाते. ते पाहून आपल्याला वाटते की, आपणही असे शक्तीमान व्हावे. अनेक मुले अशा पात्रांना खरे समजून तशी कृती करण्याचाही प्रयत्न करतात; पण हे सर्व खोटे आणि काल्पनिक असते. यापेक्षा आपल्या देवता पुष्कळ शक्तीमान आणि सर्वार्थाने आदर्श आहेत. मारुतिराया पुष्कळ शक्तीमान होता. त्याने केवळ एका हातावर द्रोणागिरी पर्वत उचलला, तसेच समुद्रावरून उड्डाण करून लंकेत प्रवेश केला. मित्रांनो, आपल्याला अशा सर्वशक्तीमान हनुमानासारखे व्हायला आवडेल कि खोटे पात्र असलेल्या शक्तीमान आणि स्पायडरमॅनसारखे व्हावेसे वाटेल \nआपल्या मनात प्रश्‍न आला असेल की, हनुमान एवढा शक्तीमान कसा याचे उत्तर म्हणजे हनुमानाने श्रीरामाची भक्ती केली. भक्तीनेच शक्ती मिळते. भक्ती केली, तर आपणसुद्धा मारुतिरायासारखे शक्तीमान होऊ. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वशक्तीमान आणि महापराक्रमी व्हावेसे वाटते ना याचे उत्तर म्हणजे हनुमानाने श्रीरामाची भक्ती केली. भक्तीनेच शक्ती मिळते. भक्ती केली, तर आपणसुद्धा मारुतिरायासारखे शक्तीमान होऊ. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वशक्तीमान आणि महापराक्रमी व्हावेसे वाटते ना आपणही मारुतिरायाचा आदर्श समोर ठेवून राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करण्यास सिद्ध होऊ. आज आपण हनुमान जयंतीच्या निमित्ताने सर्वशक्तीमान हनुमानाचा जन्म आणि इतर माहिती समजून घेऊ, तसेच कोणत्या गुणांमुळे तो श्रीरामाचा आवडता आणि परमभक्त झाला, हेही पाहू.\n१. मारुतीच्या जन्माचा इतिहास आणि त्याला हनुमान असे नाव मिळण्याचे कारण\nराजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला होता. त्या यज्ञातून अग्नीदेव प्रसन्न झाला आणि त्यांनी दशरथाच्या राण्यांना पायस, म्हणजेच खिरीचा प्रसाद दिला. दशरथ राजाच्या राण्यांप्रमाणेच तपश्‍चर्या करणार्‍या अंजनीला म्हणजे मारुतिरायाच्या आईलाही हा प्रसाद मिळाला. त्यामुळे अंजनीला मारुतिरायासारखा पुत्र लाभला. त्या दिवशी चैत्र पौर्णिमा होती. तो दिवस हनुमान जयंती म्हणून साजरा केला जातो. मारुतिरायाने जन्मतःच उगवता सूर्य पाहिला आणि त्याला ते फळ आहे, असे वाटून त्याने सूर्याच्या दिशेने उड्डाण केले. त्या वेळी सूर्याला गिळण्यासाठी राहू आला होता. इंद्रदेवाला मारुति राहूच आहे, असे वाटले आणि त्याने मारुतीच्या दिशेने वज्र फेकले. ते मारुतिरायाच्या हनुवटीला लागले आणि त्याची हनुवटी छाटली गेली. तेव्हापासून त्याला हनुमान हे नाव पडले.\n२. कार्य आणि वैशिष्ट्ये\n२ अ. महापराक्रमी : हनुमंताने जंबू, माली, अक्ष, धूम्राक्ष, निकुंभ या मोठमोठ्या विरांचा नाश केला. त्याने रावणालासुद्धा बेशुद्ध केले. समुद्रावरून उड्डाण करून लंकादहन केले आणि द्रोणागिरी पर्वतही उचलून आणला. मित्रांनो, या सर्व गोष्टींवरून आपल्याला मारुतिराया किती महापराक्रमी होता, हे लक्षात आले असेल.\n२ आ. निस्सीम भक्त : मित्रांनो, मारुतिराया केवळ पराक्रमी नव्हता, तर रामाचा भक्तही होता. देवासाठी प्राण देण्याची त्याची सिद्धता होती. तो सतत देवाचे नामस्मरण करत असे. देवाच्या नामातच शक्ती आहे, हे त्याला ठाऊक होते. आपणही सतत नामस्मरण करून देवाचे भक्त होऊया अन् देवाची शक्ती मिळवूया. मारुतिरायाला देवाच्या सेवेपुढे सर्व तुच्छ वाटत असे. असा भक्तच देवाला आवडतो. आपणही त्याच्यासारखे भक्त होण्याचा प्रयत्न करायला हवा.\n२ इ. अखंड साधना : युद्ध चालू असतांना मारुतिराया थोडावेळ बाजूला जाऊन ध्यान लावे आणि प्रत्येक क्षणाला देवाचे स्मरण करत असे.\n२ ई. बुद्धीमान : मारुतिरायाला सर्व व्याकरणसूत्रे ठाऊक होती. त्याला अकरावा व्याकरणकार मानले जाते. तो एवढा बुद्धीमान कसा मित्रांनो, जे भक्ती करतात, त्यांची बुद्धी सात्त्विक होते. आजपासून आपणही मारुतिसारखी भक्ती करून बुद्धीमान होऊया \n२ उ. जितेंद्रिय : मारुतीचे आपल्या इंद्रियांवर नियंत्रण होते. तो सीतेच्या शोधासाठी लंकेत गेला. तेथे त्याने राक्षस कुलातील अनेक स्त्रिया पाहिल्या; पण एकाही स्त्रीविषयी त्याच्या मनात कोणताच वाईट विचार क्षणभरसुद्धा आला नाही; कारण त्याने आपल्या सर्व विकारांवर नियंत्रण मिळवले होते. मित्रांनो, देवाची भक्ती करणारा खरा भक्तच आपल्या विकारांवर, म्हणजेच वाईट विचारांवर नियंत्रण मिळवतो. तो विकारांच्या आहारी जात नाही. आज आपण पुष्कळ शिक्षण घेतो; पण आपले विकार जात नाहीत. याचे कारण आपण देवभक्त नाही.\n२ ऊ. भाषणकलेत निपुण असणारा : मारुति उत्तम वक्ता होता. त्याने रावणाच्या दरबारात भाषण केल्यावर सारा दरबार थक्क झाला.\nमित्रांनो, वरील सर्व गुण आपल्यात येण्यासाठी आपण मारुतीला प्रार्थना करूया, हे मारुतिराया, आम्हाला तुझ्यासारखी भक्ती करण्याची शक्ती आणि बुद्धी दे. तुझे सर्व गुण आमच्यात येण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न होऊ देत, हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे.\n३. मारुतीच्या मूर्तीचा रंग शेंदरी असण्याचे आणि त्याला शेंदूर लावण्याचे कारण\n३ अ. प्रभु श्रीरामावरील निस्सीम भक्तीचे प्रतीक म्हणून सर्वांगाला शेंदूर लावणे : मारुतीचा रंग शेंदरी असण्याविषयी एक गोष्ट आहे. एकदा सीतेने स्नानानंतर कपाळाला शेंदूर लावला. तेव्हा हनुमानाने त्याचे कारण विचारले. सीता म्हणाली, रामाचे आयुष्य वाढावे; म्हणून मी शेंदूर लावते. मित्रांनो, मारुतिराया रामाचा निस्सीम भक्त होता. तो म्हणाला, माझ्या स्वामींचे आयुष्य याने वाढणार असेल, तर मी सर्व अंगालाच शेंदूर लावतो. असे म्हणून त्याने स्वतःच्या पूर्ण अंगाला शेंदूर लावला. हे प्रभु श्रीरामाला समजल्यावर तो प्रसन्न झाला आणि म्हणाला, मारुतिराया, तुझ्यासारखा माझा अन्य कुणीच भक्त नाही. तेव्हापासून मारुतीचा रंग शेंदरी आहे.\n३ आ. मारुतीला शेंदूर लावणे आणि तेल वाहणे : हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असतांना भरताने त्याला बाण मारला. तेव्हा त्याच्या पायाला दुखापत झाली आणि ती शेंदूर आणि तेल लावल्यामुळे बरी झाली, त्यामुळे हनुमानाला शेंदूर वाहतात आणि तेल लावतात.\n४ अ. प्रताप मारुति : एका हातात द्रोणागिरी पर्वत आणि दुसर्‍या हातात गदा, असे याचे रूप असते. यातून मारुतीची सर्वशक्तीमानता पहायला मिळते.\n४ आ. दासमारुति : श्रीरामापुढे हात जोडून उभा असलेला, मस्तक झुकलेले आणि शेपटी भूमीवर रुळलेली, असे याचे रूप आहे. यातून हनुमान किती नम्र आहे, हे आपण शिकायचे आहे.\n४ इ. वीरमारुति : हा सतत लढण्याच्या पवित्र्यात उभा असतो. आपणही याच्यासारखे अन्यायाच्या विरोधात लढले पाहिजे. हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपण निश्‍चय करूया की, आम्ही अन्यायाविरुद्ध लढायला मारुतीप्रमाणे सिद्ध राहू.\n४ ई. पंचमुखी मारुति : आपण पुष्कळ ठिकाणी पंचमुखी मारुतीच्या मूर्ती पहातो. गरुड, वराह, हयग्रीव, सिंह आणि कपिमुख अशी मूर्तीची मुखे असतात. पंचमुखीचा अर्थ आहे, पाच दिशांचे रक्षण करणारा. मारुति पूर्व, पश्‍चिम, दक्षिण, उत्तर आणि ऊर्ध्व या पाच दिशांचे रक्षण करतो.\nमारुतीच्या पूजाविधीत शेंदूर ,तेल आणि रुईची पाने वापरतात; कारण या वस्तूंमध्ये महर्लोकापर्यंतची देवतांची शक्ती आकर्षित करण्याची क्षमता अधिक असते.\nआता आपण हनुमान जयंतीला करावयाच्या पूजाविधीची शास्त्रीय माहिती देणारा दृकश्राव्यपट (व्हिडिआे) पाहूया.\n​६. पूजा करतांना करावयाच्या कृती\nअ. मारुतीला अनामिकेने (करंगळीच्या जवळील बोट) शेंदूर लावावा.\nआ. त्याला रुईची पाने आणि फुले पाच किंवा पाचच्या पटीत वहावीत.\nइ. मारुतीला केवडा, चमेली किंवा अंबर यांच्या २ उदबत्त्या घेऊन ओवाळावे.\nउ. पाच किंवा पाचच्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात.\nऊ. समर्थ रामदास स्वामींनी रामाचा तेरा कोटी जप केल्यावर त्यांच्यासमोर मारूति प्रकट झाला आणि त्याने सांगितले, या स्तोत्राचे भक्तीपूर्ण पठण करणारा निर्भय होईल. मित्रांनो, आपणही हनुमान जयंतीच्या निमित्ताने प्रतिदिन मारुतिस्तोत्राचे पठण करण्याचा निश्‍चय करूया.\n७. सर्वशक्तीमान आणि महापराक्रमी देवतेचे म्हणजे हनुमानाचे होणारे विडंबन रोखा \n७ अ. हनुमानाचे चित्र असलेला पुठ्ठा (पॅड) वापरू नका : काही मुले परीक्षेला जातांना हनुमानाचे चित्र असलेला पुठ्ठा वापरतात. यांतून आपण देवतेचा अपमान करतो. मित्रांनो, आपण असा अपमान करायचा का : काही मुले परीक्षेला जातांना हनुमानाचे चित्र असलेला पुठ्ठा वापरतात. यांतून आपण देवतेचा अपमान करतो. मित्रांनो, आपण असा अपमान करायचा का असे करणे पाप असल्याने आपण ते करायला नको आणि आपल्या मित्रांनाही ते करण्यापासून रोखूया. यामुळे आपल्यावर हनुमानाची कृपा होईल.\n७ आ. हनुमानाचे चित्र असलेले टी शर्ट घालणे बंद करा : काही मुले हनुमानाचे चित्र असलेले शर्ट घालतात. हेसुद्धा आपल्या देवतेचे विडंबन आहे. ते आपण रोखायला हवे. टी शर्ट धुतांना तो चुरगळला जातो आणि आपण तो कुठेही काढून ठेवतो. यांतून देवतेचा अपमान होतो. असे करणे पाप आहे, हे लक्षात ठेवा.\nमित्रांनो, आपल्या आदर्श आणि सर्वशक्तीमान अशा देवतांचे विडंबन आपण सहन करायचे का नाही ना तर आजपासून आपण हनुमानाचे होणारे विडंबन रोखण्याचा प्रयत्न करूया आणि कुणी करत असेल, तर त्यालाही समजून सांगूया.\nआज आपल्याला मारुतिरायाविषयीची माहिती समजली, त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूया आणि यातील प्रत्येक कृती आचरणात येण्यासाठी मारुतिरायाकडे शक्ती मागूया.\n– श्री. राजेंद्र पावसकर (गुरुजी), पनवेल.\nमारुतिस्तोत्र ऐकण्यासाठी येथे क्लिक करा \nमारुतिची आरती ऐकण्यासाठी येथे क्लिक करा \nजय जय महाराष्ट्र माझा …\nविद्यार्थी मित्रांनो, गणेशचतुर्थीच्या काळात श्री गणेशाची उपासना करा \nमित्रांनो, नववर्ष गुढीपाडव्यालाच साजरा करा \nगुढीपाडव्याचे शुभेच्छा पत्र पाठवा \nगुढीपाडव्याचे शुभेच्छा पत्र पाठवा \nBrowse Catrgories Select Category Marathi Katha – बोधप्रद गोष्टी (180) अन्य बालगोष्टी | कथा | Marathi Stories | Katha (41) ऋषीमुनी (3) गुरु-शिष्य (14) देवता (24) श्री गणेशाच्या गोष्टी (3) श्रीरामाच्या गोष्टी (2) हनुमानाच्या गाेष्टी (3) बोधप्रद लघुकथा (19) अन्य लघुकथा (9) तेजस्वी राजांच्या लघुकथा (2) देवतांच्या लघुकथा (2) राष्ट्रपुरुष अन् क्रांतीकारकांच्या लघुकथा (3) संत अन् गुरु-शिष्यांच्या लघुकथा (3) राजे (7) राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक (32) स्वामी विवेकानंद (8) संतांच्या गोष्टी (40) अन्य (1) असामान्य बालक (1) आदर्श बालक (151) अभ्यास कसा कराल (22) आदर्श दिनचर्या (8) आपले ज्ञान तपासा (53) इतर प्रश्नमंजुषा (6) ज्ञानवर्धक लेख (22) देवता प्रश्नमंजुषा (11) गणपतीविषयक प्रश्नमंजुषा (2) दत्तविषयक प्रश्नमंजुषा (3) शिवविषयक प्रश्नमंजुषा (6) सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा (14) गुढीपाडवा प्रश्नमंजुषा (3) दीपावली प्रश्नमंजुषा (2) नवरात्रविषयक प्रश्नमंजुषा (3) प्रजासत्ताकदिनानिमित्त प्रश्नमंजुषा (3) स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रश्नमंजुषा (3) चांगल्या सवयी लावा (33) दूरचित्रवाणीचे दुष्परिणाम (4) मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे (11) राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा (12) व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल (22) आदर्श दिनचर्या (8) आपले ज्ञान तपासा (53) इतर प्रश्नमंजुषा (6) ज्ञानवर्धक लेख (22) देवता प्रश्नमंजुषा (11) गणपतीविषयक प्रश्नमंजुषा (2) दत्तविषयक प्रश्नमंजुषा (3) शिवविषयक प्रश्नमंजुषा (6) सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा (14) गुढीपाडवा प्रश्नमंजुषा (3) दीपावली प्रश्नमंजुषा (2) नवरात्रविषयक प्रश्नमंजुषा (3) प्रजासत्ताकदिनानिमित्त प्रश्नमंजुषा (3) स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रश्नमंजुषा (3) चांगल्या सवयी लावा (33) दूरचित्रवाणीचे दुष्परिणाम (4) मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे (11) राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा (12) व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल (12) आध्यात्मिक संज्ञा (2) इतिहासातील सोनेरी पाने (12) आध्यात्मिक संज्ञा (2) इतिहासातील सोनेरी पाने (262) ऋषीमुनी (23) गौरवशाली इतिहास (8) क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष (57) क्रांतीगाथा (10) वीर बालक (1) तेजस्वी राजे (21) छत्रपती शिवाजी महाराज (12) दिनविशेष (14) प्रजासत्ताकदिन (5) महाराष्ट्र दिन विशेष (5) स्वातंत्र्यदिन (4) दुर्गदर्शन (107) संत (27) दत्तात्रेयांचे अवतार (4) स्फूर्तीगीते (13) चित्र रंगवा (7) पालक (33) आदर्श पालक कसे व्हाल (262) ऋषीमुनी (23) गौरवशाली इतिहास (8) क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष (57) क्रांतीगाथा (10) वीर बालक (1) तेजस्वी राजे (21) छत्रपती शिवाजी महाराज (12) दिनविशेष (14) प्रजासत्ताकदिन (5) महाराष्ट्र दिन विशेष (5) स्वातंत्र्यदिन (4) दुर्गदर्शन (107) संत (27) दत्तात्रेयांचे अवतार (4) स्फूर्तीगीते (13) चित्र रंगवा (7) पालक (33) आदर्श पालक कसे व्हाल (9) गर्भसंस्कार (1) मुलांच्या समस्या (5) मूल (जन्मानंतर) (6) सुसंस्कारांचे महत्त्व (9) भाषा (1) मुले (1) राष्ट्र आणि संस्कृती (219) गोमातेचे महत्त्व (6) देववाणी संस्कृत (39) सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) (30) पर्यावरणाचे संवर्धन (17) भारतीय तीर्थक्षेत्रे (68) अन्य महत्त्वाची क्षेत्रे (26) अष्टविनायक (8) ज्योतिर्लिंगे (9) दत्तपीठे (8) शक्तिपीठे (4) श्रीरामाची तीर्थक्षेत्रे (2) समर्थस्थापित अकरा मारुती (11) सण, धार्मिक उत्सव व व्रते (59) आषाढी एकादशी (2) गणपती (10) गुढीपाडवा (10) गुढीपाडव्याचे शुभेच्छा पत्र (6) गुरुपौर्णिमा (3) दत्त जयंती (4) दसरा (2) दिवाळी (दीपावली) (6) फटाक्यांचे दुष्परिणाम (2) नवरात्र (3) महाशिवरात्र (1) रक्षाबंधन आणि नारळी पोर्णिमा (3) रक्षाबंधनाचे शुभेच्छा पत्र (1) श्रीकृष्णजन्माष्टमी (2) श्रीरामनवमी (1) होळी (5) सात्त्विक आहार (14) वाढदिवस (1) विडीओ (5) पंचतंत्र (4) रामायण (1) शिक्षक (25) आधुनिक शिक्षणपद्धती (5) प्राचीन शिक्षणपद्धती (9) शिक्षकांची कर्तव्ये (7) शिक्षण कसे हवे (9) गर्भसंस्कार (1) मुलांच्या समस्या (5) मूल (जन्मानंतर) (6) सुसंस्कारांचे महत्त्व (9) भाषा (1) मुले (1) राष्ट्र आणि संस्कृती (219) गोमातेचे महत्त्व (6) देववाणी संस्कृत (39) सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) (30) पर्यावरणाचे संवर्धन (17) भारतीय तीर्थक्षेत्रे (68) अन्य महत्त्वाची क्षेत्रे (26) अष्टविनायक (8) ज्योतिर्लिंगे (9) दत्तपीठे (8) शक्तिपीठे (4) श्रीरामाची तीर्थक्षेत्रे (2) समर्थस्थापित अकरा मारुती (11) सण, धार्मिक उत्सव व व्रते (59) आषाढी एकादशी (2) गणपती (10) गुढीपाडवा (10) गुढीपाडव्याचे शुभेच्छा पत्र (6) गुरुपौर्णिमा (3) दत्त जयंती (4) दसरा (2) दिवाळी (दीपावली) (6) फटाक्यांचे दुष्परिणाम (2) नवरात्र (3) महाशिवरात्र (1) रक्षाबंधन आणि नारळी पोर्णिमा (3) रक्षाबंधनाचे शुभेच्छा पत्र (1) श्रीकृष्णजन्माष्टमी (2) श्रीरामनवमी (1) होळी (5) सात्त्विक आहार (14) वाढदिवस (1) विडीओ (5) पंचतंत्र (4) रामायण (1) शिक्षक (25) आधुनिक शिक्षणपद्धती (5) प्राचीन शिक्षणपद्धती (9) शिक्षकांची कर्तव्ये (7) शिक्षण कसे हवे (5) शोध (1) सहभागी व्हा (5) शोध (1) सहभागी व्हा (1) साद – प्रतिसाद (1) स्तोत्रे आणि अारती (350) आरत्या (34) इतर आरत्यांचा संग्रह (11) गणपतीची आरती (1) तुळशीच्या आरत्यांचा संग्रह (5) दत्ताच्या आरत्यांचा संग्रह (6) देवीच्या आरत्यांचा संग्रह (2) पांडुरंगाच्या आरत्यांचा संग्रह (3) मारुतीची आरती (1) रामाची आरती (1) शंकराची आरती (1) श्रीकृष्णाची आरती (1) श्रीगुरूंची आरती (1) नामजप (4) भगवद्‍गीता (अर्थासह) (18) मंत्र (8) श्लोक (33) मनाचे श्लोक (10) श्लोक (अर्थासहित) (5) संतांचा उपदेश (234) गीताई (18) गुरूचरित्र ( Guru Charitra in Marathi ) (55) चतुःश्लोकी भागवत (57) ज्ञानेश्वरी ( Dnyaneshwari in Marathi ) (16) दासबोध (20) श्री एकनाथी भागवत (19) श्री गजानन विजय (21) संतांचे अभंग (27) स्तोत्रे (19) अन्य देवतांची स्तोत्रे (2) गणपतीची स्तोत्रे (3) दत्तस्तोत्र (2) देवीची स्तोत्रे (5) मारुतिस्तोत्र (1) शिवाची स्तोत्रे (3) श्रीकृष्णस्तोत्र (2) श्रीरामस्तोत्र (1)\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://atulrajoli.blogspot.com/2017/02/blog-post.html", "date_download": "2018-05-28T01:05:31Z", "digest": "sha1:Z2KZKLRJX3TXSC66QAJKIA2MH4NFWY5S", "length": 9615, "nlines": 206, "source_domain": "atulrajoli.blogspot.com", "title": "उद्योजक होण्यास सध्याचा काळ अनुकूल. ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE", "raw_content": "\nउद्योजक होण्यास सध्याचा काळ अनुकूल.\nस्वतःचा व्यवसाय करण्याची इच्छा बहुतेक सगळ्यांची असते. हल्ली तर स्टार्टअपसाठी पोषक दिवस आहेत. सरकारची गुंतवणुकूसाठी, योजना आणि सवलतींसाठी उत्सुक आहे. पण स्वतःचा व्यवसाय सुरु करताना काही गोष्टींचे भान असणे गरजेचे आहे. तसेच काही कौशल्यांबद्दल जागरुकता असणे गरजेचे आहे.\n१. कल्पकता/ सर्जनशिलता : कुठल्याही व्यवसायासाठी कल्पकता आवश्यक असते. वस्तू बनवण्यापासून ती विकण्यापर्यंत सगळ्या टप्प्यात कल्पकता उपयोगी पडू शकते. इतरांचे कॉपी करण्यापेक्षा स्वतःचा असा वेगळा ठसा कसा उमटवता येईल याचा विचार करा. तो जास्त यशस्वी होऊ शकतो.\n२. वेळेचे भान : वेळेचे गणित अचूक असणे आवश्यक आहे. दिलेला शब्द, वेळ पाळणे आवश्यक आहे. कुठलाही व्यवसाय करत असताना वेळेचे नियोजन अचूक असेल तर निम्म्यहून अधिक अडचणी दूर होतात.\n३. सुसंवाद : व्यवसायात ग्राहक, कच्चा माल विक्रेता, इतर व्यावसायिक यांच्याशी सुसंवाद असणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे समस्या सोडवण्यासाठीचे उपाय सहज सापडू शकतात. आपण नवीन काम सुरु केलेले असताना सुसंवाद असेल तर बाजाराची अनेक गुपिते, कळीचे मुद्दे आपोआप समजतात. त्यासाठी वेगळे कष्ट घेण्याची गरज नसते.\n४. सकारात्मक दृष्टीकोन : समस्येतून बाहेर पडण्यासाठी गरजेचे कौशल्य आहे. व्यवसाय म्हटलं की चढ आणि उतार आलाच . कधी नफा, तर कधी तोटा त्यामुळे दृष्टीकोन सकारात्मक असेल तर तोट्याच्या वेळीही त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न होतात.\n५. नियोजन / आयोजन : या कौशल्यांशिवाय व्यवसायात यशस्वी होता येऊ शकत नाही. कामाचे नियोजन नसेत तर व्यवसायाला शिस्त येत नाही. त्यातून गलथान कारभार सुरु होतो ज्यामुळे व्यवसाय बुडीत निघण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.\n६. विश्लेषण : आपल्या यशापयशाचे, आपण बनवलेल्या वस्तूंचे विश्लेषण करता आलेच पाहिजे. ते जमले की पाय आपोआप जमिनीवर राहतात.\n७. गृहपाठ हवाच : एखादा विषय शोधणं त्याची माहिती गोळा करणं. समस्या सोडवता येणं. आजूबाजूला होणार्‍या बदलांवर नजर असणं. ते बद्द्ल स्वीकारण्याची तयारी असणं. सतत नवीन काही तरी शिकवण्याची उत्सुकता असणं. पुर्वतयारी आणि गृहपाठ करण्याची तयारी असणं. आपल्या कल्पना प्रभावीपणे मांडता येणं. आपल्याजवळ असणारी कौशल्ये आपल्याबरोबर इतरही लोकांनी आत्मसाद करावीत यासाठी प्रयत्नशिल असणं. या तुमच्याजवळ असतील तर उत्तमच पण नसतील तर ती तुम्ही विकसित करु शकता.\nबिझनेस सुरु करण्याआधी किंवा सुरु केल्यानंतर येणार्‍या अडचणींवर मात करण्यासाठी व्यवसाय विकास क्षेत्रातील अग्रगण्य संस्था बॉर्न टू विन घेऊन येत आहे \"मोफत काउंसिलींग\"\nफ्री काउंसिलिंगसाठी खालील फॉर्म भरा किंवा संपर्क करा: 7666426654\nउद्योजक होण्यास सध्याचा काळ अनुकूल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-beating-police-71516", "date_download": "2018-05-28T01:32:19Z", "digest": "sha1:XLPLB6JHQCC74MIDFTARDSZMZCS2NQ4K", "length": 16614, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news beating by police दारुड्या पोलिसाची गुंडगिरी | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 12 सप्टेंबर 2017\nतरुण रक्तबंबाळ - जाब विचारणाऱ्या भाजप नेत्यांच्याच बदनामीचेही कृत्य\nनागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातच दारुड्या वाहतूक पोलिसाने एका तरुणाच्या डोक्‍यात काठी हाणून रक्तबंबाळ केले.\nघटनेनंतरही दोन तासापर्यंत तरुणाला रुग्णालयात दाखल न केल्याने संतप्त भाजप नेते दयाशंकर तिवारी यांनी गणेशपेठ पोलिस ठाण्यातील ड्यूटी ऑफिसर कांडेकर यांना जाब विचारला. मात्र, त्यांच्या चिडण्याची ‘व्हिडिओ क्‍लिप’ ‘व्हायरल’ करून त्यांच्याच बदनामीचे कृत्यही पोलिसांनी केले.\nतरुण रक्तबंबाळ - जाब विचारणाऱ्या भाजप नेत्यांच्याच बदनामीचेही कृत्य\nनागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरातच दारुड्या वाहतूक पोलिसाने एका तरुणाच्या डोक्‍यात काठी हाणून रक्तबंबाळ केले.\nघटनेनंतरही दोन तासापर्यंत तरुणाला रुग्णालयात दाखल न केल्याने संतप्त भाजप नेते दयाशंकर तिवारी यांनी गणेशपेठ पोलिस ठाण्यातील ड्यूटी ऑफिसर कांडेकर यांना जाब विचारला. मात्र, त्यांच्या चिडण्याची ‘व्हिडिओ क्‍लिप’ ‘व्हायरल’ करून त्यांच्याच बदनामीचे कृत्यही पोलिसांनी केले.\nमद्यप्राशन करून तरुणाला मारहाण करणारे वाहतूक पोलिस किशोर जाधव यांना निलंबित करण्याची मागणी भाजप नेते दयाशंकर तिवारी यांनी आज पत्रकार परिषदेत केली.\nमहापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष व माजी सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याची व्हिडिओ क्‍लिप आज अनेकांच्या मोबाईलवर व्हायरल झाली. मात्र, या प्रकरणा मागील वास्तव तिवारी यांनी सत्तापक्षनेते संदीप जोशी यांच्या कक्षात उलगडले अन्‌ वाहतूक पोलिसांची गुंडगिरीच उघड झाली. रविवारी उत्तर रात्रीपर्यंत रंगलेल्या या घटनेची माहिती देताना तिवारी यांनी घटनाक्रम सांगितला. बजेरिया येथील एलएलबी चौथ्या वर्षातील विद्यार्थी वैभव दीक्षित व बीई द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आदित्य ठाकूर दोघेही मेडिकल चौकातील मित्राकडे मोक्षधाम चौकाजवळून जात होते.\nयाचवेळी तेथे वाहनांची तपासणी करणारे किशोर रमेश जाधव या वाहतूक पोलिसाने वैभवच्या डोक्‍यावर काठीने प्रहार केला. यात वैभव रक्तबंबाळ झाला. त्याला बघून प्रकरण अंगावर येण्याची जाणीव होताच तेथेच असलेल्या दोन पोलिसांपैकी एकाने रुमाल काढून वैभवला दिला व घरी परत जाण्यास सांगितले. पोलिसांच्या भीतीने दोघेही घटनास्थळावरून निघाल्याचे तिवारी यांनी सांगितले. या दोघांनीही तिवारी यांना फोन केला. रात्री बाराच्या सुमारास तिवारी गणेशपेठ पोलिस स्टेशनला आले. त्यांनी येथे ड्यूटी ऑफिसर असलेले कांडेकर यांना जाब विचारला. मात्र, कांडेकर यांनी तिवारी यांच्याशी उलट व्यवहार केला. दोन तासांपासून तरुण रक्तबंबाळ असताना पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले नसल्याने ते पोलिसांवर चिडले. या वादातच तोंडून अपशब्द निघाल्याची कबुली तिवारी यांनी दिली.\nवाहतूक पोलिसाने केले मद्यप्राशन\nया सर्व घटनाक्रमादरम्यान पोलिसांची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली. मात्र, कांडेकर यांनी वैद्यकीय तपासणी केल्यास तुमच्यावर पोलिसांशी अभद्र वागणुकीचा गुन्हा दाखल करू, तुमची व्हिडिओ क्‍लिप तयार केली असून, ती व्हायरल करू, अशी धमकी दिल्याचे तिवारी यांनी सांगितले. मात्र, वैद्यकीय तपासणीवर ठाम राहिल्याने किशोर जाधव याची तपासणी झाली. त्यात तो मद्यप्राशन करून ड्यूटीवर असल्याचे स्पष्ट झाल्याचे तिवारी म्हणाले.\nनेत्यांशीच मुजोरी तर सामान्य नागरिकांचे काय\nसत्ताधारी भाजप नेत्यानेही जाब विचारल्यास पोलिस त्यांच्या अंगावर धावून जातात. त्यामुळे सामान्य नागरिकांचे काय होणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलिस आयुक्तांकडे करणार असल्याचे तिवारी म्हणाले. याप्रकरणी दारुड्या पोलिसाविरुद्ध गणेशपेठ पोलिस ठाण्यात तरुणांनी तक्रार दाखल केली. पोलिसांना नेहमीच सहकार्याची भूमिका असल्याचेही तिवारी म्हणाले.\nआयर्लंडमध्ये गर्भपातविषयक कायद्यात सुधारणा करण्याच्या बाजूने सार्वमतातून प्रकटलेला जनमताचा हुंकार हा तेथे आधुनिकतेची पहाट उगवत असल्याचा निर्वाळा आहे...\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\nदीड लाख गुन्हे तपासाअभावी रखडले\nहिंगोली - राज्यात तब्बल एक लाख 42 हजार गुन्हे तपासाअभावी रखडले असून, यात सर्वाधिक 21 हजार गुन्हे कोल्हापूर परिक्षेत्रातील आहेत. सदर गुन्हे...\nकात्रज घाटाला रात्री ‘टाटा’\nखेड-शिवापूर - सुमारे पंधरा दिवसांपूर्वी कात्रज घाटात एका जोडप्याला मारहाण करून लुटल्याचा प्रकार झाला. त्यामुळे कात्रज घाटातून रात्रीचा प्रवास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-balgeet-and-badbad-geete/t9043/", "date_download": "2018-05-28T01:08:22Z", "digest": "sha1:YQVZIBYQMLSQXSNQDBBYQFFDKBKOBBCQ", "length": 3033, "nlines": 78, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Balgeet And Badbad Geete-नव्वा ड्रेस, नव्वे बूट ....", "raw_content": "\nनव्वा ड्रेस, नव्वे बूट ....\nनव्वा ड्रेस, नव्वे बूट ....\nनव्वा ड्रेस, नव्वे बूट ....\nनव्वा ड्रेस, नव्वे बूट\nनव्वा टिफीन कसला क्यूट\nमस्त एकदम माझी सॅक\nमिक्कीचे हे रायटिंग पॅड\nउद्याच शाळा आहे सुरु\nसगळे मिळून गंमत करु\nदिया, निना नि कौसल्या\nभेटतील मग सा-या सा-या\nम्हणेल सारा एकटीला मला\nकित्ती मिस् केलं तुला \nअश्शी कर गं हेअरस्टाईल\nटीचर (मिस्) वळून देईल स्माईल\nका रे डॅड, हस्तोस असा\nचिडवतोस मला सारखा सारखा \nतुला दुसरा उद्योगच नाय\n'पोपट पोपट' म्हण्तोस काय\nचिडवशील जर सारखे मला\nपापी देणार नाह्हीच तुला....\nनव्वा ड्रेस, नव्वे बूट ....\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: नव्वा ड्रेस, नव्वे बूट ....\nनव्वा ड्रेस, नव्वे बूट ....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/pali-konkan-news-vegetable-cheap-70856", "date_download": "2018-05-28T01:32:04Z", "digest": "sha1:KDR4JG2OX5VG4MP553CSS4WJRAOKUIDK", "length": 11045, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "pali konkan news vegetable cheap गावरान भाज्या सकस अन्‌ स्वस्तही | eSakal", "raw_content": "\nगावरान भाज्या सकस अन्‌ स्वस्तही\nशुक्रवार, 8 सप्टेंबर 2017\nरायगड जिल्ह्यात आवक वाढली; आदिवासींना रोजगार\nरायगड जिल्ह्यात आवक वाढली; आदिवासींना रोजगार\nपाली - पावसाळ्यात रायगड जिल्ह्यात अनेक आदिवासी वाड्या-पाड्यांवरील आदिवासी परसात आणि डोंगरउतार व रानमाळावर विविध गावरान भाज्यांची लागवड करतात. सध्या या भाज्यांचे भरघोस उत्पादन आले आहे. सकस, रुचकर आणि आरोग्यवर्धक भाज्यांना चांगली मागणी आहे. भाज्या विकून आदिवासी महिलांच्या हाती चार पैसे पडत आहेत.\nआदिवासींबरोबर काही शेतकरीही या भाज्यांची लागवड करतात. सध्या बाजारात शिराळे, घोसाळे, कार्ली, माठ, पडवळ, वांगी, भेंडी, काकडी, दुधी, अळूची पाने, गवार, वड्यांची पाने, ठाकरी मिरच्या अशा गावरान भाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. अगदी दहा रुपये जुडी, वाटा किंवा पाव किलो इतक्‍या स्वस्त दरात या भाज्या मिळतात. कोणतीही रासायनिक खते किंवा कीटकनाशकांचा वापर न करता सेंद्रिय खतांवर तयार झालेल्या या भाज्यांना मागणी आहे. या भाज्यांचा हा हंगाम दिवाळीनंतरही सुरू असतो.\nगावरान भाज्या खाण्यास खूप चविष्ट असतात. त्या सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या असल्याने आरोग्यास उत्तम असतात. यातील गावठी गवार, लांबडी वांगी आणि ठाकरी मिरच्या आवर्जून आणतो. अळूच्या आणि वड्यांच्या पानांच्या वड्या घरातील मंडळी चवीने खातात.\n- ज्योती पोवळे, गृहिणी.\nजिल्ह्यात 848 रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया\nसातारा - जिल्ह्यातील लोकांचे आरोग्य निरामय व्हावे, ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार, शस्त्रक्रिया व्हाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेने मार्चमध्ये...\nपालिकेच्या आरोग्य विभागाकडे प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव\nपुणे - पावसाळ्यातील आजार रोखण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे पुरेसे तांत्रिक (प्रशिक्षित ) मनुष्यबळच नाही....\nकोकणात मेडिकल टुरिझममधून परदेशी चलन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nकणकवली - खासदार नारायण राणेंच्या स्वप्नातील कोकणातील पहील्या मेडीकल कॉलेजला परवानगी लवकरच मिळेल, असा विश्‍वास राज्याचे मुख्यमंत्री देवद्र...\nरायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या मतदानाला सुरवात\nरसायनी (रायगड) - रसायनीतील वासांबे मोहोपाडा आणि इतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकासाठी आज रविवार ( ता 27 ) रोजी मतदान सुरू आहे. सकाळी अकरा वाजताच्या...\nइचलकरंजी - केरळ येथे निपाह विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे अनेक नागरिकांनी जीव गमावला आहे. पण त्याची धास्ती इचलकरंजीकरांनी घेतली आहे. सुंदर बाग आणि केरळ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t12130/", "date_download": "2018-05-28T01:07:44Z", "digest": "sha1:PLZKXL6X4BLUZARC46YNIOOVMWMHQBXV", "length": 3334, "nlines": 73, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-मुलींचं खानदान", "raw_content": "\nआई दुसऱ्या बरोबर पळून गेलेली\nतीन मुली अन बाप हेच कुटुंब\nघरात अठरा विश्व दारिद्र\nबुद्धीच्या जोरावर इंजिनियरिंग करतेय\nदोन्ही हुशार लहान बहिणींच\nशिकवणी घेऊन सारं काही बघतेय\nमुली हुशार असल्याने पायावर उभ्या राहतील\nतरी माझ्या मनात प्रश्नाचं मोहोळ उठलंय\nखानदानचा विषय आडवा आला तर\nअन त्यात या मुलींची काय चूक \nअजून वेळ आहे या गोष्टीला\nपण माझ्या मनात आता पासून धडकी भरलीय\nलग्न ठरविणाऱ्या समाज व्यवस्थे विषयी .\nसंजय एम निकुंभ , वसई ……………\n{ कृपया हिला कविता नका समजू नाहीतर अशी कविता\nअसते कां अश्या प्रतिक्रिया येतील जे सत्य आहे ते मांडलंय }\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/gfive-blade-x-f600-price-p6CIOl.html", "date_download": "2018-05-28T01:51:57Z", "digest": "sha1:Z35LKXG33JWYIYQD6WKBZXNASW53XTLH", "length": 15865, "nlines": 467, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "गफावे ब्लड X फँ६०० सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nगफावे ब्लड X फँ६००\nगफावे ब्लड X फँ६००\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nगफावे ब्लड X फँ६००\nगफावे ब्लड X फँ६०० किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये गफावे ब्लड X फँ६०० किंमत ## आहे.\nगफावे ब्लड X फँ६०० नवीनतम किंमत May 11, 2018वर प्राप्त होते\nगफावे ब्लड X फँ६००स्नॅपडील उपलब्ध आहे.\nगफावे ब्लड X फँ६०० सर्वात कमी किंमत आहे, , जे स्नॅपडील ( 6,190)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nगफावे ब्लड X फँ६०० दर नियमितपणे बदलते. कृपया गफावे ब्लड X फँ६०० नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nगफावे ब्लड X फँ६०० - वापरकर्तापुनरावलोकने\nसरासरी , 34 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nगफावे ब्लड X फँ६०० - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nगफावे ब्लड X फँ६०० वैशिष्ट्य\nरिअर कॅमेरा 5 MP\nफ्रंट कॅमेरा Yes, 1.3 MP\nकॅमेरा फेंटुर्स Video Recording\nएक्सटेंडबले मेमरी 32 GB\nबॅटरी तुपे 1500 mAh\nसिम ओप्टिव Dual SIM\nबुसीन्सस फेंटुर्स Push Mail\nइम्पॉर्टन्ट अँप्स Google Play\nगफावे ब्लड X फँ६००\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/1744", "date_download": "2018-05-28T01:39:40Z", "digest": "sha1:GMYAWPFU5K5QFVMY6TDPB4GHBXGMF4TS", "length": 5205, "nlines": 51, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "दापोली | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nनवभारत छात्रालय – दापोलीचे लेणे\nदापोलीचे ‘नवभारत छात्रालय’ हे नाव सुचवते त्याप्रमाणे फक्त विद्यार्थ्यांसाठी निवास, भोजन यांची सोय नाही. ते परिसरातील सर्वात जुने छात्रालय असूनही ते जोमाने वाढत आहे सहा जणांपासून १९४७ साली सुरुवात झालेल्या त्या छात्रालयात दरवर्षी सव्वाशेहून जास्त मुले-मुली राहून जातात (आजपर्यंत चार हजारांच्या वर).\n‘कुणबी सेवा संघ’ या संस्थेने छात्रालय चालवले असले तरी सर्व जातींच्या, धर्मांच्या विद्यार्थ्यांची तेथे राहण्याची व्यवस्था केली जाते. छात्रालयाचे संस्थापक सामंतगुरुजी यांची कडक शिस्त व छात्रालयाच्या स्थापनेपासून आजीवन व्यवस्थापक असलेले शिंदेगुरुजी यांचा प्रेमळ पितृभाव यांचा सुरेख मिलाफ छात्रालयाच्या व्यवस्थेत दिसून येतो. तेथे विद्यार्थ्यांमध्ये कष्ट करा व शिका, काम करण्यातून शिका हे धोरण राबवले जाते.\nकर्णबधीर कळ्या-फुलांचे ‘आनंदी झाड’\n‘शिकविता भाषा बोले कैसा पाही,\nकानाने बहिरा मुका परी नाही’\nही काव्यपंक्ती शब्दश: खरी करत कर्णबधीर चिमुरड्या कळ्या-फुलांसाठी आनंदाचे झाड बनण्याचे काम दापोलीतील ‘स्नेहदीप’ या संस्थेने साधले आहे. संस्थेकडून चालवण्‍यात येणा-या 'इंदिराबाई वामनराव बडे कर्णबधीर विद्यालया'चा साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी ‘माणुसकीतील सौंदर्याचा विलक्षण हृदयस्पर्शी आविष्कार’ असा उत्फूर्त गौरव केला आहे\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/node/1558", "date_download": "2018-05-28T01:37:50Z", "digest": "sha1:FQPQM3EQEGG7ASTYXAXYIF7V2GADJAOP", "length": 15175, "nlines": 87, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "चित्रकलेचे बाजारीकरण | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nचित्रकलेबद्दलची रसिकता संग्राहक ते खरेदीदार ते गुंतवणूकदार अशी बदलत गेली आहे. चित्रकलेचे त्यामधून घडून आलेले बाजारीकरण कोणी रोखू शकणार नाही. खरे तर, ते नैतिकतेचे बाजारीकरण आहे, अशा आशयाचे उद्गार प्रसिध्द चित्रकार प्रभाकर कोलते यांनी रविवारी झालेल्या दिवसभराच्या ‘विचारमंथना’त काढले. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल आणि ‘साने केअर ट्रस्ट’ या संस्थांच्या वतीने खोपोलीजवळच्या ‘माधवबागे’त दर महिन्याच्या चौथ्या रविवारी एकेका क्षेत्रातील मान्यवर जमतात आणि त्या त्या विषयातील विविध मुद्यांची सखोल चर्चा करतात.\nकोलते यांच्या समवेत सुहास बहुळकर , ज्योत्स्ना कदम, डॉ. माधवी मेहेंदळे , वसंत सरवटे , रंजन जोशी, नीलिमा कढे, जयंत जोशी, मुकुंद कुळे, उमा कुलकर्णी असे मान्यवर चर्चेमध्ये सहभागी झाले. ‘चिन्ह’चे संपादक सतीश नाईक यांनी चर्चासंचालन केले. सकाळीच, वास्तुशिल्पी फिरोझ रानडे यांच्या मृत्यूची बातमी आल्याने हे दिवसभराचे विचारमंथन रानडे यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आले. तशी घोषणा दिनकर गांगल यांनी आरंभी केली. बहुळकर म्हणाले, की जीवनामध्ये आर्थिक गोष्टींपलीकडे काही बाबी असतात ही जाणीव शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे शेअर बाजाराप्रमाणे चित्रकृतींची खरेदी-विक्री होते. बहुळकर यांनी कलावंतांची भ्रष्टता हा मुद्दाही ठासून मांडला.\nनीलिमा कढे म्हणाल्या, की एजंट हा वेगळाच घटक चित्रव्यवहारात अवतरला आणि तो चित्रकृतीची भ्रामक प्रतिमा निर्माण करू लागला. त्यांनी चित्रकृतीचे कलामूल्य व बाजारमूल्य यांमधील विसंगती श्रोत्यांच्या लक्षात आणून दिली.\nपुण्याच्या डॉ. माधवी मेहेंदळे यांनी चित्रकला सर्वसामान्यांपासून दूर कशी जात आहे याची उदाहरणे सांगितली आणि त्या म्हणाल्या, की बाजारीकरणाचा म्हणण्यापेक्षा कलेतील अर्थकारणाचा आरंभ इटालीच्या फ्लॉरेन्स शहरात सतराव्या शतकात पापकल्पनेमधून झाला. त्यावेळी कर्जाऊ दिलेल्या पैशांवर व्याज घेणे हेदेखील पाप मानले जाई. मेहेंदळे यांनी चर्चेसाठी बरीच तयारी केली होती आणि त्यामुळे त्यांच्या भाषणामधून नवनवीन माहिती व मुद्दे मिळत गेले. त्यांनी पुण्याचे चित्रकार मिलिंद मुळीक यांची काही मते श्रोत्यांसमोर चर्चेकरता मांडली. मुळीक यांच्या मते, बाजारीकरण सोशॅलिस्टिक अंगाने आले तर ते समाजाच्या फायद्याचेच ठरेल. त्यांनी ‘मोनालिसा’ सारख्या गाजलेल्या ऐतिहासिक महत्त्वाच्या चित्रकृतींच्या किंमती शून्य कराव्यात अशी अभिनव कल्पना सुचवली. त्यावर अर्थातच लगेच छोटा वादही घडून आला.\nबहुलकर यांनी गुजरातमध्ये चित्रकारांना किती सवलती आहेत याची यादीच सादर केली, तेव्हा त्यास पुष्टी जोडताना कोलते म्हणाले, की त्यामुळेच महाराष्ट्रातील चित्रकार गुजरातेत प्रदर्शने भरवणे पसंत करतात.\nराजेंद्र मंत्री यांनी कलावंताच्या सत्त्वाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, की कलावंत विक्री व्यवहाराला शरण जातो तेव्हा तो स्वत:चे सत्त्वच गमावत असतो.\nरंजन जोशी यांनी फाइन आर्ट ही ब्रॅण्ड इक्विटी होत आहे हे निदर्शनास आणले. ते म्हणाले, की मागणी व पुरवठा यामध्ये अडकायचे की नाही हे कलावंतानेच ठरवायचे असते. त्यांनी उपयोजित चित्रकाराने प्रथम विशुध्द चित्रकलेची कास धरणे महत्त्वाचे आहे असे सांगितले. असे ‘ब्लेंडिंग’ हे बाजारीकरणाला उत्तर ठरू शकेल. ते म्हणाले, की कोलते, बहुळकर यांनी स्वत:ची नावे सिध्द केली आहेत. ही गोष्ट कलावंत म्हणून त्यांच्या मान्यतेसाठी महत्त्वाची ठरली.\nचित्रकलेच्या आस्वादावर व त्या संबंधातील मराठी माणसांच्या दुर्लक्षाबद्दल बरीच चर्चा घडून आली. त्यामध्ये शालेय शिक्षणातील चित्रकलेचे स्थान हा साधना बहुळकर यांचा मुद्दा सर्वांनीच अधोरेखित केला.\nवसंत सरवटे यांनी चित्रकला वा कोणतीही कला समजावून सांगणे या विधानाला आक्षेप घेतला. ते म्हणाले, की कलेचा आस्वाद शब्दांमध्ये मांडताच येणार नाही. कलेचा गाभा सूचकता हा असतो. सूचकता पकडण्यासाठी शब्द अपुरेच ठरतील असे त्यांचे म्हणणे. त्या ओघात पत्रकार मुकुंद कुळे यांनी भाषेमध्ये जसे शब्दाचे वाच्यार्थ, लक्ष्यार्थ व लक्षणार्थ असतात तसे चित्रभाषेत असते का असा प्रश्न उपस्थित केला. तो मात्र शेवटपर्यंत अनुत्तरित राहिला. त्या संबंधात गांगल यांनी ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर अनंत कुलकर्णी हे कलाशिक्षक ‘व्हिज्युअल लॅंग्वेजच्या शोधात’ हे नवे सदर सुरू करत आहेत अशी माहिती दिली.\nमंत्री यांनी ‘विकी पेंटिंग्ज’ नावाच्या वेबपोर्टलवर हजारो चित्रे पाहाण्यास उपलब्ध आहेत ही महत्त्वाची माहिती सांगितली. त्यामुळे चित्रकला रसिकता प्राप्त होण्यासाठी अनेकानेक व वारंवार चित्रकृती पाहायला हव्यात ह्या सर्वांनी सतत सांगितलेल्या मुद्याला उत्तर अशी नवी जागा उपलब्ध झाली.\nचर्चेचे प्रास्ताविक डॉ. यश वेलणकर यांनी केले आणि समारोप दिनकर गांगल यांनी केला. त्यांनी ‘झिंग’ सायबर क्लब ही नवी नेटवर्किंगची योजना मांडली. तिला सातजणांनी सभासद होऊन प्रतिसाद दिला. डिसेंबरमधील विचारमंथन रविवारी २३ तारखेला ‘मिडिया मेसेज: वर्तमान व भविष्य’या विषयावर असून त्यामध्ये जयराज साळगावकर, अतुल फडणीस, अमला नेवाळकर, भारतकुमार राऊत, नितिन वैद्य, उदय निरगुडकर वगैरे मंडळी सहभागी होणार आहेत. ज्यांची त्यावेळी येण्याची इच्छा असेल त्यांनी महेश खरे यांच्याशी ९३२०३०४०५९ या मोबाइल नंबरवर संपर्क साधावा.\nसंपर्क - ९०२९५५७७६७/ ०२२-२४१८३७१०\nपद्मजा फेणाणी-जोगळेकर - जीवन-एक मैफल\nसंदर्भ: क्षणत्कार, जिल्हा स्तर\n‘जन गण मन’चे शतक\nसंदर्भ: साने गुरुजी, श्‍यामची आई\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/t5568/", "date_download": "2018-05-28T01:12:29Z", "digest": "sha1:2JK45QQBPVBYG67JN2WLWQA5OEOE73BC", "length": 3445, "nlines": 80, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-एकटेच शब्दं माझे", "raw_content": "\nनिरागस मैत्री कधीही प्रेमाहून कमी नसते............\nएकटेच शब्दं माझे, सोबतीला सूर नाही,\nदाटले डोळ्यात अश्रू , पण आसवांचा पूर नाही.......\nहाच आहे तो किनारा, येथेच होती भेट झाली,\nअन संपली जेथे कहाणी, तोहि पत्थर दूर नाही........\nतू जिथे असशील, पौर्णिमेचा चंद्र नांदो,\nआंधळ्या या माझ्या नभाला, चांदण्यांचा नूर नाही.........\nशांत आहे झोप माझी, अंतरी काहूर नाही,\nदाटले डोळ्यात अश्रू, पण आसवांचा पूर नाही.....\nतू नको पुष्पांस वाहू, माझिया थडग्यावरी,\nथडग्यातला मृत गंध माझा, मी फुलांना आतुर नाही.......\nमर जरी निष्प्राण झालो, आत्मा हा जागेल हा,\nवार्यासवे हरवून जाण्या, तो कुणी कापूर नाही................\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: एकटेच शब्दं माझे\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: एकटेच शब्दं माझे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t6304/", "date_download": "2018-05-28T01:13:11Z", "digest": "sha1:VLH2FIWU7D2QEFNJ47OQXAPBGQEXIETN", "length": 3438, "nlines": 72, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-तिला माहीत आहे मी नाही राहू शकत तिच्या शिवाय.....", "raw_content": "\nतिला माहीत आहे मी नाही राहू शकत तिच्या शिवाय.....\nAuthor Topic: तिला माहीत आहे मी नाही राहू शकत तिच्या शिवाय..... (Read 4092 times)\nतिला माहीत आहे मी नाही राहू शकत तिच्या शिवाय.....\nतिला माहीत आहे मी नाही राहू शकत तिच्या शिवाय.....\nभेटायच होत मला, म्हणून बघायची ओढ लागली,\nपण उशीर झाला म्हणून ट्रेन पकडायची जास्त गरज भासली,\nकशी जाउ शकते मला ती बघित्यला शिवाय,\nतिला माहीत आहे मी नाही राहू शकत आता तिच्या शिवाय,\nखूप राग आला म्हणून नाही उचलला तिचा मी फोन,\nपण मन सांगू लागल, \"तुज्या शिवाय तिला या जगात आहे तरी कोण\nपण तरीही ती कशी जाउ शकते मला भेटल्या शिवाय,\nतिला माहीत आहे मी नाही राहू शकत आता तिच्या शिवाय.....\nतिला माहीत आहे मी नाही राहू शकत तिच्या शिवाय.....\nRe: तिला माहीत आहे मी नाही राहू शकत तिच्या शिवाय.....\nRe: तिला माहीत आहे मी नाही राहू शकत तिच्या शिवाय.....\nतिला माहीत आहे मी नाही राहू शकत तिच्या शिवाय.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vikasache-rajkaran-news/vinay-sahasrabuddhe-article-nomination-recommendation-of-padma-shri-award-1624182/", "date_download": "2018-05-28T01:26:07Z", "digest": "sha1:JBBGDTKPNSALUNARS2WY6KCLE6B4WPHP", "length": 29919, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "vinay sahasrabuddhe article nomination recommendation of Padma Shri Award | समावेश, सहभाग आणि सन्मान! | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nसमावेश, सहभाग आणि सन्मान\nसमावेश, सहभाग आणि सन्मान\nसमावेशापेक्षाही चांगली संज्ञा आणि संकल्पना आहे ती सहभागाची.\nसमावेशनाची संकल्पना ‘कर्ते’पण नाकारते. ‘समावेशित’ आणि ‘समावेशक’ ही भेदरेषा उरतेच. पण सहभाग आणि स्वयम् प्रेरित स्वामित्व भावना स्वकष्टार्जित सन्मानाकडे घेऊन जातात.. विद्यमान सरकारने डिजिटल शाळांपासून ते पद्म पुरस्कारांपर्यंत ही सहभागात्मक विकासाची दृष्टी ठेवली आहे..\nभारताच्या भौगोलिक विस्ताराच्या परिघावर, सीमांत प्रदेशातील अरुणाचली अथवा नागा किंवा मिझो समुदायांचे प्रश्न वर्षांनुवर्षे गुंतागुंतीचेच राहात आले आहेत. त्यात विकासाचे म्हणजे विकासाच्या अभावाचे प्रश्न आहेतच, पण अस्मितेचेही तितकेच टोकदार प्रश्न आहेत. इथे जाणारे सरकारी अधिकारी, नेते आणि अन्य मंडळी अनेकदा सीमांत समुदायांच्या मुख्य-प्रवाहातील समावेशाबद्दल (मेनस्ट्रीम, मुख्य-धारा इ.) खूप काही बोलतात. अशाच एका बडबडय़ा सरकारी अधिकाऱ्याला नागालॅण्डच्या एका प्रवासात एका गाव-बुढय़ाने स्पष्टपणे सुनावले, ‘‘साहेब, तुम्ही ज्याला मुख्य-धारा म्हणता, मुख्य-प्रवाह मानता त्याचा उगम डोंगर-कपारीत होतो हे लक्षात घ्या आम्ही इथे पहाडात राहातो. मुख्य प्रवाहात आम्हाला सामावून घेणारे तुम्ही कोण आम्ही इथे पहाडात राहातो. मुख्य प्रवाहात आम्हाला सामावून घेणारे तुम्ही कोण मुख्य प्रवाह तर आम्हीच आहोत; कारण मुख्य धारेचा उगम डोंगर-कपारीतच होत असतो मुख्य प्रवाह तर आम्हीच आहोत; कारण मुख्य धारेचा उगम डोंगर-कपारीतच होत असतो\nया प्रतिपादनात कदाचित कोणाला वकिली थाटाच्या मांडणीचा आव वाटेलही; पण त्यातून ठळकपणे पुढे येणारी ‘समावेशित’ आणि ‘समावेशक’ ही भेदरेषा दृष्टिआड करता येणार नाही. सन २००४-२०१४ या काळात आर्थिक समावेशन, समावेशी विकास, समावेशी धोरणे ही शब्दावली उठता-बसता वापरली जात होती. वापरणाऱ्यांचा हेतू चांगलाही असला तरी त्यातून ही भेदरेषा लपून राहात नाही; राहिली नव्हती. समावेशापेक्षाही चांगली संज्ञा आणि संकल्पना आहे ती सहभागाची. सहभागात्मक लोकशाही, सहभागात्मक विकास, सहभागात्मक अर्थव्यवस्था ही खरी भारतासारख्या सर्वच विकसनशील देशांची गरज आहे.\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nगुजरातेत नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असतानापासून सुरू असलेली, कालव्यांचे पाणी शेतापर्यंत घेऊन जाण्यासाठी आणि त्याच्या समन्यायी वितरणासाठी आखलेली योजना यशस्वी झाली ती महिलांच्या व्यापक सहभागामुळे. प्रत्येक गावात पाणी-वाटप समित्यांचे संचालन गावाने निवडलेल्या महिलांमार्फत झाले आणि त्यातून योजनेच्या यशाचा मार्ग प्रशस्त झाला. महाराष्ट्रातील जलयुक्त शिवार योजना असो वा राजस्थानातील अशाच प्रकारची भू-जलपातळी वाढविणारी योजना असो; लोकवर्गणी वा आपल्या परिश्रमातून/ श्रमदानातून लोकांनी उचललेला आपला वाटा अशा योजनांच्या यशासाठी कारणीभूत ठरला आहे. धुळे जिल्ह्य़ात जवळपास ११०० शाळांमध्ये डिजिटल अध्यापन पद्धत सुरू करणारा कार्यकर्ता हर्षल विभांडिकही हेच सांगतो. शाळांना डिजिटल करण्याच्या त्याच्या प्रयत्नात सुमारे ४० टक्के खर्च लोकवर्गणीतून उभा केला जातो. परिणामी ग्रामस्थांचा शाळेच्या नीट चालण्याबाबतचा स्वारस्यबिंदू उंचावतो, आपलेपणा वाढतो, मग पुरेसे लक्षही ठेवले जाते.\nपश्चिम बंगाल सरकारला अलीकडेच ‘कन्याश्री प्रकल्पा’बद्दल संयुक्त राष्ट्रांचा पुरस्कार मिळाला. बाल-विवाहांमागच्या कारणांचा बऱ्यापैकी निरास करून शाळांमधून होणारी मुलींची गळती थांबविणारी ही योजना असो किंवा झारखंड सरकारचा ‘पहले पढाई, बादमे विदाई’ हा कार्यक्रम असो; योजनांच्या संचालनात लोकांची सकारात्मक रुची निर्माण झाली की सहभाग वाढतो आणि यशाची शक्यताही\nसहभागाच्या संकल्पनेत सन्मानही अनुस्यूत आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण, आरोग्य, रोजगार यांच्या हातात हात घालून अगदी स्वाभाविक एक सामाजिक- सामुदायिक गरज समोर येते ती सन्मानाची साठच्या दशकात इतर अनेक राज्यांप्रमाणे महाराष्ट्रानेही १० + २ + ३ ही शिक्षण प्रणाली स्वीकारली. यात + २ म्हणजे ११वी – १२वीचे विद्यार्थी व्यावसायिक पाठय़क्रम निवडतील, त्यातून ज्यांना मुख्यत्वे रोजगारासाठी शिक्षण घेणे क्रमप्राप्त आहे असे विद्यार्थी रोजगारक्षम होतील आणि केवळ पदवीच्या आकर्षणापोटी कॉलेजात येणाऱ्यांच्या संख्येला आळा बसेल असाही एक दृष्टिकोन त्या प्रणालीमागे होता. पण तसे न होण्यामागे जी अनेक कारणे आहेत त्यातले एक महत्त्वाचे कारण म्हणजे १२वीला नसलेली आणि पदवीला असलेली ( साठच्या दशकात इतर अनेक राज्यांप्रमाणे महाराष्ट्रानेही १० + २ + ३ ही शिक्षण प्रणाली स्वीकारली. यात + २ म्हणजे ११वी – १२वीचे विद्यार्थी व्यावसायिक पाठय़क्रम निवडतील, त्यातून ज्यांना मुख्यत्वे रोजगारासाठी शिक्षण घेणे क्रमप्राप्त आहे असे विद्यार्थी रोजगारक्षम होतील आणि केवळ पदवीच्या आकर्षणापोटी कॉलेजात येणाऱ्यांच्या संख्येला आळा बसेल असाही एक दृष्टिकोन त्या प्रणालीमागे होता. पण तसे न होण्यामागे जी अनेक कारणे आहेत त्यातले एक महत्त्वाचे कारण म्हणजे १२वीला नसलेली आणि पदवीला असलेली () प्रतिष्ठा १२वी पास होण्याला पदविकेचा दर्जा दिला गेला असता आणि १२वी आर्ट्स झालेल्याला ‘डिप्लोमा इन आर्ट्स’ असे नामाभिधान मिळाले असते तर कदाचित सन्मानाची समजण्याजोगी भूक काही प्रमाणात तरी भागली असती.\nअलीकडेच नव्या मोटार-वाहन कायद्यासंदर्भात राज्यसभेच्या एका सिलेक्ट कमिटीवर काम करण्याची संधी मिळाली. संसदीय समितीसमोर ट्रकमालक आणि वाहतूकदारांप्रमाणे वाहन-चालक संघटनांनाही पाचारण करण्यात आले होते. देशात चांगल्या वाहनचालकांना खूप मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. ‘आम्हा ड्रायव्हर्सना पगार तसे खूप वाईट नाहीत, पण मालकांपासून वाहतूक पोलिसांपर्यंत कोणीही सन्मानाची वागणूक देत नाहीत. परिणामी या व्यवसायाकडे तरुण वळत नाहीत,’ हे वाहन-चालक संघटनेच्या प्रतिनिधींचे म्हणणे विचार करायला लावणारे होते.\nसमुदाय आणि त्यांचे औपचारिक- अनौपचारिक प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानाचा, त्यांची योग्य दखल घेण्याच्या प्रवृत्तीचा हा अनुशेष पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने सन्मान पद्म – पुरस्कारांसाठी जे निवड – धोरण अवलंबिले त्यातून भरून काढण्याची भूमिका स्पष्टच दिसते. पुरस्कारांसाठी यंदा निवडलेल्या ८०-९० व्यक्तींपैकी किमान १०-१५ व्यक्ती अशा आहेत; ज्यांचे वर्णन ‘अनाम वीर’ किंवा ‘अनसंग हिरो’ असे करता येऊ शकेल. अशा अनाम वीरांगनांपैकी एक म्हणजे केरळच्या लक्ष्मीकुट्टी अम्मा. ७५ वर्षीय ‘अम्मा’ कवयित्री आहेत, केरळच्या लोकधारा अकादमीत शिक्षिका आहेत आणि केरळच्या जंगलातील वनस्पतींपासून सुमारे ५०० विविध औषधे तयार करण्याचे ज्ञान-भांडार खुले करणाऱ्या औषध-निर्मात्याही आहेत. अम्मांना आजूबाजूची मंडळी प्रेमाने ‘वनमुथास्सी’ म्हणजे ‘जंगलाची आजी’ या नावाने संबोधतात लक्ष्मीकुट्टी अम्मा ज्या अकादमीत शिक्षिका आहेत त्या अकादमीवर डाव्या साम्यवादी मंडळींचा वरचष्मा आहे. वैचारिक अस्पृश्यतेची छाया येऊ न देता केंद्र सरकारने अम्मांची निवड केली हे पद्म पुरस्कारांचा पूर्वेतिहास पाहाता उल्लेखनीय ठरावे.\nपद्म पुरस्काराने गौरविलेला आणखी एक अनाम वीर म्हणजे मध्य प्रदेशातला गोंड समाजातला आदिवासी कलाकार भज्जू श्याम अत्यंत नाजूक आणि रेखीव गोंड शैलीतील चित्रांसाठी प्रसिद्ध झालेल्या भज्जू श्यामने युरोपातही नाव कमावले ते आपल्या प्रतिभेच्या जोरावर. एके काळी सुरक्षाकर्मी म्हणून नोकरी करणारा भज्जू श्याम आता विश्वविख्यात होतोय. त्याच्या चित्रांची माडणी असलेल्या ‘द लंडन जंगल बुक’ या पुस्तकाच्या तब्बल तीस हजार प्रती विकल्या गेल्या असून पाच परदेशी भाषांत त्याचा अनुवादही झाला आहे.\nआपल्याकडे सर्वसाधारण क्रीडापटूंचीही उपेक्षा होते, तिथे दिव्यांग किंवा शारीरिक आव्हानांचा सामना करणाऱ्या क्रीडापटूंना पद्मविभूषित करण्यासाठी ४५ वर्षे जावी हे दु:खद असले तरी आश्चर्यकारक नाही. १९७२ मध्ये हायडेलबर्ग इथे भरलेल्या पॅराऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक संपादन केलेल्या मुरलीकांत पेटकर या पुणेकर जलतरणपटूचा पद्मश्रीने सन्मान करून सरकारने त्यांची उपेक्षा संपुष्टात आणली आहे. अर्जुन पुरस्काराची आशा त्यांना होती, पण ४४ वर्षांनंतर अर्जुन पुरस्कार देता येत नाही. सरकारने ही तांत्रिक अडचण आणि त्यांची निर्विवाद योग्यता या दोन्हींचा सन्मान राखून त्यांना पद्मश्री जाहीर केली.\nकेंद्रातील विद्यमान सरकारने वैशिष्टय़पूर्ण कर्तृत्वाच्या आधारे स्वीकृत क्षेत्रात भरीव योगदान केलेल्या, पण माध्यमांच्या प्रकाशझोतापासून दूर राहिलेल्या- लपलेल्या रत्नांना शोधून काढले हे निश्चितच उल्लेखनीय. स्वत: एके काळी देवदासीचे जीवन जगलेल्या, बेळगावच्या सिताव्वा जोद्दाती यांच्या निवडीमुळे ‘पद्म’ पुरस्कारांचा परीघ गावकुसाच्या बाहेर नेला आहे. सुमारे ३०० स्वयम्- सहायता समूहांची स्थापना आणि जोपासना करून त्यांनी हजारो महिलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यास मदत केली आहे. गेली तीन दशके ध्यासपथावरून चालत असलेल्या सिताव्वांनी ४००० भूतपूर्व देवदासींची संघटना बांधून खऱ्याखुऱ्या महिला सशक्तीकरणाला गती दिली. स्वत: मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवीत असतानाही आपल्या परिसरासाठी रुग्णालयाची वाढती गरज लक्षात घेऊन, स्वत:च्याच संचित निधीचा मुख्यत्वे उपयोग करून बंगालमधील हंसपुकार या गावात रुग्णालय उभारणाऱ्या सुभाषिणी मिस्त्री यांची निवडही याच प्रकारची आहे. सुलगात्ती नरसम्मा, व्ही. नानम्मल ही काही मंडळीही अशीच उपेक्षेच्या अंधाराची पर्वा न करता शांतपणे काम करीत राहणारी\nया वर्षीच्या सन्मान-सूचीतील बहुसंख्य स्वयम्-प्रेरित आहेत. भवतालाशी संघर्ष करतानाही परिस्थितीचे स्वामित्व स्वीकारून परिस्थितीत परिवर्तन घडवून आणण्याची हिंमत या सर्वानी दाखविली, अथक प्रयत्न केले आणि त्यातून खूप मूल्यवान असे काही साकारले. समावेशनाची संकल्पना ‘कर्ते’पण नाकारते, पण सहभाग आणि स्वयम् प्रेरित स्वामित्व भावना स्वकष्टार्जित सन्मानाकडे घेऊन जातात, त्या अशा\nलेखक भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष व राज्यसभा सदस्य आहेत. ई-मेल : vinays57@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathizataka.blogspot.com/2011/02/bus.html", "date_download": "2018-05-28T01:18:58Z", "digest": "sha1:ZZMEF2EVMDCT2YQHVYK42M573T6IYAAL", "length": 6624, "nlines": 145, "source_domain": "marathizataka.blogspot.com", "title": "मराठी कविता ( marathi kavita ) - Assal Marathi Kavita,Vinod, Maratha histry, marathi movie, marathi natak, Marathi prem kavita ani etar marathi sahityacha sangrah", "raw_content": "\nएकदा \"BUS\" मध्ये प्रवास करतांना .....\nएक सुंदर गोड अप्सरा मला दिसली\nकोप-यात एकटीच होती बसली ती\nमोकळी जागा पाहुन मी\nमाझी \"तशरिफ\" तेथेच ठेवली\nआपली पर्सच उचलुन ठेवली\nतसा फ़ारच जोरात येत होता\nतिच्या ओढनीला माझ्या चेह-यावर\nती मात्र ओढनी सावरत सावरत\nनकळत दोघातील अंतर कमी करन्यासाठी\nमला हाथभार लावत होती\nमी तेथुन केव्हा उठेल\nबहुतेक याचीच वाट पहात होता\nआमच्या दोघांतील अंतर कमी केले\nएका मिनीटासाठी का होईना\nमला स्वप्नाच्या दुणियेत नेले\nमग दुस-या धक्क्यालाच मी\nबरीच काही लाईफ़ जगुन गेलो\nयेवढ्यात CONDUCTOR माझ्याजवळ आला\nलेडिज सीट सांगुन मला उठवुन गेला\nतेव्हा त्या मेल्याचा राग भलताच आला\nस्वप्नाचा माझ्या त्याने चुराडाच केला\nमग पुढच्या STOP वर उतरन्यासाठी\nती तीची PURSE सावरायला लागली\nगर्दित मला खेटत खेटत\nस्वत:ची वाट काढु लागली\nखाली उतरताच माझी नजर\nएकटक तिला शोधु लागली\nती मात्र BOYFRIEND च्या गाडीवर बसुन\nकेव्हाचीच हवेशी बोलु लागली\nआमच्या महालात रानीची जागा\nनेहमी अशीच खाली असते\nजेव्हा तेव्हा \"ENGAGE\" च असते.........\nLabels: poem, मराठी कविता\nकरमुक्त उत्पन्नात पुरुषांना फायदा, महिलांना तोटा\nबोलायचे होते मनातील बरेच काही पण , वेळच गेली निघून...\nकोणासारखे काय करावं ...\n|| अष्टविनायक दर्शन ||\nमाझे मन तुझे झाले. तुझे मन माझे झाले\nपुन्हा प्रेमात पडण्याचा मलाही हक्क आहे..\nऐकलय की, तुझी आठवण येणार आहे\nएकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल\nकधी कधी का रे तू असा वागतोस \nप्रेम करतो म्हणजे काय\nएकदा \"BUS\" मध्ये प्रवास करतांना .....\nविचारीन विचारीन म्हणतोय, पण धाडस होत नाहि ...\nमाझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का \nप्रेम केल तर अस कधी तरी होणारच.....\nमराठा आजही वाघ आहे\nखरच तुला माझा कंटाळा आला आहे का .... कि नवीन मित्...\nपण धाडस होत नाहि ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?id=s3s235429", "date_download": "2018-05-28T01:27:25Z", "digest": "sha1:WSM47BJFSWL6UJ6AS5NGBFGCT5GVHSV7", "length": 9118, "nlines": 214, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "शरद ऋतूतील पाऊस आयफोन लाइव्ह वॉलपेपर - PHONEKY ios अॅप वर डाउनलोड करा", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली ठिकाणे\nशरद ऋतूतील पाऊस आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थेट वॉलपेपरचे पुनरावलोकन करणारे प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nतसेच आयफोन लाइव्ह वॉलपेपर वर\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaC2-00\nफोन / ब्राउझर: Nokia306\nवॉर ऑफ द वॉर 128\nफोन / ब्राउझर: Mozilla\nइप्सविच टाउन एफसी चिन्ह\nफोन / ब्राउझर: nokian95\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nGIF अॅनिमेशन HD वॉलपेपर अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या iPhone साठी शरद ऋतूतील पाऊस अॅनिमेटेड वॉलपेपर डाउनलोड कराआपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY वर, आपण विनामूल्य अँड्रॉइड आणि iOS मोबाइल डिव्हाइससाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपण विविध शैलीचे इतर विविध वॉलपेपर आणि अॅनिमेशन शोधू शकाल, निसर्ग आणि खेळांपर्यंत कार आणि मजेदार आयफोन थेट वॉलपेपर आपण PHONEKY iOS अॅपद्वारे आपल्या iPhone वर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 आपल्या iPhone साठी लाइव्ह वॉलपेपर, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\nआपण एका वेब ब्राउझरवरून आपल्या iPhone वर एक थेट वॉलपेपर डाउनलोड करू शकत नाही आपण आमच्या iPhone अनुप्रयोग पासून लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करण्यासाठी आहे:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news?start=30", "date_download": "2018-05-28T01:23:30Z", "digest": "sha1:LO2UHNFPEW5MFJ7MKCATZJO4EKM2CYLJ", "length": 10893, "nlines": 216, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Latest News - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nवाढदिवशीच पी.अभय कुमार यांनी घोषित केला नवा चित्रपट\nहिंदी चित्रपटसृष्टीतील अग्रगण्य निर्माते पी.अभय कुमार हे एक नवा कोरा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘वो कौन है-दि मर्डर मिस्ट्री’, असे या चित्रपटाचे नाव असून त्यांच्या वाढदिवशीच त्यांनी या चित्रपटाची घोषणा केलीय. मंगळवार, 1 मे रोजी पी. अभय कुमार यांनी जुहूच्या सिटिझन हॉटेलमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्याचवेळेस त्यांनी त्यांच्या या सिनेमाची घोषणा केली. यावेळी विजू खोटे, विजय कदम, मुकेश तिवारी, विजय पाटकर, वृषाली गोसावी आदी कलाकार मंडळी उपस्थित होते.\n‘What’s up लग्न’ चित्रपटाचे यशस्वी ५० दिवस\nकथा, निर्मिती, दिग्दर्शन, छायाचित्रण व अभिनय यात सरस असणारे चित्रपट बॉक्स ऑफिसवर हमखास यशस्वी होतात. प्रत्येकजण रिलेट करू शकेल अशी कथा... तितकेच परफेक्ट दिग्दर्शन... वैभव आणि प्रार्थनाची केमिस्ट्री... सहकलाकारांची लाभलेली उत्तम साथ तसेच निर्मात्यांनी आणि प्रस्तुतकर्त्यांनी केलेल्या हटके आणि नेमक्या मार्केटिंगमुळे ‘What’s up लग्न’ या चित्रपटाने आपले यशस्वी ५० दिवस पूर्ण केले आहेत. आजकाल प्रदर्शित होणारे चित्रपट दोन तीन आठवडे चालतात अशावेळी ‘What’s up लग्न’ जेव्हा ५० दिवस पूर्ण करतो तेव्हा ती प्रेक्षकांनी दिलेली पोचपावतीच म्हणायला हवी.\n'क्षितिज... अ होरीझाॅन' च्या शिरपेचात राज्य पुरस्काराचा मानाचा तुरा\nअनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर यशस्वी कामगिरी करणाऱ्या 'क्षितिज... अ होरीझाॅन' या सिनेमाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा पुरस्कार रोवला गेला आहे. मीडिया फिल्म्स क्राफ्ट कंपनी (यू.एस) आणि नवरोज प्रसला प्राॅडक्शनचे नवरोज प्रसला निर्मित तसेच करिष्मा म्हाडोलकर सहनिर्मित या सिनेमाने नुकत्याच पार पडलेल्या ५५ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या अंतिम यादीत तृतीय क्रमांक पटकावला. तसेच या सिनेमाच्या सर्वोक्तृष्ट ध्वनीमुद्रणासाठी ऑस्करविजेते रसूल पुकुट्टी यांना राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.\n'वाघेऱ्या' च्या प्रमोशनल गाण्याद्वारे अवधुतने पाळले प्रसनजीतला दिलेले वचन - Photos\n'सूर नवा ध्यास नवा' या रिअॅलिटी शोमधून नावारूपास आलेला प्रसनजीत कोसंबी लवकरच 'वाघेऱ्या' या आगामी सिनेमाद्वारे पार्श्वगायकाच्या भूमिकेतून लोकांसमोर येत आहे. रिअॅलिटी शोच्या मंचावरील प्रसनजीतच्या बहारदार गाण्यावर खुश होऊन, परीक्षक अवधुत गुप्तेने 'माझ्या पुढील चित्रपटात तू पार्श्वगायक म्हणून झळकशील' असे त्याला वचन दिले होते, आणि हेच वचन पूर्ण करत अवधुतने येत्या १८ मे रोजी प्रदर्शित होत असलेल्या 'वाघेऱ्या' सिनेमाचे, प्रमोशनल सॉंग प्रसनजीतकडून गाऊन घेतले. आजीवासन स्टुडियोमध्ये नुकतेच हे गाणे प्रसनजीतच्या आवाजात रेकाॅर्ड करण्यात आले.\nबिग बॉस च्या घरामधील ४२ वा दिवस - Eviction चं नाटक मेघा - सई डेन्जर झोनमध्ये\nअनेक महोत्सवांमध्ये गाजलेला \"लेथ जोशी\" १३ जुलैला होणार प्रदर्शित\nबिग बॉस च्या घरामधील ४१ वा दिवस - आज कोणाची शाळा घेणार महेश मांजरेकर\nगुलमोहरच्या आगामी ‘बोक्या सातबंडे’ कथेमधून प्रेक्षक अनुभवणार ९०च्या दशकातील सर्वात लाडके पात्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/node/648", "date_download": "2018-05-28T01:40:29Z", "digest": "sha1:R6IZQ3TGFVMDCODLZPCHNJETMH4BF4EI", "length": 12803, "nlines": 80, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "मराठीला राजभाषा म्हणून स्थान.. | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमराठीला राजभाषा म्हणून स्थान..\nमहाराष्ट्रात मराठीला राजभाषा म्हणून स्थान..\nमराठी भाषेसाठी राज्य सरकारात स्वतंत्र मंत्रालय निर्माण करणार असल्याबाबतची घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवानिमित्ताने केली आहे. मंत्रालयाचे तपशील, कार्यपध्दत अद्याप ठरायची आहे. मराठी अभ्यास केंद्राच्या वतीने राज्य सरकारच्या मराठी भाषा संचालनालयातील त्रुटींचा पाठपुरावा केला गेल्यामुळे आणि अभ्यास केंद्राने त्यासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यापर्यंत धडक मारल्याने मराठीसाठी स्वतंत्र खाते निर्माण होत आहे. मुख्यमंत्र्यांचे हे महत्त्वाचे आणि स्वागतार्ह पाऊल आहे. यामुळे मराठीची दरिद्री अवस्था लगेच संपेल असे नव्हे. परंतु, त्यामुळे राज्यामध्ये मराठीला प्रतिष्ठेचे व मानाचे स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nमहाराष्ट्राने मराठीला राजभाषा म्हणून स्थान दिले, परंतु ते स्थान टिकावे यासाठी योग्य ती तजवीज केली नाही. महाराष्ट्राची स्थापना पन्नास वर्षांपूर्वी झाली. त्यावेळी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी साहित्य संस्कृती मंडळ निर्माण केले. विश्वकोशाचे कामही त्या मंडळाकडे सोपवले. पुढे या कामाचे विभाजन झाले. चव्हाण यांनी भाषा संस्कृतीविषयक आणखीही चांगले पायंडे पाडले, असे मानण्याची प्रथा आहे. त्यांना तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांची विद्वत्तासंपन्न साथ होती.\nयशवंतरावांच्या नंतर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी मात्र भाषासंस्कृतीच्या कार्याकडे दुर्लक्ष केले. त्याशी संबंधित मान्यवरांकडून अनेकदा उठाव झाले. परंतु सबळ पुरावा, योग्य संदर्भ आणि उचित आकडेवारी यानिशी सरकारला कोंडीत मात्र कोणी पकडले नाही. मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार, राममोहन खानापुरकर वगैरे मंडळींनी मराठी भाषेच्या अवनतीचा आणि सरकारी अनास्थेचा खरोखरी अभ्यास केला आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना पटवून दिले, की या राज्यात मराठी भाषेला काहीही स्थान शिल्लक राहिलेले नाही. या कामी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भूमिका विशेष उमदी आणि समजुतीची होती. त्यांना अन्याय कळत होता; तसेच स्वत:ची जबाबदारीदेखील त्यांनी पाठपुरावा केल्यामुळे मुख्यमंत्री योग्य निर्णयापर्यंत येऊन पोचले.\nसरकारची आणि जनतेचीही खरी कसोटी आता आहे. कारण प्रथम सरकारला तज्ज्ञांच्या मदतीने भाषाविषयक धोरण करावे लागेल. हे धोरण ठरवताना कळीचे मुद्दे असणार आहेत ते भाषाविषयक जुन्या समजुती, पूर्वग्रह आणि नव्याने उपलब्ध झालेले ज्ञानसंशोधन; मातृभाषा आणि विविध भाषांच्या वातावरणात होणारी मुलांची वाढ आणि सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बदलत्या तंत्रज्ञानाच्या व माध्यमाच्या काळात अभिजात भाषेला येऊ घातलेले नगण्य स्थान\nमराठी भाषाविषयक भूमिका निश्चित झाली, की मग कालबध्द कार्यक्रम ठरवणे शक्य होईल. अन्यथा सरकारच्या सांस्कृतिक धोरणाची जशी फटफजिती झाली आहे, तसेच भाषेबाबत घडून येईल. अर्थात, दरम्यानच्या काळात भाषा संचालनालयाची गेली दहा-पंधरा वर्षे मागे पडलेली कामे- कोशांचे पुनर्मुद्रण वगैरे-पूर्ण करून घेता येतील.\nभाषासंस्कृतीविषयक काम हे मुळात सरकारी अखत्यारीत होणारे नाही. ते खाजगी व्यक्ती व स्वयंसेवी संस्था ह्यांच्याकडून निष्ठेने व उत्साहाने घडत असते. त्यामुळे सरकारने अशी व्यवस्था निर्माण करावी की ज्यामध्ये सरकारची देखरेख राहील, परंतु काम खाजगी क्षेत्रात होईल. खुद्द अशोक चव्हाण सरकारी आणि खाजगी अशा संमिश्र व्यवस्थेला अनुकूल असतात. त्यामुळे खाजगी क्षेत्राकडे-व्यक्ती व संस्था- अधिकाधिक कामे सोपवली गेली पाहिजेत. त्यांतील आर्थिक व्यवहारांवर सरकारची नजर असावी आणि कामाच्या गुणवत्तेवर खाजगी क्षेत्रातीलच उच्चाधिकार मंडळ असावे. मराठी भाषेत गेली कित्येक दशके अराजक, निर्नायकी होती. स्वतंत्र मंत्रालयाने ही दुस्थिती दूर होण्याची संधी लाभणार आहे.\nदिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला.\nमराठीला राजभाषा म्हणून स्थान..\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/akola-news-cash-recover-akola-71669", "date_download": "2018-05-28T01:30:30Z", "digest": "sha1:5FQ6KNMICVFDNVFTUOXNCD7QJTHFTCAR", "length": 11821, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Akola news cash recover in akola अकोला: ४३ लाखांची रोख पकडली, एकास अटक | eSakal", "raw_content": "\nअकोला: ४३ लाखांची रोख पकडली, एकास अटक\nबुधवार, 13 सप्टेंबर 2017\nसंतोष राठी हा पत्नी, लहान मुलगा व अन्य एका नातेवाईकासोबत रेल्वे स्थानकावर जात होता. त्यासाठी त्याने रणपिसेनगरातूनच ऑटो ठरविला. सुरेश नामदेव ढिसाळे (४९, रा. आंबेडकरनगर) यांच्या आॅटोतूनच राठीकडील रोकड जप्त करण्यात आली. त्यामुळे या आॅटोचालकाचीही चौकशी पोलिस करीत आहेत.\nअकोला : कुटुंबासह बाहेरगावी जाण्यासाठी आॅटोने रेल्वे स्थानकाकडे निघालेल्या व्यक्तीजवळून पोलिसांनी नवीन नोटांच्या ४३ लाखांची रोख रकम जप्त केली. सिव्हिल लाइन्स पोलिसांनी पाठलाग करून मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास एकास अटक केली असून, ही रकम हवालाची असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता.\nरणपिसेनगर येथून संतोष कन्ह्यालाल राठी (४२) हा ऑटो क्र. एमएच ३० पी ९७०३ ने रेल्वे स्थानाकाकडे जात होता. त्याच्याकडे हवालाची ४३ लाखांची रोकड असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी ऑटोचा पाठलाग करून त्याला गाठले. राठीकडून पोलिसांनी रोकड जप्त करून ऑटोही जप्त केला. आटोचालकासह राठी पोलिसांच्या ताब्यात आहे. राठीकडून जप्त करण्यात आलेल्या रोकडमध्ये दोन हजार आणि ५०० च्या नवीन नोटा आहेत. रक्कम मोजण्यासाठी पोलिसांनी मशीन बोलावली आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक अन्वर शेख यांच्या मार्गदर्शनात हरिश्चंद्र दाते, शिवा बावसकर, सचिन दांदळे, गजानन बांगर, उकार्डा जाधव यांनी केली.\nसंतोष राठी हा पत्नी, लहान मुलगा व अन्य एका नातेवाईकासोबत रेल्वे स्थानकावर जात होता. त्यासाठी त्याने रणपिसेनगरातूनच ऑटो ठरविला. सुरेश नामदेव ढिसाळे (४९, रा. आंबेडकरनगर) यांच्या आॅटोतूनच राठीकडील रोकड जप्त करण्यात आली. त्यामुळे या आॅटोचालकाचीही चौकशी पोलिस करीत आहेत.\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\nदीड लाख गुन्हे तपासाअभावी रखडले\nहिंगोली - राज्यात तब्बल एक लाख 42 हजार गुन्हे तपासाअभावी रखडले असून, यात सर्वाधिक 21 हजार गुन्हे कोल्हापूर परिक्षेत्रातील आहेत. सदर गुन्हे...\nठाणे स्थानकात स्वच्छतेची लगबग\nठाणे - ठाणे रेल्वेस्थानकाचा देशातील अस्वच्छ रेल्वेस्थानकांमध्ये आठवा क्रमांक आल्यानंतर सर्वच स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत \"...\nकात्रज घाटाला रात्री ‘टाटा’\nखेड-शिवापूर - सुमारे पंधरा दिवसांपूर्वी कात्रज घाटात एका जोडप्याला मारहाण करून लुटल्याचा प्रकार झाला. त्यामुळे कात्रज घाटातून रात्रीचा प्रवास...\nतुर्भे रेल्वेस्थानकात फलाटावर क्रिकेट\nतुर्भे - खेळती हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश अशी रचना असलेले तुर्भे रेल्वेस्थानक एकेकाळी प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते; परंतु या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF_%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8_%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2018-05-28T01:33:12Z", "digest": "sha1:MCXM34HW2OKBAQ7ODHLNUH2B4PDU2OTC", "length": 4657, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रिय रंजन दासमुन्शी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nप्रिय रंजन दासमुन्शी (नोव्हेंबर १३, इ.स. १९४५ - २० नोव्हेंबर, २०१७:नवी दिल्ली, भारत) हे काँग्रेस पक्षाचे नेते होते. ते इ.स. १९७१, इ.स. १९८४, इ.स. १९९६, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगाल राज्यातील रायगंज लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते मनमोहन सिंह यांच्या मंत्रीमंडळात माहिती आणि प्रसारणमंत्री, संसदीय कार्यमंत्री आणि जलस्त्रोत विकासमंत्री होते.\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी\nभारतीय माहिती आणि प्रसारणमंत्री\n५ वी लोकसभा सदस्य\n८ वी लोकसभा सदस्य\n११ वी लोकसभा सदस्य\n१३ वी लोकसभा सदस्य\n१४ वी लोकसभा सदस्य\nइ.स. १९४५ मधील जन्म\nइ.स. २०१७ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१७ रोजी २०:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://bronato.com/product-tag/%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2018-05-28T00:59:55Z", "digest": "sha1:YE3FAQGYCQN3RAU3XKE4FA6M4G3XOPJ2", "length": 3428, "nlines": 60, "source_domain": "bronato.com", "title": "ललित Archives - Bronato: eBook Publisher and Distributor (Kindle and Google Play Books)", "raw_content": "\nमी लिहिलेल्या ‘खिडकी’ या ललित पुस्तकाच्या ‘ईआवृत्ती’च्या निमित्ताने माझ्या वाचकांशी संवाद साधताना खूप आनंद होतोय.\nकालानुरूप होणाऱ्या चांगल्या बदलाला सामोरं जाणं हा माझ्या मते मानवधर्म असला पाहिजे. ‘वाचाल… तर वाचाल’ असं माझ्या लहानपणी मोठी माणसं नेहमी सांगत. परंतु हल्ली मोबाईल, इंटरनेटच्या काळात वाचन संस्कृती कमी होताना जाणवत असताना ‘ई-पुस्तक’ ही नव्या पिढीला वाचन संस्कृतीकडे पुन्हा वळवेल अशी खात्री वाटते.\n‘किंडल’ किंवा ‘गुगल प्ले बुक’ अॅपवर आता छान छान पुस्तके वाचायला मिळत आहेत.\nलेखकांसाठी तर पुस्तक प्रकाशनाचे हे जणू नवं दालन खुलं झालं आहे. पुस्तक छपाई करून प्रकाशन करण्याच्या खर्चापेक्षा ई-पुस्तक प्रकाशनाचा खर्च अत्यंत माफक आहे. शिवाय तुमचं पुस्तक जगभरात वाचनासाठी उपलब्ध होतं. मी याचं मनःपूर्वक स्वागत करतो.\nमाझ्या ‘खिडकी’ हे ललित पुस्तक तुम्हाला ब्रोनॅटो डॉट कॉम या वेबसाईटने वाचनासाठी उपलब्ध करून दिल्या बद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-26-february-2018/", "date_download": "2018-05-28T01:27:25Z", "digest": "sha1:O3PAMFTEN3TI5WPFK5MM7FQ2MRIJUXQI", "length": 11038, "nlines": 117, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 26 February 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(Maha Food) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात 120 जागांसाठी भरती\n(Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती निकाल\nB.Ed CET 2018 प्रवेशपत्र\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील सुरत येथे ‘रन फॉर न्यू इंडिया’ मॅरेथॉनचे उद्घाटन केले.\nई-गव्हर्नन्सवरील 21वी राष्ट्रीय परिषद हैदराबाद येथे होणार आहे.\nश्रीलंकेच्या सरकारने श्रीलंकेच्या पाण्याच्या छळाच्या आरोपाखाली उर्वरित 20 भारतीय मच्छिमारांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे.\nउपराष्ट्रपति एम. व्यंकय्या नायडू यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील भारतीय उद्योग संघटनेच्या (सीआयआय) भागीदारी परिषदेचे उद्घाटन केले आहे.\nपारुपल्ली कश्यपने ऑस्ट्रियन ओपन इंटरनॅशनल चॅलेंजचा पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले.\n1 एप्रिलपासून मंत्र्यांच्या गटाने वस्तूंचे आंतरराज्यीय चळवळीचा मागोवा घेण्यासाठी ई-वे बिलचा अनिवार्य वापर करण्याची शिफारस केली आहे.\nसॅमसंगने बार्सिलोना, स्पेनमध्ये मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेसमध्ये आपले नवीनतम स्मार्टफोन, Galaxy S9 आणि Galaxy S9+ लॉन्च केले.\nभारतातील प्रमुख संरक्षण संशोधन संस्था डीआरडीओने आपल्या ‘रुस्तम 2 ड्रोनचे यशस्वी चाचणी उड्डाण केले.\nभारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) देशातील उच्च गति इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी विचार करत आहे.\nमार्चच्या दुसऱ्या आठवड्यात अंदमान-निकोबार कमांड बहुराष्ट्रीय स्पर्धा ‘मिलन 2018’ आयोजित करणार आहे.\nPrevious (NCL) राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,पुणे येथे ‘प्रोजेक्ट असिस्टंट’ पदाची भरती\nNext (BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ‘इंजिनिअर’ पदांची भरती\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती\n• बँक ऑफ इंडिया 158 ऑफिसर (क्रेडिट) भरती प्रवेशपत्र\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती निकाल\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/petrol-pump-closed-on-sunday-260358.html", "date_download": "2018-05-28T01:05:58Z", "digest": "sha1:X2SC6WB2MHOQRTBFB66VXNK4L2QKWPZK", "length": 11920, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्यातले पेट्रोलपंप आता दर रविवारी बंद राहणार", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nराज्यातले पेट्रोलपंप आता दर रविवारी बंद राहणार\nपेट्रोल पंपधारकांच्या संघटनेनं देशातील सर्व पेट्रोलपंप आता दर रविवारी सुट्टीवर जाणार आहे. त्यामुळे 14 मे पासून प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार आहे.\n11 मे : पेट्रोल पंपांवर विकण्यात येणाऱ्या इंधनावरील कमिशनमध्ये मोठी वाढ देण्यासाठी सातत्याने टाळाटाळ करणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी पेट्रोल पंपधारकांच्या संघटनेनं देशातील सर्व पेट्रोलपंप आता दर रविवारी सुट्टीवर जाणार आहे. त्यामुळे 14 मे पासून प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार आहे.\nआंदोलनाच्या दिवशी संघटनेने तेल कंपणन्यांना बैठक बोलविण्याची विनंती केली होती. परंतु त्यास तेल कंपन्यांनी प्रतिसाद न दिल्याने संघटनेने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. १४ मे पासून प्रत्येक रविवारी महाराष्ट्रातील सर्व पंपचालक सीएनजीचालकांसह सामूहिक सुट्टीवर जाणार आहे. १५ मे पासून महाराष्ट्रातील सर्व पंपचालक आणि सीएनजी पंपचालकांसह सकाळी ९ ते सायंकाळी ६ यावेळेत सिंगल शिफ्ट ऑपरेशन नुसार चालू राहतील.\nकामाची वेळ कमी करण्याचा निर्णय हा संघटनेला तेल कंपन्यांनी त्यांचे लिखीत आश्वासन न पाळल्याने आणि साधी चर्चाही करण्यास नकार दिल्याने करावे लागत आहे. याची नोंद राज्य सरकारने आणि जनतेने घ्यावी आणि सहकार्य करावं असं आवाहन संघटनेचे अध्यक्ष उदय लोध यांनी दिली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A6%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-05-28T01:28:48Z", "digest": "sha1:HEACGYH2R52Y5BTEPSSMX2XXTGEQSZO3", "length": 4389, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८०० मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८०० मधील मृत्यू\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. १८०० मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १७:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A8_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2018-05-28T01:16:13Z", "digest": "sha1:BTZNVESJLGCFII72PMKMFDZBVLYF6QBC", "length": 5246, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. २०१२ मधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. २०१२ मधील खेळ\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nइ.स. २०१२ मधील खेळ\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► २०१२ विंबल्डन स्पर्धा‎ (१ क, २ प)\n\"इ.स. २०१२ मधील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण १३ पैकी खालील १३ पाने या वर्गात आहेत.\nआयसीसी विश्व ट्वेंटी२० पात्रता, २०१२\nन्यू झीलँड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२\nपाकिस्तान क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०१२-१३\n२०१२ फॉर्म्युला वन हंगाम\nभारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०११-१२\n२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२\n२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२, सराव सामने\nइ.स.च्या २१ व्या शतकामधील खेळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २१:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathizataka.blogspot.com/2011/02/blog-post_15.html", "date_download": "2018-05-28T01:09:33Z", "digest": "sha1:DCX4VN4OLAMSJT3TPD366IDDLZRUZ2BS", "length": 10343, "nlines": 139, "source_domain": "marathizataka.blogspot.com", "title": "मराठी कविता ( marathi kavita ) - Assal Marathi Kavita,Vinod, Maratha histry, marathi movie, marathi natak, Marathi prem kavita ani etar marathi sahityacha sangrah", "raw_content": "\nप्रेम करतो म्हणजे काय\nआपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे काय करतो आपण कधी त्याचा विचार करतो का आपण कधी त्याचा विचार करतो का बऱ्याचदा नाही. मग खाली दिलेली ही गोष्ट वाचा. प्रेम म्हणजे काय याचा अर्थ कदाचित तुम्हाला कळेल.\nएकदा एका प्रेयसीनं तिच्या प्रियकराला विचारलं,\nसांग बरं तुला मी का आवडते तू माझ्यावर प्रेम का करतो\nअगं, मी अशी काही कारणं सांगू शकत नाही. पण तू मला आवडतेस हे मात्र नक्की.\nअरे तू माझ्यावर प्रेम करतोस, मग तुला माहित नाही, तू का प्रेम करतोयस ते तुला मी का आवडते हेच माहित नसेल तर तुला माझ्याविषयी वाटणाऱ्या भावनेला प्रेम तरी का म्हणायचे\nप्रिये, अगं खरंच. मला त्याचं कारण माहित नाहीये. पण तरीही माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मी ते सिद्ध करू शकतो.\nसिद्ध काय कसंही करू शकशील रे. पण मला कारण हवंय. माझ्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडने ती का आवडते याची ढिगानं कारणं दिली होती. तुला एवढीही कारणं सुचत नाहीयेत\nठीक आहे. तुला कारणंच हवीत ना मग ही घे सांगतो.\nमला तू आवडते कारण तू सुंदर आहेस.\nतुझा आवाज सुंदर आहे.\nतू अतिशय काळजी घेणारी आहेस.\nतू अतिशय प्रेमळ आहेस\nतुझे हास्य मोहक आहे.\nतूझी प्रत्येक हालचाल मला वेड लावते.\nप्रेयसी प्रियकराच्या या स्पष्टीकरणावर जाम खुश झाली. दुर्देवाने काही दिवसांनंतर त्या प्रेयसीला अपघात झाला आणि ती कोमात गेली. प्रियकर तिला लगोलग भेटायला गेला. पण कोमात असल्याने संवाद साधणंच शक्य नव्हतं. अखेर निरूपायने तो एक पत्र तिच्या उशाशी ठेवून गेला. त्या पत्रातला मजकूर असा.\nतुझ्या गोड आवाजावर मी प्रेम करत होतो.\nपण आता तू बोलू शकतेस का\nनाही. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.\nतुझा काळजी घेण्याचा स्वभाव मला आवडायचा. पण आता तू तो स्वभाव दाखवूच शकत नाही. त्यामुळे मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.\nतुझे मोहक हास्य नि तुझे विभ्रम मला चित्तवेधक वाटायचे. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करायचो.\nपण आतातू हसू शकतेस तुझे विभ्रम दाखवू शकतेस तुझे विभ्रम दाखवू शकतेस नाही. म्हणून मी तुझ्यावर प्रेम करू शकत नाही.\nप्रेम करण्यासाठीच कारणंच हवी असतील तर आत्ता याक्षणी तुझ्यावर प्रेम करण्यासाठी माझ्याकडे कारणच नाही.\nखरोखरच प्रेमाला कारणांची गरज असते\nनाही. नक्कीच नाही. म्हणूनच....\nमी अजूनही तुझ्यावर तितकंच गाढ प्रेम करतोय.\nथोडक्यात या गोष्टीचे निष्कर्ष असे.\nखरे प्रेम कायम रहाते. उडते ती वासना.\nप्रेमाचे बंध आयुष्यभरासाठी असतात, पण ते प्रेमात पडलेल्यांना पुढे नेतात. मागे खेचत नाहीत.\nबालिश प्रेम म्हणते, मला तुझी गरज आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो.\nपरिपक्व झालेले प्रेम म्हणते, मी प्रेम करतो म्हणून मला तुझी गरज आहे.\nतुमच्या आयुष्यात कुणी यावं हे तुमच्या कपाळावरची नशीबाची रेषा सांगते, पण तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे तुमचे ह्रदय ठरवते.\nप्रेमकथा महत्त्वाच्या नसतात, महत्त्वाची असते, ती तुमच्यातील प्रेम करण्याची क्षमता.\nज्यांचा देवावर विश्वास असतो, ते भूतलावर असतात आणि देव मात्र स्वर्गात असतो. पण जे देवावर प्रेम करतात ते त्याच्यासमोर असतात.\nLabels: poem, मराठी कविता\nकरमुक्त उत्पन्नात पुरुषांना फायदा, महिलांना तोटा\nबोलायचे होते मनातील बरेच काही पण , वेळच गेली निघून...\nकोणासारखे काय करावं ...\n|| अष्टविनायक दर्शन ||\nमाझे मन तुझे झाले. तुझे मन माझे झाले\nपुन्हा प्रेमात पडण्याचा मलाही हक्क आहे..\nऐकलय की, तुझी आठवण येणार आहे\nएकदा एक झाड़ वेलीच्या प्रेमात पडल\nकधी कधी का रे तू असा वागतोस \nप्रेम करतो म्हणजे काय\nएकदा \"BUS\" मध्ये प्रवास करतांना .....\nविचारीन विचारीन म्हणतोय, पण धाडस होत नाहि ...\nमाझ्या मनातील प्रेम भावना जरा समजून तू घेशील का \nप्रेम केल तर अस कधी तरी होणारच.....\nमराठा आजही वाघ आहे\nखरच तुला माझा कंटाळा आला आहे का .... कि नवीन मित्...\nपण धाडस होत नाहि ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/shridevi/", "date_download": "2018-05-28T01:10:30Z", "digest": "sha1:JC5JMIKGHNMVAKSVIM5PWOWCT72AWTTB", "length": 2598, "nlines": 43, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "shridevi – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसंपादकीय : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\nसरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nइतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत\nरूप की रानी श्रीदेवी\nगेल्या पावसाळ्यात चेंबूरला एक महिला मॉर्निंग वॉकला चालली असताना तिच्या अंगावर नारळाचे झाड कोसळले आणि आसपासचे लोक धावले. त्यांनी तिला\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/wall-of-marriage-hall-collapses-in-bharatpur-rajasthan-260296.html", "date_download": "2018-05-28T01:10:37Z", "digest": "sha1:MAT7RHG2Z4CCRHA63JH5JWVDQ2DCAUYF", "length": 11543, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राजस्थानात लग्नसमारंभात भिंत कोसळून 25 जणांचा मृत्यू", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nराजस्थानात लग्नसमारंभात भिंत कोसळून 25 जणांचा मृत्यू\nवादळी वारे आणि जोरदार पावसामुळे भिंत कोसळ्याचं सांगितलं जात आहे.\n11 मे : राजस्थानातल्या भरतपूर जिल्ह्यात काल (बुधवारी) रात्री वादळी वारे आणि पावसामुळे एका लग्नाच्या हॉलची भिंत कोसळली. या दुर्घटनेत 25 जणांचा मृत्यू झाला असून 28 जण जखमी झालेत. मृतांमध्ये 4 लहान मुलांचाही समावेश आहे.\nया हॉलमध्ये लग्नसोहळा सुरू होता. त्यावेळी वादळी वारे आणि जोरदार पावसामुळे भिंत कोसळ्याचं सांगितलं जात आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे लग्नात आलेल्या पाहुण्यांनी त्या भिंतीचा आसरा घेतला होत. मात्र, वाऱ्याचा जोर इतका होता, की ही भिंत कोसळली आणि अनेक जण भिंतीखाली सापडले.\nअचानक झालेल्या या घटनेमुळे लग्न सभागृहात गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली. चेंगराचेंगरी झाल्यामुळेही काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.\nयाबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे. तर जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.\nदरम्यान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\n'एनडीए'त राहायचं की नाही याचा निर्णय घेण्यास शिवसेना स्वतंत्र - अमित शहा\nकुमारस्वामींनी बहुमत जिंकल, आता खऱ्या परिक्षेला सुरवात\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://atulrajoli.blogspot.com/2017/04/blog-post_20.html", "date_download": "2018-05-28T00:55:23Z", "digest": "sha1:GNK3QVE4MUMCWRUU5GXUYFH55U4EIIBC", "length": 8793, "nlines": 208, "source_domain": "atulrajoli.blogspot.com", "title": "नेतृत्वगुणांच्या १० टिप्स ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE", "raw_content": "\nजेव्हा कुणी पहिल्यांदा व्यवस्थापकाच्या जागी विराजमान होतो. तेव्हा निश्चितपणे त्याची योग्यता त्याला या जागी येण्यासाठी कारणीभूत ठरते. एक कामगार म्हणून काम करणे यात मोठा फरक आहे. व्यवस्थापकाला आपल्या टीमचे नेतृत्व करत त्या सर्वांना पुढे न्यायची जबाबदारी असते. जर तुम्ही प्रथमच अशी जबाबदारी पेलत असाल तर काम करताना यशस्वीपणे काम करण्यासाठी या दहा टिप्स.\n१) शिकणे: तुमच्या विशेषत्वाशिवाय आपल्या सहकार्‍यांकडून काही नवे शिकण्याची वृत्ती ठेवा.\n२) संभाषण: आपल्या टीमच्या सदस्यांना प्रकल्पाचे उद्देश स्पष्टपणे सांगा. प्रकल्पाची आवश्यकता व महत्त्वपूर्ण बाबी पूर्ण करण्याची अंतिम वेळ ही सांगा.\n३) उदाहरण: ज्या पद्धतीचा व्यावसायिक व्यवहार तुम्ही दुसर्‍याकडून अपेक्षित ठेवता तो प्रथम स्वतः अंगीकारा.\n४) फिडबॅक: टीमला विश्वास द्या की, तुम्ही त्यांच्याकडून नव्या कल्पना ऐकण्यासाठी तत्पर आहात. प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी उपाय ऐकण्यास उत्सुक आहात.\n५) ओळख: आपल्या टिमच्या सदस्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्हाला सर्वासमक्ष त्यांच्या कामाचे कौतुक केले पाहीजे.\n६) स्पष्टपणा: आपल्या मूडनुसार दररोज बदलणार्‍या नेतृत्त्वाचे लोक आपल्या टीमला पुढे नेऊ शकत नाही. त्यामुळे एकदा घेतलेल्या निर्णयावर कायम रहा.\n७) मदत: आपल्या टीमला चांगल्या पधद्तीने समजून सांगणे ही सुद्धा एक गुंतवणूक आहे. तुम्ही तुमच्या सहकारी कर्मचार्‍यांना स्पष्टपणे सांगा की हा प्रकल्प कंपनीच्या धोरणानुसार कसा महत्त्वाचा आहे.\n८) शिकण्याचे वातावरण: तुम्हाला प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक बाब शिकण्याची भरपूर आवड असेल, परंतु तुमच्या टीमला एवढे स्वातंत्र्य जरुर द्या की चुकांमधून शिका. तसेच त्यांच्या एखाद्या चांगल्या रचनात्मक कल्पनांबद्दल त्यांना बक्षिसही द्या.\n९) व्यावसायिक मार्गदर्शन: आपल्या स्टाफसाठी सदैव वेळ द्या. त्यांना सांगा की तुम्ही त्यांच्या करिअर विकासासाठी प्राधान्य देता. त्यामुळे टीमचा उत्साह वाढेल.\n१०) धैर्यवान बना: व्यवस्थापकाचे गुण व त्या संबधातील कौशल्य शिकण्यास तुम्हाला विलंब लागेल त्यामुळे निराश होऊ नका. आपल्या संपर्कातील व्यवस्थापक पदावरील मित्रांचे मार्गदर्शन घ्या.\nयशाच्या शिखरावरही पूर्वीची दु:खस्थिती न विसरणारे '...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/agriculture-minister-pandurang-fundkar-unseasonal-hailstorm-in-maharashtra-1630728/", "date_download": "2018-05-28T01:32:58Z", "digest": "sha1:4JOPVVWJIROZ7OAPIIY5V4VSKFPVAVFO", "length": 18822, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Agriculture minister Pandurang Fundkar unseasonal hailstorm in Maharashtra | कृषिमंत्री फुंडकर कुठे आहेत? | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nकृषिमंत्री फुंडकर कुठे आहेत\nकृषिमंत्री फुंडकर कुठे आहेत\nगारपीटग्रस्त मराठवाडय़ातील शेतकऱ्यांचा सवाल\nगारपीटग्रस्त मराठवाडय़ातील शेतकऱ्यांचा सवाल\nमराठवाडा कृषी समस्येने ग्रासलेला. आत्महत्यांचा आकडा ९९१. बोंडअळीने बाधित क्षेत्र १० लाख ४८ हजार ५३८ हेक्टर एवढे. अशा विपरीत परिस्थितीमध्ये जीवनमरणाची लढाई करत शेतीत राबणारा मराठवाडय़ातील माणूस प्रश्न विचारत आहे, ‘कोठे आहेत कृषिमंत्री’ राजशिष्टाचार विभागातील फुंडकरांचा दौरा दैनंदिनीमध्ये त्यांना विवाह समारंभात हजेरी लावणे, देवदर्शन घेणे यातच अधिक रस असल्याच्या नोंदी आहेत. परभणी कृषी विद्यापीठातील एका कार्यशाळेला उपस्थित राहण्यापलीकडे फुंडकर औरंगाबादला आले आणि त्यांच्या मूळ गावी खामगावला गेले, अशाच नोंदी आहेत. या अनुषंगाने त्यांना विचारले असता ‘ मी कृषी विभागाच्या आढावा बैठका घेतल्या आहेत.’ एवढेच ते म्हणाले.\nभाजपतील अंतर्गत लाथाळय़ा आणि जमीन प्रकरणात एकनाथ खडसे यांना पायउतार व्हावे लागल्यानंतर कृषिमंत्रिपदाचा कार्यभार पांडुरंग फुंडकर यांच्याकडे देण्यात आला. खडसे मंत्री असताना ते नेहमी अधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यासाठी येत असत. नंतर बैठकीतही कृषिमंत्री दिसेनासे झाले. फुंडकर यांनी पदभार घेतल्यानंतर ते ११ जुलै रोजी मराठवाडय़ात आले. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघातील राजूरच्या गणपती दर्शनासाठी गेले. तेव्हा त्यांनी एका विवाहसोहळय़ासही हजेरी लावली. त्यांचा पुढचा दौरा शनिशिंगणापूरचा. औरंगाबादला विमानतळावर आले. मग पुढे मुंबईला गेले. कडवंची येथील पाणलोटाची कामे पाहिल्याची १६ सप्टेंबरची एक नोंद तेवढी त्यांच्या खात्यावर दौरा म्हणून नोंदवण्यासारखी आहे. पुढे औरंगाबादच्या चिकलठाणा विमानतळावरून ते आळंदीला गेल्याची नोंदही आहे. फुंडकर यांचे मूळ गाव खामगाव. तेथून हवाई मार्गे कोठे जायचे असेल तर त्यांना औरंगाबाद जवळ पडते. मग शासकीय दौऱ्याची माहिती राजशिष्टाचार विभागाला दिली जाते. त्यांच्या व्यवस्थेसाठी संपर्क अधिकारी नेमले जातात. अजिंठा- सिल्लोड मार्गे ते सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त कार्यक्रमाला गेले. मग प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाचा विवाहसोहळा झाला तेव्हा ते आले होते. या काळात शेतीमध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या. या अभावग्रस्त शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी ‘नाम’सारख्या स्वयंसेवी संस्था पुढे आल्या. पण अश्रू पुसण्यासाठी सरकारचा प्रतिनिधी म्हणून फुंडकर काही फिरकले नाहीत. बोंडअळीचा प्रादुर्भाव जाणवू लागला, तेव्हा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दौरा केला. शेतकऱ्यांच्या शिवारात जाऊन भेटी घेतल्या. पण फुंडकर काही फारसे मराठवाडय़ात फिरकले नाहीत. तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी मात्र त्यांनी हजेरी लावली तेव्हा कर्जमाफीचा विषय सुरू होता. परभणी व राहुरी येथील कृषी विद्यापीठाच्या कार्यशाळांना मात्र त्यांनी हजेरी लावली होती. ते तसे जाहीर कार्यक्रम होते. एरवी त्यांच्या दौऱ्यात देवदर्शनाचा सुकाळ असल्याचे दिसून येते. खामगावहून औरंगाबाद विमानतळावर यायचे आणि खास विमानाने निघून जायचे. या काळात अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीवर काही चर्चा होत असे, असे सांगण्यात येते. मात्र, समस्येत सापडलेल्या मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना भेटण्यासाठी फुंडकर आले होते, असे एकदाही घडले नाही. हे चित्र सातत्याने दिसत असल्याने काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी कृषिमंत्री दाखवा आणि २५ हजार रुपये मिळवा, अशी घोषणाही एका पत्रकार बैठकीत केली होती. पण त्यानंतरही फुंडकर दिसले नाहीत. ६ डिसेंबर रोजी खामगावहून मुंबईला ते गेल्याचा दौरा राजशिष्टाचार विभागाकडे उपलब्ध आहे. शेतकरी आत्महत्या, दुसरीकडे बोंडअळीमुळे झालेले नुकसान आणि आता नवे गारपिटीचे संकट, पण शाब्दिक दिलासा द्यायलाही हे सरकार तयार नाही, असे चित्रही दिसून येत आहे.\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nकोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असा प्रश्न विचारला जात होता. आता तोच प्रश्न आहे. कोठे आहेत कृषिमंत्री हजारो शेतकरी आत्महत्या करीत आहेत. ते येतील की नाही माहीत नाही. पण परभणी, बीड व जालना या तिन्ही जिल्हय़ांत शेतकऱ्यांच्या भेटीसाठी जाणार आहे.\n– अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, कॉंग्रेस\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0_%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2018-05-28T01:22:46Z", "digest": "sha1:IXA6C7CPTIQKEV7EZIN4ZF6A2TLRQBSO", "length": 5812, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "उत्तर चुंगचाँग प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nउत्तर चुंगचाँगचे दक्षिण कोरिया देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ७,४३३ चौ. किमी (२,८७० चौ. मैल)\nघनता २०६ /चौ. किमी (५३० /चौ. मैल)\nउत्तर चुंगचाँग (कोरियन: 충청북도) हा दक्षिण कोरिया देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत दक्षिण कोरियाच्या मध्य भागात स्थित असून समुद्रकिनारा नसणारा हा ८ पैकी एकमेव प्रांत आहे. येथील अर्थव्यवस्था शेती व खाणकामावर अवलंबुन आहे.\nदक्षिण कोरियाचे राजकीय विभाग\nउत्तर चुंगचाँग प्रांत • दक्षिण चुंगचाँग प्रांत • गंगवान प्रांत • ग्याँगी प्रांत • उत्तर ग्याँगसांग प्रांत • दक्षिण ग्याँगसांग प्रांत • उत्तर जेओला प्रांत • दक्षिण जेओला प्रांत\nबुसान • दैगू • देजॉन • ग्वांगजू • इंचॉन • उल्सान\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑक्टोबर २०१३ रोजी १८:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/singer/", "date_download": "2018-05-28T01:23:23Z", "digest": "sha1:BZRIRX6VSHO2ND5BETIEOKCBFWYWF7AC", "length": 2419, "nlines": 43, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "singer – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसंपादकीय : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\nसरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nइतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत\nआर्जवी गायक : चेस्टर बेनिंग्टन\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://atulrajoli.blogspot.com/2012/08/blog-post_25.html", "date_download": "2018-05-28T01:06:42Z", "digest": "sha1:D6AWJR5S7PF7OSMX47YU4M5R5E636SV2", "length": 10108, "nlines": 220, "source_domain": "atulrajoli.blogspot.com", "title": "विश्वास निर्मिती वेगवान प्रगती! ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE", "raw_content": "\nविश्वास निर्मिती वेगवान प्रगती\nविश्वास निर्मिती वेगवान प्रगती\nस्वतःची उच्च विश्वसनियता निर्माण करा...\nविचार व वागणुक परिवर्तित करणारी बॉर्न टू विन प्रस्तुत चार तासांची मार्गदर्शक कार्यशाळा.\nविश्वास हा आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक स्नेहसंबंधांचा आधारस्तंभ असतो. प्रत्येक व्यक्तीसाठी स्नेहसंबंधांमध्ये, संघामध्ये, कुटुंबामध्ये, संस्थेमध्ये, राष्ट्रामध्ये व जगामध्ये विश्वास खुप महत्त्वाची भुमिका बजावतो. जर विश्वास नसेल तर शक्तीशाली राजकीय सरकार पडू शकते, यशस्वी व्यवसाय उध्वस्त होऊ शकतो, अर्थव्यवस्था कोलमडू शकते, प्रभावी नेतृत्व संपुष्टात येऊ शकते, उत्तम मैत्रीचा अंत होऊ शकतो, स्नेहसंबंधांमध्ये तफावत निर्माण होऊ शकते.\nउच्च विश्वास प्रस्थापित केल्याने उत्तुंग यशप्राप्ती होऊ शकते. कोणत्याही क्षेत्रात व आयुष्याच्या प्रत्येक बाबतीत वेगवान प्रगती होऊ शकते. परंतु विश्वास निर्माण करण्याच्या प्रक्रीयेला बर्‍याच अंशी दुर्लक्षित केले जाते व जेवढे महत्त्व दिले पाहिजे, तेवढे दिले जात नाही. विश्वास दिवसातले २४ तास, आठवड्यातील ७ दिवस व वर्षातील १२ महिने आपल्याला प्रभावीत करत असतो. आपल्या विचारांचा, आयुष्याचा, स्नेहसंबंधांचा, संभाषणाचा व प्रत्येक वागणुकीचा दर्जा विश्वासावर अवलंबुन असतो.\nविश्वास निर्मिती वेगवान प्रगती या चार तासांच्या कार्यशाळेमध्ये बॉर्न टू विनचे संचालक अतुल राजोळी आपल्या प्रभावी शैलीद्वारे वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात स्नेहसंबंधांमध्ये उच्च विश्वास कसे निर्माण करु शकाल याबाबत मार्गदर्शन करतील. या कार्यशाळेच्या मदतीने आपण आपली उच्च विश्वसनीयता निर्माण करु शकाल व आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक स्नेहसंबंधांच्या सहाय्याने यशस्वी होण्याच्या दिशेने वेगवान प्रगती कराल.\nविश्वास निर्मिती वेगवान प्रगती या कार्यशाळेमध्ये खालील गोष्टींचा खुलासा होईल\nस्वतःची विश्वसनियता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक बाबी कोणत्या\nवैयक्तिक व व्यावसायिक स्नेहसंबंधांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी कसे वागावे\nपरस्पर व्यवहार कौशल्यात सुधारणा कशी करावी\nआपल्या वागणुकीत कोणते सकारात्मक बदल करावे व ते करण्यासाठी मार्गदर्शन\nस्नेहसंबंधामधील अडचणी कल्पकतेने सोडवण्यासाठी आवश्यक दृष्टीकोन\nव्यावसायिक स्नेहसंबंध कसे सुधारावे व जोपासावे\nसामाजिक अथवा व्यावसायिक संस्थांचे कर्मचारी\nमॅनेजर, लिडर व एक्सेक्युटिव्ह\nदिनांकः बुधवार, ५ सप्टेंबर २०१२\nवेळः सायंकाळी ६:०० ते १०:००\nस्थळः स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, महापौर निवासच्या बाजुला, शिवाजी पार्क, दादर ( प.), मुंबई- ४०००२८.\nगुंतवणुकः रुपये १०००/- (बॉर्न टू विनच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी रुपये ८००/- फक्त\nविश्वास निर्मिती वेगवान प्रगती\nबारावा लक्ष्यसिध्दी सोहळा: 'वेध भविष्याचा'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://patrakarsangh.com/index.php/_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95/_%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2018-05-28T00:53:52Z", "digest": "sha1:NQTKIXWDXK23AMHLYWKNNGELVOB3ISJV", "length": 3403, "nlines": 47, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "पत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान प्रकाशने आणि दर्पण अंक पत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\nपत्रकार सघातर्फे प्रकाशित पुस्तके\nपुस्तकांचे नाव : अेक्स्प्रेस टॉवरवरुन\nलेखक : अप्पा पेंडसे\nप्रकाशक : मुंबई मराठी पत्रकार संघ,\nपत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई - ४०० ००१\nप्रथमावृत्ती : २५ जून १९८१\nएकूण पाने : १७६\nपुस्तकांचे नाव : सेवाव्रत\nलेखक : श्री. शं. नवरे\nप्रकाशक : मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार भवन, आझाद मैदान, मुंबई - ४०० ००१\nप्रथमावृत्ती : जानेवारी १९८४\nएकूण पाने : १९१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://sandhyavikas.blogspot.com/2009_08_09_archive.html", "date_download": "2018-05-28T01:32:48Z", "digest": "sha1:7ZXQ2R6KLUUBUYQUNXZRVMXZLSWNG35U", "length": 16395, "nlines": 130, "source_domain": "sandhyavikas.blogspot.com", "title": "शब्दवेल....: 8/9/09 - 8/16/09", "raw_content": "\nमनाच्या प्रेमळ, कोमल रंगातून उतरलेली.. फुललेली.. सुगंधलेली गद्य-पद्यांची ही माझी शब्द फुले\nशनिवार, १५ ऑगस्ट, २००९\n१५ऑगस्ट चा माझा दुहेरी आनंद...\nस्वतंत्रतादिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा\nअमुचा तिरंगा अमुच्या हाती.....\nस्वतंत्रता दिनाच्या जुन्या आठवणी तर खूप आहेत. जेंव्हा शाळेत होते तेंव्हा १५ ऑगस्ट ची तयारी १४ ऑगस्ट च्या संध्याकाळीच सुरू व्हायची. आई पांढरा स्वच्छ फ्रॉक धुवून इस्त्री करून तयार ठेवलेला असायचा. पांढरे स्वच्छ कॅनवास चे बूट तयार करणे महा कर्म कठिण. कारण पावसाळा दिवस आणि दर शनिवारी पांढरे बूट घालावे लागत शाळेत. त्यामुळे त्यावर कळाच चढलेली असे पण १५ ऑगस्ट ला नीटनेटके जाणे मनामधे ठाम असे. खूप स्वच्छ धू-धा करून बुटाला पांढरे पॉलिश करत असे मी. १५ ऑगस्टला पांढरा फ्रॉक, लांबसडक केसांना लाल रंगाची रिबन लावून त्या दोन वेण्या, पांढरे बूट घालून आम्ही सगळीच मुलं खूप उत्साहात आनंदात ध्वजवंदनाला जात असू.\nमाझ्या मुलांपर्यंत जरा चित्र बदलेलं होतं. १५ ऑगस्ट ला शाळेत जाण्याचा उत्साह कमी झाला होता मुलांमधे. बाकी मुलांचा कसाही कल असेल... 'कुठे जाता शाळेत सकाळी सकाळी ७ वाजता.. झोपू या झालं...' असा विचार मित्रांचा असला तरी त्यांच्या म्हणण्यात रुचिर शिशिर कधी आले नाहीत. माझ्या शाळेत जाण्याच्या आग्रहाला कधी विरोध केला नाही. बोलता बोलता आम्ही काय करत होतो ते सांगत असे त्याचाही परिणाम असू शकतो.. पण मित्रांना पटवून त्यांना पण शाळेत जायला भाग पाडत. माझी तयारी मी करून घेत असे शाळेत जाण्याची...आता थोडा फरक असा होता की मीच कटाक्षाने सगळी त्यांची तयारी करून देत असे. पाऊस असेल तर त्यांचे बाबा त्यांना शाळेत घेऊन जात असत. मी सांगत असे की शाळेत गोड खाऊ मिळेल... शाळेत जरी नाही मिळाला तरी मी घरी ह्या दोघांसाठी व बरोबर येणार्‍या मित्रांसाठी काहीतरी खाऊ (निदान एक छोटे छोटे चॉकलेट तरी...) आणून ठेवत असे. शाळेत काय भाषण झाले... कोणत्या शिक्षकांनी स्वतंत्रता ह्या विषयावर काय माहीती दिली विचारत असे... (फारसे काही सांगता येत नसे कारण ध्वजवंदन व राष्ट्रगीत जरी उत्साहात म्हंटले असेल तरी बाकीचे बरेच बरे होते....ते तर माझ्याकडून माफ होते..काही झाले तरी बालपणच होते नं...)...\nपुढे जाऊन सगळंच बंद झाल्यासारखं झालं. बराच काळ तसाच लोटला. कदाचित फक्त टीवी वर बघण्यापर्यंतच सीमित राहीले. अमेरिकेला जेंव्हा उच्च शिक्षणासाठी रुचिर शिशिर गेलेत तेंव्हा पुन्हा एकदा तिथे भारतप्रेम दिसलेच. कन्सास च्या भारतीय दूतावासामधे ध्वजवंदनाच्या कार्यक्रमाला दोन्ही वर्षी उपस्थित राहीलेत. फोटो काढलेत... आम्हाला दाखवलेत....\nस्वतंत्रतादिन असो किंवा प्रजासत्ताक दिन...तिरंग्याच्या सन्मानार्थ भारतीय दूतावासात जातातच पण जिथे जिथे भारताचा संबंध आहे जसे सानिया मिरझा च्या प्रोत्साहनार्थ तिच्या टेनिस मॅचसाठी ह्या जोडीने थेट न्यूयार्क गाठले होते. तसंच मित्रमंडळींना एकत्र करून विश्वचषक क्रिकेट चा अंतिम सामना भारतातून मागवलेले विश्वचषकाचे कपडे घालूनच बघितला होता. अभिमान आहे आम्हाला आमच्या मुलांचा... भारताबाहेर राहून भारतीयत्व जपताहेत ह्याचा....\nभारत माता की जय\nस्वतंत्रता दिनाच्या माझ्या आठवणी झाल्या.... तिरंग्याचा अभिमान होताच...आजही आहेच..पण त्याचबरोबर आता गेल्या ९ वर्षापासून माझे आयुष्य इंद्रधनुषी रंगांनी रंगवले आहे आमच्या अभिव्यक्ति या साप्ताहिकाने. १५ ऑगस्ट हा अभिव्यक्तिचा वाढदिवस. १०व्या वर्षात पदार्पण करणारी 'अभि' माझ्या ह्रदयाच्या एका कप्प्यातच आहे. कधी कधी निरुत्साही वाटणार्‍या जीवनांत आनंदाची, उत्साहाची उधळणच होत असते. दिवस सकाळी ५.३० वाजता संगणकावर 'अभि' बरोबर सुरू होतो. व संपतो पण 'अभि' बरोबरच... 'अभि' च्या सहवासात 'अनु' (अनुभूति) आल्यावर तर अजूनच रंग खुललेत. कथा-कविता वाचन वाढले. हळूहळू लेखनाचा स्रोत मिळाल्यासारखे वाटले व लेखन पण जोमाने सुरू झाले.\n२००० साली 'अभि' ला सुरूवात झाली. प्रथम मासिक प्रसिद्ध करत होतो. दरमहीन्याच्या १ तारखेला. सगळंच नवीन होतं आम्हाला. पण नेटाने करत राहीलो आणि १ जानेवारी २००१ ला पाक्षिक केले. चांगला प्रतिसाद आणि आमचा उत्साह वाढला. तोपर्यंत जरा स्थिरावलो होतो म्हणून १ मे २००२ पासून त्याला आम्ही साप्ताहिक बनवले. महीन्याच्या १, ९, १६ आणि २४ तारखेला प्रकाशित करत असू. बराच काळ हा असाच प्रवास सुरू राहीला. १ जानेवारी २००८ पासून मात्र त्यात पण बदल केला व आता दर सोमवारी नवीन अंक आम्ही प्रकाशित करतो.\nही ९ वर्षे कशी पळलीत-धावलीत...कळलंच नाही. खूप नव-नवीन चांगल्या व्यक्तिमत्वांची ओळख झाली. नवीन शिकायला मिळाले. माझ्या आणि पूनमच्या अथक प्रयत्नांना भरघोस यश सगळ्या वाचकांमुळे मिळत गेले व पुढे पण मिळत राहीलच.... राष्ट्रभाषीय प्रत्येक व्यक्तिचे, त्याच्या लेखनाचे इथे नेहमीच स्वागत केले जाते...\nवाचकांच्या प्रतिक्रिया आणि काही चांगल्या सूचनांमुळे 'अभिव्यक्ति' वेग-वेगळ्या प्रसंगी नव-नवीन रूपात येत असते. 'अभि-अनु' चे वाढदिवस आमच्यासाठी आपल्या मुलांच्या वाढदिवसांप्रमाणे एक उत्सवच असतो... फरक इतकाच की मी व पूनम सगळे काम बरोबर करतो आणि संगणाच्या रूपाने जवळ असतो त्यामुळे 'अभि-अनु' चे वाढदिवस पण संगणकावरच मनवले जातात....अति उत्साहात..अति आनंदात..\nदिन वर्षांची उलटली पाने\n'अभि' बहरली बहरतच गेली\nकधी भिजली चिंब जलधारेत\nसगळ्यांना तू भिजवत आली\nवाढता दिनोंदिन महिमा तुझा\nआठवडी घेते नवरूप तू\nवाढदिवशी आज 'अभि' हसली\n'अभि' ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा \nतर असा हा माझा १५ ऑगस्ट चा दुहेरी आनंद....\nPosted by दीपिका जोशी 'संध्या' at शनिवार, ऑगस्ट १५, २००९\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nनमस्कार... आणि इथे स्वागत \nहसणे आणि हसवणे... जे समोर येईल त्यातुन आनंद शोधणे.. हिंडणे-फिरणे, मैत्रिणींमधे गप्पाष्टके करणे असे निरनिराळे छंद घेऊन इथपर्यंत आले आहे.\nमन मोकळे करावे... स्वतःला खुलवावे.. व्यक्त करावे हाच लेखनाचा उद्देश...\nतर भेटत राहू या....\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nआम्ही आईची जुळी बाळे.. रुचिर-शिशिर\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nछोट्या छोट्या गोष्टी (8)\n१५ऑगस्ट चा माझा दुहेरी आनंद...\nमहाजाल पर सुरेश चिपलूनकर (Suresh Chiplunkar)\nवॉटरमार्क थीम. TayaCho द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/jalgaon-news-new-child-ventilator-71181", "date_download": "2018-05-28T01:39:13Z", "digest": "sha1:JRTVG63OC5Y2HEBUE7MYUELV6ZHV2GPD", "length": 16244, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "jalgaon news new child ventilator पाच वर्षांपासून नवजात बालकांसाठीचे व्हेंटिलेटर धूळखात | eSakal", "raw_content": "\nपाच वर्षांपासून नवजात बालकांसाठीचे व्हेंटिलेटर धूळखात\nरविवार, 10 सप्टेंबर 2017\nजिल्हा रुग्णालयातील स्थिती; एकसमान ऑक्‍सिजन पुरवठ्याची यंत्रणा नाही\nजळगाव - नवजात बालकांचे मृत्यू रोखण्यासाठी आणि आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या पालकांना आपल्या बालकाला चांगला उपचार मिळावा, या हेतूने जिल्हा सामान्य रुग्णालयांतील नवजात शिशू विभागाकरिता रोटरी क्‍लब जळगाव वेस्टच्या माध्यमातून २०१२ मध्ये नवीन व्हेंटिलेटर मशिन देण्यात आले आहे. परंतु येथे एकसमान ऑक्‍सिजन पुरवठा करण्याची यंत्रणा नसल्याने गेल्या पाच वर्षांपासून हे मशिन धूळखात पडून असल्याची स्थिती आहे. आरोग्य विभागाच्या अशा अनास्थेमुळे नवजात अर्भकाच्या मृत्यूचे प्रमाण मात्र वाढत आहे.\nजिल्हा रुग्णालयातील स्थिती; एकसमान ऑक्‍सिजन पुरवठ्याची यंत्रणा नाही\nजळगाव - नवजात बालकांचे मृत्यू रोखण्यासाठी आणि आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या पालकांना आपल्या बालकाला चांगला उपचार मिळावा, या हेतूने जिल्हा सामान्य रुग्णालयांतील नवजात शिशू विभागाकरिता रोटरी क्‍लब जळगाव वेस्टच्या माध्यमातून २०१२ मध्ये नवीन व्हेंटिलेटर मशिन देण्यात आले आहे. परंतु येथे एकसमान ऑक्‍सिजन पुरवठा करण्याची यंत्रणा नसल्याने गेल्या पाच वर्षांपासून हे मशिन धूळखात पडून असल्याची स्थिती आहे. आरोग्य विभागाच्या अशा अनास्थेमुळे नवजात अर्भकाच्या मृत्यूचे प्रमाण मात्र वाढत आहे.\nशासकीय जिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये नवजात अर्भक व बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटना गेल्या महिन्यात घडल्या आहेत. एकंदरीत राज्यातील सर्वच जिल्हा रुग्णालयांमधील सुविधांबाबतची समस्या एकसारखीच आहे. सुविधांअभावी अर्भकांचा जीव धोक्‍यात असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशाच प्रकारची स्थिती जळगाव जिल्हा रुग्णालयाच्या ‘एनआयसीयू’मध्ये आहे. मुळात येथे इनक्‍युबेटर मशिनची कमतरता असताना, रोटरीच्या माध्यमातून मिळालेले व्हेंटिलेटर मशिन देखील धुळखात पडून आहे. यामुळे गरीब रुग्णांना चांगल्या सुविधा कधी मिळतील हा प्रश्‍न निर्माण होत आहे.\nएकसमान ऑक्‍सिजन सुविधेचा अभाव\nरोटरी क्‍लब जळगाव वेस्टच्या माध्यमातून २०१२ मध्ये जिल्हा रुग्णालयाला व्हेंटिलेटर मशिनसह आवश्‍यक असलेले वेगवेगळ्या मशिन मिळून १४ लाखाचे साहित्य भेट म्हणून दिले. परंतु यातील व्हेंटिलेटर मशिन चालू स्थितीत नसल्याचे चित्र आहे. हे मशिन लावण्यासाठी सर्व ठिकाणी एकसमान ऑक्‍सिजन पुरवठा करणारी यंत्रणा आवश्‍यक आहे. पण, जिल्हा रुग्णालयात याची सुविधाच नसल्याने मशिन अक्षरशः पाच वर्षांपासून धुळखात पडले आहे. यंत्रणा लावण्याकरिता २०१३ मध्ये आणि तीन महिन्यांपूर्वी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यासाठी साधारण ७० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे शासनाला कळविण्यात आल्याचे डॉ. स्वप्नील कळसकर यांनी सांगितले.\nएका इन्क्‍युबेटरमध्ये दोन बालके\nरुग्णालयातील अतिदक्षता विभागात नवजात बालकांसाठी १८ इन्क्‍युबेटर मशिन आहेत. परंतु हे मशिन अपूर्ण पडत असल्याने एका मशिनमध्ये दोन किंवा तीन बालकांना ठेवले जात असल्याचे चित्र आहे. मुळात एका मशिनमध्ये एकाच बालकाला ठेवणे अपेक्षित असताना दोन- तीन बालके ठेवण्यात येत असल्याने एकाचा संसर्ग दुसऱ्यास लागण्याची भीती असते. यामुळे बालकाचा मृत्यू देखील होण्याची शक्‍यता अधिक वाढत असते.\nकमी वजनाच्या नवजात बालकांना इन्क्‍युबेटर मशिनमध्ये ठेवले जाते. ते एकामध्ये एकच ठेवणे अपेक्षित आहे. तसेच जिल्हा रुग्णालयाला रोटरी जळगाव वेस्टचा अध्यक्ष असताना व्हेंटिलेटर दिले आहे. ते सुरू नसल्याची माहिती मिळाली असून, गरिबांना याचा लाभ होण्याच्या दृष्टीने ते सुरू व्हायला हवे.\n- डॉ. राजेश पाटील, अध्यक्ष, बालरोगतज्ज्ञ संघटना\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nजिल्ह्यात 848 रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया\nसातारा - जिल्ह्यातील लोकांचे आरोग्य निरामय व्हावे, ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार, शस्त्रक्रिया व्हाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेने मार्चमध्ये...\nपालिकेच्या आरोग्य विभागाकडे प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव\nपुणे - पावसाळ्यातील आजार रोखण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे पुरेसे तांत्रिक (प्रशिक्षित ) मनुष्यबळच नाही....\nपिंपरीला पाणी देणार नाही\nपवनानगर - ‘‘पवना धरणग्रस्तांकडून सोमवारी (ता.२८) पवना धरणावर पाणीबंद आंदोलन करण्यात येईल,’’ अशी माहिती पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष...\nअनुदानित बियाणे शेतकऱ्यांच्या हाती\nकऱ्हाड - जिल्हा परिषदेने बियाण्याचे अनुदान आता बॅंक खात्यावर जमा न करता पूर्वीप्रमाणे पंचायत समितीस्तरावरून बियाणे थेट शेतकऱ्यांच्या हातात देण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-felix-pedal-talking-71928", "date_download": "2018-05-28T01:27:09Z", "digest": "sha1:RDE4BEYM375N2KC3WULFYCRPS563CBVH", "length": 14568, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news felix pedal talking आदिवासींनो, इंग्रजांच्या वतीने मी क्षमा मागतो! - फेलिक्‍स पेडल | eSakal", "raw_content": "\nआदिवासींनो, इंग्रजांच्या वतीने मी क्षमा मागतो\nगुरुवार, 14 सप्टेंबर 2017\nनागपूर - ‘भारतावर राज्य करताना ब्रिटिशांनी काही चांगल्या गोष्टी दिल्या, पण त्याचवेळी भांडवलशाही रुजवून मोठे नुकसान केले. आदिवासींवरील अन्यायाची सुरुवात ब्रिटिशांनीच केली. दुर्दैवाने एवढा काळ लोटला तरी अन्याय थांबलेला नाही,’ असे प्रतिपादन करतानाच ‘आदिवासींनो, इंग्रजांच्या वतीने मी तुमची क्षमा मागतो’ असे भावोद्‌गार मानव उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे चार्ल्स डार्विन यांचे खापरपणतू फेलिक्‍स पेडल यांनी आज (बुधवार) येथे काढले.\nनागपूर - ‘भारतावर राज्य करताना ब्रिटिशांनी काही चांगल्या गोष्टी दिल्या, पण त्याचवेळी भांडवलशाही रुजवून मोठे नुकसान केले. आदिवासींवरील अन्यायाची सुरुवात ब्रिटिशांनीच केली. दुर्दैवाने एवढा काळ लोटला तरी अन्याय थांबलेला नाही,’ असे प्रतिपादन करतानाच ‘आदिवासींनो, इंग्रजांच्या वतीने मी तुमची क्षमा मागतो’ असे भावोद्‌गार मानव उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे चार्ल्स डार्विन यांचे खापरपणतू फेलिक्‍स पेडल यांनी आज (बुधवार) येथे काढले.\nआदिवासी मंचच्या वतीने अकराव्या विश्‍व आदिवासी अधिकार दिनानिमित्त आयोजित सभेत ‘आदिवासी जीवनशैली, जीवन मूल्य व संस्कृती’ या विषयावर परिसंवाद झाला. या परिसंवादाचे ते मुख्य वक्ते होते.\nहॉटेल हरदेव समोरील बचत भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते, अशोक चौधरी आणि आयोजक दिनेश मडावी यांच्यासह आदिवासी समाजातील नेत्यांची उपस्थिती होती. फेलिक्‍स पेडल हे स्वतः मानववंशशास्त्रज्ञ असून जगभरातील आदिवासी जमातींसंदर्भात त्यांचा विशेष अभ्यास आहे. ते म्हणाले, ‘इंग्रजांनी वनविभागाची निर्मिती करून आदिवासी आणि निसर्गामध्ये फूट पाडली. भांडवलशाही लादून आदिवासींचे लोकजीवन नष्ट केले. तेव्हा आणि आताही धरणे बनविताना हजारो आदिवासी गावे नष्ट होत आहेत. आदिवासींनी आंदोलने उभी केली नसती तर आज अर्ध्यापेक्षा अधिक जंगले उद्योगांनी व्यापली असतील. जंगले कुणाची व्यक्तिगत संपत्ती नसली, तरी आदिवासींची सामूहिक संपत्ती नक्कीच आहे. त्यांच्याकडून जंगलांचाच अधिकार काढून घेतल्यामुळे अन्यायाची मालिका आजही सुरू आहे.’ ‘आदिवासींवर जगाचे भवितव्य अवलंबून आहे, असा निष्कर्ष भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलियासह विविध देशांमधील आदिवासींचा अभ्यास केल्यानंतर मी काढू शकलो. शिक्षणात आदिवासी मागे आहेत, असो म्हणतो. पण त्यासाठी शिक्षण पद्धती कारणीभूत आहेत. अभ्यासक्रमात आदिवासी भाषा, संस्कृती, अर्थशास्त्राचा समावेश आवश्‍यक होता. आदिवासींच्या भाषेत प्रगाढ ज्ञान दडले आहे. हा जगातील सर्वाधिक लोकशाहीवादी समाज आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष होत आहे,’ अशी खंतही फेलिक्‍स पेडल यांनी व्यक्त केली. या वेळी त्यांनी व्हायोलिनवर ऑस्ट्रेलियातील आदिवासी लोकगीत सादर केले.\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nजिल्ह्यात 848 रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया\nसातारा - जिल्ह्यातील लोकांचे आरोग्य निरामय व्हावे, ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार, शस्त्रक्रिया व्हाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेने मार्चमध्ये...\nसुमारे चार दशकांपूर्वी महाराष्ट्रात अकरावी हा शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात अंतिम टप्पा मानला जात होता, तेव्हा \"मॅट्रिक मॅगेझिन' या नावाचे नियतकालिक...\nपालिकेच्या आरोग्य विभागाकडे प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव\nपुणे - पावसाळ्यातील आजार रोखण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे पुरेसे तांत्रिक (प्रशिक्षित ) मनुष्यबळच नाही....\nकेडीएमटी बसअभावी नागरिकांना रिक्षांचा आधार\nडोंबिवली - कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी पांढरा हत्ती ठरलेल्या केडीएमटीच्या डोंबिवली पश्‍चिमेकडील विविध ठिकाणच्या सेवा बंद झाल्या आहेत. कमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRBN/MRBN072.HTM", "date_download": "2018-05-28T02:32:34Z", "digest": "sha1:5VVPBZP2LM5XKZPJ7FIIXASPCOKZGLRT", "length": 8871, "nlines": 131, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - बंगाली नवशिक्यांसाठी | काही आवडणे = কিছু ভাল লাগা |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > बंगाली > अनुक्रमणिका\nआपल्याला धूम्रपान करायला आवडेल का\nआपल्याला नाचायला आवडेल का\nआपल्याला फिरायला जायला आवडेल का\nमला धूम्रपान करायला आवडेल.\nतुला सिगारेट आवडेल का\nमला काहीतरी पेय हवे आहे.\nमला काहीतरी खायला हवे आहे.\nमला थोडा आराम करायचा आहे.\nमला आपल्याला काही विचारायचे आहे.\nमला आपल्याला एका गोष्टीबद्दल विनंती करायची आहे.\nमला आपल्याला आमंत्रित करायचे आहे.\nआपल्याला काय घ्यायला आवडेल\nआपल्याला कॉफी चालेल का\nकी आपण चहा पसंत कराल\nआम्हांला घरी जायचे आहे.\nतुम्हांला टॅक्सी पाहिजे का\nत्यांना फोन करायचा आहे.\nदोन भाषा - दोन भाषणांचे केंद्र\nजेव्हा आपण भाषा शिकतो तेव्हा आपल्या बुद्धीची भूमिका काहीच नसते. हे कशामुळे तर वेगवेगळ्या भाषांना वेगवेगळी साठवण्याची जागा असते. आपण ज्या भाषा शिकतो त्या सगळ्याच भाषा एकाच वेळेस साठवल्या जात नाहीत. शिकलेल्या भाषा जसजशा प्रौढ होतात तशी त्याला स्वतःची साठवणुकीची जागा असते. म्हणजे बुद्धी नवीन नियमांची प्रक्रिया वेगवेगळ्या ठिकाणी करते. ते मूळ भाषेबरोबर साठवले जात नाहीत. ज्या द्वैभाषिक लोकांचा विकास होतो ते दुसरीकडे फक्त आपल्या बुद्धीच्या एकाच भागाचा वापर करतात. अनेक संशोधने या निष्कर्षावर आली आहेत. बुद्धीचा अभ्यास करणार्‍यांनी खूपशा चाचणी विषयांचे परीक्षण केले आहे. हे चाचणी विषय दोन भाषांत अस्खलितपणे बोलतात. चाचणी गटातील एक गटाचा मात्र दोन भाषांचा विकास झाला आहे. दुसरा गट प्रखरपणे दुसरी भाषा जीवनात संघर्ष काळानंतर शिकले आहेत. संशोधक बुद्धीच्या घटना भाषा चाचणीच्या वेळेस मोजू शकतात. याद्वारे ते चाचणीच्या दरम्यान बुद्धीचा कोणत्या भागाचा वापर केला जातो तेबघतात. आणि त्यांच्या निदर्शनास आले कि उशिरा शिकणार्‍या लोकांना दोन भाषा केंद्र असतात. संशोधकांना आधीपासूनच शंका होती कि, हे त्यामुळेच असे होते. बुद्धीची इजा असणारे लोक वेगळी लक्षणे दाखवतात. मग बुद्धीचे नुकसान हे संभाषणातील अडचण ठरू शकते. असे बाधित लोक शब्दांचा उच्चार किंवा शब्द समजून घेऊ शकत नाहीत. परंतु, अशा अपघाताचे दुभाषिक बळी कधीकधी वेगळीच लक्षणे दाखवतात. त्यांचा भाषणाची अडचण नेहमीच दोनही भाषांवर परिणाम करते असे नाही. जर बुद्धीचा फक्त एकाच भागाला जर इजा झाली तरीही दुसरा भाग काम करतो. नंतर रुग्ण एखादी भाषा दुसर्‍या भाषेपेक्षा चांगले बोलतात. दोन वेगळ्या भाषा एकाच वेळेस वेगळ्या वेगाने परत शिकतात. हे सिद्ध करते कि दोन भाषा एकाच ठिकाणी साठवल्या जात नाहीत. जसे त्यांनी दोन भाषा या एकाच वेळेस शिकल्या नाहीत म्हणून त्यांचे दोन केंद्र होतात. अजूनही हे माहिती नाही कि आपली बुद्धी वेगवेगळ्या भाषा कशा पेलते. पण नवीन शोध नवीन डावपेच शिकण्यात पुढाकार घेऊ शकतात.\nContact book2 मराठी - बंगाली नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/maharashtra/travel/dharmik-places/girijatmaj-lenyadri/", "date_download": "2018-05-28T00:50:37Z", "digest": "sha1:TUYXQDIXGIEIYTGXSI752PWURBJ3LSFB", "length": 6015, "nlines": 130, "source_domain": "www.marathimati.com", "title": "गिरिजात्मज-लेण्याद्री | Girijatmaj-Lenyadri", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nस्वगृह » महाराष्ट्र » सैर सपाटा » महाराष्ट्रातील धार्मिक ठिकाणे » गिरिजात्मज-लेण्याद्री\nलेखन: स्वाती खंदारे | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ ऑगस्ट २००९\nगिरिजात्मज-लेण्याद्री - [Girijatmaj-Lenyadri] अष्टविनायक ठिकाण असलेल्या लेण्याद्री येथील गिरिजात्मज गणपती बद्दल माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ आणि गुगल नकाशा. [Information, Photos, Videos and Google Map of Girijatmaj-Lenyadri Maharashtra, India].\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nआकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\nसर्व विभाग - दुवे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://sandhyavikas.blogspot.com/2009_07_05_archive.html", "date_download": "2018-05-28T01:25:41Z", "digest": "sha1:7REW6GXV2BYU43YWUROVAXMCNLFLGTQV", "length": 14861, "nlines": 161, "source_domain": "sandhyavikas.blogspot.com", "title": "शब्दवेल....: 7/5/09 - 7/12/09", "raw_content": "\nमनाच्या प्रेमळ, कोमल रंगातून उतरलेली.. फुललेली.. सुगंधलेली गद्य-पद्यांची ही माझी शब्द फुले\nसोमवार, ६ जुलै, २००९\nगरजेसाठी कधीच दोस्तीचे नाते जो़डू नकोस\nवाटले तरी तितक्या सहजतेने हे तोडू नकोस\nरक्ताचे नाते नसू दे मातीमोल हे कधीच नसते\nआपुलकीची मित्रता सदैव अनमोलच असते\nजीवन वाटेवर मन-नवीन नाती जुळतीलच बघ\nओंजळीत प्रेमवर्षावाची फूले तर साठतीलच बघ\nसामंजस्य असावे आपणांत मित्र होऊ समाधानी\nओझ्याचे हे नाते नव्हे, खूणगांठ बांधू या रे मनी\nदेणे घेणे व्यवहार, मैत्रीत अपुल्या नसावेत रे\nमदतीचे हे अपुले हात सदैव तत्पर असावेत रे\nबाकी नसे मागणे काही, चार शब्द विश्वासाचे\nप्रेम असेच अनंत असावे, नसावे चार दिसांचे\nPosted by दीपिका जोशी 'संध्या' at सोमवार, जुलै ०६, २००९\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nरविवार, ५ जुलै, २००९\nझाली कशी नजरेची खेळी तुझ्या माझ्यात\nश्वास होते श्वासात भिनले तुझ्या माझ्यात\nओल्या सांजवेळी जसे निनादले सूर भैरवीचे\nगीत एक चिंब तसे भिजले तुझ्या-माझ्यात\nनयनांची होती भाषा अपुली हात हाती गुंफले\nस्पर्शातले जिव्हाळे खुदखुदले तुझ्या माझ्यात\nमोकाट रानवार्‍याने वनी फुलवला मोरपिसारा\nप्रीत मोर साजणी इथे नाचले तुझ्या माझ्यात\nआव्हान जरी असले अपुल्या प्रेमात गं विरहाचे\nआठव गुजगोष्टींचे होते रुजले तुझ्या माझ्यात\nनको साठवू नयनी अश्रु नको अश्रुंची बरसात\nओघळू दे मोती शिंपल्यातले तुझ्या माझ्यात\nगूढ नाते अपुले कधी उकलावे कधी उमलावे\nअनेक हळवे क्षण गहिवरले तुझ्या माझ्यात\nवेड्या मनाने केली असेल का रे मनाची खोडी\nतरीच भुलुनी हे स्वप्न हरवले तुझ्या माझ्यात\nधुंद धुंद मधुमास झाला गंधित मंद मंद श्वास\nमिलन हे असे अवचित घडले तुझ्या माझ्यात\nPosted by दीपिका जोशी 'संध्या' at रविवार, जुलै ०५, २००९\nमी तर आत्ताच हे केलंय......\nकाचेची बरणी आणि दोन कप चहा\nआयुष्यात जेंव्हा एकाच वेळी अनेक गोष्टी कराव्याशा वाटतात आणि दिवसाचे चोवीस तासही अपुरे पडतात तेंव्हा काचेची बरणी आणि दोन कप चहा आठवून पहा.\nतत्वज्ञानाचे प्राध्यापक वर्गावर आले. त्यांनी येताना काही वस्तू बरोबर आणल्या होत्या. तास सुरू झाला आणि सरांनी काही न बोलता मोठी काचेची बरणी टेबलावर ठेवली आणि त्यात पिंगपाँग चे बॉल भरू लागले. ते भरून झाल्यावर त्यांनी मुलांना बरणी पूर्ण भरली का म्हणून विचारले. मुले हो म्हणाली. मग सरांनी दगड खड्यांचा डब्बा घेऊन त्या बरणीत रिकामा केला. आणि हळूच ती बरणी हलवली. बरणीत जिथे जिथे मोकळी जागा होती तिथे ते दगड खडे जाऊन बसले. त्यांनी पुन्हा मुलांना बरणी भरली कां म्हणून विचारलं. मुलांनी एका आवाजात होकार भरला. सरांनी नंतर पिशवीतून आणलेली वाळू त्या बरणीत ओतली. बरणी भरली. त्यांनी मुलांना बरणी भरली का म्हणून विचारलं. मुलांनी ताबडतोब हो म्हंटलं. मग सरांनी टेबलाखालून चहा भरलेले दोन कप घेतले आणि तेही बरणीत रिकामी केले. वाळूमध्ये जी काही जागा होती ती चहाने पूर्ण भरून निघाली. विद्यार्थ्यांमध्ये एकच हशा पिकला. तो संपताच सर म्हणाले, ''आता ही जी बरणी आहे तिला तुमचं आयुष्य समजा.\nपिंगपाँगचे बॉल ही महत्वाची गोष्ट आहे- देव, कुटुंब, मुलं, आरोग्य, मित्र आणि आवडीचे छंद- - - ह्या अशा गोष्टी आहेत की तुमच्याकडचं सारं काही गेलं आणि ह्याच गोष्टी उरल्यात तरी तुमचं आयुष्य परिपूर्ण असेल.... दगड खडे ह्या इतर गोष्टी म्हणजे तुमची नोकरी, घर आणि कार किंवा तत्सम.... उरलेलं सारं म्हणजे वाळू- म्हणजे अगदी लहान सहान गोष्टी....ज्या आवश्यक जरी नसल्यात त्या असतांना आपल्या जीवनांतील आनंद द्विगुणित करण्यात मदत जरूर करतात.\n''आता तुम्ही बरणीमध्ये प्रथम वाळू भरलीत तर पिंगपाँगचे बॉल किंवा दगड-खडे यांच्यासाठी जागाच उरणार नाही. तीच गोष्ट आपल्या आयुष्याची. तुम्ही आपला सारा वेळ आणि सारी शक्ति लहान सहान गोष्टींवर खर्च केलीत तर महत्वाच्या गोष्टींसाठी तुमच्यापाशी वेळच राहणार नाही. तेंव्हा... आपल्या सुखासाठी महत्वाचं काय आहे त्याकडे लक्ष द्या.''\n''आपल्या मुलांबाळांबरोबर खेळा. मेडीकल चेकअप करून घेण्यासाठी वेळ काढा. आपल्या जोडीदाराला घेऊन बाहेर जेवायला जा. घराची साफसफाई करायला आणि टाकाऊ वस्तुंची विल्हेवाट लावायला तर नेहमीच वेळ मिळत जाईल.''\n''पिंगपाँगच्या बॉल ची काळजी आधी घ्या. त्याच गोष्टींना खरं महत्व आहे. प्रथम काय करायचं ते ठरवून ठेवा. बाकी सगळी वाळू आहे.''\nसरांचं बोलून होताच एका विद्यार्थिनीचा हात वर गेला. तिनं विचारलं, ''ह्यात चहा म्हणजे काय\nसर हसले नि म्हणाले, ''बरं झालं तू विचारलंस, तुझ्या प्रश्नाचा अर्थ असा की आयुष्य कितीही परिपूर्ण वाटलं तरी मित्राबरोबर १-२ कप चहा घेण्याइतकी जागा नेहमीच असते.''\nआपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर हा विचार वाटून घ्या.\nमी तर आत्ताच केलंय ते...तुम्हाबरोबर....खऱंय नं....\nPosted by दीपिका जोशी 'संध्या' at रविवार, जुलै ०५, २००९\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nLabels: छोट्या छोट्या गोष्टी\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nनमस्कार... आणि इथे स्वागत \nहसणे आणि हसवणे... जे समोर येईल त्यातुन आनंद शोधणे.. हिंडणे-फिरणे, मैत्रिणींमधे गप्पाष्टके करणे असे निरनिराळे छंद घेऊन इथपर्यंत आले आहे.\nमन मोकळे करावे... स्वतःला खुलवावे.. व्यक्त करावे हाच लेखनाचा उद्देश...\nतर भेटत राहू या....\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nआम्ही आईची जुळी बाळे.. रुचिर-शिशिर\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nछोट्या छोट्या गोष्टी (8)\nमी तर आत्ताच हे केलंय......\nमहाजाल पर सुरेश चिपलूनकर (Suresh Chiplunkar)\nवॉटरमार्क थीम. TayaCho द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-rte-process-bogus-confusion-parents-103856", "date_download": "2018-05-28T01:23:33Z", "digest": "sha1:HFXVY4U7AFVQ74AT46QZA5NRQOK7AZK5", "length": 12679, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur news RTE process bogus Confusion of Parents आरटीई प्रक्रिया बोगस; पालकांचा गोंधळ | eSakal", "raw_content": "\nआरटीई प्रक्रिया बोगस; पालकांचा गोंधळ\nसोमवार, 19 मार्च 2018\nनागपूर - आरटीई प्रवेशाच्या लॉटरीमध्ये कुठल्याही प्रकारची पारदर्शकता नसल्याचा आरोप करीत पालकांनी प्रवेश प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली आहे. पाल्यांना प्रथम क्रमांकाची शाळा न मिळाल्यामुळे पहिल्या लॉटरीतील पाच हजार 357 विद्यार्थ्यांपैकी केवळ दीड हजार मुलांनीच प्रवेश घेतला. तसेच पालकांनी शिक्षण विभाग कार्यालयात प्रचंड गर्दी करीत गोंधळ घातला.\nनागपूर - आरटीई प्रवेशाच्या लॉटरीमध्ये कुठल्याही प्रकारची पारदर्शकता नसल्याचा आरोप करीत पालकांनी प्रवेश प्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली आहे. पाल्यांना प्रथम क्रमांकाची शाळा न मिळाल्यामुळे पहिल्या लॉटरीतील पाच हजार 357 विद्यार्थ्यांपैकी केवळ दीड हजार मुलांनीच प्रवेश घेतला. तसेच पालकांनी शिक्षण विभाग कार्यालयात प्रचंड गर्दी करीत गोंधळ घातला.\nआरटीईच्या प्रवेश प्रक्रियेत 12 तारखेला लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यानंतर दसऱ्या दिवशीपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. अनेकांचा क्रमांक लागूनही एसएमएस न मिळाल्याने नाराजी व्यक्‍त करण्यात आली. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी शिक्षण विभागाच्या कार्यालयात पालकांची गर्दी वाढली आहे. बऱ्याच पालकांनी आरटीई अर्ज केल्यामुळे पाल्यांचा इतर कुठल्याही शाळेत प्रवेश घेतला नाही. आता आरटीईमध्ये क्रमांक न लागल्याने इतर शाळांमध्ये प्रवेश मिळेल काय, हा प्रश्‍न आहे.\nदुसरीकडे काही विद्यार्थ्यांचा क्रमांक प्रथम पसंती दिलेल्या शाळेत न लागता, तिसऱ्या वा चौथ्या क्रमांकावर टाकलेल्या शाळेत लागला आहे. त्या शाळांमध्ये प्रवेश नाकारल्यास आरटीईची संधी हुकणार असल्याने त्यांच्यात नाराजी आहे. त्यामुळे पालक शाळा बदलवून देण्याचा आग्रह करीत आहेत. शनिवारी (ता. 17) अशा मागणीसाठी पालकांनी कार्यालयात गर्दी केली व अधिकाऱ्यांशी बाचाबाची करून गोंधळ घातला.\nअधिकाऱ्यांनी आरटीईही प्रवेश प्रक्रिया ही लॉटरी पद्धतीने झाली असल्याने त्यात कुठलाही घोळ नसल्याचे स्पष्टीकरण देत होते. मात्र, यावर पालकांचे समाधान होत नसल्याने पालकांनी गोंधळ घातला. अद्याप चार हजार जागा रिक्त असल्याने पालकांच्या आशा कायम आहे.\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nसुमारे चार दशकांपूर्वी महाराष्ट्रात अकरावी हा शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात अंतिम टप्पा मानला जात होता, तेव्हा \"मॅट्रिक मॅगेझिन' या नावाचे नियतकालिक...\nकोकणात मेडिकल टुरिझममधून परदेशी चलन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nकणकवली - खासदार नारायण राणेंच्या स्वप्नातील कोकणातील पहील्या मेडीकल कॉलेजला परवानगी लवकरच मिळेल, असा विश्‍वास राज्याचे मुख्यमंत्री देवद्र...\nइचलकरंजी - केरळ येथे निपाह विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे अनेक नागरिकांनी जीव गमावला आहे. पण त्याची धास्ती इचलकरंजीकरांनी घेतली आहे. सुंदर बाग आणि केरळ...\nमी आज सबलेफ्टनंट झालो - शुभम खेडेकर\nरत्नागिरी - “मी आज सबलेफ्टनंट झालो. खूप छान वाटतंय. रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला मान मिळाला. हा एक बेंचमार्क मी सेट केला. आता लोकांना कळेल की असंही एक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRPA/MRPA040.HTM", "date_download": "2018-05-28T02:26:28Z", "digest": "sha1:D7ARWZGNPCQNPSIMBHH2Y5WGNBKOFOBQ", "length": 8041, "nlines": 131, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - पंजाबी नवशिक्यांसाठी | टॅक्सीमध्ये = ਡਾਇਪਰ |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > पंजाबी > अनुक्रमणिका\nकृपया एक टॅक्सी बोलवा.\nस्टेशनपर्यंत जाण्यासाठी किती भाडे आकारणार\nविमानतळापर्यंत जाण्यासाठी किती भाडे आकारणार\nकृपया सरळ पुढे चला.\nकृपया इकडून उजवीकडे वळा.\nकृपया त्या कोप-याकडून डावीकडे वळा.\nआत्ता मला सवंड आहे.\nमी लगेच परत येतो. / येते.\nकृपया मला पावती द्या.\nमाझ्याजवळ सुट्टे पैसे नाहीत.\nठीक आहे, राहिलेले पैसे ठेवा तुम्ही.\nमला ह्या पत्त्यावर घेऊन चला.\nमला माझ्या हॉटेलवर घेऊन चला.\nमला समुद्रकिना-यावर घेऊन चला.\nबहुतेक लोक जेव्हा ते एक परदेशी भाषा बोलू शकतात तेव्हा खूप खुश असतात. परंतु काही लोक देखील 70 भाषांपेक्षा जास्त भाषांमध्ये कुशल आहेत. ते या सर्व भाषा अस्खलिखितपणे बोलू आणि अचूकपणे लिहू शकतात. ते नंतर असेही म्हटले जाऊ शकते कि काही लोक कमालीचे - बहुभाषिक आहेत. बहुभाषिकता शतकानुशतके आहे. अशा प्रकारच्या प्रतिभेच्या अनेक लोकांचे अहवाल आहेत. ही क्षमता कोठून येते हे अद्याप संशोधित झालेले नाही. यावर विविध वैज्ञानिक सिद्धांत आहेत. काहींचा बहुभाषिक व्यक्तींच्या मेंदूंच्या रचना वेगळ्या असल्याचा विश्वास आहे. हा फरक विशेषतः ब्रोका [Broca] केंद्रात दृश्यमान असतो. उच्चार मेंदूच्या या भागात उत्पन्न होतात. या विभागाच्या पेशी बहुभाषिक लोकांमध्ये वेगळ्या पद्धतीने बनलेल्या असतात. त्यांच्याकडून एक चांगला परिणाम म्हणून माहितीची प्रक्रिया करणे शक्य आहे. तथापि, या सिद्धांतांची पुष्टी करण्यासाठी पुढील अभ्यासात कमतरता आहेत. कदाचित काय निर्णायक आहे ही फक्त एक अपवादात्मक प्रेरणा आहे. मुले इतर मुलांकडून फार पटकन परदेशी भाषा शिकतात. कारण खेळताना ते भाषेचे मिश्रण करू इच्छिण्याच्या वस्तुस्थितीमुळे असे घडते. त्यांना समूहाचा एक भाग व्हायचे असते आणि इतरांशी संवाद साधायचा असतो. त्या म्हणण्यासह, त्यांचे शिकण्याचे यश त्यांनी अंतर्भूत केलेल्या त्यांच्या इच्छेवर अवलंबून असते. दुसरा सिद्धांत हे सूचित करतो कि, मेंदूसंबंधीची बाब शिकण्याचा माध्यमातूनविकसित होत असते. अशा प्रकारे, आपण अधिक शिकतो, त्याप्रमाणे शिकणे सोपे बनते. ज्या भाषा एकमेकांसमानच असतात त्या शिकण्यासाठी देखील सोप्या असतात. म्हणून जी व्यक्ती डॅनिश बोलते ती व्यक्ती स्वीडिश किंवा नॉर्वेजियन भाषा लवकर बोलू शकते. अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. तथापि, काय खात्री आहे कि, बुद्धीमत्ता एक भूमिका बजावत नसते. काही लोक कमी बुद्धिमत्ता असूनही अनेक भाषा बोलतात. पण अगदी महान भाषिक अलौकिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तीस भरपूर नियमांचेपालन करणे आवश्यक आहे. हे थोडे दिलासा देणारे आहे, बरोबर ना\nContact book2 मराठी - पंजाबी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRSQ/MRSQ095.HTM", "date_download": "2018-05-28T02:46:10Z", "digest": "sha1:COOROB26CI7WAHBVA4AQIHV7DUIJDRLW", "length": 7725, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - अल्बेनियन नवशिक्यांसाठी | दुय्यम पोटवाक्य तर = Fjali tё nёnrenditura me nёse |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > अल्बेनियन > अनुक्रमणिका\nतो माझ्यावर प्रेम करतो का ते मला माहित नाही.\nतो परत येणार असेल तर मला माहित नाही.\nतो मला फोन करणार असेल तर मला माहित नाही.\nमाझ्यावर त्याचे प्रेम असेल का बरं\nतो परत येईल का बरं\nतो मला फोन करेल का बरं\nत्याला माझी आठवण येत असेल का याबद्दल मी साशंक आहे.\nत्याची दुसरी कोणी मैत्रीण असेल का अशी मला शंका येते.\nतो खोटं बोलत असेल का असा मनात प्रश्न येतो.\nत्याला माझी आठवण येत असेल का बरं\nत्याची आणखी कोणी मैत्रीण असेल का बरं\nतो खोटं तर बोलत नसावा\nमी त्याला खरोखरच आवडत असेन का याची मला शंका आहे.\nतो मला लिहिल का याची मला शंका आहे.\nतो माझ्याशी लग्न करेल का याची मला शंका आहे.\nमी त्याला खरोखरच आवडते का\nतो मला लिहिल का\nतो माझ्याशी लग्न करेल का\nमेंदू व्याकरण कसे शिकतो\nआपण लहान बाळ असतानाच आपली मूळ भाषा शिकलो. हे आपोआप होते. आपल्याला त्याची जाणीव नसते. तसंही, आपल्या मेंदूला शिकत असताना खूप साधावं लागतं. उदाहरणार्थ, आपण जेव्हा व्याकरण शिकतो तेव्हा त्याला भरपूर काम असतं दररोज तो नवीन गोष्टी ऐकतो. त्याला सतत नवीन प्रेरणा मिळते. मेंदू मात्र, प्रत्येक प्रोत्साहन प्रक्रिया वैयक्तिकरित्या करू शकत नाही. त्यालाआर्थिकदृष्ट्या कृती करावी लागते दररोज तो नवीन गोष्टी ऐकतो. त्याला सतत नवीन प्रेरणा मिळते. मेंदू मात्र, प्रत्येक प्रोत्साहन प्रक्रिया वैयक्तिकरित्या करू शकत नाही. त्यालाआर्थिकदृष्ट्या कृती करावी लागते म्हणूनच, ते नियमितपणे स्वतःच्या दिशेने निर्देशन करत असते. मेंदू अनेकदा जे ऐकतो ते लक्षात ठेवतो. तो एखादी गोष्ट किती वेळा उद्भवते याची नोंदणी करत असतो. मग तो या उदाहरणातून, व्याकरणासंबंधीचा नियम तयार करतो. मुलांना एखादं वाक्य योग्य आहे की नाही हे कळतं. तथापि, ते तसं का आहे हे त्यांना माहित नसतं. त्यांच्या मेंदूला ते नियम शिकले नसतानाही माहित असतात. प्रौढ वेगळ्या पद्धतीने भाषा शिकतात. त्यांना आधीच त्यांच्या मूळ भाषेची रचना माहित असते. ह्यानेच नवीन व्याकरण संबंधीचा पाया तयार होतो. पण प्रौढांच्या बाबतीत शिकण्यासाठी शिकवण्याची गरज असते. जेव्हा मेंदू व्याकरण शिकतो तेव्हा त्याची एक निश्चित प्रणाली असते. याचे उदाहरण म्हणजे नाम आणि क्रियापद. ते मेंदूच्या विविध क्षेत्रांमध्ये साठवले जातात. ते त्यांची प्रक्रिया करताना मेंदूच्या विविध भागात सक्रिय असतात. साधे नियम देखील वेगळ्या पद्धतीने जटिल नियमांपेक्षा शिकले जातात. जटील नियमांमुळे, मेंदूचे अधिक भाग एकत्रितपणे काम करतात. नक्की मेंदू व्याकरण कसे शिकतो यावर अजून संशोधन झालेले नाही. तथापि, आपल्याला माहित आहे, तो प्रत्येक व्याकरण नियम पाठ करू शकतो…\nContact book2 मराठी - अल्बेनियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://atulrajoli.blogspot.com/2011/09/blog-post.html", "date_download": "2018-05-28T01:16:43Z", "digest": "sha1:VLK65JNB76L2F3JVJMICPCGX7RAVSMDI", "length": 18407, "nlines": 209, "source_domain": "atulrajoli.blogspot.com", "title": "\"एक अविश्वसनिय गोष्ट....विश्वासाची!\" - श्री. अशोक खाडे ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE", "raw_content": "\n\" - श्री. अशोक खाडे\nबॉर्न२विन संस्थेच्या लक्ष्यसिध्दी सोहळ्यात २६ ऑगस्ट ११ला ‘दास ऑफशोअर इंजिनिअरींग प्रायव्हेट लिमिटेड’चे एम.डी. (व्यवस्थापकीय संचालक) श्री. अशोक खाडे हे प्रमुख पाहुणे होते. सांगली जिल्ह्यातील, तासगाव तालूक्यातील पेड हे त्यांचे गाव. श्री. अशोक खाडे यांच्या सक्त सूचना आहेत या गावातील एकाही माणसाच्या आईचे लुगडे फाटलेले असू नये. असेल तर तेथिल एका कापडाच्या दुकानात त्यांचा अकाऊंट आहे, त्या दुकानातून त्या माणसाने नवे लुगडे आईसाठी घेऊन जावे, फक्त दुकानात नोंद करावी. त्यांची अशीच आणखी एक अनोखी गोष्ट. त्यांच्या बीएमडब्ल्यू गाडीतून जाताना दादरला चित्रा टॉकिजजवळ गाडी आली की ते तिथल्या झाडाला नमस्कार करतात. गावातील देवळाचा जीर्णोध्दार त्यांनी केला आहे, असे सांगितले तर वाटेल तर त्यात काय विशेष पैसे आहेत, म्हणून केला असेल. पण अशा सगळ्या गोष्टींमागे आहेत, त्यांच्या बालपणीचे काही प्रसंग जे त्यांनी मनाच्या हळव्या कप्प्यात जपून ठेवलेले आहेत. त्यांच्या बालपणात डोकावून आपणही त्यांची कहाणी जाणून घेऊ या. बॉर्न२विनचे संचालक अतुल राजोळी यांनी त्यांच्या या कहाणीला नाव दिले होते, ‘एक अविश्वसनिय गोष्ट....विश्वासाची पैसे आहेत, म्हणून केला असेल. पण अशा सगळ्या गोष्टींमागे आहेत, त्यांच्या बालपणीचे काही प्रसंग जे त्यांनी मनाच्या हळव्या कप्प्यात जपून ठेवलेले आहेत. त्यांच्या बालपणात डोकावून आपणही त्यांची कहाणी जाणून घेऊ या. बॉर्न२विनचे संचालक अतुल राजोळी यांनी त्यांच्या या कहाणीला नाव दिले होते, ‘एक अविश्वसनिय गोष्ट....विश्वासाची\nअशोक खाडे यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. अंधार व दारिद्र्य कायम सोबतीला. अशोक लहानपणी एकदा दळणाचा डबा घेऊन येत असताना, त्यांच्या हातून तो डबा पडला, सगळे पीठ सांडले. घरी आल्यावर आई म्हणाली, तेवढेच पीठ आपल्याकडे होते. शेजारी काही देतील तर ठिक नाहीतर उपाशी झोपावे लागेल. शेजार्‍यांनी मक्याची कणसे दिली ती या सहा भांवडांनी मिळून खाल्ली. पण या प्रसंगानंतर अशोक यांनी ठरवले, आपण शिकायचे, घराला बरे दिवस आणायचे. ते खूप मन लावून शिकत गेले. हुशार होतेच आणि जिद्द निर्माण झाली. गावातील शाळा सातवीपर्यंतच होती. आठवीपासून पुढे ते बोर्डींगमध्ये राहून शिकले. वर्गात अनेक ब्राम्हण मुले पण हा दलित घरातील मुलगा संस्कृतमध्ये पहिला आला. अकरावीनंतर त्यांना मेडिकलला जायचे होते. पण आर्थिक परिस्थितीमुळे ते तर केवळ अशक्य होते. माझगाव डॉकमध्ये ते अप्रेंटीस म्हणून कामाला लागले. नोकरी करतानाच अंशकालीन अभ्यासक्रम पूर्ण करून मेकॅनिकल इंजिनिअरींगमधील पदविकाही मिळवली. अशोक खाडे म्हणतात एक लक्ष्य असाध्य असेल तर लढाईच हरलो म्हणून हार मानू नका, ‘नेचर तसे फीचर’ तत्वाचा स्वीकार करा व दुसरे लक्ष्य समोर ठेवा. पण समोर काही लक्ष्य हे हवेच.\nलक्ष्यवेधच्या प्रशिक्षणार्थ्यांचा लक्ष्यसिध्दी पुरस्कार देउन गौरव करण्यात आला\nमाझगाव डॉकमध्ये सरकारी नोकरी बरी चालली होती, कामाचा तर अजिबात ताप नव्हता. पण बहिणींची-चुलत बहिणींची लग्ने याला हा पगार पुरा पडणारा नव्हता. काम कमी म्हणजे टवाळक्या करीत आयुष्य काढणे. अशोक यांनी ठरवले, धोका घ्यायचा, नोकरी सोडायची व स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा. अगदी काही जमले नाही तर कोचिंग क्लासेसमध्ये शिकवून पैसा मिळवता येईल हा स्वत:बद्दलचा विश्वास होता. १०,००० रुपयांच्या भांडवलावर त्यांनी व्यवसाय सुरू केला. कंपनीचे नाव हा त्यांच्या मते खूप महत्वाच मुद्दा. खाडे इंजिनिअरींग नाव ठेवले तर कोणी बिझनेस देईल की नाही अशी शंका. अशोक यांनी वाचनालयात जाऊन, ‘हाऊ टू नेम अ कंपनी’ यासारखी पुस्तके वाचली. तिन्ही भावांच्या नावातील आद्याक्षरे (दत्ता, अशोक व सुरेश) डी-ए-एस घेऊन मग त्यांनी दास ऑफशोअर इंजिनिअरींग ठेवले. त्यांचे मोठे बंधू हनुमानाचे दास तोही एक अर्थ या नावात आहे. ओएनजिसीची ऑफशोअरची छोटी छोटी कामे ते घेत गेले. १९९५ मध्ये त्यांचे धाडस व कष्ट यांना यशाने प्रतिसाद दिला. माझगाव डॉकचे काम एक कॉंट्रक्टर सोडून गेला, ते १ कोटी ९२ लाखांचे काम ‘दास’ला मिळाले. यानंतर कामाच्या बाबतीत त्यांना मागे वळून बघायची आवश्यकता उरली नाही. नंतर ६ कोटी, १२ कोटी, ५० कोटी असा व्यवसाय वाढत गेला तो आता १२५ कोटीवर गेला असून ५५० कोटींच्या ऑर्डर कंपनीकडे आहेत. ४,५०० लोक त्यांच्याकडे काम करतात. माझगाव डॉकचे चेअरमनच आता त्यांच्याकडे सल्लागार म्हणून काम करतात. काटेकोर नियोजन हे त्यांच्या यशाचे गमल. प्रत्येक दिवसाचे, नव्हे प्रत्येक श्वासाचे प्लानिंग हवे असे ते सांगतात. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही, मोका व धोका दोन्ही एकाचवेळी येतात, असे दृष्टांत देत ते बोलतात व श्रोत्यांना आपलेसे करतात.\nमुंबईतील- बांद्रा येथील पहिला स्कायवॉक त्यांनी केवळ ५ महिने २४ दिवसांत बांधला. विक्रोळी, घाटकोपर येथील स्कायवॉक त्यांच्या कंपनीने बांधले. सायनसारख्या अती गजबजलेल्या ठिकाणचा स्कायवॉक त्यांनी कोणतीही तक्रार न येऊ देता बांधला. त्यांना त्याबद्दल पुरस्कारही मिळाला. नुकतेच त्यांना उद्योगरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.\nश्री. अशोक खाडे उपस्थित प्रेक्षकांना मार्गदर्शन करताना\nउद्योजकांच्या यशोगाथा कधी कधी आपल्याला वाचायला मिळतात. त्यात अशोक खाडे यांचे वेगळेपण म्हणजे सुरवातीलाच नमूद केलेले आहे. त्यामागची भावना व कारणे जाणून घेऊ. ते लहान असताना आईचे गुडघ्यावर फाटलेले लुगडे बघून त्यांच्या मनाला यातना होत. पण करता तर काही येत नव्हते. म्हणून आज ते म्हणतात, माझ्याच काय, गावातील कोणाच्याच आईच्या अंगावर फाटके लुगडे असू नये. त्यांचे वडिल दादरला चित्रा टॉकीजजवळ बसून चांभारकाम करीत. सावलीसाठी वडिलांनी झाडही लावले होते. त्यामुळे अशोक खाडे तेथून जाताना झाडाला नमस्कार करतात. आणि ज्या देवळात दलित म्हणून त्यांना प्रवेश नाकारला जात होता, त्याचाच त्यांनी जीर्णोध्दार केला. हुशार पण गरीब मुलांना ते साहाय्य करतात. अशा १८ मुलांनी एमपीएससी परिक्षा पास केली व शासनात ही मुले राजपत्रित अधिकारी झाली.\nशाळेत असताना त्यांच्या शाईच्या पेनचे निफ तुटले तर नवे घेण्यासाठी त्यांच्याकडे चार आणे नव्हते. ते त्यांच्या शिक्षकाने दिले व मग ते पेपर लिहू शकले. आज तेच अशोक खाडे १०,००० रुपयांचे सोन्याचे निफ असलेले मॉन्ट ब्लॉक पेन वापरतात. इतकचे नाही तर दुबईत त्यांनी तेथिल राजाच्या भागीदारीत व्यवसाय सुरू केला, त्या राजाला साडे चार लाखांचे मॉन्ट ब्लॉक पेन भेट दिले खाडे आता आंतरराष्ट्रीय उद्योजक झाले आहेत. मध्यपूर्वेतून इतर देशातही आता ते विस्तार करतील आणि त्याचबरोबर आपल्या मुळ गावी त्यांनी शंभर एकर जमीन विकत घेतली आहे. गावाकडे त्यांचे लक्ष असते. त्याच्या भल्यासाठी ते काही काम करत असतातच. असा हा मुळांशी घट्ट बांधिलकी जपणारा भावूक उद्योजक\nबॉर्न२विन संस्था उद्योगक्षेत्रातील अशा कर्तृत्ववान व्यक्ती सातत्याने समाजासमोर आणत असते, त्यांना धन्यवाद.\nजगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती - वॉरन बफे\n\" - श्री. अशोक...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-245749.html", "date_download": "2018-05-28T00:58:21Z", "digest": "sha1:NCQA5D7R3ULBQDLWBFXGDVAEJISNVNJX", "length": 11850, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दाभोलकर हत्याप्रकरण: परवानगीशिवाय अहवालातील गोष्टी जाहीर करू नये- हायकोर्ट", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nदाभोलकर हत्याप्रकरण: परवानगीशिवाय अहवालातील गोष्टी जाहीर करू नये- हायकोर्ट\n20 जानेवारी : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सीबाआयने आज (शुक्रवारी) हायकोर्टात चौकशी अहवाल सादर केला. सीबीआयने परवानगीशिवाय चौकशी अहवाल सार्वजनिक करू नये, असं हायकोर्टाने सीबीआयला आदेश दिले आहेत.\nतर कोर्टाच्या सुनावणीनंतर दाभोलकर आणि पानसरे यांच्या कुटुंबीयांनी मुंबई हायकोर्टाबाहेर आज निदर्शनं केली. दाभोलकर आणि पानसरे हत्येचा तपास योग्य दिशेने होत नसल्याचा त्यांनी आरोप केला आहे.\nडॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013मध्ये पुण्यात हत्या झाली. त्यीनंतर 16 फेब्रुवारी 2015ला कॉम्रेड गोविंद पानसरे यांची कोल्हापुरात हत्या करण्यात आली. दोन्ही हत्यांमध्ये साम्य असल्याने यामागे एकाच प्रकारची शक्ती असावी असा संशय डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरे यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला होता.\nदरम्यान, एखाद्या साध्या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी सापडतात. मात्र दाभोलरांच्या खुनातील आरोपी सापडत नाहीत का असा सवाल अनिसने उपस्थित केला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Dr.narendra Dabholkarsanatanडॉ. नरेंद्र दाभोलकरदाभोलकरविरेंद्र तावडेसनातनसीबीआय कोठडीहिंदू जनजागरण समिती\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathisangit.blogspot.com/2012/06/o-raje.html", "date_download": "2018-05-28T01:36:05Z", "digest": "sha1:KZFWDSAWZ3MVKITJ6KD63K25WRIC2DUF", "length": 2831, "nlines": 64, "source_domain": "marathisangit.blogspot.com", "title": "MARATHI SANGIT: O Raje", "raw_content": "\nहे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी\nझटकून टाक ती राख, नव्याने जाग, पेटू दे आग मराठी आता.......... २\nडोळ्यांत फुटे अंगार भगवा, रक्‍तात जागू दे आज भवानी माता\nहे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी\nहृदयात जागू दे पुन्हा आता रांगडा जोश\nदाही दिशीं घुमू दे शिवछत्रपतींचा घोष......... २\nलढण्या संग्राम आज हा\nबळ दे या मनगटी आम्हां\nकरण्या संहार शत्रूचा, जन्म घे पुन्हा आता\nहे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी\nतलवार नाचते रणी, ऐसा पेटतो राग\nजगो मरो जीव हा, फुले महाराष्ट्राची बाग......... २\nजगण्या सिद्धांत आज हा, शक्‍ती दे शतपटी आम्हां\nचल चल रे ऊठ घालिते साद मराठी आता\nहे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी\nझटकून टाक ती राख, नव्याने जाग, पेटू दे आग मराठी आता.......... २\nडोळ्यांत फुटे अंगार भगवा, रक्‍तात जागू दे आज भवानी माता\nहे राजे जी रं जी रं जी राजे हे जी जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/thane-news/water-rate-increase-in-bhayander-1629464/", "date_download": "2018-05-28T01:29:47Z", "digest": "sha1:QTRRS522PH5EP3EDC6XB74MDPZXWX4CZ", "length": 16842, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Water rate increase in bhayander | भाईंदरकरांचे पाणी महाग | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nमहासभेने पाणीपुरवठय़ाच्या दरवाढीला मान्यता दिली तर या देयकात आणखी वाढ होणार आहे.\nपाण्याचे देयक २० ते २५ टक्क्यांनी वाढणार\nपाणीपुरवठय़ात झालेल्या वाढीचा परिणाम\nनागरिकांना देण्यात येत असलेल्या पाण्याच्या दरात वाढ करण्यावर अद्याप शिक्कामोर्तब व्हायच्या आधीच रहिवासी सोसायटय़ांना देण्यात आलेल्या पाण्याच्या देयकात तब्बल २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मीरा-भाईंदरची नवी पाणी योजना कार्यान्वित झाल्याने नागरिकांना सध्या दररोज पाणी मिळू लागले आहे. पाणीपुरवठय़ात झालेल्या वाढीचा परिणाम म्हणून नागरिकांना ही वाढीव देयके पाठवण्यात आली आहेत. महासभेने पाणीपुरवठय़ाच्या दरवाढीला मान्यता दिली तर या देयकात आणखी वाढ होणार आहे.\nशहरातील बहुतांश रहिवासी इमारतींनी बसवलेली पाण्याचे मीटर नादुरुस्त असल्याने त्यांना सरासरी देयके पाठवण्यात येत असतात. जलवाहिनीतून इमारतीला दर महिना येणाऱ्या पाण्याचा अंदाज घेऊन त्यानुसार ही देयके देण्यात येत असतात. त्यामुळे दरवेळेस या इमारतींना ठरावीक रकमेची देयके येत असतात, परंतु जानेवारी महिन्यात आलेल्या देयकात तब्बल वीस ते पंचवीस टक्के वाढ झाली असल्याचे पाहून रहिवाशांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.\nमहापालिका प्रशासनाने पाणीपुरवठा विभागाला येत असलेल्या तुटीमुळे नागरिकांना आकारण्यात येत असलेल्या पाण्याच्या दरात वाढ करण्याचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी स्थायी समितीसमोर ठेवला होता. स्थायी समितीनही त्याला मान्यता दिली आहे, परंतु ही दरवाढ महासभेने मान्यता दिल्यानंतर एप्रिल महिन्यापासून लागू होणार आहे. त्यामुळे दरवाढ अद्याप लागू झालेली नसतानाही पाण्याच्या देयकात अचानक वाढ कशी झाली, अशा संभ्रमात नागरिक पडले आहेत.\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nदररोज पाणी मिळत असल्याचा फटका\nमीरा-भाईंदर शहराची ७५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा योजना गेल्या वर्षी पासून कार्यान्वित करण्यात आली आहे.\n७५ दशलक्ष लिटरपैकी महापालिका सध्या दररोज ५० दशलक्ष लिटर पाणी घेत आहे आणि सध्या ते पुरेसे आहे.\nया वाढीव पाण्यामुळे नागरिकांच्या पाणीपुरवठय़ातही वाढ झाली आहे.\nल्ल पाणी योजना कार्यान्वित होण्याआधी नागरिकांना ४५ ते ५० तासांनी पाणीपुरवठा केला जायचा. त्यामुळे महिन्यातील १५ ते २० दिवसच पाणी मिळत होते.\nशहराला आता मात्र अतिरिक्त पाणी मिळू लागल्याने पाणीपुरवठय़ाचे वेळापत्रक २४ ते ३० तासांवर आले आहे. परिणामी नागरिकांना जवळपास दररोज पाणीपुरवठा होऊ लागला आहे.\nयाचा परिणाम रहिवासी सोसायटय़ांना देण्यात येत असलेल्या सरासरी देयकांच्या रकमेवर झाला आहे.\nप्रशासनाने इमारतींचे पाण्याचे मीटर बंद असले तरी त्या भागात मीटर सुरू असलेल्या इमारतींना दररोज मिळत असलेल्या पाण्याची नोंद करून त्यानुसार प्रशासनाने सरासरी देयकात वाढ केली आहे.\nत्यामुळेच नागरिकांना २० ते २५ टक्के वाढीव देयके पाठविण्यात आली आहेत, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.\nपाणीपुरवठय़ातील वाढीमुळे पाण्याच्या देयकात आधीच वाढ झालेली असतानाच आता दरवाढीला मंजुरी मिळाली तर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. स्थायी समितीने पाण्याच्या दरात २० टक्के वाढ करण्यास मंजुरी दिलेली आहे. या दरवाढीवर महासभेने शिक्कामोर्तब केले तर एप्रिल महिन्यापासून येणाऱ्या देयकात आणखी २० टक्क्यांनी वाढ होणार आहे. त्यामुळे पाण्याच्या देयकात एकंदर ४० टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?id=m220569", "date_download": "2018-05-28T01:12:30Z", "digest": "sha1:R4QCEPD2MADSHSACM72OEZD63DTW5LYQ", "length": 10773, "nlines": 253, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "तुटलेली देवदूत रिंगटोन - PHONEKY वरून आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nरिंगटोन्स शैली POP / ROCK\nरेटिंग आणि पुनरावलोकने (2)\n100%रेटिंग मूल्य. या रिंगटोनमध्ये लिहिलेल्या 2 पुनरावलोकनांपैकी.\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: NokiaX2-01\nजय श्री कृष्णा बासरी\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nश्री राम जय राम जय जय (मोररी बापू)\nफोन / ब्राउझर: LG-F310L\nलॅब पे आती है दुआ बांक तमन्ना मेरी\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअराश यांनी तुटलेली देवदूत\nशुद्ध प्रेम व्ही. तुटलेली देवदूत\nतुटलेली - प्रेम (देवदूत)\nमी इतकाच अकेला तुटलेला देवदूत आहे\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर तुटलेली देवदूत रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://sandeepramdasi.com/2011/09/", "date_download": "2018-05-28T01:37:18Z", "digest": "sha1:4UA4CXZ4KZACQVXRTCXTE3JXM63WNIR4", "length": 4793, "nlines": 84, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "September | 2011 | रामबाण", "raw_content": "\nकांद्यामुळे सत्ता जाते आणि डोळ्यात पाणी येते १९९८ साली भाजपमुळं सगळ्या राजकीय पक्षांच्या लक्षात आलं आणि सगळ्यांनीच कांद्याचा धसका घेतला. त्याकाळात एका रात्रीत उद्ध्वस्त झालेले अनेक शेतकरी आणि त्याच रात्रीत माडीवर माडी चढवणारे अनेक दलालं आज देशभरात आहेत. गेल्यावर्षी कांद्यामुळं देश कसा व्याकुळ झाला ते आपल्याला माध्यमांमुळे पाहायला मिळालंय. या खरीपात कांद्याचं उत्पादन कमी होऊन गेल्यावर्षीची परिस्थिीती रिपीट होईल की काय अशी चिंता असलेल्या सरकारनं त्यामुळेच आपल्या स्वभावाच्या विरुध्द जात तडकाफडकी निर्णय घेतले. आधी कांद्याचं किमान निर्यात मूल्य वाढवलं आणि नंतर लगेच कांद्यावर निर्यातबंदीही आणली. शरद पवारांचा फारसा दोष नसताना प्रथेप्रमाणे त्यांच्यावर खापर फोडूनही झालंय. आता आपण कांदा का रडवतो या प्रश्नाचा जरा खोलात वगैरे जाऊन विचार करुया.\nनेहेमीच कसा होतो वांदा\nसर्वसामान्य ग्राहक आणि शेतकरी या दोन ध्रुवांना रडवण्याचं घाऊक कंत्राट कांद्यालाच मिळालंय याबाबत माझ्या मनात फार कमी शंका आहे. Continue reading →\nPosted in AGRICULTURE\t| Tagged कांदा निर्यात, कांद्याचे भाव, ग्राहकाच्या डोळ्यात, लासलगाव बाजार, शेतकरी, MEP, onion export, ONIONS\t| 1 Reply\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://sandhyavikas.blogspot.com/2009_06_21_archive.html", "date_download": "2018-05-28T01:32:38Z", "digest": "sha1:2AKIG6ZPFVCUNORESNSFLN64YR627QYD", "length": 15598, "nlines": 141, "source_domain": "sandhyavikas.blogspot.com", "title": "शब्दवेल....: 6/21/09 - 6/28/09", "raw_content": "\nमनाच्या प्रेमळ, कोमल रंगातून उतरलेली.. फुललेली.. सुगंधलेली गद्य-पद्यांची ही माझी शब्द फुले\nशनिवार, २७ जून, २००९\nअवतरला चंद्र नभीचा रूपात तुझिया\nखुणवतो चंद्र अंगणीचा रूपात तुझिया\nहसणे अवखळ,गात्री चैतन्याची सळसळ\nअसे मादक दरवळ मिलनात तुझिया\nघेशील गीत माझे कुशीत जेंव्हा रात्री\nस्वप्ने चांदराती रंगली रंगात तुझिया\nनांव तुझे ह्या ओठावरी जणु विसावले\nरोमांचित मी सामावले ह्रदयात तुझिया\nआहेस अपार अथांग तू सागरासम\nविरले सरिते परी अंतरात तुझिया\nऋणानुबंधच हे, होता जरी नवखा तू\nजीवन मम फुलले जीवनांत तुझिया\nPosted by दीपिका जोशी 'संध्या' at शनिवार, जून २७, २००९\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nशब्द आणि संवाद सध्याच्या धकाधकीच्या आणि भागा-दौडीच्या आयुष्यात दुर्मिळ होत चालले आहेत. धावत-पळत काही लोक संवाद साधतात.. तर कोणी घरी वेळ मिळत नाही म्हणुन फोनवर बोलतात. वेगळ्या वेगळ्या वेळी कामावर जाणार्‍या एकाच घरांतील नवरा बायकोला चिठ्ठी लिहून संवाद साधावे लागतात. ह्या सगळ्या प्रकरणात संवादात ज्यास्त शब्दांना जागाच नसते. अगदी मोजके आणि त्रोटक असतात.\nजुनी नाती जपायला जुने संवाद अनमोल ठरतात. शाळेतल्या किंवा कॉलेज च्या मित्र-मैत्रिणींबरोबरची आपली शब्दखेळी वयाच्या पन्नाशी ला पोहोचल्यावर सुद्धा मनाला आनंद देऊन जाते. ते मंतरलेले प्रेमाने भरलेले दिवस जरी उडले असतील तरी मनांच्या कोंदणात कोरलेले असतात. त्याच वेळी जुने शब्द-संवाद कटु आठवणीची सल देत असतात. अशा आठवणींना मनांत पक्के रोवू न देणेच योग्य असते. ज्यांच्याशी संबंधित ह्या कटु आठवणी असतात त्यांची नंतर आयुष्याच्या पुढच्या वाटचालीत कधी भेट पण होत नाही मग त्या संवादांची आठवण कशाला हवी... पण असं होत नाही...\nशब्दांची किंवा संवादाची भाषा पण तर वेगवेगळी असते. कवि आपल्या कवितेत-शब्दात, तबला वाजवणारा त्याच्या ठेक्यात, गायक आपल्या सुरांत शब्द संवाद साधत असतो. ह्या सगळ्याची जाण असणार्‍याला त्याच्या संवादाचा अर्थ पण नक्कीच समजतो. प्रत्येक ठिकाणी अर्थांचा गाभारा खूप मोठा भासतो. तो उलगडून-समजून आपल्याला ते शब्द-संवाद जाणवावे लागतात.\nत्या-त्या वेळी उच्चारलेले ते ते शब्द-संवाद कधी कोणाला दुखवू शकतात तर कधी खूपच सुख देऊन जातात. परिमाण व परिणाम वेगळे-वेगळे... बोलण्याच्या व रागाच्या भरांत मने दुखवली जातात व पश्चातापाशिवाय हातात काहीच उरत नाही...नंतर असं पण जाणवतं की कधी कधी मौनाचीच भाषा.. मौन शब्द-संवादाचाच मोलाचा वाटा असू शकतो.\nलहान बाळाचे बोबडे बोल बिनाअर्थाचे खूप काही सांगून जातातच. तसंच निसर्गाशी वारा-पानांची सळसळ, फुलांचा सुगंध, पक्ष्यांची किलबिल पण आपल्याशी जणू संवादच साधत असतात. जवळीक निर्माण करत असतात.\nमनांतल्या मनांत साधणारे आपलेच संवाद मात्र कधी कधी वाचायचे बोलायचे राहूनच जातात.\nएका आजींची गोष्ट आठवते. मुलगा राजू आधी शिक्षण आणि नंतर नोकरीच्या निमित्याने अमेरिकेत स्थायिक होतो. सुरूवातीला नियमित होणारे फोन अनियमित होतात. दरवर्षी होणारी भारतभेट पुढे जाऊन दोन-तीन वर्षाने होऊ लागली. राजू अमेरिकेला गेल्यानंतर ३ वर्षांनी त्याच्या वडिलांचा स्वर्गवास झाला. आईला पैसे पाठवणे ज्याची की खास अशी गरज नव्हतीच पण राजू स्वतःचे तेव्हढेच कर्तव्य समजून पार पाडत होता.\n४ वर्षांनी जेंव्हा १० दिवसांचा वेळ काढून तो एकटाच आला कारण मध्यंतरीच्या काळात त्याने तिकडच्याच अमेरिकन मुलीशी विवाह केला होता. आई ला चालणार आहे की नाही ह्याची विचारणा पण न करता लग्नं केले.\nभारतात आईला भेटायला आल्यावर त्याच्या लक्षात आले की आई स्वतःशीच संवाद करते. त्याला कळेना हे काय चाललंय... स्वावलंबन तर आई चं होतंच पण हुनर होतं की मी एकटी राहू शकते. संगी साथी असे की जे मुलाने सोडली तशी साथ कधीच सोडणारे नाहीत हा विश्वास.\n'रात्री आला नाहीस म्हणुन बरी रे झोप झाली माझी' असं डासाला उद्देशून म्हणायची. नारायणा ला म्हणायची, 'चल बाबा कामाला लागू.'\nदार उघडल्याबरोबर वार्‍याची झुळुक काय आली तर म्हणे आई, 'अगदी वाटच बघत असतोस रे दार उघडण्याची...' केर काढता काढता केरसुणी ला म्हणत, 'तुझं आणि माझं नशीब सारखंच गं...काम झालं की कोपर्‍यात निमुट बसून रहायचं..खरंय नं....' आणि हसली आई....\nझोपाळा कुरकुरला की म्हणायची, 'कुरकुर करून कसं चालेल...जितकं आयुष्य देवानं बहाल केलं आहे ते आनंदाने जग रे बाबा...'\nदिवस रात्र असे आई चे स्वतःशी संवाद ऐकुन राजू घाबरला. त्याला वाटले आई ला वेड लागले आहे व मानसिक विकार तर नाही तिला ह्या विचाराने त्याने तिला मानसोपचारतज्ञ कडे नेण्याची गरज आहे.\nशेजारच्या काकूंना जेंव्हा हे समजले तेंव्हा त्यांनी सांगितले राजू ला की सगळ्याला जबाबदार त्यांचे एकटेपण आहे. त्यांना डॉक्टर ची नाही सहवासाची आणि संवादाची गरज आहे. पुढे त्या काकू म्हणल्या की त्यांच्या एकटेपणात त्यांनी ह्या सगळ्या साथादारांना आपल्या जीवनांत समाविष्ट करून घेतले आहे ज्यांच्या सहवासात त्यांना एकटेपणा जाणवत नाही त्यांच्याशी त्या गप्पा मारून आपलं मन रमवतात.\nजगाने कदाचित त्यांना वेडं ठरवलं पण असेल...पण त्यांना गरज संवादाचीच आहे...\nबघितलंत नं मंडळी...किती शब्द-संवादाचं महत्व आहे आपल्या जीवनांत...\nशब्द शब्द गुंफुनी प्रेम धागा विणू या\nनको भाषा मौना ची सुसंवाद साधू या\nPosted by दीपिका जोशी 'संध्या' at शनिवार, जून २७, २००९\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nनमस्कार... आणि इथे स्वागत \nहसणे आणि हसवणे... जे समोर येईल त्यातुन आनंद शोधणे.. हिंडणे-फिरणे, मैत्रिणींमधे गप्पाष्टके करणे असे निरनिराळे छंद घेऊन इथपर्यंत आले आहे.\nमन मोकळे करावे... स्वतःला खुलवावे.. व्यक्त करावे हाच लेखनाचा उद्देश...\nतर भेटत राहू या....\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nआम्ही आईची जुळी बाळे.. रुचिर-शिशिर\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nछोट्या छोट्या गोष्टी (8)\nमहाजाल पर सुरेश चिपलूनकर (Suresh Chiplunkar)\nवॉटरमार्क थीम. TayaCho द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathimovieworld.wordpress.com/2012/03/06/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B3/", "date_download": "2018-05-28T01:09:53Z", "digest": "sha1:6VF5WLXOENEMX6O7UZ4S3HSUMHCLE5LN", "length": 5818, "nlines": 47, "source_domain": "marathimovieworld.wordpress.com", "title": "पहिला “गौरव पुरस्कार” सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न. | marathimovieworld", "raw_content": "\n← ‘कुणी मुलगी देता का मुलगी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.\n‘संभा . . आजचा छावा’ लवकरच प्रदर्शित. →\nपहिला “गौरव पुरस्कार” सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न.\nमराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम च्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम (Marathimovieworld.com) या संकेतस्थळाच्यावतीने देण्यात येणारा पहिला “गौरव पुरस्कार” सोहळा १० जानेवारी रोजी रवींद्र नाट्य मंदीर, प्रभादेवी मुंबई येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला.\nमराठी रसिकांची लाडकी अभिनेत्री सई रानडे-साने हिने आपल्या प्रभावी आणि विनम्र शैलीत ह्या पुरस्कार सोहळ्याचे निवेंदन केले.\nमराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम गौरव पुरस्कारात सर्वोत्कृष्ट सिनेमा, नाटक, मालिका, नायक, नायिका असे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. याशिवाय प्रथमच मराठी चित्रपटस्रुष्टीतील ”प्रदर्शन पूर्व बहुचर्चित चित्रपट” हा एक नवीन विशेष पुरस्कार देण्यात आला, या पुरस्कारासाठी पहिल्या वर्षाचामान मिळाला तो ‘शाळा’ ह्या चित्रपटास. पुरस्कार वितारणादरम्यान विविध रंगतदार आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. त्यात मराठी लावणीनृत्य, लोकगीते, त्याच बरोबर गाजलेल्या मराठी गीतांवरील नृत्य सादरीकरणाचा समावेश होता. विशेष दाद मिळाली ती छत्रपती श्री शिवाजी महाराजांवर आधारित असलेल्या सादरीकरणाला. कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन “मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम” चे संस्थापक श्री. आर. डी. मोरे, श्री जितेंद्र मोरे, सिनिअर पत्रकार उल्हास शिर्के आणि कलाकारांच्या वतीने मृण्मयी देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. मनोरंजन विश्वातील संपूर्ण माहिती बरोबरच विविध, नवीन, कल्पक सदरांद्वारे “मराठीमुव्हीवर्ल्ड.कॉम” हे संकेतस्थळ जगभरातील मराठी रसिक आणि मराठी मनोरंजन विश्वाला जोडणारा एक दुवा ठरणार आहे .\n← ‘कुणी मुलगी देता का मुलगी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.\n‘संभा . . आजचा छावा’ लवकरच प्रदर्शित. →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/ringtones/?cat=1&st=5", "date_download": "2018-05-28T01:19:13Z", "digest": "sha1:VYUNXSCBGTFNZJW5QCLSK2YGGA2ISWUU", "length": 9678, "nlines": 171, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - या महिन्याचे सर्वोत्कृष्ट Pop / Rock रिंगटोन", "raw_content": "\nरिंगटोन्स शैली POP / ROCK\nया महिन्याचे सर्वोत्कृष्ट Pop / Rock रिंगटोन प्रदर्शित केले जात आहेत:\nमाझ्या तुझ्यावरच्या प्रेमात कश्यामुळेही बदल होणार नाही\nफक्त पुरेसा मिळू शकत नाही\nहबीबाई प्रेम (मला तुझे प्रेम हवे आहे)\nराग मध्ये मागे पाहू नका\nट्यून मेरे जा (आत्मा मिक्स)\nशकुनी - महाभारत (स्टार प्लस)\n- स्क्रिप्ट - - - सुपरहिरो\nहक्कादाम - श्रेय सिंघल एक्सीक्यूज डीजे एमपी 3 सिंगिंग रिंगटोन\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nविनामूल्य आपल्या आवडत्या गाण्यांच्या रिंगटोन आपल्या मोबाईलवर थेट डाउनलोड करा हे पृष्ठ बुकमार्क करणे विसरू नका\nयूके टॉप 40 चार्ट\nयूएसए टॉप 40 चार्ट\nरिंगटोन्स आयफोन रिंगटोन गेम\nरिंगटोन सेवा PHONEKY द्वारे प्रदान केली गेली आहे आणि हे 100% विनामूल्य आहे\nबीट इट एमजे, अत्यानंद, माझ्या तुझ्यावरच्या प्रेमात कश्यामुळेही बदल होणार नाही, बाळ, परिपूर्ण, आशिक 2 बासरी, आयपील हॉर्न रॉक, फक्त पुरेसा मिळू शकत नाही, हजारो वर्षे, हबीबाई प्रेम (मला तुझे प्रेम हवे आहे), राग मध्ये मागे पाहू नका, टेलिफोन लाईन (परिचय), सोबतीने निंबा सोलो, मार त्याला, न्यू यॉर्क, ट्यून मेरे जा (आत्मा मिक्स), खराब प्रतिष्ठा, शकुनी - महाभारत (स्टार प्लस), गिटार हिरो सोलो, ईटी (फ्युचरिस्टिक प्रेमी), लाइफटाइमचे साहस, - स्क्रिप्ट - - - सुपरहिरो, हक्कादाम - श्रेय सिंघल एक्सीक्यूज डीजे एमपी 3 सिंगिंग रिंगटोन, 69 च्या उन्हाळ्यात Mobile Ringtones विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाईल फोनवर 69 च्या उन्हाळ्यात रिंगटोन डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट रिंगटोनपैकी एक आपण नक्कीच त्याच्या सुंदर चाल आनंद मिळेल PHONEKY वर विनामूल्य रिंगटोन्स स्टोअर, आपण पॉप / रॉक आणि आरएएनबी पासून जाझ, क्लासिक व मजेदार मोबाईल रिंगटोन्ससाठी विविध प्रकारचे रिंगटोन डाउनलोड करू शकता. आपल्या मोबाईल फोनवर थेट किंवा संगणकावरून रिंगटोन डाउनलोड करा. मोबाईल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्कृष्ट रिंगटोन पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार रिंगटोनला क्रमवारी लावा.\nआपण केवळ आपल्या iPhone वरील रिंगटोनचे पूर्वावलोकन करू शकता\nरिंगटोन म्हणून लागू करण्यासाठी आपण खालील आपल्या संगणकावर हा रिंगटोन च्या आयफोन आवृत्ती डाउनलोड आणि iTunes मार्गे आपल्या फोनवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे\nआपल्या मोबाईल डिव्हाइसवर रिंगटोन डाउनलोड करा.\n1- जतन संवाद प्रकट होईपर्यंत \" डाउनलोड \" लिंक वर आपले बोट दाबा आणि धरून ठेवा.\nजर आपण संगणक ब्राऊजर वापरत असाल तर \" डाऊनलोड \" दुव्यावर उजवे क्लिक करा आणि \" लक्ष्य जतन करा \" वर क्लिक करा.\n2- \" दुवा जतन करा \" निवडा, आपला ब्राउझर रिंगटोन डाउनलोड करणे प्रारंभ करेल.\n3- आपण सेटिंग्जमध्ये नवीन रिंगटोन शोधू आणि सेट करू शकता > ध्वनी > रिंगटोन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/eknath-khadse-on-ncp-entry-i-will-told-to-ajit-pawar-278335.html", "date_download": "2018-05-28T01:08:49Z", "digest": "sha1:TNSVAMXNBGR2S3JHYAO24L2LG22LKOGQ", "length": 14000, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "माझ्या मनातलं अजित पवारांच्या कानात सांगितलं -एकनाथ खडसे", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nमाझ्या मनातलं अजित पवारांच्या कानात सांगितलं -एकनाथ खडसे\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का याबद्दलचा सस्पेन्स कायम ठेवलाय.\n28 डिसेंबर : 'माझ्या मनात काय आहे हे मी अजित पवारांच्या कानात सांगितलंय' असं म्हणत भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का याबद्दलचा सस्पेन्स कायम ठेवलाय. तर राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, असं अजित पवारांनी सांगितलंय.\nभाजपचे नेते एकनाथ खडसे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार जळगावात एकाच व्यासपीठावर आले होते. निमित्त होतं आमदार सतीश पाटील यांच्या वाढदिवसाचं. या कार्यक्रमात अजित पवार आणि एकनाथ खडसे यांच्यासह ईश्वर जैन, गुलाबराव देवकर, शिरीष चौधरी, अरूण गुजराथी, माजी आमदार संतोष चौधरी, डॉक्टर सुधीर तांबे हे सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.\nराष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा केला होता. त्यांच्या या बातमीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. आज एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या व्यासपीठावर अजित पवारांसोबत एकत्र आल्यामुळे ते काय बोलता याकडे सगळ्याचं लक्ष लागलं होते.\nराष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांनी भर व्यासपीठावरच नाथाभाऊ आमच्या पक्षात या, तुमचं नेतृत्व आम्हाला मान्य आहे असं जाहीर आवाहन दिलं.\n'माझ्या मनातलं अजित पवारांच्या कानात सांगितलं -एकनाथ खडसे\nत्यावर एकनाथ खडसे म्हणाले की, 40 वर्षांच्या राजकीय जीवनात अनेक प्रलोभनं आली. पण पाटील अण्णा (सतीश पाटील) जे तुमच्या मनात आहे ते माझ्या मनात नाहीये, माझ्या मनातील काय आहे हे मी अजित पवारांच्या कानात सांगितलंय असं एकनाथ खडसेंनी स्पष्ट करताच सभागृहात एकच हश्या पिकली.\n'राजकारणात कायम कुणाचा शत्रू नसतो -अजित पवार\nतर काही सोहळे असे असतात की ज्यामध्ये जिथे राजकीय मतभेद बाजूला सारून एकत्र यायचं असतं. आम्ही काही कुणी कायमचे शत्रू किंवा मित्र नाहीये असं अजित पवार म्हणाले. तसंच महाराष्ट्रातील जनतेनंही हे लक्षात घ्यावं, राजकारणामध्ये कुणी कायमचा मित्र नसतो आणि कायमचा शत्रूही नसतो. दिवस बदलत असतात, चढउतार येत असतात आणि राजकीय समिकरणं बदलत असतात असं म्हणत अजित पवारांनी नव्या राजकीय वादळाचे संकेत दिले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: ajit pawareknath khadseNCPअजित पवारएकनाथ खडसेजळगावभाजप\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.mazisheti.org/2018/04/26.agrinews.html", "date_download": "2018-05-28T01:35:53Z", "digest": "sha1:JXMIOI7BND3ZQIGFSLZ424AC2KPUJV73", "length": 29734, "nlines": 126, "source_domain": "www.mazisheti.org", "title": "माझीशेती : कृषिविषयक बातमीपत्र (26/04/2018)", "raw_content": "\nमाझीशेती : कृषिविषयक बातमीपत्र (26/04/2018)\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत तूर खरेदी करण्याचे आव्हान.. तूर खरेदी आदेश पोचले, खरेदी ठप्पच सातारा जिल्ह्यात १३५७ क्विंटल हरभरा खरेदी\nकच्च्या जूटला ३७०० रुपये हमीभाव\nसातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ, अकोल्यातील टोमॅटो शेतात ‘लालचिखल’\nजालन्यातील रेशीम कोष खरेदी थांबली\nसोलापूर दूध संघाला सहा कोटींचा तोटा\nकृषी यांत्रिकीकरणाचा पुणे जिल्ह्यातील २७७७ शेतकऱ्यांना लाभ\nपाच जिल्ह्यांतील कारखान्यांकडून ८३ लाख ५४ हजार टन उसाचे गाळप\nग्राम कृषी संजीवनी समित्यांची १०६९ गावांमध्ये होणार स्थापना\nयांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीचा मावळातील शेतकऱ्यांचा निर्णय\nपुणे विभागात खरिपासाठी सव्वा लाख क्विंटल बियाण्यांची मागणी\nहिंगोलीमध्ये खरिपात कपाशीच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज\nनाशिक जिल्ह्यात ‘जलयुक्त’मुळे पाणी साठवण क्षमता वाढली\nमहाराष्ट्र सर्वाधिक उष्ण राज्य, राज्यात ११ ठिकाणी पारा ४२ अंशांवर\nजळगाव जिल्ह्यात १८२५ शेततळ्यांची कामे पूर्ण\nरब्बीतील आठ तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर\nनागरी सेवा मंडळाच्या ‘क्लोन’मुळे अधिकारी त्रस्त\nसविस्तर बातमीपत्रासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा.\nसातारा जिल्ह्यात १३५७ क्विंटल हरभरा खरेदी\nसातारा : जिल्हा पणन विभागाकडून कोरेगाव व फलटण येथे हमीभावाने हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, या केंद्रांवर आतापर्यंत १३५७.७० क्विंटल हरभरा खरेदी झाली आहे. खरेदी केंद्रावर येणाऱ्या हरभऱ्यास ४४०० रुपये क्विंटल असा हमीभाव दिला जात असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हरभऱ्याची खरेदी केंद्रावर विक्री करावी, असे आवाहन अनिल देसाई, जिल्हा पणन अधिकारी, सातारा यांनी केले आहे.\nतूर खरेदी आदेश पोचले, खरेदी ठप्पच \n३० नोव्हेंबर २०१७ ला ऑनलाइन नोंदणी झाल्याचा मेसेज आला, पण तूर घेऊन या म्हणून अजून मेसेज आला नाही. चौकशी केली तर अजून पत्र नाही, खरेदी सुरू नसल्याचं फोनवर बाजार समितीकडून सांगितलं जातं. २६ मार्च २०१८ ला परळी बाजार समितीला याविषयी लेखी पत्र दिलं, पणं उत्तर काही मिळनां. खरेदी सुरू नाही अन्‌ नोंदणी असून घेऊन येण्याचा मेसेज नाही, ज्यांनी तरू घातली त्यांना पैसे नाही. कशी ऑनलाइन अन्‌ झटपट खरेदी म्हणावं. - धनंजय सोळंके, नागापूर, ता. परळी, जि. बीड.\nनांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत तूर खरेदी करण्याचे आव्हान\nपरभणी : केंद्र शासनाच्या किंमत समर्थन योजनेअंतर्गत आधारभूत किंमत दराने तूर खरेदीसाठी १५ मेपर्यंत मुदतवाढ दिल्यामुळे नोंदणी केलेल्या; परंतु मोजमाप राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता नवीन नोंदणी केली जाणार नाही. मुदत वाढीच्या २० दिवसांच्या कालावधीत नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यांतील ४२ हजारांवर शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याचे आव्हान शासकीय यंत्रणेपुढे आहे. अपुऱ्या गोदाम व्यवस्थेमुळे खरेदीची गती संथच राहणार आहे. त्यामुळे शिल्लक शेतकऱ्यांपैकी किती जणांची तूर खरेदी केली जाईल, याबाबत अनिश्चितता आहे.\nजालन्यातील रेशीम कोष खरेदी थांबली\nजालना : येथील प्रायोगिक तत्त्वावरील रेशीम कोष बाजारातील कोष खरेदी थांबली आहे. व्यापारी नसण्यासोबतच बहुतांश रेशीम कोष उत्पादकांनी वाढलेले तापमान, पाणीटंचाई यामुळे कोष उत्पादनाला ब्रेक दिल्याचा परिणाम बाजारपेठेवर दिसतो आहे. व्यापारी कसे येतील यासाठी प्रयत्न सुरू असताना उत्पादकांची गैरसोय होऊ नये म्हणून संपर्क करणाऱ्या शेतकऱ्यांना व्यापारी उपलब्ध होतील तसे कळिवले जाईल व त्यानुसार कोष बाजारात घेऊन येण्याचे सांगितले जात आहे. उत्पादनातील घट, दर्जेदार व अपेक्षित कोष न मिळणे हेही व्यापारी न येण्यामागचे कारण असू शकते. थांबलेली खरेदी सुरळीत होण्यासाठी पावले उचलली जातील. जास्त व दर्जेदार रेशीम कोष उत्पादनाच्या काळात बाजारपेठ पूर्ण क्षमतेने सुरू राहील याची काळजी घेतली जाईल. असे दिलीप हाके, सहायक संचालक, रेशीम, मराठवाडा, औरंगाबाद यांनी सांगितले.\nसोलापूर दूध संघाला सहा कोटींचा तोटा\nसोलापूर : सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने एकूण दूध संकलनातील शिल्लक दूध विक्रीसाठी परजिल्ह्यांत सर्वेक्षण केले. परंतु, शासनाने दरवाढीचा निर्णय घेतल्यापासून आणि अतिरिक्‍त दूध शासनाकडून योग्य दराने खरेदी न केल्याने जिल्हा दूध संघाला गेल्या १० महिन्यांत सुमारे पाच कोटी ८५ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागल्याची माहिती जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष, आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.\nकच्च्या जूटला ३७०० रुपये हमीभाव\nनवी दिल्ली : कच्च्या जूटच्या हमीभाव वाढीला केंद्राने मंजुरी दिली आहे. चांगल्या प्रतीच्या कच्च्या जूटला २०१८-१९ मध्ये क्विंटलमागे २०० रुपये वाढ करण्यात आली आहे. यंदा प्रतिक्विंटल ३७०० रुपये हमीभाव देण्याचे जाहीर केले आहे. २०१७-१८ मध्ये जूटला ३५०० रुपये हमीभाव होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत २०१८-१९ च्या हंगामात कच्च्या जूटच्या हमीभावात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने शेतमालाला हमीभाव देण्यासाठी आणलेल्या A2+FL या सूत्रानुसार कच्च्या जूटला देण्यात आलेला हमीभाव हा उत्पादन खर्चावर ६३.३ टक्के परतावा मिळेल.\nसातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ\nकऱ्हाड, जि. सातारा : रखरखत्या उन्हात राबून शेतकऱ्यांनी टोमॅटो पीक घेतले. मात्र, टोमॅटोचे दर गडगडल्याने हे पीक शेतकऱ्यांच्या मुळावर आले आहे. कमी कालावधीत चार पैसे जादाचे मिळतील, या आशेने अनेकांनी कर्ज काढून, व्याजाने पैसे घेऊन टोमॅटो लागवड केली. आता या पिकाला मातीमोल दर मिळत असल्याने उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, बाजारात टोमॅटो नेण्यासाठी वाहतूक खर्चही अंगावरच फिरत असल्याने सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ आली आहे.\nकृषी यांत्रिकीकरणाचा पुणे जिल्ह्यातील २७७७ शेतकऱ्यांना लाभ\nपुणे : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेल्या ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ मोहिमेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरणास मोठ्या प्रमाणात चालना देण्यात आली. कृषी यांत्रिकीकरणाचा पुणे जिल्ह्यातील सुमारे २७७७ शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला आहे. त्यासाठी सुमारे १८ कोटी ९ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान दिल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.\nपाच जिल्ह्यांतील कारखान्यांकडून ८३ लाख ५४ हजार टन उसाचे गाळप\nऔरंगाबाद : मराठवाड्यासह खानदेशातील पाच जिल्ह्यांमधील २३ साखर कारखान्यांनी यंदा ८३ लाख ५४ हजार ६०१. ७ टन उसाचे गाळप केले. यातून सरासरी ९.९४ टक्‍के साखर उताऱ्याने ८३ लाख ५५३ क्‍विंटल साखर उत्पादन केल्याची माहिती साखर विभागाच्या वतीने देण्यात आली. औरंगाबाद, जालना, बीड, नंदूरबार व जळगाव या पाच जिल्ह्यांतील २३ साखर कारखान्यांनी यंदा ऊस गाळपात सहभाग नोंदविला. या २३ कारखान्यांपैकी १६ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. यामध्ये नंदूरबारमधील दोन, जळगावातील दोन, औरंगाबादमधील एक, जालन्यातील पाच तर बीडमधील सहा कारखान्यांचा समावेश आहे.\nग्राम कृषी संजीवनी समित्यांची १०६९ गावांमध्ये होणार स्थापना\nअकोला : सद्यःस्थितीत हवामान बदलामुळे शेतीवर प्रतिकूल परिणाम दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत जुळवून घेण्यास शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने शासन नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) राबवला जात आहे. याअंतर्गत येत्या महाराष्ट्रदिनी (१ मे) १५ जिल्ह्यांतील १०६९ गावांमध्ये ग्रामसभा घेऊन त्यात ग्राम कृषी संजीवनी समित्यांची स्थापना करण्यात येणार आहे.\nयांत्रिकीकरणाद्वारे भात लागवडीचा मावळातील शेतकऱ्यांचा निर्णय\nवडगाव मावळ, जि. पुणे : गेल्या वर्षी यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड केली होती. यामुळे वेळ व श्रमात मोठी बचत झाली होती. भात उत्पादनातही वाढ झाली होती. त्यामुळे यंदाही यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड करण्याचा निर्णय मावळातील भात उत्पादकांनी घेतला आहे. कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून यंदा भात लागवडीसाठी आम्ही तीन शेतकऱ्यांनी यंत्राची खरेदी केल्याची माहिती भात उत्पादक शेतकरी पुंडलिक जोरी यांनी दिली.\nपुणे विभागात खरिपासाठी सव्वा लाख क्विंटल बियाण्यांची मागणी\nपुणे : खरीप हंगामासाठी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने कृषी आयुक्तालयाकडे सुमारे एक लाख २७ हजार ७९९ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविली आहे. कृषी आयुक्तालयाकडून मंजुरी दिल्यानंतर बियाण्यांचा पुरवठा केला जाणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nहिंगोलीमध्ये खरिपात कपाशीच्या क्षेत्रात घट होण्याचा अंदाज\nहिंगोली : हिंगोली जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात ३ लाख ५६ हजार ३९५ हेक्टरवर विविध पिकांची पेरणी प्रस्तावित आहे. यंदा कपाशीच्या क्षेत्रात २० टक्के घट तर सोयाबीन, तुरीच्या क्षेत्रात वाढ होण्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध व्हावेत, यासाठी विविध पिकांच्या १ लाख १० हजार ८७४ क्विंटल बियाण्याची मागणी करण्यात आली आहे. कपाशीच्या क्षेत्रात २० टक्के घट होण्याचा अंदाज आहे सोयाबीन, तुरीचे क्षेत्र वाढणार आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात बियाणे उपलब्ध करून दिले जाईल, असे विजय लोखंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली यांनी सांगितले.\nनाशिक जिल्ह्यात ‘जलयुक्त’मुळे पाणी साठवण क्षमता वाढली\nनाशिक : राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत जिल्ह्यात जलसंधारणाशी संबंधित गेल्या तीन वर्षांत १६ हजारांहून अधिक कामे झाली असून, तब्बल ६४ अब्ज ६३ कोटी ७० लाख लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण झाल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. या कामांमुळे ओझरखेड धरण भरेल, एवढी पाणी साठवण क्षमता नव्याने निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. नाशिक जिल्ह्यात येवला, नांदगाव, सिन्नर, बागलाण, मालेगावसह अनेक तालुके वर्षानुवर्षे टंचाईच्या झळा सोसत आहेत. यामुळे गावांना टंचाईमुक्त करण्यासाठी सरकारने जलयुक्त शिवार योजना राबविण्यास सुरवात केली.\nअकोल्यातील टोमॅटो शेतात ‘लालचिखल’\nनगर : ‘टोमॅटोचे भरघोस उत्पादन आले, सारं शेत लालभडक झालं. मात्र बाजारात रुपया-दोन रुपये किलोने ते विकावे लागतात. मिळणाऱ्या दरातून मजुरांची रोजंदारी भागत नाही. त्यामुळे हतबल झालेल्या अकोले तालुक्‍यातील एका शेतकऱ्याने शेतातले टोमॅटो शेतातच काढून टाकले. त्यामुळे साऱ्या शेतात टोमॅटोचा लालचिखलच दिसत होता.\nराज्यात ११ ठिकाणी पारा ४२ अंशांवर\nपुणे : विदर्भ उन्हात होरपळत असतानाच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही उन्हाचा चटका चांगलाच वाढला. बुधवारी (ता. २५) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील ११ ठिकाणी तापमानाचा पारा ४२ अंशांच्या पुढे गेला आहे. मराठवाड्यातील परभणी येथे राज्यातील उच्चांकी ४४.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.\nमहाराष्ट्र सर्वाधिक उष्ण राज्य\nपुणे : उन्हाच्या झळा वाढल्याने देशात महाराष्ट्र राज्य आणि पूर्व विदर्भाचा भाग सर्वांत उष्ण ठरत आहे. महाराष्ट्रासह गुजरात, तेलंगणा, राजस्थान राज्यांत अनेक ठिकाणी उन्हाचा चटका वाढला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भासह सर्वंच ठिकाणी तापमान सरासरीच्या वर गेले होते; तर २१ एप्रिल रोजी चंद्रपूर येथे हंगामातील उच्चांकी ४५.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.\nजळगाव जिल्ह्यात १८२५ शेततळ्यांची कामे पूर्ण\nजळगाव : मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात दोन हजार शेततळी निर्माण करण्याचा लक्ष्यांक देण्यात आला होता. यापैकी आतापर्यंत १८२५ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. २८ शेततळ्यांची कामे सुरू आहेत. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत ८ कोटी ४७ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक १११ शेततळी शिंदी (ता. चाळीसगाव) येथे तर नगाव (ता. अमळनेर) येथे ५५ शेततळी पूर्ण झाली आहे. यामुळे ही योजना शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.\nरब्बीतील आठ तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर\nमुंबई : राज्य सरकारने रब्बी २०१७ -१८ च्या हंगामात तीन जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करुन उपाययोजना व मदत जाहीर केली आहे. संबंधित तालुक्यात तातडीने आठ सवलती लागू करण्यात आल्या असून शेतपिकांच्या ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान दिले जाणार आहे.\nनागरी सेवा मंडळाच्या ‘क्लोन’मुळे अधिकारी त्रस्त\nपुणे : कृषी विभागातील बदल्यांमागे घडणाऱ्या खऱ्या हालचालींना वाचा फोडल्याबद्दल अनेक अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘ॲग्रोवन’च्या भूमिकेचे स्वागत केले. नागरी सेवा मंडळाचा ‘क्लोन’ काढून टाकल्याशिवाय पारदर्शकता येणार नाही, असे मत या वेळी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.\nग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पांतर्गत रोजगार निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://atulrajoli.blogspot.com/2013/05/blog-post.html", "date_download": "2018-05-28T01:11:07Z", "digest": "sha1:ELGZFELVSVJF7D6HSWHJI25Z7KHYP4OC", "length": 8472, "nlines": 210, "source_domain": "atulrajoli.blogspot.com", "title": "फ्युचर पाठशाला जोश २०१३ ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE", "raw_content": "\nफ्युचर पाठशाला जोश २०१३\nमित्रांनो, दर वर्षी प्रमाणे उन्हाळी सुट्टीमध्ये बॉर्न टू विन तर्फे राबविण्यात येणारा 'फ्युचर पाठशाला' हा विद्यार्थी विकास प्रशिक्षणक्रम अगदी दणदणीतरित्या पार पाडत आहे. यंदा एप्रिल व मे २०१३ दरम्यान मुंबई व मुंबईबाहेर २० पेक्षा जास्त ठिकाणी फ्युचर पाठशाला कार्यशाळा राबवण्यात येत आहेत.\nफ्युचर पाठशाला कार्यशाळेचा समारोप समारंभ व आपल्या सर्वांचा आवडता कार्यक्रम म्हणजे 'फ्युचर पाठशाला जोश २०१३', दिनांक २६ मे २०१३ या दिवशी, षण्मुखानंद सभागृह, सायन येथे आयोजित करण्यात आला आहे. ह्या अदभुत कार्यक्रमामध्ये फ्युचर पाठशालाचे ५०० पेक्षा अधिक फ्युचर स्टार्स जगण्याची दिशा देणारे निरनिराळे परफॉर्मन्स आत्मविश्वासाने सादर करतील. फ्युचर पाठशालाचा जोश अनुभवण्याची सुवर्ण संधी आपल्याला या कार्यक्रमामध्ये मिळणार आहे.\nयंदाचा जोश २०१३ कार्यक्रम भव्यदिव्य तर असणारच आहे परंतु त्याच बरोबर बॉर्न टू विनचे संचालक अतुल राजोळी यांच्या 'माझा मोटिव्हेटर मित्र' या सुप्रसिध्द पुस्तकाची तिसरी आवृत्ती प्रकाशित होणार असुन, वाचकांच्या विशेष आग्रहाखातर ह्याच पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती 'My Motivator Mitra' ह्याच कार्यक्रमामध्ये प्रकाशित होणार आहे.\nफ्युचर पाठशाला जोश २०१३ चे वारे सध्या सगळीकडे वाहत आहेत. झी २४ तास वाहिनी या कार्यक्रमाचे मिडीया पार्टनर असणार आहे बॉर्न टू विनचे सर्व आजी-माजी प्रशिक्षणार्थी या कार्यक्रमाची आधीपासुनच वाट पाहत आहेत, गेल्या पाच वर्षाचे फ्युचर पाठशालाचे विद्यार्थी आमचे फ्युचर स्टार्स या कार्यक्रमाची आस लावून बसले आहेत. मित्रांनो, आता फक्त काही दिवस उरले आहेत. आपल्या बॉर्न टू विनच्या संपुर्ण परिवारासाठी हा कार्यक्रम एक विशेष अनुभव असणार आहे.\nमित्रांनो, बॉर्न टू विनच्या या आगळ्या-वेगळ्या सोहळ्याला उपस्थित असाल अशी नम्र विनंती\n- टिम बॉर्न टू विन\nफ्युचर पाठशाला जोश २०१३\nदिनांक: रविवार, २६ मे २०१३\nवेळ: सकाळी ठिक १०:०० वाजता\nस्थळः षण्मुखानंद सभागृह, सायन (पु.)\nसंपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९\nफ्युचर पाठशाला जोश २०१२ ची काही क्षणचित्रे:\nफ्युचर पाठशाला जोश २०१३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-246579.html", "date_download": "2018-05-28T01:12:58Z", "digest": "sha1:PL7XSKZM5JQ2HMQPUIULOIGAOYR4JAL3", "length": 12909, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एप्रिलपासून मुंबई विद्यापीठ ऑनलाइन तपासणार उत्तरपत्रिका!", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nएप्रिलपासून मुंबई विद्यापीठ ऑनलाइन तपासणार उत्तरपत्रिका\n25 जानेवारी : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील रखडणारे निकाल आणि होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी मुंबई विद्यापीठाने येत्या एप्रिलपासून सर्व शाखांच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन तपासण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे यापुढे पेपर तपासनीसांना हातात पेन घेऊन पान उलटत बसावे लागणार नाहीये.\nपेपर तपासणीमध्ये पारदर्शकता यावी, त्याचबरोबर तपासनीसाठी लागणारा वेळ आणि कष्ट वाचावे यासाठीच उत्तपपत्रिका ऑनलाइन तपासले जाणार आहेत. परीक्षा झाल्यावर सर्व उत्तरपत्रिका या स्कॅन केल्या जाणार आहेत. त्यानंतर प्रत्येक तपासनीसाला एक आयडी तयार करून देण्यात येईल. या आयडीवर लॉग इन करून तपासनीसाला पेपर तपासता येणार आहे. या पद्धतीत पेपर तपासणीसाठी पाठवताना परीक्षार्थीचे नाव गुप्त राहते.\nपेपर स्कॅन करण्यासाठी खासगी कंपनीला कंत्राट देण्यात येणार आहे. पण या सगळ्यासाठी तेवढी सोय, तेवढे संगणक आहेत का.. आणि सर्वरला एवढ्या लाखो उत्तरपत्रिकांचा लोड पेलवेल का, यावर अनेक प्राचार्यांनी संशय व्यक्त केलाय.\nदरम्यान, मुंबई विद्यापीठात दर सेमिस्टरला 402 परीक्षा होतात, आणि या प्रक्रियेत तब्बल 19 लाख 50 हजार उत्तरपत्रिका दरवर्षी तपासल्या जातात.\n- एकूण 19.5 लाख पेपर ऑनलाईन चेक होणार\n- शिक्षकांना युजरनेम आणि पासवर्ड देणार\n- पेपर झाल्यावर उत्तरपत्रिका स्कॅन होणार\n- स्कॅन करण्यासाठी खासगी कंपनीला कंत्राट\n- विद्यापीठाच्या सर्वरवर अपलोड होणार\n- चेक करण्याचा वेळ कमी होईल, विद्यापीठाचा दावा\n- फेरफार, इतर गैरप्रकार कमी करण्याचा हेतू\n- 15 ते 20 दिवसांत निकाल लावण्याचं टार्गेट\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/pm-narendra-modi-offers-prayers-at-kedarnath-temple-259684.html", "date_download": "2018-05-28T01:13:29Z", "digest": "sha1:5ZSHH26HL2P5RF254WETIODJN5P54O5K", "length": 13592, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "केदारनाथ मंदिराचं प्रवेशद्वार भाविकांसाठी खुलं,मोदींनी घेतलं पहिलं दर्शन", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nकेदारनाथ मंदिराचं प्रवेशद्वार भाविकांसाठी खुलं,मोदींनी घेतलं पहिलं दर्शन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत ज्यांनी केदारनाथचं दर्शन घेतलंय\n03 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंड दौऱ्यावर असून महाप्रलयानंतर आज पहिल्यांदाच केदारनाथ मंदिराचे प्रवेशद्वार भाविकांना दर्शनासाठी उघडण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिलं दर्शन घेतलं आहेत.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसरे पंतप्रधान आहेत ज्यांनी केदारनाथचं दर्शन घेतलंय. याआधी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दर्शन घेतलं होतं. 2013च्या महाप्रलयानंतर आज पहिल्यांदाच केदारनाथाचे द्वार उघडलं गेलं आहे. त्यामुळे भावकांना 3 वर्षांनंतर पुन्हा केदारनाथाचे दर्शन घेण्यात येणार आहे.\nअक्षय्य तृतीया ते कार्तिक पौर्णिमा या काळात हे मंदिर बंद असतं. आजपासून देशाच्या कानाकोपऱ्यांतून भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतील.\nशिव शंकराचं पवित्र स्थान मानल्या जाणाऱ्या केदारनाथाचं हे शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी हे अत्यंत महत्त्वाचं आणि सर्वांत उंचीवरचं ज्योतिर्लिंग आहे. केदारनाथ उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातलं मंदाकिनी नदीच्या तीरावर वसलेलं आहे. जून 2013 मध्ये आलेल्या महाप्रलयामध्ये या मंदिराच्या भिंती वाहून गेल्या होत्या. त्यानंतर पुन्हा या मंदिराची पुन्हा उभारणी करण्यात आली.\nकेदारनाथ मंदिर महात्म्य : आज दरवाजे उघडले\nउत्तराखंडच्या महापुरातही टिकून राहिलं मंदीर\n1000 वर्षापूर्वी झाली होती मंदिराची बांधणी\n400 वर्षे मंदिर गाडलं गेलं असल्याचाही संशोधकांचा दावा\nकेदारनाथच्या निर्मितीविषयी अनेक दंतकथा\nमाळव्याच्या राजा भोजनं 1076 साली मंदिर बांधल्याचा दावा\n8व्या शतकात आदी शंकराचार्यांनी मंदीर बांधल्याची दुसरी थिअरी\nकेदारनाथ मंदिराची उंची- 85 फूट\nकेदारनाथ मंदिराची लांबी- 187 फूट\nकेदारनाथ मंदिराच्या भिंतीची जाडी- 12 फूट\nकेदारनाथ मंदिराचं क्षेत्रफळ - 80 चौरस फूट\nकेदारनाथ परिसरात मंदाकिनी, मधुगंगा, छिरगंगा, सरस्वती आणि स्वरांद्री या पाच नद्या उगम पावतात\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\n'एनडीए'त राहायचं की नाही याचा निर्णय घेण्यास शिवसेना स्वतंत्र - अमित शहा\nकुमारस्वामींनी बहुमत जिंकल, आता खऱ्या परिक्षेला सुरवात\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2018-05-28T01:22:11Z", "digest": "sha1:O3AKXMJOOVYGZXD2AA4VVV62PR7CN5O7", "length": 14826, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:भारतातील विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (अहमदाबाद) • बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ • चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ • इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (दिल्ली) • लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ (गुवाहाटी) • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (हैदराबाद) • कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोचिन) • नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोलकाता) • कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोझिकोड) • छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई) • त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ (तिरुवनंतपुरम) •\nराजा सांसी आंतरराष्ट्रीय विमानतळ (अमृतसर) • कोईंबतूर विमानतळ • गया विमानतळ • सांगनेर विमानतळ (जयपूर) • अमौसी विमानतळ (लखनौ) • मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (नागपूर) • पुणे विमानतळ • बागडोगरा विमानतळ (सिलिगुडी) • शेख उल आलम विमानतळ (श्रीनगर) • तिरुचिरापल्ली विमानतळ • बाबतपूर विमानतळ (वाराणसी) • गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ (वास्को दा गामा)\n\"नियंत्रित आंतरराष्ट्रीय विमानतळ\" (\"कस्टम्स विमानतळ\") विमानतळावर मोजक्याच आंतरराष्ट्रीय विमानांना उतरण्याची परवानगी आहे.\nआग्रा • अराक्कोणम • अंबाला • बागडोगरा • भूज रुद्रमाता • कार निकोबार • चबुआ • छत्तीसगढ • दिमापूर • दुंडिगुल • गुवाहाटी • हलवारा • कानपूर • लोहगांव • कुंभिरग्राम • पालम • सफदरजंग • तंजावर • येलहंका\nबेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान)\nजोगबनी विमानतळ • मुझफ्फरपूर विमानतळ • पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • पूर्णिया विमानतळ • रक्सौल विमानतळ\nबिलासपूर विमानतळ • जगदलपूर विमानतळ • Raipur: विमानतळ\nचकुलिया विमानतळ • जमशेदपूर: सोनारी विमानतळ • रांची: बिर्सा मुंडा विमानतळ\nबारवानी विमानतळ • भोपाळ: राजा भोज विमानतळ • ग्वाल्हेर विमानतळ • इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • जबलपूर विमानतळ • खजुराहो विमानतळ • ललितपूर विमानतळ • पन्ना विमानतळ • सतना विमानतळ\nभुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • हिराकुद विमानतळ • झरसुगुडा विमानतळ • रूरकेला विमानतळ\nआग्रा: खेरीया विमानतळ • अलाहाबाद: बमरौली विमानतळ • गोरखपूर विमानतळ • झांसी विमानतळ • कानपूर: चकेरी विमानतळ • ललितपूर विमानतळ\nअलाँग विमानतळ • दापोरिजो विमानतळ • पासीघाट विमानतळ • तेझू विमानतळ • झिरो विमानतळ\nदिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • जोरहाट: रौरिया विमानतळ • उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • तेझपूर: सलोनीबारी विमानतळ\nरुपसी विमानतळ • शेला विमानतळ • शिलाँग: उमरोई विमानतळ\nअगरतला: सिंगरभिल विमानतळ • कैलाशहर विमानतळ • कमलपूर विमानतळ • खोवै विमानतळ\nबालुरघाट विमानतळ • बेहाला विमानतळ • कूच बिहार विमानतळ • इंग्लिश बझार: मालदा विमानतळ\nधरमशाला: गग्गल विमानतळ • कुलू: भुंतार विमानतळ • शिमला विमानतळ\nजम्मू: सतवारी विमानतळ • कारगिल विमानतळ • लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ\nलुधियाना: साहनेवाल विमानतळ • पठाणकोट विमानतळ\nअजमेर विमानतळ • बिकानेर: नाल विमानतळ • जेसलमेर विमानतळ • जोधपूर विमानतळ • कोटा विमानतळ • उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक)\nदेहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • पंतनगर विमानतळ\nपोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ\nकडप्पा विमानतळ • दोनाकोंडा विमानतळ • काकिनाडा विमानतळ • नादिरगुल विमानतळ • पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • राजमुंद्री विमानतळ • तिरुपती विमानतळ • विजयवाडा विमानतळ • विशाखापट्टणम विमानतळ • वारंगळ विमानतळ\nबेळगाव: सांबरे विमानतळ • बेळ्ळारी विमानतळ • विजापूर विमानतळ • हंपी विमानतळ • हस्सन विमानतळ • हुबळी विमानतळ • मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • विद्यानगर विमानतळ\nमदुरै विमानतळ • सेलम विमानतळ • तुतिकोरिन विमानतळ • वेल्लोर विमानतळ\nदमण विमानतळ • दीव विमानतळ\nभावनगर विमानतळ • भूज: रुद्र माता विमानतळ • जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • कंडला विमानतळ • केशोद विमानतळ • पालनपूर विमानतळ • पोरबंदर विमानतळ • राजकोट विमानतळ • सुरत विमानतळ • उत्तरलाई विमानतळ • वडोदरा: हरणी विमानतळ\nअकोला विमानतळ • औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • हडपसर विमानतळ • कोल्हापूर विमानतळ • लातूर विमानतळ • मुंबई: जुहू विमानतळ • नांदेड विमानतळ • नाशिक: गांधीनगर विमानतळ • रत्नागिरी विमानतळ • शिर्डी विमानतळ • सोलापूर विमानतळ\nहा साचा कोसळलेल्या स्थितीत (collapsed) दाखवण्यासाठी हे वापरा: {{भारतातील विमानतळ|state=collapsed}}\nहा साचा पूर्ण उघडलेल्या स्थितीत (expanded) दाखवण्यासाठी हे वापरा: {{भारतातील विमानतळ|state=expanded}}\nजर साचा लावलेल्या पानावर ह्यासारखा दुसरा साचा असेल तर हा साचा कोसळलेल्या स्थितीत दाखवण्यासाठी हे वापरा: {{भारतातील विमानतळ|state=autocollapse}}\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ एप्रिल २०१५ रोजी १४:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/public-commissioner-welcome-appointment-decision-33570", "date_download": "2018-05-28T00:55:05Z", "digest": "sha1:HD7EXVAN2PNCWZVEAZF4HAREZPCGY62C", "length": 12078, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "public commissioner welcome appointment decision उपलोकायुक्त नियुक्तीचा निर्णय स्वागतार्ह - महाडेश्‍वर | eSakal", "raw_content": "\nउपलोकायुक्त नियुक्तीचा निर्णय स्वागतार्ह - महाडेश्‍वर\nरविवार, 5 मार्च 2017\nमुंबई - मुंबई महापालिकेवर उपलोकायुक्त नेमण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. प्रशासन चूक करत असेल तर त्यावर अंकुश ठेवलाच पाहिजे. पालिकेचा कारभार पारदर्शक असावा, अशी शिवसेनेचीही भूमिका आहे, असे मत शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी शनिवारी येथे मांडले.\nमुंबई - मुंबई महापालिकेवर उपलोकायुक्त नेमण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय स्वागतार्ह आहे. प्रशासन चूक करत असेल तर त्यावर अंकुश ठेवलाच पाहिजे. पालिकेचा कारभार पारदर्शक असावा, अशी शिवसेनेचीही भूमिका आहे, असे मत शिवसेनेचे महापौरपदाचे उमेदवार विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी शनिवारी येथे मांडले.\nभाजपने महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपलोकायुक्त आणि माजी सनदी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती नेमण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यासंदर्भात, महाडेश्‍वर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी उपलोकायुक्त नेमण्याचा निर्णय घेतला. तो चुकीचा आहे असे म्हणता येणार नाही. हा निर्णय स्वागतार्ह आहे. शिवसेना पारदर्शकतेच्या मुद्द्याबाबत आग्रही आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचाच विजय होईल, असे वाटत होते. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मला महापौरपदासाठी उमेदवारी दिली. त्यांचा विश्‍वास सार्थ ठरवणे ही आता माझी जबाबदारी आहे. शिवसेनेचे संख्याबळ सर्वाधिक असल्यामुळे शिवसेनाच जिंकणार हे निश्‍चित आहे, असेही महाडेश्‍वर म्हणाले.\nमहापौरपदाच्या निवडणुकीतील महाडेश्‍वर यांचा मार्ग मोकळा झाल्यात जमा आहे. महाडेश्‍वर नगरसेवक म्हणून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत.\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\nमुली लवकर वयात येताहेत...\nमुंबई - बदलती जीवनशैली, फास्ट फूडची वाढती क्रेझ, इंटरनेटचा वाढता वापर आदी कारणांमुळे मुली लवकरच वयात येऊ लागल्या आहेत. या मुद्‌द्‌याकडे गांभीर्याने...\nठाणे स्थानकात स्वच्छतेची लगबग\nठाणे - ठाणे रेल्वेस्थानकाचा देशातील अस्वच्छ रेल्वेस्थानकांमध्ये आठवा क्रमांक आल्यानंतर सर्वच स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत \"...\nभिवंडीत बुधवारी 24 तास पाणी कपात\nभिवंडी - ऐन रमजानमध्ये उपवासाच्या (रोजाच्या) काळात स्टेम प्राधिकरणने पंप दुरुस्तीच्या निमित्ताने 24 तास पाणी कपात जाहीर केल्याने शहरातील मुस्लिम...\nकळव्यात रुळांमध्ये कचऱ्याच्या गोण्या\nठाणे - मध्य रेल्वे मार्गावरील कळवा स्थानकातील रुळांवरील गटारांवर जमा करण्यात आलेल्या कचऱ्याच्या गोण्या सध्या कळवा स्थानकाच्या सौंदर्यात बाधा ठरत आहेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/ujjwal-nikam-sot-after-sessions-court-here-on-wednesday-awarded-death-sentence-to-three-men-convicted-for-the-brutal-rape-and-murder-275427.html", "date_download": "2018-05-28T01:07:22Z", "digest": "sha1:BAPMGAQHEKSGXMHHYQRME2PAMM6PKF7V", "length": 11647, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "#कोपर्डीचानिकाल : तिन्ही आरोपींना एकत्र शिक्षा भोगावी लागणार - उज्ज्वल निकम", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \n#कोपर्डीचानिकाल : तिन्ही आरोपींना एकत्र शिक्षा भोगावी लागणार - उज्ज्वल निकम\nमुख्य आरोपीला खून आणि बलात्काराच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या सर्व शिक्षा आरोपींना एकत्र भोगायच्या आहेत असं नमूद करत कोर्टाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावलीये.\n29 नोव्हेंबर : कोपर्डी बलात्कार आणि खून खटल्यात तीनही नराधमांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. नगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या फास्ट ट्रॅक कोर्टाने आज शिक्षा सुनावली.\nमुख्य आरोपी जितेंद्र शिंदेला विनयभंग प्रकरणी 3 वर्षांची शिक्षा बलात्कार प्रकरणी जन्मठेप आणि 20 हजारांचा दंड आणि खून, बलात्कार प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीये. तर सहआरोपी संतोष भवाळ आणि नितीन भैलुमेला बलात्काराचा कट रचणे, मुख्य आरोपीला मदत करणे यासाठी जन्मठेप, 20 हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली.\nतसंच मुख्य आरोपीला खून आणि बलात्काराच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या सर्व शिक्षा आरोपींना एकत्र भोगायच्या आहेत असं नमूद करत कोर्टाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावलीये.\nनिर्भयाला न्याय मिळण्यासाठी अॅड. उज्ज्वल निकम यांनी खटला लढवला. सुनावणीनंतर अॅड. उज्ज्वल निकम यांनी पत्रकारांशी संवाद साधला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: kopardiujjwal nikamउज्ज्वल निकमकोपर्डी\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nडोंबिवलीत स्वीमिंग पूलमध्ये बुडून चिमुरडीचा मृत्यू\nशिवसेना-भाजप युती तुटलीच कुठं , चंद्रकांत पाटलांचा सवाल\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/supreme-courts-order-privilege-parliament-115262", "date_download": "2018-05-28T01:05:47Z", "digest": "sha1:7CYX3VLT3DEJDAZRZLO3Q62UZRVIX4C4", "length": 12773, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "The Supreme Court's order on the privilege of Parliament संसदेच्या विशेषाधिकारांवर सर्वोच्च शिक्कामोर्तब | eSakal", "raw_content": "\nसंसदेच्या विशेषाधिकारांवर सर्वोच्च शिक्कामोर्तब\nगुरुवार, 10 मे 2018\nलोकशाहीमध्ये तीन महत्त्वाच्या अंगांमध्ये सत्तेची विभागणी झालेली असून, संसदीय समितीच्या अहवालांना न्यायालयामध्ये आव्हान दिले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करताना सर्वोच्च न्यायालयाच्या पाचसदस्यीय घटनापीठाने संसदेच्या विशेषाधिकारांवर न्यायालयीन प्रक्रिया प्रभाव टाकू शकत नाही, असेही नमूद केले.\nनवी दिल्ली, ता. 9 (यूएनआय) : लोकशाहीमध्ये तीन महत्त्वाच्या अंगांमध्ये सत्तेची विभागणी झालेली असून, संसदीय समितीच्या अहवालांना न्यायालयामध्ये आव्हान दिले जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करताना सर्वोच्च न्यायालयाच्या पाचसदस्यीय घटनापीठाने संसदेच्या विशेषाधिकारांवर न्यायालयीन प्रक्रिया प्रभाव टाकू शकत नाही, असेही नमूद केले.\nसंसदीय समितीच्या अहवालांबाबत न्यायालयाने हा निकाल एकमुखाने जरी दिला असला, तरीसुद्धा घटनापीठातील तीन न्यायमूर्तींनी वेगवेगळी मते नोंदविली आहेत. नागरी हक्कांच्या संरक्षणासाठी घटनापीठासमोर होणाऱ्या सुनावणीदरम्यान आपण संसदीय स्थायी समितीच्या अहवालांवर अवलंबून राहू शकता, असेही न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सांगितले. हा महत्त्वपूर्ण निकाल देणाऱ्या पाचसदस्यीय घटनापीठामध्ये सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. के. सिक्री, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. डी. वाय. चंद्रचूड आणि न्या. अशोक भूषण यांचा समावेश होता. संसदीय समितीच्या अहवालातील माहिती, तथ्ये, तपशील आणि खासदारांच्या वैविध्यपूर्ण मतांवर न्यायालयामध्ये प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने सांगितले.\nसर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचा मोठा फायदा विविध स्वयंसेवी संस्थांना होणार असून, या संस्थांमार्फत न्यायालयामध्ये दाखल केल्या जाणाऱ्या जनहित याचिकांमध्ये प्रामुख्याने संसदीय समितीच्या अहवालातील माहितीचाच संदर्भ दिला जातो. बऱ्याच संसदीय समितीच्या अहवालांतील तपशीलदेखील क्‍लिष्ट असतो. यामुळे सरकारला केवळ याच माहितीचा आधार घेत लोककल्याणकारी धोरणे राबविणे शक्‍य होत नाही.\nआयर्लंडमध्ये गर्भपातविषयक कायद्यात सुधारणा करण्याच्या बाजूने सार्वमतातून प्रकटलेला जनमताचा हुंकार हा तेथे आधुनिकतेची पहाट उगवत असल्याचा निर्वाळा आहे...\nकॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच देश नरेंद्र मोदींचा हल्लाबोल; विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल\nबागपत - कॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच एक देश आहे. पण माझ्यासाठी देशच एक कुटुंब आहे. काही लोक पायाखालची जमीन सरकल्याचे पाहून विरोधक अफवा पसरवित आहेत....\nपिंपरीला पाणी देणार नाही\nपवनानगर - ‘‘पवना धरणग्रस्तांकडून सोमवारी (ता.२८) पवना धरणावर पाणीबंद आंदोलन करण्यात येईल,’’ अशी माहिती पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष...\nभिवंडीत दोन कृषी अधिकाऱ्यांना लाच स्वीकारताना मुद्देमालासह अटक\nभिवंडी - भिवंडी तालुक्‍यातील कृषी विभागात शेतकऱ्यांकडून चिरीमिरी घेतल्याशिवाय शेतीची कामे होत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारी...\nपोलीसांच्या कारवाईने बैलगाडी मालकांची पळापळ.\nपनवेल : बैलगाडी शर्यतीवर बंदी असुनही,ति झुगारुण आयोजीत करण्यात आलेली बैलगाडा शर्यत तळोजा पोलीसांनी उधळवुन लावली आहे. बैलगाडा शर्यतीवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/supporters-jagdale-114668", "date_download": "2018-05-28T01:06:47Z", "digest": "sha1:MPGRGQRNIZKSDSJE27PX7Y4RCH4IWEC7", "length": 11648, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "The supporters of Jagdale कराडांच्या माघारीने जगदाळेच्या समर्थकांचा नळदुर्गमध्ये जल्लोष | eSakal", "raw_content": "\nकराडांच्या माघारीने जगदाळेच्या समर्थकांचा नळदुर्गमध्ये जल्लोष\nसोमवार, 7 मे 2018\nसायंकाळी शहरातील प्रत्येक चौकात अशोक जगदाळेंच्या रूपाने नळदुर्गचा आमदार होण्याचे स्वप्न साकार होणार याबाबत चर्चा सुरू होती.\nनळदुर्ग (जि. उस्मानाबाद) - राष्ट्रवादीचे उमेदवार रमेश कराड यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याच्या बातमीनंतर अपक्ष उमेदवार तथा नळदुर्गचे उद्योजक आशोक जगदाळे यांच्या समर्थकांकडून शहरातील चौकाचौकात फटाके फोडून स्वागत करत एकच जल्लोष केला. तसेच सायंकाळी शहरातील प्रत्येक चौकात अशोक जगदाळेंच्या रूपाने नळदुर्गचा आमदार होण्याचे स्वप्न साकार होणार याबाबत चर्चा सुरू होती.\nमुळचे नळदुर्ग (ता.तुळजापूर) येथील रहिवासी आसलेले आशोक जगदाळे हे राष्ट्रवादीकडून इच्छूक होते व मागील तीन ते चार महिन्यापासून उस्मानाबाद- लातूर-बीड हा विधानपरिषद मतदारसंघ त्यांनी पिंजून काढला होता. माञ ऐनवेळी रमेश कराड यांनी उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारीही देण्यात आली. त्यामुळे जगदाळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता.\nआज सोशल मीडियावार कराड यांनी माघार घेतल्याची पोस्ट फिरत होती व ती अफावा आसल्याचेही बोलले जात होते. मात्र दुपारी 3 वाजता ही बातमी खरी ठरली आणि जगदाळे समर्थकांनी जल्लोष केला.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nसांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठाय हो\nनाशिक - शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी राष्ट्रपतींना पत्र लिहावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्ह्यातील...\nनिष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे इंदापूरचे वाटोळे\nवालचंदनगर - निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे कालव्याच्या पाण्याची वीस वर्षांची वहिवाट साडेतीन वर्षांमध्ये मोडण्यास सुरवात झाली असून, शेतकऱ्यांची...\nमोहन जोशी यांची भाजपवर टीका\nपुणे - बहुमत मिळविलेल्या भाजपला चार वर्षांत एकही काम पूर्ण करता आले नाही. आगामी निवडणुकीत पुणेकर त्यांना अद्दल घडवतील, असा दावा माजी आमदार मोहन...\nकुमारस्वामी यांच्या शपथविधीच्या निमित्ताने देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ऐक्‍याचे दर्शन घडविले. पण विरोधी पक्षांमध्ये पूर्ण एकजूट असल्याचे...\nअधिकाऱ्यांच्या दालनांत पालिकेकडून फवारणी\nपुणे - महापालिकेत झुरळ आणि उंदरांचा सुळसुळाट झाल्याने प्रशासनाकडून सलग दोन दिवसांच्या सुटीचे निमित्त साधून पदाधिकाऱ्यांच्या दालनांत औषध फवारणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/muktapeeth/manohar-joshi-write-article-muktapeeth-114981", "date_download": "2018-05-28T01:04:43Z", "digest": "sha1:UE6W6GAGXBRJDJYTVD3DOTFWEKVNQREI", "length": 19558, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "manohar joshi write article in muktapeeth ...अन्‌ आयुष्य बदलले | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 9 मे 2018\nआयुष्याचे समीकरण मांडता येणे कठीणच असते. एका गणितज्ज्ञाच्या मार्गदर्शनामुळे आयुष्याचे गणित सोपे झाले. एक सामान्य कारकून, पण गणिताची शिस्त, तर्कशुद्धता आणि कलात्मक व्यवहारही अंगात मुरला.\nआयुष्याचे समीकरण मांडता येणे कठीणच असते. एका गणितज्ज्ञाच्या मार्गदर्शनामुळे आयुष्याचे गणित सोपे झाले. एक सामान्य कारकून, पण गणिताची शिस्त, तर्कशुद्धता आणि कलात्मक व्यवहारही अंगात मुरला.\nआंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणितज्ज्ञ डॉ. श्रीराम अभ्यंकर यांनी \"भास्कराचार्य प्रतिष्ठान' या गणित संशोधन संस्थेची स्थापना केली. त्या काळी ते पुणे विद्यापीठाबरोबरच अमेरिकेतील पर्ड्यु विद्यापीठाचेही गणिताचे प्रमुख प्राध्यापक होते. ते सहा महिने भारतात आणि सहा महिने अमेरिकेत असायचे. भास्कराचार्य प्रतिष्ठान संस्थेत गणितविषयक पुस्तकांचे ग्रंथालय आहे. तेथे भारतातून व परदेशातून गणित विषयावर संशोधन करण्यासाठी विद्यार्थी येत असत. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात असे. भास्कराचार्य प्रतिष्ठान- पुणे विद्यापीठ- फर्ग्युसन महाविद्यालय यांच्या वतीने गणितातील निरनिराळ्या विषयांवर प्रसिद्ध व्यक्तींची व्याख्याने आयोजित केली जात. काही वेळेला परदेशी पाहुणे भास्कराचार्य प्रतिष्ठानला भेट देत असत.\nडॉ. अभ्यंकर सरांचे राहणीमान अतिशय साधे होते. दररोज ते पांढरा स्वच्छ पायजमा, शर्ट परिधान करत असत. पुणे विद्यापीठ किंवा काही महाविद्यालयात व्याख्याने द्यायला जायचे त्या वेळी ते सुटाबुटात असत. परदेशातील व भारतातील हुशार विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना गणित विषयात सखोल मार्गदर्शन करण्याचे काम डॉ. अभ्यंकर सर करीत होते. गणितातील बुद्धिमान विद्यार्थ्यांचा पुण्यातील प्रत्येक शाळा- कॉलेजमध्ये जाऊन शोध घेऊन त्यांना गणित विषयात कसे जास्तीत जास्त प्रावीण्य मिळेल, याकडे सर जातीने लक्ष देत. पुणे शहरातील हुशार विद्यार्थ्यांना भास्कराचार्य प्रतिष्ठानमध्ये प्रवेश देऊन \"गणित ऑलिंपियाड स्पर्धा' आयोजित केल्या जात होत्या. भास्कराचार्य प्रतिष्ठानच्या ग्रंथालयात प्रत्येक पुस्तकाच्या नोंदी नोंदवहीमध्ये केल्या जात होत्या. त्याप्रमाणे कपाटात गणितातील निरनिराळ्या विषयावरील पुस्तके ठेवली जात होती. काही पुस्तके लेखकांप्रमाणे ठेवली जायची. कोणतेही पुस्तक पटकन सापडावे, असा हेतू त्यामागे होता.\nमला सरांचे काम जवळून पाहता आले. त्यांच्याकडून खूप काही शिकता आले. मी मॉडर्न कॉलेजमध्ये शिकताना पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी जाऊन शिकवत होतो. स.प. महाविद्यालयातील प्रा. अशोक गोपीनाथ जुमडे हे आमच्या वाडेकर चाळीत राहत होते. मी किती कष्ट करतोय, हे ते जवळून पाहत होते. एक दिवस जुमडेसरांनी मला त्यांच्या घरी बोलावले. ते म्हणाले, \"\"मी तुला उद्या एका गणित संशोधन संस्थेत घेऊन जातो.'' दुसऱ्या दिवशी जुमडे सरांनी मला \"भास्कराचार्य प्रतिष्ठान'मध्ये नेले. जुमडे सर तिथे उपसंचालक होते. अभ्यंकर सरांना एका चांगल्या क्‍लार्कची आवश्‍यकता होती. डॉ. अभ्यंकर सर पहिल्याच भेटीत म्हणाले, \"\"मला व जुमडे सरांना बिनचूक काम प्रिय आहे.'' ही माहिती होती आणि सूचनाही. किती दक्षतेने काम करायला हवे, हेच सरांनी सांगितले होते. इंग्रजी बिनचूक टंकलेखन कसे करायचे संस्थेला मिळणाऱ्या देणग्यांची यादी, विद्यार्थ्यांना दिलेल्या अभ्यासवृत्तींची यादी, गणित विषयातील अनेक लेखकांची पुस्तके यांच्या याद्या बिनचूक कशा कराव्यात, हे अभ्यंकर सरांनी मला शिकवले. त्याचेही काही तंत्र असते, ते काम त्याप्रमाणे केले की त्यात चुका होत नाहीत, हे सरांमुळेच लक्षात आले. काम बिनचूक करण्याचीही शिस्त मनाला लागावी लागते, हे समजले.\nभास्कराचार्य प्रतिष्ठानमध्ये कार्यरत असताना मला प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांच्या वाढदिवशी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी पुष्पगुच्छ घेऊन जावे, असा आदेश अभ्यंकर सरांनी दिला होता. त्या वेळी मला पु. ल. देशपांडे यांना भेटता आले. त्यांनी भास्कराचार्य प्रतिष्ठानला देणगी दिली होती. तो देणगीचा धनादेश संस्थेतर्फे स्वीकारता आला. भास्कराचार्य प्रतिष्ठानला मिळणाऱ्या देणग्यांचे धनादेश - रोख रकमा बॅंकेत भरण्याचे काम माझ्याकडेच होते. ते मी वेळेवर व बिनचूक करीत होतो. त्याचप्रमाणे संबंधितांना देणगी मिळाल्याबद्दलची पावती व आभारपत्र पाठवण्याचे काम करीत होतो. संस्थेच्या कामानिमित्त मुंबईला आगगाडीने कसे जायचे, कोणाशी कशी चर्चा करायची, चार माणसांत कसे वागायचे, बॅंकेची कामे, महानगरपालिकेची कामे, जिल्हाधिकारी कचेरीतील कामे कशी करायची, याबद्दल वेळोवेळी मला मार्गदर्शन केले. तसेच \"कॅल्क्‍युलेटर'शिवाय मोठमोठ्या रकमांच्या बेरजा कशा करायच्या, याबाबतचे ज्ञान मला दिले. त्यामुळे त्यांच्याकडील सर्व कामे सहजरीत्या मी करत होतो.\nअभ्यंकर सरांनी माझ्या कामाबद्दल वाहवा केली. ते वाडेकर चाळीतील माझ्या छोट्या घरी मोठ्या मुलीच्या बारशाला आले होते. एवढा मोठा माणूस माझ्या घरी आला, याचे मला अप्रूप वाटले.\nभास्कराचार्य प्रतिष्ठानमधील कामाच्या अनुभवांमुळेच मला पुढे गुन्हे अन्वेषण विभागामध्ये नोकरी मिळाली. अभ्यंकरसरांची शिकवणी मला पुढेही उपयोगी पडली. त्यांच्यामुळेच माझे आयुष्य घडले.\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nपालिकेच्या आरोग्य विभागाकडे प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव\nपुणे - पावसाळ्यातील आजार रोखण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे पुरेसे तांत्रिक (प्रशिक्षित ) मनुष्यबळच नाही....\nडॉ.आंबेडकरांच्या राष्ट्रीय सुरक्षा विचारांवर अभ्यासक्रम\nपुणे - \"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय राष्ट्रीय सुरक्षा यावरील विचार' या विषयावर एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार...\nऔद्योगिक ग्राहकांना महावितरणचे अभय\nपुणे - वीजबिल न भरल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून \"अभय योजना' जाहीर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/security-increase-deamnd-university-36242", "date_download": "2018-05-28T01:06:07Z", "digest": "sha1:OCB2GPN7OBNEV5D7AFFSSAGAMISCNXIE", "length": 10324, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "security increase deamnd for university विद्यापीठातील सुरक्षा वाढवण्याची मागणी | eSakal", "raw_content": "\nविद्यापीठातील सुरक्षा वाढवण्याची मागणी\nबुधवार, 22 मार्च 2017\nमुंबई - मुंबई विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात आणि ग्रंथालयात 24 तास प्रवेश दिल्याने या परिसराची सुरक्षाव्यवस्था वाढवावी, असे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिले आहे. अभाविपच्या वतीने ईश्‍वर चव्हाण आणि आफताब शेख यांनी मंगळवारी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना ही विनंती केली.\nमुंबई - मुंबई विद्यापीठातील मुलींच्या वसतिगृहात आणि ग्रंथालयात 24 तास प्रवेश दिल्याने या परिसराची सुरक्षाव्यवस्था वाढवावी, असे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दिले आहे. अभाविपच्या वतीने ईश्‍वर चव्हाण आणि आफताब शेख यांनी मंगळवारी कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना ही विनंती केली.\nकालिना संकुलातील सुरक्षा वाढवण्याची गरज आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, संरक्षक भिंतीची उंची, पथदिव्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे, असे निवेदनात म्हटले आहे. \"मराठी भाषा भवना'जवळच्या तलावातील अस्वच्छतेकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषद\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\nमुली लवकर वयात येताहेत...\nमुंबई - बदलती जीवनशैली, फास्ट फूडची वाढती क्रेझ, इंटरनेटचा वाढता वापर आदी कारणांमुळे मुली लवकरच वयात येऊ लागल्या आहेत. या मुद्‌द्‌याकडे गांभीर्याने...\nअकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; सीसीटीव्हीमुळे आरोपी अटकेत\nसोमेश्वरनगर : येथे एका त्रेचाळीसवर्षीय नराधमाने अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना काल रात्री घडली. याप्रकरणी आज सहा-...\nपोलिसातील माणूसकी -वर्दीतील माणुसकीने वाचले प्राण\nचिखली : सायकलस्वाराला मोटारीची धडक बसल्याने गंभीर जखमी झालेली व्यक्ती बेशुद्ध होऊन पडते. बघ्यांची गर्दी होते. मात्र, त्या व्यक्तीला मदत करण्यास...\nसेल्फीच्या नादात मुंबईचे पर्यटक पडले समुद्रात\nमालवण - रॉकगार्डन येथील समुद्रालगत छायाचित्र काढत असताना अचानक आलेल्या समुद्राच्या लाटेमुळे तिघे पर्यटक समुद्रात फेकले गेले. हे तिघेही समुद्रात बुडत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/union-budget-highlight-2018-reviews-part-24-1625566/", "date_download": "2018-05-28T01:31:08Z", "digest": "sha1:YPRROFM5RNDSPTP6RV6MBMD2KGRFUSPJ", "length": 23748, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Union Budget Highlight 2018 Reviews Part 24 | भोपळय़ाएवढय़ा अपेक्षांनंतर हाती आला रायआवळाच! | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nभोपळय़ाएवढय़ा अपेक्षांनंतर हाती आला रायआवळाच\nभोपळय़ाएवढय़ा अपेक्षांनंतर हाती आला रायआवळाच\nअखेर राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असला की काय काय होऊ शकते, हे अर्थसंकल्पातून पुन्हा दिसले.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nअखेर राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असला की काय काय होऊ शकते, हे अर्थसंकल्पातून पुन्हा दिसले. वास्तविक, यंदाच्या अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांना बरेच काही खरोखरीच मिळावे, अशा रास्त अपेक्षा ठेवण्यासाठी कारणे बरीच होती. पहिले कारण असे की, खुद्द आर्थिक पाहणी अहवालानेच कृषी क्षेत्र आजारी असल्याचे मान्य केले होते आणि शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न कुंठित झालेले आहे, भविष्यात ही स्थिती आणखी संकटमय ठरू शकते, असे इशारेही दिले होते. दुसरे कारण म्हणजे गेल्या सहा महिन्यांत देशाच्या विविध भागांत झालेली शेतकऱ्यांची आंदोलने. या किसान आंदोलनांतून शेतकऱ्यांचा संताप प्रसंगी हिंसक ठरू शकतो हेही दिसले होते. तिसरे कारण म्हणजे ग्रामीण भागाबद्दलच्या अनास्थेची केवढी जबर राजकीय किंमत मोजावी लागते, हे गुजरातच्या विधानसभा निवडणुकीने दाखवून दिलेले होते .\nया कारणांखेरीज, गेल्या काही दिवसांत अर्थसंकल्पाबद्दल बांधले जाणारे अंदाजसुद्धा शेतकऱ्यांच्या बाजूचे होते. उदाहरणार्थ, मध्य प्रदेशातील ‘भावांतर योजना’ आता देशव्यापी स्तरावर अमलात आणली जाणार, अशा बातम्या होत्या. अनेक अटी आणि शर्ती घालून का होईना, पण कर्जमुक्ती- किंवा ‘अंशत: कर्जमुक्ती’ची योजना सरकार आणेल, असेही काही जणांना वाटत होते. उत्पादन खर्च अधिक ५० टक्के अशी हमी किंमत प्रत्येक शेतकऱ्याला देण्याचे आश्वासन भाजपच्या जाहीरनाम्यात चार वर्षांपूर्वीपासून होते, ते यंदा तरी पाळले जावे हीदेखील अपेक्षा होतीच.\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nया भोपळय़ाएवढय़ा अपेक्षांनंतर हाती आला तो रायआवळाच. आम्ही केंद्रीय अर्थसंकल्पावरील अभिप्राय जाणून घेण्यासाठी एक ते दहा अशा गुणांकाची कार्डे तयार ठेवली होती. अर्थमंत्र्यांचे अर्थसंकल्पीय भाषण सुरू झाले, ते संपून गेले तरीही याला गुणांक द्यायचे म्हणजे काय नि कसे अशाच विचारात आम्ही होतो. किंबहुना, ‘का द्यावेत गुणांक’ असा प्रश्न पाडणारा हा अर्थसंकल्प होता. आमच्या गुणांक-कार्डावर शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या दहा उपायांची, योजनांची यादी होती. त्यापैकी चार घटकांचा साधा उल्लेखसुद्धा अर्थमंत्र्यांनी भाषणात केलेला नाही. पीक विमा, पीक-नुकसानीची भरपाई, ‘मनरेगा’ आणि सिंचन हे ते चार घटक. पीक-नुकसानीच्या भरपाईसाठी, एवढेच काय पण सिंचनासाठीसुद्धा तरतूद वाढवण्याचे नाव नाही. अगदी नित्याप्रमाणेच या तरतुदी पुढे चालू आहेत. पीक विम्याबद्दल उल्लेख आहे तो ‘प्रधानमंत्री फसल बीमा योजने’चा, पण त्या योजनेच्या अंमलबजावणीविषयी मुद्दाम सांगण्यासारखे काहीही सरकारने केलेले नाही.\nहे खरे एकंदरीने ‘शेती’ या विषयाशी संबंधित तरतुदी सुमारे १३ टक्क्यांनी वाढवण्यात आल्याचे दिसते आहे.. मात्र अर्थसंकल्पाचा एकंदर आकारसुद्धा तेवढाच वाढलेला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. तरतुदीचे आकडे यंदाच्या अर्थसंकल्पाच्या प्रमाणाबरहुकूम वाढले, मग ‘शेती आणि शेतकऱ्यांसाठी तरतूद वाढवली’ याचे एवढे ढोलनगारे बडविण्याचे कारण काय उरते पशुपालन, मत्स्यव्यवसाय यांसाठी काही सकारात्मक पावले आणि ‘ग्रामीण मंडयां’ची दर्जावाढ या कल्पना चांगल्याच आहेत, मात्र आता चिंता वाटते ती सरकारी घोषणांचे जे धिंडवडे प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी निघतात, तसे या ताज्या घोषणांचे निघू नयेत याची. मुळात ज्याची मागणी नव्हती, ज्या फार गरजेच्या नव्हत्या अशा या घोषणात आहेत. मग मागणी कशाची होती पशुपालन, मत्स्यव्यवसाय यांसाठी काही सकारात्मक पावले आणि ‘ग्रामीण मंडयां’ची दर्जावाढ या कल्पना चांगल्याच आहेत, मात्र आता चिंता वाटते ती सरकारी घोषणांचे जे धिंडवडे प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी निघतात, तसे या ताज्या घोषणांचे निघू नयेत याची. मुळात ज्याची मागणी नव्हती, ज्या फार गरजेच्या नव्हत्या अशा या घोषणात आहेत. मग मागणी कशाची होती गेले आठ महिने देशातील ठिकठिकाणचे शेतकरी कंठशोष करीत होते ते दोन गोष्टींसाठी : पहिली- शेतमालासाठी किफायतशीर किमती आणि दुसरी- कर्जमुक्ती. यंदाच्या अर्थसंकल्पातील गंभीर दोष हा की, कर्जमुक्तीच्या मागणीकडे त्याने पूर्णत: पाठ फिरविली आहे. अंशत: म्हणा, अटी घालून म्हणा कोणत्याही प्रकारच्या कर्जमुक्तीचा विचारही अर्थसंकल्पाने केलेला नाही, याचे समर्थन एरवी करताही आले असते.. पण या ना त्या प्रकारे, ‘बँकांचे पुनर्भाडवलीकरण’ वगैरे नावांखाली बडय़ा उद्योगपतींना कर्जमाफीच देऊन टाकणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांच्याच मागणीला बेदखल केले, हे समर्थनीय कसे गेले आठ महिने देशातील ठिकठिकाणचे शेतकरी कंठशोष करीत होते ते दोन गोष्टींसाठी : पहिली- शेतमालासाठी किफायतशीर किमती आणि दुसरी- कर्जमुक्ती. यंदाच्या अर्थसंकल्पातील गंभीर दोष हा की, कर्जमुक्तीच्या मागणीकडे त्याने पूर्णत: पाठ फिरविली आहे. अंशत: म्हणा, अटी घालून म्हणा कोणत्याही प्रकारच्या कर्जमुक्तीचा विचारही अर्थसंकल्पाने केलेला नाही, याचे समर्थन एरवी करताही आले असते.. पण या ना त्या प्रकारे, ‘बँकांचे पुनर्भाडवलीकरण’ वगैरे नावांखाली बडय़ा उद्योगपतींना कर्जमाफीच देऊन टाकणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांच्याच मागणीला बेदखल केले, हे समर्थनीय कसे परंतु याहीपेक्षा मोठा अपेक्षाभंग आहे तो शेतमालाच्या किमतींबद्दलचा. अर्थमंत्री अगदी मोठी घोषणा केल्याच्या थाटात ‘आमच्या पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचे आश्वासन आमच्या सरकारने पूर्ण केलेले आहे’ वगैरे सांगत होते. खरे तर अर्थमंत्र्यांनासुद्धा, ‘दीडपट’ वगैरे सारे झूट आहे हे माहीत होते. स्वामिनाथन आयोगाने हे ‘उत्पादन खर्च अधिक ५० टक्के’ किमतींचे सूत्र सुचविलेले आहे. मात्र याच आयोगाने अगदी स्पष्टपणे म्हटलेले आहे की ‘उत्पादनखर्चा’मध्ये निविष्ठा व मजुरी यांसाठी करावा लागलेल्या खर्चाखेरीज घरच्या माणसांनी केलेल्या श्रमाचे मोल, जमिनीचे मानीव भाडे किंवा मानीव व्याज, हे सारे आले.. जसे कोणत्याही व्यावसायिक आस्थापनेत हे सारे हिशेबात धरले जाते, तसेच शेतीसाठीही साकल्याने उत्पादन खर्चाचा हिशेब करा, असे समितीने म्हटले होते. तांत्रिक परिभाषेत सांगायचे तर, देशाच्या कृषिमूल्य आयोगाने या साकल्याच्या हिशेबाला ‘सी-टू’ म्हटले होते. फक्त ‘निविष्ठा खर्च अधिक कुटुंबाच्या श्रमांसह सर्व मजुरी खर्च’ हाच ‘उत्पादन खर्च’ धरायचा, तर त्या तथाकथित उत्पादन खर्चासह ५० टक्के असा हमी भाव आधीच्या सरकारनेही दिलेलाच होता. त्यावरच तर मोदींनी, जेटलींनी आणि त्यांच्या पक्षाने आक्षेप घेतले होते. झगडा होता तो उत्पादन खर्चात कायकाय मोजायचे याबद्दल. तो झगडा तसाच ठेवून, जुन्याच पद्धतीने ‘उत्पादन खर्च अधिक ५० टक्के’ हमी भाव दिलात, तर नवे काय केले परंतु याहीपेक्षा मोठा अपेक्षाभंग आहे तो शेतमालाच्या किमतींबद्दलचा. अर्थमंत्री अगदी मोठी घोषणा केल्याच्या थाटात ‘आमच्या पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात दिलेले उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव देण्याचे आश्वासन आमच्या सरकारने पूर्ण केलेले आहे’ वगैरे सांगत होते. खरे तर अर्थमंत्र्यांनासुद्धा, ‘दीडपट’ वगैरे सारे झूट आहे हे माहीत होते. स्वामिनाथन आयोगाने हे ‘उत्पादन खर्च अधिक ५० टक्के’ किमतींचे सूत्र सुचविलेले आहे. मात्र याच आयोगाने अगदी स्पष्टपणे म्हटलेले आहे की ‘उत्पादनखर्चा’मध्ये निविष्ठा व मजुरी यांसाठी करावा लागलेल्या खर्चाखेरीज घरच्या माणसांनी केलेल्या श्रमाचे मोल, जमिनीचे मानीव भाडे किंवा मानीव व्याज, हे सारे आले.. जसे कोणत्याही व्यावसायिक आस्थापनेत हे सारे हिशेबात धरले जाते, तसेच शेतीसाठीही साकल्याने उत्पादन खर्चाचा हिशेब करा, असे समितीने म्हटले होते. तांत्रिक परिभाषेत सांगायचे तर, देशाच्या कृषिमूल्य आयोगाने या साकल्याच्या हिशेबाला ‘सी-टू’ म्हटले होते. फक्त ‘निविष्ठा खर्च अधिक कुटुंबाच्या श्रमांसह सर्व मजुरी खर्च’ हाच ‘उत्पादन खर्च’ धरायचा, तर त्या तथाकथित उत्पादन खर्चासह ५० टक्के असा हमी भाव आधीच्या सरकारनेही दिलेलाच होता. त्यावरच तर मोदींनी, जेटलींनी आणि त्यांच्या पक्षाने आक्षेप घेतले होते. झगडा होता तो उत्पादन खर्चात कायकाय मोजायचे याबद्दल. तो झगडा तसाच ठेवून, जुन्याच पद्धतीने ‘उत्पादन खर्च अधिक ५० टक्के’ हमी भाव दिलात, तर नवे काय केले बरे, हे जाहीर हमी भाव शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतील, याची हमी देण्यासाठी काहीही केलेले नाही.\nयातून देशवासीयांनी एक खूणगाठ पक्की बांधावी.. आपल्या शेतकऱ्यांची शोकांतिका काय आहे, हे या सरकारला समजलेलेच नाही. किंवा समजून घ्यायचेच नाही. कारण मते मिळवण्यासाठी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली तरी चालेल, असे बहुधा सरकारला वाटते आहे. शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पातून एवढेच समजले आहे की, आपल्यासाठी याही सरकारकडे राजकीय इच्छाशक्ती नाही. वाटेल ते करून आपल्याला जिंकता येते, इतके आपण दुधखुळे आहोत की नाही, हे आता शेतकऱ्यांनी ठरवायचे आहे. आणि एकदा ठरवले की मग, संघर्ष हाच मार्ग उरतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photo-gallery/photo-gallery-of-gujrat-election-277063.html", "date_download": "2018-05-28T01:02:57Z", "digest": "sha1:3SZQGDIP6DI5YQIWPV7LXIX4FNYEXQNO", "length": 9619, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फोटो गॅलरी - मतदानासाठी पंतप्रधान मोदीही रांगेत!", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nफोटो गॅलरी - मतदानासाठी पंतप्रधान मोदीही रांगेत\nफोटो गॅलरी - मतदानासाठी पंतप्रधान मोदीही रांगेत\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nमहाराष्ट्र 2 days ago\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nफोटो गॅलरी 6 days ago\n'आज में आगे...जमाना है पिछे...',सलाम 'तारिणी'च्या रणरागिणींना \nशाही लग्नात प्रियांकाची सुंदर अदा\nसांगलीच्या माणसाकडे सोनेरी वस्तरा \nकान फेस्टिवलमध्ये रेड कार्पेटवर सोनमचा न्यूड गाऊन ठरला लक्षवेधी\nCannes 2018 : कान फेस्टिवलमध्ये ऐश्वर्या मुलीसोबत\nजेव्हा जीभ बाहेर काढून हसली दीपिका...\nकान फेस्टिवलमध्ये कंगनाचा देशी रेट्रो लूक\nन्यूयाॅर्कच्या 'मेट गाला'मध्ये दीपिका-प्रियांकाचा जलवा\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/2017/09/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE/", "date_download": "2018-05-28T01:20:38Z", "digest": "sha1:4BM4YP2UZOA3XHCB6NVDI4DZ62DURTZC", "length": 21597, "nlines": 77, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "रोहिंग्या मुसलमानांची समस्या व घुसखोरी – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसंपादकीय : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\nसरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nइतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत\nजग भारत विशेष लेख\nरोहिंग्या मुसलमानांची समस्या व घुसखोरी\nब्रिक्स परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्यानमारच्या दौऱ्यावर गेले. यात एक प्रकारचे औचित्य आहे व ते म्हणजे भारत-म्यानमार यांच्यात फार जुने संबंध असले तरी आजच्या काळात अशा जुन्या संबंधांपेक्षा आपल्या देशाला कोणता देश आर्थिक, तांत्रिक मदत करायला तयार आहे; याकडे जास्त लक्ष दिले जाते. म्यानमारसारख्या देशाला आज अशी मदत भारतापेक्षा चीन फार मोठ्या प्रमाणात करत आहे. म्हणूनच चीनम्यानमार मैत्रीचा परिणाम भारतम्यानमार मैत्रीवर होऊ नये याची खबरदारी घेण्यासाठी मोदींजीनी हा दौरा केला.\nआज म्यानमारची जगभर नाचक्की होत आहे. याचे एकमेव कारण म्हणजे म्यानमार देशांत रोहिंग्या मुसलमान सुरक्षित नाहीत. एवढेच नव्हे तर मान्यमारमधील बुद्धिस्ट समाज रोहिंग्या मुसलमानांवर अमानुष अत्याचार करत आहे. मागच्या महिन्याच्या 25 तारखेला तेथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला होता. त्यामुळे सुमारे 87 हजार रोहिंग्या मुसलमानांनी बांगलादेशात आश्रय घेणे पसंत केले. मात्र म्यानमारच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेल्या नेत्या श्रीमती आँग सू की यांनी या सर्व घडामोडींवर मौन पाळल्यामुळे त्यांच्या संयुक्त राष्ट्रांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. याच श्रीमती आंग सू की यांना काही वर्षांपूर्वी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला होता.\nयात भारतालाही विनाकारण ओढण्यात आले आहे. याचे कारण भारतातही सुमारे साठ हजार रोहिंग्या मुसलमान आहेत. नुकतेच केंद्रीय गृहराज्यमंत्री श्री.किरण रिजिजू यांनी दिल्लीत जाहीर केले होते की म्यानमारमधून आलेले रोहिंग्या मुसलमान भारतात अवैधरीत्या राहत असून त्यांना लवकरच देशाबाहेर काढण्यात येईल.\nभारतात आश्रयास आलेल्या दोन रोहिंग्या मुसलमानांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली असून निर्वासितांना देशाबाहेर काढू नका अशी विनंती केली आहे. म्यानमारमधील रखाईन प्रांतातील मुसलमान व बौद्ध यांच्यात रक्तरंजित वांशिक संघर्ष सुरू असून बौद्धांनी केलेल्या हल्ल्यात हजारो रोहिंग्या मुसलमान मारले गेले आहेत. परिणामी हे रोहिंग्या शेजारच्या बांगलादेश व भारतात आश्रयास येत आहेत. भारतात घुसणारे रोहिंग्या बांगलादेशातून भारतात येतात. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार भारतात सुमारे 14 हजार रोहिंग्या मुसलमान आहेत. पण प्रत्यक्षात हा आकडा 40 हजारांपेक्षा जास्त असल्याचे बोलले जाते. यातील कायदेशीर तरतूद अशी आहे की ज्यांच्याकडे पारपत्र (म्हणजे पासपोर्ट) आहे त्यांनाच ‘निर्वासित’ असा दर्जा मिळू शकतो.\nभारताने रोहिंग्या मुसलमानांबद्दल घेतलेल्या कणखर भूमिकेमुळे काही अभ्यासक भारतावर टीका करत आहेत. पण भारतात गेली अनेक वर्षे निर्वासित येत आहेत. त्यामुळे भारताला निर्वासितांबद्दल प्रवचनं देण्याची गरज नाही. भारतात 5 कोटी बांगलादेशी, एक कोटी नेपाळी व इतर देशांचे लाखो निर्वासित आहेत. भारताची अर्थव्यवस्था गेली अनेक वर्षे या बेकायदेशीर निर्वासितांना पोसत आहे.\nभूगोलाचा विचार केला तर असे दिसेल की बांगलादेशच्या सीमेला लागून असलेल्या रखाईन या राज्यातून रोहिंग्या मुसलमान पश्चिमेला बांगलादेशात घुसतात किंवा उत्तरेला ईशान्य भारतातील मिझोराम, मणिपूर, नागालँड या राज्यांत शिरतात. हे घुसखोर बंगाली बोलू शकतात. त्यामुळे सामान्य भारतीय त्यांना बंगालीच समजतो. भारतात घुसलेले रोहिंग्या मुसलमान दिल्ली किंवा जम्मू येथे राहणे पसंत करतात. तेथील बांधकाम कंत्राटदारांना स्वस्तात मजूर मिळतात तर या निर्वासितांना रोजगार मिळतो. असा उभयपक्षी फायदेशीर व्यवहार असल्यामुळे घुसखोरी सुरूच राहते. ऑक्टोबर 2015 मध्ये काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सय्यद यांनी एका घोषणेद्वारे रोहिंग्या निर्वासितांच्या मुलांसाठी सहा मदरसे सुरू करत असल्याची घोषणा केली होती.\nया प्रकारे बाहेरून येत असलेल्या मुसलमान समाजाला येऊ देण्यात काही राजकीय पक्षांचे राजकीय स्वार्थ आहेत. आपल्यासमोर आसाम व पश्चिम बंगाल या दोन राज्यांची उदाहरणं आहेत. या दोन राज्यांत बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांना काही राजकीय नेत्यांनी रेशनकार्ड वगैरे मिळवून दिली. याप्रकारे या नेत्यांनी आपापल्या हक्कांच्या मतपेढ्या तयार केल्या. याविरुद्ध 1980 च्या दशकांत गुवाहाटी विद्यापीठांतील विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन केले होते. यातूनच पुढे ‘आसाम गणतंत्र परिषद’ हा राजकीय पक्षसुद्धा स्थापन झाला होता. पण अद्याप बांगलादेशातून भारतात येणाऱ्या निर्वासितांच्या संख्येत घट झालेली नाही.\nआता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री श्रीमती ममता बॅनर्जी यांनी रोहिंग्या मुसलमानांवर संरक्षण देण्याचे धोरण स्वीकारले आहे. यातही त्यांचे कोते राजकारण दिसून येते. त्यांनासुद्धा रोहिंग्या मुसलमानांची मतं हवी आहेत. काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने घोषणा केली होती की प्रत्येक बांगलादेशी घुसखोराला हुसकावून लावू तर एकाही मुस्लिम घुसखोराला हात लावू देणार नाही अशी प्रतिघोषणा ममता बॅनर्जी यांनी केली. यातील अनेक मुसलमान सीमेवर बेकायदेशीर शेती तर करतातच पण काही तर अफूची शेती करतात. यातून निर्माण होत असलेला पैसा दहशतवादी संघटनांना दिला जातो. म्हणजे ही समस्या गरीब घुसखोरांपुरती मर्यादित न राहता त्याला देशाच्या सुरक्षेचा मुद्दा जोडला आहे.\nआता रोहिंग्या मुसलमानांच्या आडून जम्मू काश्मीरमधील काही नेते तसेच राजकारण खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतीय संघराज्यात जम्मू काश्मीरचे वेगळेपण जपण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. 1995 च्या ‘जम्मू काश्मीर रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स अ‍ॅक्ट’ नुसार जम्मू काश्मीर विधानसभेत काश्मीरी मुसलमानांचे वर्चस्व असावे अशी तरतुद करून ठेवली आहे. यातील खाचाखोचा लक्षात घेण्यासाठी आपल्याला जम्मू-काश्मीर या राज्याची भौगोलिक रचना लक्षात घ्यावी लागेल.\nया राज्यात जम्मू हा हिंदुबहुल भाग आहे तर काश्मीर खोरे हा मुस्लिमबहुल भाग आहे. या राज्यातील विधानसभा मतदारसंघात सुमारे 85 हजार मतदार असतात. यातील जम्मू भागातील हिंदूबहुल मतदारसंघात जर मुस्लिम मतदारांची संख्या वाढवता आली तर याचा थेट परिणाम राज्याच्या राजकारणावर होईल. म्हणूनच मुफ्ती मोहम्मद सैय्यद मुख्यमंत्री असतांना त्यांनी रोहिंग्या मुसलमान मुलांसाठी मदरसे सुरू केले होते. हे सर्व जम्मू भागात होते हे लक्षात घेण्यासारखे आहे.\nया अगोदर असाच प्रयत्न पैंगंबरवासी शेख अब्दुल्ला यांनी 1950 च्या दशकात केला होता. तेव्हा शेख साहेबांनी चीनमधून भारतात पळून आलेल्या हजारो युगुर मुसलमानांना नागरिकत्वाचे अधिकार दिले होते. त्याचप्रमाणे 1959 साली जेव्हा गुलाम मोहम्मद जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री असतांना त्यांनी तिबेटी मुसलमानांचे पुनर्वसन केले होते. आता असाच प्रयत्न रोहिंग्या मुसलमानांमार्फत जम्मू भागात करण्यात येत आहे. रोहिंग्या मुसलमानांच्या राष्ट्रीयत्वाबद्दल आज आंतरराष्ट्रीय पातळीवर वाद आहेत. म्यानमारचे म्हणणे आहे की रोहिंग्या मुसलमान हे मुख्यतः बांगलादेशचे नागरिक आहेत व बांगलादेशाने त्यांना परत घेतले पाहिजे. मात्र बांगलादेश त्यांना आपले नागरिक मानत नाही. अशा विचित्र कात्रीत आज हा समाज सापडला आहे. त्यांच्यातही आता हिंसक शक्तींचे प्रमाण वाढत आहे. त्यांच्यातील दहशतवादी गट म्हणजे ‘रोहिंग्या सॅल्वेशन आर्मी’ ने म्यानमारच्या लष्करी ठाण्यावर हल्ला केला.\nअशा कारवायांमुळे म्यानमारला हे रोहिंग्या मुसलमान त्यांच्या हद्दीत नको झालेत. त्यांच्यावर होत असलेल्या अमानुष अत्याचारांना कंटाळून हे सर्व बांगलादेशामार्फत भारतात घुसत असतात. त्यांना भारतात फार सुरक्षीत वाटते. मात्र भारताने कडक भूमिका स्वीकारून त्यांना परत पाठवले पाहिजे. यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रसंघावर दबाव आणला पाहिजे. भारताने काहीही करून रोहिंग्या मुसलमानांची जबाबदारी घेऊ नये. येथे भूतदयेपेक्षा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न जास्त जटिल आहे.\nअशा घुसखोरांच्या संदर्भात योग्य वेळी कडक भूमिका घेतली नाही तर काय परिणाम होतात याची फळं आपल्याला आसाम, पश्चिम बंगाल व देशाच्या इतर भागात घुसलेल्या बांगलादेशी घुसखोरांच्या संदर्भात दिसत असतेच. या घोडचुकीपासून आता तरी योग्य तो धडा गिरवला पाहिजे व रोहिंग्या मुसलमानांसंदर्भात कडक भूमिका घेतली पाहिजे. यात मतांचे राजकारण आणण्याचे पाप करू नये.\nलेखक : अविनाश कोल्हे\n← 126 वा गणेशोत्सव कसा असेल\nब्रिक्स शिखर परिषदेत भारताच्या भूमिकेचा नैतिक विजय →\nमृत्युंजय… शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा स्नेहबंध\nहाँगकाँग ओपन : सिंधू, समीरला रौप्यपदक\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/i-stand-obliged-japanese-pm-shinzo-abe-coming-india-and-laying-foundation-bullet-train-pm", "date_download": "2018-05-28T01:39:01Z", "digest": "sha1:QVQULJCVIOD52F45QA2Y5JHRG32PGZRI", "length": 16235, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "I stand obliged to Japanese PM Shinzo Abe for coming to India and laying this foundation for Bullet Train: PM Narendra Modi भारतात 'बुलेट ट्रेन' युगाची सुरवात : नरेंद्र मोदी | eSakal", "raw_content": "\nभारतात 'बुलेट ट्रेन' युगाची सुरवात : नरेंद्र मोदी\nगुरुवार, 14 सप्टेंबर 2017\nअहमदाबादमध्ये कोणतीही गोष्ट खरेदी करण्यासाठी गेले तर भाव करतो. कर्ज घ्यायला गेले तरी दहा बँकांमध्ये चौकशी करून हिशोब करतो आणि निर्णय घेतो. पण, भारताला जपानासारखा मित्र मिळाला आहे. जपानने बुलेट ट्रेनसाठी 88 हजार कोटींचे 50 वर्षांसाठी कर्ज दिले असून, त्यावर 0.01 टक्के एवढे नाममात्र व्याज ठेवले आहे. बुलेट ट्रेन कधी आणणार असे म्हणत होते, आता अहमदाबादमध्येच असा प्रश्न उपस्थित करत आहेत. या हायस्पीड रेल्वेमुळे 500 किमी दूरीवर असलेले नागरिक एकत्र येऊ शकतील. मुंबई-अहमदाबादमधील अंतर दोन तासांवर येणार आहे.\nअहमबादाबाद : आजपासून आधुनिक भारताची पायाभरणीस सुरवात झाली असून, ही बुलेट ट्रेन युगाची सुरवात आहे. या प्रकल्पामुळे भारताला एक विकासाची दिशा मिळणार आहे. बुलेट ट्रेनमुळे रोजगारनिर्मितीच्या अनेक संधी निर्माण होणार असल्याचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.\nभारत आणि जपान यांच्या मैत्रीतून प्रत्यक्षात उतरलेल्या अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनचे भूमिपूजन आज (गुरुवार) जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्या हस्ते पार पडले. शिंजो अबे दोन दिवसांच्या भारत भेटीवर आले आहेत. बुलेट ट्रेन ही पर्यावरणाला पूरक आणि इंधनातही बचत होणार असल्याचे मोदी यांनी सांगितले.\nमोदी म्हणाले, ''जपानच्या पंतप्रधानांचे आणि भारताच्या चांगल्या मित्राचे स्वागत करणाऱ्या गुजरातवासियांचे आभार. भारतात शिंजो अबे यांचे मन:पूर्वक स्वागत आहे. हा न्यू इंडिया आहे, याच्या स्वप्नांचे विस्तार असमित आहे. आपण स्वप्न पूर्ण होण्यासाठी मोठे पाऊल ठेवत आहोत. देशातील सव्वाशे कोटी नागरिकांना मी शुभेच्छा देत आहे. वेगवान प्रगती, गती आणि तंत्रत्रान यामुळे विकास वाढीस लागणार आहे. जपानने दाखवून दिले आहे, की ते भारताचे चांगले मित्र आहेत. या दोन्ही देशातील संबंधामुळे वाढ होणार आहे. अबे यांनी वैयक्तिकरित्या लक्ष देऊन बुलेट ट्रेनचा प्रकल्प पुढे नेला. अमेरिकेतही रेल्वेमुळे आर्थिक प्रगतीला सुरवात झाली. अबे यांनीही सांगितले, की दुसऱ्या महायुद्धानंतर 1964 मध्ये जपानमध्ये बुलेट ट्रेन सुरु झाली. यामुळे आर्थिक प्रगती झाली. तांत्रिक प्रगती गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात झाली. हायस्पीड कनेक्टिव्हिटीमुळे आर्थिक प्रगतीचे नवे मार्ग मोकळे होणार आहे. उत्पादकता वाढली तरच प्रगती होणार आहे. रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत असून, यापूर्वी कोणत्याही सरकारने एवढे रेल्वेसाठी केले नव्हते. ''\nअहमदाबादमध्ये कोणतीही गोष्ट खरेदी करण्यासाठी गेले तर भाव करतो. कर्ज घ्यायला गेले तरी दहा बँकांमध्ये चौकशी करून हिशोब करतो आणि निर्णय घेतो. पण, भारताला जपानासारखा मित्र मिळाला आहे. जपानने बुलेट ट्रेनसाठी 88 हजार कोटींचे 50 वर्षांसाठी कर्ज दिले असून, त्यावर 0.01 टक्के एवढे नाममात्र व्याज ठेवले आहे. बुलेट ट्रेन कधी आणणार असे म्हणत होते, आता अहमदाबादमध्येच असा प्रश्न उपस्थित करत आहेत. या हायस्पीड रेल्वेमुळे 500 किमी दूरीवर असलेले नागरिक एकत्र येऊ शकतील. मुंबई-अहमदाबादमधील अंतर दोन तासांवर येणार आहे. बुलेट ट्रेनमुळे मोठी इंधन बचत होणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून गरिबीविरुद्धची लढाई आपण जिंकू शकतो. देशातील सामान्य नागरिक याचा उपयोग करेल, तेव्हाच तंत्रज्ञानाचा वापर करेल. बुलेट ट्रेनसाठी अधिकाधिक सामुग्री भारतातून वापरली जाईल. नव्या तंत्रज्ञानामुळे मेक इन इंडिया प्रकल्पाला बळकटी मिळाली आहे. वडोदरामध्ये हायस्पीड रेल्वेसाठी विद्यापीठ सुरु करण्यात येईल, असे मोदी यांनी सांगितले.\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nमुली लवकर वयात येताहेत...\nमुंबई - बदलती जीवनशैली, फास्ट फूडची वाढती क्रेझ, इंटरनेटचा वाढता वापर आदी कारणांमुळे मुली लवकरच वयात येऊ लागल्या आहेत. या मुद्‌द्‌याकडे गांभीर्याने...\nकॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच देश नरेंद्र मोदींचा हल्लाबोल; विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल\nबागपत - कॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच एक देश आहे. पण माझ्यासाठी देशच एक कुटुंब आहे. काही लोक पायाखालची जमीन सरकल्याचे पाहून विरोधक अफवा पसरवित आहेत....\nऔद्योगिक ग्राहकांना महावितरणचे अभय\nपुणे - वीजबिल न भरल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून \"अभय योजना' जाहीर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-jalgaon-surksharakshak-rojgar-105078", "date_download": "2018-05-28T01:20:57Z", "digest": "sha1:CRKIGUDAIMRO53QZM24CUVJK32T3UBAU", "length": 16327, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news jalgaon surksharakshak rojgar खासगी सुरक्षारक्षक उद्योगातून अडीच हजार जणांना रोजगार | eSakal", "raw_content": "\nखासगी सुरक्षारक्षक उद्योगातून अडीच हजार जणांना रोजगार\nशनिवार, 24 मार्च 2018\nजळगाव : अलीकडे विविध ठिकाणी खासगी सुरक्षारक्षकांना मोठी मागणी आहे. खासगी सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या जिल्ह्यात जवळपास दहा-बारा संस्था कार्यरत असून, या संस्थांच्या माध्यमातून जिल्हाभरात अडीच हजारांवर सुरक्षारक्षक काम करीत आहेत. या उद्योगक्षेत्रात दरमहा दोन कोटींपेक्षा अधिक रकमेची उलाढाल होत असून, शासनाच्या सुरक्षा मंडळाकडूनही सुरक्षारक्षक पुरविले जात आहेत.\nजळगाव : अलीकडे विविध ठिकाणी खासगी सुरक्षारक्षकांना मोठी मागणी आहे. खासगी सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या जिल्ह्यात जवळपास दहा-बारा संस्था कार्यरत असून, या संस्थांच्या माध्यमातून जिल्हाभरात अडीच हजारांवर सुरक्षारक्षक काम करीत आहेत. या उद्योगक्षेत्रात दरमहा दोन कोटींपेक्षा अधिक रकमेची उलाढाल होत असून, शासनाच्या सुरक्षा मंडळाकडूनही सुरक्षारक्षक पुरविले जात आहेत.\nशासकीय, निमशासकीय कार्यालयांबरोबरच, महावितरण, एसटी महामंडळ, सरकारी व अन्य सर्व बॅंका, वित्तीय संस्था, बॅंकांचे एटीएम, उद्योग-कंपन्या, शैक्षणिक संस्था, विद्यापीठ, व्यावसायिक प्रतिष्ठाने, गुदाम, मोठे बंगले आणि एवढेच नव्हे तर मोठ्या देवस्थानांच्या ठिकाणीही सुरक्षारक्षक तैनात केलेले आढळून येतात. मोठे कार्यक्रम, विवाह सोहळ्यांनाही वाहतुकीच्या नियमनाबरोबरच सुरक्षेसाठी या रक्षकांची नियुक्ती केली जाते. त्यामुळे सुरक्षारक्षकांना वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. स्वाभाविकच सुरक्षारक्षक पुरविण्याचा वेगळा उद्योग गेल्या दोन दशकांत चांगलाच नावारूपास आला, विकसित झाला.\nजळगाव शहरासह जिल्ह्यात खासगी सुरक्षारक्षक पुरविणाऱ्या नोंदणीकृत दहा-बारा संस्था आहेत. यातील काही संस्था पुणे, मुंबईतील आहेत. बीआयएस, इगल यासारख्या मोठ्या व राज्यस्तरावर काम करणाऱ्या संस्थांनी नियुक्त केलेले अनेक सुरक्षारक्षक जळगाव जिल्ह्यात आहेत. काही नोंदणी नसलेल्या संस्थाही मर्यादित स्वरूपात सुरक्षारक्षक पुरविण्याचे काम करत असल्याचे आढळून येते.\nअडीच हजारांवर रक्षक कार्यरत\nस्थानिक व बाहेरच्या अशा विविध संस्थांच्या माध्यमातून जळगाव शहरासह जिल्ह्यात अडीच हजारांपेक्षा जास्त सुरक्षारक्षक कार्यरत असून त्यापैकी बहुतांश जिल्ह्याबाहेरच्या एजन्सीने पुरविलेले आहेत.\nखासगी सुरक्षा मंडळाद्वारे पुरवठा\nखासगी सुरक्षारक्षकांशी संबंधित महाराष्ट्र खासगी सुरक्षा रक्षक कायदा 1981अन्वये या रक्षकांना किमान वेतनासह कामगारांशी संबंधित सर्वप्रकारच्या सुविधा व लाभ देण्याची तरतूद आहे. तसेच या कायद्यान्वये खासगी सुरक्षा मंडळ स्थापन करून त्याद्वारेच सुरक्षारक्षक भरती व नियुक्तीची प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. माथाडी कामगारांच्या अध्यक्षांना त्या-त्या ठिकाणी ही भरती करण्यासंबंधी अधिकार देण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षांपासून कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली असून, काही ठिकाणी विशेषत: शासकीय कार्यालये, महावितरणमध्ये या मंडळाने पुरविलेले सुरक्षारक्षक आहेत.\nकिमान वेतनासह सर्व सुविधा\nखासगी सुरक्षारक्षकांना कायद्यान्वये किमान वेतन देण्यासह कामगार कायद्यांतर्गत सर्व प्रकारच्या सुविधा, भविष्यनिर्वाह निधी, निवृत्ती वेतन, ग्रॅच्युइटी, बोनस, हक्काच्या व अन्य रजा, साप्ताहिक व सार्वजनिक सुट्यांचे लाभ देणे बंधनकारक आहे. गेल्या दोन वर्षांपासून या कायद्याची अंमलबजावणी होत असल्याने या सुविधा पुरविल्या जातात. सुरक्षारक्षकांना दरमहा सुमारे 7 ते 12 हजार रुपयांपर्यंतचे वेतन दिले जाते. काही ठिकाणी रोजंदारी तत्त्वावरही सुरक्षारक्षक नेमले जातात.\nसुरक्षारक्षक पुरविणाऱ्या संस्था : 10 ते 12\nएकूण सुरक्षारक्षक : सुमारे 2550\nसुरक्षारक्षकांना वेतन : सरासरी 7 ते 12 हजार\nरोजंदारी तत्त्वावरील वेतन : 300 रुपये प्रतिरोज\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nसुमारे चार दशकांपूर्वी महाराष्ट्रात अकरावी हा शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात अंतिम टप्पा मानला जात होता, तेव्हा \"मॅट्रिक मॅगेझिन' या नावाचे नियतकालिक...\n'बिहारमध्ये पर्यटकांसाठी निवास व्यवस्था उभारा'\nऔरंगाबाद - बिहारमधील बुद्धगया, सारनाथ, लुम्बिनी, वैशाली, कुशीनगर अशा पर्यटन स्थळांवर प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील बुद्धिस्ट पर्यटक...\nकेरळमध्ये उद्या मॉन्सून दाखल होण्याची शक्‍यता\nपुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) रविवारी श्रीलंकेचा दक्षिण भाग, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापला आहे. अरबी...\nपोस्टल व्यवहारांसह टपाल वितरण ठप्प\nसातारा - गेले सहा दिवस ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने परिणामी ग्रामीण डाक सेवा पूर्णतः ठप्प झाली आहे. या संपामुळे इंडियन पोस्ट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/suvichar/author/rabindranath-tagore/1/", "date_download": "2018-05-28T01:15:32Z", "digest": "sha1:QUQ4YESM56GESVSY7DEAAKYFRFZ3DCSA", "length": 5738, "nlines": 126, "source_domain": "www.marathimati.com", "title": "पहाटेच्या गर्द काळोखात - रवींद्रनाथ ठाकूर | सुविचार | Rabindranath Tagore | Suvichar | Quote - 1", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nस्वगृह » सेवा - सुविधा » विचारधन » सुविचार » प्रसिद्ध व्यक्ती » रवींद्रनाथ ठाकूर » पहाटेच्या गर्द काळोखात\nप्रकाशन: संपादक मंडळ | ४ ऑक्टोबर २०१६\nश्रद्धा हा असा पक्षी आहे जो पहाटेच्या गर्द काळोखात त्याला प्रकाशाची चाहूल लागून तो गाऊ लागतो. रवींद्रनाथ ठाकूर\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nआकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\nसर्व विभाग - दुवे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://wwwpunhaeakadajoshipuran.blogspot.com/2012/03/blog-post_28.html", "date_download": "2018-05-28T01:30:36Z", "digest": "sha1:CXMMIT2YIK5PZ7IVFUSW73HRDZBGUMPD", "length": 17171, "nlines": 95, "source_domain": "wwwpunhaeakadajoshipuran.blogspot.com", "title": "पुन्हा एकदा जोशीपुराण: तुझ्या गळा माझ्या गळा", "raw_content": "\nनमस्कार, मी शेखर जोशी. माझ्या पुन्हा एकदा जोशीपुराण या नव्या ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत.दररोज नवीन लेखन करण्याचा किंवा वाचनात आलेली माहिती येथे देण्याचा माझा प्रयत्न असेल.आपल्याला ते आवडले किंवा आवडले नाही तरी आवर्जून कळवा.\nतुझ्या गळा माझ्या गळा\nज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकाऱयांच्या विरोधात लोकसभेतील सर्वपक्षीय खासदार एकत्र आल्याचे दिसून आले. राजकीय हेवेदावे, मारामाऱया आणि अन्य वेळी एकमेकांना पाण्यात पाहणाऱया या सर्व मंडळींनी अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकाऱयांच्या विरोधात मात्र तुझ्या गळा माझ्या गळा असे धोरण अवलंबिले आहे. आता निमित्त आहे ते अरविंद केजरीवाल यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याचे. सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून विचार केला तर केजरीवाल काही चुकीचे बोलले आहेत, असे वाटत नाही. उलट ते सत्य बोलले असून सत्य हे नेहमीच कडवट असते.\nसंसदेमध्ये निवडून आलेल्या खासदारांमध्ये अनेक सदस्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले असल्याचे वक्तव्य केजरीवाल यांनी केले होते. त्यापुढे जाऊन संसद सदस्यांमध्ये चोर, दरोडेखोर अशांचा भरणा असल्याचेही ते म्हणाले होते. अशा सदस्यांची नावेही त्यांनी दिली होती. केजरीवाल यांच्या वक्तव्यावरून संसदेतील सर्वपक्षीय खासदार चिडले असून त्यांनी अण्णा आणि त्यांच्या सहकाऱयांना समज दिली आहे. +केजरीवाल यांनी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या खासदारांची यादी तयार करून ती सर्व प्रसारमाध्यमांकडे पाठवावी आणि प्रसारमाध्यमानीही ही नावे सर्व लोकांपुढे आणावित.\nसंसदेतील खासदार हे आपल्या लोकशाहीतील सर्वोच्च पद आहे, येथे निवडून जाणारी व्यक्ती किमान पदवीधर, सुशिक्षित, अभ्यासू आणि स्वच्छ चारित्र्याची असावी, अशी अपेक्षा मतदारांनी ठेवली तर त्यात काही चूक आहे, असे वाटत नाही.पण प्रत्यक्षात तसे घडते का, काही अपवाद वगळता केवळ पैसा आणि बाहूबल असलेल्या उमेदवारांनाच राजकीय पक्षांकडून उमेदवारी दिली जाते. प्रामाणिक कार्यकर्ता मागे राहतो. निवडून येऊ शकणारा आणि हवे तितके पैसे फेकणारा असा निकष उमेदवारी देताना लावला जातो. असाच प्रकार ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका आणि विधानसभा निवडणुकीच्यावेळेसही होतो.\nनगरसेवक /आमदारकीच्या निवडणुकीत अशा गुन्हेगार मंडळींना उमेदवारी दिली जाते आणि ते निवडूनही येतात. स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांवर मात्र अन्याय होतो. गुंड, गुन्हेगार प्रवृत्ती असलेल्या उमेदवाराला उमेदवारी दिली आणि त्याविरोधात कोणी ओऱड केली तर त्यांच्यावरील गुन्हे सिद्ध व्हायचे आहेत, जो पर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तो पर्यंत त्यांना गुन्हेगार कसे म्हणता येईल, असा युक्तीवाद राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून केला जातो. काही वेळेस विरोध मोडून काढून, साम, दाम, दंड, भेद याचा वापर करून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्याच माणसाला उमेदवारी दिली जाते. मतदार, प्रसारमाध्यमे काही दिवस ओरड करतील आणि नंतर सर्व काही शांत होईल, मतदार विसरून जातील, याची पक्की खात्री या राजकीय नेत्यांना असते आणि तसेच घडते.\nनिर्लज्ज आणि कोडगे झालेले राजकीय पक्ष, त्यांचे नेते सर्वसामान्य मतदारांना गृहीत धरतात आणि आपणही जाऊ दे, आपल्याला काय त्याचे असे म्हणून सोडून देतो. सुशिक्षित समाज तर मतदानासाठीही घराबाहेर पडत नाही. सुट्टी मिळाली की मजा करायला बाहेर जातो. मतदान हे आपले कर्तव्य आणि अधिकार आहे. त्या माध्यमातून आपण प्रामाणिक, सुशिक्षित आणि स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार निवडून दिले पाहिजेत. एका निवडणुकीतून हा बदल घडणार नाही. त्यात सातत्य ठेवावे लागेल. अण्णा हजारे आणि त्यांचे सहकारी नकारात्मक मतदानासाठी प्रयत्न करत आहेत. दिलेल्या उमेदवारांपैकी आम्हाला कोणीही पसंत नाही. असा एक पर्याय मतदान यंत्रावर असलाच पाहिजे आणि त्यासाठी जे मतदान होईल, त्याचीही नोंद घेतली जाणे आवश्यक आहे.\nअर्थात निवडणूक प्रक्रियेत अशा सुधारणा करणे हे संसदेच्या पर्यायाने सर्वपक्षीय खासदारांच्याच हातात आहे. आणि अशा चांगल्या गोष्टींना ते कधीही तयार होणार नाहीत. त्यासाठी जागरूक मतदारांचाही दबावगट तयार झाला पाहिजे. निवडणूक प्रक्रियेत सुधारणा आणि चांगले बदल घडवून आणण्यासाठी जी मंडळी किंवा संस्था/संघटना प्रयत्न करत आहेत, त्यांची चेष्टा न करता, किंवा असे करून काही होणार आहे का, असा नकारात्मक विचार न करता, अशा प्रयत्नांना आपणही पाठिंबा दिला पाहिजे.\nअण्णा आणि कंपनी भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्याऐवजी चिखलफेकीतच दंग आहे.\nब्लॉगला भेट देणारे आत्तापर्यंतचे वाचक\nमाझा ब्लॉग येथे जोडलेला आहे\nही तर पैशांची उधळपट्टी\nतुझ्या गळा माझ्या गळा\nकवी ग्रेस आणि आकाशवाणी\nसर्वोत्कृष्ट अभिनेता सुबोध भावे\nराज्य कोणाचे मोंगलांचे की...\nहा तर रडीचा डाव\nशब्दचर्चा आपल्या बोलण्यात काही वेळेस जाणीवपूर्वक...\nइकडेही लक्ष असू द्या\nगेल्या आठवड्यात भेट दिलेल्या वाचकांची संख्या\nडाऊझिंग पद्धतीने जमिनीखालील पाण्याचा शोधi\nमुंबईत सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या मोठय़ा प्रमाणात जाणवत असून पाणी वाचविण्यासाठी महापालिका प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. पाणीटंचाईवर ...\nश्लोक गणेश-४ मोरया मोरया मी बाळ तान्हे\nगणपतीचे अनेक श्लोक आणि स्तोत्रे प्रसिद्ध असून त्यापैकी ‘मोरया मोरया मी बाळ तान्हे’हा श्लोक आपल्या सर्वाच्या माहितीचा आहे. शाळेत प्रार्थना झा...\nनर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा\nआज पुन्हा एकदा नर्मदे परिक्रमेविषयी. सुहास लिमये लिखित नर्मदे हर हर नर्मदे हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. गेल्या काही महिन्यात नर्मदा परिक्रम...\nमाझ्या वाचनात नुकताच चैत्राली हा दिवाळी अंक आला. रमेश पाटील याचे संपादक असून गेली अठ्ठावीस वर्षे हा अंक प्रकाशित होत आहे. यंदाचा दिवाळी अंक...\nआपल्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. या सर्व संतांनी लोकांमध्ये भक्तीभाव निर्माण करण्याबरोबरच सामाजिक समरसतेचे मोठे काम केले. याच संतपरं...\nकोणत्याही शुभकार्यासाठी अमावास्या ही तीथी वर्ज्य समजली जाते. शुभ-अशुभ यावर विश्वास असणारी मंडळी अमावास्येच्या दिवशी कोणतेही महत्वाचे काम किं...\nबदलत्या काळाचा वेध घेत आणि नवनव्या मार्गाचा अवलंब करून मराठी पुस्तके आजच्या पिढीबरोबरच जुन्या पिढीतील साहित्यप्रेमी आणि दर्दी वाचकांपर्यंत प...\n२९ वर्षात झाली ५१ वादळे\nलैला, नीलम, बुलबुल, निलोफर, वरद/वरध ही नावे काही व्यक्तींची किंवा पक्ष्यांची नाहीत, तर बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रात आगामी काळात तयार ह...\nसूर्यनमस्कार हा एक सर्वांगसुंदर व्यायामप्रकार असून तो आपल्याकडे पूर्वापार चालत आलेला आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामासाठी आपल्याला ...\nआचार्य अत्रे यांचा मराठा आता डिव्हिडीवर\n‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या मागणीसाठी फार मोठा लढा देऊन आपल्याला आजचा महाराष्ट्र मिळाला आहे. भाषावार प्रांतरचनेनुसार देशाती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?st=1&q=Intel+Logo", "date_download": "2018-05-28T01:08:26Z", "digest": "sha1:OO33O377K6KJUP75EXCTPNKUOUW2ZEJY", "length": 9821, "nlines": 160, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - नवीन आणि लोकप्रिय Intel Logo HD वॉलपेपर", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nयासाठी शोध परिणाम: \"Intel Logo\"\nएचडी लँडस्केप वॉलपेपर मध्ये शोधा >\nGIF अॅनिमेशनमध्ये शोधा >\nप्रोसेसर सीपीयू इंटेल कोर ब्ल्यू ब्लॅक लोगो 32984 720x1280\nख्रिसमस ऍपल आइस लोगो\nडिस्ने गुरुत्व फॉल्स लोगो\nGears आणि ब्रश स्टील ऍपल लोगो\nविंडोज वेक्टर पृष्ठभूमि पैटर्न - 26146 720x1280\nविंडोज 10 तांत्रिक पूर्वावलोकन विंडोज 10 लोगो मायक्रोसॉफ्ट 9 7543 720x1280\nविंडोज 7 सिस्टम ओस लोगो स्टील ब्लॅक 26297 720x1280\nविंडोज 7 लोगो ब्लू ऑरेंज ब्लॅक 30 9 01 720x1280\nविंडोज 7 ब्लू ब्लॅक लोगो लाइट 27551 720x1280\nसॅमसंग कंपनी लोगो ब्लू व्हाइट 30 995 720x1280\nऍपल आणि हॉर्स 3\nसफरचंद आणि घोडा 1\nआयफोन 4 ऍपल लोगो वॉलपेपर सेट 4 11\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nइंटेल लोगो, प्रोसेसर सीपीयू इंटेल कोर ब्ल्यू ब्लॅक लोगो 32984 720x1280, ख्रिसमस ऍपल आइस लोगो, गूढ प्रवास, कल्पना, फ्रॅक्टल कँडी 02, फायर ऍपल, जांभळा ग्लास ऍपल, डिस्ने गुरुत्व फॉल्स लोगो, ऍपल कॉस्मिक, हार्ले लोगो, ग्लास फाइबर 01, पर्पल ग्लास, Gears आणि ब्रश स्टील ऍपल लोगो, भिन्न चार्जर्स लोगो, विंडोज वेक्टर पृष्ठभूमि पैटर्न - 26146 720x1280, विंडोज 10 तांत्रिक पूर्वावलोकन विंडोज 10 लोगो मायक्रोसॉफ्ट 9 7543 720x1280, विंडोज 7 सिस्टम ओस लोगो स्टील ब्लॅक 26297 720x1280, विंडोज 7 लोगो ब्लू ऑरेंज ब्लॅक 30 9 01 720x1280, विंडोज 7 ब्लू ब्लॅक लोगो लाइट 27551 720x1280, सॅमसंग कंपनी लोगो ब्लू व्हाइट 30 995 720x1280, थोडे लाल सफरचंद, गुलाबी आणि पीच, ग्रेफाइट आणि निळा, प्लेबॉय लोगो स्पार्कल, ऍपल आणि हॉर्स 3, सफरचंद आणि घोडा 1, आयफोन 4 ऍपल लोगो वॉलपेपर सेट 4 11, लाल लोगो, हक्सर जीवन Wallpapers विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर हक्सर जीवन वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/tapovan-express-coupling-breaks-at-manmad-258093.html", "date_download": "2018-05-28T01:06:11Z", "digest": "sha1:DWSHOPNZ72Y3OWKICMGBBGNAH43ILWSI", "length": 10778, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "....आणि तपोवन एक्स्प्रेस चार डबे सोडून पुढे गेली", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \n....आणि तपोवन एक्स्प्रेस चार डबे सोडून पुढे गेली\nनांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसची कपलिंग तुटल्यानंतर गाडी 4 डबे मागे सोडून पुढे निघून गेली\n11 एप्रिल : नांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसची कपलिंग तुटल्यानंतर गाडी 4 डबे मागे सोडून पुढे निघून गेल्याची घटना मनमाडच्या रेल्वे बंधाऱ्या जवळ घडली.\nनांदेडहुन मुंबईकडे निघालेली तपोवन एक्स्प्रेस दुपारी 4 च्या सुमारास मनमाडजवळ पोहोचली. मनमाड बंधाऱ्याजवळ एक्स्प्रेस पोहोचल्यानंतर अचानकपणे कपलिंग तुटले. त्यामुळे रेल्वे 4 डब्बे मागे सोडून पुढे निघून गेली. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र हा प्रकार गार्डच्या लक्षात आल्यानंतर त्याने ड्रायव्हरशी संपर्क साधल्यामुळे गाडी मागे आणली आणि राहिलेले डबे पुन्हा जोडण्यात आले. त्यानंतर एक्स्प्रेस पुन्हा मुंबईकडे रवाना झाली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: तपोवन एक्स्प्रेसनांदेड-मुंबई तपोवन एक्स्प्रेसमनमाड\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-247971.html", "date_download": "2018-05-28T01:09:56Z", "digest": "sha1:CGSEVRF5B7JPGXHQWDQFQVWGZ72YUYZ5", "length": 12015, "nlines": 126, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "महिलांना प्राधान्य देत मुंबईसाठी भाजपाची पहिली अधिकृत यादी जाहीर", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nमहिलांना प्राधान्य देत मुंबईसाठी भाजपाची पहिली अधिकृत यादी जाहीर\n03 फेब्रुवारी : भाजपाने मुंबई महापालिका निवडणुकीसाठीची पहिली यादी अखेर जाहीर केली आहे. जाहीर केलेल्या यादीत 195 जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यात 117 मराठी उमेदवारांना संधी देण्यात आली असून महिलांनाही प्राधान्य दिल्याचे दिसत आहे. तर उर्वरित 32 जागा भाजपाने मित्रपक्षांसाठी सोडल्या आहेत.\nमहापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असताना, मुंबई भाजपा अध्‍यक्ष आशिष शेलार यांनी रात्री उशीरा यादी जाहीर केली.\nदरम्यान, शिवाजी पार्क परिसरातून भाजपा खासदार किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची बरीच चर्चा होती मात्र त्या निवडणूक लढवणार नाहीत. मेधा यांच्याऐवजी तेजस्विनी जाधव यांनी उमेदवारी देण्यात आली आहे.\nभाजपची 195 जणांची अधिकृत यादी जाहीर\nभाजपच्या यादीत 117 महिला उमेदवार, 32 जागा मित्र पक्षांना, आठवले, जानकरांना\nभाजपच्या यादीत सर्वाधिक 93 उमेदवार मराठी, 29 गुजराती आणि उत्तर भारतीय 25\nयादीत भाजप नेत्यांच्या मुलांचा भरणा, सोमय्यांच्या पत्नीऐवजी मुलाला तिकिट\nआशिष शेलारांच्या भावाला तिकिट, विद्या ठाकूर, राज पुरोहित यांच्या मुलाला तिकिट\nभाजपच्या यादीत सर्वात कमी जागा, मुस्लिमआणि सिंधी, प्रत्येकी एक\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-256287.html", "date_download": "2018-05-28T00:50:18Z", "digest": "sha1:QDYOOZKL4AGAMLNONX7IAAFS4QYRFVW4", "length": 11269, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बीडमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध सुरेश धस संघर्षाला सुरुवात", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nबीडमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध सुरेश धस संघर्षाला सुरुवात\n22 मार्च : सुरेश धस समर्थकांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं बीड जिल्हा परिषदेची हातातोंडाशी आलेली सत्ता राष्ट्रवादीच्या हातातून गेलीये. यामुळे बीड राष्ट्रवादीत सुरेश धस विरुद्ध धनंजय मुंडे असा सामना सुरू झालाय.\nबीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. सर्वात जास्त सदस्य निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या हातातोंडाशी आलेला घास पंकजा मुंडेंनी हिरावून नेल्यानं धनंजय मुंडेंचा तिळपापड झालाय. सुरेश धस यांनी ऐनवेळी विश्वासघात केल्यानं पराभव झाल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय.\nजिल्ह्यातले नेते स्वतःला शरद पवारांपेक्षा मोठे समजतात असा उलटा टोला सुरेश धस यांनी लगावलाय.\nधस यांच्यावर कठोर कारवाईचे संकेत राष्ट्रवादीने दिलेत. त्यामुळे आता सुरेश धस यांचं काय होणार याबाबत उत्सुकता निर्माण झालीये.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: dhanjay mundeNCPधनंजय मुंडेराष्ट्रवादीसुरेश धस\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathimovieworld.wordpress.com/2012/03/06/%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2018-05-28T01:17:15Z", "digest": "sha1:4T3ARWVL4P22HZXYSOM3ZQBMF3AF6BW6", "length": 4255, "nlines": 47, "source_domain": "marathimovieworld.wordpress.com", "title": "‘डोंबारी’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरु. | marathimovieworld", "raw_content": "\n← ‘गोळाबेरीज’ मधून ‘म्हैस’ वजा.\nमराठी संगीत रंगभूमीचा प्रवास उलगडणारी ‘रंगयात्रा’ ६ फेब्रुवारीला. →\n‘डोंबारी’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरु.\nऐश्वर्या मुव्हीजची निर्मिती असलेल्या ‘डोंबारी’ या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्याच्या पौड, मुळशी, सावरगाव, बेलवडे या परिसरात सध्या सुरु आहे. चाकोरी बाह्य विषयाची हाताळणी करून ‘डोंबारी’ समाजावर थेट भाष्य करुन प्रकाशझोत टाकणार्‍या या चित्रपटाची कथा – पटकथा व दिग्दर्शक अशी तिहेरी बाजू सुनिल वाईकर हे संभाळत आहेत.\nपोटाची खळगी भरण्यासाठी दररोज जीवघेणी कसरत करून लोकांना करमणूक करून दाखवणे स्वतःच्या आयुष्याचा खेळ खंडोबा झाला असला तरी कष्ट करून मुलांना चांगले शिक्षण द्यायचे असे स्वप्न त्यांच्यातील अनेकजण पाहू लागले आहेत .\nअसेच काहीसे स्वप्न पाहणाऱ्या एका ‘डोंबारी’ कुटुंबाची कथा या चित्रपटात मांडली आहे. अशा वेगळ्या धाटणीच्या विषयाचे संवाद लेखन शंकर नर्‍हे यांचे असून गीत लेखन रवी पाईक व राजेंद्र भोसले यांचे आहे. तर संगीताची धुरा संगीतकार हर्षीत अभिराज यांनी संभाळली आहे.\n← ‘गोळाबेरीज’ मधून ‘म्हैस’ वजा.\nमराठी संगीत रंगभूमीचा प्रवास उलगडणारी ‘रंगयात्रा’ ६ फेब्रुवारीला. →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://bronato.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2018-05-28T01:20:52Z", "digest": "sha1:QXCJHSL6ZL26S4E6MV7Z4DMZM3UGP3GL", "length": 6097, "nlines": 63, "source_domain": "bronato.com", "title": "महाराष्ट्र टाईम्स Archives - Bronato: eBook Publisher and Distributor (Kindle and Google Play Books)", "raw_content": "\nHome / Posts tagged “महाराष्ट्र टाईम्स”\n‘ई-बुकमुळे वाचकांचा टक्का वाढतोय’\nन्यूज, ब्रोनॅटो, महाराष्ट्र टाईम्स\nम. टा. वृत्तसेवा, ठाणे\nगेल्या काही वर्षांत वाचकांचा टक्का कमी होत असल्याची टीका होत आहे. मात्र, यात तथ्य नाही. कारण ई-बुक वाचकांची संख्या वाढत आहे. ई-बुक हे मुद्रीत पुस्तकांच्या तुलनेने स्वस्त आणि पटकन उपलब्ध होणारे असल्याने त्याचा वापर करणाऱ्या वाचकांच्या संख्येत वाढ होत असल्याचे प्रतिपादन ब्रोनेटो डॉट कॉमचे शैलेश खडतरे यांनी केले. शनिवारी गडकरी रंगायतन कट्टा येथे लेखक व इतिहास संशोधक सदाशिव टेटविलकर यांच्या ई-बुक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.\n‘ई-बुक’मुळे वाचनसंस्कृती सर्वदूर पोहोचण्यास मदतच होणार आहे. मुद्रित पुस्तकांच्या वितरणाला मर्यादा असतात. शिवाय पुस्तकांचा खर्चही अफाट असतो. त्यामुळे या पुस्तकांच्या किंमतीही तुलनेने अधिक असतात. त्याउलट ई-बुक स्वस्त आणि जगभर उपलब्ध असते. कुणीही पैसे मोजून ते पुस्तक डाऊनलोड करू शकतो. त्याचा वितरणाचा आणि छपाईचा खर्च नसल्याने पुस्तकाच्या किंमती थेट अर्ध्यावर येतात. त्यामुळे स्वस्त पर्याय उपलब्ध झाल्याने अनेकजण ई-बुक वाचतात, असे खडतरे म्हणाले. ई-बुक प्रकारातील कोणत्याही पुस्तकाची २० पाने विनामूल्य वाचता येतात. मात्र ती कॉपी करता येत नाहीत. त्यामुळे पायरसी रोखली जाते. पैसे थेट लेखकाच्या बँक खात्यात जमा होतात. याशिवाय अनेक पुस्तके विनामूल्यही मिळतात. तसेच लेखकाचे लिखाणही जगभर पोहचण्यास मदत होते, अशी माहिती खडतरे यांनी दिली.\nटेटविलकर यांच्या महाराष्ट्रातील वीरगळ, ‘दुर्गलेणी : दिव, दमण आणि गोव्याची’ ही दोन पुस्तके ब्रोनॅटो डॉट कॉमने इंग्रजीत ई-बुक रूपात प्रकाशित केली. त्याचबरोबर ‘दुर्गयात्री’ हे टेटविलकरांचे मराठीतील पुस्तक ई-बुक स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे. कोकण इतिहास परिषदेच्यावतीने गडकरी कट्टा येथे आयोजित एका समारंभात या तीन ई-बुकचे औपचारिक प्रकाशन झाले. रविंद्र लाड यांनी ई-बुक या आधुनिक माध्यमात ऐतिहासिक पुस्तके उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. अनुवाद करणाऱ्या माधुरी गोखले यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. टेटविलकर यांनी त्यांच्या प्रास्ताविकात नव्या माध्यमात ऐतिहासिक लेखन उपलब्ध करून दिल्याबद्दल ब्रोनॅटो डॉट कॉमचे आभार मानले.\nमूळ वृत्त येथे वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n8319", "date_download": "2018-05-28T01:13:32Z", "digest": "sha1:ZZWLNWBS5I4LMMCPWPSLQZPAPVBUV4UX", "length": 8896, "nlines": 220, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Contra III: The Alien Wars Android खेळ APK - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली धोरण\nरेटिंग आणि पुनरावलोकने (5)\n100%रेटिंग मूल्य. या गेमवर लिहिलेल्या 5 पुनरावलोकनांपैकी.\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Contra III: The Alien Wars गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/balmitra/stories/isapniti-katha/kolha-aani-kombda/", "date_download": "2018-05-28T01:14:55Z", "digest": "sha1:HUMXMGS47A4MJRQ734KZIJMNFYCW7IM4", "length": 7701, "nlines": 121, "source_domain": "www.marathimati.com", "title": "कोल्हा आणि कोंबडा | Kolha Aani Kombda", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nस्वगृह » जीवनशैली » माझा बालमित्र » मराठी गोष्टी/कथा » इसापनीती कथा » कोल्हा आणि कोंबडा\nलेखन: अनंत दळवी | प्रकाशन: संपादक मंडळ | १३ जुलै २००६\nमुला, पहा मी कसा संकटात सापडलो आहे; आणि हे सगळे केवळ तुझ्यामुळे झाले.\nएका शेतकऱ्याने कोल्हयास पकडण्यासाठी एक सापळा लावून ठेवला होता, त्यात सकाळीच एक भला मोठा कोल्हा सापडला. ती मौज दुरून एका कोंबडयाने पाहिली, परंतु कोल्ह्यासारख्या लबाड व दुष्ट शत्रूवर एकाएकी विश्वास ठेवणे बरे नव्हे, म्हणून तो हळूहळू भीत भीत सापळ्यापाशी आला आणि कोल्ह्याकडे पहात उभा राहिला.\nकोल्ह्याने त्यास पाहिले, तेव्हा तो मोठा संभावितपणाचा आव आणून त्यास म्हणतो, ‘मुला, पहा मी कसा संकटात सापडलो आहे; आणि हे सगळे केवळ तुझ्यामुळे झाले; मी सकाळीच पलीकडल्या कुंपणांतून घराकडे जात असता, तुझा शब्द माझ्या कानी पडला, तेव्हा तुझी कशी काय हालहवाल आहे, ते विचारून मग जावे, अशा विचाराने मी इकडे आलो, तो या चापात अडकलो.\nआता कृपा करून तू जर मला एक बारीक काठी आणून देशील, तर ती या सापळ्यात घालून, मी आपली सुटका करून घेईन. हे तुझे उपकार मी कधीही विसरणार नाही.’ हे ऐकून कोंबडा घरी गेला आणि सापळ्यात कोल्हा अडकला आहे, असे त्याने आपल्या धन्यास सांगितले. तो शेतकरी एक मोठा सोटा घेऊन आला आणि त्याने त्या त्या कोल्ह्याची पाठ अशी मऊ केली की, त्या माराने तो कोल्हा ताबडतोब मरण पावला.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nआकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\nसर्व विभाग - दुवे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t3721/", "date_download": "2018-05-28T01:16:36Z", "digest": "sha1:7CEJXQ6ICRFNY4INMO433K3CMRS3PSTM", "length": 3859, "nlines": 97, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-निमंत्रण साखरपुड्याचे", "raw_content": "\nमाझ्या प्रिय मित्र मैत्रिणिनो, खालील ओळी मी ६ जून तारीख मनात धरून लिहिल्या आहे तरी, ज्यांची तारीख वेगळी असेल त्यांनी ती टाकून हे आमंत्रण वापरावे...\nसहा जून या गोड दिवशी\nतू असावीस माझ्या पाशी,\nनवीन नात्याचं पाहिलं पाऊल\nसुंदर आयुष्याची लागेल चाहूल.\nमांडव घातला आहे दारी\nआनंद पसरेल आपुल्या घरी,\nयेणार आहे फक्त तुझ्याच साठी\nघेऊन हाती सोन्याची अंगठी.\nसुख दुख सर्व वाटून घेऊ\nनाजूक आठवणी आपल्या गाठीशी ठेऊ,\nप्रेमच निमंत्रण देतो आहे तुला\nनक्की यायचं आपल्या साखरपुड्याला.\nलाडके नक्की यायचं हं...\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/balachya-janmanantar", "date_download": "2018-05-28T01:31:39Z", "digest": "sha1:TR263B2BVA5HNMQL6LJYTJO2CYZGOWF4", "length": 13718, "nlines": 224, "source_domain": "www.tinystep.in", "title": "तुमच्या बाळाचा जन्मानंतर, पहिल्या महिन्यापासून घ्यायची काळजी - Tinystep", "raw_content": "\nतुमच्या बाळाचा जन्मानंतर, पहिल्या महिन्यापासून घ्यायची काळजी\nतुमचे बाळ बऱ्याच पद्धतीने तुमचे आयुष्य बदलून टाकते. तुमचे बाळ आणि त्याचे गोंडस अस्तित्व तुम्हाला कितीही हवेहवेसे वाटत असले तरीही त्याच्या जन्मानंतरचा हा पहिला महिना तुमच्यासाठी अवघड ठरू शकतो. तुम्ही बाळासाठी खूप अगोदरपासून तयार असता. त्याच्या आगमनानंतर त्याची काळजी कशी घ्याची, लक्ष कसे द्यायचे याची २४*७ तयारी तुम्ही करून ठेवलेली असली तरीही या कामासाठी तुम्ही एकटे पुरेसे नसता. आम्ही तुमच्यासाठी बाळाच्या या पहिल्या महिन्याच्या देखभालीसाठी काही टिप्स देत आहोत, त्या जाणून घ्या आणि तुमच्या बाळासोबतच्या या प्रवासाला उत्साहाने सुरवात करा.\nतुम्ही एकट्या काही सुपरवुमन नाही, तुम्हाला बाळाच्या देखरेखीसाठी पहिल्या महिन्यात खूप लोकांच्या मदतीची गरज लागणार आहे. त्यामुळे मोठेपणा किंवा लहानपणा अजिबात न मानता जेंव्हा तुम्हाला कोणी मदत करू इच्छित असेल तर ती जरूर स्वीकारा. तुम्ही स्नान करत असतांना बाळाकडे लक्ष देण्यासाठी किंवा स्वयंपाक करण्यासाठी तुम्हाला लागेल तशी मदत मागून घ्या. तुमच्यावरील कामाचा ताण यामुळे नक्कीच कमी होण्यास मदत होईल.\n२) पालकत्वाच्या जबाबदाऱ्या वाटून घ्या\nतुम्ही दोघे जसे आयुष्यभरासाठी साथीदार आहात तसेच तुम्ही बाळाच्या संगोपनातही एकमेकांचे साथीदार आहात. हे काम तुमच्या दोघांपैकी एकानेच करायचे ठरवले तरीही ते अवघड आहे. तुमच्या दोघांच्या कामाच्या वेळेला अनुसरून बाळाच्या देखभालीचे काम वाटून घ्या. तुमच्यात सामंजस्य असेल तर ह्यात अडचण येणार नाही. दोघांच्या निवडीप्रमाणे कोणी काय करायचे हे ठरवा. यात स्वार्थी होऊन चालणार नाही, दोघांच्या मताप्रमाणे निर्णय घेतल्यास हे काम सोप्पे होईल.\n३) एक दिनचर्या ठरवा\nबाळाच्या दिवसाप्रमाणे अॅडजस्ट करून तुमचाही दिवस आखून घ्या. बाळाच्या दिवसभरातल्या कामांची आखणी करा. झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळा ठरवून घ्या. बाळाला दुध पाजणे, त्याची झोपण्याची वेळ, त्याचे मालिशची वेळ अशा सगळ्या गोष्टींचा दिनक्रम ठरवून घेतला की बाळालाही ती सवय लागेल. तुमचे रुटीन सुरु झाले की या सर्व कामातून तुम्हाला थोडासा वेळही मिळेल आणि तुम्ही तो वेळ तुमच्या इतर गोष्टींसाठी देऊ शकाल.\n४) बाळ झोपेल तेंव्हा तुम्ही झोपा\nतुम्ही हा सल्ला अनेक जणांकडून ऐकला असेल. हा सल्ला मानून त्याप्रमाणे केल्यास तुम्हाला खूप फायदाही होईल. बाळ जेंव्हा जागे असते तेंव्हा ते खेळते आणि तुम्ही देखील रमता. बाळ झोपेतून उठून रडायला लागले की तुमची झोप मात्र होत नाही. त्यामुळे बाळ झोपलेले असते तेंव्हा आराम करा किंवा झोप घ्या. तुमच्या शरीराची झीज भरून निघणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे. तुमची झोप झाली असेल तर तुम्ही उत्साहाने बाळाची काळजी घेऊ शकाल. तुम्हीच तुमची काळजी घ्या, झोप पूर्ण घ्या आणि निरोगी राहा.\n५) नकार देणे चूकीचे नाही\nतुम्हाला आधीच प्रसूतीनंतरच्या शारीरिक आरामाची गरज असते आणि बाळाची देखभाल करणे सुद्धा तुमची प्रायोरिटी असते त्यात तुम्हाला काही अजून जबाबदाऱ्या आणि कामे करण्याचा ताण घेण्याची गरज नाही. घरातली इतर कामे पाहणे, कुठे आमंत्रण असेल किंवा कोणी घरी येणार असेल, अशा गोष्टींना तुम्हाला जमत नसेल तर नकार देण्यात काहीही चुकीचे नाही. तुम्हाला पूर्वीसारखे बाहेर जाणे करायचे असेल तर तुमचे बाळ थोडेसे मोठे होण्याची वाट पाहण्यात काहीच हरकत नाही. जेंव्हा तुमचा मूड असेल तेंव्हाच ही जास्तीची कामे घ्या. शेवटी बाळाची देखभाल आणि तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य दोन्ही महत्वाचे आहे.\nतुम्ही एका नवीन जीवाला जन्म दिला आहे आणि तुमचे शरीर या काळात कमजोर असते. तुम्हाला बाळासोबत तुमच्या पोषक आहाराकडे देखील लक्ष देण्याची देखील गरज आहे. कामाच्या व्यापात तुम्ही जर जंक फूड किंवा अवेळी जेवण अशा गोष्टी करत गेला, तर तुमच्या शरीराला बळकट होण्यासाठी लागणारी उर्जा मिळणार नाही, परिणामी बाळाच्या आरोग्यावरही ते दिसून येईल. तेंव्हा आहार योग्य ठेवण्यास विसरू नका. तुम्ही उत्तम राहिलात तर बाळही तसेच राहील.\nगरोदरपणात उपयुक्त न्याहरीच्या पाककृती\nतुमच्या पाल्याची काळजी घेणे सोपे करण्यासाठी....टिप्स\nतुम्हाला असलेली संवादाची भूक. . .\nअशी करा रवा आंबोळी\nकाही सॅलाडच्या रेसिपी ज्या वजन घटण्यास उपयुक्त ठरतील\nअसे करा पौष्टिक मिश्र डाळींचे कटलेट\nअशी करा पौष्टिक खपली गव्हाची खीर\nअसा करा मस्त बटाटा-चीज पराठा\nया सात गोष्टींमुळे तुमच्या वैवाहिक नाते तुटू शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathimovieworld.wordpress.com/2012/03/06/%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88/", "date_download": "2018-05-28T01:22:42Z", "digest": "sha1:27C6VFXFVOFLG572OWZUCNV5LAZJAYQ5", "length": 4648, "nlines": 46, "source_domain": "marathimovieworld.wordpress.com", "title": "‘तमाशासम्राज्ञी’ विठाबाई नारायणगांवकर यांचा जीवनपट उलगडणारा ‘विठा’ लवकरच रुपेरी पडद्यावर. | marathimovieworld", "raw_content": "\n← संगीतकार राम कदम आणि गायिका सुलोचना चव्हाण यांना ‘ढोलकीच्या तालावर’ मध्ये मानवंदना.\n‘सौभाग्य माझे दैवत’ मध्ये नम्रता गायकवाडचे तांडव नृत्य. →\n‘तमाशासम्राज्ञी’ विठाबाई नारायणगांवकर यांचा जीवनपट उलगडणारा ‘विठा’ लवकरच रुपेरी पडद्यावर.\n‘तमाशा’ या लोककलेला सरकार दरबारी आणि जनमानसात प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कार्य करणार्‍या ‘तमाशासम्राज्ञी’ विठाबाई नारायणगांवकर यांचे अलौकिक जीवन जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांच्या आयुष्यावर बेतलेला ‘विठा’ जीवनपट ‘नम्रता एण्टरटेन्मेंट प्रा.. लि’ ही चित्रनिर्मिती संस्था रुपेरी पडद्यावर मांडत आहे. निर्माते दिनेश अग्रवाल, सौ प्रितम अग्रवाल यांनी चित्रपटाच्या निर्मितीची धुरा उचलली असून पुंडलिक धुमाळ ‘विठा’ चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.\nतमाशा प्रकारात राष्ट्रपती पुरस्कार मिळालेल्या त्या पहिल्या स्त्री कलाकार होत्या. प्रचंड प्रसिद्धी, मानसन्मान आणि पैसा मिळूनही उतारवयात त्यांच्या आयुष्यात लाचारीच आली. योगीराज बागुल यांच्या ‘तमाशा : विठाबाईच्या आयुष्याचा’ या पुस्तकावर ‘विठा’ चित्रपट बेतलेला आहे.\n← संगीतकार राम कदम आणि गायिका सुलोचना चव्हाण यांना ‘ढोलकीच्या तालावर’ मध्ये मानवंदना.\n‘सौभाग्य माझे दैवत’ मध्ये नम्रता गायकवाडचे तांडव नृत्य. →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/opening-of-primary-round-of-loksatta-lokankika-by-chandraknt-kale-1147418/", "date_download": "2018-05-28T01:27:35Z", "digest": "sha1:HSPW67M2FT6ZCYS5L3ONQJPVBFR63EBY", "length": 21377, "nlines": 218, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विद्यार्थी लेखकांचा आतला आवाज! | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nविद्यार्थी लेखकांचा आतला आवाज\nविद्यार्थी लेखकांचा आतला आवाज\nप्रसारमाध्यमांमधून तरुणांसमोर येणाऱ्या अनेकविध विषयांवर ‘विद्यार्थी लेखकां’नी केलेला विचार, त्यांचा आतला आवाज ‘लोकांकिकां’च्या माध्यमातून व्यक्त झाला.\nप्रसारमाध्यमांमधून तरुणांसमोर येणाऱ्या अनेकविध विषयांवर ‘विद्यार्थी लेखकां’नी केलेला विचार, त्यांचा आतला आवाज ‘लोकांकिकां’च्या माध्यमातून व्यक्त झाला.\n‘बीएमसीसी’च्या ‘व्हाय शुड बॉईज हॅव ऑल द फन’मधून बलात्काराच्या खोटय़ा गुन्ह्य़ाचा फारसा चर्चिला न गेलेला विषय मांडला गेला. विद्यार्थी लेखक अद्वैत रहाळकर म्हणाला,‘मी या विषयाशी संबंधित एक कथा वाचली होती, त्यानंतर इंटरनेटवरही दिल्ली, मुंबईत नोंदवल्या गेलेल्या अशा गुन्ह्य़ांबद्दल वाचायला मिळाले. स्त्री-पुरूषांमध्ये तयार होणाऱ्या अशा प्रकारच्या मानसिकतेबद्दल आणि गुन्हा नोंदवला जाताना खरेपणाचे काय, याबाबत विचार सुरू झाला. स्वत:च्या हक्कांची जाणीव होणे उत्तमच, पण त्याचा गैरवापर केला जाऊ नये. माझ्या वयोगटाशी हा विषय जवळचा वाटला आणि मुलगा म्हणून त्यावर बोलावेसे वाटले.’\n‘आयआयआयटी’च्या ‘आंधळे चष्मे’मध्ये मार्क्स आणि फ्रॉईड असे दोन टोकांचे विचारप्रवाह एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला. विद्यार्थी लेखिका शामली करंजकर म्हणाली,‘मार्क्सवादाविषयी मी आधीही वाचले होते, पण अच्युत गोडबोले यांच्या ‘मनात’ या पुस्तकात त्याविषयी आणखी वाचायला मिळाले. मार्क्सने मांडलेली गरीब- श्रीमंत ही दरी आणि फ्रॉईडने मांडलेला ‘जग किती सुंदर आहे,’ हे विचार एकमेकांपेक्षा पूर्णत: वेगळे आहेत. म्हणूनच ते या दोन व्यक्तींच्या संवादातून एकत्र आणले.’\nवडील आणि मुलीच्या नात्याचा एक वेगळा पैलू ‘एमआयटी’च्या ‘कश्ती’ या एकांकिकेमधून दिसला. विद्यार्थी लेखक आदेश ताजणे म्हणाला,‘मुलींना पाळी येणे ही अगदी नैसर्गिक गोष्ट असूनही त्याचा आपल्याकडे फार बाऊ केला जातो. पण वडील आणि मुलीच्या नात्यात देखील या विषयावर मोकळी चर्चा होऊ शकते हे एकांकिकेतून मांडले.’\n‘सिंहगड’च्या (वडगाव) ‘रोहिणी’ या एकांकिकेचा विद्यार्थी लेखक हितेश पोरजे म्हणाला,‘अगदी साध्या विषयातूनही नाटय़निर्मिती होऊ शकते हे मला मांडावेसे वाटले. बायकोच्या आठवणीत जगणारा, स्वत:च्या अट्टाहासामुळे एकटा पडलेला एक माणूस त्याच्या घरी काम करणाऱ्या एका मुलाच्या बहिणीमुळे कसा बदलतो, निरागस रोहिणी त्याला सकारात्मक दृष्टिकोन कशी देते याची गोष्ट आम्ही सादर केली.’\nद. मा. मिरासदार यांची ‘भुताची गोष्ट’ ही लोकप्रिय कथा ‘फग्र्युसन’ने ‘पिंपरान’मधून समोर आणली. कथेचे नाटय़रुपांतर करणारा विद्यार्थी किशोर गरड म्हणाला,‘प्रत्येक गावात भुताच्या जन्माचे असे किस्से सांगितले जातात. गैरसमजुतींमधून हे किस्से कसे जन्मतात यातली गंमत मला मांडावीशी वाटली.’\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nकेवळ रोजच्या जगण्यातले विषयच नव्हे, तर प्राचीन काळाचे आणि इतिहासाचे संदर्भ घेऊन, त्याचा अभ्यास करुन आपली कथा आजच्या संदर्भाने मांडण्याचाही प्रयत्न विद्यार्थी लेखकांकडून दिसून आला.\n‘गरवारे’च्या ‘जार ऑफ एल्पिस’ या एकांकिकेने ग्रीक पुराणांमध्ये आलेला ‘पँडोराज बॉक्स’ हा संदर्भ फुलवला. विद्यार्थी लेखक आदित्य भगत म्हणाला,‘गावोगावी फिरुन गोष्टी सांगण्याची- म्हणजे ‘स्टोरीटेलिंग’ची संकल्पना आमच्या डोक्यात होती. महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रीक पुराणांमधल्या ‘पँडोराज बॉक्स’वरुन आम्ही ‘आशा’ ही प्राथमिक कल्पना घेतली आणि तो विषय आजच्या संदर्भाची जोड देऊन मांडला.’\n‘इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स’ची विद्यार्थिनी लेखिका अमृता ओंबळे हिने लिहिलेल्या ‘ईश्वरसाक्ष’ या एकांकिकेतून प्राचीन काळातली वसुंधरा आणि रघुवीरा यांची कथा समोर आली. ‘देवत्वाचा शोध’ या संकल्पनेभोवती फिरणारी ही एकांकिका होती. श्रेयस सिकची या विद्यार्थी लेखकाची ‘काफिर’ ही एकांकिका ‘पीव्हीजी’ने सादर केली. शिवाजी महाराजांबरोबर मावळा म्हणून काम करण्याची अतीव इच्छा असणाऱ्या, पण आपल्या वडिलांनीच महाराजांशी गद्दारी केल्यामुळे पदोपदी झिडकारल्या गेलेल्या तरुणाची गोष्ट या कथेतून समोर आली.\nसध्याच्या समाजजीवनावर तरुणांचे भाष्य\nविद्यार्थी लेखक अभिप्राय कामठे याने लिहिलेल्या ‘एमएमसीसी वाणिज्य महाविद्यालया’च्या ‘गाव चोरांचं’ या एकांकिकेतून ‘व्यवस्था’ या विषयावर वेगळ्या पद्धतीने विचार मांडले गेले. चोरांच्या गावात चोरी न करणारा अनोळखी माणूस आल्यावर गावातील चोऱ्यांचा बिघडलेला तोल, त्यातून पुढे चोरांमध्ये निर्माण झालेले गरीब- श्रीमंत हे वर्ग अशी काहीशी वेगळी कथा या एकांकिकेतून पुढे आली. दुष्काळी परिस्थिती, तरुणांमधील ‘लिव्ह इन’ नातेसंबंध, ‘नो फीलिंग्ज-नो अटॅचमेंट’ची मानसिकता असे विविध विषयही एकांकिकांमधून तरुणांनी मांडले.\n‘लोकांकिकां’च्या पुण्यातील प्राथमिक फेरीचे ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत काळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.\n‘ ‘लोकांकिकां’चा उपक्रम उत्तम आहे. वृत्तपत्र ही चीज अशी आहे, की ती सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय अशा सर्व क्षेत्रांना स्पर्श करते. त्यामुळे वृत्तपत्र जे-जे ‘कव्हर’ करते त्याचे दृश्य स्वरूप एकांकिकांमधून दिसावे असे वाटते. तरुण मुलांचे प्रश्न, त्यांचे नातेसंबंध, शिक्षणापासून नोकऱ्यांपर्यंतच्या त्यांच्या समस्या हे संदर्भ एकांकिकांमध्ये यावेत.’\n– चंद्रकांत काळे, ज्येष्ठ रंगकर्मी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nपुणे विभागीय अंतिम फेरीत सहा संघ दाखल\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://wwwpunhaeakadajoshipuran.blogspot.com/2010/02/blog-post_12.html", "date_download": "2018-05-28T01:29:04Z", "digest": "sha1:JXZYAJLW4WPSDUU7JBWO245WSCDLLIHK", "length": 19643, "nlines": 108, "source_domain": "wwwpunhaeakadajoshipuran.blogspot.com", "title": "पुन्हा एकदा जोशीपुराण: आठवणीतल्या वस्तू", "raw_content": "\nनमस्कार, मी शेखर जोशी. माझ्या पुन्हा एकदा जोशीपुराण या नव्या ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत.दररोज नवीन लेखन करण्याचा किंवा वाचनात आलेली माहिती येथे देण्याचा माझा प्रयत्न असेल.आपल्याला ते आवडले किंवा आवडले नाही तरी आवर्जून कळवा.\nकाळ बदलतो आणि काळाबरोबर आपणही बदलत जातो. काळानुरुप हे बदल कधी मनापासून तर कधी मनाविरुद्ध केले जातात. या बदलात घरातील वस्तू, पेहराव, वागण्या-बोलण्याच्या पद्धती, आवड-निवड, खाण्याचे पदार्थ असे सर्व काही बदलत जाते. या सर्वांमध्ये आपल्या घऱातील वस्तू हा एक मोठा बदल झालेला आहे. आजच्या पिढीला यापैकी काही वस्तूंची नावेही आता माहिती नसतील. पण काही वर्षांपूर्वी या सर्व वस्तू प्रत्येकाच्या घरातील गरज होती. प्रत्येकाच्या घरी या वस्तू असायच्याच. विस्मृतीत आणि आता काळाच्या पडद्याआड गेलेल्या या वस्तूंची आत्ताच्या पिढीला ओळख करुन देण्याचे आणि जुन्या पिढीतील लोकांना त्याच्या स्मृतिरंजनात रंगून जाण्यासाठीचे एक महत्वाचे काम म. वि. सोवनी यांनी हरवले ते या पुस्तकाद्वारे केले आहे. सोवनी यांचे हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. आज मी त्याचीच ओळख करून देणार आहे.\nया पुस्तकाच्या पुस्तकात नांदीचा पहिला सूर यात लेखकांनी म्हटले आहे की, कालप्रवाह हा वाहात असतो. त्या ओघात जुन्या गोष्टी वाहून जातात. त्यांची जागा नव्या वस्तूंनी घेतली जाते.\nअंगरखा, रुमाल, उपरणे, नऊवारी\nलुगडी हे सारे कालबाह्य होते पानाची चंची\nआणि सफारी सूट, सलवार कमीज हे दिसू लागते. भरघोस अंबाडा नाहीसा होतो आणि त्याची जागा बॉबकट व\nबॉयकट घेतात. नव्या पिढीला या स्थित्यंतराची काहीच\nकल्पना नसते. आजच्या युगातल्या बार्बी बाहुलीशी खेळणाऱया मुलीला, आपली आजी लाकडाची ठकी ही बाहुली घेऊन खेळत असे, हे कळले की ती टखी होती तरी कशी, हे जाणून घेण्याची अनावर इच्छा होते. तशीच ती ठकी पाहून आजीच्याही दृष्टीसमोर तिचे सारे बालपण साक्षात उभे राहते. आणि म्हणूनच प्रौढांना आपले बालपण पुन्हा आठवावे आणि बालांना आपले आई-वडील कसे राहात असावेत हे नव्याने समजावे त्यासाठी अशा जुन्या हरवलेल्या काही वस्तूंची ओळख या पुस्तकात आहे.\nसोवनी यांनी हरवले ते या पुस्तकात अशा विस्मृतीत गेलेल्या सुमारे एकशे एक वस्तूंची सचित्र ओळख करुन दिली आहे. हे पुस्तक पुण्याच्या श्रीराम रानडे व सौ. सजीवन रानडे यांच्या भारद्वाज प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. दोन वर्षांपूर्वी ( १ मे २००७) या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली. या पुस्तकात काळाच्या पडद्याआड गेलेल्या वस्तूंची सचित्र माहिती वाचतांना आपल्यालाही थक्क व्हायला होते आणि या वस्तूंचा त्या काळात लोक वापर करत होते, ते वाचून गंमत वाटते. यात काही वस्तू अनवधनाने राहूनही गेल्या आहेत. त्यापैकी एक सगळ्यात महत्वाची आणि वापरात असलेली वस्तू म्हणजे पाणी तापविण्याचा बंब. आजच्या गिझर आणि हिटर व सोलर उर्जेवरील पाणी तापवण्याच्या काळात बंब हे नाहीसे झाले आहेत. मात्र अशा काही वस्तू सोडल्या तर सोवनी यांनी जुन्या काळातील अनेक वस्तूची आपल्याला या पुस्तकात ओळख करुन दिली आहे.\nअधोली या वस्तूपासून सुरु झालेला हा प्रवास हंडी पर्यंत येऊन थाबतो. हे पुस्तक वाचताना आपण जणू काही त्या जुन्या काळात सहजपणे एक फेरफटका मारून येतो. १९५७ मध्ये नवीन वजने-मापे प्रचारात आली. पूर्वीची शेर, पायली, पल्ला मण ही मापे जाऊन ग्रॅम, किलो यांचा वापर सुरु झाला. पूर्वीची मापे ही बारीक आणि दोन्ही बाजूंना खाली व वर पसरत जाणाऱया वर्तुळाकाराच्या आकाराची असत. त्यापैकीच अधोली हे एक माप होते. उखळी आणि मुसळ ही अशीच काळाच्या पडद्याआड गेलेली वस्तू. उखळी म्हणजे दोन ते अडीच फूट उंचीची लाकडी किंवा दगडाची डमरुच्या आकाराची आणि आत पूर्ण पोकळी असलेली वस्तू. तर मुसळ म्हणजे पाच ते सहा फूट उचीचा आणि तीन ते चार इंच व्यासाचा एक साकडी दंडगोल दांडा. यात शेतातून आलेले धान्य घालून वरुन घाव घातले जायचे. त्यामुळे धान्याला चिकटलेली साले, टरफले, भूसा वेगळा होऊन धान्याचे दाणे मोकळे होत असे.\nलहान बाळाच्या टोपीचा एक पारंपरिक प्रकार असलेली कुंची. पायात घालण्याच्या लाकडी खडावा, दाणे किंवा अन्य पदार्थ कुटून त्याची बारीक पूड करण्यासाठी वापरण्यात येणारा खलबत्ता, कपडे अडकवायची खुंटी, विहिरीत पडलेली भांडी, बादली काढण्याचा गळ, गंगेचे पाणी असणारा गडू, गंजिफा हा सोंगट्यांचा खेळ, गंध लावण्याची साखळी, घटिकापात्र, ताक करण्याचा घुसळखांब, पाणी साठवण्याचे घंगाळ, चरखा, पाळण्याला टांगले जाणारे चिमणाळे, चिलिम, अंगणातील माती नीट बसविण्यासाठी असलेले चोपणे, पान, सुपारी, कात आणि\nतंबाकू ठेवण्याची चंची, धान्य दळण्याचे जाते, झारी, टकळी\nआणि पेळू, कपडे ठेवण्याची लोखंडी ट्रंक, डिंकदाणी, पाणी साठविण्याची डोणी, ढब्बू पैसा, दिंडी दरवाजा, कापूस पिंजण्याची पिंजण धनुकली, केस कापणारा नाभिक वापरायची ती धोपटी, पाणी वाहून नेण्याची पखाल, पगडी, पाटा-वरवंटा, पानाचा डबा, लहान मूल उभे राहू लागले की त्याला देण्यात येणारा पांगुळगाडा, प्रवासात पाणी पिण्यासाठी वापरला जाणारा फिरकीचा तांब्या, भिकबाळी, पोहण्याचा भोपळा, वाळूचे घड्याळ, रॉकेलचा पंप, रोवळी, रांगोळी काढण्याचे रांगोळे, शिंके, धान्य पाखढण्याचे सूप अशा वस्तूंची माहिती यात देण्यात आली आहे.\nआजच्या पिढीसाठी माहितीचा नवा खजिना तर जुन्या पिढीतील लोकांसाठी स्मृतिरंजन असे हे पुस्तक आहे.\nलेखक म. वि. सोवनी यांचा संपर्क\n९, अनामय अपार्टमेंट, २३, आयडियल कॉलनी, पौंड रस्ता, कोथरुड, पुणे-४११०३८\nउमेश, १२८/२ सुमार्ग गृहरचना, नवकेतन, गल्ली क्रमांक-५, कोथरुड, पुणे-४११०३८\nदेऊळ, जुने वाडे यात दिवे लावले जायचे\nलहान मुलांचे डोके आणि कान झाकणारी कुंची\nब्लॉगला भेट देणारे आत्तापर्यंतचे वाचक\nमाझा ब्लॉग येथे जोडलेला आहे\nधुळवड-मराठी संस्कृतीची आणि अस्मितेची\nआम्ही मराठी बोलू कवतिके\nहरवले ते गवसले का\nअनिल अंबानी यांचा मराठी बाणा\nमराठी पाऊल पडते मागे\nइकडेही लक्ष असू द्या\nगेल्या आठवड्यात भेट दिलेल्या वाचकांची संख्या\nडाऊझिंग पद्धतीने जमिनीखालील पाण्याचा शोधi\nमुंबईत सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या मोठय़ा प्रमाणात जाणवत असून पाणी वाचविण्यासाठी महापालिका प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. पाणीटंचाईवर ...\nश्लोक गणेश-४ मोरया मोरया मी बाळ तान्हे\nगणपतीचे अनेक श्लोक आणि स्तोत्रे प्रसिद्ध असून त्यापैकी ‘मोरया मोरया मी बाळ तान्हे’हा श्लोक आपल्या सर्वाच्या माहितीचा आहे. शाळेत प्रार्थना झा...\nनर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा\nआज पुन्हा एकदा नर्मदे परिक्रमेविषयी. सुहास लिमये लिखित नर्मदे हर हर नर्मदे हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. गेल्या काही महिन्यात नर्मदा परिक्रम...\nमाझ्या वाचनात नुकताच चैत्राली हा दिवाळी अंक आला. रमेश पाटील याचे संपादक असून गेली अठ्ठावीस वर्षे हा अंक प्रकाशित होत आहे. यंदाचा दिवाळी अंक...\nआपल्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. या सर्व संतांनी लोकांमध्ये भक्तीभाव निर्माण करण्याबरोबरच सामाजिक समरसतेचे मोठे काम केले. याच संतपरं...\nकोणत्याही शुभकार्यासाठी अमावास्या ही तीथी वर्ज्य समजली जाते. शुभ-अशुभ यावर विश्वास असणारी मंडळी अमावास्येच्या दिवशी कोणतेही महत्वाचे काम किं...\nबदलत्या काळाचा वेध घेत आणि नवनव्या मार्गाचा अवलंब करून मराठी पुस्तके आजच्या पिढीबरोबरच जुन्या पिढीतील साहित्यप्रेमी आणि दर्दी वाचकांपर्यंत प...\n२९ वर्षात झाली ५१ वादळे\nलैला, नीलम, बुलबुल, निलोफर, वरद/वरध ही नावे काही व्यक्तींची किंवा पक्ष्यांची नाहीत, तर बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रात आगामी काळात तयार ह...\nसूर्यनमस्कार हा एक सर्वांगसुंदर व्यायामप्रकार असून तो आपल्याकडे पूर्वापार चालत आलेला आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामासाठी आपल्याला ...\nआचार्य अत्रे यांचा मराठा आता डिव्हिडीवर\n‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या मागणीसाठी फार मोठा लढा देऊन आपल्याला आजचा महाराष्ट्र मिळाला आहे. भाषावार प्रांतरचनेनुसार देशाती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://tivalyabavalya.wordpress.com/tag/arts-and-crafts/", "date_download": "2018-05-28T01:06:27Z", "digest": "sha1:X22KSOG5SCSJZGE3RZW2EOZZ6APSLDV3", "length": 13772, "nlines": 158, "source_domain": "tivalyabavalya.wordpress.com", "title": "arts and crafts – टिवल्याबावल्या", "raw_content": "\nसुट्टीतले उपक्रम (की उपद्व्याप \nलहान मुलांना उन्हाळी सुट्टी लागली की आया खूपच बिझी होऊन जातात. सतत मुलांना कामाला लावावे लागते. म्हणजेच सतत कशात ना कशात गुंतवावे लागते. नवनवीन अ‍ॅक्टिविटीज, क्राफ्ट्स, नवीन काही खेळ असं काही ना काही शोधून काढावं लागतं. तर असचं एकदा लेकीसोबत पेपा पिग पहाताना पॉली नावाचा पोपट बनवून पाहू असं माझ्या डोक्यात आलं आणि मग आम्ही आपापला पॉली द पॅरट बनवला 🙂\nसाहित्यः एक कोरा (पांढरा) कागद, हिरव्या रंगाचा पेपर (कन्स्ट्रक्शन पेपर/जाड कागद), गुगली eyes, निळ्या, काळ्या, लाल, चॉकलेटी/brown रंगाचे स्केचपेन्स(मार्कर्स), निळ्या, लाल, केशरी रंगाचे क्रेयॉन्स, फेविकॉल/डिंक/स्कूल ग्लू, कात्री\n१) हिरव्या कागदाचा अंडाकृती(Oval) आकार कापून घ्या.\n२) तो कोर्‍या कागदावर मध्यभागी चिकटवा. हे झालं पक्षाचं शरीर.\n३) गुगली डोळा हिरव्या कागदावर फोटोत दाखवलेल्याप्रमाणे चिकटवा.\n४) पक्षाच्या डोक्यावर निळ्या स्केचपेनने तुरा काढा. निळ्या क्रेयॉनने तो रंगवा.\n५) brown मार्करने चोच काढून घ्या. ती केशरी रंगाने रंगवा.\n(मी इथे केशरी कागद चोचीच्या आकाराचा कापून चोच म्हणून चिकटवला आहे. तसही करता येईल.)\n६) लाल मार्करने पक्षाची शेपूट काढून ती लाल क्रेयॉनने रंगवा. काळ्या मार्करने पक्षाचे पाय काढा.\nअशा प्रकारे सुरेख पॉली पॅरट तयार.\nतसं पेपा पिग सेरीजमधली सगळीच पात्रं काढायला सोपी आहेत. ती हळूहळू एकेक बनवून पहायची आहेत खरी. बघू कसं जमतं ते. ह्या कॅरॅक्टर्सची पपेट्स बनवून त्यांच्याशी खेळायला पण मुलांना आवडेल. तर ह्या पॉलीचही पपेट बनवता येईल.\nह्या वर बनवलेल्या पॉलीच्या चित्रामागे अजून एक पेपर चिकटवायचा. तो चिकटवताना दोन्ही पेपरच्या मध्ये, मधोमध एक क्राफ्टस्टिक घालून (म्हणजेच दोन पेपर्सच्या मध्ये क्राफ्टस्टिक सँडविच करून) फेविकॉल/स्कूल ग्लू ने ती चिकटवायची. पॉलीचं पपेट तयार. हे पपेट अजून आकर्षक करण्यासाठी ते पॉलीच्या आकारानुसार कापून घ्या. मग तर आणखी छान दिसेल.\nपेपा पिगचा पॉलीबरोबरचा हा एपिसोड,\nAuthor tivtivPosted on जून 19, 2014 जून 19, 2014 Categories Arts and Crafts for Kidsश्रेण्याबालविश्वTags arts and craftsश्रेण्यामनोरंजनश्रेण्यामराठीश्रेण्याkidsLeave a comment on सुट्टीतले उपक्रम (की उपद्व्याप \nवॉलमार्टमध्ये मिठाचे जे छोटे गोल कंटेनर मिळतात ते पाहून त्यापासून पेन स्टँड करायची कल्पना डोक्यात आली. म्हणून पेन स्टँड करून पाहिला. सुबक झाला. शिवाय एका सॉल्ट कंटेनरचे रिसायकलिंग झाले, टाकाऊतून टिकाऊ. करायला सोपा आणि पेन/पेन्सिल/कात्री ठेवायला उपयोगी अशा पेन स्टँडची ही कृती. नक्की करून पहा 🙂\nसाहित्यः एक रिकामा मिठाचा गोल डबा, एक फॅन्सी पेपर (gift wrapping paper), कात्री, एक (नटराज) पेपर कटर, डिंक/ग्लू/फेविकॉल\n१) पहिल्यांदा सॉल्ट कंटेनरचा वरचा गोलाकार भाग (टॉप) पहा. त्यावर पेनाने/मार्करने कडेपासून बोटभर जागा सोडून एक सर्कल काढा. ह्या सर्कलवर पेपर कटर फिरवून गोलाकार कापून घ्यावा.\n२) आता कंटेनर कव्हर करण्यासाठी लागेल एवढा फॅन्सी पेपर कात्रीने कापून घ्यावा. कंटेनरच्या उंचीच्या दोन बोटं वर येईल इतक्या रूंदीचा आणि कंटेनर पूर्णपणे कव्हर होईल इतक्या लांबीचा पेपर कट करावा.\n३) कंटेनरच्या बाहेरील बाजूस सगळीकडे ग्लू लावून घ्या. आता त्याला फॅन्सी पेपर गुंडाळून घ्या. कंटेनर व्रॅप केल्यावर त्याच्या उंचीपेक्षा थोडा जास्त कागद घेतल्याने जो ज्यादा कागद राहिला आहे तो सर्व बाजूंनी कंटेनरच्या आतल्या साइडला फोल्ड करून घ्या.\nहा मिठाचा डबा, पेन स्टँड जितक्या उंचीचा हवा आहे तितक्या उंचीवर कट करून हवा तसा पेन स्टँड बनवता येईल.\nतुम्हाला कशाबद्दल वाचायचं आहे\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nलहान मुलांसाठी (Kids Menu) (5)\nवाचालं तर वाचाल (Nice Read) (4)\nमला असं वाटतं की… (3)\nमला आवडलेल्या कविता (2)\nदिवे आगर – शांत, सुंदर आणि रम्य समुद्रकिनारा\nसुट्टीतले उपक्रम (की उपद्व्याप \nफिंगर प्रिंटिंग ग्रिटिंग कार्ड\nमिक्स वेज सूप (वेज पंचरत्न सूप)\nकाही पदार्थ बनवताना वापरायच्या सोप्या ट्रिक्स आणि टीप्स\nटिवल्याबावल्या वरचे सगळे लेख\nटिवल्याबावल्या वरचे सगळे लेख महिना निवडा जून 2015 (1) नोव्हेंबर 2014 (2) जून 2014 (2) मे 2014 (2) एप्रिल 2014 (2) फेब्रुवारी 2014 (2) जानेवारी 2014 (3) डिसेंबर 2013 (1) ऑक्टोबर 2013 (1) जुलै 2013 (2) जून 2013 (3) मे 2013 (4) मार्च 2013 (3) जानेवारी 2013 (1) डिसेंबर 2012 (1) नोव्हेंबर 2012 (2) ऑक्टोबर 2012 (5) सप्टेंबर 2012 (4) ऑगस्ट 2012 (3) जून 2012 (4) मे 2012 (10) एप्रिल 2012 (4) मार्च 2012 (3) फेब्रुवारी 2012 (4) मे 2011 (4)\nटिवल्याबावल्या ब्लॉगचा विजेट कोड\nLike टिवल्याबावल्या on Facebook\nLike टिवल्याबावल्या on Facebook\nदिवे आगर – शांत, सुंदर आणि रम्य समुद्रकिनारा\nसुट्टीतले उपक्रम (की उपद्व्याप \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?id=s3s235837", "date_download": "2018-05-28T01:25:40Z", "digest": "sha1:DBCEBMMYBQKL32QE23ZW5ABVFDY7L7XA", "length": 9100, "nlines": 213, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "ख्रिसमस देवदूत आयफोन लाइव्ह वॉलपेपर - PHONEKY ios अॅप वर डाउनलोड करा", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली मूळ\nख्रिसमस देवदूत आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थेट वॉलपेपरचे पुनरावलोकन करणारे प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nतसेच आयफोन लाइव्ह वॉलपेपर वर\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaC2-00\nफोन / ब्राउझर: Nokia306\nवॉर ऑफ द वॉर 128\nफोन / ब्राउझर: Mozilla\nइप्सविच टाउन एफसी चिन्ह\nफोन / ब्राउझर: nokian95\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nGIF अॅनिमेशन HD वॉलपेपर अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या iPhone साठी ख्रिसमस देवदूत अॅनिमेटेड वॉलपेपर डाउनलोड कराआपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY वर, आपण विनामूल्य अँड्रॉइड आणि iOS मोबाइल डिव्हाइससाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपण विविध शैलीचे इतर विविध वॉलपेपर आणि अॅनिमेशन शोधू शकाल, निसर्ग आणि खेळांपर्यंत कार आणि मजेदार आयफोन थेट वॉलपेपर आपण PHONEKY iOS अॅपद्वारे आपल्या iPhone वर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 आपल्या iPhone साठी लाइव्ह वॉलपेपर, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\nआपण एका वेब ब्राउझरवरून आपल्या iPhone वर एक थेट वॉलपेपर डाउनलोड करू शकत नाही आपण आमच्या iPhone अनुप्रयोग पासून लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करण्यासाठी आहे:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/maharashtra/travel/forts/naneghat-fort/", "date_download": "2018-05-28T00:54:55Z", "digest": "sha1:O6B4TYT2BIC5MI46YRNX6EAJMEIA4UQT", "length": 14206, "nlines": 135, "source_domain": "www.marathimati.com", "title": "नाणेघाट किल्ला | Naneghat Fort", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nस्वगृह » महाराष्ट्र » सैर सपाटा » महाराष्ट्रातील किल्ले » नाणेघाट किल्ला\nलेखन: मराठीमाती | प्रकाशन: संपादक मंडळ | ४ जुलै २००४\n२५०० फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पुणे जिल्ह्यातील नाणेघाट डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने सोपा समजला जातो.\nप्रतिष्ठान ही सातवाहनांची राजधानी. सातवाहन काळात कल्याण ते प्रतिष्ठान (जुन्नर) या राजमार्गावर नाणेघाटात डोंगर फोडून ह्या मार्गाची निर्मिती केली गेली.\nनाणेघाट या नावावरूनच आपल्याला कल्पना येईल की हा घाट फारच पुरातन आहे. नाणेघाट सुमारे सव्वादोन हजार वर्षापूर्वी खोदला गेला.\nप्रतिष्ठान ही सातवाहनांची राजधानी. सातवाहन काळात कल्याण ते प्रतिष्ठान (जुन्नर) या राजमार्गावर नाणेघाटात डोंगर फोडून ह्या मार्गाची निर्मिती केली गेली. सातवाहन कुल ते महाराष्ट्रातील प्राचीन असे कुल आहे आणि त्यांचेराज्य इ.स. पूर्व अडीचशे वर्ष तर ते इ.स. नंतर अडीचशे वर्षे असे जवळजवळ पाचशे वर्ष होते.\nप्राचीन काळी कल्याण बंदरामध्ये परकीय लोक विशेषतः रोमन व्यापारी आपला माल घोडे अथवा बैलावर वाहून नेत असत. हा माल प्रामुख्याने सातवाहन काळातील राजधानी असलेल्या प्रतिष्ठान नगरीत व्यापारासाठी नेला जाई. या व्यापाऱ्यांकडून जकात जमा केली जाई. त्या जकातीचा दगडी रांजण आजही येथे पहावयास मिळतो.\nगडावरील पहाण्यासारखी ठिकाणे :\nनाणेघाटाची संरक्षक फळी ही शिवनेरी, हडसर, चावंड आणि जीवधन या चार किल्ल्यानी बनलेली आहे. साठ मीटर लांब आणि जागोजाबी दोन ते पाच मीटर रुंद अशी ही नाणेघाटाची नळी आहे. या नळाच्या मुखाशी एक दगडी रांजण आहे. अदमासे चार फूट व्यासाचा आणि पाच फूट उंचीचा हा रांजण पूर्वी जकातीसाठी वापरला जात असे. जकातकर रुपाने यात तत्कालीन ‘कर्षापण’ नावाची नाणी टाकली जात असत.\nनाणेघाट चढून गेल्यावर प्रथमदर्शनी दृष्टिक्षेपात पडणारी कातळात कोरलेली ऐसपैस आणि सुंदर गुहा हेच येथील महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य होय. या गुहेत साधारणतः ४०-४५ जण राहू शकतात. सध्या वापरण्यात येणाऱ्या गुहेत तिन्ही भिंतीवर लेख आहेत. हा लेख एकूण २० ओळींचा असून मध्ये आगातील भिंतीवर १० तर उजवीकडील भागावर दहा ओळी आहेत.\nहा लेख ब्राम्ही लिपीतला असून या लेखामध्ये अनेक अंकनिर्दिष्ठ संख्या आहेत. पुराणकालातील इतकी संख्या असलेल्या भारतातील हा प्राचीन असा लेख आहे. या लेखात सातवाहन सम्राज्ञी ‘नागतिका’ हिने केलेल्या यज्ञांची नावे आहेत. येथे वाजपेय, राजसूय, अश्वमेध अशा प्रकारचे यज्ञ केले असल्याचे उल्लेख सापडतात. या यज्ञात ब्राह्मणांना केलेल्या दानांचा देखील उल्लेख या लेखांमध्ये आढळतो.\nया गुहेत सातवाहनांची शिल्पे देखील कोरलेली आहेत. यापैकी पहिले शिल्प सातवाहन संस्थापक शालिवाहनाचे, दुसरे शिल्प राजा सातकर्णी याची पत्नी देवी नायनिकीचे तर तिसरे शिल्प राजा सातकर्णीचे. गुहेवर पाण्याची तीन ते चार टाकी आढळतात. गुहेच्या वर पाहिल्यावर एक प्रचंड कातळ भिंत दिसते. यालाच ‘नानाचा अंगठा’ असे म्हणतात.\nघाटमाथ्यावर पोहचल्यावर उजवीकडे वळल्यावर आपण नानाच्या अंगठ्यावर येऊन पोहोचतो येथेच बाजूला एक गणेशाची मूर्तीही दृष्टिक्षेपात येते. समोर दिसणारे गोरखगड, मच्छिंद्रगड, सिद्धगड, हरिश्चंद्रगड, भैरवकडा, कोकणकडा आणि डावीकडे असणारा जीवधन आपले मन मोहून टाकतात.\nघाटावरील विस्तीर्ण असे पठार हे नाणेघाटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणून सांगता येईल. अशाप्रकारे मुंबईकरांना एका दिवसात जाऊन येता येईल असा नाणेघाटाचा ट्रेक हा एक सुरेख अनुभव ठरतो.\nगडावर जाण्याच्या वाटा :\nनाणेघाटाला यायचे झाल्यास मुंबई किंवा पुणे गाठावे.\nमुंबईकरांना नाणेघाटाला यायचे असल्यास कल्याण मुरबाड मार्गे वैशाखरे गावी यावे. वैशाखरे हे जरी पायथ्याचे गाव असले तरी तेथे न उतरता वैशाखरे पासून पुढे दोन कि.मी. अंतरावर असलेल्या नाणेघाट या नामनिर्देशित फलकाच्या मार्गाने थेट दोन तासात आपल्याला नाणेघाटावर पोहचता येते. या वाटेवर पावसाळ्यात दोन ओढ्यांचे दर्शन होते.\nपुण्याहून नाणेघाटाला यायचे झाल्यास पुणे-जुन्नर एस.टी. पकडून जुन्नरला यावे. जुन्नर ते घाटघर एस.टी पकडून घाटघरला यावे. येथपर्यंत पोहचण्यास दीड तास लागतो. घाटघर वरून ५ कि.मी. चालत नाणेघाट गाठता येतो.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nआकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\nसर्व विभाग - दुवे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/wallpapers/?id=w18w793715", "date_download": "2018-05-28T01:29:55Z", "digest": "sha1:ZGDAF5LVRT5KH33NTJVLIENQTKXMWZBQ", "length": 10991, "nlines": 269, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "मेल्टेड ग्लास ऍपल 02 वॉलपेपर - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nवॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nवॉलपेपर शैली लोगो / ब्रांड\nमेल्टेड ग्लास ऍपल 02\nमेल्टेड ग्लास ऍपल 02 वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया वॉलपेपरचे पुनरावलोकन प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया वॉलपेपरसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nस्पाइडर मॅन 0 025\nफोन / ब्राउझर: Mozilla\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nओपल आणि ग्लास ऍपल\nगडद ग्लास ऍपल 01\nमॅक ओएसएक्स शेर 3\nगडद ग्लास ऍपल 02\nआर्चर कबीले च्या फासा\nऍपल ग्रे टोन्स पारदर्शकता\nमेटल ग्रेट आणि जाळी\nशाई आणि रस्ता 02\nएचडी मोबाइल वॉलपेपर GIF अॅनिमेशन अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: एचडी मोबाइल वॉलपेपर\nPHONEKY वर आपले आवडते वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nस्क्रीन वॉलपेपर प्रकार निवडा --- एचडी पोर्ट्रेट --- --- एचडी लँडस्केप --- --- मध्यम पोर्ट्रेट --- --- लहान ---\nएचडी मोबाइल वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nवॉलपेपर अँड्रॉइड, ऍपल आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हुआवाई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइल फोनवर मेल्टेड ग्लास ऍपल 02 वॉलपेपर डाउनलोड करा - सर्वोत्तम शोधत वॉलपेपर विनामूल्य आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY hd वॉलपेपर स्टोअरमध्ये, आपण कोणत्याही मोबाईल फोन, टॅबलेट किंवा कॉम्प्युटरसाठी वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करू शकता. या वॉलपेपरच्या छान आणि सुंदर दिसण्यामुळे आपण खूप दीर्घ कालावधीसाठी आकर्षित करता. PHONEKY वर, निसर्ग आणि क्रीडा पासून कार आणि मजेदार एचडी मोबाईल वॉलपेपरपर्यंत आपल्याला बर्याच वॉलपेपर, बॅकग्राउंड्स, होम आणि विविध प्रकारचे लॉक स्क्रीन प्रतिमा सापडतील. आपल्या अँड्रॉइड / iOS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर अनन्य उच्च दर्जाचे एचडी आणि 4 के वॉलपेपर डाउनलोड करा. मोबाइल फोनसाठी वरचे 10 सर्वोत्तम वॉलपेपर पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार सॉर्ट वॉलपेपर पाहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/coverstory-news/lokprabha-wedding-special-issue-article-4-1622019/", "date_download": "2018-05-28T01:35:18Z", "digest": "sha1:4UBSSEQOIFOECPLIJYVLLBDGEKBFQDMR", "length": 30171, "nlines": 260, "source_domain": "www.loksatta.com", "title": "lokprabha wedding special issue article 4 | ऑनलाइन सनईचौघडे | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nऑनलाइन सनईचौघडय़ांचा आज बोलबाला असला तरी आज तरी ऑनलाइन हीच प्राथमिकता आहे\nमुला-मुलींच्या मतांना अधिक वाव मिळणारी ही ऑनलाइन सोयरीक वेगाने लोकप्रिय होत आहे.\nसध्याचा जमाना हा ऑनलाइनचा आहे, त्याचेच प्रत्यंतर आता लग्न जुळवण्यामध्ये देखील उमटताना दिसते. इतकेच नाही तर मुला-मुलींच्या मतांना अधिक वाव मिळणारी ही ऑनलाइन सोयरीक वेगाने लोकप्रिय होत आहे.\nतुमचं लग्न कसं जुळलं काही वर्षांपूर्वी याची उत्तरं अगदी ठरलेली असायची. कधी कोणा नातेवाईकाच्या ओळखीतून, कधी मित्रपरिवारातून आलेलं स्थळ, वगैरे. मधल्या काळात भर पडली ती विवाह जुळवणाऱ्या संस्था आणि वर्तमानपत्रांतील जाहिरातींची. पण आजच्या काळात हा प्रश्न विचारला तर ज्या ग्रुपमध्ये चर्चा सुरू असेल त्यापैकी एखाद्याचं तरी लग्न हे मॅट्रिमोनी वेबसाइटवरून ठरलेलं असतं किंवा तो किमान त्या प्रक्रियेमध्ये तरी असतोच. ऑनलाइन हा आजच्या काळाचा आबालवृद्धांपासून अगदी हमखास वापरला जाणारा फंडा आहे. गेल्या पाचेक वर्षांत इंटरनेटचा वाढलेला वापर आणि त्यातच मोबाइलच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांमधील गळेकापू स्पर्धा यामुळे कोणालाही इंटरनेट वापरणे अगदी सहजसाध्य झाले आहे. मग एक अख्खी पिढीच, जी सतत ऑनलाइन असते त्यांच्याकडून लग्नासाठी देखील हाच फंडा वापरला गेला तर त्यात नवल काहीच नाही. म्हणूनच काळाबरोबर होणारे हे बदल टिपणं आणि असे बदल विवाह संस्थेवरदेखील काही परिणाम करतात हे पाहणं सयुक्तिक ठरतं.\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nऑनलाइन सनईचौघडय़ांचा आज बोलबाला असला तरी आज तरी ऑनलाइन हीच प्राथमिकता आहे असं ठामपणे सांगणं मात्र कठीण आहे. बहुतांश वेळा घरची मंडळी काही ना काही प्रयत्न करीत असतात आणि त्याच्या जोडीला मुलगा-मुलगी स्वतंत्रपणेदेखील प्रयत्न करतात. मात्र मुला-मुलींचे स्वतंत्रपणे होणारे प्रयत्न हे ऑनलाइनच्या माध्यमातून होतात असे मॅट्रिमोनी वेबसाइट वापरणाऱ्यांशी चर्चा केल्यावर कळते. या ऑनलाइनच्या विश्वात समोरच्याला (मुलाला किंवा मुलीला) थेट ओळख (म्हणजे फोटो, फोन नंबर, ई-मेल आयडी इ.) द्यावीच लागते असं नाही. त्यामुळे मला लग्न करायचं आहे असं ज्यांना जगाला सांगायचं नाही, कळू द्यायचं नाही त्यांच्यासाठीदेखील ही एक उत्तम सोय झाल्याचं जाणवतं. इतकंच नाही तर काही मॅट्रिमोनी वेबसाइटवर अगदी चाळिशी-पन्नाशी ओलांडलेल्यांच्या नोंदी सापडतात. थोडक्यात काय, तर वयाच्या सर्वच टप्प्यांवरील लग्नेच्छूकांना ही घरबसल्या सोय झाली हे नक्की.\nलग्न म्हणजे दोन कुटंबांना जोडणारा सोहळा अशीच आपली आजवरची समजूत आहे. म्हणूनच लग्न ठरवताना तुम्हा मुलांना काही कळत नाही असं ज्येष्ठांनी दामटवण्याची पद्धतदेखील त्यातूनच रूढ झाली. या परिस्थितीत फार मोठा क्रांतिकारी बदल झालाय असं आता तरी म्हणता येणार नाही. पण एक चांगला मोठा बदल मात्र झाला हे मात्र येथे नमूद करावं लागेल आणि त्याला ऑनलाइन सोयरिकीचे पाठबळ आहे असं म्हणता येईल. शादी डॉट कॉम या आघाडीच्या पोर्टलने दोन महिन्यांपूर्वी केलेल्या एका सर्वेक्षणातून हा बदल दिसून येतो. २०-३५ वयोगटातील सात हजार ३९८ संभावित वधुवरांनी यात आपली मतं नोंदवली होती. अर्थातच हे सर्व अ‍ॅरेंज मॅरेज पद्धतीनुसार जाणारे आहेत. त्यामध्ये सुमारे ६९ टक्के जणांनी लग्नासाठी ‘आम्हीच पुढाकार घेतो’ असं मत नोंदवलं आहे. तर लग्न कसं करायचं याबद्दल ५९ टक्के जणांनी ‘स्वत: पुढाकार घेऊन आणि त्याला घरच्यांची संमती घेऊन लग्न व्हावे’ असं सांगितलं. तर २३ टक्के जणांनी ‘स्वत:ला जो जोडीदार योग्य वाटेल त्याच्याशी लग्न करेन’ आणि १९ टक्के जणांनी मात्र ‘घरच्यांनी सर्व करावे’ अशी अपेक्षा नोंदवली. अर्थात ही संख्या आपल्या अवाढव्य लोकसंख्येच्या मानाने कमीच म्हणावी लागेल. पण अ‍ॅरेज मॅरेज पद्धतीत होत असलेल्या बदलाची ही नांदी आहे हेच यातील कल पाहून दिसते.\nभारत मॅट्रिमोनी या आणखीन एका पोर्टलने एकूणच आजच्या काळानुसारच्या अपेक्षांवर मागील महिन्यातच एक सर्वेक्षण केले आहे. त्यातून त्यांना असे जाणवले की मुलींनी भावी जोडीदाराची तुलना आपल्या वडिलांशी करणे ६८ टक्के मुलांना रुचत नाही. हादेखील लग्नाच्या अपेक्षांमधील एक बदल म्हणता येईल.\nअसे छोटेमोठे बदल या ऑनलाइन सोयरिकींमध्ये दिसत असले तरी काही बाबतींत अजूनही पारंपरिक दबाव टिकून असल्याचे दिसते. त्यामध्ये सर्वात वरचा क्रमांक लागतो तो जातीचा. जातीतच लग्न झाले पाहिजे हा पगडा आजही अनेक पोर्टल्सवरदेखील स्पष्टपणे जाणवतो. शादी डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव रक्षित सांगतात, ‘‘काही प्रमाणात हा पगडा कमी होत आहे. अनेकजण जातीपातींचे बंधन नाही असे नोंदवतात. तर अनेकजण जातीतील वधू-वराची अपेक्षा करत असले तरी ते त्या अपेक्षा सोडायलादेखील तयार होताना दिसतात.’’ पण असे जरी असले तरी त्याच वेळी बहुतांश सर्वच पोर्टल्स ही जातीनुसार वर्गीकरण करण्यावर भर देताना दिसतात. काही पोर्टल्स तर थेट जातीनुसार स्वतंत्र पोर्टलच विकसित करतात. अर्थातच त्याचा फायदा त्यांना होत असेल यात काहीच शंका नाही.\nमॅट्रिमोनी पोर्टल्सच्या वाढत्या वापराने काही नवे प्रश्नदेखील निर्माण होतात, पण आपण त्याकडे पुरेशा गांभीर्याने आजही पाहत नसल्याचे लक्षात येते. इंटरनेटवर जे जे दिसतं ते सगळं खरंच असतं अशी आजही बहुतांश लोकांची गोड गैरसमजूत असते. त्यामुळे एखादी गोष्ट नेमकी कोणकोणत्या निकषानंतर एखाद्या वेबसाइटवर प्रसिद्ध होते याची फारशी माहिती आपल्याला नसते आणि ती करून घेण्याची आपली मानसिकता नसते. मग त्यातून संबंधित वेबसाइटचे फावते आणि आपली मात्र दिशाभूल होऊ शकते. लग्न हा आयुष्यातील एक महत्त्वाचा विषय असल्यामुळे अशा वेळी तेथे माहितीची शहानिशा आणि माहितीची सुरक्षा या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. पण त्याबाबतीत सध्या तरी सर्वच साइट्स खूप मेहनत वगैरे घेताना दिसत नाहीत. एखादे अकाउंट सुरू करतानाच्या टप्प्यावरच अशा बाबींची शहानिशा होणं गरजेचं असतं. मॅट्रिमोनी वेबसाइट वापरणाऱ्यांशी चर्चा केल्यावर लक्षात येतं की सध्या तरी अनेक साइट्स या केवळ फोन नंबर अथवा ईमेलद्वारे व्हेरिफिकेशन करण्यावर भर देतात.\nअनुरूप विवाह डॉट कॉम या पोर्टलवर मात्र तुमच्याकडून ओळखपत्राची मागणी केली जाते. पण जेथे अशा प्रकारे शहानिशा होत नसेल तेथे विनाकारण वेळकाढूपणा करणाऱ्यांची, उगाचच घिरटय़ा घालणाऱ्यांची संख्या बऱ्यापैकी असल्याचे विविध पोर्टल्सचे वापरकत्रे सांगतात. याबाबत केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१५ मध्ये मॅट्रिमोनिअल साइटच्या नियमनासाठी एक समिती नेमली होती. त्याबाबतचा अहवाल जून २०१६ मध्ये सरकारला सादर करण्यात आला होता. तो आजही पूर्णपणे जाहीर करण्यात आलेला नाही. पण या शिफारसींनुसार प्रत्येक सभासदाची ओळखीची शहानिशा करणं पोर्टलवर बंधनकारक करण्यात आलं आहे. तसेच वापरकर्त्यांच्या आयपी अ‍ॅड्रेसचा ट्रॅक ठेवणं बंधनकारक आहे. तसेच आपली वेबसाइट ही लग्न जुळवणारी आहे डेटिंगसाठी नाही हे स्पष्ट करणं बंधनकारक केलं आहे. अर्थात या शिफारसींबद्दल आजही पोर्टल्समध्ये संदिग्धता दिसून येते.\nकाही त्रुटी असल्या तरी मॅट्रिमोनी वेबसाइट हा लग्न जुळवण्याचा महत्त्वाचा मार्ग असणार आहे हे नक्की. याची व्याप्ती मांडताना शादी डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव रक्षित सांगतात, ‘‘२०१० नंतर या क्षेत्राला खऱ्या अर्थाने ऊर्जतिावस्था मिळाली. त्यात इंटरनेटच्या वाढत्या प्रसाराचा वाटा मोठा आहे. आज शहरी भागातील किमान ३० टक्के मुलंमुली मॅट्रिमोनी साइटचा वापर करतात. तुलनेत ग्रामीण भागात इंटरनेटचा वापर वाढला असला तरी अजून मॅट्रिमोनी साइटचा तेवढा वापर होत नाही. किंबहुना त्यासाठी स्वतंत्र प्रारूप विकसित करावे लागेल. आणि हे प्रारूप नजीकच्या भविष्यात निश्चितपणे येईल.’’ ते एक व्यावसायिक म्हणून या अपेक्षा मांडत असले तरी त्यांच्याच सांगण्यानुसार या क्षेत्राची आजची उलाढाल दोन हजार कोटींच्या आसपास पोहोचली आहे. थोडक्यात काय तर येणाऱ्या काळात ऑनलाइन सनई -चौघडय़ांचा बोलबालाच अधिक वाढणार आहे.\nलग्न नको, पण पॅकेजेस आवर\nमॅट्रिमोनी वेबसाइटची सुविधा ही केवळ काही मर्यादित सुविधांसहच मोफत वापरता येते. पण तुम्हाला एखाद्या आवडलेल्या प्रोफाइलशी बोलायचे असेल, किंवा भेटायचे असेल तर मात्र त्यासाठी विविध पॅकेजेस घ्यावी लागतात. तरच तसे अ‍ॅक्सेस मिळू शकतात. एक व्यवसाय म्हणून हे ठीक असले तरी ही पॅकेजेस विकण्यासाठी या वेबसाइट संभावित ग्राहकांना फोन करून भंडावून सोडतात अशी तक्रार मॅट्रिमोनी वेबसाइटची वापरकर्ती सांगते. त्यातच ही पॅकेजेस बऱ्यापैकी महागडी (अगदी २५ हजार रुपयांपर्यंत) असतात आणि त्यासाठी पुन्हा मर्यादित कालावधीचे बंधन असते. मग त्या विविक्षित कालावधीत तुम्हाला जणू काही मोहीम काढल्यासारखे त्या पोर्टलचा वापर करावा लागेल, अन्यथा फुकाचा खर्च होऊ शकतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/fashion-show-of-kolhapur-buffaloes-272380.html", "date_download": "2018-05-28T01:00:49Z", "digest": "sha1:A6EB4URTVGX4MLJBSEOWOGAY6Z2VOGN6", "length": 12436, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोल्हापुरात म्हशींचा फॅशन शो", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nकोल्हापुरात म्हशींचा फॅशन शो\nकोल्हापूर, 20 ऑक्टोबर: जगात भारी कोल्हापूर असं म्हणतात ते उगाच नाही. कोल्हापुरात आज आगळावेगळा फॅशन शो पार पडला. हा फॅशन शो होता म्हशींचा. कोल्हापुरातल्या कसबा बावड्यात म्हशींचा फॅशन शो पार पडला. या शोमध्ये सहभागी झालेल्या म्हशींना मालकांनी खास असं सजवलं होतं.\nया म्हशींचा रॅम्प वॉक पार पडला रस्त्यावर. पण हा रॅम्प वॉक पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. या फॅशन शोमध्ये सहभागी म्हशींसाठी खास स्पर्धा पण भरवल्या होत्या.\nकुणाच्या शिंगांना मनमोहक मोरपिसं लावली होती तर कुणाच्या अंगावर गुलाल होता. कुणाची पूजा होत होती तर कुणाला कुरवाळलं जातं होतं. तर कुणाला गोड नैवेद्य दाखवला जात होता. कसबा बावड्यातल्या फॅशन शोला जाण्यासाठी म्हशी अशा सजल्या होत्या. वर्षभर दुभती जनावरं शेतकऱ्याला आणि मालकाला फायदा करुन देतात. त्याबद्दलच कृतज्ञता व्यक्त करणं पण त्याप्रतीचं एक सहानुभुती आणि कर्तव्य म्हणून कोल्हापूरमध्ये हा म्हशींचा फॅशन शो आयोजित केला जातो. जगात भारी कोल्हापूरात या म्हैशी आपापल्या कला सादर करतात. त्यामध्ये सायलेन्सर काढलेल्या गाडीच्या मागून धावणे, वेगवेगळ्या कसरती करणे, मालकाच्या मागून धावणे अशा कला या सगळ्या म्हशी सादर करतात.\nकोल्हापुरातल्या याच बावड्यात वेताळबाचा देव आहे. या देवालाही या सगळ्या म्हशींना नेलं जातं. तिथंही या जनावरांची पुजा केली जाते. त्यानंतर गावातून वाजतगाजत त्यांची मिरवणूकही काढली जाते. पण झणझणीत मिसळ, कडक तांबडा पाढरा रस्सा आणि कुस्तीसाठी नादखुळा असलेल्या कोल्हापूरात आजही अनेक परंपरा जपल्या जातात. हे मात्र नक्की.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nडोंबिवलीत स्वीमिंग पूलमध्ये बुडून चिमुरडीचा मृत्यू\nशिवसेना-भाजप युती तुटलीच कुठं , चंद्रकांत पाटलांचा सवाल\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://tivalyabavalya.wordpress.com/category/%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%A8-entertainment/", "date_download": "2018-05-28T01:02:21Z", "digest": "sha1:T4OWLJW3QJEMB3SIW6WB32YW7VHCBU6C", "length": 27811, "nlines": 302, "source_domain": "tivalyabavalya.wordpress.com", "title": "मनोरंजन (Entertainment) – टिवल्याबावल्या", "raw_content": "\nबरेचदा खूप छान छान कोट्स आपण ऐकत असतो. पण काही कोट्स आपल्याला एखाद्या अनुभवातून, परिस्थितीतून गेल्यावर जास्त कळतात आणि त्यामुळे त्या जास्त अपील होतात, भावतात.\nअशाच काही छान कोट्स,\nकाही चांगल्या वाचनीय साइट्स\n२) मराठी पुस्तक परिचय\n३) आठवणीतली गाणी – मराठी गाणी आणि त्याचे लिरिक्स\n४) ‘चांदोबा’मराठी मासिकाचे अंक\n५) काही मराठी ई-बुक्स\n६) आपला लाडका चिंटू\nAuthor tivtivPosted on नोव्हेंबर 4, 2012 फेब्रुवारी 28, 2014 Categories मनोरंजन (Entertainment)श्रेण्यावाचालं तर वाचाल (Nice Read)Tags मनोरंजनश्रेण्यामराठी2 टिप्पण्या काही चांगल्या वाचनीय साइट्स वर\nएखाद्या कार्यक्रमाला, गेट-टूगेदरला सगळे एकत्र जमले की खूप मजा येते. खाणे-पिणे, हॅ हॅ हू हू करणे, गप्पाटप्पा, पत्ते खेळणे अशा सगळ्या धमाल गोष्टी होतात. अशा वेळी काही पार्टी गेम्स ठेवले असतील तर मस्तच. छोटा ग्रुप असेल तर हे गेम्स खेळायला अजून मजा येते.\nअसेच काही मनोरंजक पार्टी गेम्स इथे देत आहे.\n(१) १ मिनिट गेम्सः\nया खेळांमध्ये एका मिनिटात एखादी गोष्ट करायची असते. जे कोणी ती गोष्ट दुसर्‍यापेक्षा जलद करेल ती व्यक्ति जिंकते असा साधा सोपा गेम.\nयामध्ये प्रत्येकाला दोन पसरट बाऊल, एक स्ट्रॉ दिला जातो. एका बाऊलमध्ये मूठभर चवळीचे दाणे ठेवले जातात. स्ट्रॉमधून हवा ओढून चवळीचे दाणे स्ट्रॉ वापरून एका बाऊलमधून दुसर्‍या बाऊलमध्ये टाकणे.\n२) छोटे फुगे फुगवणे:\nएका मिनिटात जास्तीत जास्त फुगे फुगवणे आणि प्रत्येक फुगवलेल्या फुग्याला गाठ मारणे.\nदोन पत्त्यांच एक घरं अशी, एका मिनिटात पत्त्यांची जास्तीत जास्त घरं बांधणे.\n४) बादली/टब आणि बॉल्सः\nएखाद्या कॉफी टेबलवर २ बादल्या किंवा टब ठेवून, त्यापासून ५/१० फूट लांब उभं राहून एका मिनिटात जास्तीत जास्त बॉल्स बादली/टबमध्ये टाकणे.\n५) मेमरी (स्मरणशक्ती) गेमः\nएका टेबलवर एका टेबलक्लॉथवर अनेक वेगवेगळ्या वस्तू ठेवणे (जसं की कात्री, वही, पेन, चमचा, सॉफ्ट टॉय, टूथपेस्ट, लाटणं, रिमोट, वाटी, सेलोटेप, किल्ली, बॉल इ.इ.) आणि ३० सेकंदामध्ये त्या वस्तू लक्षात ठेवणे. नंतर टेबलक्लॉथ (आतल्या वस्तूंसह उचलून) दुसरीकडे ठेवणे. आता ३० सेकंद वेळ देऊन त्या वेळात ज्या आठवतील त्या जास्तीत जास्त वस्तूंची नावं लिहून काढणे.\n६) चमचा आणि काचेच्या गोट्या/पेबल्स (किंवा सुपार्‍या किंवा गारगोट्या किंवा सागरगोट्या):\nयामध्ये प्रत्येकाला दोन पसरट बाऊल, एक चमचा दिला जातो. एका बाऊलमध्ये बाऊल भरून पेबल्स ठेवले जातात. तोंडामध्ये चमचा धरून चमच्याला हात न लावता चमच्याने एका वेळी एक पेबल उचलून एका बाऊलमधून दुसर्‍या बाऊलमध्ये टाकणे.\nएका मिनिटामध्ये सुईमध्ये दोरा ओवून त्यात जास्तीत जास्त पॉपकॉर्न / चुरमुरे / फुलं / बटणं ओवणे.\nएका मिनिटात जास्तीत जास्त शेंगा सोलून जास्तीत जास्त दाणे बाऊलमध्ये जमा करणे.\n(२) प्राण्याला शेपटी काढणे:\nएका मोठ्या पेपरवर / कार्डबोर्डवर / फळ्यावर एखाद्या प्राण्याचे (हत्ती / झेब्रा / उंट) चित्र काढणे आणि गेममध्ये भाग घेणार्‍यांचे डोळे बांधून प्रत्येकाला वन बाय वन त्या चित्राजवळ जाऊन स्केचपेनने/ खडूने चित्रातील प्राण्याला शेपटी काढायला सांगणे. जी व्यक्ति हे काम नीट करेल ती जिंकली.\n(३) सिनेमाचे/मूव्हीचे नाव ओळखणे:\nदोन ग्रुप बनवणे, ग्रुप ए आणि बी. त्यापैकी ग्रुप ए मधल्या एका व्यक्तिला ग्रुप बी ने बोलवायचे आणि एका पिक्चरचे(मूव्हीचे) नाव सांगायचे. ग्रुप ए मधल्या त्या व्यक्तिने ग्रुप ए ला त्या पिक्चरचे नाव (एक अक्षरही न बोलता फक्त) अभिनय करून सांगायचा प्रयत्न करायचा. ग्रुप ए ने तो सिनेमा बरोबर ओळखला तर ग्रुप ए ला १ पॉईंट. नंतर ग्रुप बी मधल्या एका व्यक्तिला ग्रुप ए ने बोलवायचे आणि वर सांगितला तसाच गेम चालू ठेवायचा\nगाण्याचे शेवटचे अक्षर पकडून किंवा गाण्यातला शब्द पकडून गाण्याच्या भेंड्या खेळणे.\nगणेश गुणाकार (वैदिक गणितातील दोन संख्यांचा गुणाकार करायची एक सोपी पद्धत)\nलहानपणी, शाळेत असताना एक शिक्षक आम्हाला वैदिक गणित शिकवायचे. त्यात गणित सोडवायच्या सोप्या सोप्या पद्धती दिल्या असायच्या. इंटरेस्टिंग होतं वैदिक गणित.\nतर मला त्यातली दोन संख्यांचा गुणाकार करण्याची एक पद्धत आवडायची. त्याचं नाव आहे ‘गणेश गुणाकार’. दोन कितीही आकडी संख्यांचा गुणाकार या खूप सोप्या पद्धतीने खूप जलद करता येतो. तर पाहूया कसा करायचा हा गणेश गुणाकार.\nAuthor tivtivPosted on जून 7, 2012 जून 8, 2012 Categories गणितातल्या गमतीजमतीश्रेण्यामनोरंजन (Entertainment)2 टिप्पण्या गणेश गुणाकार (वैदिक गणितातील दोन संख्यांचा गुणाकार करायची एक सोपी पद्धत) वर\nमी वाचलेली आणि मला आवडलेली पुस्तकं इथे देत आहेत.\nवेळ मिळाला की (किंवा वेळ काढून ;-)) नक्की वाचा.\nलेखक – डॉ. प्रकाश आमटे\nप्रकाशक – समकालीन प्रकाशन, पुणे\nकिंमत – रुपये दोनशे\nलेखिका – सुधा मूर्ती\nअनुवाद – लीना सोहोनी\nप्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे\nकिंमत – रु. १३०/-\nलेखिका – डॉ. रत्नावली दातार\nप्रकाशक – मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे\nकिंमत – रु. ७०/-\nछोटसं पण खूपच सुंदर पुस्तक आहे हे. विशेषत: बाळ जन्मल्यावर नव्याने आई होणार्‍या प्रत्येकीला उपयोगी पडेल असं आहे. म्हणजे बाळाच्या लहान सहान गोष्टी, बाळांविषयी पडणारे प्रश्न (FAQ), लहानग्यांची घ्यायची काळजी, छोटे-मोठे आजार, आईसाठी महत्वाच्या गोष्टी इ.इ. गोष्टी छान लिहिल्या आहेत. त्यामुळे बाळ जन्मण्याआधीच वाचून काढलं तर चांगला उपयोग होईल असं छान पुस्तक आहे.\nलेखक – डॉ. नरेंद्र दाभोलकर\nप्रकाशक – राजहंस प्रकाशन\nकिंमत – रु. १७५/-\nलेखक – डॉ. किशोर शांताबाई काळे\nप्रकाशक – ग्रंथाली प्रकाशन\nकिंमत – रु. १००/-\nAuthor tivtivPosted on मे 17, 2012 नोव्हेंबर 4, 2012 Categories मनोरंजन (Entertainment)श्रेण्यावाचालं तर वाचाल (Nice Read)Tags पुस्तकश्रेण्यामराठीLeave a comment on मला आवडलेली पुस्तकं\nनसतेस घरी तू जेव्हा… (विनोदी)\nनसतेस घरी तू जेव्हा… ( विनोदी विडंबन )\nनसतेस घरी तू जेव्हा\nजीव हलका हलका होतो\nअन्‌ एकच गलका होतो\nनभ फाटून वीज पडावी\nजल्लोश तसा मी करतो\nही शुद्ध जरा क्षीण होते\nअन्‌ पती बोलका होतो\nमी दचकून बघतो मागे\nमग गंध तयांचा जातो\nघर भरभर अवरून सगळे\nमी पुन्हा सात्त्विक होतो\nतू सांग सख्या मज काय\nतू केले मी नसताना \nमाझा मग जीव उगाच\nना अजून झालो चालू\nना हुशार अजुनी झालो\nतुज पाहून मी डगमगतो\nअन् चरणा वर तव पडतो \nटीप – कवीच्या पूर्वपरवानगीने ही कविता या ब्लॉगवर पोस्ट केली आहे.\nAuthor tivtivPosted on मे 16, 2012 सप्टेंबर 27, 2012 Categories मजेदार (Fun)श्रेण्यामनोरंजन (Entertainment)श्रेण्यामला आवडलेल्या कविताTags कविताश्रेण्यामनोरंजनश्रेण्यामराठी7 टिप्पण्या नसतेस घरी तू जेव्हा… (विनोदी) वर\nवाचावी अशी वाटणारी पुस्तकं\nकाही वेळा ब्लॉग्जवरून, काही वेळा साईट्सवरून, काही वेळा मित्रमैत्रिणींकडून काही पुस्तकांचा परिचय वाचायला/ऐकायला मिळतो. आणि मग वाटतं की ही पुस्तकं मिळवून वाचायलाच हवीत. अशाच काही पुस्तकांची यादी इथे देत आहे, जी मिळवून मला वाचायची आहेत…\n१) सात पाउले आकाशी\nप्रकाशक: साहित्य अकादमी, नवी दिल्ली\nमला पुस्तक परिचय इथे वाचायला मिळाला:\nमला पुस्तक परिचय इथे वाचायला मिळाला:\n३) गार्गी अजून जिवंत आहे\nप्रकाशक: राजहंस प्रकाशन, पुणे\nदुसर्‍या आवृत्तीतील पृष्ठे: ११६\nदुसर्‍या आवृत्तीची किंमतः रु. ७०/-\nमला पुस्तक परिचय इथे वाचायला मिळाला:\n४) नॉट विदाऊट माय डॉटर\nप्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे\nदुसर्‍या आवृत्तीतील पृष्ठे: ३१२\nदुसर्‍या आवृत्तीची किंमतः रु. २४०/-\nपुस्तक परिचय इथे वाचायला मिळेल:\nअनुवादिका: चेतना सरदेशमुख गोसावी\nप्रकाशक: नॅशनल बुक ट्रस्ट\nया आवृत्तीतील पृष्ठे: १५०\nपुस्तक परिचय इथे वाचायला मिळेल:\nजशी जशी अजून न वाचलेली आणि काळजाला भिडतील अशी वाटणारी पुस्तकं माहिती होत जातील तस तशी ही यादी अपडेट करत राहिन. आणि जेव्हा ही पुस्तकं वाचण्याचा योग येईल त्यानंतर त्याचा अभिप्राय किंवा पुस्तक परिचय लिहिण्याचा मानस आहे. बघू कसे आणि कधी जमते ते.\nAuthor tivtivPosted on मे 10, 2012 सप्टेंबर 30, 2012 Categories मनोरंजन (Entertainment)श्रेण्यावाचालं तर वाचाल (Nice Read)Tags पुस्तकश्रेण्यामराठीश्रेण्याbookLeave a comment on वाचावी अशी वाटणारी पुस्तकं\nपान 1 पान 2 पुढील\nतुम्हाला कशाबद्दल वाचायचं आहे\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nलहान मुलांसाठी (Kids Menu) (5)\nवाचालं तर वाचाल (Nice Read) (4)\nमला असं वाटतं की… (3)\nमला आवडलेल्या कविता (2)\nदिवे आगर – शांत, सुंदर आणि रम्य समुद्रकिनारा\nसुट्टीतले उपक्रम (की उपद्व्याप \nफिंगर प्रिंटिंग ग्रिटिंग कार्ड\nमिक्स वेज सूप (वेज पंचरत्न सूप)\nकाही पदार्थ बनवताना वापरायच्या सोप्या ट्रिक्स आणि टीप्स\nटिवल्याबावल्या वरचे सगळे लेख\nटिवल्याबावल्या वरचे सगळे लेख महिना निवडा जून 2015 (1) नोव्हेंबर 2014 (2) जून 2014 (2) मे 2014 (2) एप्रिल 2014 (2) फेब्रुवारी 2014 (2) जानेवारी 2014 (3) डिसेंबर 2013 (1) ऑक्टोबर 2013 (1) जुलै 2013 (2) जून 2013 (3) मे 2013 (4) मार्च 2013 (3) जानेवारी 2013 (1) डिसेंबर 2012 (1) नोव्हेंबर 2012 (2) ऑक्टोबर 2012 (5) सप्टेंबर 2012 (4) ऑगस्ट 2012 (3) जून 2012 (4) मे 2012 (10) एप्रिल 2012 (4) मार्च 2012 (3) फेब्रुवारी 2012 (4) मे 2011 (4)\nटिवल्याबावल्या ब्लॉगचा विजेट कोड\nLike टिवल्याबावल्या on Facebook\nLike टिवल्याबावल्या on Facebook\nदिवे आगर – शांत, सुंदर आणि रम्य समुद्रकिनारा\nसुट्टीतले उपक्रम (की उपद्व्याप \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/marathi-news-nagpur-news-holi-satich-chaturvedi-vikas-thackeray-politics-100233", "date_download": "2018-05-28T01:10:19Z", "digest": "sha1:DZVWZ3IPJ46RL4DFD2AF5HLNPT63WS7M", "length": 15712, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news nagpur news holi satich chaturvedi vikas thackeray politics होळीनंतर ठाकरेंविरुद्ध शिमगा | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 27 फेब्रुवारी 2018\nनागपूर - माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून काढल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष उफाळून आला आहे. होली मीलन कार्यक्रम घेऊन त्यानंतर शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि विलास मुत्तेमवारांच्या विरोधात शिमगा करण्याचा ठराव असंतुष्टांच्या बैठकीत घेण्यात आला. या दरम्यान राहुल गांधी यांचीही भेट घेण्याचे ठरले.\nनागपूर - माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून काढल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष उफाळून आला आहे. होली मीलन कार्यक्रम घेऊन त्यानंतर शहराध्यक्ष विकास ठाकरे आणि विलास मुत्तेमवारांच्या विरोधात शिमगा करण्याचा ठराव असंतुष्टांच्या बैठकीत घेण्यात आला. या दरम्यान राहुल गांधी यांचीही भेट घेण्याचे ठरले.\nसोमवारी नगरसेवक किशोर जिचकार यांच्या घरी बैठक घेऊन महापालिकेच्या निवडणुकीत एबी फॉर्म घोटाळा करणारे आणि दादागिरी करणारे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाकरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात आली. महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते तानाजी वनवे, ज्येष्ठ माजी नगरसेवक यशवंत कुंभलकर यांच्या नेतृत्वात बैठक घेण्यात आली. माजी खासदार गेव्ह आवारी, माजी आमदार अशोक धवड, माजी नगरसेवक दीपक कापसे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत आणि माजी मंत्री अनिस अहमद बैठकीत सहभागी झाले नव्हते. मात्र बैठक आटोपल्यानंतर सर्वांनी चतुर्वेदी यांची त्यांच्या घरी भेट घेऊन बैठकीचा सविस्तर वृत्तांत सांगितल्याचे कळते.\nचतुर्वेदी यांना पक्षातून काढल्यानंतर विकास ठाकरे यांनी रविवारी शहर काँग्रेसची बैठक घेतली. यात महापालिकेच्या निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया करणारे, बैठकीला अनुपस्थित राहणाऱ्यांवर कारवाई करण्याचा ठराव घेतला. याला प्रत्युत्तर म्हणून आज जिचकार यांच्या नेतृत्वात बैठक घेण्यात आली.\nमहापालिकेच्या निवडणुकीत मुत्तेमवार आणि ठाकरे यांच्याच सर्वाधिक कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. जिथे मिळाली नाही तेथे डबल एबी फॉर्म वाटप केले. अशा २२ जागा आहेत. यामुळे पक्षविरोधी कारवाया मुत्तेमवार-ठाकरे यांनीच केल्याचे स्पष्ट होते. आधी यांची हकालपट्टी करण्याची गरज आहे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.\nसतीश चतुर्वेदी यांच्यावर चुकीचे आरोप लावण्यात आले आहेत. पक्षाचे नियम व धोरणानुसार कारवाई करण्यात आली नाही. शिस्तपालन समितीकडे प्रकरण पाठविण्यात आले नाही. एकतर्फी कारवाई करण्यात आली. ज्यांच्याविरोधातच पक्षविरोधी कारवायांची तक्रार आहे त्यांनी अहवाल तयार केला. अशा लोकांकडून निष्पक्ष चौकशी होऊच शकत नाही. ठाकरे यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची दिशाभूल केल्याचाही आरोप केला.\nएककल्ली कारभाराची तक्रार करणार\nचतुर्वेदी-राऊत-अहमद समर्थक होळी मीलनाचा कार्यक्रम घेणार आहेत. त्यानंतर इतवारीतील गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करून शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. चार मार्चपासून लोकसभेच्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. या दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची वेळ घेऊन त्यांची भेट घेतली जाणार आहे. नागपूर शहरातील मुत्तेमवार-ठाकरे गटांच्या एककल्ली कारभाराची तक्रार करून पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करणार असल्याचे कळते.\nराहुल गांधी यांनी \"कॉंग्रेस बचाव' मोहीम राबवावी\nपुणे - कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता \"संविधान बचाव' नाही, तर \"कॉंग्रेस बचाव' ही मोहीम राबवावी, असा सल्ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे...\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nकॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच देश नरेंद्र मोदींचा हल्लाबोल; विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल\nबागपत - कॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच एक देश आहे. पण माझ्यासाठी देशच एक कुटुंब आहे. काही लोक पायाखालची जमीन सरकल्याचे पाहून विरोधक अफवा पसरवित आहेत....\nडॉ.आंबेडकरांच्या राष्ट्रीय सुरक्षा विचारांवर अभ्यासक्रम\nपुणे - \"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय राष्ट्रीय सुरक्षा यावरील विचार' या विषयावर एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/republic-day-2018-delhi-republic-day-parade-rajpath-1622046/", "date_download": "2018-05-28T01:38:43Z", "digest": "sha1:3AL6PQISVS45NHRHLWGRWOXFAOE6KQMC", "length": 27802, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Republic day 2018 Delhi Republic Day parade Rajpath | कदम कदम बढाए जा.. | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nकदम कदम बढाए जा..\nकदम कदम बढाए जा..\nराजपथावर होणाऱ्या परेडमध्ये राज्यांराज्यांमधून कोणाला भाग घ्यायचा असेल तर त्यासाठी काही अटी असतात.\nराजपथावरची ती परेड बघून आपल्यालाही कधी तरी त्या परेडचा हिस्सा व्हावंसं वाटतं. ती तालासुरात पडणारी पावलं, आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करणारं ते नृत्य किंवा एखादा कार्यक्रम आपलाही असावा, असं वाटत राहतं. कधी तरी तिथे परेड करणारी आपल्यासारखी मुलं तिथे कशी पोहोचतात, त्यांची निवड कशी होते, असे प्रश्नही पडतात.\nप्रजासत्ताक दिनी सकाळचं नियोजन म्हणजे सकाळी सकाळी उठून, छान पांढरे कपडे घालून, छातीवर तिरंगा लावायचा आणि आजूबाजूच्या परिसरात, शाळेत किंवा अन्य ठिकाणी जाऊन ध्वजारोहण करायचं. राष्ट्रगीत गायचं. आणि घरी येऊन टीव्हीसमोर बसून दिल्लीच्या राजपथावर चालेली परेड बघायची, असं नियोजन हमखास अनेकांचं असतं. राजपथावर चालेल्या त्या परेडमधली लेफ्ट.. राइट.. लेफ्ट अशी बरोबर तालात पडणारी पावलं, वेगवेगळे मानवी मनोरे, नृत्याचे, गायनाचे किंवा अन्य कार्यक्रम बघून आपल्याला आपल्या देशाचा काही वेगळाच अभिमान वाटतो. आणि यामध्ये जर आपल्या राज्याचे प्रतिनिधित्व करणारे चित्ररथ, परेड समोर आली की त्या आनंदाची मात्रा जास्त वाढते. राजपथावर चालेली ती परेड म्हणजे भारताची सांस्कृतिक परंपरा आणि सीमेवर लढणारे वीर जवान यांची ताकद, प्रतिभा दाखवणारी वारीच असते. राजपथावरची ती परेड बघून आपल्यालाही कधी तरी त्या परेडचा हिस्सा व्हावंसं वाटतं. ती तालासुरात पडणारी पावलं, आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करणारं ते नृत्य किंवा एखादा कार्यक्रम आपलाही असावा, असं वाटत राहतं. कधी तरी तिथे परेड करणारी आपल्यासारखी मुलं तिथे कशी पोहोचतात, त्यांची निवड कशी होते, असे प्रश्नही पडतात. राजपथावरच्या परेडमध्ये सहभागी होण्याची संधी मिळालेल्या दोन तरुणींशी बोलून त्यांचे अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न ‘व्हिवा’ टीमने केला..\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nराजपथावर होणाऱ्या परेडमध्ये राज्यांराज्यांमधून कोणाला भाग घ्यायचा असेल तर त्यासाठी काही अटी असतात. ज्यांना भाग घायचा आहे त्या तरुणांना एन.एस.एस. (राष्ट्रीय सेवा योजना)मध्ये दोन वर्षे पूर्ण केलेली असणे आवश्यक असते, यासोबतच एन.एस.एस.ने आयोजित केलेल्या स्पेशल कॅम्प्समधेही त्यांनी सहभाग घेतलेला असावा, ही मूलभूत अट असते. या निवड प्रक्रियेची सुरुवात कॉलेजच्या निवड प्रक्रियेतून होते. शारीरिकरीत्या फिट असणारे आणि सांस्कृतिक गुण असणारे अर्थात नृत्य किंवा गायन असे काही कलागुण असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड कॉलेजच्या स्तरावर होते. त्यानंतर विद्यापीठ स्तरावर होणाऱ्या निवड प्रक्रियेतून त्यांना जावं लागतं. त्यानंतर येते ती ‘वेस्ट झोन प्री आर.डी.’ निवड प्रक्रिया. आणि निवडीचा अंतिम टप्पा म्हणजे दिल्ली. अशा चार वेगवेगळ्या प्रक्रियांमधून गेल्यावर सर्वोत्तम मुलांमधूनही सर्वोत्तम असलेल्या मुलांची निवड या अंतिम टप्प्यात होते. यंदा आपल्या महाराष्ट्राच्या टीममध्ये सात मुली, गोव्यातून एक मुलगी तर मुलांमध्येही सात मुलं आणि गोव्यातून एक मुलगा अशी १६ तरुण मुलं मुली आणि एक प्रोग्रॅम मॅनेजर या सर्वाची निवड झाली आहे. निवड झालेल्या मुलांचं वय साधारणपणे १९ ते २२ वर्षांमधलं आहे. अर्थात निवडल्या जाणाऱ्या टीमचा कोटा हा प्रत्येक राज्यानुसार वेगवेगळा असतो. आपल्या महाराष्ट्राच्या टीममध्ये अख्ख्या मुंबईमधून एकटीच दिव्या पोंगडे या १९ वर्षांच्या तरुणीची निवड झाली आहे. दिव्या सध्या ‘एसएनडीटी’ विद्यापीठाच्या ‘डॉ. बी. एम. एन. कॉलेज ऑफ होम सायन्स’ या कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षांत शिकते आहे. दिव्याने तिचा हा खास मुंबई ते दिल्लीपर्यंतचा अनोखा प्रवास मांडला. ‘मी एनएसएसचे दोन स्पेशल कॅम्प केले. या कॅम्पमुळे मी खूप काही शिकले. मुलांना वाटतं की एनएसएस म्हणजे फक्त सामाजिक काम पण अशा कॅम्पमुळे मला एनएसएसचा खरा अर्थ समजला. आणि म्हणूनच मी राजपथावर होणाऱ्या परेडमध्ये भाग घेण्याचं ठरवलं. निवड प्रक्रि येला काही महिने आधी सुरुवात होते. माझी आधी कॉलेजपातळीवर निवड झाली. पुढची निवड प्रक्रिया ही ‘एसएनडीटी’च्या पुणे कॅम्पसमध्ये होणार होती. आणि याची माहिती आम्हाला अगदी आदल्या दिवशी समजली,’ असं दिव्या सांगते. अचानक कसं जायचं सांगतेस तू असं म्हणून पालकांनी आधी तिला जायला नकार दिला. पण मला संधी सोडायची नव्हती. अखेर माझ्या आई-वडिलांनी मला समजून घेतलं आणि मी पुण्याला पोहोचले, असं सांगणाऱ्या दिव्याला तिथल्याही प्रवेश प्रक्रियेतून निवड झाल्यावर एकच आनंद झाला होता. त्यानंतरची निवड प्रकिया हैदराबादमध्ये झाली तीसुद्धा तिने पार केली आणि शेवटी दिल्लीत झालेली प्रक्रियाही मोठय़ा मेहनतीने पार केल्याची माहिती तिने दिली.\nखरं तर, एकापेक्षा एक कठीण अशा या निवड प्रक्रियेतून जाताना पालकांची साथ खूप महत्त्वाची ठरल्याचे तिने सांगितले. एकीकडे या सगळ्या प्रकियेतून जात असताना अनेक मित्रमैत्रिणीही बनतात आणि मग शेवटचा टप्पा पार झाला की तुम्ही एक टीम म्हणून तयार होता जशी आमची महाराष्ट्राची टीम तयार झाली होती. एक टीम म्हणून तुम्हाला भारतीय सैन्यदलासोबत सराव करायला मिळतो. इथे तुमच्या राज्याची एकटी टीम नसते. अनेक राज्यांच्या टीम एकत्र येतात आणि तुमचा मैत्रिचा परीघही वाढतो, हा अनुभव खूप अनोखा होता. विविधतेत एकता असं आपण ऐकून असतो पण अनेक संस्कृतींची खरी ओळख त्या त्या राज्यांमधून आलेल्या मुलामुलींशी बोलताना होते आणि त्याच वेळी इतक्या वेगवेगळ्या भागांतून एकत्र आलेलो आम्ही एका देशाचं प्रतिनिधित्व करत असतो, असं दिव्याने सांगितलं. प्रजासत्ताक दिनाचा हा कार्यक्रम चोख पार पडावा यासाठी वेगवेगळ्या राज्यांतील अनेक मुलंमुली एकत्र मिळून दिवसभर खूप मेहनत घेतात. प्रत्येक जण आपल्या राज्यासोबत आपल्या देशाला रिप्रेझेंट करत असतो. याविषयी दिव्या म्हणते, ‘हा कॅम्प म्हणजे स्वत:मध्येच एक नॅशनल इंटिग्रेशन कॅम्प आहे. पूर्ण भारतातून आलेल्या मुलामुलींमुळे एक ‘मिनी इंडिया’ तयार झाल्यासारखा वाटतो.’ या सगळ्या प्रक्रियेतून तू काय शिकलीस, यावर ‘नॉट मी बट यू’ हे एनएसएसचं ब्रीद वाक्य मी तिथे वास्तवात अनुभवलं. नेतृत्वाचा गुण माझ्यात होताच मात्र इथे नेतृत्व करण्यासाठी खूप मोठा मंच मला मिळाला, असं सांगणाऱ्या दिव्याच्या शब्दांशब्दांतून देशासाठी काही करण्याची सुवर्णसंधी मिळाल्याचा अभिमान आणि आनंद एकाच वेळी ओसंडून वाहताना दिसतो.\nदिव्याला जसा या परेडने अविस्मरणीय अनुभव दिला तशीच काहीशी भावना हैदराबाद राज्याच्या टीममधून या परेडसाठी निवड झालेल्या शिरीषा बॉम्मेनोला या २१ वर्षीय तरुणीचा आहे. शिरीषा तेलंगणा विद्यापीठात शिकतेय. तिच्या निवड प्रक्रियेबद्दल आणि अनुभवाबद्दल सांगताना, शेवटच्या निवड प्रक्रियेमध्ये २०० मुलं-मुली होती, त्यातून अवघ्या ४४ जणांची निवड झाली. त्या ४४ मध्ये मी आहे याचा मला खूप अभिमान वाटतो, असं ती म्हणाली. हैदराबाद ते प्रजासत्ताक दिनाची परेड इथपर्यंतच्या प्रवासात वेगळं काही जाणवलं असेल तर ते म्हणजे विविध प्रांतातील मुला-मुलींसोबत राहणं, त्यांची संस्कृती, त्यांचे विचार जाणून घेणं. राज्यांच्याही सीमा ओलांडून नवीन नाती जोडणं.. असं शिरीषा सांगते. आमच्या टीममध्ये ९९ मुली आणि ९९ मुलं आहेत. यात काही जण सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी आहेत तर काही परेडमध्ये आहेत. प्रजासत्ताक दिनाचा राजपथावरचा अनुभव म्हणजे लाइफ टाइम मोमेंट आहे, असं ती सांगते.\nपूर्ण कॅम्पच्या दरम्यान रोज सरावासोबत संध्याकाळी एक सांस्कृतिक कार्यक्रम असतो. यात दर दिवशी एकेका राज्याला संधी दिली जाते. राष्ट्रपती भवनामधेही कार्यक्रम करायची संधी काहींना मिळते. देशाच्या एवढय़ा जवळ नेणारा हा अनुभव इतक्या तरुण वयात मिळणं हीच गोष्ट त्यांना पर्वणी वाटते आहे. हा अनुभव घ्यायचा असेल तर थोडं जागरूकतेने आपल्या कॉलेजमधून शिकत असतानाच एनएसएससारख्या उपक्रमांमध्येही भाग घ्यायला हवा, असं या दोघी जणी आवर्जून सांगतात. या वर्षीही इंडिया गेटच्या परिसरात प्रजासत्ताक दिनाचा भव्यदिव्य सोहळा साकार होणार आहे. यात आपल्या राज्यांतून लावणी, गोंधळ, लेझीम, मंगळागौर आणि गणेश वंदन सादर होणार आहे. या परेडमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये असाच एक चेहरा दिव्यासारख्या आपल्या मैत्रिणीचा किंवा शिरीषासारख्या दुसऱ्या राज्यांतून आलेल्या आपल्याच सखीचा असेल आणि त्यांना बघून आपलाही ऊर अभिमानाने भरून येईल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/arun-sadhu/", "date_download": "2018-05-28T00:57:38Z", "digest": "sha1:XE6CT7EP4M3LWVDXYX7YSWJ2OIFYA5A6", "length": 2636, "nlines": 43, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "Arun Sadhu – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसंपादकीय : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\nसरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nइतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत\nमहाराष्ट्र विशेष लेख सांस्कृतिक\nसाधू यांचे निधन झाल्याच्या बातमीने जरा धक्काच बसला. एकतर अलिकडे त्यांची भेट झाली होती. गोविंद तळवळकर यांची श्रद्धांजली सभा आटोपल्यावर\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/in-pune-student-writers-creativity-ceremony-1147337/", "date_download": "2018-05-28T01:15:07Z", "digest": "sha1:Y5UKZH2T3LD7G73UTYV6S52DQ5Y2JLWR", "length": 15391, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पुण्यात विद्यार्थी लेखकांच्या कल्पकतेचा सोहळा! | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nपुण्यात विद्यार्थी लेखकांच्या कल्पकतेचा सोहळा\nपुण्यात विद्यार्थी लेखकांच्या कल्पकतेचा सोहळा\nया एकांकिका स्पर्धेची ओळख असलेल्या वातावरणाला तरुणाईचे भावविश्व रविवारी उलगडले.\nझियाऊद्दीन सय्यद and झियाऊद्दीन सय्यद | Updated: October 5, 2015 5:30 AM\nनवे काहीतरी करण्याचा आत्मविश्वास, धाकधूक, विजिगिषू वृत्ती आणि खिलाडूपणाही..या एकांकिका स्पर्धेची ओळख असलेल्या वातावरणाला तरुणाईचे भावविश्व रविवारी उलगडले. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेची पुणे केंद्राची प्राथमिक फेरी गाजवली ती विद्यार्थी लेखकांनी नवीन विषयांची प्रगल्भ मांडणी आणि सादरीकरणातील कल्पकता हे या वर्षीच्या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे वैशिष्टय़ ठरले. प्राथमिक फेरीतून सहा संघांची निवड पुण्यातील विभागीय अंतिम फेरीसाठी झाली आहे.\nसॉफ्ट कॉर्नर प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफिस यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पध्रेची पुणे विभागाची प्राथमिक फेरी रविवारी जल्लोषात पार पडली. ज्येष्ठ रंगकर्मी चंद्रकांत काळे यांच्या हस्ते या फेरीचे उद्घाटन झाले. पुणे आणि परिसरातील २१ महाविद्यालयांनी या फेरीत आपला आविष्कार सादर केला. कराड, बारामती आणि लोणावळ्यातील महाविद्यालयेही प्राथमिक फेरीत सहभागी झाली होती. प्रसिद्ध रंगकर्मी दिलीप जोगळेकर, सारंग साठय़े, राधिका इंगळे, मिलिंद शिंत्रे, प्रविण तरडे, अश्विनी परांजपे या दिग्गजांनी या फेरीचे परीक्षण केले. स्पर्धेचे टॅलेंट पार्टनर असलेल्या आयरिस प्रॉडक्शन्सतर्फे श्रीरंग देशमुख, कार्तिक केंडे, अभय परळकर कलाकारांची पारख करण्यासाठी उपस्थित होते.\nव्यवस्थेमुळे प्रामाणिक माणसाचा चोर होण्याचा प्रवास आणि चोरांच्याच गावातून उभी राहिलेली नवी व्यवस्था अशा व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या विषयांबरोबरच रोजच्या आयुष्यातील साध्या गोष्टींमधून घडणारे नाटय़ संहितांमधून उलगडले. प्रकाशात न आलेला इतिहासातील प्रसंग उभा राहिला, तर दुसरीकडे द. मा. मिरासदारांच्या कथेतील गंमतही सादरीकरणातून समोर आले. मुलांवर होणारे अत्याचारही विद्यार्थी लेखकांच्या लेखणीतून उतरले.\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nविभागीय अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेल्या संघांमध्ये १३ ऑक्टोबरला विभागीय अंतिम फेरीची सुरस रंगणार आहे.\n’इंटरनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी – आंधळे चष्मे\n’बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (बीएमसीसी) – व्हाय शुड बॉईज हॅव ऑल द फन\n’महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) – कश्ती\n’सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीयरिंग, वडगाव – रोहिणी\n’फग्र्युसन महाविद्यालय – पिंपरान\nगरवारे कॉलेज ऑफ कॉमर्स – जार ऑफ एल्पिस\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nनाशिक केंद्रात वैविध्यपूर्ण विषयांच्या मांडणीचा गोफ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://godgappa.blogspot.com/2011/06/blog-post_09.html?showComment=1307882133401", "date_download": "2018-05-28T01:12:10Z", "digest": "sha1:RVRYBLJYCFXEGNECBHFESFNBSAB3SVXO", "length": 8400, "nlines": 69, "source_domain": "godgappa.blogspot.com", "title": "गोडगप्पा: विश्वास", "raw_content": "\nकाही अनुभव खुपदा आपल्याही नकळत आपल्यासाठी अविस्मरणीय ठरतात .... त्यात विशेष अस काहीही नसताना सुद्धा ....\nतशी हि २ वर्षापूर्वीची गोष्ट आहे .... college च 2nd year संपत आल होत आणि माझी termwork assignments मुळ खूप गडबड चालू होती ...माझी चुलत बहिण नुकतीच तिच्या लग्नानंतर पहिल्यांदा च घरी आली होती .... आमच घर अगदी एकत्र कुटुंब नाहीये पण आमच खूपस बालपण एकत्र गेलंय आणि मी तिची एकुलती एक लहान बहिण असल्यान ती हि माझी खूप वाट बघत असणार हे माहिती होत मला .... मी काकांकडे गेले आणि आमची गप्पाष्टक सुरु झाली ....\nथोड्या च वेळात माझ्या लक्षात आल कि आमच्या गप्पांमध्ये दर २ वाक्यानंतर सचिन च नाव निघतंय ... माझे जीजू ... ;) अर्थात सरळ होत ते ... पहिल्यांदा माहेरी आलेल्या मुलीशी आपण तिच्या नवऱ्याबद्दल च बोलतो mostly....पण नंतर हे हि लक्षात आल कि बाईसाहेब दुसर काही बोलत च नाहीयेत त्यांच्याशिवाय ... माझे जीजू ... ;) अर्थात सरळ होत ते ... पहिल्यांदा माहेरी आलेल्या मुलीशी आपण तिच्या नवऱ्याबद्दल च बोलतो mostly....पण नंतर हे हि लक्षात आल कि बाईसाहेब दुसर काही बोलत च नाहीयेत त्यांच्याशिवाय ... त्यांना काय आवडत ,,, काय नाही आवडत .... अस झाल तेव्हा ते काय म्हणाले ... तिथ गेलो तेव्हा सगळ्यांनी त्याचं कस कौतुक केल ... त्यांना काय आवडत ,,, काय नाही आवडत .... अस झाल तेव्हा ते काय म्हणाले ... तिथ गेलो तेव्हा सगळ्यांनी त्याचं कस कौतुक केल ... प्रत्येक गोष्ट करताना जीजूंना आवडेल का प्रत्येक गोष्ट करताना जीजूंना आवडेल का हा च विचार बाप रे .... आता सांगताना गम्मत वाटतीय पण तेव्हा मला सचिन पुरण जरा अति च झालेलं .... घरी आल्यावर मी विचार करत होते ,.... खूप वेळ ... अशी कशी बदलली माझी ताई ..... तीच arrange marriage आहे ...म्हणजे hardly १० दिवसांचा सहवास ...आणि त्यात इतकी ताकद ..... आपल्या आयुष्यातलं आपल्याहून महत्वाच स्थान दुसर्याला कुणी कस देऊ शकत आपल्या आयुष्यातलं आपल्याहून महत्वाच स्थान दुसर्याला कुणी कस देऊ शकत आणि ते हि इतक्याश्या ओळखीत \nदिवस संपला पण तो विचार काही पूर्ण गेला नव्हता मनातून ....पण दुसरा दिवस उगवला तो submission च लाटण घेवून च ... engineering मध्ये हा एक जीवघेणा प्रकार असतो ... याबद्दल निवांत कधीतरी बोलता येईल ...सध्या विषयांतर नको .. engineering मध्ये हा एक जीवघेणा प्रकार असतो ... याबद्दल निवांत कधीतरी बोलता येईल ...सध्या विषयांतर नको .. final submission झाल आणि मी घरी येण्यासाठी निघाले .... हवा गेलेल्या फुग्यासारख माझ्या जीवात हि काही त्राण उरल नव्हत ..... final submission झाल आणि मी घरी येण्यासाठी निघाले .... हवा गेलेल्या फुग्यासारख माझ्या जीवात हि काही त्राण उरल नव्हत ..... विचार करणं लांब च पण सचिन पुराणाचा पुरता विसर पडला होता मला....\nतेवढ्यात समोर एक देखण जोडप दिसलं .... सत्तरी ओलांडलेल ... आज्जी भलत्या हौशी असाव्यात .... संध्याकाळ च्या वेळी अगदी गजरा घालून फिरायला बाहेर पडण्याहून जास्ती काय certificate असत हौशी स्वभावाच आज्जी भलत्या हौशी असाव्यात .... संध्याकाळ च्या वेळी अगदी गजरा घालून फिरायला बाहेर पडण्याहून जास्ती काय certificate असत हौशी स्वभावाच आणि आजोबा हि कोल्हापुरी थाटात रुबाबदार दिसत होते .... तरुणपणात अगदी दृष्ट लागण्यासारख जोडप असणार हे ... अजून थोडी पुढ आले आणि मला जाणवलं कि दिसण्यात फारस नाही पण चालण्यात वय दिसतंय यांच ...थरथरत एकमेकांचा हात धरून चालत होते दोघ हि ... नेमक कोण कुणाचा आधार आहे हे कळण्यासाठी जरा निरखून बघितलं मी..आणि पुढच्या क्षणी मला जाणवलं कि या दोघांना हि चालण्यासाठी आधाराची गरज आहे ....\nबस्स... मला उत्तर मिळाल .... विश्वास ... एकमेकांवरचा विश्वास आहे जो त्यांना तसं खर तर अशक्य अशा गोष्टीत साथ देतोय ... विश्वास ... एकमेकांवरचा विश्वास आहे जो त्यांना तसं खर तर अशक्य अशा गोष्टीत साथ देतोय ... सहज शक्य बनवतोय .... आणि काल माझ्या ताई च्या डोळ्यातले भाव काय होते ते कळल मला.... आज्जी आजोबांना त्यांच्या २०-२५ वर्षांच्या सहजीवनान जो विश्वास मिळालेला एकमेकांबद्दल .... त्या विश्वासाचं , तशा नात्याचं स्वप्न काल ताई च्या नजरेत होत बहुतेक .... \nएक पक्क आणि जीवाभावाच नात बनवण्याचे सुरुवातीचे प्रयत्न होते ते तिचे.... :)\nLabels: नात, मराठी, विश्वास\n मस्त जमलय की अनुभव सांगायला .... लिहित राहा :-)\nमराठी (3) काहीही (2) नात (2) कविता (1) किल्ला (1) गुणी (1) पाळीव (1) वर्ष (1) विश्वास (1) संकल्प (1) स्वा. सावरकर (1)\n२५३: म्यानमा डायरी: २. तिंज्या (Thingyan)\nमाझा आवडता पाळीव प्राणी\nअविस्मरणीय - द ग्रेट गॅटस्बी\nछोटी छोटी सी बात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/vip/", "date_download": "2018-05-28T01:26:05Z", "digest": "sha1:ZUFOSWZKEBBEUBHTWUFGAOYX3G4FCEJK", "length": 2606, "nlines": 43, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "VIP – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसंपादकीय : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\nसरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nइतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत\nव्हीआयपी सुरक्षेचा हवा फेरविचार\nअतिमहत्त्वाच्या व्यक्तींना पुरवली जाणारी सुरक्षा हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. व्हीआयपी संस्कृती मोडून काढण्याची भाषा अनेकदा होते; मात्र त्याची\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8.html", "date_download": "2018-05-28T02:31:42Z", "digest": "sha1:VUJA46A4DWJLGTR3YCZLAU4D3GFNFKAV", "length": 3907, "nlines": 72, "source_domain": "zeenews.india.com", "title": "आंतरराष्ट्रीय प्रदर्शन - Latest News on आंतरराष्ट्रीय प्रदर्शन | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nबीजिंगमध्ये सातव्या इंटरनॅशनल स्ट्रॉबेरी सिम्पोसियमला सुरुवात झाली आहे. जगभरातल्या स्ट्रॉबेरी उत्पादक, संशोधक आणि ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर या एक्स्पोला हजेरी लावली.\nसरकारकडून लाखो पॅनकार्ड बंद, तुमचं तर बंद नाही झालं ना\nमॅच फिक्सिंगमध्ये अडकला भारतीय खेळाडू, बीसीसीआय कारवाई करणार\n'निपाह' बाबत आश्चर्यकारक खुलासा हा सगळ्यात घातक व्हायरस नव्हे\nशेन वॉर्नने सांगितलं, कोणती टीम जिंकेल आयपीएल फायनल\nजयललिता यांनी उच्चारलेलं शेवटचं वाक्य,ऑडीओ क्लिप आली समोर\nभारतात खेळणाऱ्या या खेळाडूला अफगाणिस्तानची आठवण\nफायनल मॅचआधी धोनी झाला भावूक\nगोवा, कोकण किनारपट्टीवर मेनुकू चक्रीवादळाचा इशारा\nदेशात असुरक्षित गर्भपाताचे प्रमाण धक्कादायक\nगरोदरपणात हे पदार्थ तुमच्या जेवणात ठेवल्याने फायदा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news?start=48", "date_download": "2018-05-28T01:23:45Z", "digest": "sha1:WJ22IZHI3LAQYQDGEMTAC2USG2D6QOTP", "length": 10484, "nlines": 216, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Latest News - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\nदिमाखात रंगला ‘लग्न मुबारक’ चा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा\nआरव प्रॉडक्शन्स निर्मित आणि अभय पाठक प्रॉडक्शन्ससह अजिंक्य जाधव प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘लग्न मुबारक’ या चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच नुकतेच मोठ्या दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले.\n\"फर्जंद\" चित्रपटात खट्याळ खबऱ्या 'किसना' च्या भूमिकेत 'निखिल राऊत'\nसातत्याने वैविध्यपूर्ण भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा 'गुणी अभिनेता ' अशी ओळख असणाऱ्या निखिल राऊत ची प्रमुख भूमिका असणारं 'चॅलेंज' हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजतय. ज्यात निखिल 'स्वातंत्र्यवीर सावरकरांची' भूमिका करतोय त्याच्या ह्या भूमिकेचं प्रचंड कौतुक होताना दिसतय. आता तो आणखी एका भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झालाय परंतू रंगभूमीवर नव्हे तर मोठय़ा पडद्यावर.\n'रोहित राऊत' ने लातूरला सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nसध्याच्या युवापिढीवर आपल्या सुमधूर गीतांनी भुरळ घालणा-या गायक रोहित राऊतने आता नव्या टॅलेंटला संधी मिळावी म्हणून आपल्या गावी लातूरला मर्म म्युझिक अकादमी सुरू केली आहे.\nमहाराष्ट्राची महती सांगणारं \"माझा महाराष्ट्र\" या गीताला नामांकित गायकांचा आवाज\nमहाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रोसाउंड निर्मित आणि सुप्रसिद्ध संगीतकार तसेच गीतकार अभिजित जोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेली एक भव्य कलाकृती म्हणजे \"माझा महाराष्ट्र\" हे गीत होय. या गाण्यामध्ये एकूण बारा मराठमोळ्या नामांकित गायकांचा समावेश आहे. ज्यात साधना सरगम, आनंदी जोशी, अवधूत गुप्ते, अजित परब, वैशाली भैसन-माडे, प्रसन्नजीत कोसंबी, ऋषिकेश कामेरकर, उर्मिला धनगर, सोनाली पटेल, अभिजीत कोसंबी, अभिषेक मारोटकर, श्रीरंग भावे, अभिजीत जोशी यांचा समावेश आहे. महाराष्ट्राची कला, परंपरा-संस्कृती आणि आधुनिकतेचे दर्शन घडवणारी ही कलाकृती महाराष्ट्रातील प्रत्येकाला अभिमान वाटावी अशीच आहे. प्रसिद्ध साउंड इंजिनिअर संदीप बारस्कर या गाण्याचे निर्माते असून शांतनू रोडे यांनी या गीताचे दिग्दर्शन केले आहे. या गीताचे छायांकन आशुतोष आपटे यांचे आहे, तर संगीत संयोजन उदय साळवी यांनी केले आहे. टाइम्स गृप हे गाणं प्रसिद्ध करत असून यशराज स्टुडिओ मध्ये हे गाणे तयार करण्यात आले आहे.\nसिनेमाच्या टीझर पोस्टरद्वारे समजला ‘रेडू’ चा नेमका अर्थ\n'रेडू' असे गमतीशीर नाव असलेला एक मराठी सिनेमा लवकरच येत आहे. मात्र या 'रेडू'चा नेमका अर्थ काय रेड्याला रेडू म्हंटले असेल का रेड्याला रेडू म्हंटले असेल का किंवा आणखीन काही असे अनेक प्रश्न लोकांना या हटके नावामुळे पडत आहे. 'रेडू'च्या अर्थाचे अनेक तर्कवितर्क मराठीतील काही कलाकरांनी देखील लावायला सुरुवात केली आहे. ज्यात प्रिया बापटच्या मते रेडू म्हणजे रेड्याचे पिल्लू आहे, तर सारंग साठ्येने रेडूचा 'रेडू स्टेडू गो' असा मजेशीर अर्थ सांगितला. रसिका सुनील 'रेडू' एक प्राण्याचे नाव असेल असा अंदाज व्यक्त करते, तर भाऊ कदमने रेडूला रेडा म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर अमेय वाघने थेट 'रेडीमेड' आणि 'ड्युप्लेक्स' ला एकत्र करत 'रेडू' असा निष्कर्ष काढला.\nबिग बॉस च्या घरामधील ४२ वा दिवस - Eviction चं नाटक मेघा - सई डेन्जर झोनमध्ये\nअनेक महोत्सवांमध्ये गाजलेला \"लेथ जोशी\" १३ जुलैला होणार प्रदर्शित\nबिग बॉस च्या घरामधील ४१ वा दिवस - आज कोणाची शाळा घेणार महेश मांजरेकर\nगुलमोहरच्या आगामी ‘बोक्या सातबंडे’ कथेमधून प्रेक्षक अनुभवणार ९०च्या दशकातील सर्वात लाडके पात्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://marathimovieworld.wordpress.com/2012/03/06/%E0%A5%A8%E0%A5%AA-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82/", "date_download": "2018-05-28T01:11:55Z", "digest": "sha1:YEMJLYLCU7QBKRC7RAAB5YTUCI3DVTGG", "length": 4434, "nlines": 47, "source_domain": "marathimovieworld.wordpress.com", "title": "२४ फेब्रुवारीला येणार ‘संभा…. आजचा छावा’. | marathimovieworld", "raw_content": "\n← अमृता, संदेश आणि उमेश यांचा नवा मास्तर गिरीश कुलकर्णी.\nलवकरच घुमणार ‘अरे, आवाज कुणाचा….\n२४ फेब्रुवारीला येणार ‘संभा…. आजचा छावा’.\n‘समृद्ध जीवन’ प्रस्तुत आणि देवेंद्र चौगुले निर्मित ‘संभा…. आजचा छावा’ या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने जबरदस्त ऍक्शन, श्रवणीय संगीत, बेफाम नृत्य, वेगवान कथा- पटकथा आणि चमकदार संवाद या दाक्षिणात्य स्टाईलचा पुरेपुर वापर प्रथमच रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे.\nदक्षिणेतील सुपरस्टार नागार्जुनसाठी काम करणारे कोरीओग्राफर कलाधरन यांनी या चित्रपटातील गीतांसाठी नृत्य दिग्दर्शन केले असून ‘बॉस’, ‘वृंदावन’सारख्या गाजलेल्या चित्रपटासाठी ऍक्शन डिरेक्टर म्हणून काम केलेल्या स्टंटमास्टर आनंदराज यांच्या मार्गदर्शनाखाली सादस दृश्ये चित्रीत झाली आहेत.\nभ्रष्ट प्रवृत्तीविरुद्ध एकाकी लढा देणार्‍या नायकाची कथा ‘संभा’मधून पहायला मिळणार आहे. चित्रपटाचे निर्माते देवेंद्र चौगुले यांनी चित्रपटात संभाची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. त्यांच्यासोबत मोहन जोशी, मिलिंद गुणाजी, कुलदीप पवार, मधू कांबीकर, दिपाली सय्यद, तेजश्री खेळे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत.\n← अमृता, संदेश आणि उमेश यांचा नवा मास्तर गिरीश कुलकर्णी.\nलवकरच घुमणार ‘अरे, आवाज कुणाचा….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://tivalyabavalya.wordpress.com/page/2/", "date_download": "2018-05-28T01:05:34Z", "digest": "sha1:W4C6MZQUJ7M53XL3K5JST5W4NX26ELDV", "length": 23433, "nlines": 199, "source_domain": "tivalyabavalya.wordpress.com", "title": "टिवल्याबावल्या – पृष्ठ 2 – गप्पाटप्पा", "raw_content": "\nमिक्स वेज सूप (वेज पंचरत्न सूप)\n५-६ टोमॅटो, ७-८ गाजरं, १ कांदा, अर्धी ढबू मिरची, १ वाटी दूधी भोपळ्याचे तुकडे, १ चमचा बटर, १ चमचा ड्राइड बेसिल लिव्हज, चवीनुसार मीठ, मिरपूड, गार्लिक पावडर, साखर\n१) कुकरमध्ये २-३ भांडी पाणी घालून त्यात टोमॅटो, गाजरं, दूधी भोपळा, ढबू मिरची, कांदा घालून ३ शिट्ट्या करून भाज्या शिजवून घ्याव्यात.\n२) भाज्या थोड्या गार झाल्या की त्यातल्या टोमॅटोची सालं काढून टाका आणि या सर्व भाज्या (आणि त्या भाज्या ज्या पाण्यात शिजवल्या ते पाणी) मिक्सर/ब्लेंडर मधून फिरवून त्याची प्युरी करून घ्या.\n३) एका पॅनमध्ये/ स्टीलच्या कढईत १ चमचा बटर गरम करून त्यात ही भाज्यांची प्युरी घालून एका डावाने नीट ढवळून घ्या. आता त्यात ड्राइड बेसिल लिव्हज घालून त्याला एक उकळी आणा.\n४) मग त्यात चवीनुसार मीठ, मिरपूड, गार्लिक पावडर आणि सूप थोडं आंबट वाटल्यास थोडीशी साखर घाला.\nगरमा गरम मिक्स वेज सूप तयार. हे सूप क्रूटॉन घालून खाऊ शकता किंवा तव्यावर बटर लावून भाजून टोस्ट केलेल्या ब्रेडसोबतही खाऊ शकता.\n१) या सूपामध्ये भाज्यांच प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता.\n२) बेसिल लीव्ह्ज, गार्लिक पावडर, बटर या गोष्टी ऑप्शनल आहेत.\nAuthor tivtivPosted on एप्रिल 23, 2014 Categories पाककृती (Recipe)Tags पाककृतीश्रेण्यामराठीश्रेण्यासूप्सLeave a comment on मिक्स वेज सूप (वेज पंचरत्न सूप)\nदही, बारीक केलेली साखर, केशर, पिस्ते-बदामाचे तुकडे, (मोठ्या छिद्राची) धान्य चाळायची चाळणी, (ही चाळणी ज्यावर बसेल असे) पातेले\n१) एका सुती कापडाची मोठी चौकोनी घडी करून घ्या. कापडाच्या मध्यभागी दही ओतावे आणि कापडाची चारी टोकं एकत्र बांधून हे कापडात बांधलेले दही टांगून ठेवा.\n२) साधारण १०-१२ तासानंतर दह्यातले बरेच पाणी गळून गेले असेल. ह्या घट्ट दह्याला चक्का असं म्हणतात. हा चक्का एका बाऊलमध्ये काढून घ्या. केशराच्या काड्या हाताने चुरून एका छोट्या वाटीत ठेवा.\n३) एक चाळणी घेऊन ती एका पातेल्यावर ठेवावी. चक्का थोडा थोडा चाळणीमध्ये घेऊन हाताच्या बोटांनी दाब देत गोलाकार पसरत रहावा. (म्हणजे चक्का चाळला जाऊन एकजिनसी श्रीखंड तयार होईल.) हे करताना अधेमधे चक्क्यावर साखर, केशराचा चुरा घालत रहा.\n४) पातेल्यामध्ये एकजिनसी श्रीखंड तयार झालेले असेल. श्रीखंडाची चव पाहून त्यात चवीनुसार गरज वाटल्यास आणखी साखर घाला. मोठ्या चमच्याने/डावाने श्रीखंड ढवळून एकजीव करा.\n५) एका बाऊलमध्ये श्रीखंड घेऊन केशराच्या काड्या आणि बदाम/पिस्ते वापरून सजवा.\n१) दही बांधून ठेवायला सुती कापड किंवा कॉटनची धुतलेली जुनी ओढणी वापरता येईल.\n२) काही जण केशर वापरायच्या आधी तव्यावर्/कढल्यामध्ये थोडं गरम करून घेऊन चुरतात. त्यामुळे ते पदार्थात चांगल मिसळतं असं म्हणतात.\nकाही पदार्थ बनवताना वापरायच्या सोप्या ट्रिक्स आणि टीप्स\n१) कोणताही मिल्क शेक बनवत असताना त्यात व्हॅनिला आइसक्रिम घातले की शेक चांगला दाट होतो आणि जास्त टेस्टी लागतो. उदा. चिकू शेक, बनाना शेक इत्यादी. तसचं स्ट्रॉबेरी शेक बनवताना स्ट्रॉबेरी आइसक्रिम, मँगो शेक बनवताना मँगो आइसक्रिम घालावं.\n२) दुधी भोपळ्याची खीर/हलवा, गाजर हलवा असा कोणताही हलवा करताना त्यात एव्हरेस्ट दूधाचा मसाला वापरल्यास हलव्याला छान वास आणि स्वाद येतो. साधारण ४ मोठ्या वाट्या हलवा तयार होणार असेल तर त्याला चिमूटभर दूध मसाला पुरेल.\n३) मिसळीसाठी ग्रेव्ही करताना, किंवा कोणताही कट करताना किंवा कोणतीही पातळ भाजी करताना, जर त्यावर तेलाचा लाल तवंग यायला हवा असेल तर भाजी/ग्रेव्ही तयार होत आली की एका मोठ्या चमच्यात तेल घेऊन त्यात पाव चमचा तिखट (लाल मिरचीची पूड) मिसळावे आणि ते तेल भाजीवर/ग्रेव्हीवर ओतावे आणि एक उकळी आणावी. तेलाचा मस्त लाल तवंग येतो.\nAuthor tivtivPosted on फेब्रुवारी 27, 2014 फेब्रुवारी 27, 2014 Categories टिप्सश्रेण्यापाककृती (Recipe)Tags टीप्सश्रेण्यापाककृतीश्रेण्यामराठीLeave a comment on काही पदार्थ बनवताना वापरायच्या सोप्या ट्रिक्स आणि टीप्स\nवांग्याची भाजी प्रकार १\n४ मोठी वांगी, १ मोठा कांदा, १ छोटा बटाटा, तेल, मोहोरी, हिंग, हळद, केप्र गोडा मसाला, केप्र झटपट उसळ मसाला, तिखट, मीठ\n१) कांदा उभा चिरून घ्या. वांगी आणि बटाटाही उभट चिरा. (त्याचे ज्युलिअन्स करून घ्या.)\n२) एका पसरट कढईमध्ये (किंवा पॅनमध्ये) थोडं तेल घ्या. मध्यम आचेवर तेल तापत ठेवा.\n३) तेल गरम झाल्यावर त्यात हिंग, मोहरी, हळद घालून फोडणी करून घ्या.\n४) मग त्यात कांदा टाकून चांगला परतून घ्या. मग त्यात वांगी आणि बटाट्याचे ज्युलिअन्स टाकून चांगले परतून घ्या.\n५) गॅस मध्यम आचेवर किंवा त्यापेक्षा थोड्या कमीच आचेवर ठेवा. अधून मधून भाजी परता. भाजी करपणार नाही याची काळजी घ्या. पॅनवर झाकण ठेवू नका.\n(नेहमीपेक्षा कमी आचेवर ही भाजी करत असल्याने भाजी तयार होण्यास वेळ लागेल. म्हणून ही भाजी एकीकडे करत ठेवून दुसरीकडे स्वयंपाकघरातली बाकी कामं करून घ्या. 🙂 )\n६) भाजी शिजत आली की त्यात चवीनुसार तिखट, मीठ, गोडा मसाला, उसळ मसाला घालून भाजी चांगली परतून घ्या. भाजी नीट शिजली की गॅस बंद करा. नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची मस्त वांग्याची भाजी तयार.\nफ्रीजमध्ये थोडी तोंडली शिल्लक होती. म्हणून ह्या भाजीमध्ये थोडीशी तोंडलीही बारीक चिरून मी टाकली आहेत. फोटोमध्ये जे लहान हिरवे तुकडे आहेत, ती चिरलेली तोंडली आहेत. मस्त लागतात. अजिबात जाणवत नाही की तोंडलीही घातली आहेत ते. त्यामुळे तुम्हीही हा प्रयोग करायला हरकत नाही 🙂\nAuthor tivtivPosted on फेब्रुवारी 26, 2014 फेब्रुवारी 26, 2014 Categories पाककृती (Recipe)Tags पाककृतीश्रेण्यामराठीLeave a comment on वांग्याची भाजी प्रकार १\nपनीरचे पराठे कधी केले नव्हते. एकदा करून पहायचे होते. मग माझ्या एका मैत्रिणीने, तृप्तीने मला ही रेसिपी सांगितली. त्या रेसिपीने पराठे करून पाहिले. पराठे चांगले झाले. कमी मिरची घातल्यास लहान मुलेही हे पराठे आवडीने खातील. जेवणाच्या डब्यामध्ये देण्यासाठी चांगला ऑप्शन आहे. आणि त्या मानाने हे पराठे कमी वेळात तयार होतात.\nकिसलेले पनीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरेपूड, धनेपूड, मीठ, आलं पेस्ट (किसलेलं आलं), बारीक चिरलेली हिरवी मिरची (हिरवी मिरची पेस्ट), पोळीसाठी मळलेली कणिक (गव्हाच्या पिठाची)\n१) एका कुंड्यामध्ये/बाऊलमध्ये पनीर, जिरेपूड, धनेपूड, मीठ, किसलेलं आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची घेऊन एकत्र मिक्स करून घ्या. मिश्रण चांगलं मळून घ्या.\n२) या मिश्रणात बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालून नीट मिक्स करून घ्या. पराठ्याचे सारण तयार.\n३) तवा तापायला ठेवा. कणिकेचे छोटे गोळे करून घ्या.\n४) तवा चांगला गरम झाला की कणकेचा एक गोळा घेऊन त्यामध्ये पराठ्याचे सारण भरून (स्टफ करून) तो गोळा लाटून घ्या.\n५) ही लाटलेली पोळी (लाटलेला स्टफ्ड पराठा) तव्यावर दोन्ही बाजूनी छान भाजून घ्या.\n६) तयार गरम पराठा दही/बटर/तूप आणि शेंगदाण्याची चटणी/टोमॅटो केचप/लोणचं याबरोबर खा.\nAuthor tivtivPosted on जानेवारी 29, 2014 Categories पाककृती (Recipe)श्रेण्यालहान मुलांसाठी (Kids Menu)Tags पराठेश्रेण्यापाककृतीश्रेण्यामराठीLeave a comment on पनीर (स्टफ्ड) पराठे\nलहान मुलांना करता येण्यासारखे क्राफ्ट Items\nस्वतःच स्वत:ला घडवणं… अवघड काम आहे.\nस्वतःच स्वतःला घडवणं म्हणजे स्वतःला एक better person बनवणं. मग जसं दगडातून मूर्ती घडवताना, त्याला सुबक आकार देण्यासाठी ठाकून ठोकून त्याचा अनावश्यक भाग काढून टाकावा लागतो, त्याचप्रमाणं स्वतःमधले दुर्गुण, आळस, वाईट सवयी प्रयत्नपूर्वक दूर कराव्या लागतात. दुर्गुण दूर करण्यासाठी आधी ते शोधावे लागतात, हे दुर्गुण आपल्याकडे आहेत हे स्वतःशी मान्य करावं लागतं. मग ते दूर करण्याचा प्रयत्न करता येतो. आणि हे जाणीवपूर्वक करणं किंवा जाणतेपणी स्वतःला घडवणं जास्त अवघडं असतं.\nमागील पृष्ठ पान 1 पान 2 पान 3 … पान 11 पुढील\nतुम्हाला कशाबद्दल वाचायचं आहे\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nलहान मुलांसाठी (Kids Menu) (5)\nवाचालं तर वाचाल (Nice Read) (4)\nमला असं वाटतं की… (3)\nमला आवडलेल्या कविता (2)\nदिवे आगर – शांत, सुंदर आणि रम्य समुद्रकिनारा\nसुट्टीतले उपक्रम (की उपद्व्याप \nफिंगर प्रिंटिंग ग्रिटिंग कार्ड\nमिक्स वेज सूप (वेज पंचरत्न सूप)\nकाही पदार्थ बनवताना वापरायच्या सोप्या ट्रिक्स आणि टीप्स\nटिवल्याबावल्या वरचे सगळे लेख\nटिवल्याबावल्या वरचे सगळे लेख महिना निवडा जून 2015 (1) नोव्हेंबर 2014 (2) जून 2014 (2) मे 2014 (2) एप्रिल 2014 (2) फेब्रुवारी 2014 (2) जानेवारी 2014 (3) डिसेंबर 2013 (1) ऑक्टोबर 2013 (1) जुलै 2013 (2) जून 2013 (3) मे 2013 (4) मार्च 2013 (3) जानेवारी 2013 (1) डिसेंबर 2012 (1) नोव्हेंबर 2012 (2) ऑक्टोबर 2012 (5) सप्टेंबर 2012 (4) ऑगस्ट 2012 (3) जून 2012 (4) मे 2012 (10) एप्रिल 2012 (4) मार्च 2012 (3) फेब्रुवारी 2012 (4) मे 2011 (4)\nटिवल्याबावल्या ब्लॉगचा विजेट कोड\nLike टिवल्याबावल्या on Facebook\nLike टिवल्याबावल्या on Facebook\nदिवे आगर – शांत, सुंदर आणि रम्य समुद्रकिनारा\nसुट्टीतले उपक्रम (की उपद्व्याप \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/usa-afghan/", "date_download": "2018-05-28T00:53:48Z", "digest": "sha1:P6UYECWSOCPOVAQVIHD2BSUKWKDHIGYX", "length": 2598, "nlines": 43, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "USA Afghan – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसंपादकीय : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\nसरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nइतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत\nया वर्षारंभी अमेरिकी जनांनी बराक ओबामा यांचा उत्तराधिकारी निवडला. वाईट आणि अति वाईट अशा दोन पर्यायांतून तिथल्या नागरिकांनी डोनाल्ड ट्रम्प\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z70604130058/view", "date_download": "2018-05-28T01:34:05Z", "digest": "sha1:BKJ73VHT2OFPIDBNNT4JQL3CLVYXNQDH", "length": 12378, "nlines": 177, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भजन - सत्य ज्योर्तिर्लिंग बारा ...", "raw_content": "\nविविध देवदेवतांचे आकार, रंग, रूप ही कल्पना कशी आणि कोणी निर्माण केली\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भजन : भाग ६|\nसत्य ज्योर्तिर्लिंग बारा ...\nभजन : भाग ६\nहाती पिचकारी घेऊनी तुम्हा...\nविसनूनी पाणी त्यामधी वाळा...\nकोण एके दिवशी विनोदाने हर...\nचंदनचियो माळी सेज पलंगावर...\nआज मी ब्रह्मा पाहिले अगणि...\nआनंदाचा कंद हरी हा देवकीन...\nअगणीत लोक येतीग जाती किती...\nजनी म्हणे रे विठ्ठल दळू क...\nआषाढमासी एकादसी दिंडी चाल...\nजय जय विठ्ठल विठ्ठल हारी ...\nआमचे शिंके तिसरे ताळी हात...\nहरि हा कोणासी ऐकेना कृष्ण...\nपहिली गवळण धावत आली यशोदे...\nचित्त वृत लागे हरी अर्पिल...\nथंडीमध्ये गौळणीनो काग तुम...\nसोड जाऊ देरे मजला , सोड ...\nराधे झाडीत होती आंगणा कृष...\nराधा फुगडी फू कृष्णा ब्रह...\nयशोदा म्हणे श्रीहरी नको ज...\nकशी मधुवन मुरली वाजवीली ॥...\nवैकुंठवास हरिचा नंदित जन्...\nश्रीकृष्ण परमात्मा आज जन्...\nजो जो सख्या श्रीकृष्णा कर...\nआली नारदाची स्वारी कंसाचे...\nबाळा जो जो रे ज्ञानेशा चि...\nहरी नाम भजा प्रभूनाश्‍य \nनाच रे देवा भक्तांच्या मे...\nफुले फुलली जगतात चल मन सं...\nहर हर शीव शीव स्वार झाले ...\nमाहेर माझे कैलासपूरी , प...\nतुम्ही चला चलागे चला सकल ...\nशंकर पार्वती शब्दाला शब्द...\nशिव डमरु कुठे वाजविला पहा...\nअसा कसा बाई माझा भोळा शंक...\nमहानंदा शंकर चरणी तल्लीन ...\nनैवेद्य अर्पुणी आरती केली...\nजय शंकर शिव शंकर सतत गावु...\nजो जपे नमोशिवाय मृत्यूचे ...\nसांगा या शिवाला माझ्या शं...\nशिव रात्री शिव दिन माऊली ...\nपहिला अवतार मच्छ साक्षात ...\nदूर्त दर्शन पाप नाशनम् , ...\nपाहिले प्रभूच्या चरणाला ,...\nगंगा लहरीचे सार ऐका ऐका द...\nराई गे रुख्मीणी भांडत तुल...\nजिथे तिथे अडविसी जिला तिल...\nआणू रे घरी ज्ञानेश्‍वरी च...\nजगाचे वैभव मी नाही पाहात ...\nनासिकचे श्रीराम पहा तुम्ह...\nआला कैलासीचा नाथ डोळे भरु...\nपती विणा जाऊ कशी आज मी घर...\nयमराया मजला रे यमराया मजल...\nतनू कृतार्थ झाली काय मागू...\nधाव घेई पंढरीराया धाव घेई...\nबाग बगीचे फिरुनी अवघे पुष...\nनमो आधी रुप ओकांर स्वरुपा...\nसत्य ज्योर्तिर्लिंग बारा ...\nसांगते कुंती कृष्णाला कर्...\nबघा यशोदेचा बाळ पायी पैजण...\nभक्तीची भिखारीण आली तुझ्य...\nमाड्या हवेल्या मनी नाही भ...\nहाती खुरपे नामघोष विवेकाच...\nधन्य धन्य तु अलकनंदा नमन ...\nमाता अंजनीच्या पोटी बाळ ज...\nयशोदेच्या पोरा नको जाऊ चो...\nआम्ही जातो मम ग्रहासी देव...\nआले कैलासीचे नाथ मुखी राम...\nउन उन खिचडी देवा तुम्ही ज...\nजय जय गोपाळ नंदलाला राधा ...\nभक्त पुंडलिकांनी हट्ट केल...\nदृष्टीसी नेहमी माझ्या जग ...\nमनी नाही भाव देवा मला पाव...\nओझर क्षेत्री नांदे विघ्नर...\nअमृताहूनी गोड नाम तुझे दे...\nअनाथाच्या नाथ दिनाचा दयाळ...\nजेथे जातो तेथे तु माझ्या ...\nपंढरीचा वास चंद्रभागे स्न...\nअमृताची गोडी तुझ्या भजनात...\nवारकरी हा नेम धरुनिया जात...\nआपुलिय बळे नाही बोलवत सखा...\nओंकार स्वरुप गणेशाचे रुप ...\nविठ्ठल विठ्ठल घोष घुमे गा...\nतुझी सेवा करीन मनोभावे हो...\nझाला माझे मनी विटेसहित पा...\nमाझी कोण गती सांग पंढरीना...\nविठू माझा लेकुरवाळा , सं...\nजनी नामयाची रंगली कीर्तनी...\nविठ्ठल विसावा सुखाची साऊल...\nरामकृष्ण गोविंद नारायण हर...\nकोणाचे हे घर हा देह कोणाच...\nआवडीने भावे हरीनाम घ्यावे...\nमनासी लावावी स्वरुपाची गो...\nसंत चरण रज लागता सहज , व...\nसम चरण सुंदर कासे पितांबर...\nपंढरीचा राणा येतो जानाईच्...\nपाषाणाचे टाळ पाषाणाचा देव...\nभजन - सत्य ज्योर्तिर्लिंग बारा ...\nसत्य ज्योर्तिर्लिंग बारा प्रात: काळी स्मरण करा कोटी कुळ उद्धारी बहू तारील बापानो वाराणसी विश्‍वनाथ मोक्ष देतो तो समर्थ पुर वील अंतरीचे हीत सोमनाथ सोरटी वाराणसी विश्‍वनाथ मोक्ष देतो तो समर्थ पुर वील अंतरीचे हीत सोमनाथ सोरटी ओंकार ममलेश्‍वर सेतुबंधे रामेश्‍वर ओंकार ममलेश्‍वर सेतुबंधे रामेश्‍वर भीमा उगमे उगमेश्‍वर घृष्णेश्‍वर वेरुळी-नागनाथ अमृत देख विश्‍वजन केले सुखी मुखी सुकृत जन्माचे त्र्यंबक हा तिर्थराज पुरवील अंतरीचे काज - महाकाली उज्जैन ते ही तेजामध्ये तेज महादुजे केले सभवन श्रीमल्लिकार्जुन अनुपान क्षेत्रे हे वाचे स्मरणार्थ भाव अंतरी निज निश्‍चय दासासी नरहरी म्हणे जन्मा यावे शुद्धसत्व प्रेमभावे वाचे हरीचे गुण गावे करील कृपा सर्वदा परळी वैजनाथ म्हणती मुखी सुकृत जन्माचे नुरी धरी त्या बाह्य नुरी ॥\nविनायकी आणि संकष्टी चतुर्थीबद्दल शास्त्रार्थ सांगावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-07-march-2018/", "date_download": "2018-05-28T01:38:58Z", "digest": "sha1:GCYD2E42YXMSRJYIIHBRSRLWVJVBCHVA", "length": 11911, "nlines": 117, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 7 March 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(Maha Food) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात 120 जागांसाठी भरती\n(Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती निकाल\nB.Ed CET 2018 प्रवेशपत्र\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nपेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्री धर्मेंद्र प्रधान लवकरच 2018 पर्यंत एक नवीन बायोफल्ड पॉलिसी जाहीर करणार आहेत.\nब्लॅकबेरीने फेसबुकवर दावा दाखल केला आहे की त्याच्या पेटंट-संरक्षित बी.बी.एम सेवेतून व्हाट्सएप आणि इन्स्टाग्रामच्या गुणधर्मांची कॉपी करून त्याच्या बौद्धिक संपत्तीवर उल्लंघन केले गेले आहे.\nनागालँडचे राज्यपाल पी.बी. आचार्य यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निफ्यू रियो यांची नेमणूक केली.\nसरकारने भारतीय पशु कल्याण मंडळ (ए.बी.बी.आय.) चे मुख्यालय चेन्नई, तामिळनाडू येथून हरियाणातील फरीदाबाद जिल्ह्यात बल्लभगडला येथे हलविले.\nभारतातील पहिली हेलिकॉप्टरची टॅक्सी सेवा केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इलेक्ट्रॉनिक शहराकडे जाण्यासाठी बेंगळुरू येथे सुरु झाली आहे.\nआंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांनी भागधारकांनी देशाच्या उमेदवारीला मान्यता दिल्यानंतर भारताने युरोपियन बॅंक फॉर रीकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट (ईबीआरडी) चे 69 वे सदस्य म्हणून काम पूर्ण केले आहे.\nअब्जाधिशांच्या 2018 च्या फोर्ब्स नियतकालिक यादीमध्ये $110 अब्ज किमतीची संपत्तीसह ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.\nइराक हा चालू आर्थिक वर्षात सौदी अरेबियाला मागे टाकून भारतातील सर्वात मोठा कच्चा तेलाचा पुरवठादार बनला आहे.\nGoogle एरो अॅप्लिकेशन आता पुण्यात उपलब्ध आहे. या विस्तारामुळे, गुगल एरोने आता गुरुग्राम, दिल्ली, बेंगळुरू आणि मुंबईसह पाच शहरांमध्ये काम केले आहे.\nमहेंद्रसिंग धोनी, गेमिंग प्लॅटफॉर्म ड्रीम 11 चे ब्रँड अॅम्बेसेडर बनले आहेत.\nNext (ZP Pune) पुणे जिल्हा परिषदेत ‘अॅडव्होकेट’ पदाच्या 53 जागा\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती\n• बँक ऑफ इंडिया 158 ऑफिसर (क्रेडिट) भरती प्रवेशपत्र\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती निकाल\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n31733", "date_download": "2018-05-28T01:22:53Z", "digest": "sha1:M5TG2TJTPS2YOLSY75CE5XD6RHS7UN6D", "length": 10818, "nlines": 281, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Moto Rider Android खेळ APK (com.teniubi.moto.rider) HuskaImm.com द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली रेसिंग\n89% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: HTC_S715e\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Moto Rider गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v37085", "date_download": "2018-05-28T01:21:18Z", "digest": "sha1:SJ44N3FRAAEMCQZFZPKTTO22W6PIMIG4", "length": 8258, "nlines": 224, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Ya4ra Video Song व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया व्हिडिओचे सर्वप्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या व्हिडिओसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia302\nफोन / ब्राउझर: NokiaN81\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Ya4ra Video Song व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t12501/", "date_download": "2018-05-28T01:24:06Z", "digest": "sha1:IH7MQRFRJPM4CYPR7FUWXUBX4HVG6MBE", "length": 4977, "nlines": 123, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-आयुष्यच संपवून गेलो मी................", "raw_content": "\nआयुष्यच संपवून गेलो मी................\nआयुष्यच संपवून गेलो मी................\nमी मात्र आज पाहतो तिला\nआज बंद डोळ्यानेच ..........\nमाझे प्रेम व्यर्थ गेलं\nचौकटीत ह्या भिंतीच्या आठवत राहतो मी आनंदाने .......\nआज तिला मात्र रडू आले\nघरी जेवायला सगळेच आले\nतिला मात्र मी दिसेना\nदेह नसला माझा तरी\nअसल्याचा भास देतो होतो मी माझ्या स्पर्शाने ..........\nतिचे ते आठवणे तिचे निघून जाणे\nमाझे मात्र तिला हसत दाराशी सोडणे\nतोच अखेर होता आयुष्याचा माझ्या\nआयुष्यातून निघून गेलो मी मुकेपणाने .............\nआयुष्यच संपवून गेलो मी आनंदाने ..... आनंदाने ....\nआयुष्यच संपवून गेलो मी................\nमाझ्या कवितांचे प्रेर्णास्तान, तूच\nRe: आयुष्यच संपवून गेलो मी................\nRe: आयुष्यच संपवून गेलो मी................\nRe: आयुष्यच संपवून गेलो मी................\nमी मात्र पाहतो तिला\nआज बंद डोळ्यानेच ..........\nप्रेमा साठी जगणे माझे \nRe: आयुष्यच संपवून गेलो मी................\nRe: आयुष्यच संपवून गेलो मी................\nआयुष्यच संपवून गेलो मी................\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t7567/", "date_download": "2018-05-28T01:23:46Z", "digest": "sha1:Y723WOPPRSUV5DMVV4OB6RZ6RPDG4JUR", "length": 3274, "nlines": 107, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता- दुरावा", "raw_content": "\nमाझ्या कविता - हर्षद कुंभार\nतुझ्यापासून दूर राहणे ...\nकिती कठीण आहे आता कळतंय मला,\nप्रेमातला दुरावा काय असतो ...\nहे आता जाणवतंय मला.\nमाझे एकट्याचेच हे हाल असतील\nयाबद्दल मन शाशंक आहे,\nतुही तेच दुखं भोगत असणार ...\nयाबद्दल मन आशंक आहे. - हर्षद कुंभार\nमाझ्या कविता - हर्षद कुंभार\nमाझ्या कविता - हर्षद कुंभार\nमला कविता शिकयाचीय ...\nमाझे एकट्याचेच हे हाल असतील\nयाबद्दल मन शाशंक आहे,\nतुही तेच दुखं भोगत असणार ...\nयाबद्दल मन आशंक आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/2018/01/21-%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE/", "date_download": "2018-05-28T01:00:37Z", "digest": "sha1:5UN53D35LG5Y753VSYXY6GDJ3LABERCD", "length": 23691, "nlines": 162, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "21 वे शतक भारताचे (माझे सर्वांना सस्नेह निमंत्रण) – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसंपादकीय : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\nसरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nइतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत\n21 वे शतक भारताचे (माझे सर्वांना सस्नेह निमंत्रण)\nप्रथम, मधे, शेवटी आणि कायमच सर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा.\nआणि त्यासोबत, सर्वांना निमंत्रण, सस्नेह. आग्रहाचं आणि माझं वैयक्तिक सुद्धा.\n‘21 वे शतक भारताचे’’ – ही मध्यवर्ती कल्पना – म्हणून तसं शीर्षक ठेवून, आता 6 + 2 अशी 8 भागांची मालिका आयोजित करत आहोत.\n17 जानेवारी 2018 भारत – चीन संघर्ष\n18 जानेवारी 2018 पर्यावरण : सर्वनाशाच्या उंबरठ्यावर\n5 फेब्रुवारी 2018 जागतिकीकरण : घड्याळाचे उलटे काटे\n13 फेब्रुवारी 2018 अणुविज्ञान : विध्वंस की ऊर्जानिर्मिती\n15 फेब्रुवारी 2018 जय जय हे महिषासुरमर्दिनी\n20 फेब्रुवारी 2018 विज्ञान आणि अध्यात्माचे अद्वैत\nस्थळ : गणेश कला क्रीडा सभागृह\nवेळ : सायंकाळी 6 ते 8\n7 वा भाग म्हणजे चाणक्य मंडल परिवारचा ‘संकल्प दिवस’. – चाणक्य मंडल परिवारच्या शैक्षणिक वर्षातला महत्त्वाचा दिवस – असेल, 26 फेब्रुवारी रोजी – म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या 52 व्या पुण्यस्मरण दिवशी.\nज्यानं आपल्या वयाच्या 16 व्या वर्षी, स्वतःच्या आयुष्याचा ‘संकल्प’’ सोडला –\n‘मायभूीच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन’’ –\nआणि पुढची आयुष्याची 68 वर्षे एका पेटलेल्या यज्ञाप्रमाणे जे धगधगत राहिलं, सशस्त्र क्रांती, काव्य-कथा-कादंबरी-नाटक असा साहित्याच्या सर्व ‘र्फॉ’ मधे असामान्य प्रतिभावंत संचार केला.\nइतिहास लेखनाचे नवे आदर्श उभे केले.\nजाती व्यवस्था समूळ संपवून समतापूर्ण, विज्ञाननिष्ठा समाजाचं स्वप्न पाहिलं –\n‘‘गुणसुने मी वेचियली या भावे\nकी तिने सुगंधा घ्यावे\nजरी उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा\nहा व्यर्थ भार विद्येचा’\nआणि आपल्या जीवनात जगून दाखवल्या…,\nजे तिन्ही भाऊ मातृभूीच्या चरणी अर्पण झाले, घरदार उद्ध्वस्त झालं, तरी जे म्हणाले – ‘हे काय बंधु असतो जरि आम्ही सात त्वत्स्थंडिलावरी…’\nज्यांनी जीवनाच्या सर्व अंगांधे मुक्त, प्रतिभावंत संचार केला, आणि म्हणाले –\n‘‘हे मातृभूी तुजला मन वाहियेले\nवक्तृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले\nतू तेची अर्पिली कविता रसाला\nलेखाप्रती विषय अनन्य तूचि झाला’’\nअशा मृत्युंजय सावरकरांच्या 52 व्या पुण्यस्मरणदिनी चाणक्य मंडल परिवारचे युवक ‘संकल्प’ सोडतील – आपलं व्यक्तिमत्त्व आणि करियरमध्ये ‘उत्तमता आणि प्रतिभा’ साध्य करून ‘लोकसेवा’ करण्याचा संकल्प.\nत्यांच्या या संकल्पाला बळ द्यायला, मार्गदर्शन करायला, आशीर्वाद द्यायला पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू, अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव येणार आहेत. आणि ते ‘भारत आणि जगाची आर्थिक धोरणे’ यावर बोलणार आहेत.\nअसा संकल्प सोडण्यापूर्वी 6 भागांची मालिका आहे, ‘21 वे शतक भारताचे’’ या या मध्यवर्ती संकल्पनेभोवती, स्वप्नाभोवती आखलेली. असे ‘21 वे शतक भारताचे’ करण्यासाठी सुद्धा, सर्वजण या.\n26 फेब्रुवारीच्या ‘‘संकल्प’ दिवसा’च्या दुसर्‍या दिवशी, 27 फेब्रुवारीला आणखी एक – अत्यंत विशेष – First of its Kind – असा कार्यक्रम आयोजित करत आहोत. चाणक्य मंडल परिवारच्या शैक्षणिक कामाचं हे 22 वं वर्ष चालू आहे. पूर्ण झालेल्या 21 वर्षात चाणक्य मंडल मधून महाराष्ट्र, भारत आणि जगभरसुद्धा अनेक प्रतिभावंत प्रशासनात उत्तम कामगिरी करतायत. स्वच्छ आणि कार्यक्षम प्रशासन चालवून ‘कार्यकर्ता अधिकारी’पणाचा आदर्श ते जगून दाखवतायत.\nत्यांचे आपण सत्कार करतो.\nपण प्रशासनाशिवाय इतरही अनेक क्षेत्रांमध्ये चाणक्य मंडल परिवारमधून मनुष्यशक्ती जाते आहे. प्रतिभावंत काम करतो आहे. पत्रकारिता, साहित्य, कला, गिर्यारोहण, अभिनय, सामाजिक कार्य, लोकसंघटन अशा अनेक क्षेत्रांधे प्रतिभावंत कामगिरी करणार्‍यांचा आपण सत्कार करणार आहोत, त्यांच्या कामाविषयी जाणून घेणार आहोत, त्यांची मनोगतं ऐकणार आहोत.\nही ‘प्रतिभावंतांची मांदियाळी’ योजली आहे, दि. 27 फेब्रुवारी रोजी.\n27 फेब्रुवारी ‘‘प्रतिभावंतांची मांदियाळी’’ गोळा व्हायला याहून दुसरा, सर्वोत्तम मुहूर्त कोणता सापडेल\nकवि कुलगुरू कुसुाग्रजांचा जन्मदिवस.\nआणि तोच दिवस, सुदैवानं महाराष्ट्रानं सुदैवानं एकमतानं ठरवलाय ‘‘मराठी दिवस’’.\nमराठी माणसाला शिवाजी महाराजांनी ऐतिहासिक काम आखून दिलंय ‘‘हिंदवी स्वराज्या’’ साठी लढण्याचं- म्हणजे संपूर्ण भारतासाठी चिंतन आणि काम करण्याचं आणि ज्ञानोबा-तुकोबा या संतमंडळीनं ‘‘ईश्‍वरनिष्ठांची मांदियाळी’’ उभी करताना आपल्याला जीवित कर्तव्य जाणवून दिलं ‘‘अवघे विश्‍वचि माझे घर’’ साठी काम करण्याचं. वारकरी आणि धारकरी यांनी दिलेला वारसा आपल्याला वर्तान काळातही जीवनाच्या सर्व क्षेत्रात पराक्रम करण्याची प्रेरणा देतो, आत्मविश्‍वास देतो – नव्हे नव्हे – हे आपलं कर्तव्य असल्याची जाणीव करून देतो. आणि आधुनिक काळात, वर्तान काळात हा पराक्रम कसा करायचा\n– तर आपल्या जिभेनं, मेंदूनं, पायानं, लेखणीनं – प्रतिभेचा आविष्कार, म्हणजे पराक्रम.\nअसा प्रतिभेचा आविष्कार करणार्‍या परिवार सदस्यांचा सत्कार, म्हणजे ‘‘प्रतिभावंतांची मांदियाळी’’.\nचाणक्य मंडल परिवारच ‘‘प्रतिभावंतांची मांदियाळी’’ आहे. असायला पाहिजे. कारण केवळ प्रशासनच नाही, तर जीवनाच्या सर्व क्षेत्रांत आपल्या स्वतंत्र प्रज्ञेचा, प्रतिभेचा आविष्कार करेल अशी मनुष्य शक्ती चाणक्य मंडल परिवारातून तयार व्हावी, अशी आपली ‘‘व्हिजन’’ आहे.\nम्हणून 21 वर्षांनंतर प्रथमच, अशा प्रतिभावंतांचा सत्कार कुसुाग्रजांची जन्मतिथी त्यामुळे ‘मराठी दिवस’ असलेल्या 27 फेब्रुवारी (2018) ला.\nकुसुाग्रजांची ‘‘स्वातंत्र्यदेवतेची विनवणी’’ हा फटका चाणक्य मंडल परिवारनं विचारपूर्वक आपलं अधिकृत गीत म्हणून स्वीकारलेला आहे. त्या फटक्यात सांगितलेला ‘सूर्यकुलाचा दिव्य वारसा’ समृद्ध करणार्‍या ‘प्रतिभावंतांची मांदियाळी’ मधे सामील व्हायला सुद्धा या,\nआणि त्यापूर्वी ‘‘21 वे शतक भारताचे’’ असंही स्वप्न पाहणारे 6 जागतिक विषय ऐकायला या.\n21 वे शतक भारताचे\nआपल्या वैयक्तिक आयुष्यासकट महाराष्ट्र, भारत आणि जगासमोरचे 8 मुख्य विषय –\nमहासत्तांचा संघर्ष, पर्यावरण, जागतिकीकरण, लोकशाही, अणुविज्ञान-अण्वस्त्र, दहशतवाद, स्त्रीवाद-आणि, विज्ञान-अध्यात्म (हा एकरूप समास)\nत्या आठही विषयांधे भारताचं स्थान आणि मुख्य म्हणजे विषयांवर ‘भारतीय’ म्हणावी अशी वैश्‍विक ‘‘भारतीय’ भूमिका’ –\nअशी सूत्रं घेऊन गेली 2 वर्षे आपण ‘‘जय भारत जय जगत’’ ही व्याख्यानमाला घेतली. मुलं त्याला सीझन 1 आणि 2 म्हणतात आणि व्याख्यानांना एपिसोड मैफल म्हणा. किंवा धर्माधिकारी बुवांचं कीर्तन. शिवाय एकपात्री प्रयोग\nजय भारत जय जगत ला तुम्ही उदंड प्रतिसाद दिला.\nआता जणू त्या सर्व मांडणीचा, विषयांचा समारोप – निष्कर्ष –\n‘‘21 वे शतक भारताचे’’\nया शीर्षकापुढे तुच्या श्रद्धेनुसार कोणतंही चिन्ह द्या – पूर्ण विराम, स्वल्प किंवा अर्ध विराम, उद्गार चिन्ह, प्रश्‍नचिन्ह – किंवा आता तर्‍हातर्‍हांचे ‘इमोजी’ उपलब्ध आहेतच\nम्हणून मी पुढे कोणतंच चिन्हं न ठेवता, अवतरणात, फक्त विषय सांगतोय.\n‘‘21 वे शतक भारताचे’’\n– पर्यावरण : सर्वनाशाच्या उंबरठ्यावर (यात पॅरिस करार डिसेंबर 2015 पासून पुढची वाटचाल)\n– जागतिकीकरण : घड्याळाचे उलटे काटे 2008 च्या सबप्राई क्रायसिपासून पुढची जागतिक\n– अणुविज्ञान : विध्वंस की ऊर्जानिर्मिती\n– जय जय हे महिषासुरमर्दिनी – जागतिक आणि भारतीय स्त्रीवाद\n– विज्ञान आणि अध्यात्माचे अद्वैत – त्यामधून आकाराला येणार सर्व धर्म-पंथांचं आणि मानवाचं\nअद्वैत असे 6 विषय\nजाणकारांना जाणवेल, की यावेळी ‘‘लोकशाही’’ आणि ‘‘दहशतवाद’’ हे विषय स्वतंत्रपणे योजलेले नाहीत, कारण ते बाकीच्या 6 विषयांत सतत येत राहतील. उदा. भारत-चीन या अटळ असलेल्या संघर्षाची एक, मुख्य, किनार – दोन परस्परविरुद्ध राजकीय व्यवस्था – लोकशाही विरुद्ध सर्वंकषवादी – एकपक्षीय हुकुमशाही, अशी आहेच. आणि या संघर्षात चीन, भारताविरुद्ध-पाकिस्तान, पाकपुरस्कृत दहशतवाद किंवा हिंसक डावा नक्सली दहशतवाद, वापरणारच.\nयावेळी 6 विषय. 21 वे शतक भारताचं आणि तेच स्वप्न सोबत घेऊन आणखी 2 कार्यक्रम – संकल्प दिवस, आणि प्रतिभावंतांची मांदियाळी तारखा – वेळा आत्तापासून राखून ठेवा – जानेवारी 17, 18 आणि फेब्रुवारी 5, 13, 15, 20, 26 आणि 27.\nवेळ – सायं ठीक 6 (म्हणजे 5.55)\nस्थळ – गणेश कला क्रीडा सभागृह, पुणे\nनिद्रानाशाच्या विकारावरील अक्सीर इलाज बोअर होण्यासाठी सहनशक्तीची कसोटी पहाण्यासाठी, किंवा सहनशक्ती वाढवण्यासाठी अथवा – आवश्यकतेपेक्षा अधिक निद्रा येत असल्यास थोडी झोप उडण्यासाठी, सर्व या. इष्टमित्र सहवर्तान येण्याचे करावे. (आहेर आणू नये आपली उपस्थिती हाच सर्वांत\nआलात तर आनंद आहे. नाही आलात तर,\nदुःख आहे – पण त्याला आता काय करणार, सांगण्याचं काम माझं आहे,\nसर्वांना सर्वकाळ सर्व शुभेच्छा\n← डॉ. माशेलकर – संकटांचे संधीत रूपांतर करणारे शास्त्रज्ञ\nरहे ना रहे हम… →\nराज्यघटना सन्मान मूक मोर्चा\nसंपादकीय : नव्या भारताच्या परराष्ट्र धोरणाची नवी व्हिजन आणि नवी दिशा\n2 thoughts on “21 वे शतक भारताचे (माझे सर्वांना सस्नेह निमंत्रण)”\n#सर कार्यकर्ता अधिकारी यामध्ये अतिशय प्रभावीपणे आपण मत व्यक्त केले आहे.\nजय भारत जय जगत हि व्याख्यानमाला खूपच महत्वपूर्ण होती.\nमी सीजन 1 2 दोन्ही व्याख्यानाच्या 16 विषयांना उपस्थित होतो.\nसद्यस्थित जगासमोरचे 8 महत्वपुर्ण विषय असल्यामुळे सद्यस्थिती समजून घेण्यास मला या व्याख्यानाचा खूपच फायदा झाला.\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokmanas-news/loksatta-readers-letter-343-1630668/", "date_download": "2018-05-28T01:34:39Z", "digest": "sha1:3SW2XEVQDXYQCNDJWD5Y5AJR6WGTSQE7", "length": 29986, "nlines": 224, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta readers letter | हवामान खात्याच्या कारभाराला काय म्हणावे? | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nहवामान खात्याच्या कारभाराला काय म्हणावे\nहवामान खात्याच्या कारभाराला काय म्हणावे\nतालुकानिहाय गारपिटीचे लघुसंदेश राज्यातील कोटय़वधी शेतकऱ्यांना दिले गेले नाहीत.\nमहिन्यापूर्वी केंद्रीय भूविज्ञानमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते पुणे येथील भारतीय उष्णदेशीय हवामानशास्त्र संस्थेचा (आयआयटीएम)‘प्रत्युष’ या सुपर कॉम्प्युटरचे उद्घाटन झाले. एक पेटीफ्लॉप संगणकीय क्षमता म्हणजे प्रति सेकंद एक दशलक्ष अब्ज फ्लोटिंग पॉइंट ऑपरेशन्स होय. ४५० कोटी रुपये खर्चून उभारलेल्या ‘प्रत्युष’ हा चार पेटीफ्लॉप क्षमतेचा महासंगणक जो की जगातील चार नंबरचा महासंगणक आहे, तो गारपिटीच्या वेळी बंद होता. त्यामुळे तालुकानिहाय गारपिटीचे लघुसंदेश राज्यातील कोटय़वधी शेतकऱ्यांना दिले गेले नाहीत. याला सर्वस्वी आयआयटीएम जबाबदार आहे. मात्र आपले काम हे फक्त संशोधन करणे असून हवामानाचे अंदाज देणे हे भारतीय हवामान संस्था (आयएमडी)ची जबाबदारी आहे असे आयआयटीएमचे म्हणणे आहे. आम्ही आमचे निष्कर्ष नेहमीच आयएमडीला कळवितो आणि त्यानुसार आयएमडी शेतकऱ्यांना आणि जनतेला गारपिटीचे तालुकानिहाय अ‍ॅलर्ट देते.\n‘आपल्याकडे जनतेला माहिती अथवा अ‍ॅलर्ट पोहोचविण्यासाठीची यंत्रणा नाही’ असे बिनदिक्कतपणे सांगत हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) हात वर करते. तर ‘शेतकऱ्यांपर्यंत हवामानाची माहिती पोहोचविणे ही जबाबदारी आपली नाही’ असे निर्लज्जपणे आयआयटीएम सांगते. १० तारखेला गारपीट होणार असा इशारा महाराष्ट्राला दिला होता. त्याप्रमाणे महाराष्ट्रात गारपीट झाली. आता आमची जबाबदारी संपली असंही आयएमडी सांगत असते. डॉप्लर रडार यंत्रणा सुरू न ठेवल्यानेदेखील गारांच्या पावसाची व्याप्ती आणि प्रदेश हवामान खाते स्पष्ट करू शकले नाही. हवामान खात्याकडून गारपीट, अवकाळी पाऊस, कोणत्या वेळी होणार याची अचूक माहिती मिळणे शेतकऱ्यांसाठी जास्त गरजेचे आहे. हवामानाचे अंदाज देताना महाराष्ट्रात (कुठे तरी) गारपीट होणार असे ढोबळमानाने न सांगता कोणत्या जिल्ह्य़ात आणि तालुक्यात होणार असे स्पष्ट सांगितले आणि तिची तीव्रता कशी असेल हेदेखील सांगितल्यास ते शेतकऱ्यांना लाभदायक ठरेल. सुपर कॉम्प्युटरचा उपयोग त्यासाठी व्हावा अशी ‘कार्यक्षम’ हवामान खात्याला सर्व शेतकरी जनतेच्या वतीने प्रार्थना\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\n– किरणकुमार जोहरे, पुणे\nप्रत्येक गुलाम संधीची वाट पाहतो..\n‘‘गुलामां’चे गुरकावणे’ या लेखात (लाल किल्ला, १२ फेब्रु.) एनडीएमधील घटकपक्षांना गुलामांची उपमा दिली आहे. या वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एका विधानाची आठवण झाली. गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून द्या, म्हणजे तो गुलामगिरीविरोधात बंड करून उठेल हे विधान वर्णवर्चस्वाविरुद्ध बंड करण्याविषयी होते. परंतु काळानुरूप शोषणाचे स्वरूप बदलले असले तरी संदर्भ तेच आहेत. कोणत्याही गुलामाला त्याचे शोषण नको असते, परंतु मालक अडचणीत कधी येतोय, त्या अनुकूल परिस्थिती येण्याची तो वाट पाहात असतो. त्यानुसार मोदींच्या पडत्या काळाचा सांगावा गुजरात, राजस्थानच्या निकालांनी दिला आहे. आता घटकपक्ष आपल्या कुवतीनुसार तात्पुरत्या स्वामीची गैरसोय करतीलच. पण यापेक्षा जास्त धोका मूळचे भाजपचे खासदार व ऐनवेळी काँग्रेसमधून येऊन भाजपची उमेदवारी घेऊन खासदार झालेले अनेक जण मोदी-शहांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ इच्छिणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. त्यांच्यामुळे भाजपला मोठे नुकसान होणार आहे. कारण घटकपक्षांना अधिक मंत्रिपदे, आर्थिक रसद पुरवून त्यांना थंड करता येईल, पण व्यक्तिगणिक होणारे हे बंड शमविणे फारच कठीण होणार आहे. एकूणच येणाऱ्या काळात भाजपला प्रत्येक राज्याचे व पोटनिवडणुकींचे निकाल अनुकूल लागतील हे पाहावे लागेल. अन्यथा गुलामांच्या बंडाला हे निकाल ताकद देणारे ठरतील यात काही शंका नाही.\n– मनोज वैद्य, बदलापूर (ठाणे)\nमालदीवमध्ये भारताचा हस्तक्षेप नकोच\n‘असून अडचण आणि..’ हे संपादकीय (१२ फेब्रु.) वाचले. १९८८ साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना ‘ऑपरेशन कॅक्टस’द्वारे मालदीवमध्ये हस्तक्षेप करता आला. त्याची पाश्र्वभूमी अशी – तेव्हा राष्ट्रपती गयूम यांनीच भारताकडे मदतीची याचना केली होती, कारण मालदीवच्याच एका व्यक्तीने श्रीलंकेतून भाडोत्री हल्लेखोर आणून देश ताब्यात घ्यायचा अयशस्वी प्रयत्न केला होता. आज परिस्थिती वेगळी असून माजी राष्ट्रपती नशीद हे भारताच्या हस्तक्षेपाची मागणी करीत आहेत. मालदीवमधले सत्ताधारी राष्ट्रपतीच आज लोकशाहीला धाब्यावर बसवून विरोधक, संसद व सर्वोच्च न्यायालयाला कवेत घेऊ पाहत आहेत. तेव्हा अशा परिस्थितीत, भारताने लष्करी मार्गाने हस्तक्षेप करणे योग्य होणार नाहीच.\n– कौ. बा. देसाई, मडगांव (गोवा)\nलोकप्रतिनिधींनाही आश्वासनपूर्तीची सक्ती करावी\nमुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘मतदानसक्ती’ करावी, हे मत नक्कीच स्वागतार्ह आहे. पण याबरोबरच हेही लक्षात घेतले पाहिजे की सर्वच पक्षांचे नेते प्रचारात खोटी आश्वासने देतात. त्याला भुलून जनता मते देते. मग सत्तेवर आल्यानंतर बहुतेक सर्वाना दिलेल्या वचनांचा विसर पडतो. मग कर्तव्यासाठी मतदाराने दिलेले मत वाया तर जातेच, परंतु त्याला आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा सरकारविरोधात लढा द्यावा लागतो. अशा वेळी निवडणूक आयोगाने अशी व्यवस्था उभारावी की कोणते पक्ष निवडणुकीपूर्वी काय आश्वासन देतात ते पुराव्यासह संग्रहित ठेवावे. त्यातील किमान ८० टक्के आश्वासने तरी पूर्ण करायला हवीत अशी सक्ती केली गेली पाहिजे. म्हणजे खोटी आश्वासने देण्याचे प्रकार बंद होतील व आश्वासनांची पूर्ती झाली की मतदारांमध्येही विश्वास निर्माण होईल. अन्यथा पटेल, मराठा, धनगर, मुस्लीम समाजाला आरक्षण दिले जाईल वा प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा होतील असे प्रचारात म्हणायचे. मग निवडून आल्यावर तो चुनावी जुमला होता म्हणायचे, हेच प्रकार चालू राहतील.\n– सूरज ढवण, लातूर\nआजार होऊच नये म्हणून काळजी घेणे उत्तम\n‘डॉक्टर झालो हाच आमचा आजार’ हा लेख (रविवार विशेष, ११ फेब्रु.) वाचला. यात उल्लेखलेल्या बहुतेकांना उच्च शिक्षण घेऊन प्राध्यापक व्हायचे होते. चरितार्थ चालवण्यासाठी कोठले शिक्षण उपयुक्त ठरू शकते याचा विचार करून शिक्षण घेणे किती आवश्यक आहे हे यातील उदाहरणांवरून कळून येते. हे वाचून अन्य हजारो तरुणांनी बोध घेणे आवश्यक आहे. आजार झाल्यावर चिंता करण्यापेक्षा आजार होऊच नये यासाठी काळजी घेणे केव्हाही श्रेयस्करच. त्याचप्रमाणे पदवी शिक्षण घेताना भाषा माध्यम कुठले घ्यावे याचाही विचार करणे आवश्यक आहे. कारण मराठी माध्यमातून शिक्षण झाले असेल तर नोकरी मिळण्याच्या शक्यता सीमित होतात याचाही वेळीच विचार केलेला बरा.\n– मोहन गद्रे, कांदिवली (मुंबई)\nपाकिस्तानला त्यांच्या भाषेत उत्तर कधी देणार\n‘गाफिलांचे गर्वगीत’ हा अन्वयार्थ (१२ फेब्रु.)वाचला. काश्मीरची स्थिती इतकी भयावह असताना आपले गृहमंत्री प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये ‘ये पाक की नापाक करतूत है और मैं उसकी कडम्ी निंदा करता हूं’ या वाक्याशिवाय काही खास बोलताना किंवा करताना दिसून येत नाही. पंतप्रधान बनण्यापूर्वी मोदी म्हणाले होते पाकिस्तानला त्यांच्या भाषेत उत्तर दिले पाहिजे आणि ‘लव्ह लेटर’ लिहिणे बंद केले पाहिजे. मग ही वाक्ये आज कुठे हरवली कळत नाही कुठे गेले ते मोदी, जे काश्मीर प्रश्न काही दिवसांत सोडवून दाखवणार होते कळत नाही कुठे गेले ते मोदी, जे काश्मीर प्रश्न काही दिवसांत सोडवून दाखवणार होते आज काश्मीरमध्ये रोज हिंसक घटना घडत आहेत. जवानांच्या सामर्थ्य किंवा क्षमतेबद्दल तिळमात्र शंका नाही, परंतु यावर काही तरी मार्ग निघाला पाहिजे. पाकिस्तानला त्याच भाषेत उत्तर दिले पाहिजे, जेणेकरून काश्मीर सुरक्षित राहील.\n– मोईन शेख, दापचरी (पालघर)\nचारुशीला जुईकर यांनी ‘कुतूहल’ या सदरात (१२ फेब्रु.) हिरा आणि ग्राफाइट या कार्बनच्याच रेण्विक रचना असल्याचे योग्यच सांगितले आहे. परंतु त्यांचे एक वाक्य ‘‘ग्राफाइटच्या प्रत्येक अणूभोवतीही कार्बनचे चार अणू असतात,’’ असे येते. आकृतीत मात्र प्रत्येक कार्बनभोवती चार नव्हे तर तीनच अणू दाखवलेले आहेत. पुढे असेही वाक्य येते की ‘‘पापुद्रय़ातील प्रत्येक अणूशेजारच्या तीन अणू १२० अंश कोन करतो.’’ तीनच अणू हे योग्यच आहे. मात्र पहिले ‘चार अणू’वाले वाक्य चुकीचे ठरते. या चुकीमुळे हिऱ्याबाबत चार सिंगल-बाँड असले तरी ग्राफाइटबाबत दोन सिंगल आणि एक डबल असे बाँड असतात हे महत्त्वाचे तथ्य सांगितलेच गेले नाही.\n– राजीव साने, पुणे\nउपजीविकेसाठी प्रयत्न करणे हा मूलभूत हक्क\n‘सरकारने आवश्यक तेवढय़ाच जागा भराव्यात’ हे पत्र (लोकमानस, १२ फेब्रु.) वाचले. त्याबद्दल काही मुद्दे : पत्रलेखक सरकारी कार्यालयात कामे लवकर होत नाहीत असे म्हणतात. खरं म्हणजे अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने कामे रखडली आहेत. अनेक अधिकाऱ्यांकडे दोन विभागांची कामे दिली असल्याने त्यांना योग्य तो वेळ देता येत नाही. आवश्यक तेवढय़ाच जागा म्हणजे किती ४४ हजार अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त असताना ६९ जागांची जाहिरात दिली जाते. ही संख्या कितीही कपात केली तरी ‘आवश्यक तितक्याच’ या आकडय़ापेक्षा नक्कीच कमी आहे. नोकरी मिळवणे हे स्वार्थीपणाचे लक्षण नाही. उपजीविकेसाठी प्रयत्न करणे हा तर मूलभूत हक्क आहे. आंदोलने करण्यामागे दबाव आणणे हा उद्देश अजिबात नव्हता. नोकरभरतीबाबत जो धोरणलकवा आहे, त्याबद्दल व्यथा मांडायची होती. म्हणूनच हा मोर्चा अराजकीय ठेवण्यात आला होता.\n– विराज लबडे, पनवेल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/muktapeeth/chandrashekhar-tilaks-muktapeeth-article-19817", "date_download": "2018-05-28T01:14:13Z", "digest": "sha1:ADMBLUJX3MZDI423OKAOQXSMRHOZHHDA", "length": 18430, "nlines": 198, "source_domain": "www.esakal.com", "title": "Chandrashekhar Tilak's Muktapeeth Article डिलीट कर ना फोटो! | eSakal", "raw_content": "\nडिलीट कर ना फोटो\nसोमवार, 12 डिसेंबर 2016\nपरस्परांच्या सहवासातील क्षणांचे फोटो हे वैवाहिक आयुष्याच्या नाकातल्या नथीसारखे असतात. नाकाचा शेंडा पुन्हा पुन्हा चिमटीत पकडावा अशा मोहात पाडणारा. नथीचा हेवा वाटतो असं मोकळेपणाने सांगत राहतात हे फोटो.\nपरस्परांच्या सहवासातील क्षणांचे फोटो हे वैवाहिक आयुष्याच्या नाकातल्या नथीसारखे असतात. नाकाचा शेंडा पुन्हा पुन्हा चिमटीत पकडावा अशा मोहात पाडणारा. नथीचा हेवा वाटतो असं मोकळेपणाने सांगत राहतात हे फोटो.\nए, ऐक ना. मी एक फोटो पाठवलाय व्हॉट्‌सऍपवर. बघ आणि लगेचच डीलिट करून टाक.\nअगं, फोटो आवडला का, ते तरी निदान आधी विचारायचं\nप्लीज, सांग ना, डीलिट केलास\nखरं म्हणजे अतिशय जिवावर आलं होतं; पण केला. काय अप्रतिम फोटो आहे गं ज्याचा आहे आणि ज्यानं काढला आहे, त्या दोघांनाही फुल मार्क्‍स.\nअगदी मनापासून. म्हणून तर डीलिट करायचं अगदी जिवावर आलं होतं. याआधीही एक सेल्फी डीलिट करायला सांगितली होतीस.\nहो. कारण ती सेल्फी फक्त तुझ्यासाठी होती. तू पाहिल्यावर आणखी कोणी पाहिलेली मला आवडलं नसतं, चाललंही नसतं.\nअगं, ती सेल्फी काही व्हल्गर नव्हती.\nचावटपणा नको. तसा हा फोटोही काही व्हल्गर नाहीये; आणि तसे फोटो पाठवायला आपलं वय तरी आहे का ते\nपण हा फोटो झकास. अगदी सालंकृत. छान भरजरी साडी आणि मोजकेच पण ठसठशीत दागिने.\nतुला पाठवायलाच नको होता फोटो. कुठचाच.\nअगं मस्करी नाही करत. पण खरंच सुंदर. मान अजून जरा इकडे केली असतीस, तर कानातले आणखी छान आले असते फोटोत.\nअजून नाही का काही\nरागावणार नसशील तर सांगतो.\nसांगा महाराज. आता तुमची सक्ती.\nस्वतःचं कौतुक ऐकायचं असलं तर तसं मोकळेपणानं सांगावं माणसानं.\nसाडीला मॅचिंग लाल चंद्रकोर. मग त्या लाल चंद्रकोरीत काळा छोटा टिळा. खरं म्हणजे काळी चंद्रकोर आणि त्यात लाल कुंकवाचा ठिपका. आणि त्या चंद्रकोरीची रेषा ठसठशीत नको; पण ठळक हवी. ती रेषा जाडी नको; पण भरदार हवी. नजरेत पटकन भरेल अशी.\nचंद्रकोरीची रेषा भुवई खाली वळते तिथपासून दुसरी भुवई खाली वळते तिथपर्यंत बेससारखी हवी. दोन भुवयांच्या बरोबर मध्ये लाल कुंकवाचा ठिपका. दोन भुवयांच्या मध्ये नाकाचं वरचं टोक संपतं तिथे हा ठिपका हवा. परातीत चंद्राचं प्रतिबिंब पडावं तसा, नाहीतर करवा चौथला चाळणीत चंद्र दिसावा तसा. ही चंद्रकोर माझा पती किती प्रेमानं मला साथ देतो याचं प्रतीक. त्याच्या भावविश्वाच्या मध्यभागी मी आहे म्हणून तो लाल कुंकवाचा ठिपका. अगदी लांबूनसुद्धा लक्ष वेधून घेईल असा. आणि चंद्रकोर म्हणजे माझ्या भावविश्वाला त्याची साथ पुरवते ते कोंदण. चंद्रकोर आणि हा टिळा म्हणजे परस्पर प्रीतीचा कळस आणि ध्वज असतो गं.\nतसं नाही गं. हे संकेत समजून घेणं फार छान असतं. काय आहे ना, आपण एकमेकांवर प्रेम करतो हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं असतंच; पण ते कसं करतो, कशासाठी करतो, हे नाजूकपणे सूचित करता येणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं.\nआपल्या पिढीची प्रेमाची तऱ्हा जरा भिडस्तच आहे नं परत नाही म्हणणार उगीच पाठवले फोटो म्हणून.\nती चंद्रकोर, तो ठिपका, तो नाकाच्या शेंड्यावर बसलेला लटका राग हे वैवाहिक आयुष्याचे फार छान फोटो आहेत. सहवासाच्या कॅमेऱ्यानं काढलेले. फक्त एकमेकांनाच दिसणारे.\nविचारू नकोस, सांगत राहा.\nअसे फोटो हे नृत्यांगनेच्या घुंगरासारखे असतात. ते घालताना आणि काढताना घुंगरू आणि नर्तिका दोघेही एकमेकांना सांगत असतील, की तू आहेस म्हणून मी आहे. प्रेम असतं म्हणून असाच फोटो हवा आहे अशी सक्ती असते आणि ते मान्य असतं म्हणून तर रूकार असतो ना गं\nतुला फोटो डीलिट करायला लावले असले तरी हे संभाषण मात्र मी मनात कायमचं साठवून ठेवीन.\nआणखी एक. या फोटोच्या रंगीत प्रती काढल्या जातीलच; पण या फोटोची निदान एक तरी कृष्णधवल प्रत काढ. रंगीत फोटोत सौंदर्याचं सौष्ठव आलं तरी भावनेचं मार्दव येत नाही, त्यासाठी कृष्ण- धवलच फोटो हवा.\n आता लक्षात येतंय. सोनचाफ्याचा, बकुळीचा सुवास आवडता असूनही तू प्राजक्त आणि मोगरा निवडायचास. मी एकदा तुला वेड्यासारखं म्हटलं होतं, की प्राजक्ताच्या ओलसर फुलांचा डाग पडतो.\nओल्या प्राजक्ताचा डाग नाही पडत. भावविभोर मनानं त्या क्षणांचा, त्या सहवासाचा तो काढलेला फोटो असतो. प्राजक्ताचा देठ म्हणून लाल असतो. हिरवा रंग असोशीचा, लाल संतृप्तीचा. ज्या व्यक्तीच्या सहवासानं आपण तृप्त होतो, त्याच्या आठवणीनं गालावर, मनावर लाली येते. त्या स्मरणीचा फोटो म्हणजे तो प्राजक्त. दिवसाची खरी यथार्थता तिन्हीसांजेलाच कळते. आकाशात मावळतीचे रंग पखरलेले असतानाच मनाच्या कॅमेऱ्यात गवसलेल्या आणि निसटलेल्या क्षणांची सरमिसळ सुरू असते. म्हणून तर त्याला कातरवेळ म्हणतात.\nहा फोटो नाही विसरू शकणार.\nसेल्फीच्या नादात मुंबईचे पर्यटक पडले समुद्रात\nमालवण - रॉकगार्डन येथील समुद्रालगत छायाचित्र काढत असताना अचानक आलेल्या समुद्राच्या लाटेमुळे तिघे पर्यटक समुद्रात फेकले गेले. हे तिघेही समुद्रात बुडत...\nसीबीएसईत मुलींची बाजी; मेघना श्रीवास्तव देशात प्रथम\nमुंबई : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बारावीचा निकाल शनिवारी दुपारी जाहीर झाला. या परीक्षेतही पुन्हा एकदा मुलींनी वर्चस्व कायम राखले आहे...\nबिगर भाजपवादाची पहाट... (श्रीराम पवार)\nकर्नाटकातल्या निवडणुकीनंतरच्या घडामोडींनी भाजपमधली अस्वस्थता स्पष्ट दिसणारी आहे. २०१४ नंतर देशातलं राजकारण आपल्याला हवं तसं वळवता आलंच पाहिजे, या...\nचलो, बॅग भरो और निकल पडो... (संतोष धायबर)\nपर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगानं वाढणारा व अर्थप्राप्ती करून देणार व्यवसाय. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. या...\nमोदी सरकारची चार वर्षांतली मर्मदृष्टी (प्रा. प्रकाश पवार)\nराजकारण घडवण्याची चर्चाविश्‍वं गेल्या चार वर्षांत- म्हणजेच भाजपचं सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्याच्या काळात - बदलली. परिणामी, \"राजकारण म्हणजे लोकांचं...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRDA/MRDA098.HTM", "date_download": "2018-05-28T02:32:53Z", "digest": "sha1:NYT34PB3KJNVW3QJ4RZSZNFOM43BYDI5", "length": 8084, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - डॅनीश नवशिक्यांसाठी | उभयान्वयी अव्यय ३ = Konjunktioner 3 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > डॅनीश > अनुक्रमणिका\nघड्याळाचा गजर वाजताच मी उठतो. / उठते.\nअभ्यास करावा लागताच मी दमतो. / दमते.\n६० वर्षांचा / वर्षांची होताच मी काम करणे बंद करणार.\nआपण केव्हा फोन करणार\nमला क्षणभर वेळ मिळताच.\nत्याला थोडा वेळ मिळताच तो फोन करणार.\nआपण कधीपर्यंत काम करणार\nमाझ्याकडून होईपर्यंत मी काम करणार.\nमाझी तब्येत चांगली असेपर्यंत मी काम करणार.\nतो काम करण्याऐवजी बिछान्यावर पहुडला आहे.\nती स्वयंपाक करण्याऐवजी वृत्तपत्र वाचत आहे.\nतो घरी जाण्याऐवजी दारूच्या दुकानात बसला आहे.\nमाझ्या माहितीप्रमाणे तो इथे राहतो.\nमाझ्या माहितीप्रमाणे त्याची पत्नी आजारी आहे.\nमाझ्या माहितीप्रमाणे तो बेरोजगार आहे.\nमी जरा जास्त झोपलो, / झोपले, नाहीतर मी वेळेवर आलो असतो. / आले असते.\nमाझी बस चुकली, नाहीतर मी वेळेवर आलो असतो. / आले असते.\nमला रस्ता मिळाला नाही, नाहीतर मी वेळेवर आलो असतो / आले असते.\nविचार आणि भाषण एकतत्रित जातात. ते एकमेकांनमध्ये परिणाम घडवितात. भाषिक संरचना आपल्या विचारांतील संरचनांन मध्ये परिणाम घडवितात. काही भाषांमध्ये, उदाहरणार्थ, संख्यांनसाठी शब्दच नाहीत. वक्त्यांना अंकांची संकल्पना समजत नाही. त्यामुळे गणित आणि भाषा देखील काही प्रकारे एकत्र जातात. व्याकरण संबंधीच्या व गणितीय संरचना अनेकदा सारखीच असते. काही संशोधक मानतात कि ते देखील प्रक्रियेत आहेत. ते मानतात भाषण केंद्र देखील गणितास जबाबदार आहे. ते गणिते करण्यासाठी मेंदूला मदत करते. तथापि, अलीकडील अभ्यास दुसर्या निष्कर्षास येत आहेत. ते दाखवातात कि आपला मेंदू गणिताची प्रक्रिया करतो न भाषण करता. संशोधकांनी तीन पुरुषान वर अभ्यास केला. आज युरोपियन युनियनमध्ये 25 पेक्षा जास्त देश आहेत. भविष्यात, युरोप मध्ये अजून काही देशांचा समावेश होईल. एक नवीन देश म्हणजेच सहसा एक नवीन भाषा. सध्या, 20 पेक्षा अधिक विभिन्न भाषा युरोपियन युनियन मध्ये बोलल्या जातात. युरोपियन युनियन मध्ये सर्व भाषा समान आहेत. या विविध भाषा आकर्षित करणार्‍या ठरतात. पण हे समस्येस पात्र देखील होऊ शकते. स्केप्तीकांनच्या मते अनेक भाषा युरोप मध्ये अडथळा निर्माण करतात. ते कार्यक्षम सहयोग थोपवतात. अनेकांच्या मते एक सामान्य भाषा असावी. सर्व देशांनी या भाषेत संवाद साधावा. पण सोपे नाहीये. कोणत्याही भाषेला एक अधिकृत भाषा म्हणून नावाजले जाऊ शकत नाही. इतर देशांना वंचित वाटेल. आणि युरोप मध्ये एकही खरोखर तटस्थ भाषा नाही...\nContact book2 मराठी - डॅनीश नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://atulrajoli.blogspot.com/2015/02/just-do-it_11.html", "date_download": "2018-05-28T01:02:53Z", "digest": "sha1:CWKTG5SVOC3DEFAFR4THBDNZKWD66FKD", "length": 23957, "nlines": 221, "source_domain": "atulrajoli.blogspot.com", "title": "केल्याने होत आहे रे... आधी केलेची पाहिजे! Just do it! - अतुल राजोळी ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE", "raw_content": "\nकेल्याने होत आहे रे... आधी केलेची पाहिजे Just do it\nमाझे गुरू डॉ. डेव्हीड लिंकन, ज्यांच्याकडून मी NLP शिकलो, त्यांनी मला यशाचा एक जबरदस्त कानमंत्र दिला. त्यांनी मला सांगितले की, \"To be successful you need to follow a simple formula for success... 'Just do it'...\" हा फॉर्म्युला ऐकून मी सुरुवातीला थोडासा चक्रावलो\" हा फॉर्म्युला ऐकून मी सुरुवातीला थोडासा चक्रावलो मी सरांना म्हटलं की, \"Sir, is it really a formula for success\" आम्ही दोघेही हसलो. मग सर म्हणाले की, \"अतुल, सृष्टी फक्त अशाच माणसांना मदत करते जे कृती करतात. सृष्टीची कृपादृष्टी जे आपण करतो त्यावर असते, जे आपण जाणतो त्यावर नव्हे हा फंडा समजायला फार सोपा आहे परंतु बरीच माणसं बरंच काही करतात परंतु त्यांना जे खरोखर हवे आहे त्या दिशेने कृती मात्र करत नाही. प्लॅनिंग करणं नक्कीच महत्त्वाचं आहे. परंतु बरीच माणसं फक्त प्लॅनिंग करतात, विचार करण्यात बराच वेळ घालवतात. आणि कोणत्या तरी मुहूर्ताची वाट पाहत बसतात. त्यांना असं वाटतं की, योग्य वेळेवर आपण कृती करू. आणि योग्य वेळ त्यांच्या आयुष्यात कधी येत नाही आणि यशापासून ते वंचित राहतात हा फंडा समजायला फार सोपा आहे परंतु बरीच माणसं बरंच काही करतात परंतु त्यांना जे खरोखर हवे आहे त्या दिशेने कृती मात्र करत नाही. प्लॅनिंग करणं नक्कीच महत्त्वाचं आहे. परंतु बरीच माणसं फक्त प्लॅनिंग करतात, विचार करण्यात बराच वेळ घालवतात. आणि कोणत्या तरी मुहूर्ताची वाट पाहत बसतात. त्यांना असं वाटतं की, योग्य वेळेवर आपण कृती करू. आणि योग्य वेळ त्यांच्या आयुष्यात कधी येत नाही आणि यशापासून ते वंचित राहतात या उलट कृती केल्याने आपल्या विचारांना चालना मिळते, आयुष्याला ऊर्जा प्राप्त होते व आपल्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण निर्माण होते. त्यामुळेच आपल्याला परिणाम प्राप्त होतात.\" मित्रांनो आजपासून जवळजवळ चार वर्षांपूर्वी सरांनी मला दिलेल्या या मंत्राला मी प्रामाणिकपणे आचरणात आणलं. मी आणि बॉर्न टू विनच्या आमच्या संपूर्ण टीमने आतापर्यंत नेहमी जास्तीतजास्त कृतीवर भर दिला. मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की, जे परिणाम आम्हाला प्राप्त झाले ते खरोखरच जबरदस्त आहेत. 'Just do it... या उलट कृती केल्याने आपल्या विचारांना चालना मिळते, आयुष्याला ऊर्जा प्राप्त होते व आपल्या आजूबाजूला सकारात्मक वातावरण निर्माण होते. त्यामुळेच आपल्याला परिणाम प्राप्त होतात.\" मित्रांनो आजपासून जवळजवळ चार वर्षांपूर्वी सरांनी मला दिलेल्या या मंत्राला मी प्रामाणिकपणे आचरणात आणलं. मी आणि बॉर्न टू विनच्या आमच्या संपूर्ण टीमने आतापर्यंत नेहमी जास्तीतजास्त कृतीवर भर दिला. मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की, जे परिणाम आम्हाला प्राप्त झाले ते खरोखरच जबरदस्त आहेत. 'Just do it...' या साध्या व सोप्या मंत्राचा इतका फायदा होईल हे त्या वेळी मला जाणवलं नव्हतं.\nमित्रांनो, आज माझ्या अनुभवावरून मी सांगू शकतो की, कृतीमध्ये प्रचंड ताकद आहे. यश मिळवण्यासाठी कृती करणं अत्यावश्यक असतं. आपल्याकडे जगातील सर्व ज्ञान असेल परंतु आपण काही कृतीच केली नाही व त्या ज्ञानाचा वापरच केला नाही तर काय उपयोग जर आपली स्वप्नं मोठी आहेत, ती स्वप्नं साकार करण्याची क्षमतादेखील आहे. परंतु ती स्वप्नं वास्तवात उतरवण्यासाठी आवश्यक कृतीच आपण केली नाही तर त्यातून काहीच साध्य होणार नाही. एखाद्या व्यक्तीला त्याचा स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे. बर्‍याच वेळा तो असा विचार करतो की, मी त्यासाठी काही तरी केलं पाहिजे. परंतु तो काहीच करत नाही. तर त्याला काय प्राप्त होईल जर आपली स्वप्नं मोठी आहेत, ती स्वप्नं साकार करण्याची क्षमतादेखील आहे. परंतु ती स्वप्नं वास्तवात उतरवण्यासाठी आवश्यक कृतीच आपण केली नाही तर त्यातून काहीच साध्य होणार नाही. एखाद्या व्यक्तीला त्याचा स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा आहे. बर्‍याच वेळा तो असा विचार करतो की, मी त्यासाठी काही तरी केलं पाहिजे. परंतु तो काहीच करत नाही. तर त्याला काय प्राप्त होईल\nBMW ही एक उत्कृष्ट कार आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण ती कार फक्त शोरूम किंवा गॅरेजमध्ये पडून असेल तर त्या कारचा काय फायदा जोपर्यंत कोणी तरी त्या कारमध्ये बसून तिचं इंजिन सुरू करत नाही तोपर्यंत त्या कारच्या खर्‍या क्षमतेला काही अर्थ नाही. जेव्हा कारचं इंजिन सुरू असेल आणि ती वेगात पुढे जात असेल तेव्हाच त्या इंजिनचा वापर होईल व इतर माणसं त्या कारला डोळे विस्फारून पाहतील\nकृतीमुळे सकारात्मक उर्जा निर्माण होते\nबहुतांश माणसं जी आपल्या खर्‍या क्षमतेचा कधीच ठाव घेत नाहीत, त्यांच्याकडे स्वप्नंच नसतं किंवा जर स्वप्नं असेल तर ते साकार करण्यासाठी ते कृतीच करत नाहीत. जगातील प्रत्येक माणसामध्ये प्रचंड क्षमता आहे.\nयातील बरीच माणसं आपल्या खर्‍या क्षमतेचा ठाव घेतल्याशिवायच संपूर्ण आयुष्य जगतात. बरीच माणसं संपूर्ण आयुष्यभर असं काही करतात जे त्यांना अजिबात आवडतच नाही. बरीच माणसं आपल्या मनाविरुद्ध आयुष्य जगातत. त्यांना जाणवत असतं की, आपल्यामध्ये काही तरी असामान्य दडलेलं आहे परंतु कोडं कधीच उलगडत नाही. अशा व्यक्तींना वाटत असतं की, \"माझ्याकडे खूप पैसे असते तर किती बरं झालं असतं.\", \"मला चांगली नोकरी मिळाली असती तर फार छान झालं असतं\", \"माझं शिक्षण जास्त झालं असतं तर मी प्रगती करू शकलो असतो. \"अशा व्यक्तींच्या फक्त बर्‍याच इच्छा असतात. परंतु त्या इच्छांचं रूपांतर स्वप्नांमध्ये व ध्येयांमध्ये ते करत नाहीत व त्याला अनुसरुन ते कृती कधीच करत नाहीत. कृतीमुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते कृती केल्याने आपली देहबोली बदलते. आपण उत्साही बनतो. आपली मन:स्थिती टवटवीत होते. एक उदाहरण पाहू या, आपण कधीतरी संध्याकाळी दमून भागून घरी येतो. दिवसभराच्या दगदगीमुळे शारीरिक व मानसिकरीत्या प्रचंड थकवा आपल्याला जाणवत असतो. आपण घरी आल्या आल्या झोपण्यासाठी गादीवर आडवे व्हायच्या मन:स्थितीत असतो आणि अचानक आपल्याला एक फोन येतो आणि आपल्याला सांगण्यात येतं की जो प्रोजेक्ट आपण बर्‍याच दिवसांपासून मिळवण्याच्या प्रयत्नात होतो तो आपल्याला मिळणार आहे आणि त्यासाठी दोन दिवसांत रिपोर्ट सबमीट करावा लागणार आहे. हे कळताच क्षणी आपला आनंद गगनात मावत नाही, आपला थकवा कुठल्या कुठे निघून जातो. आपण चटकन फ्रेश होतो, कपडे बदलतो व आपल्या सहकर्मचार्‍यांना फोन करून ही आनंदाची बातमी सांगतो. आपली देहबोली बदलते. आपण पुढच्या दोन दिवसांसाठी आपली कृती योजना बनवतो व रिपोर्ट तयार करण्याच्या तयारीला लागतो. आपण आपोआपच सकारात्मक मन:स्थितीत येतो. नकारात्मक मन:स्थिती व थकवा कुठल्याकुठे उडून जातो\nकृतीमुळे भीती दूर होते\nबरीच माणसं कृती न करण्यामागचं कारण असतं अपयशाची भीती भीतीला इंग्रजीमध्ये FEAR म्हणतात. FEAR चा माझ्या मते अर्थ पुढील प्रमाणे असला पाहिजे. 'False Enemy Appearing Real' म्हणजेच भीती म्हणजे आपला असा शत्रू तो खरा अस्तित्वातच नसतो परंतु आपल्या मनात त्याचे असे रक्तरंजित चित्र आपण निर्माण करतो की, तो खरा वाटू लागतो. या स्वकल्पित शत्रूला आपण एवढे घाबरतो की, आपण कृती करत नाही. विरोधाभास असा की, भीतीवर मात करण्यासाठी एकमेव उपाय म्हणजे कृती\nआपल्या मनात कोणतीही भीती ही अजाणतेपणामुळे किंवा भूतकाळातील वाईट अनुभवांमुळे निर्माण झालेली असते. आपण जेव्हा कृती करतो तेव्हा आपण काही ना काही परिणाम साध्य करतो व त्यातून अनुभव निर्माण करतो. या अनुभवमुळे आपला आत्मविश्वास वाढतो व भीतीचा अंत होतो. या उलट आपल्याला एखाद्या गोष्टीच्या भीतीने पछाडले असताना आपण काहीच कृती करत नाही तेव्हा आपला अजाणतेपणा आणखी वाढतो, त्यामुळे आपला आत्मविश्वास आणखी ढासळतो व भीती आणखी वाढते.\nमित्रांनो, माझा एक अनुभव मला इथे सांगावासा वाटतो. मला पाण्याची प्रचंड भीती वाटायची. त्याचं प्रमुख कारण म्हणजे मला पोहता येत नाही. माझ्या पाण्याच्या भीतीमध्ये आणखी भर पडली जेव्हा माझ्या एका चांगल्या मित्राचं तलावात बुडून निधन झालं. माझी पाण्याबद्दलची भीती दिवसेंदिवस वाढू लागली. मी त्यावर काही कृतीदेखील केली नाही. एक दिवस मी मुद्दाम पाण्याची भीती दूर करायचं ठरवलं. लाईफ जॅकेट घालून मित्रांच्या मदतीने तलावात उतरलो व पाण्यात पोहण्याचा अनुभव घेतला. सुरुवातीला अक्षरश: माझी फाफरली होती. परंतु थोड्या वेळानंतर मी एंजॉय करत होतो. आता मला पाण्याची भीती वाटत नाही \nमाझ्या अनुभवारून मी ठामपणे सांगू शकतो की, भीती वाटली की बिनधास्तपणे कृती करा.\nकृतीमुळेच परिणाम साध्य होतात\nकृतीमुळे काही ना काही परिणाम साध्य होतोच मग तो अपेक्षित परिणाम असेल किंवा अनपेक्षित. कृती केल्यावर काहीच परिणाम साध्य झाला नाही असं होणारच नाही. उदाहरणार्थ एखाद्या विक्रेत्याने आपलं प्रेझेंटेशन ग्राहकासमोर केल्यानंतर ग्राहक `हो` तरी म्हणतो किंवा काही तरी कारण सांगून टाळाटाळ करतो.\nपरंतु सांगायचा मुद्दा हा आहे की, सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम साध्य होतोच.\nयशस्वी माणसं सतत कृती करतात. त्यांना अपेक्षित परिणाम साध्य झाल्यानंतर पुढील उद्दीष्ट साध्य करण्यासाठी कृती करतात. जर त्यांना अपेक्षित परिणाम साध्य झाले नाहीत तर परिणामांचं आणि कृतीचं विश्लेषण करतात व आपल्या कृतीमध्ये योग्य तो बदल करून पुन्हा कृती करतात. अपेक्षित परिणाम साध्य होईपर्यंत आपल्या कृतीमध्ये सतत बदल करतात \nकृती करण्याची योग्य वेळ कोणती\nआज, आत्ताच मुहूर्त टाळू नका\nकृतीचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे चालढकल करणं\nबर्‍याच माणसांना ठाऊक असतं की, आपण काय केलं पाहिजे परंतु ते कृती करण्यासाठी चालढकल करत असतात. चालढकल करण्यामागची बरीच कारणं आहेत. प्रमुख कारण भीती हेच असलं तरी आळशीपणा हादेखील कृतीच्या आड येत असतो. कृती करण्याच्या आड काहीही येऊ दे, भीती किंवा आळशीपणा, या दोन्ही गोष्टींना झटकण्यासाठी मुहूर्ताच्या शोधात राहू नका मला विचाराल की कृती करण्याची योग्य वेळ कोणती मला विचाराल की कृती करण्याची योग्य वेळ कोणती मीं म्हणेन की, आत्ता हीच वेळ आहे कृती करण्याची. आत्ता, ह्याच क्षणी आपण ताबडतोब कृती केली पाहिजे. जास्त विचार करू नका. आत्ता तडक उठा आणि कामाला लागा. लक्षात ठेवा, कृती केल्यानेच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, कृतीमुळेच भिती नाहीशी होते आणि कृतीमुळेच परिणाम साध्य होतात. म्हणूनच आत्ता ह्या क्षणाचा मुहूर्त टाळू नका\nखालील पायर्‍या आपल्याला आत्ता ह्या क्षणी कृती करण्यासाठी प्रेरक ठरतील.\n१) एक कागद घ्या आणि पेन घ्या आणि अशा पाच कृती लिहा ज्या बर्‍याच लहानात लहान कृती असेल्या तरी चालेल. एखादा फोन कॉल, ई-मेल, पुस्तक वाचणं, एखादं ताटकळत राहिलेलं काम. काहीही असो. कमीत कमी पाच कृतींची यादी बनवा.\n२) उठा, आता एक-एक काम एका मागोमाग एक सरळ करून टाका. आज दिवस संपण्याच्या आत कमीत कमी एक गोष्ट तरी करून टाका. (नाही तर मी तुमच्या स्वप्नामध्ये येऊन त्रास देईन \nकेल्याने होत आहे रे... आधी केलेची पाहिजे\nहमखास यशाचा फॉंर्म्युला - अतुल राजोळी\nकेल्याने होत आहे रे... आधी केलेची पाहिजे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?cat=16", "date_download": "2018-05-28T01:27:52Z", "digest": "sha1:RK3PKYMRA76TELJAC3TSVOPFTZTEGG45", "length": 6109, "nlines": 144, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - निसर्ग अँड्रॉइड थीम", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली निसर्ग\nया आठवड्याचे सर्वोत्तम निसर्ग अँड्रॉइड थीम प्रदर्शित केले जात आहेत:\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | Global Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Spring GO SMS Theme 1.0 थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRRO/MRRO099.HTM", "date_download": "2018-05-28T02:43:04Z", "digest": "sha1:7S7QGV74XE2U4PDEOBIRPMLWR7MWOOGR", "length": 9148, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - रोमानियन नवशिक्यांसाठी | उभयान्वयी अव्यय ४ = Conjuncţii 4 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > रोमानियन > अनुक्रमणिका\nजरी टी.व्ही. चालू होता तरीही तो झोपी गेला.\nजरी उशीर झाला होता तरीही तो थोडावेळ थांबला.\nजरी आम्ही भेट ठरवली होती तरीही तो आला नाही.\nटी.व्ही. चालू होता तरीही तो झोपी गेला.\nउशीर झाला होता तरीही तो थोडावेळ थांबला.\nआम्ही भेट ठरवली होती तरीही तो आला नाही.\nत्याच्याकडे परवाना नाही तरीही तो गाडी चालवतो.\nरस्ता निसरडा आहे तरीही तो गाडी वेगात चालवतो.\nदारू प्यालेला आहे तरीही तो त्याची सायकल चालवत आहे.\nपरवाना नसूनही तो गाडी चालवतो.\nरस्ता निसरडा असूनही तो गाडी वेगात चालवतो.\nदारू प्यालेला असूनही तो मोटरसायकल चालवतो.\nतिने महविद्यालयीन उच्चशिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही.\nवेदना होत आहेत तरीही ती डॉक्टरकडे जात नाही.\nतिच्याकडे पैसे नाहीत तरीही ती गाडी खरेदी करते.\nतिने महविद्यालयीन उच्चशिक्षण घेतले आहे तरीही तिला नोकरी मिळत नाही.\nवेदना होत आहेत तरीही ती डॉक्टरकडे जात नाही.\nतिच्याकडे पैसे नाहीत तरीही ती गाडी खरेदी करते.\nतरुण लोक वयाने मोठ्या लोकांपेक्षा वेगळ्याप्रकारे शिकतात\nतुलनेने लहान मुले भाषा पटकन शिकतात. विशिष्ट प्रकारे मोठे लोक यासाठी खूप वेळ घेतात. मुले मोठ्यांपेक्षा चांगल्या प्रकारे शिकत नाहीत. ते फक्त वेगळ्या प्रकारे शिकतात. जेव्हा आपण भाषा शिकतो तेव्हा बुद्धीला खरोखरच मोठे काम पार पडावे लागते. बुद्धीला एकाच वेळेस खूप काही गोष्टी शिकायला लागतात. जेव्हा एखादा माणूस भाषा शिकत असतो तेव्हा तो फक्त त्याच गोष्टीबाबत पुरेसा विचार करत नाही. नवीन शब्द कसे बोलायचे हे ही त्याला शिकावे लागते. त्यासाठी भाषा इंद्रियांना नवीन हलचाल शिकावी लागते. नवीन परिस्थितींना प्रतिक्रिया देण्यासाठी बुद्धीलाही शिकावे लागते. परकीय भाषेत संवाद साधणे हे आव्हानात्मक असेल. मात्र मोठे लोक जीवनाच्या प्रत्येक काळात भाषा वेगळ्याप्रकारे शिकतात. अजूनही 20 ते 30 वय वर्षे असलेल्या लोकांचा शिकण्याचा नित्यक्रम आहे. शाळा किंवा शिक्षण हे पूर्वीप्रमाणे दूर नाही. म्हणूनच बुद्धी ही चांगल्या प्रकारे प्रशिक्षित झाली आहे. निकाली बुद्द्बी उच्च स्तरावर परकीय भाषा शिकू शकते. 40 ते 50 या वयोगटातील लोक अगोदरच खूपकाही शिकलेले आहेत. त्यांची बुद्धी या अनुभवामुळे फायदे करून देते. हे नवीन आशयाबरोबर जुन्या ज्ञानाचाही चांगल्या प्रकारे मेळ घालते. या वयात ज्या गोष्टी अगोदरच माहिती आहेत त्या खूप चांगल्या प्रकारे शिकतात. उदाहराणार्थ, अशा भाषा ज्या आपल्या आधीच्या जीवनात शिकलेल्या भाषेशी मिळत्याजुळत्या आहे. 60 किंवा 70 वयोगटातील लोकांना विशेषतः खूप वेळ असतो. ते कधीकधी सराव करू शकतात. विशेषतः हेच भाषेच्या बाबतीत महत्वाचे आहे. उदाहरणार्थ विशेषतः मोठे लोक परकीय भाषांचे लेखन चांगल्या प्रकारे शिकतात. एखादा प्रत्येक वयोगटात यशस्वीपणे शिकू शकतो. बुद्धी किशोरावस्थे नंतरही नवीन चेतापेशी बनवू शकते. आणि हे करताना आनंदही लुटते.\nContact book2 मराठी - रोमानियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/maharashtra/travel/dharmik-places/mahaganpati-ranjangaon/", "date_download": "2018-05-28T00:51:59Z", "digest": "sha1:3GQZXFZ6EN6QDE6RU6WM3QP5Y7MIXBR5", "length": 5964, "nlines": 130, "source_domain": "www.marathimati.com", "title": "महागणपती-रांजणगाव | Mahaganpati-Ranjangaon", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nस्वगृह » महाराष्ट्र » सैर सपाटा » महाराष्ट्रातील धार्मिक ठिकाणे » महागणपती-रांजणगाव\nलेखन: स्वाती खंदारे | प्रकाशन: संपादक मंडळ | ५ ऑगस्ट २००९\nमहागणपती-रांजणगाव - [Mahaganpati-Ranjangaon] अष्टविनायक ठिकाण असलेल्या रांजणगाव येथील महागणपती गणपती बद्दल माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ आणि गुगल नकाशा. [Information, Photos, Videos and Google Map of Mahaganpati-Ranjangaon Maharashtra, India].\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nआकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\nसर्व विभाग - दुवे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/agro-news-kharip-loss-rain-71103", "date_download": "2018-05-28T01:36:48Z", "digest": "sha1:ULEW4OTHEFO7UBGEI4VIFEDXCLZGAY3C", "length": 22140, "nlines": 229, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news kharip loss by rain निसर्गानं अन् सरकारनं केली चौफेर घेराबंदी | eSakal", "raw_content": "\nनिसर्गानं अन् सरकारनं केली चौफेर घेराबंदी\nरविवार, 10 सप्टेंबर 2017\nकपाशीची वाढ खुंटली. सोयाबीनवर कीड-रोग अन् संत्र्याची फळगळ अशी संकटं. या पिकांवरच आमचा हंगाम रायते. ही तीनही पीकं हातची गेल्यावर आता उरलच काय मग देनेदाराच देण, कुटुंबाच्या गरजा भागवाव्या तरी कशा मग देनेदाराच देण, कुटुंबाच्या गरजा भागवाव्या तरी कशा त्यातच कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या त्रासाचा फेरा आजही कायम आहे. सरकारनं अन् निसर्गानं अशी चौफेर घेराबंदी केली, तर मग कोणाकडे न्याय मागावा, असा प्रश्‍न चांदूर बाजार तालुक्‍यातील वणी बेलखेडा येथील संदीप माकोडे यांनी उपस्थित केला.\nकपाशीची वाढ खुंटली. सोयाबीनवर कीड-रोग अन् संत्र्याची फळगळ अशी संकटं. या पिकांवरच आमचा हंगाम रायते. ही तीनही पीकं हातची गेल्यावर आता उरलच काय मग देनेदाराच देण, कुटुंबाच्या गरजा भागवाव्या तरी कशा मग देनेदाराच देण, कुटुंबाच्या गरजा भागवाव्या तरी कशा त्यातच कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या त्रासाचा फेरा आजही कायम आहे. सरकारनं अन् निसर्गानं अशी चौफेर घेराबंदी केली, तर मग कोणाकडे न्याय मागावा, असा प्रश्‍न चांदूर बाजार तालुक्‍यातील वणी बेलखेडा येथील संदीप माकोडे यांनी उपस्थित केला.\nमार्च महिन्यात उन्हाच्या झळा अधिक बसल्या. त्यामुळे संत्रा बागेतील आंबीया बहाराच्या बारीक फळांची ७० टक्‍के गळ झाली. त्यानंतर पावसाने खंड दिला आणि पुन्हा ऊन तापू लागले. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात दहा टक्‍के मोठ्या फळांची गळ झाली. आता बाजारात केवळ १५ ते २० टक्‍के संत्राच पोचणार आहे. परिणामी संत्रा या वर्षी सामान्य ग्राहकांच्या आवाक्‍याबाहेर राहण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. काही मॉलमध्ये १३६ रुपये किलो दराने काही संत्रा विकल्या गेला. केरळमधून या भागातील संत्र्याला मागणी वाढती राहते. त्या भागातून रोखीने मोठे सौदे होतात, असा अनुभव आहे. त्याच कारणामुळे या भागातील व्यापाऱ्यांनी सध्या ज्या भागात काही प्रमाणात फळधारणा आहे, त्या शेतकऱ्यांशी सौदे निश्‍चीत करून त्यांना इसार (टोकन) रक्‍कमदेखील दिली आहे. ४० ते ४५ हजार रुपये टन असा उच्चांकी दर संत्र्याला दिला जात आहे, असे एका शेतकऱ्याने सांगितले.\nबागेतील फळांच्या उत्पादकतेचा काहीच अंदाज येत नसताना व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांची इसार रक्‍कम देत या वेळी जुगारच खेळला, असे म्हणावे लागेल, असे चांदूर बाजार तालुक्‍यातील व्यापारी शेख जावेद यांनी सांगितले. पूर्वी काही हजार रुपये इसार म्हणून दिले जात होते; आता लाखो रुपये इसार म्हणून दिले जातात. त्यामुळे फायदा-नुकसान याचा विचार न करता किंवा बाजारातील दरात होणारे चढउतार न पाहता बागेतील फळांची तोड करावीच लागते. पूर्वी सौदा पटत नसल्यास व्यापारी काही हजार रुपयांवर पाणी सोडत होते; आता मात्र तशी परिस्थिती राहिली नाही, असेही शेख जावेद यांनी सांगितले.\nभूगर्भातील पाणीसाठा खालावला, सिंचन प्रकल्प, शेतातील संरक्षित पर्यायही कोरडे पडले, त्याचा परिणाम संत्र्याच्या आकारावर होण्याची भीती महाराष्ट्र राज्य संत्रा उत्पादक संघाचे रमेश जिचकार यांनी वर्तविली. २८ मे रोजी या भागात अवकाळी पाऊस झाला. त्या वेळी फळांचा आकार काहीसा वाढीस लागला. त्या वेळी काही भागात पाऊस न झाल्याने उर्वरित संत्रा बागायतदाराच्या बागेतील फळांचा आकार मात्र वाढलाच नाही. परिणामी संत्रा बागायतदार या वेळी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.\nआमदार कडू यांनी केली पाहणी\nआमदार बच्चू कडू यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चांदूर बाजार तालुक्‍यातील काही गावांचा दौरा करत संत्रा बागांची पाहणी केली. ‘‘या भागात संत्रा ५० टक्के गळला; पण अजून पंचनाम्याचे आदेश नाहीत.\nयाबाबत आम्ही आग्रह धरणार आहोत. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले नाहीत, तर आम्ही जिल्हा कचेरीत संत्रा नेऊन टाकू,’’ असा इशारा बच्चू कडू यांनी चार दिवसांपूर्वी दिला. दीड महिन्यापासून ही फळगळ होत असताना एकाही कृषिसेवकाने तालुका कृषी अधिकाऱ्यांना माहिती दिलेली नाही, त्यामुळे त्यांना शो कॉज देण्यात याव्या, तसेच आम्ही राष्ट्रीय संत्रा संशोधन केंद्राला मॅसेज केला असता त्यावर त्यांचे उत्तर आलेले नाही. एकही टीम या ठिकाणी आलेली नाही. ती जर लवकर आली नाही, तर आम्ही त्यांच्या कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही आमदार कडू यांनी दिला होता. माधान, जसापूर, चांदूरबाजार, तळेगाव मोहना, चमक आदी गावात संत्रा फळगळ होत आहे.\nसंत्राफळाच्या गळतीबाबत मार्गदर्शन व माहिती न पुरविणाऱ्या कृषी सहायकाला नोटीस बजावण्याचे आदेश तालुका कृषी अधिकाऱ्यांना आमदार कडू यांनी दिले.\nया वर्षी दोन एकरावर सोयाबीन लावले. त्यावर तांबेऱ्याचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यातच पाण्याने खंड दिल्याने होत्याचे नव्हते झाले. अशा वेळी शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. पीक वाचविण्याचा प्रयत्न करत असतानाच दीड लाख रुपयाच्या कर्जमाफीसाठी नुसती पायपीट करावी लागत आहे. पीक वाचवावे की कर्जमाफीसाठी खेटे घालावे हेच कळत नाही.\n- वसंतराव मारोतराव यावले, उदापूर, ता. वरुड\nसोयाबीनला पावसाअभावी फूल आणि शेंगधारणाच झाली नाही. परिणामी हा पूर्ण हंगामच नासला आहे. कृषी विभाग, कृषी विद्यापीठाकडून मार्गदर्शनाचा पत्ता नाही. निदान अशा वेळी तरी शासनाने पीक परिस्थितीची दखल घेत उपाययोजनांविषयक मार्गदर्शनाकरिता व्यापक कार्यक्रम राबविण्याची गरज आहे.''\n- किशोर बाबुलाल यावले, इसापूर, ता. वरुड\nतालुकानिहाय कापूस, सोयाबीन लागवड (हेक्‍टर)\nतालुका सरासरी क्षेत्र लागवड सरासरी क्षेत्र लागवड\nधारणी ४०६६ ८५९० ३००५८ १४२५२\nचिखलदरा १६८४ ११६० १२९४३ १२३४७\nअमरावती ६४५६ ९२१० ३५२८१ ३७५७८\nभातकुली ५५२३ ८४९० २८१०७ २९७५९\nनांदगाव खंडेश्‍वर १३९४६ ५०१६ ३९२७७ ४८९३४\nअंजनगाव १३७७२ १४८०२ १७०७४ १३४००\nअचलपूर १६४१९ १७९०५ १५०४५ १३८३५\nचांदूर बाजार १८४१५ १८२२३ २५४६७ १८८५४\nधामनगावरेल्वे २०३६१ २७७८८ २७४६३ १८४२२\nचांदूर रेल्वे १२९५० ६७६२ २१५११ २४६९९\nतिवसा १४४४५ १५००० २३३९० २१२१७\nमोर्शी २२०३३ २१४८८ ११५३७ २८७२\nवरुड २२६३० ३०२१६ ११५३७ २८७२\nदर्यापूर २०५६० २२८०७ ८५३९ ११३१३\n१ जून ते ७ सप्टेंबरपर्यंत\nतालुका सरासरी झालेला पाऊस\nनांदगाव खंडेश्‍वर ६१८.६ ४०३.१\nचांदूर रेल्वे ६३६.८ ४७८.१\nचांदूर बाजार ५७७.८ ३९८\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nठाणे स्थानकात स्वच्छतेची लगबग\nठाणे - ठाणे रेल्वेस्थानकाचा देशातील अस्वच्छ रेल्वेस्थानकांमध्ये आठवा क्रमांक आल्यानंतर सर्वच स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत \"...\nभिवंडीत बुधवारी 24 तास पाणी कपात\nभिवंडी - ऐन रमजानमध्ये उपवासाच्या (रोजाच्या) काळात स्टेम प्राधिकरणने पंप दुरुस्तीच्या निमित्ताने 24 तास पाणी कपात जाहीर केल्याने शहरातील मुस्लिम...\nतुर्भे रेल्वेस्थानकात फलाटावर क्रिकेट\nतुर्भे - खेळती हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश अशी रचना असलेले तुर्भे रेल्वेस्थानक एकेकाळी प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते; परंतु या...\nसुमारे चार दशकांपूर्वी महाराष्ट्रात अकरावी हा शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात अंतिम टप्पा मानला जात होता, तेव्हा \"मॅट्रिक मॅगेझिन' या नावाचे नियतकालिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/tukaram-gatha/abhang-13/", "date_download": "2018-05-28T01:19:02Z", "digest": "sha1:CAHYLCREM2H2PR34UE5YALXC647S2JLD", "length": 6118, "nlines": 126, "source_domain": "www.marathimati.com", "title": "तुकाराम गाथा - अभंग १३ | Tukaram Gatha - Abhang 13", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » सेवा - सुविधा » विचारधन » तुकाराम गाथा » तुकाराम गाथा - अभंग १३\nतुकाराम गाथा - अभंग १३\nप्रकाशन: संपादक मंडळ | २७ जून २००५\nतुकाराम गाथा अभंग १३ - [Tukaram Gatha - Abhang 13] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.\nदुजा ऐंसा कोण बळी आहे आतां \nहरि या अनंता पासूनिया ॥१॥\nबळियाच्या आम्ही जालों बळिवंता \nकरूं सर्व सत्ता सर्वांवरी ॥२॥\nतुका म्हणे आम्ही जिवाच्या उदारा \nजालों प्रीतिकरा गोविंदासी ॥३॥ संत तुकाराम महाराज\n« पहिले१०१११२१३१४१५१६१७१८१९२०२१ अधिक »\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nआकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\nसर्व विभाग - दुवे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/2017/07/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A4%82-%E0%A4%AC%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AA%E0%A4%A3/", "date_download": "2018-05-28T01:01:47Z", "digest": "sha1:MORR4TXQDOIFNG7XTQ23N5FVPMT65BYF", "length": 25492, "nlines": 70, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "काँग्रेसचं वाढतं बकालपण – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसंपादकीय : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\nसरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nइतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत\nवस्तू आणि सेवा कर लागू होणं, राष्ट्रपतिपदाचा उमेदवार जाहीर करणं, राहुल गांधी यांची चीनी दुतावासाला भेट… अशा काही घटनांतून काँग्रेस वस्तू आणि सेवा कर लागू होणं, राष्ट्रपतिपदाचा उमेदवार जाहीर करणं, राहुल गांधी यांची चीनी दुतावासाला भेट…अशा काही घटनांतून काँग्रेस पक्षात सामुदायिक शहाणपणाचा अभाव आणि परस्पर संवादाचा दुष्काळ आहे हे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलं आहे. या देशाला राजकीय विचार आणि मांडणी देणाऱ्या, सर्वदूर पाळंमुळं पसरलेल्या आणि प्रदीर्घ काळ सत्तेत राहत देशाला दिशा देणार्‍या काँग्रेस पक्षाची अवस्था दिवसेंदिवस राजकारणाचं समग्र आकलन आणि वेध घेण्याच्या पातळीवर बकालच होत चालली आहे. अलिकडच्या काळात झालेल्या निवडणुकांत जे काही दारूण पराभव पदरी पडले, त्यातून काँग्रेस पक्ष काहीही शिकला नाही, हे जसं पुन्हा या निमित्तानं समोर आलं आहे, तसंच नजीकच्या भविष्यात तरी हा पक्ष नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भाजपसमोर कोणतंही बळकट आव्हान उभा करण्याच्या स्थितीत नाही, हाही याचा आणखी एक अर्थ आहे.\nदेशातला प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना सद्यस्थितीतच नाही तर ही स्थिती जरी आणखी बिघडली आणि अत्यंत संवेदनशील झाली तरीही चीनी दूतावासाला भेट देण्याचा अधिकार आहे (तसा तर तो कोणाही जबाबदार राजकीय पक्षाच्या खासदारालाही आहे); त्यात गैर काही नाहीच. गैर आहे ते, ही भेट लपवून ठेवणं आणि त्याबाबत पक्षाला काहीही माहिती नसणं यात. ही भेट उघडकीला आल्यावर लपवाछपवी झाल्यानं गोंधळ निर्माण होऊन त्या भेटीचा हेतूच संशयाच्या धुक्यात सापडला आणि जणू काही राहुल गांधी हे चीनी सरकारचे दूतच झालेले आहेत, हा जो समज निर्माण झाला तो जास्त गैर आणि गंभीर आहे; त्याला जबाबदार स्वत: राहुल आणि आणि त्यांचा बचाव करण्यासाठी उतावीळ झालेले प्रवक्तेच आहेत. ही वादग्रस्त भेट उघड झाल्यावर सरकारचे प्रतिनिधी जर ‘त्यांच्या’बरोबर चर्चा करतात तर राहुल गांधी यांच्या भेटीत गैर काय, हा सवाल तर सद्यस्थिती, सरकार कसं चालतं आणि परराष्ट्र धोरणविषयक संकेत व शिष्टाचार याबाबत काँग्रेस नेते अडाणी आहेत, याची लक्तरंच दिल्लीच्या वेशीवर वाळत घातली गेली. काँग्रेस पक्षात स्वत:ला ज्येष्ठ म्हणवून घेणारे नेते पैशाला पन्नास आहेत पण, त्यापैकी कुणातही ‘ही वेळ या भेटीसाठी सोयीची नाही’ हे राहुल यांना परखडपणानं सांगण्याचं धारिष्ट्य नसावं, हे गांधी घराण्यातल्या प्रत्येकासमोर लाचारीनं झुकत हांजी-हांजी करण्याच्या काँग्रेसी परंपरेला साजेसंच आहे.\nवस्तू आणि सेवा कर कायद्याच्या (जीएस्‌टी) अंमलबजावणीतून येणारी नवीन कर प्रणाली हे भारताच्या सरकारांना आणि प्रशासनाला पडलेलं जुनं स्वप्न आहे. संपूर्ण देशात एकच आणि समान कर प्रणाली लागू होण्यामुळे अनेक आर्थिक बाबी सुरळीत होणार आहेत. ही नवीन प्रणाली संपूर्णपणे सुरक्षित आहे, सुरळित आहे आणि काळ्या पैशाच्या निर्मितीला रोखणारा तो जालीम उपाय आहे; या म्हणण्यात कितपत तथ्य आहे हे कळण्यास किमान एक आर्थिक वर्ष उलटावे लागणार आहे. (म्हणूनच या एक वर्षात हा प्रयोग फसला तर निवडणुकांच्या आधी दुसरा काही तरी लोकप्रिय फंडा करण्यासाठी मोदी यांनी वेळ राखून ठेवला असावा) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं ही ‘एक देश-एक कर’ ही रचना अंमलात आणली असली तरी त्याचा मसुदा निर्माण करण्याचं सर्व श्रेय काँग्रेसलाच आहे. असं म्हणतात की, त्यातला प्रत्येक-बारीक-सारीकसुद्धा तपशील नामवंत अर्थतज्ज्ञ अशी मान्यता असलेले आणि भारतात सुरू झालेल्या आर्थिक सुधारणांचे एक शिल्पकार, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या नजरेखालून गेलेला आहे. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए जाऊन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार केंद्रात आल्यावर त्या मसुद्यात काही बदल निश्चितच झाले असणार; ते स्वाभाविकही आहे; पण, याचा अर्थ तो पूर्ण मसुदाच बदलला गेला असं नव्हे. जे काही बदल झाले त्याला संसदेच्या दोन्ही सभागृहात काँग्रेस सदस्यांनी सांसदीय कौशल्य पणाला लावून आणि कायद्याचा कीस काढत विरोध केलेला आहे, असंही कधी दिसलं नाही. म्हणूनच 30 जूनच्या मध्यरात्री या क्रांतीकारी सुधारणा लागू करण्याच्या झालेल्या कार्यक्रमावर बहिष्काराचा देशावर प्रदीर्घ काळ राज्य केलेल्या काँग्रेसने घेतलेला निर्णय राजकीय दिवाळखोरीचा नमुना म्हणायला हवा. त्यामुळे वस्तू आणि सेवा कराचं मोठं संभाव्य यश आणि अल्प अपयश म्हणा की, काँग्रेसच्या भाषेत ‘अशक्त बाळाचं’ श्रेय आणि अपश्रेय नरेंद्र मोदी सरकार आणि भाजपच्या पदरात भरभरून पडलेलं आहे. जन्माला आलेलं बाळ अशक्त आहे म्हणून त्याचं मातृत्व आणि पितृत्व नाकारण्याची अविचारी कृती काँग्रेसकडून घडली आहे.\nदिल्लीच्या राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, या कार्यक्रमावर काँग्रेसनं बहिष्कार टाकू नये अशी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची इच्छा होती. एवढंच नव्हे तर, सुरुवातीला काँग्रेसचाही बहिष्काराचा मनसुबा जाहीर झालेला नव्हताही. मनमोहनसिंग यांच्या पक्षांतर्गत विरोधकांना मात्र मनमोहनसिंग यांना या ऐतिहासिक क्षणी मिळणारं महत्त्व डाचत होतं. पण, कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय तेव्हा इटलीत असलेल्या राहुल गांधी यांच्याकडून वदवून घेणं हे मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्यासारखं होतं. दरम्यान ममता बॅनर्जी यांनी कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याचं जाहीर केल्यावर आणि अन्य काही पक्ष त्या बहिष्काराच्या दिंडीत सहभागी झाल्यावर पक्षातल्या मनमोहनसिंग विरोधकांना बळ मिळालं. त्या बळाच्या आधारे, आजीला भेटून इटलीतून परतलेल्या राहुल गांधी यांना भेटून बहिष्काराचा निर्णय झाला आणि वस्तू व सेवा कर नावाचं ‘बाळ’ अलगद नरेंद्र मोदी सरकारच्या ओटीत विसावलं\nकाँग्रेसमधलं सामुदायिक शहाणपण गहाण कसं टाकलेलं आहे याचं दुसरं उदाहरण राष्ट्रपतिपदाचा उमेदवार जाहीर करण्यात झालेल्या अक्षम्य दिरंगाईचं आहे. यावेळी राष्ट्रपतिपदाची निवडणूक ही सुरुवातीपासूनच एक विषम लढाई आहे. सुरू होण्याआधीच भाजपनं ही लढाई जिंकलेली असली तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखं फार काही नाही. याआधीही या अशा अनेक निवडणुकांत काँग्रेस पक्ष असाच वरचढ असे तरी, लोकशाही संकेताचा एक भाग आणि निवड बिनविरोध झाली असं रेकॉर्ड तयार व्हायला नको म्हणून सरपंचपद ते राष्ट्रपतिपदापर्यंत विरोधकांनी आजवर अनेकदा अशा निवडणुका एक उपचार म्हणा की शिष्टाचार म्हणून लढवलेल्या आहेत. मुद्दा आहे तो राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं सध्या सैरभैर झालेले सर्व विरोधी पक्ष भाजपच्या विरोधात एकत्र आलेले आहेत हे चित्र निर्माण करण्याचा. त्यात सर्वात मोठा आणि देशव्यापी पक्ष म्हणून काँग्रेसनंच पुढाकार घेणं आणि त्या मोहिमेचं नेतृत्व करणं आवश्यकच होतं. (ही जबाबदारी पार पाडण्यात काँग्रेस पक्ष कसा अयशस्वी ठरलाय, हे नितीशकुमार यांनी सुनावलंही आहे.) राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतल्या आणि त्यातील राजकारणाच्या, नैतिक संकेताच्या खाचाखोचा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना पूर्ण ज्ञात नसतील, तर ते समजण्यासारखं आहे. म्हणूनच पक्षातील अन्य समजदार बुजुर्गांनी त्यासाठी पुढाकार घ्यायला हवा होता आणि त्याबाबत सोनिया गांधी यांना अवगत करायला हवं होतं. सध्या काँग्रेस पक्षात सत्तेची खुर्ची उबवण्यास तयार असलेले ज्येष्ठ नेते भाराभर आहेत पण, ‘समझदार बुजुर्ग’ नाहीत असं दारिद्र्य आहे. अशी समझदार कामगिरी बजावण्यात प्रणव मुखर्जी निष्णात होते; आठवा प्रतिभा पाटील राष्ट्रपती होणं, अणु करारासंबधीचं मतैक्य; पण, तेच मुखर्जी आता मावळते राष्ट्रपती आहेत आणि त्यांच्याच उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू आहे. डाव्यांच्या आघाडीकडून राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सीताराम येचुरी यांनी पुढाकार घेत हालचाली सुरू केलेल्या होत्या; माजी राज्यपाल, सेवानिवृत्त सनदी अधिकारी, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे भाष्यकार गोपाळकृष्ण गांधी यांची संमतीही डाव्यांनी मिळवलेली होती. पण, अशा म्हणजे नक्की हरणाऱ्या लढाईत राजकीय मुत्सदीपण आणि शहाणपण दाखवत समोरच्याला नैतिकदृष्ट्या पराभूत करायचं असतं, याचं भानच काँग्रेसमधल्या कोणाला राहिलं नाही. काँग्रेस नेत्यांचे डोळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी काय कौल देतात याकडे लागलेले राहिले. सीताराम येचुरी यांनी आणलेल्या गोपाळकृष्ण गांधी यांच्या नावाच्या प्रस्तावावर सोनिया गांधी यांनी निर्णयच घेतला नाही; त्यांनी तो निर्णय घ्यावा असा सल्ला म्हणा की आग्रह कुणी काँग्रेस नेत्यानं धरला नाही आणि राहुल गांधी तर आजीला भेटण्यासाठी इटलीत होते. परिणामी एक – राष्ट्रपती निवडणुकीत सर्व विरोधक एक आहेत, दोन – भाजप आणि मोदीविरोधी आघाडीचं नेतृत्व काँग्रेसकडेच आहे आणि तीन – महात्मा गांधी यांचा वारसा सांगणार्‍या गांधी या नावाला भाजपचा अजूनही विरोधच आहे असं वातावरण निर्माणच झालं नाही. उलट भाजपनं म्हणजे अमित शहा यांनी रामनाथ कोविंद यांचं नाव जाहीर केलं… त्यांच्या दलित असण्याचं स्वाभाविक भांडवल केलं. नितीशकुमार आणि अन्य काही नेत्यांनी कोविंद यांना पाठिंबा जाहीर केल्यानं भाजपला हवंच असलेलं विरोधी पक्षांतील दुभंगलेपण स्पष्ट झालं. मग मात्र, खडबडून जाग आलेल्या काँग्रेसनं मीराकुमार यांचं नाव पुढे करत लढाई विचाराची (मीराकुमार आणि विचार) आहे हे जाहीर करण्यात आलं. पण, त्यातून हरणाऱ्या लढाईतही काँग्रेसनं दलिताच्या विरोधात दलिताचा बळी दिला असा चुकीचा संदेश जनमानसात गेला तो गेलाच) आहे हे जाहीर करण्यात आलं. पण, त्यातून हरणाऱ्या लढाईतही काँग्रेसनं दलिताच्या विरोधात दलिताचा बळी दिला असा चुकीचा संदेश जनमानसात गेला तो गेलाच आता उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सोनिया गांधी यांनी पुढाकार घेत विरोधकांचा सर्वमान्य उमेदवार म्हणून गोपाळकृष्ण गांधी यांचं नाव जाहीर केलंय; ग्रामीण भागातील एका म्हणीचा अर्थ असा- ‘जी युवती पत्नी व्हाही अशी स्वप्न बाळगली, ती प्रत्यक्षात वहिनी झाली आता उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सोनिया गांधी यांनी पुढाकार घेत विरोधकांचा सर्वमान्य उमेदवार म्हणून गोपाळकृष्ण गांधी यांचं नाव जाहीर केलंय; ग्रामीण भागातील एका म्हणीचा अर्थ असा- ‘जी युवती पत्नी व्हाही अशी स्वप्न बाळगली, ती प्रत्यक्षात वहिनी झाली ’ असा हा प्रकार घडला आहे.\nपराभूत मानसिकतेतून बाहेर पडत काँग्रेसच्या नेत्यांनी आता तरी जागं होण्याची आणि ‘गांधी’ केंद्रित राजकारणाला बाजूला सारत सामुदायिक नेतृत्वाचा पुरस्कार करत पक्षाची नव्यानं बांधणी करण्याची गरज आहे. अन्यथा मोदींना विरोध करण्याची भाषा आणि कथित शक्ती मुंगेरीलालचं स्वप्न ठरणार आहे\nलेखक – प्रवीण बर्दापूरकर\n← मुठा नदी आणि अतिक्रमणे\n… आणखी एक उपेक्षित शिक्षणयोगी\nइराण अणुकरार : वाद आणि वास्तव\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z111122083658/view", "date_download": "2018-05-28T01:33:14Z", "digest": "sha1:Z6PHY2G75LKBFAEUQG2JHLDWTKZAFCLV", "length": 37153, "nlines": 272, "source_domain": "www.transliteral.org", "title": "काशीखंड - अध्याय ४४ वा", "raw_content": "\nअष्टगंधात कोणकोणते घटक असतात\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|काशी खंड|\nकाशीखंड - अध्याय ४४ वा\nस्कन्द पुराणातील काशी खंडात सुलक्षणा नावाच्या कन्येचे वर्णन आहे.\n॥ श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी विघ्ननाशिता ॥ जयजया तूं गजांबरीसुता ॥ जी तूं सर्वसिद्धिपूर्णभरिता ॥ आदिगणाधीशा ॥१॥\nतुज चतुर्दश्यविद्यांचा अधिकार ॥ शिणला तो सहस्त्रशिर ॥ मग मी शंके बाधलों थोर ॥ धरिलें मौन ॥२॥\nमग विनवूं पाहें सरस्वती ॥ तंव ते वेदगर्भ वीणा हातीं ॥ सर्व नादांचे मूळ ते जाणती ॥ चतुर्वाचा वेदासी ॥३॥\nमग स्तवन पूजन स्मरण ॥ कीजे ऐसी वाचा कवण ॥ जेथें खंडे वैखरीचें चलन ॥ न सुचेचि मार्ग ॥४॥\nमग कैवल्यदानियाची प्रार्थना ॥ जेणें हें सकळ आणिलें मना ॥ प्रपंच ब्रह्म करुनि निजनिर्गुणा ॥ लय दाखविला ॥५॥\nजो हारपवी आपआपणांमाझारीं ॥ चिंतामणि-स्फटिकां समता करी ॥ तयासी अमृत-विषलहरी ॥ पीयूषचि कीं ॥६॥\nइंक्षुदंड आणि काळकीर ॥ हे उभयतां देखिले समताकर ॥ तेणें प्रपंचाचे ओंडबर ॥ ब्रह्म करोनि दाखविलें ॥७॥\nम्हणोनि भेद न देखों सर्वथा ॥ मग प्रणाम कैचा करुं श्रीगुरुनाथा ॥ आतां जेणे पराभवे दीर्घ व्यथा ॥ ते कथा श्रोतीं परिसिजे ॥८॥\nआतां श्रोतीं सर्वज्ञ व्हावें मनीं ॥ जैसी ते गंगा स्वर्गतरंगिणी ॥ ते प्रकट केली जी मृत्युभुवनी ॥ भगीरथरायें ॥९॥\nमग तेणें उद्धरिले पूर्वज ॥ ते जगा उपकारा आली सहज ॥ तैसें योजिलें वेदान्तबीज ॥ काशीखंड हें ॥१०॥\nजे काशीखंडकथा त्रिभुवनीं ॥ ते संस्कृत होती व्यासवाणी ॥ ते प्रकटविली जनोद्धारिणी ॥ महाराष्ट्रभाषा ॥११॥\nआतां सावधान जी श्रोतृनाथा ॥ परिसा उत्तरार्धाची कथा ॥ तेणें पराभवे महाभवव्यथा ॥ सर्व जंतूंचे जे ॥१२॥\nस्वामी म्हणे अगस्तिमुनी ॥ मंदराचळासी गेले शूळपाणी ॥ तो पर्वत वसविला गीर्वाणीं ॥ दुसरा कैलास ॥१३॥\nजैसीं मेरुप्रदक्षिणेचीं नक्षत्रें ॥ तेथें भ्रमण करिती अहोरात्रें ॥ तैसींचि मंदराचळीं चालती शिवसूत्रें ॥ शिवाज्ञेनें पैं ॥१४॥\nजैसा तो गिरि सुवर्णशैल ॥ तैसाचि बोलिजे मंदराचळ ॥ कीं तेथें राहिलासे जाश्वंनीळ ॥ म्हणोनि हे उपमा ॥१५॥\nजैसें महामेरुचें धैर्य ॥ तैसेंचि मंदराचळाचें गांभीर्य ॥ तेथें भ्रमण करिती सोम सूर्य ॥ दिनमानगतीं ॥१६॥\nत्या मंदराचळाचीं कंदरें ॥ जैसीं एकवीस खणांची दामोदरें ॥ आकाशपर्यंत गिरिशिखरें ॥ राहिले देव समस्त ॥१७॥\nरत्नखचित मिरवती पाठारें ॥ देवसभामंडप मनोहरें ॥ पदोपदीं अमृतसरोवरें ॥ क्रीडती हंस कमळीं ॥१८॥\nतेथें कोकिळांचे पंचमस्वर ॥ तेथें गंधर्वगायनें नृत्याकार ॥ जेथें तो साक्षात शंकर ॥ तें स्थळ किती वर्णावें ॥१९॥\nरत्नदीपांचा धामीं प्रकाश ॥ राहिले हरि विरिची महेश ॥ तेथें निर्मिला कैलास ॥ विश्वकर्म्यनि स्वहस्तें ॥२०॥\nऐसा तो पर्वत मंदरगिरी ॥ असे क्षीराब्धीचे उत्तरपारीं ॥ तंव आठवला ते काशीपुरी ॥ त्रिपुरांतकासी ॥२१॥\nस्वामी म्हणे अगस्तिमुनी ॥ वियोगें कृश जाहाला शूलपाणी ॥ तेथें हरि विरिंची देव मिळोनी ॥ प्रार्थिती विश्वंभरा ॥२२॥\nसंतोष न वाटे शंकरासी ॥ काशीवियोग जाहाला मानसीं ॥ तरी तो वियोग अगस्तिऋषी ॥ केवीं पां नव्हे तुजला ॥२३॥\nऐसा वियोग जाहाला शिवासी ॥ परी तो न चुके कवणासी ॥ जैं मौन पडलें शिवमानसीं ॥ तें अगम्य जाहालें देवां ॥२४॥\nउद्भवला महावियोगज्वर ॥ शरीर जाहालें महाअंगार ॥ तेथें कवणासी नाहीं स्मर ॥ शिवव्यथेचा पैं ॥२५॥\nकंठीं त्या हालाहलाचा पावक ॥ आणि तृतीय नेत्रींचा दाहक ॥ ऐसा त्रिज्वरें त्र्यंबक ॥ कवण जाणे काय व्यथा ॥२६॥\nजैं पंचमहाभूतांचा संकेत ॥ कीं पुरे ब्रह्मांडाचा पूर्ण अंत ॥ तैं दक्ष वधावया भवानीकांत ॥ सहजरुप हो ॥२७॥\nतो उत्पत्ति प्रलयांविरहित ॥ तो क्षराक्षरविश्वभरित ॥ आणि तो कैसा व्यथाबाधित ॥ तें कवण जाणे ॥२८॥\nतंव श्रीहरि म्हणे जी विश्वनाथा ॥ तुम्ही इच्छादानी जी चतुरथा ॥ तुम्हां स्मरतां जी असंख्य व्यथा ॥ पराभवती दूरी पैं ॥२९॥\nआणि तुम्हांसी हे व्यथा बाधित ॥ हें महा आश्चर्य जी विपरीत ॥ शिवाचे व्यथें बाधिले समस्त ॥ ब्रह्मादिक ॥३०॥\nऐसा देवांसहित प्रार्थी हरी ॥ परी तो असंभाव्य ज्वर त्रिपुरारी ॥ श्रवणासी न बोले प्रत्युत्तरीं ॥ मौनें जाहाला स्थाणु जैसा ॥३१॥\nऐसा क्षण एक राहे निश्चळ ॥ मग देवांसी वदे जाश्वनीळ ॥ अरे हा द्ग्धीतसे वडवानळ ॥ मज काशीवियोगाचा ॥३२॥\nनाना आपुलिया प्रिय वस्तूंसी ॥ मित्रत्वें देइजे कवणासी ॥ मज अनुचित वाटे मानसी ॥ अयत्नास्तव ॥३३॥\nआपुली जी इच्छा उद्भवे आपणा ॥ ते जरी न रुचे सर्व जनां ॥ परी ते आपुलिया प्राणा ॥ परीस अधिक असे ॥३४॥\nतैसी माझी इच्छा ते अविमुक्ती ॥ परात्पर अविनाश कल्पांतीं ॥ ते विरिचीनें दिवोदासाप्रती ॥ समर्पिली ॥३५॥\nइच्छा जरी ते न रुचे जनांसी ॥ परी काशी प्रिय सर्व जंतूंसी ॥ मी असें सर्व जंतूंसे मानसीं ॥ म्हणोनि प्रिय ते मज ॥३६॥\nशंकर म्हणे गा पद्मनाभा ॥ इच्छा असती शुभा अशुभा ॥ परी अविमुक्तीची जी प्रतिभा ॥ सर्व काळ शुभ पैं ॥३७॥\nकाशीवियोग पळप्रमाण ॥ तो मज ब्रह्मकल्प गा सत्य जाण ॥ हा शब्द परिसोनि देवगण ॥ बाधिले ज्वरें ॥३८॥\nपुनरपि मौनी जाहाला शंकर ॥ त्यासी नाहीं काशीगुनाचा विस्मर ॥ कैसोनि शांत होय महाज्वर ॥ ऐसा भेटले कवण वैद्य ॥३९॥\nज्वरें कैसा तापला भवानीकांत ॥ जैसा सूर्ययागींचा महाहुत ॥ कीं महाकल्प ब्रह्मांड दाहित ॥ ऐसा प्रमर्थीं देखिला ॥४०॥\nतरी तो सहजचि गा वन्ही ॥ त्याची व्यथा आली कैसेनी ॥ त्यासही जलोदर झाला यज्ञीं ॥ नहुषरायाचिया ॥४१॥\nम्हणोनि काशीगुणाचा वियोग थोर ॥ यास्तव शिवें मानिला ज्वर ॥ माझिये प्रिये ऐसें शंकर ॥ वदला पार्वतीसी ॥४२॥\nविश्वनाथ वदे शैलजे ॥ माझिये इच्छे तूं दक्षात्मजे ॥ माझिया वियोगा सहजें ॥ अमृतवल्लीं तूं ॥४३॥\nतरी हा दग्धीतसे महाज्वर ॥ माझिया मौळीं शीतळ शीतकर ॥ तो अधिकचि उद्भवितो ज्वर ॥ तृतीय नेत्रीं जैसा ॥४४॥\nतरी दाक्षायणी परियेसीं ॥ जैसी शुल्कप्रतिपदेचा शशी ॥ कालवंडत जाय सौम्य निशी ॥ तैसा दीर्घत्वें ज्वर ॥४५॥\nकाशी माझी जीवाची आवडी ॥ काशी मेरुप्रमाण पाप फोडी ॥ चौर्‍यायशीं लक्षांची बांदोडी ॥ तोडी निमिषार्धे ॥४६॥\nऐसी ते परम निजधाम काशी ॥ तरी वियोग नव्हे कवणासी ॥ प्रिये हा ज्वर तुझेही मानसीं ॥ जाणवत असेल ॥४७॥\nहिमाद्रिजा म्हणे त्रिपुरारी ॥ मी चिंताग्रस्त झालें भारी ॥ मजही व्यापीतसे शरीरीं ॥ दुस्तर हा महाज्वर ॥४८॥\nमज न गमे काशीविण ॥ हें तंव विपत्तीचें ब्रह्मारण्य ॥ अति खेदें क्षीण होतसे मन ॥ वारानसीविरहित ॥४९॥\nकाशीविण आणिके स्थळीं वास ॥ तो म्यां मानिला जी अति त्रास ॥ जैसा वसिष्ठेंविण पुरुष ॥ न देखे अरुंधती ॥५०॥\nकीं सरोववरेंविण मुक्ताहारे ॥ तो आणिक कांहीं न स्वीकारी ॥ जैसा वरुर्णेविण पृथ्वीवरी ॥ न लिंपे चातक ॥५१॥\nमी उद्वेगें गेलें जी त्रिप्रुरारी ॥ आतां चला जाऊं काशीपुरीं ॥ माझें मन उत्कंठित भारी ॥ काशीविण स्वामी ॥५२॥\nते काशी तुमची निजधामिनी ॥ जैसी सरोवरीं पवित्र कमळिणी ॥ ते जळावरी चढे पद्मिणी ॥ पूर्ण झालिया सरोवर ॥५३॥\nतैसी सर्वही ते काशीपुरी ॥ कल्पांतीं धरितां हे त्रिशूलावरी ॥ दीर्घ त्या काशीजंतूंची सामुग्री ॥ ते प्रळयीं अविनाश ॥५४॥\nम्हणोन शुद्धामृत तें काशीस्थल ॥ आणिक स्थानीं तें हालाहल ॥ परी तेंही प्राशिलें सकळ ॥ लाघव तुमचें ॥५५॥\nशिवा तूं भक्तीचा परमभोक्ता ॥ शम करिसी हालाहल अमृता ॥ तूं शुभाशुभ भक्तांचिया चित्ता ॥ सारिखा होसी ॥५६॥\nऐसी स्तुति करीतसे दाक्षायणी ॥ काशी द्वय अक्षरें स्मरतसे मनीं ॥ तेणें संतोषे शूलपाणी ॥ नावेक स्वस्थ ते काळीं ॥५७॥\nमग शिव म्हणे हिमाद्रिजे ॥ ऐसी ते काशी केवीं प्राप्त मज ॥ जव दिवोदासाचें असे राज्य ॥ तंव ते अप्राप्त आम्हांसी ॥५८॥\nसंहारिले त्रिभुवन लोक ॥ पूर्वी प्रलय ते जाहाले असंख्य ॥ पुढेंही होतील नेणों कितीएक ॥ परी ते काशी अविनाश ॥५९॥\nमज आठव नाहीं पूर्वापार ॥ कैसें निर्मिलें हें काशीपुर ॥ ऐसी प्रिय मज काशी स्मर ॥ नाहीं पंचक्रोशी ॥६०॥\nकांते मीं निर्मिले त्रिभुवन ॥ बहुत पुर्‍या केल्या निर्माण ॥ परी जे वारानसीचे गुण ॥ ते अगोचर मज असती ॥६१॥\nते माझी निजवस्तु प्रिय थोर ॥ तें माझें प्रलयीं राहावयाचें घर ॥ जैं एकवटती पृथ्वी-सागर ॥ अकथ्य तुमचें चरित्र ॥६२॥\nषण्मुख म्हणे गा कुंभोद्धवा ॥ ऐसा काशीवियोग जाहाला महादेवा ॥ दाक्षायणी म्हणे जी सदाशिवा ॥ अकथ्य तुमचें चरित्र ॥६३॥\nहा तुमचा वियोगज्वर ॥ तो हरि-विरिंचीसी अगोचर ॥ तरी तुमचे तुम्हीचि वैद्य उपचार ॥ येर नेणती स्वामी ॥६४॥\nतुम्हांसी वियोग हा काय म्हणोनी ॥ आम्हीं उपचार जाणावा कैसेनी ॥ ते पंचक्रोशी जे परमधामिनी ॥ तुम्हांसी अगम्य नसे ॥६५॥\nमग शिव मौळीचिया पिंगट जटा ॥ मोकळ्या करिता जाहाला नीलकंठा ॥ मग हिमाद्रीची दुहिता ललाटा ॥ वरी तुषारिली गंगा ॥६६॥\nकेलें विभूतीचें लेपन ॥ शीतकर प्रकाशला संपूर्ण ॥ तेणें सावध जाहाला त्रिनयन ॥ क्षण एक ते काळीं ॥६७॥\nशिव म्हणे दाक्षायणी परियेसी ॥ तो दिवोदास राजा वाराणसीं ॥ तेणें स्वधर्मेचि रक्षिळी काशी ॥ परी अधर्म नेणे तो ॥६८॥\nतो जरी अघर्म करिता क्षिती ॥ तरी मी तयासी करितों विपत्ती ॥ धर्मासी न चले उपाय युक्ती ॥ सर्वथा कवणाची ॥६९॥\nधर्म तो माझाचि स्थापिला असे ॥ धर्मिष्ठ ते विपत्ति भोगिती कैसे ॥ त्या धर्मामध्यें काळाचे फांसे ॥ न करितीए रिघाव ॥७०॥\nधर्म तो माझें सत्य वचन ॥ तयासी अमान्य करील कवण ॥ तो असत्य करितां त्रिभुवन ॥ कैसेनि तरे कांते ॥७१॥\nतो दिवोदास अधर्म करी ॥ तरी मी घालीन काशीबाहेरी ॥ अधर्म अनाचार राष्ट्री ॥ नाहीं दिवोदासाचे ॥७२॥\nतयासी केवीं करावी विपत्ती ॥ मग सृष्टी चाले केवीं पुढती ॥ ऐसा हिमाद्रिजेप्रती पशुपती ॥ कथीतसे स्वधर्म ॥७३॥\nआतां सर्वथा न चले कांहीं ॥ देव मौनें राहिले सर्वही ॥ मग शिवआज्ञेची वांछा देहीं ॥ इच्छीत राहिले ॥७४॥\nतंव शिवासन्मुख साधारणी ॥ सेवार्थिया होत्या चौसष्ट योगिनी ॥ त्यांसी आज्ञा करी शूलपाणी ॥ पाचारोनियां जवळिकें ॥७५॥\nमग शिव म्हणे योगिनी ॥ माझी आज्ञा वंदा सर्वजणी ॥ तुम्हीं सर्वभावें काशीभुवनीं ॥ जाइजे समस्तीं ॥७६॥\nतरी तुम्हीं योगमाया सकळीं ॥ सर्वव्यापक भूतळीं ॥ त्या दिवोदासाच्या राज्यमंडळीं ॥ अधर्मछिद्र पाहावें ॥७७॥\nतरी त्या दिवोदासाचे प्रजाजन ॥ तुमचें करितील पूजन ॥ ऐसा उपाय देखावा जाऊन ॥ काशीमध्यें तुम्हीं ॥७८॥\nतेथें जाऊनि करावा अनाचार ॥ मांडावा अधर्माचा व्यापार ॥ मग सत्यधर्म नृपवर ॥ पाहा वागवील कैसा ॥७९॥\nऐसी आज्ञा करी धूर्जटी ॥ परिसती योगिनी चौसष्ती ॥ प्रमाण करिती करसंपुटीं ॥ क्षितीं मौळी ठेवूनियां ॥८०॥\nमग त्या स्वभारेंसी सकळा ॥ मिळाला योगिनींचा मेळा ॥ त्या उमगलिया नभमंडळा ॥ चालिया व्योममार्गेसी ॥८१॥\nतंव अगस्ति वदे जी रुद्रकुमारका ॥ तूं माझिया तपयागासी हव्याका ॥ तूं योगसिद्धीचिया कूपिका ॥ पूर्ण शिवनामामृतें ॥८२॥\nमग मंदराचळाहूनि योगिनी ॥ शिवें पाठविल्या काशीभुवनीं ॥ तरी त्या चौसष्टी कवणकवणी ॥ निरुपाव्या मजलागीं ॥८३॥\nस्वामी म्हणे मित्रावरुणसुता ॥ न देखों तुजऐसा महाश्रोता ॥ तरी त्या चौसष्ट योगिनी आतां ॥ सांगो तुजप्रती ॥८४॥\nतरी परियेसीं गा महासज्ञाना ॥ प्रथम देवता गजानना ॥ गृध्रकागतुंडा सिंहवदना ॥ उष्ट्रग्रीवा ते ॥८५॥\nहयग्रीवा वाराही शरभानना ॥ उलूंकिका शिवारवा मयूरी जाणा ॥ अष्टवक्त्रा कोटराक्षी विकटानना ॥ विकटलोचना कुब्जा ते ॥८६॥\nललज्जिव्हा शुष्कोदरी ॥ वानरानना ॥ श्वदंष्ट्री ॥ वृक्षाक्षी केकराक्षी निर्धारी ॥ बृहत्तुंडा सुराप्रिया ते ॥८७॥\nशुकी रक्तासी कपालहस्ता ॥ श्येनी कपोतिका पाशहस्ता ॥ चंडविक्रमा प्रचंडा दंडहस्ता ॥ शिशुघ्नी आणि पापहंत्री ॥८८॥\nकाली वसाधया रुधिरपायिनी ॥ गर्भभक्षा शवहस्ता अंत्रमालिनी ॥ स्थूलकेशी बृहत्कुक्षी प्रेतवाहनी ॥ सर्पास्या आणि दंदशूकरा ॥८९॥\nमृगशीर्षा क्रौंची वृषानना ॥ व्यात्तास्या व्योमैकचरणा ॥ ऊर्ध्वदृग्धूमनिःश्वासा जाणा ॥ तापनी शोषणी दृष्टि ते ॥९०॥\nस्थूलनासिका विद्युत्प्रभा कोटरी ॥ बलाकास्या कटपूतना मार्जारी ॥ अट्टाट्टहासा कामाक्षी निर्धारी ॥ मृगाक्षी आणि मृगलोचना ॥९१॥\nस्वामी म्हणे अगस्तिमुनी ॥ ऐशा त्या चौसष्ट योगिनी ॥ महाआनंदें उमगलिया गगनीं ॥ क्रमिती काशीमार्ग ॥९२॥\nतरी त्या आल्या मेळिकारेंसी ॥ क्रमिती नभमार्ग वेगेंसीं ॥ मग प्रत्त्युत्तरें एकमेकींसी ॥ वदत्या जाहाल्या परस्परें ॥९३॥\nम्हणती आपुला जो तपतरणी ॥ तो आजि उदया आला कैसेनी ॥ जे आपणांसी आणि पंचाननी ॥ वदला प्रत्युत्तर ॥९४॥\nअपार आमुचें तप अनुष्ठान ॥ सफल आमुचा जन्मदिन ॥ जें आम्हांसी आजि पंचानन ॥ निरुपी स्वमुखें ॥९५॥\nपाहातां स्वर्गमृत्युपातालपुटें ॥ तरी एवढें कार्य न चले कोठें ॥ आम्हांसी पाठविलें नीलकंठें ॥ काशीपुरीसी ॥९६॥\nआमुची पुण्यसामुग्री अपार ॥ जें हें कार्य निरुपिलें थोर ॥ पूर्वभाग्यास्तव त्रिशूलधर ॥ प्रसन्न जाहाला आम्हांसी ॥९७॥\nइकडे तरी आम्हां पशुपती ॥ तिकडे तरी ते अविमुक्ती ॥ असंख्य आमुची तपःशक्ती ॥ जे आम्हां काशी घडेल ॥९८॥\nस्वामी म्हणे अगस्तिमुनी ॥ वाराणशी पावल्या योगिनी ॥ मस्तकीं वंदिली स्वर्गतरंगिणी ॥ मग प्रवेशल्या काशीभुवनीं त्या ॥९९॥\nतंव तो मित्रावरुणाचा सुत ॥ कुंभज वदला बहुश्रुत ॥ पुढें निरुप जी कथा महाअद‌भुत॥ शिवशास्त्र जें ॥१००॥\nकाशीमध्यें प्रवेशल्या योगिनी ॥ त्या कैशा कवण रुप धरोनी ॥ ते कथा जैसी मंदाकिनी ॥ भक्षी दोषमळासी ॥१०१॥\nमग त्या कंभोद्भवाकारण ॥ शिवकुमार वदे षडानन ॥ तुवां घातलें सायुज्यासी ठाण ॥ देव केले शरणागत ॥१०२॥\nतरी ये कथेचा प्रादुर्भाव ऐसा ॥ श्रवणमात्रें चुके काळाचा फांसा ॥ श्रोतया जनांची निवारे दुर्दशा ॥ सत्य सत्यचि पैं ॥१०३॥\nये कथागंगेचे पुण्यजीवनें ॥ जयांसी घडती श्रवणस्नानें ॥ श्रवणमुखें कथामृतभोजनें ॥ जे भक्षिते सर्व काळ ॥१०४॥\nते विश्वंभराचे निज गण ॥ त्यांहीं संतोषविला त्रिनयन ॥ त्यांसी पूर्वगति पावन ॥ होईल वाराणसी ॥१०५॥\nकथा परियेसीं वहिली श्रवणें ॥ जैसें देखिल्या स्थानीं धांवणे ॥ तैसा तूं गा वहिला सहस्त्रगुणें ॥ अगस्ति महंता ॥१०६॥\nजैसा चकोर इच्छी शीतकर ॥ कीं आमोदासी रत मधुकर ॥ कीं स्वातीतोयासी वैरागर ॥ इच्छीत जैसा ॥१०७॥\nकीं चातक इच्छी वरुण ॥ कीं कुमुदिनी इच्छी अत्रिनंदन ॥ तैसा तूं शिवकथेसी श्रवण ॥ अर्पी अगस्ती ॥१०८॥\nशिवदास गोमा मंदमती ॥ साक्षेपें प्रार्थीत श्रोतयांप्रती ॥ योगिनी प्रवेशल्या अविमुक्तीं ॥ ते कथा परिसा पुढें ॥१०९॥\nइति श्रीस्कंदपुराणे काशीखंडे दिवोदासचरिते शिवकाशीविरह योगिनीकाशीप्रवेशवर्णन नाम चतुश्वत्वारिंशाध्यायः ॥४४॥\nश्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ ॥ शुभं भवतु ॥ ॥श्रीरस्तु ॥\nअर्धपार्य पडद्यातून आत पाणी शोषल्यानंतर त्यामुळे उत्पन्न झालेल्या तर्षण दाबामुळे आलेला फुगीरपणा, उदा. मनुका पाण्यात टाकल्यावर त्या फुगतात.\nहिंदू धर्मात ३३ कोटी देवता आहेत काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/sansui-s23-black-orange-price-p4LUX2.html", "date_download": "2018-05-28T01:51:34Z", "digest": "sha1:G7ERP6XAVYIH6WRVNQOYQA32AJ5X7CZQ", "length": 12434, "nlines": 362, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सासूची स्२३ ब्लॅक & औरंगे सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nसासूची स्२३ ब्लॅक & औरंगे\nसासूची स्२३ ब्लॅक & औरंगे\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसासूची स्२३ ब्लॅक & औरंगे\nसासूची स्२३ ब्लॅक & औरंगे किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सासूची स्२३ ब्लॅक & औरंगे किंमत ## आहे.\nसासूची स्२३ ब्लॅक & औरंगे नवीनतम किंमत May 11, 2018वर प्राप्त होते\nसासूची स्२३ ब्लॅक & औरंगेहोमेशोप१८ उपलब्ध आहे.\nसासूची स्२३ ब्लॅक & औरंगे सर्वात कमी किंमत आहे, , जे होमेशोप१८ ( 1,050)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसासूची स्२३ ब्लॅक & औरंगे दर नियमितपणे बदलते. कृपया सासूची स्२३ ब्लॅक & औरंगे नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसासूची स्२३ ब्लॅक & औरंगे - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसासूची स्२३ ब्लॅक & औरंगे वैशिष्ट्य\nसासूची स्२३ ब्लॅक & औरंगे\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/lokmanya-tilak/", "date_download": "2018-05-28T01:27:06Z", "digest": "sha1:JTWHBVRWFEKPRQLJCYSFK6OE737AUTYR", "length": 2641, "nlines": 43, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "Lokmanya Tilak – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसंपादकीय : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\nसरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nइतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत\n126 वा गणेशोत्सव कसा असेल\nयेणार येणार म्हणता म्हणता अखेर शतकोत्तर रौप्यमहोत्सवी गणेशोत्सवाचा सोहळा आला, दिमाखात पार पडला आणि आता संपलाही. पुणे शहरातील एक मोठी\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t10353/", "date_download": "2018-05-28T01:22:11Z", "digest": "sha1:U52RVDJNXB5VGB5ZG555GZOVD6PFP72V", "length": 6968, "nlines": 169, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-मी अव्यक्त आहे ...आसक्त नाही.", "raw_content": "\nमी अव्यक्त आहे ...आसक्त नाही.\nमी अव्यक्त आहे ...आसक्त नाही.\nअगदी हातात घालून हात,\nपण तुझ्या मनात नसतांना,\nखूप स्वप्न रंगवली आहेत,\nखूप इच्छा सजवल्या आहेत,\nपण तुझ्या नकार भरल्या नजरेपुढे,\nतुझा रस्ता माहीत असतांनाही,\nमी आडोश्याला उभा राहत नाही.\nतू पुढे चालतांना कधी,\nतुझ्या मागे चालत नाही.\nकारण नसतांनाही कारण काढून,\nतुझ्याशी बोलायला येत नाही.\nइतरांकडेही तुझा विषय टाळतो,\nशक्यतो तुझ्या बाबतीत मौनच पाळतो,\nअजिबात अट्टाहास करत नाही,\nपण तू दिसलीस कि मनात वादळ उठतं,\nचेहऱ्यावर एकही तरंग दिसत नसेल कदाचित,\nतरी तुला बघतांना मनी काहूर पेटतं.\nपण मी बोलत फक्त नाही.\nहल्ली माझ्या अव्यक्तपणालाही भाषा आलिय,\nइतरांसाठी तो प्रश्नाचाही विषय झालाय,\nआजकाल तुझ्या नकार भरल्या नजरेतही संभ्रम दिसतो,\nपण मला बघून तू कधीही रस्ते बदलू नकोस,\nआपल्या प्रेमाला त्रास देईन इतका मी उन्मत्त नाही.\nमी अव्यक्त आहे ...आसक्त नाही.\nRe: मी अव्यक्त आहे ...आसक्त नाही.\nतु मला कवी बनविले...\nRe: मी अव्यक्त आहे ...आसक्त नाही.\nकविता म्हणजे कागद, लेखणी अन् तू...\nRe: मी अव्यक्त आहे ...आसक्त नाही.\n[ कविता म्हणजे कागद,\nलेखणी अन् तू... ]\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: मी अव्यक्त आहे ...आसक्त नाही.\nRe: मी अव्यक्त आहे ...आसक्त नाही.\nRe: मी अव्यक्त आहे ...आसक्त नाही.\nRe: मी अव्यक्त आहे ...आसक्त नाही.\nRe: मी अव्यक्त आहे ...आसक्त नाही.\nभाव माझे बोल माझे वार्यावरती फिरते गं\nमन माझे ,मन माझे तुलाच पाहुन झुरते गं\nसांजवेळी कातरवेळी तुझ्याचसाठी हुरहुरते गं\nअसणे माझे नसणे माझे तुझ्याच हाती उरते गं\nमी अव्यक्त आहे ...आसक्त नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android/?id=d1d42827", "date_download": "2018-05-28T01:11:23Z", "digest": "sha1:BXB66CNW477Y2I3MRSKGTYPKPNGWHQPZ", "length": 10282, "nlines": 275, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "GirlsCamera Android अॅप APK (jp.gmo_media.decoproject) GMO Media, Inc. द्वारा - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स सिम्बियन ऐप्स\nAndroid ऐप्स शैली छायाचित्रण\n91% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया अॅप्सचे प्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Aqua_R3\nफोन / ब्राउझर: LG-K100\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड अनुप्रयोग सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड OS मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर GirlsCamera अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY वर अँड्रॉइड अॅप्स स्टोअर, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट विनामूल्य विनामूल्य पूर्ण आवृत्ती मोबाइल अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन एंड्रॉइड अॅप्सवर बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम सापडतील. आपल्या अँड्रॉइड OS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड अनुप्रयोग डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्याची, लोकप्रियतेनुसार अनुप्रयोगांची क्रमवारी लावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://sandhyavikas.blogspot.com/2010_02_21_archive.html", "date_download": "2018-05-28T01:27:10Z", "digest": "sha1:25UPVCBUKW4ZO3G4HHUJAQFOAHUL4CTW", "length": 22105, "nlines": 136, "source_domain": "sandhyavikas.blogspot.com", "title": "शब्दवेल....: 2/21/10 - 2/28/10", "raw_content": "\nमनाच्या प्रेमळ, कोमल रंगातून उतरलेली.. फुललेली.. सुगंधलेली गद्य-पद्यांची ही माझी शब्द फुले\nबुधवार, २४ फेब्रुवारी, २०१०\nप्रेमाची ही अशीच बंधने....\nवर्षभर प्रेम करत असावे.. प्रेम देत रहावे... माझा स्वभाव अतिशय हळवा... समोरच्या व्यक्तिच्या डोळ्यात आनंदाचे किंवा दुःखाचे दोन अश्रु असतील तर माझ्या डोळ्यांत त्याच्या शंभरपटीने. औषध तर नाहीच स्वभावाला. अनुभव नेहमीचेच आहेत त्यामुळे कदाचित माझ्या ह्या अश्रुंचे महत्व मीच कमी करून घेतले पण असेल. .. पुन्हा स्वभावच आडवा येतोय हो सारखा... समोरच्या प्रत्येक व्यक्तिवर विश्वास ठेवण्याचा.. जर ती रडतेय तर खरंच... जर ती हसतेय तर खरंच... पारख अजिबात नाही. ह्या नकळत घडणार्‍या प्रामाणिकपणाने धोके पण खूप खाल्ले आहेत आयुष्यात... जसे असेल तसे पण प्रत्येकावर माझ्या सगळ्या मैत्रिणी.. आप्तस्वकीयांवर मनांपासून प्रेम करते आणि करत राहीनच.\nपुण्याच्या घरी जेंव्हा जेंव्हा आम्ही जातो तेंव्हा अल्पना नावाची एक बाई... (मी तिला कधी कामवाली किंवा एकेरी नांवाने संबोधले नाही..) माझ्यापेक्षा वयांने लहानच.. ती यायची आणि आमच्या वास्तव्याच्या दिवसांत बाकी सगळ्या घरची कामे संभाळून आमचे काम करून देत असे. कधी कुठली अपेक्षा नसायची. बाकी कामाबरोबर कधी वाटले तर गरम पोळ्या पण करून देत असे. पोळ्या अशा करत असे की अगदी मऊ सूत.\nएप्रिल महीन्यात रुचिर-शिशिर चे लग्न झाले तेंव्हा अगदी घरच्यासारखे वेळांत वेळ काढून माझी मदत केली होती. अगदी दाणे भाजून कूट करणे, सामान ठेवायला धान्याच्या कोठ्या रिकाम्या करून धुवून देणे... रोजचे काम तर असायचेच. लग्नाच्या दिवशी गाड्या ठेवल्याच होत्या तर दुपारी तिला वेळ मिळेल तेंव्हा हॉलवर यायला सांगितले होते. जेवून लगेच परत गेली. तिला व तिच्या भावजयीला छान साड्या दिल्यात. साडी मुद्दाम आधीच दिली होती तर लग्नाच्या दिवशी नेसून आली होती. ''लाडू चिवडा आपल्या हाताने घे जितका हवा तेव्हढा...'' ह्या माझ्या वाक्याने ती किती सुखावली होती हे तिचा चेहराच सांगत होता. घेतला इतका कमी की मलाच तिला काढून द्यावा लागला.\nनंतर नोव्हेंबर मधे माझ्या पुणे भेटीत तिला बरे नव्हते त्यामुळे माझी व तिची भेट होऊ शकली नाही. ताप-सर्दी-खोकला झाला असेल ह्याशिवाय फारसा काही विचार माझ्या मनांला शिवलाच नाही. परवा अचानक मला कळले की ती गेली... तिच्या आईला डायबिटीस आहे व तिचीच चौकशी मी नेहमी करत असे. नंतर समजले की तिला पण तसाच डायबिटीस होता पण आईकडे लक्ष देता देता कदाचित स्वतःला काही असे असेल हे दुर्लक्षिले गेले असे म्हणतात. बघता बघता सगळे अंग शिथिल होत गेले आणि ती नकळतच पडद्याआड गेली.. कळल्यापासून माझे चित्त कशातच लागत नाही. पुण्याला गेल्यावर अल्पना आता माझ्याकडे येणार नाही ही कल्पनाच मला सहन होत नाही....\nतब्येतीनुसार कुवैतला २ वर्षापुर्वी कामाला बाई शोधली. ह्या तेलुगु बायकांबरोबर भाषेची खूप अडचण येते. मुलीची जात...वयाने लहान... प्रेमाने समजावून देत असे मी सगळे काम कुमारी ला. हळू हळू गप्पा मारता मारता तिला हिंदी शिकवले. आता तर बरेच चांगले हिंदी बोलू लागलीय की ती स्वतःला काय हवे किंवा मला काय हवेय ते नक्कीच समजू शकते. इथे नवरा, दीर व सासू बरोबर राहते. गरीब परिस्थितीतून वर येण्यासाठी हे लोक कुवैत ला येतात.... बर्‍याच वैध-अवैध मार्गाने पण इकडे यायचा अट्टाहास असतो. गप्पांमधे सांगते, ''उधर खेत में गरमी-धूप में काम करेगा.. पैसा नहीं... थक जाता था... इधर घर में काम.. अच्चा काम.. एसी में काम... बस आने जाने में धूप लगता है.. तो छाता है ही तुमने दिया हुआ...''\nछान चालू सगळे.... तिला दिवस गेलेत. खूपच त्रासांत जीव होता तिचा. सुरूवातीचे तीन महीन्यांपैकी सगळे मिळून १ महीना तरी तिने काम केले की नाही शंकाच आहे. यायची ती दमल्यासारखीच... समोर कार्पेट वर झोपायची १ तास.. माझ्या सारखी हळव्या मनांची मी... तिला कॉफी करून द्यायचे... जेवायची इच्छा असेल तर जेवायला वाढायची... आणि ती निघून जायची उरलेले काम मी करत असे. नंतर थोडा त्रास कमी झाला पण माझी दयाळूवृत्ति कमी कुठली होणार... तिच्या कामांत माझे मदत करणे मात्र सुतभर कमी झाले नाही. रोज तिची चौकशी व मी देत असलेल्या आरामाने भारावून जात असे. मी कुठलेही ज्यास्तीचे काम करत असेल तर ''मॅडम मैं कर देगा'' म्हणून लगेच करू लागत असे. आठवा महीना लागायच्या २ दिवस आधी ती भारतात गेली. जायच्या दिवशी सकाळी बाकी ठिकाणी कामं करून माझ्याकडे आली...काम मी तिला करू देणारच नव्हते. छानसा गजरा व ५ फळांनी तिची ओटी भरली.. साडी दिली... पैसे दिले.. )होणार्‍या बाळासाठी दोन टेडी बेयर आणले होते पण ''किदर लेके जाएगा...'' म्हणून इथेच सोडून गेलीय)...काय तिचा जीव सुखावला कारण तिला हा प्रेमळ धक्काच होता. डोळे पाणावले तिचे व माझे... पाया पडली. हे घरी होतेच तर ह्यांचा पण आशीर्वाद घेतला. ''मायेला-प्रेमाला कुमारी सारख्या मुली भुकेल्या असतात का'' किंवा ''तिचे इतके काही करायची काय गरज''.. ''अशांना त्यांच्या जागीच त्यांना राहू द्यावे...'' वगैरे वक्तव्य खरी की मी करते ते चांगले हे मी ठरवू शकत नाही..\nतिची सासू आता कामाला येतेय .. कुमारीची मी चौकशी करतच असते पण ती पण सांगते ''कुमारी टेलीफुन बोलू.. दीपिका मॅडम कैसा है उसका कंधे का दर्द कैसा है पूचता है... उसका कंधे का दर्द कैसा है पूचता है...'' ती २ महीन्याच्या बाळाला गरीबीपायी भारतात सोडून येणार आहे ह्या बातमीने मी हादरले आहे. पर मेरा कमज़ोर और दयावान दिल यहाँ शायद कुछ कर नहीं पाएगा ये बात मैं जानती हूँ...\nआता जून मधे ती परत येणारेय... तिच्यासाठी मी तिच्या सासूचे काम चालवून घेते आहे कारण कुमारीच्या कामाला सर नाही... तिचे काम हिरावून मी दूसरी बाई ठेवू इच्छित नाही हीच ह्या सगळ्या मागची भावना आहे....\nPosted by दीपिका जोशी 'संध्या' at बुधवार, फेब्रुवारी २४, २०१०\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nLabels: छोट्या छोट्या गोष्टी\nसोमवार, २२ फेब्रुवारी, २०१०\nप्रेमदिन हा आला आला... गेला गेला...\nप्रेमदिवस म्हणून १४ फेब्रुवारी हा दिवस बांधला गेला आहे. प्रेमाला खरंच ह्या बंधनाची गरज आहे का हा प्रश्न बहुतांशांच्या मनांत येत पण असेल. आपण मानावे की न मानावे पण अनावधानाने हा दिवस सगळेच.. सगळ्याच वयांचे लोक अनुभवतात आणि त्याची मजा घेतात. ह्या वेळी प्रेमदिवस आला नेमका सुट्टीच्या म्हणजे रविवारच्या दिवशी. कुठे तरी वाचनांत आले ''लपून-छपून प्रेमदिवस अनुभवा.. कारणे शोधा...'' कारणे साधी सरळ सोपी वाटणारी जसे परीक्षा आली आहे तर महत्वाचे प्रश्न सांगायला सरांनी ट्यूशन क्लास मधे बोलवले आहे, ऑफिसमधे कोणी सोडून जातंय तर त्याला शुभेच्छा-जेवण आहे, मित्र-मैत्रिणीचा वाढदिवस आहे तर पार्टी आहे वगैरे वगैरे.... मजा वाटते नं\nप्रेमदिनाच्या दिवशीच प्रेम व्यक्त करता येते असे नाही आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेमदिनाची वाट बघण्याची तर त्याहून गरज नाही. इतके खरे की स्वतःला व्यक्त न करता येणार्‍या व्यक्तिंना कदाचित ही पर्वणीच ठरावी... गुलाबाचे फूल आपल्या प्रेयसीला दिले तर शब्दांची गरज निदान त्यादिवशी तरी भासत नसावी. वर्षाचे ३६५ दिवस प्रेमाचेच असावेत, शब्दांबरोबरच ते कृतीत पण दिसावे. प्रेमदिनाला महत्व द्यायचेच असेल तर आणि कृती मधे दाखवायचे असेल तर अशी पण बरीच नाती जोडता येतील ज्यांना ह्या सगळ्याची गरज आहे. बरेच लहानगे जीव प्रेमाला आसुसले असतील त्यांना प्रेम करावे... प्रत्येकाच्या अशा थोड्याशा प्रयत्नांनी बरेच लाल गुलाब फुलतील हे नक्कीच..\nथोडे फार आमचे पण असे झालेच की प्रेमदिवस साजरा केलाच गेला. लाल गुलाबांची देवाण-घेवाण तर नाही झाली पण बाकी पारिवारिक मित्र-मैत्रिणींना शुभेच्छांचे आदान-प्रदान नक्कीच आवर्जून केले. मुलांना-मुलींना शुभेच्छा संदेश पाठवलेत, रात्री जेवायला सगळे मिळून बाहेर गेलो आणि प्रेमदिवस संपला.\nमाझ्या नजरेत मला ह्या अशा दिवसांचे जरा पण महत्व नाही. लग्नाला ३१ वर्ष झालीत... निरनिराळ्या तर्‍हेने प्रेम दर्शविले गेले असेल.. अशा दिवसांची संकल्पना भारतात इतक्यात रूजली आहे. त्यामुळे माझ्या शब्दांत माझ्या प्रियकरासाठी प्रेमदिनाची ही कथा-कविता......\nमिठीत ह्या श्वासास वाहिन\nअसे रोज अपुला प्रेमदिन\nचांदणकणां त्या मी शिंपिन\nकधी न रिक्त राहू आपण\nअसे रोज अपुला प्रेमदीन\nजुन्या प्रेमाचे भास नविन\nधुंदीत बेधुंद तू अन मी\nअसे रोज अपुला प्रेमदीन\nPosted by दीपिका जोशी 'संध्या' at सोमवार, फेब्रुवारी २२, २०१०\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nनमस्कार... आणि इथे स्वागत \nहसणे आणि हसवणे... जे समोर येईल त्यातुन आनंद शोधणे.. हिंडणे-फिरणे, मैत्रिणींमधे गप्पाष्टके करणे असे निरनिराळे छंद घेऊन इथपर्यंत आले आहे.\nमन मोकळे करावे... स्वतःला खुलवावे.. व्यक्त करावे हाच लेखनाचा उद्देश...\nतर भेटत राहू या....\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nआम्ही आईची जुळी बाळे.. रुचिर-शिशिर\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nछोट्या छोट्या गोष्टी (8)\nप्रेमाची ही अशीच बंधने....\nप्रेमदिन हा आला आला... गेला गेला...\nमहाजाल पर सुरेश चिपलूनकर (Suresh Chiplunkar)\nवॉटरमार्क थीम. TayaCho द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/osho-mhane-news/osho-philosophy-part-5-1625976/", "date_download": "2018-05-28T01:26:59Z", "digest": "sha1:GHV5NSU4AOKYBQPSQGVMAWAQIAKFVV6O", "length": 22276, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Osho Philosophy Part 5 | आयुष्य अर्थपूर्ण की अर्थहीन? | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nआयुष्य अर्थपूर्ण की अर्थहीन\nआयुष्य अर्थपूर्ण की अर्थहीन\nआयुष्याच्या संदर्भात ‘अर्थ’ हा शब्दच मुळी गरलागू आहे.\nआयुष्याच्या संदर्भात ‘अर्थ’ हा शब्दच मुळी गरलागू आहे. आयुष्य ना अर्थपूर्ण असतं, ना अर्थहीन. मात्र, आयुष्याला ‘महान अर्थ आहे’ यावर विश्वास ठेवायला शतकानुशतकं माणसाच्या मनाला भाग पाडण्यात आलं आहे. हा सगळा अर्थ म्हणजे हुकूमशाहीच होती. म्हणूनच मानवाच्या इतिहासात या शतकात, प्रथमच माणसाला प्रश्न पडला, ‘आयुष्याचा अर्थ काय\nहा प्रश्न सर्वात महत्त्वाचा होऊन गेला. कारण, सगळ्या जुन्या भूलथापा त्यामुळे उघडय़ा पडल्या. आयुष्य अर्थपूर्ण होतं परमेश्वरामुळे. आयुष्य अर्थपूर्ण होतं ते मृत्यू नंतरच्या जीवनामुळे. आयुष्य अर्थपूर्ण होतं, कारण चच्रेस, मंदिरं, मशिदी अशा सारख्या कल्पना सतत माणसाच्या मनावर बिंबवत होते. मग मानवाच्या मनाला एक प्रकारची परिपक्वता आली. सगळ्यांना नव्हे, पण एका समूहाला आली.\nमी इथे तुम्हाला पाच महत्त्वाची नावं सांगणार आहे. पहिलं आहे सोरेन कीर्कगार्ड. हा प्रश्न विचारणारा तो पहिला होता. त्याची जगभर निर्भर्त्सना झाली. कारण नुसता हा प्रश्न विचारणंदेखील लोकांच्या मनात शंका निर्माण करण्यासाठी पुरेसं होतं. आयुष्याचा अर्थ काय, असं विचारण्याची हिंमतही त्यापूर्वी कोणी दाखवली नव्हती. देवाचं, मृत्युपश्चात जीवनाचं, आत्म्याचं अस्तित्व नाकारणाऱ्या नास्तिकांनीदेखील आयुष्याचा अर्थ काय, हा प्रश्न कधी विचारला नव्हता. ते म्हणायचे, खा, प्या आणि मजा करा- हाच आहे आयुष्याचा अर्थ.\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nपण सोरेन कीर्कगार्ड मात्र या प्रश्नाच्या तळाशी गेला. त्याने नकळत एक चळवळ सुरू केली, अस्तित्ववादाची चळवळ. मग आणखी चार नावं आली: मार्टनि हायडेगर, कार्ल जेस्पर्स, गॅब्रिएल मास्रेल आणि अखेरचं पण कदाचित सर्वात महत्त्वाचं- जाँ-पॉल सात्र्. या पाच जणांनी अवघ्या बुद्धिजीवी जगावर घाव घातला- ‘आयुष्याला काहीही अर्थ नाही.’\nआता थोडीफार बुद्धी असलेल्या माणसालाही हा प्रश्न पडू लागला आहे आणि उत्तर शोधण्यासाठीही त्याला धडपड करावी लागते. मी या पाच महान तत्त्ववेत्त्यांशी सहमत नाही पण त्यांच्याबद्दल मला आदर आहे. ते खूप धर्यवान होते. एकदा का तुम्ही आयुष्याला अर्थच नाही असं म्हटलं की, धर्म नाहीसा होतो. आतापर्यंत धर्म तुमच्या आयुष्याला अर्थ देण्याचा प्रयत्न होता. ते भरून टाकण्याचा प्रयत्न होता, जेणेकरून तुम्हाला रिकामं वाटू नये; तुमच्याभोवती देव आणि देवदूतांचं कोंडाळं तयार करण्याचा प्रयत्न होता, जेणेकरून तुम्हाला एकटं वाटू नये. पण लोक तरी अशा गोष्टींवर विश्वास का ठेवतात त्यामागेही कारण आहे. ते कारण म्हणजे, या सगळ्या गोष्टी तुमच्या आयुष्याला अर्थ देतात. आकाशात देव आहे म्हणून तुम्हाला सुरक्षित वाटतं. देवच नसेल, तर आकाश रिकामं होऊन जाईल आणि तुम्ही एकटे पडाल. तुम्ही किती सूक्ष्म आहात आणि हा रिकामेपणा किती व्यापक. भीती तर वाटेलच तुम्हाला- नुसता या आकाशाच्या रिकामेपणाचा विचार केलात तरी वाटेल. आकाश अमर्याद आहे, कारण त्याला सीमा नाही. धार्मिक लोकांनी मानवाच्या आयुष्याला दिलेला अर्थ त्यांच्या मनाला वाटेल तोच होता. या तत्त्ववेत्त्यांनी धार्मिक मंडळींनी सांगितलेल्या अर्थातली हुकूमशाही सर्वासमोर आणली. अर्थात तरी याचा अर्थ आयुष्य अर्थहीन आहे असा होत नाही. याचा अर्थ एवढाच की, आयुष्याला देण्यात आलेला अर्थ निरुपयोगी आहे: देव म्हणजे काही आयुष्याचा अर्थ नाही. मृत्यूनंतरचं जीवन हाही अर्थ नाही. पण तरीही आयुष्याला अर्थ नाही, असा याचा अर्थ होत नाही. केवळ तुम्ही ज्या गोष्टीला आयुष्याचा अर्थ समजत होतात, तीच कोसळून पडली म्हणून तुम्ही आयुष्याला अर्थच नाही हे दुसरं टोक उचलण्यासारखं आहे हे.\nतुम्ही माझी भूमिका लक्षात घ्या.\nमी अस्तित्ववादी आहे. आणि मी तुम्हाला सांगतोय की, आयुष्य अर्थपूर्णही नाही आणि अर्थहीनही नाही. हा प्रश्नच गरलागू आहे.\nआयुष्य ही केवळ एक संधी आहे, एक उघडलेलं दार आहे. तुम्ही त्याचं काय करता यावर ते अवलंबून आहे. तुम्ही आयुष्याला कोणता अर्थ, कोणता रंग, कोणतं गाणं, कोणतं काव्य, कोणतं नृत्य द्यायचं हे तुमच्यावर अवलंबून आहे.\nआयुष्य हे सृजनासमोरचं आव्हान आहे.\nआणि आयुष्याला निश्चित असा अर्थ नाही हे चांगलंच आहे. तो तसा असता, तर काहीच आव्हान उरलं नसतं. ते एखाद्या रेडी-मेड गोष्टीसारखं होऊन गेलं असतं. तुम्ही जन्मलात आणि तुमच्या आयुष्याला एक अर्थ देण्यात आला, हा अर्थ आता तुम्हाला जन्मभर वागवायचा आहे. नाही, अस्तित्व हे कोणत्याही अर्थापेक्षा अधिक गहन आहे.\nअस्तित्व हे सृजनापुढचं आव्हान आहे.\nतुम्हाला आवश्यक असलेला संपूर्ण अवकाश ते तुम्हाला देतं आणि तुम्हाला वाटतं ते रिकामं आहे फक्त योग्य शब्द वापरण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येक शब्दाला एक संदर्भ असतो. ‘रिकामा’ हा शब्द दु:खी आहे; त्यात काहीतरी हरवल्याची भावना आहे, जे असायला हवं होते, ते काहीतरी नाहीये असं वाटायला लावतो हा शब्द. पण रिकामा हा शब्द वापरताच कशाला फक्त योग्य शब्द वापरण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येक शब्दाला एक संदर्भ असतो. ‘रिकामा’ हा शब्द दु:खी आहे; त्यात काहीतरी हरवल्याची भावना आहे, जे असायला हवं होते, ते काहीतरी नाहीये असं वाटायला लावतो हा शब्द. पण रिकामा हा शब्द वापरताच कशाला आणि त्याही पूर्वी कुणीतरी तुमच्यासाठी वाट बघत असेल अशी अपेक्षा तरी कशाला करता आणि त्याही पूर्वी कुणीतरी तुमच्यासाठी वाट बघत असेल अशी अपेक्षा तरी कशाला करता तुम्ही असे कोण आहात तुम्ही असे कोण आहात आपण एक योग्य नाव शोधू.\nवस्तूंना त्यांच्या अचूक नावांनी ओळखणं, अचूक शब्द वापरणं, योग्य ते हावभाव करणं ही जगण्याची प्राथमिक कला आहे. कारण शब्द किंचित जरी चुकला, तरी तो चुकीचे संदर्भ आणतो. आता, ‘रिकामा’.. या शब्दाचा ध्वनी तुमच्या मनात निष्फळतेची भावना आणतो. नाही, मी त्याला वेगळा अर्थ देतो- रिकामेपणा म्हणजे प्रशस्तता, कोणताच अडथळा नाही असं काहीतरी.\nअस्तित्व इतकं प्रशस्त, ऐसपस आहे की, ते तुम्हाला हवं ते होण्याचं स्वातंत्र्य देतं, तुमची जे काही होण्याची क्षमता असेल ते होण्याची मुभा देतं. ते तुम्हाला कोणताही अडथळा नसलेला अवकाश देतं वाढण्यासाठी आणि फुलण्यासाठी. ते तुमच्यावर काहीच लादत नाही.\nभाषांतर – सायली परांजपे\n(‘फ्रॉम पर्सनॅलिटी टू इंडिव्हिज्युअ‍ॅलिटी’ या ओशो टाइम्स इंटरनॅशनलमधील लेखाचा अंश/ सौजन्य- ओशो इंटरनॅशनल फाउंडेशन/www.osho.com)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathimovieworld.wordpress.com/2012/03/30/%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2018-05-28T01:13:34Z", "digest": "sha1:S2ZLSBST5C2DAALHSSO6W7UEK3ZVWNYQ", "length": 4832, "nlines": 47, "source_domain": "marathimovieworld.wordpress.com", "title": "सवाई एकांकिका स्पर्धेतील ‘यडुकेशन’ ही एकांकिका नाटकाच्या माध्यमातून व्यवसायिक रंगभूमीवर | marathimovieworld", "raw_content": "\nसवाई एकांकिका स्पर्धेतील ‘यडुकेशन’ ही एकांकिका नाटकाच्या माध्यमातून व्यवसायिक रंगभूमीवर\nशिक्षण पद्धतीतल्या त्रुटी, व्यवस्थेतला भ्रष्टाचार, सरकारी अनास्था आणि याबाबत समाजाची उदासीनता यावर अतिशय मार्मिक पद्धतीने केलेले भाष्य प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे ‘यडुकेशन’ या नव्या नाटकामध्ये. सवाई एकांकिका स्पर्धेत आपली विशेष छाप उमटवणारी ‘यडुकेशन’ ही एकांकिका आता दोन अंकी नाटकाच्या माध्यमातून व्यवसायिक रंगभूमीवर सादर करण्यात येत आहे\nमराठी रंगभूमीला यापूर्वी ‘रामनगरी’ हे लोकप्रिय नाटक आणि चित्रपट्सृष्टीला ‘शर्यत’ सारखा यशस्वी चित्रपट देणार्‍या सौ. दर्शना निलेश सावंत यांच्या अश्वमेघ प्रॉडक्शनची ‘यडुकेशन’ हे नवी कलाकृती आहे.\n‘यडुकेशन’ या नाटकाचे लिखाण राजेश कोळंबकर यांनी केले असून दिग्दर्शन प्रसिद्ध अभेनेते किशोर चौघुले करीत आहेत. संगीत हेमंत बाबरिया यांनी दिले असून नेपथ्य सचिन गोताड यांचे आहे. रवी करमरकर यांनी प्रकाशयोजनेची जबाबदारी सांभाळली आहे. दिग्दर्शनाबरोबरच यात किशोर चौघुले मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या सोबतीला विजय पगारे, प्रमोद बनसोडे, अक्षय अहिरे, सुशील पवार, अभिजीत जाधव, सचिन वळुंज, अश्विनी जाधव, साधना मोहिते ही नवोदित कलाकारांची टिम पहायला मिळणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://satishgaikwad.blogspot.com/2009/11/blog-post_6682.html", "date_download": "2018-05-28T01:05:44Z", "digest": "sha1:4AV2ED4RIHPVGSNHH43525MPFKIZRIFA", "length": 1861, "nlines": 51, "source_domain": "satishgaikwad.blogspot.com", "title": "CICATRIX MANET: भय इथले संपत नाही...", "raw_content": "\nभय इथले संपत नाही...\nभय इथले संपत नही\nमज तुझी आठवण येते\nतू मला शिकविली गीते\nती धरती भगवी माया\nतो बोल मंद हलकासा\nजणु अंगी राघव शेला\nहे सरता संपत नाही\nभय इथले संपत नाही....\nही सर्वस्वी सर्कस तुझीच आहे\nभय इथले संपत नाही...\nउस पार न जाने क्या होगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-dhule-breaking-news-child-drowned-while-immersion-procession-70473", "date_download": "2018-05-28T01:40:56Z", "digest": "sha1:AVVNEZ5UUP6IG4SHFBTFPT3W5TMUPU45", "length": 13646, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi News Dhule breaking news child drowned while immersion procession विसर्जनावेळी पाण्यात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nविसर्जनावेळी पाण्यात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू\nमंगळवार, 5 सप्टेंबर 2017\nसोनगीर (धुळे) : नंदाणे (ता. धुळे) येथे गावनदीच्या बंधाऱ्यात गणेश विसर्जन करतांना खोल पाण्यात बुडून दहावीत शिकणाऱ्या सोळा वर्षे वयाच्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला. चेतन नितीन पाटील असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.\nसोनगीर (धुळे) : नंदाणे (ता. धुळे) येथे गावनदीच्या बंधाऱ्यात गणेश विसर्जन करतांना खोल पाण्यात बुडून दहावीत शिकणाऱ्या सोळा वर्षे वयाच्या शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू झाला. चेतन नितीन पाटील असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली.\nचेतनच्या अकस्मात मृत्यूने गावात शोककळा पसरली. गावातील सर्व गणेश विसर्जन मिरवणूकीच्या उत्साहावर विरजण पडले. वाजंत्री बंद करण्यात येऊन शांततेत परंपरा न मोडता अवघ्या दहा मिनिटात जवळच्या पाझर तलावात गणपती विसर्जन करण्यात आले.\nनंदाणे येथे लहानमोठे आठ दहा गणेश मंडळे आहेत. सकाळीच गणेश विसर्जन मिरवणूक सुरू होते. लहान मुलांनी देखील गणपती बसवला होता. चेतन व त्यांचे मित्र नंदाणे पासून सुमारे सातशे मीटर अंतरावर उत्तरेकडे सोनगीररस्त्याजवळील गावनदी व गुळनदीच्या संगमावरील महादेव मंदिर आहे. शेजारीच गावनदीला बांध बांधला आहे. तेथे सात आठ फूट पाणी आहे. बांधावर उभे राहून गणेश विसर्जन करतांना चेतन पाण्यात पडला. गाळात पाय रुतल्याने त्याला पाण्याबाहेर पडणे अशक्य झाले. सोबतच्या त्याच्याच वयाच्या मुलाने त्याला बाहेर ओढण्याचा प्रयत्न केला. पण उलट तोच पाण्यात खेचला जात असल्याने त्याने प्रयत्न सोडला. सर्व लहान मुले असल्याने व एकांतात हा भाग असल्याने कोणाचीही मदत मिळू शकली नाही.\nमुले धावतच गावात गेली व चेतन बुडाल्याचे सांगितले. तेव्हा अनेक जण धावत काही मिळेल त्या वाहनाने घटनास्थळी पोहोचले. मुलांनी चेतन बुडाला ती जागा दाखवली. रविंद्र शिवराम पाटील यांनी पाण्यात उडी मारून त्याला बाहेर काढले. पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता. त्याला सोनगीर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. किरणकुमार निकवाडे यांनी मृत घोषित केले. उत्तरीय तपासणीनंतर दुपारी चारच्या सुमारास त्याच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान सर्व गणेश विसर्जन मिरवणूका रद्द करण्यात आल्या व शांततेत विसर्जन झाले. याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. चेतनचे शेतकरी वडील नितीन मगन पाटील व आई वैशाली व सहावीत शिकणारा भाऊ यांचा आकांत पाहून उपस्थितांच्या डोळेही पाणावले.\nबालगृहांनी नाकारलेल्यांना न्याय कधी मिळणार\nऔरंगाबाद - राज्यात बालकल्याण विभागाने बालकांना न्याय देण्यासाठी असलेल्या कायद्याची ऐशीतैशी करीत एकल पालक असलेल्या अंदाजे सत्तर हजार बालकांना...\nआयर्लंडमध्ये गर्भपातविषयक कायद्यात सुधारणा करण्याच्या बाजूने सार्वमतातून प्रकटलेला जनमताचा हुंकार हा तेथे आधुनिकतेची पहाट उगवत असल्याचा निर्वाळा आहे...\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nठाणे स्थानकात स्वच्छतेची लगबग\nठाणे - ठाणे रेल्वेस्थानकाचा देशातील अस्वच्छ रेल्वेस्थानकांमध्ये आठवा क्रमांक आल्यानंतर सर्वच स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत \"...\nपोलीसांच्या कारवाईने बैलगाडी मालकांची पळापळ.\nपनवेल : बैलगाडी शर्यतीवर बंदी असुनही,ति झुगारुण आयोजीत करण्यात आलेली बैलगाडा शर्यत तळोजा पोलीसांनी उधळवुन लावली आहे. बैलगाडा शर्यतीवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/maharashtra/history/maharashtra-past-present/vihangavlokan-b-arunachalam/6/", "date_download": "2018-05-28T01:21:41Z", "digest": "sha1:PENFWHCW3KR34N5CKBFBQB2FFHQUC6KO", "length": 16029, "nlines": 134, "source_domain": "www.marathimati.com", "title": "विहंगावलोकन | Vihangavlokan by B.Arunachalam - Page 6", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nस्वगृह » महाराष्ट्र » इतिहास » भूतकाळ आणि वर्तमान » विहंगावलोकन » पान ६\nलेखन बी.अरुणाचलम | प्रकाशन: संपादक मंडळ | १५ एप्रिल २००८\n१९८१ च्या जनगणनेनुसार राज्याची लोकसंख्या ६२७ लाख असून लोकसंख्येच्या दृष्टीने त्याचा देशात तिसरा क्रमांक लागतो. लोकसंख्येची दाटी चौ. किमीला २०४ इतकी असून सबंध देशाचा विचार करता ती काहीशी कमी आहे. नागरीभवनाच्या दृष्टीने राज्य पहिल्या क्रमांकावर असून त्यातील ३५% लोक शहरात राहतात; मात्र यापैकी ४०% लोक एकट्या मुंबईत राहतात. राज्यात दशलक्षावर लोकसंख्या असलेली मुंबई, पुणे व नागपूर ही तीन महानगरे असून त्यांच्या लोकसंख्येत झपाट्याने भर पडत आहे. मध्यम लोकसंख्येवर शहरांची त्यामानाने बेताने वाढ होत असून छोट्या शहरांची वाढ जवळजवळ खुंटलीच आहे. काही तर रोडावत आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील नागरीभवनाच्या प्रक्रियेला अत्यंत अनिष्ट वळण लागले असून त्यात संतूलन निर्माण करण्यासाठी मध्यम व छोट्या शहरांची वाढ प्रयत्नपूर्वक घडवून आणणे आवश्यक आहे.\nकामगार वर्गापैकी जवळजवळ तीन-चतुर्थांश लोक शेतीव्यवसायात गुंतलेले आहेत. त्यातदेखील राज्यात शेतमजुरांचे प्रमाण बरेच मोठे आहे. इतकेच असूनही शेती उत्पादनांपासून निघणारे उत्पन्न राज्यातील एकूण उत्पान्नाच्या फक्त ४३% च आहे. उलट उद्योगधंद्यात केवळ १६% लोक गुंतले असूनही त्यापासून ३८% उत्पन्न मिळते.\nराज्यातील २०% हून थोडेसे अधिक लोक अनुसूचित जाती व जमातींचे आहेत. पूर्व विदर्भ टेकड्या (गोंड), मेलाघाट (कोरकू), सातपुड्याच्या पायथ्याजवळील खानदेश (भिल्ल) आणि सह्याद्रीचा उत्तर भाग ( वारली व कातकरी ) हे प्रमुख आदिवासी प्रदेश आहेत. लोक प्रामुख्याने हिंदू असले तरी अल्पसंख्यांक जमातीदेखील पुष्कळ आहेत; त्या विशेषतः शहरात आढळतात.\nसोपारा-कल्याण-जुन्नर-पैठण यासारख्या अरुंद आणि दुर्गम खिंडीतून जाणाऱ्या व्यापारी मार्गांनी किनारी आणि अंतर्गत भाग जोडले गेले होते.\nऐतिहासिक काळापासून चालत आलेल्या परंपरा प्रादेशिक अस्मिता निर्माण करण्यास पोषक ठरतात. फार प्राचीन काळापासून सह्याद्रीच्या भिंतीमुळे महाराष्ट्राच्या इतर भागापासून अलग झालेला कोकणचा किनारी भाग समुद्राकडेच आकर्षित झालेला असून सागरी व्यापारसंबंध प्रस्थापित करण्यात, ठाणे, चौल, बायझांटियस (विजयदुर्ग) आणि इतर बंदरे झपाट्याने पुढे आली आणि तशीच काळाच्या ओघात त्यांच्या प्रगतीला ओहोटीही लागली. सोपारा-कल्याण-जुन्नर-पैठण यासारख्या अरुंद आणि दुर्गम खिंडीतून जाणाऱ्या व्यापारी मार्गांनी किनारी आणि अंतर्गत भाग जोडले गेले होते. उत्तर कोकणचा भाग गुजरात आणि उत्तर हिंदुस्थान यांचे प्रवेशद्वार होते. येथे गाव हे वाड्या किंवा पाड्या एकत्र येऊन बनलेले असते पुष्कळदा वाड्यातील वस्ती, व्यवसाय, जात, धर्म यानुसार एकत्र आलेली असते आणि वाड्या डोंगरापायथ्याशी वसलेल्या असतात. वाड्यातही घरे एकत्र असतातच असे नाही. कित्येकदा घरे सुटी असून आजूबाजूला आंबा, फणस यासारख्या फळझाडांचे परसू असते. त्यांचा काहीसा एकलकोंडेपणा आणि अपुरी अंतर्गत वाहतुक यामध्येच त्यांचे बरेचसे प्रश्न सामावले आहेत.\nपश्चिमेला सह्याद्रीच्या रांगेने, उत्तरेला विंध्यासातपुडा या दोन डोंगर रांगानी व पूर्वेला बस्तरच्या डोंगराळ प्रदेशाने बंदिस्त झालेला देश भाग आग्नेयेच्या बाजूने खुला असल्यामुळे उत्तरेपेक्षा दक्षिणेकडून होणारा सांस्कृतिक प्रभाव अधिक होता. त्यामुळेच तिकडील संस्कृती व देशावरील संस्कृती यांचा मिलाफ झालेला आढळतो. खांडवा-बऱ्हाणपूर खिंडीतून उत्तर हिंदुस्तान जोडले असल्यामुळे त्यातूनच उत्तरेकडून व्यापार‌उदीम आणि लष्करी मोहिमा देशावरील दऱ्या-खोऱ्यात येऊन पोचल्या. देश हा पाणवठ्याभोवती वसलेल्या गांवांचा प्रदेश आहे. या गावांचे वैशिष्ट्य म्हणजे दगडी भिंती आणि धाब्याच्या छपरांची घरे हे होय. यातील मोठी गावे शेतीमालाच्या बाजारपेठेची ठिकाणे म्हणून विकसित झाली आहेत. पठाराच्या शुष्क आणि अवर्षणप्रवण तसेच दुष्काळग्रस्त मध्य भागात धनगर व पशुपालन करणाऱ्या इतर जमाती राहतात.\nसह्याद्री हा राज्याचा प्राकृतिक कणा व आर्थिक विभाजक आहे. मराठी राज्य भरभराटीच्या शिखरावर असताना डोंगरभाग विशेषत्वाने नांवारूपाला आला. डोंगर सोडांच्या उभ्या कडा व त्यांच्या टोकांवर असलेले डोंगरी किल्ले यामुळे या भागांच्या शृंगारात भर पडली. जंगलसंपत्ती, वन्य-प्राणीजीवन आणि त्यांच्याशी निगडित असलेले आदिवासी जीवन हळूहळू लुप्त पावत असून सह्याद्रीची दुर्गमताही कमी होत आहे. थंड हवेची ठिकाणे, तसेच डोंगरी किल्ले यामुळे सह्याद्रीचे आकर्षण वाढत आहे. जलविद्युत-निर्मितीसाठी योग्य जागा व घाटातून जाणारे रस्ते आणि लोहमार्ग यांनी तयार झालेले वाहतूक पट्टे यामुळे देखील आर्थिक द्रुष्टीने हा भाग अधिक आकर्षक बनत आहे. सह्याद्रीच्या पूर्वेला मावळ भागातील जंगलांच्या कडेला वसलेल्या गावांमुळेच मराठ्यांच्या सैन्याला बळ प्राप्त झाले. या भागातील जीवन खडतर पण रांगडे आहे.\nसविस्तर माहितीसाठी खालील दुवे पाहा\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nआकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\nसर्व विभाग - दुवे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/film-3-idiots-now-in-mexican-260324.html", "date_download": "2018-05-28T00:59:27Z", "digest": "sha1:FBHQ2WNWTZ2MAKDIHEHB5KO42C6JBJTM", "length": 11957, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'3 इडियट्स' पाहा मेक्सिकन भाषेत", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \n'3 इडियट्स' पाहा मेक्सिकन भाषेत\nमेक्सिकोमध्ये या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आलाय, तसंच सिनेमाही लवकरच रिलीज होईल. या रिमेकचं नाव आहे '3 idiotas'.\n11 मे : तब्बल ८ वर्षांनंतर '3 इडियट्स' या सिनेमाचा रिमेक करण्यात आलाय. परंतु हा रिमेक कुठल्याही भारतीय भाषेत केला गेलेला नाहीय तर हा रिमेक केलाय तो मेक्सिकन भाषेत. मेक्सिकोमध्ये या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आलाय, तसंच सिनेमाही लवकरच रिलीज होईल. या रिमेकचं नाव आहे '3 idiotas'.\n२००९ साली आलेल्या '3 इडियट्स' या सिनेमाने सर्वांचीच मनं जिंकली होती. वास्तवावर प्रखर भाष्य करणारं कथानक, आमिरसोबत इतर कलाकारांचा अफलातून अभिनय आणि राजकुमार हिरानी यांची दिग्दर्शनातील कमाल या सगळ्याच गोष्टींमुळे हा सिनेमा बॉलिवूडमध्ये एक मैलाचा दगड ठरला होता. बॉलिवूडच्या नेहमीच्या फॉर्मुल्याला छेद देत या सिनेमात वेगळ्याच पध्दतीने विषयाची मांडणी करण्यात आलेली. खासकरून तरूण वर्गाला त्यातील विविध पात्र रिलेट झाली होती. हा सिनेमा चेतन भगत यांच्या ' 5 पॉइंट समवन ' या कादंबरीवर आधारित होता.\nया सिनेमाच्या मेक्सिकन रिमेकच्या ट्रेलरमध्ये मूळ सिनेमात असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी पुन्हा पहायला मिळतायत. हा सिनेमा कार्लोस बोराडो यांनी दिग्दर्शित केलाय, तर मुख्य भूमिकेत असणारेय अल्फान्जो दोसाल, ख्रिश्चन वाज्क्वेज आणि जर्मन वाल्देज.\nसिनेमा जरी मेक्सिकन भाषेत असला तरीही, सिनेमाला भाषेचं बंधन नसतं. तसाही इंग्लिश सबटायटलचा पर्याय तुमच्यासमोर आहेच.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/vijay-shivtare-at-phursungi-pune-259918.html", "date_download": "2018-05-28T00:56:13Z", "digest": "sha1:NZRBUGTYQXPTQYQFVF527QSYV2NQZY5I", "length": 12090, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शिवतारेंचा प्रयत्न अयशस्वी, फुरसुंगीकर आंदोलनावर ठाम", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nशिवतारेंचा प्रयत्न अयशस्वी, फुरसुंगीकर आंदोलनावर ठाम\nजलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी दिलेला शब्द फुरसुंगीकरांना मान्य नसल्याचं आज दिसून आलं. मूक आंदोलनाला बसलेल्या फुरसुंगीच्या गावकऱ्यांच्या मनधरणी करण्यासाठी आलेल्या शिवतारेंना अपयश आले.\n06 मे : जलसंपदा मंत्री विजय शिवतारे यांनी दिलेला शब्द फुरसुंगीकरांना मान्य नसल्याचं आज दिसून आलं. मूक आंदोलनाला बसलेल्या फुरसुंगीच्या गावकऱ्यांच्या मनधरणी करण्यासाठी आलेल्या शिवतारेंना अपयश आले.\nफुरसुंगीकरांची मनधरणी करून आजपासून पुण्यातला कचरा उचलला जाईल अशी थाटात घोषणा करणाऱ्या मंत्री विजय शिवतारेंना गावकऱ्यांनी दिवसा तारे दाखवले. शिवतारे दुपारी मुक आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांच्या भेटीला आले. पण कदाचित गावकऱ्यांना शिवतारेंशी बोलण्यात काहीच रस नसावा म्हणून त्यांनी तोंडावर काळीपट्टी बांधली आणि शांत रहाणं पसंत केलं.\nशिवतारे तासभर बोलत होते पण त्यांच्या शब्दावर गावकऱ्यांना विश्वासच बसत नसावा. त्यांना मधातच थांबवून काही गावकऱ्यांनी सवाल विचारले. काहीही करा, कुठली आश्वासनं नकोतच, हा कचरा डेपो हटवा अशीच मागणी गावकऱ्यांनी केली.\nअशा उन्हाच्या पाऱ्यात मंत्री आणि गावकऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली त्यावेळेस बैठकीचाही पारा चढला. गावकऱ्यांनी आता स्पष्टपणे शिवतारेंशी नाही तर फक्त मुख्यमंत्र्यांशीच चर्चा होईल अशी भूमिका घेतलीय. त्यामुळे शिवतारेंना सध्या तरी अपयश आलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: फुरसुंगीफुरसुंगी ग्रामस्थविजय शिवतारे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nडोंबिवलीत स्वीमिंग पूलमध्ये बुडून चिमुरडीचा मृत्यू\nशिवसेना-भाजप युती तुटलीच कुठं , चंद्रकांत पाटलांचा सवाल\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mivanikar.blogspot.com/2015/10/blog-post_19.html", "date_download": "2018-05-28T00:52:07Z", "digest": "sha1:7RMIAZEEFPLR7ZPHDHQLWUTZNB6FUZPT", "length": 8730, "nlines": 56, "source_domain": "mivanikar.blogspot.com", "title": "मी वणीकर", "raw_content": "\nसर्वाच आपल्या ब्लॉग वर स्वागत आहे.\n- ऑक्टोबर २२, २०१५\nवणी जगदंबा माता मंदिर\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\n- जानेवारी ११, २०१४\nसप्तशृंगी देवी सप्तशृंगी देवी साडेतीन पीठांपैकी एक दैवत. नाशिक जिल्ह्यातीलवणी येथे सप्तशृंगी देवीचे मंदिर आहे. पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. ते कोल्हापुरात (करवीर) आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची महासरस्वती, माहूरची महाकाली व वणीची सप्तशृंगी देवी. हिच्या दर्शना साठी देशभरातुन भाविक येतात. सह्याद्री पर्वताच्या पूर्व पश्चिम रांगेत समुद्र सपाटी पासून ४६०० फूट उंची पर्यंतच्या डोंगरपठारावरील साडेतीन शक्तीपीठा पैकी अर्धपीठ म्हणजे सप्तशृंगीदेवी. १८ हातांच्या या महिषासुर मर्दिनीच्या दर्शना साठी देशभरातुन भाविक येतात. सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव या गावात उत्तम खवा मिळतो.[१]\n- जानेवारी ११, २०१४\nगडावरील पवित्र तीर्थ1.कालीकुंड व सुर्यकुंड पुर्वी सप्‍तश्रृंग गडावर 108 कुंडे असल्‍याचा उल्‍लेख आहे.सध्‍या प्रत्‍याक्षात 10 ते 15 कुंडे दिसतात. बाकीची कुंडे बुजली असावीत. गडावरून पुर्व दिशेने गेले की मारूतीचे मंदिर व थोडे पुढे गेले की दाजीबा महाराजांच्‍या समाधी लागते. दाजीबा महाराजांच्‍या समाधीपासुन जवळ्च सुर्यकुंड व कालीकुंड हे लागतात. ही दोन कुंडे पेशवेंचे सरदार छत्रसिंग ठोके यांनी बांधली. याच कुंडाचा पाण्‍याचा वापर श्री. भगवतीच्‍या दैनंदीन स्‍नानासाठी केला जातो. 2. जलगुंफा या नावाने एक तिर्थ खाली कपारीत आहे. ते नैसर्गिक पर्वत पोखरणीत आहे. ती पोखरणी देवीच्‍या पायापासुन उगम पावली. असे म्‍हणतात ते‍थे भंयकर अंधार असल्‍यामुळे पाण्‍याचा किती थांग आहे हे सांगता येणार नाही. पोखरणीचे मुख पुर्वेकडे असल्‍यामुळे सकाळच्या सूयकिरणांनी अधुंक उजेड पडतो. तिर्थावरील पाणी बफासारखे थंड आहे. तसेच यात तीन डोळयांचा मासा असून त्याच्या स्पशाने लोखंडाचे सुवण होते असे सांगितले जाते. तसेस असेही सांगितले आहे की, या पर्वतावर आणखी एक विचित्र वृक्ष आहे. त्याची पाने काशाच्या स्पशाने मृतीकामय होतात. तिचे पाणी पाच प्रह…\nअक्षय तृतीय साजरी करावी\n- एप्रिल २७, २०१७\nअक्षय तृतीयेला ब्रह्मा व श्रीविष्णु यांच्या मिश्र लहरी उच्च देवतांच्या लोकांतून, म्हणजे सगुणलोकांतून पृथ्वीवर येतात. त्यामुळे पृथ्वीवरील सात्त्विकता १० टक्क्यांनी वाढते.\nअर्थ : सदोदित किंवा सातत्याने सुख व समृद्धि प्राप्‍त करून देणार्‍या देवतेची अक्षय तृतीयेच्या दिवशी कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणार्‍या त्या देवतेच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही. देवतेची कृपादृष्टि सदोदित आपल्यावर रहाण्यासाठी अक्षय तृतीयेला कृतज्ञ भाव ठेवून तिची उपासना करणे.\nमूर्तिका पूजन : सदोदित कृपादृष्टि ठेवणार्‍या मूर्तिकेमुळेच आपल्याला धान्यलक्ष्मी, धनलक्ष्मी व वैभवलक्ष्मी यांची प्राप्‍ति होते. अक्षयतृतिया हा दिवस म्हणजे कृतज्ञ भाव ठेवून मूर्तिकेची उपासना करण्याचा दिवस.\nमातीत आळी घालणे व पेरणी : पावसाळा तोंडावर घेऊन अक्षय तृतीया येते. वर्षाऋतूच्या आगमनाचा, म्हणजे मृग नक्षत्राचा व या तिथीचा घनिष्ट संबंध आहे. (घनिष्ट संबंध म्हणजे शुद्ध किंवा चांगल्या हेतूने परस्परांशी असेलेले घट्ट संबंध.) गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीचे अक्षय तृतीयेपर्यंत मशागत करण्याचे काम पूर्ण…\nVeronica Olson द्वारे थीम इमेज\nनमस्कार हा ब्लॉग वणी तील माहिती सर्वान पर्यंत पोहचवण्यासाठी निर्माण करण्यात आला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/category/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%A8/page/2/", "date_download": "2018-05-28T01:17:34Z", "digest": "sha1:ZNWOAG5SCOGOHP2GNZ52E6AJCIVKCFVP", "length": 2890, "nlines": 44, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "विज्ञान-तंत्रज्ञान – Page 2 – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसंपादकीय : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\nसरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nइतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत\nअर्थ जग विज्ञान-तंत्रज्ञान सांस्कृतिक\nनिश्चलनीकरण फायदेशीर, मात्र वृद्धिदरावर विपरीत परिणाम : मूडीज्\nनवी दिल्ली, 25 नोव्हेंबर : निश्चलनीकरणाच्या निर्णयाने भारतीय बँकांना फायदा होईल. मात्र, या ऐतिहासिक निर्णयाच्या अंमलबजावणीने आर्थिक घडामोडींमध्ये गोंधळ होईल,\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/vengurla-kokan-news-municipal-chief-officer-71742", "date_download": "2018-05-28T01:28:05Z", "digest": "sha1:OQ2PYEBIPYF2LMCMLVS7WEPAZNVK6MCG", "length": 20550, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "vengurla kokan news municipal chief officer वेंगुर्लेत मुख्याधिकारी धारेवर | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 13 सप्टेंबर 2017\nवेंगुर्ले - शहराचे सौंदर्य अबाधित राहावे, यासाठी येथील पालिकेने गणेशोत्सव काळात घेतलेल्या बॅनर बंदीला न जुमानता काही लोकप्रतिनिधींनी शहरात बॅनर लावले. यावरून पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. सणाच्या काळात शहरात बॅनर लावू नये, असे जाहीर करूनही बॅनर लावण्यास कशी काय परवानगी दिली, असा सवाल नगरसेवक विधाता सावंत यांनी केला. या विषयावरून पालिकेची सभा वादळी झाली.\nवेंगुर्ले - शहराचे सौंदर्य अबाधित राहावे, यासाठी येथील पालिकेने गणेशोत्सव काळात घेतलेल्या बॅनर बंदीला न जुमानता काही लोकप्रतिनिधींनी शहरात बॅनर लावले. यावरून पालिकेच्या सर्वसाधारण सभेत विरोधकांनी मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. सणाच्या काळात शहरात बॅनर लावू नये, असे जाहीर करूनही बॅनर लावण्यास कशी काय परवानगी दिली, असा सवाल नगरसेवक विधाता सावंत यांनी केला. या विषयावरून पालिकेची सभा वादळी झाली.\nसभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष दिलीप गिरप होते. या वेळी उपनगराध्यक्षा अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी रामदास कोकरे, गटनेते नगरसेवक सुहास गवडळकर, संदेश निकम, प्रशांत आपटे, तुषार सापळे, स्नेहल खोबरेकर उपस्थित होते. सभेच्या सुरवातीलाच गणेश चतुर्थी कालावधीत शहरात लावलेल्या बॅनरवरून विरोधी नगरसेवकांनी चर्चेस सुरवात केली. नगरसेवक सावंत यांनी शहरात स्वच्छतेवर अधिक भर दिला जात असल्यामुळे या शहराचे सौंदर्य टिकून राहावे, बॅनरमुळे शहराचे विद्रुपीकरण होऊ नये, असे पालिका प्रशासनाने गणेश चतुर्थी सणाच्या पूर्वी झालेल्या विशेष सभेत सांगितले होते.\nयाला सर्व नगरसेवकांनी एकमताने अनुमोदनहीं दिले होते. यानंतर सणासुदीच्या काळात शुभेच्छा फलक लावण्यात येऊ नये, यासाठी पालिकेने शहरभर रिक्षा फिरवून जनजागृती करत जाहीर आवाहन देखील केले होते, तसा ठराव ही घेतला होता, असे असतानाही शहरात बॅनर का लावले. यासाठी प्रशासनाने परवानगी कशी काय दिली, असा प्रश्‍न उपस्थित केला. त्याला विरोधी नगरसेवक प्रकाश डिचोलकर यांनीही पाठिंबा देत प्रशासनाने बॅनर बंदी करून देखील त्याची अंमलबजावणी प्रभावीपणे केली नाही, अशी टीका नागरिकांनी केली असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. याबाबतीत प्रशासनाने आम्हाला अंधारात का ठेवले, असा सवाल मुख्याधिकारी यांना केला.\nयावर मुख्याधिकारी कोकरे यांनी आपण या सभेला उपस्थित नव्हतो. मुंबई येथे आपण बैठकीला जात असल्याचे सांगितले होते. यामुळे याबाबत आपणास मागावून कळले, अशी माहिती त्यांनी सभागृहात दिली. येथील पालिकेने सणाच्या काळात बॅनरवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. आणि या शहराने त्या निर्णयाला भरघोस प्रतिसाद दिला. त्यामुळे शहरवासियांच्या अभिनंदनाचा ठराव घेतला, जावा अशी मागणी नगरसेवक सावंत यांनी केली. त्याला सर्वच नगरसेवकानी एकमताने पाठिंबा दिला. यावरून नागरिकांच्या अभिनंदनाचा ठराव घेतला.\nत्यानंतर नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी हस्तक्षेप करत शहराचे सौंदर्य अबाधित ठेवण्यासाठी असे निर्णय घेतले. त्याचे पालन करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे, असे सांगून हा वाद सोडवला.\nबैठकीत पालिकेच्या डम्पिंग ग्राउंडवर लावलेली नारळ तसेच आंबा कलम झाडांची निगा राखण्याबाबत विषय झाला. यात नगरसेवक तुषार सापळे यांनी पालिकेने ही झाडे स्वतः ताब्यात घेऊन त्यांना खत पाणी घालावे व लिलाव स्वतः घालून उत्पन्न घ्यावे, तरच उत्पन्नात वाढ होईल, अशी सूचना केली.\nशहरातील काही विकासकामे अंदाजपत्रकाबाहेर वाढीव करण्यात आली आहेत. त्यासाठी ठेकेदारांनी त्यांच्या वाढीव कामाची बिलाची मागणी पालिकेकडे केली आहे. याबाबत सभागृहासमोर मंजुरीसाठी हा विषय ठेवला. यात नगरसेवक सापळे यांनी शहरातील अशा वाढीव विकासकामांचे प्रस्ताव प्रथम सभागृहासमोर ठेवले जावेत त्यानंतर सभागृहाची परवानगी घेऊनच अशा बिलांना मंजुरी दिली जावी, अशी मागणी केली.\nसभागृहात मुख्याधिकारी यांनी प्रशासनातील दुवा म्हणून काम पाहत असताना नगराध्यक्ष यांच्या अधीन राहून काम करण्याबाबत शासन निर्देशचे सभागृहात वाचन केले. यामध्ये सर्वच नगरसेवकांनी हस्तक्षेप करत, शहरातील विकासकामे त्यांना दिली जाणारी परवानगी तसेच अनेक समस्या असतील तर मुख्याधिकाऱ्यांनी त्या सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्या पाहिजे. सभागृहासमोर त्या मांडल्या पाहिजेत, त्यावर एकमताने तोडगा काढला जाईल, प्रशासनातर्फे जे निर्णय घेतले जातात, त्याचा फटका नगरसेवकांना बसतो. नगरसेवकांना नागरिकांच्या प्रश्‍नांना उत्तरे द्यावी लागतात. यामुळे झारीतले शुक्राचार्य म्हणून न बसता अडचणी मांडा, अशा सूचना सर्वच नगरसेवकांनी केल्या.\n‘गुड मॉर्निंग’ पथक नेमणार\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य लवकरच हागणदारी मुक्त राज्य म्हणून घोषित केले जाणार आहे. शहरात अभियान राबवणार असून १ ते ३१ या कालावधीत सकाळी ‘गुड मॉर्निंग’ पथक तैनात केले जाणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगितले; मात्र अद्यापही शहरात तसेच मांडवी खाडी येथे काही प्रमाणात स्वच्छतेच्या बाबतीत समस्या अजूनही असल्यामुळे या अभिआयनात नगरसेविका स्नेहल खोबरेकर यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी कोकरे यांनी केले.\nपालिकेने ठेवलेल्या ‘फिक्‍स डिपॉझिट’ निधीवर मिळालेल्या व्याजाच्या रकमेचा वापर विकासकामांसाठी केला जावा, याबाबत सर्वांनी एकमताने ठराव घेतला. शहरात विकासकांना उठसूट परवानगी दिली जाते, तसे न करता पालिकेने नियुक्त केलेल्या स्थायी समितीकडे परवानगीसाठी अर्ज सादर केले जावेत, त्यानंतर समिती याबाबत निर्णय घेईल, असा ठराव सभागृहात घेतला.\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nमुली लवकर वयात येताहेत...\nमुंबई - बदलती जीवनशैली, फास्ट फूडची वाढती क्रेझ, इंटरनेटचा वाढता वापर आदी कारणांमुळे मुली लवकरच वयात येऊ लागल्या आहेत. या मुद्‌द्‌याकडे गांभीर्याने...\nठाणे स्थानकात स्वच्छतेची लगबग\nठाणे - ठाणे रेल्वेस्थानकाचा देशातील अस्वच्छ रेल्वेस्थानकांमध्ये आठवा क्रमांक आल्यानंतर सर्वच स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत \"...\nकॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच देश नरेंद्र मोदींचा हल्लाबोल; विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल\nबागपत - कॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच एक देश आहे. पण माझ्यासाठी देशच एक कुटुंब आहे. काही लोक पायाखालची जमीन सरकल्याचे पाहून विरोधक अफवा पसरवित आहेत....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/sakal-times-summersault-2018-event-live-show-youth-111230", "date_download": "2018-05-28T01:03:16Z", "digest": "sha1:E7355ZBPXK4Y2FY74Q5D55TFKPGGEZ4P", "length": 15368, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "sakal times summersault 2018 event live show youth लाइव्ह शोसाठी पुणेकर तरुणांची उत्सुकता शिगेला | eSakal", "raw_content": "\nलाइव्ह शोसाठी पुणेकर तरुणांची उत्सुकता शिगेला\nशनिवार, 21 एप्रिल 2018\n‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018’ 28 आणि 29 एप्रिलला\nपुणे - तरुणांच्या तुफान आवडीचे गायक आणि त्यांची गाणी प्रत्यक्ष ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे. पुण्यात होणारा गायक, संगीतकाराची लाइव्ह कॉन्सर्ट आता आठवड्यावर येऊन ठेपली आहे. त्यासाठी तरुणांची उत्कंठा शिगेस पोचली आहे. तरुणाई आणि बॉलिवूडला एकत्र आणणारा ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ हा कार्यक्रम २८ व २९ एप्रिलला पुण्यात होत आहे.\n‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018’ 28 आणि 29 एप्रिलला\nपुणे - तरुणांच्या तुफान आवडीचे गायक आणि त्यांची गाणी प्रत्यक्ष ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळत आहे. पुण्यात होणारा गायक, संगीतकाराची लाइव्ह कॉन्सर्ट आता आठवड्यावर येऊन ठेपली आहे. त्यासाठी तरुणांची उत्कंठा शिगेस पोचली आहे. तरुणाई आणि बॉलिवूडला एकत्र आणणारा ‘सकाळ टाइम्स समरसॉल्ट २०१८’ हा कार्यक्रम २८ व २९ एप्रिलला पुण्यात होत आहे.\nम्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात सादर होणाऱ्या या कार्यक्रमात बॉलिवूडचे गाजलेले गायक, संगीतकार विशाल व शेखर, फरहान अख्तर, मिका सिंग व बादशाह त्यांची गाजलेली धमाल गाणी सादर करणार आहेत. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी फरहान अख्तर, विशाल व शेखर यांचा, तर दुसऱ्या दिवशी मिका सिंग व बादशाह यांचा सहभाग असणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक लिनन किंग, सह प्रायोजक सुझुकी इन्ट्रयुडर, तर फायनान्स पार्टनर लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लि. आहेत.\nमी व माझे मित्रमैत्रिणी बादशाहचे गाणे ऐकायला उत्सुक आहोत. आमची उत्सुकता अगदी शिगेला पोचली आहे. हा इव्हेंट खूपच वेड लावणारा असेल.\n- सानिका रानडे, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर\nपुण्यात होणारा हा मोठा कॉन्सर्ट असेल. बादशाहचा परफॉर्मन्स पाहायला आणि त्याची आत्ता गाजत असणारी गाणी प्रत्यक्ष ऐकण्यासाठी मी उत्सुक आहे.\n- सूर्या शर्मा, फूड अँड लाइफस्टाईल ब्लॉगर\nचार बॉलिवूड सेलिब्रिटी एकाच वेळी, एकाच कार्यक्रमात एकत्र येणार आहेत. या तरुणांच्या आवडत्या सोशल मीडियावर मी व माझी टीम पोचण्याचा प्रयत्न करत आहोत.\n- गॅविन, अँकर, होस्ट\nकार्यक्रमातील परफॉर्मन्स पाहता, मला वाटते ‘समरसॉल्ट’ला एप्रिलच्या भर उन्हाळ्यातले हिमवादळ म्हणावे लागेल. फरहानला ऐकायला मी फार उत्सुक आहे.\n- रुचा आपटे, अभिनेत्री\nसकाळ टाइम्स समरसॉल्ट 2018\nशनिवार - २८ एप्रिल\nसहभाग - फरहान अख्तर, विशाल व शेखर\nरविवार - २९ एप्रिल\nसहभाग - मिका सिंग, बादशाह\nकुठे - शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे\nकेव्हा - संध्याकाळी ६ वाजल्यापासून.\nऑनलाइन बुकिंगसाठी - Bookmyshow.Com\nअधिक माहितीसाठी संपर्क - ९०११०८५२५५\nप्रवेशिका खालील ठिकाणी उपलब्ध\nयशवंतराव चव्हाण नाट्यगृह (कोथरूड), बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिर (टिळक रस्ता), रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह (चिंचवड) (सकाळी ९ ते ११.३०, सायंकाळी ५ ते रात्री ८)\n‘सकाळ’ बुधवार पेठ कार्यालय, शनिवारवाड्याजवळ (सकाळी ११ ते संध्याकाळी ६)\nगिरिकंद ट्रॅव्हल्स, भांडारकर रस्ता, डेक्कन जिमखाना (सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत)\nलोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी प्रा. लि., मार्को प्लाझा, हिंजवडी शाखा व वर्ल्ड ट्रेड सेंटर, खराडी शाखा (सकाळी ११ ते सायंकाळी ५).\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nठाणे स्थानकात स्वच्छतेची लगबग\nठाणे - ठाणे रेल्वेस्थानकाचा देशातील अस्वच्छ रेल्वेस्थानकांमध्ये आठवा क्रमांक आल्यानंतर सर्वच स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत \"...\nभाजप-सेनेची भांडणे कुत्र्या मांजरासारखी अशोक चव्हाण यांची भाजपवर टीका\nभाजप सेनेची भांडण कुत्र्या मांजरासारखी असून कुत्र्या मांजराच्या भांडणा पलीकडे त्यांच्या भांडणाचा उपयोग नाही अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष...\nसुधागड तालुक्यात अकरा ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत ; ७३ टक्के मतदान\nपाली : सुधागड तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुक रविवारी (ता.२७) शांततेत पार पडली. या अकरा ग्रामपंचायतींमध्ये...\nपोलिसातील माणूसकी -वर्दीतील माणुसकीने वाचले प्राण\nचिखली : सायकलस्वाराला मोटारीची धडक बसल्याने गंभीर जखमी झालेली व्यक्ती बेशुद्ध होऊन पडते. बघ्यांची गर्दी होते. मात्र, त्या व्यक्तीला मदत करण्यास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/maharashtra-news-supriya-sule-ncp-71821", "date_download": "2018-05-28T01:34:14Z", "digest": "sha1:N4J6LAHAM77G3X5T4CU6HGZJKGHW5QPK", "length": 7306, "nlines": 56, "source_domain": "www.esakal.com", "title": "maharashtra news supriya sule ncp सुप्रिया सुळे यांची \"युवा संवाद यात्रा' | eSakal", "raw_content": "\nसुप्रिया सुळे यांची \"युवा संवाद यात्रा'\nगुरुवार, 14 सप्टेंबर 2017\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसला युवावर्गाची संजीवनी मिळावी, यासाठी खासदार सुप्रिया सुळे राज्यभरात \"युवा संवाद यात्रा' काढणार आहेत. पुढील चार महिन्यांत राज्यातील शंभर महाविद्यालयांतील युवक व युवतींशी त्या संवाद साधणार आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने 2011पासून राज्यभर \"जागर हा जाणिवां'चा ही मोहीम राबविली जाते. त्याचाच हा भाग असून, यंदा स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, व्यसनाधिनता व मुलींवरील अत्याचार या विषयांना घेऊन सुळे राज्यातील युवकांसोबत संवादाची मोहीम छेडणार आहेत.\nमुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसला युवावर्गाची संजीवनी मिळावी, यासाठी खासदार सुप्रिया सुळे राज्यभरात \"युवा संवाद यात्रा' काढणार आहेत. पुढील चार महिन्यांत राज्यातील शंभर महाविद्यालयांतील युवक व युवतींशी त्या संवाद साधणार आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने 2011पासून राज्यभर \"जागर हा जाणिवां'चा ही मोहीम राबविली जाते. त्याचाच हा भाग असून, यंदा स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, व्यसनाधिनता व मुलींवरील अत्याचार या विषयांना घेऊन सुळे राज्यातील युवकांसोबत संवादाची मोहीम छेडणार आहेत.\nयेत्या 18 ते 21 सप्टेंबरदरम्यान ही यात्रा सुरू होणार आहे. तर पुढील तीन महिन्यांत त्या शंभर महाविद्यालयांत \"युवा संवाद' कार्यक्रम राबवणार आहेत.\nआतापर्यंत \"उमेद'च्या माध्यमातून 400 विधवा महिलांना स्वयंरोजगार देण्यात आला आहे. आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील मुलींना आधार देण्यात येणार आहे. तसेच मुलींनी आत्महत्या करू नये, यासाठीचे या मोहिमेच्या माध्यमातून जनजागरणही करण्यात येणार आहे.\nराहुल गांधी यांनी \"कॉंग्रेस बचाव' मोहीम राबवावी\nपुणे - कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता \"संविधान बचाव' नाही, तर \"कॉंग्रेस बचाव' ही मोहीम राबवावी, असा सल्ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे...\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nसांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठाय हो\nनाशिक - शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी राष्ट्रपतींना पत्र लिहावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्ह्यातील...\nऔद्योगिक ग्राहकांना महावितरणचे अभय\nपुणे - वीजबिल न भरल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून \"अभय योजना' जाहीर...\nरोनाल्डोचा रेयाल माद्रिदला निरोप\nकिएव - रेयाल माद्रिदचा चेहरा असलेला ख्रिस्तियानो रोनाल्डो; तसेच चॅंपियन्स लीगच्या अंतिम सामन्याचा हिरो गेराथ बेल हे रेयाल माद्रिद संघाचा निरोप...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://wwwpunhaeakadajoshipuran.blogspot.com/2012/04/blog-post_11.html", "date_download": "2018-05-28T01:26:10Z", "digest": "sha1:KNYTSVDDCLPOFCO4F2DV4M2QBPJOYYHQ", "length": 15544, "nlines": 92, "source_domain": "wwwpunhaeakadajoshipuran.blogspot.com", "title": "पुन्हा एकदा जोशीपुराण: मराठी साहित्याला लाभले चित्रपटांचे कोंदण", "raw_content": "\nनमस्कार, मी शेखर जोशी. माझ्या पुन्हा एकदा जोशीपुराण या नव्या ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत.दररोज नवीन लेखन करण्याचा किंवा वाचनात आलेली माहिती येथे देण्याचा माझा प्रयत्न असेल.आपल्याला ते आवडले किंवा आवडले नाही तरी आवर्जून कळवा.\nमराठी साहित्याला लाभले चित्रपटांचे कोंदण\nमराठी वाचन संस्कृती कमी होत चालली असल्याची ओरड होत असतानाच मराठी साहित्यावर आधारित मराठी चित्रपटांना मात्र चांगले दिवस आले आहेत. मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक सकस आणि सशक्त अशा उत्तमोत्तम कथा, कादंबरी यावर चित्रपट निर्मिती करत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला ‘शाळा’ हा मराठी चित्रपट त्याचे ताजे उदाहरण ठरावे.\nमराठी साहित्य समृद्ध असून त्यात मराठी न समजणाऱ्या व्यक्तींच्याही काळजाला भिडण्याची ताकद आहे. आचार्य अत्रे यांनी साने गुरुजी यांच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकावर याच नावाचा चित्रपट तयार केला आणि भाषाभेदांच्या िभती ओलांडून या चित्रपटाने मराठीला राष्ट्रीयस्तरावर पहिले सुवणपदक मिळवून दिले. ज्येष्ठ साहित्यिक य. गो. जोशी, गो. नी. दांडेकर, शंकर पाटील, द. मा. मिरासदार, वसंत सबनीस आदींच्याही कथा/कादंबऱ्यांवर चित्रपट झाले. मराठी साहित्यावर आधारित चित्रपट तयार करण्याचा हा प्रवास त्यानंतरही असाच पुढे सुरू राहिला.\nमराठीतील पहिला राजकीय आणि ‘मल्टिस्टारकास्ट’ म्हणता येईल, असा ‘सिंहासन’ हा चित्रपट अरुण साधू यांच्या ‘मुंबई दिनांक’ व ‘सिंहासन’ या दोन कादंबऱ्यांवर आधारित होता. श्री. ना. पेंडसे यांच्या ‘गारंबीचा बापू’ या कादंबरीवरील याच नावाचा चित्रपट, रत्नाकर मतकरी यांच्या ‘जौळ’ कादंबरीवर आधारित ‘माझं घर माझा संसार’, बाबासाहेब पुरंदरे यांच्या ‘शेलारखिंड’ या कादंबरीवर आधारित ‘सर्जा’, जयवंत दळवी यांच्या ‘महानंदा’ कादंबरीवरील याच नावाचा चित्रपट ही काही निवडक उदाहरणे. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर आधारित ‘गोळाबेरीज’ आणि मिलिंद बोकील यांच्या ‘शाळा’ या कादंबरीवरील याच नावाच्या चित्रपट हे साहित्यावर आधारित चित्रपटांचे अगदी अलीकडचे प्रयत्न म्हणता येतील.\nया निमित्ताने मराठीतील उत्तमोत्तम साहित्य चित्रपटांच्या माध्यमातून लोकांपुढे येत असून साहित्यावर आधारित चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर वाचकांकडूनही त्या पुस्तकाला चांगली मागणी येत आहे. काही वाचक त्या पुस्तकाकडे वळत आहेत. मराठी साहित्यासाठी ही चांगली बाब असल्याची प्रतिक्रिया साहित्यप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.\nदरम्यान, उत्तम बंडू तुपे यांच्या ‘भस्म’ आणि रमेश उद्राटकर यांच्या ‘निशाणी डावा अंगठा’ या कादंबऱ्यांवर निर्माण झालेल्या याच नावाच्या चित्रपटांचे दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे ‘लोकसत्ता’शी बोलताना म्हणाले की, गेल्या काही वर्षांत मराठी साहित्यावर आधारित चित्रपट तयार होत असले तरी मराठी साहित्यावर आधारित चित्रपटांची आता लाट येईल, असे मला वाटत नाही. एक मात्र नक्की की मराठी साहित्याची आवड आणि आस्था असलेले निर्माते-दिग्दर्शक अशा प्रकारचे चित्रपट तयार करण्याचे धाडस करताहेत, तसेच आजच्या पिढीतील तरुण निर्माते-दिग्दर्शक अशा ‘सिनेमॅटिक’ मराठी साहित्याचा शोध घेत आहेत, ही खूप चांगली गोष्ट आहे.\nसाहित्यावर आधारित चित्रपट/मराठी कादंबरी\nश्वास- कथालेखिका माधवी घारपुरे यांच्या कथेवर आधारित\nनटरंग- डॉ. आनंद यादव यांच्या ‘नटरंग’वर आधारित\nघर गंगेच्या काठी- ज्योत्स्ना देवधर यांची कादंबरी\nबनगरवाडी- व्यंकटेश माडगूळकर यांच्या पुस्तकावर आधारित\nपांगिरा- विश्वास पाटील यांच्या ‘पांगिरा’वर आधारित\nव. पु. काळे यांच्या ‘पार्टनर’वर आधारित श्री पार्टनर\nडॉ. प्रकाश आमटे यांच्या ‘प्रकाशवाटा’ या पुस्तकावर आधारित चरित्रपट\nयोगीराज बागुल लिखित पुस्तकावर आधारित विठाभाऊ नारायणगावकर यांच्यावरील चित्रपट ‘विठा’\n(माझी ही बातमी लोकसत्ता-मुंबई वृत्तान्तमध्ये १० एप्रिल २०१२ च्या अंकात पान क्रमांक चार वर प्रसिद्ध झाली आहे)\nब्लॉगला भेट देणारे आत्तापर्यंतचे वाचक\nमाझा ब्लॉग येथे जोडलेला आहे\nतरंगते अभंग संत तुकाराम यांच्या भिजक्या वहीतील\nतुकाराम महाराज यांचे चरित्र आता कोंकणीत\nमराठी साहित्याला लाभले चित्रपटांचे कोंदण\nव्यवस्थापनाचे विद्यार्थीही गांधी मार्गावर\nइकडेही लक्ष असू द्या\nगेल्या आठवड्यात भेट दिलेल्या वाचकांची संख्या\nडाऊझिंग पद्धतीने जमिनीखालील पाण्याचा शोधi\nमुंबईत सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या मोठय़ा प्रमाणात जाणवत असून पाणी वाचविण्यासाठी महापालिका प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. पाणीटंचाईवर ...\nश्लोक गणेश-४ मोरया मोरया मी बाळ तान्हे\nगणपतीचे अनेक श्लोक आणि स्तोत्रे प्रसिद्ध असून त्यापैकी ‘मोरया मोरया मी बाळ तान्हे’हा श्लोक आपल्या सर्वाच्या माहितीचा आहे. शाळेत प्रार्थना झा...\nनर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा\nआज पुन्हा एकदा नर्मदे परिक्रमेविषयी. सुहास लिमये लिखित नर्मदे हर हर नर्मदे हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. गेल्या काही महिन्यात नर्मदा परिक्रम...\nमाझ्या वाचनात नुकताच चैत्राली हा दिवाळी अंक आला. रमेश पाटील याचे संपादक असून गेली अठ्ठावीस वर्षे हा अंक प्रकाशित होत आहे. यंदाचा दिवाळी अंक...\nआपल्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. या सर्व संतांनी लोकांमध्ये भक्तीभाव निर्माण करण्याबरोबरच सामाजिक समरसतेचे मोठे काम केले. याच संतपरं...\nकोणत्याही शुभकार्यासाठी अमावास्या ही तीथी वर्ज्य समजली जाते. शुभ-अशुभ यावर विश्वास असणारी मंडळी अमावास्येच्या दिवशी कोणतेही महत्वाचे काम किं...\nबदलत्या काळाचा वेध घेत आणि नवनव्या मार्गाचा अवलंब करून मराठी पुस्तके आजच्या पिढीबरोबरच जुन्या पिढीतील साहित्यप्रेमी आणि दर्दी वाचकांपर्यंत प...\n२९ वर्षात झाली ५१ वादळे\nलैला, नीलम, बुलबुल, निलोफर, वरद/वरध ही नावे काही व्यक्तींची किंवा पक्ष्यांची नाहीत, तर बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रात आगामी काळात तयार ह...\nसूर्यनमस्कार हा एक सर्वांगसुंदर व्यायामप्रकार असून तो आपल्याकडे पूर्वापार चालत आलेला आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामासाठी आपल्याला ...\nआचार्य अत्रे यांचा मराठा आता डिव्हिडीवर\n‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या मागणीसाठी फार मोठा लढा देऊन आपल्याला आजचा महाराष्ट्र मिळाला आहे. भाषावार प्रांतरचनेनुसार देशाती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathimovieworld.wordpress.com/2012/03/06/%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AB%E0%A4%B0/", "date_download": "2018-05-28T01:16:57Z", "digest": "sha1:P3D7XBPZYWP4TEFJ54CXSZ67MFT5EH5Z", "length": 4593, "nlines": 46, "source_domain": "marathimovieworld.wordpress.com", "title": "‘मसाला’ची महाराष्ट्र सफर. | marathimovieworld", "raw_content": "\n← संस्कृती कला दर्पण नाट्य महोत्सवास सुरुवात.\n‘मॅटर’च्या ध्वनीफितीचं अनोखं अनावरण. →\nप्रविण मसालेवालेचे संस्थापक हुकमीचंद चोरडिया आणि त्यांच्या पत्नी कमलाबाई यांच्या आयुष्यावर प्रेरित होऊन ‘मसाला’ या चित्रपटाची निर्मिती होत आहे. प्रविण मसालेवाले यांचे हे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याच्या निमित्तानेच झकास पचास हे सेलिब्रेशन सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मसाला या चित्रपटाची निर्मिती.\nउमेश कुलकर्णी आणि गिरीश कुलकर्णी यांच्या आरभाट या संस्थेची निर्मिती असलेल्या ‘मसाला’ या चित्रपटासाठी पुण्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चित्रीकरण करण्यात आले पुण्याची ओळख दाखविणार्‍या ठिकाणांचे चित्रण चित्रपटात असून त्यासाठीच आज पुण्यातल्या पौड रोड, शनिवारवाडा अशा वैशिष्ट्यपूर्णं भागात आज ‘मसाला’ या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. या चित्रीकरणासाठी महाराष्ट्रातल्या जनतेच्या भेटीगाठींसाठी एक आगळीवेगळी संकल्पना तयार करुन मसालाची टूर काढण्यात आली होती. अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, सातारा, कोल्हापूर आणि पुणे ही मसाला टूरच्या पहिल्या सत्रातील ठिकाणे होती. लवकरच दुसर्‍या फेरीला सुरुवात होणार असून त्यात मुंबई ते विदर्भ असा प्रवास घडणार आहे.\n← संस्कृती कला दर्पण नाट्य महोत्सवास सुरुवात.\n‘मॅटर’च्या ध्वनीफितीचं अनोखं अनावरण. →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/marathwada-politics-pravin-togadia-jagat-prakash-nadda-1631247/", "date_download": "2018-05-28T01:21:15Z", "digest": "sha1:N43FKCCME6YAOSS5Y4UWZ47GEFNL7P4Q", "length": 20309, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathwada politics Pravin Togadia Jagat Prakash Nadda | राजकीय पटलावरील रुंदावणारी फट; मराठवाडय़ात विरोधाभासी चित्रांचा खेळ | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nराजकीय पटलावरील रुंदावणारी फट; मराठवाडय़ात विरोधाभासी चित्रांचा खेळ\nराजकीय पटलावरील रुंदावणारी फट; मराठवाडय़ात विरोधाभासी चित्रांचा खेळ\nनव्या संकटात स्वप्रतिमा उजळविण्यासाठी नेते नवा खेळ मांडत राहतील.\n‘जीवाला धोका आहे’, असं डोळ्यांत पाणी आणून दूरचित्रवाहिन्यांवर सांगणारे विश्व हिंदू परिषदेचे कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया गेल्या आठवाडय़ात औरंगाबादेत आले तेव्हा सातशे-साडेसातशे पोलिसांचा बंदोबस्त होता. ते परभणीला जाऊन आले आणि नंतर औरंगाबादमध्ये पत्रकार बैठक घेऊन म्हणाले, ‘देशाचे आरोग्य ‘आयसीयू’मध्ये आहे.’ त्यांचे हे वक्तव्य ज्या दिवशी प्रकाशित होणार होते त्या दिवशी नेमके केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा शहरामध्ये कर्क रुग्णालयात एका कार्यक्रमासाठी आले होते. अर्थात तोगडियांनी केलेल्या वक्तव्याचा आणि नड्डा येण्याचा केवळ ‘योगायोग’च असावा. पण या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील एक धार्मिक कार्यक्रमातून देशाची मानसिकता घडविणारी एक संघटना आरोग्याच्या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधत होती. मंत्री नड्डा यांनी मात्र, भारतातील आरोग्य सेवा अमेरिका आदी प्रगत राष्ट्रांपेक्षा चांगली असल्याचा दावा केला. तेव्हा दोन नेत्यांच्या वक्तव्यातील मोठी दरी जाणवणारी होती.\nधार्मिक क्षेत्रात आक्रमकपणे काम करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेचे नेते डॉ. प्रवीण तोगडिया यांनी देशाचे आरोग्य कसे ‘आयसीयू’मध्ये हे सांगण्यासाठी रिक्त पदांचा आकडा समोर ठेवला. शेतकरी मरत आहे, असेही ते म्हणाले. आरोग्य आणि कृषी विभागातील कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण करत तोगडिया यांनी डागलेली तोफ सरकारविरोधी होती. त्यांनी परभणीमध्ये सरकारला राम मंदिर बांधण्यासाठी निवडून दिल्याची आठवण करून दिली. तेव्हा दुफळी माजवणारी फट अधिक रुंदावली असल्याचे स्पष्ट संकेत तोगडिया देत होते.\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nअशीच सांध राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातही दिसून आली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल यात्रेदरम्यान शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. गंगापूर सहकारी साखर कारखाना खासगी व्यक्तीकडे देऊ नये, अशी शेतकऱ्यांची इच्छा असल्याचे काही जण ओरडून सांगत होते. तेव्हा व्यासपीठावर जयंत पाटील यांची उपस्थिती होती. हा कारखाना त्यांनीच घेतल्याचे सांगण्यासाठी हा प्रकार घडवून आणल्याची चर्चा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. केवळ कारखाना कोणाकडे असावा, एवढय़ापुरता हा वाद नव्हता तर राष्ट्रवादीतील प्रस्तावित संघटनात्मक बदलाची झालरही त्या वादाला होती का, अशी शंका घेतली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील फट ही वाढत जाणारी तर नाही ना, असे विचारत त्या गोंधळाची चर्चा राष्ट्रवादीमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे.\nकाँग्रेसमध्येही अशीच मोठी फट निर्माण करण्याचं काम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीच केले. राजेंद्र दर्डा यांना औरंगाबादच्या प्रशिक्षण शिबिरात बोलवल्यानंतर औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघातून आपल्याला उमेदवारी मिळेल, अशी आस लावून असणारे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले. पण जाहीरपणे बोललो तर बऱ्याच अडचणी येतील म्हणून संघटनेतील ही फट जणू निर्माण झालीच नाही, असे दाखविण्याचा प्रकार काँग्रेसमध्ये सुरू आहे.\nशिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मराठवाडय़ाचा दौरा केला. पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांना पाठबळ देण्यासाठी ठाकरे यांनी केलेला हा दौरा ध्वनिक्षेपक खराब असल्याने तसा राजकीय पटलावर फारसा गाजला नाही. पण तत्पूर्वी त्यांनी सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये रामदास कदम आणि चंद्रकांत खरे यांच्या वादातून निर्माण झालेली दुफळी दूर करण्यासाठी रामदास कदम यांची पालकमंत्री पदावरून उचलबांगडी केली. त्यामुळे सेनेकडून ती फट सांधली गेल्याचे चित्र आहे. राजकीय आखाडय़ात निर्माण झालेल्या फटी बुजविणारे नेते मराठवाडय़ात फड रंगवू पाहत होते तेव्हा येथील माणूस मात्र नव्याच संकटात सापडत गेला. गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गेला. आता नव्या संकटात स्वप्रतिमा उजळविण्यासाठी नेते नवा खेळ मांडत राहतील.\nनारायण राणे यांचे उसने आवसान\nराजकीय आखाडय़ात बळ एकवटून आलेल्या नारायण राणे यांनी मात्र सेनेच्या नेत्यांवर तोंडसुख घेतले. त्यांच्या पक्षाची नोंदणी अद्याप पूर्ण होणे बाकी आहे. मात्र, तत्पूर्वी ‘जे बोलू ते करू’, असे पक्षाचे घोषवाक्य असेल, असे सांगत त्यांनी सेनेवर टीका केली. आक्रमक स्वभावाचे राणे मराठवाडय़ात त्यांची राजकीय ताकद शोधू पाहत आहेत. त्याला ते जातीचा आधारही शोधत आहेत. मराठा समाजाला आरक्षण का द्यावे, याची कारणमीमांसा सरकार दरबारी करणारे ते प्रमुख सदस्य होते. त्या आधारे मराठवाडय़ात पाय पसरता येतात का, याची चाचपणी त्यांनी केली खरी; पण त्यांचे बळ तसे नाही आणि मराठवाडा पातळीवर काम करण्यासाठी त्यांना उसने आवसान आणावे लागत होते. त्यांच्या सभेला आलेली संख्या हे सांगण्यास पुरेशी होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathizataka.blogspot.com/2017/11/blog-post_22.html", "date_download": "2018-05-28T01:23:19Z", "digest": "sha1:6VK4TPXOMOYZBJ5OFPOCMPCLABELJFIN", "length": 5311, "nlines": 131, "source_domain": "marathizataka.blogspot.com", "title": "मराठी कविता ( marathi kavita ) - Assal Marathi Kavita,Vinod, Maratha histry, marathi movie, marathi natak, Marathi prem kavita ani etar marathi sahityacha sangrah", "raw_content": "\nआता तरी देवा मला पावशील का\nआता तरी देवा मला पावशील का \nसूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का \nपैसा तो अन्यायाचा करी खळबळ\nदावी कोणी मजुराला मारुतीचे बळ\nन्यायासाठी मदतीला धावशील का \nसूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का \nचोरी करून चोर दूर पळतो\nसंशयाने गरिबाला मार मिळतो\nलाच घेती त्यांना आळा घालशील का \nसूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का \nदिले निवडून जरी आमुचे गडी\nजनता पाठीशी त्यांच्या आहे खडी\nभलं आमचं करण्याला सांगशील का \nसूख ज्याला म्हनत्यात ते दावशील का \nमराठी उखाणे भाग १२\nमराठी उखाणे भाग ११\nमराठी उखाणे भाग १०\nमराठी उखाणे भाग ९\nमराठी उखाणे भाग ८\nमराठी उखाणे भाग ७\nमराठी उखाणे भाग ६\nमराठी उखाणे भाग 5\nमी दुनियेबरोबर \"लढु\" शकतो\nसमुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे\nजपून टाक पाउल ...\nविठुमाऊली तू माऊली जगाची\nब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले\nइंद्रायणी काठी, देवाची आळंदी\nदिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा दत्तगुरूंचे ...\nआता तरी देवा मला पावशील का\nसर्वात उंच उडणारा पक्षी कोणता\nजीवनात अडचणी कितीही असो\nदुधाला\" दुखावलं तर \"दही\" बनत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-05-28T01:17:56Z", "digest": "sha1:EUSFC2DJ7535YNDONV6I5IRLEOFPVTVH", "length": 3501, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हिटनी स्टीवन्स - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nव्हिटनी स्टीवन्स (ऑगस्ट २५, इ.स. १९८७:पनामा - ) ही एक रतिअभिनेत्री आहे.\nडाटा रो नसलेले माहितीचौकट साचे वापरणारे लेख\nइ.स. १९८७ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ११:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathicineyug.com/news/latest-news?start=54", "date_download": "2018-05-28T01:23:14Z", "digest": "sha1:OKMNZGX3ZZV5VQCD22J7AW5OGAPEAKMC", "length": 11900, "nlines": 216, "source_domain": "marathicineyug.com", "title": "Latest News - MarathiCineyug.com | Marathi Movie News | TV Serials | Theatre", "raw_content": "\n\"फर्जंद\" चित्रपटात 'तानाजी मालुसरें'च्या भूमिकेत 'गणेश यादव'\nशिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये काही मावळ्यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव अजरामर केलं आहे. तानाजी मालुसरे हे त्यापैकीच एक नाव आहे. जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचा उल्लेख येतो तिथे तिथे तानाजी मालुसरे हे नाव आपसुकच घेतलं जातं. आजवर कधी खलनायकी तर कधी सद्गृहस्थाच्या भूमिकेत दिसलेले अभिनेते गणेश यादव ‘फर्जंद’ या आगामी मराठी सिनेमात तानाजी मालुसरेंच्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहेत. ‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी’ ची प्रस्तुती असलेला हा चित्रपट १ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनिरबान सरकार या चित्रपटाचे निर्माते असून संदीप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्नील पोतदार हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.\nइरसाल चाहत्याने सचिन तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट - \"तेंडल्या\"\nसचिन तेंडूलकर प्रती असणाऱ्या प्रेमापोटी सचिन जाधव या चाहत्याने त्यांच्या सहकार्याच्या मदतीने तेंडल्या या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. “भारतीय क्रिकेट रसिकांचा नायक सचिन तेंडुलकर यांच्यासाठी चाहत्यांनी निरनिराळ्या प्रकारांतून त्यांच्याबद्दलेचे आपले प्रेम व्यक्त केले आहे, तसेच आम्ही आमच्या आयुष्यातील सचिनचे स्थान अधोरेखित करत सचिनच्या चाहत्यांविषयी ‘तेंडल्या’ मध्ये भाष्य केले आहे.\" असे चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन जाधव यांनी या प्रसंगी नमूद केले.\n'महासत्ता २०३५' मध्ये 'नागेश भोसले' साकारताहेत थरारक खलनायक - पहा सेटवरील फोटोज्\nचित्रपटात नायकाला प्रभावी ठरवायचे असेल तर तेव्हढाच प्रभावी खलनायक असणे गरजेचे असते. 'महासत्ता २०३५' या चित्रपटात प्रमुख खलनायकाची भूमिका साकारताहेत नागेश भोसले. त्यांच्या अभिनयाच्या ताकदीमुळे चित्रपटातील नायकाची गुणवत्ता प्रभावीपणे प्रेक्षकांसमोर येईल. ते आबासाहेब नामक राजकारण्यांच्या भूमिकेत असून चित्रपटाचा नायक रोहित, जी भूमिका साकारलीय रामप्रभू नकाते यांनी, याच्या सामान्य माणूस ते वजनदार राजकारणी या प्रवासात अडथळे निर्माण करण्याचे काम करीत असतात, सातत्याने. त्याची कुचेष्टा करणे, निंदानालस्ती करणे, जाळ्यात फसविण्याचा प्रयत्न करणे अशा मोहीमा राबवित असतात. त्यांच्या या दुष्कृत्यांत त्यांना साथ मिळते गावच्या पाटलांची व राजकारणी झुंझारराव यांची.\n'ऋत्विक केंद्रे' चा आगामी चित्रपट \"सरगम\" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\n\"मानसीचा चित्रकार तो\" या मालिकेतून घराघरात पोहचलेला अभिनेता ऋत्विक केंद्रे यांने मराठी नाट्यसृष्टीत आणि चित्रपट सृष्टीत आपलं वेगळं नाव निर्माण केलं आहे. ऋत्विकचं मोहे पिया हे हिंदी नाटक संपुर्ण देशभरात गाजत आहे. अशातच ऋुत्विकच्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज आहे. ती म्हणजे ऋुत्विकचा आगामी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\n'ऋषिकेश जोशी' साकारणार वेड्या 'वाघे-या' गावाचा शहाणा अधिकारी\n'सांभाळून या राव, येडं झालंय गाव' अशी भन्नाट टेगलाईन असलेल्या 'वाघे-या' गावात ऋषिकेश जोशी पुरता अडकला आहे गौरमा मीडिया अँड एंटरटेंटमेंट प्रा. लि.चे राहुल शिंदे आणि वसुधा फिल्म प्रोडक्शनचे केतन माडीवले यांची निर्मिती असलेल्या, तसेच 'बॉईज' सारखा सुपरहिट सिनेमा देणारे सुप्रीम मोशन पिक्चर्सचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांची प्रस्तुती असलेल्या आगामी 'वाघेऱ्या' या सिनेमाद्वारे ऋषिकेश जोशी झळकणार आहे. धम्माल विनोदीपट असलेल्या या सिनेमात त्याची हटके भूमिका असून, 'वाघेऱ्या' नामक वेड्यांच्या गावात एका शहाण्या ऑफिसरच्या व्यक्तिरेखेत तो दिसणार आहे. समीर आशा पाटील दिग्दर्शित हा सिनेमा प्रेक्षकांसाठी हास्याची खुमासदार मेजवानी घेऊन येत आहे.\nबिग बॉस च्या घरामधील ४२ वा दिवस - Eviction चं नाटक मेघा - सई डेन्जर झोनमध्ये\nअनेक महोत्सवांमध्ये गाजलेला \"लेथ जोशी\" १३ जुलैला होणार प्रदर्शित\nबिग बॉस च्या घरामधील ४१ वा दिवस - आज कोणाची शाळा घेणार महेश मांजरेकर\nगुलमोहरच्या आगामी ‘बोक्या सातबंडे’ कथेमधून प्रेक्षक अनुभवणार ९०च्या दशकातील सर्वात लाडके पात्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/entertainment/film-festivals/", "date_download": "2018-05-28T01:23:32Z", "digest": "sha1:T7IV5TF4HWG5WQDLYQWTCOKCB7E5U2QB", "length": 6154, "nlines": 146, "source_domain": "www.marathimati.com", "title": "फिल्म फेस्टिवल | Film Fetivals", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nस्वगृह » करमणूक » फिल्म फेस्टिवल\nइफ्फी महोत्सवात क्षितीजला युनेस्कोचे गांधी पदक\nमराठी सिनेमा कात टाकतो आहे. नवीन आशय आणि संकल्पनेच्या जोरावर आतापर्यंत कित्येक मराठी सिनेमांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी घोडदौड केली आहे.\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nआकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\nसर्व विभाग - दुवे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t8742/", "date_download": "2018-05-28T01:13:29Z", "digest": "sha1:WNUERCZ7EMHHR3KHN43DS2TEPFFNWQ2C", "length": 2976, "nlines": 79, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-तुझ्या प्रेमाला मीच साथ देणार", "raw_content": "\nतुझ्या प्रेमाला मीच साथ देणार\nAuthor Topic: तुझ्या प्रेमाला मीच साथ देणार (Read 3264 times)\nतुझ्या प्रेमाला मीच साथ देणार\nतुझ्या प्रेमाला मीच साथ देणार\nतुझ्या चुकलेल्या कवितेला मीच दाद देणार.\nचांदण्याचा हिशोब कधी कुणाला नाही जमणार\nमी तुझ्यावर किती अन कसे प्रेम करतो कुणाला नाही कळणार\nन फुलांचा न चांदण्याचा आहे मला नाद\nमी तुझाच आहे देवून तर बघ एकदा साद\nतुझ्या प्रेमाला मीच साथ देणार\nRe: तुझ्या प्रेमाला मीच साथ देणार\nRe: तुझ्या प्रेमाला मीच साथ देणार\nRe: तुझ्या प्रेमाला मीच साथ देणार\nRe: तुझ्या प्रेमाला मीच साथ देणार\nतुझ्या प्रेमाला मीच साथ देणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n18977", "date_download": "2018-05-28T01:29:12Z", "digest": "sha1:TRNS6IT3WISEJTYNC4JQ4IT23ZJDJUFO", "length": 10932, "nlines": 272, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Contra: Evolution Android खेळ APK (cn.konami.contraevo.gp) Coco Entertainment Internation द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली आर्केड\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: HTC_S715e\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Contra: Evolution गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/calendar/july/page/2/", "date_download": "2018-05-28T01:22:01Z", "digest": "sha1:FGYIUJPFYTMBCOW3QYTH4LIOOMXGDKKO", "length": 9167, "nlines": 171, "source_domain": "www.marathimati.com", "title": "जुलै महिन्यातील दिनविशेष | July Month in History - Page 2", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » सेवा - सुविधा » मराठी दिनदर्शिका » दिनविशेष » जुलै » पान २\nजुलै महिन्यातील दिनविशेष - जुलै महिन्यातील(July Month in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि दिनविशेष.\n१ २ ३ ४ ५ ६\n७ ८ ९ १० ११ १२\n१३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४\n२५ २६ २७ २८ २९ ३०\n२००६ : भारत व तिबेटमधील नथु ला खिंड व्यापारास खुली.\nजन्म : १९०५ : लक्ष्मीबाई केळकर, भारतीय समाजसेविका, राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका.\nमृत्यु : २००२ : धीरूभाई अंबानी, भारतीय उद्योगपती.\n१७९९ : रणजीतसिंहच्या सैन्याने लाहोरला वेढा घातला.\nजन्म : १९८१ : महेंद्रसिंग धोणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.\nमृत्यु : १९१२ : सत्यभामाबाई टिळक (तापीबाई टिळक), टिळकांच्या पत्नी.\n१४९७ : वास्को दा गामाने भारताकडे समुद्रमार्गे प्रयाण केले.\nजन्म : १९१६ : गोपाल नीलकंठ दांडेकर (गो. नी. दांडेकर), मराठी कादंबरीकार, चरित्रकार.\nजन्म : १९५८ : नीतू सिंग, हिंदी चित्रपट अभिनेत्री.\n१८७३ : मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.\n१९६९ : वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले.\nजन्म : १९३८ : संजीव कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.\n१८०० : कोलकाता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना.\nजन्म : १९१३ : पद्मा गोळे, आधुनिक मराठी कवियत्री.\nजन्म : १९४९ : सुनील गावसकर, विक्रमवीर भारतीय क्रिकेट खेळाडू.\nजानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल\nमे जून जुलै ऑगस्ट\nसप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nआकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\nसर्व विभाग - दुवे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://wwwpunhaeakadajoshipuran.blogspot.com/2010/05/blog-post_31.html", "date_download": "2018-05-28T01:30:20Z", "digest": "sha1:A3HALNNO3LZ4EK2Q3A2K4AMSH3I4TTM7", "length": 15633, "nlines": 98, "source_domain": "wwwpunhaeakadajoshipuran.blogspot.com", "title": "पुन्हा एकदा जोशीपुराण: फुलपाखरांचे उद्यान", "raw_content": "\nनमस्कार, मी शेखर जोशी. माझ्या पुन्हा एकदा जोशीपुराण या नव्या ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत.दररोज नवीन लेखन करण्याचा किंवा वाचनात आलेली माहिती येथे देण्याचा माझा प्रयत्न असेल.आपल्याला ते आवडले किंवा आवडले नाही तरी आवर्जून कळवा.\nअमरावतीपासून सात किलोमीटर अंतरावर अमरावती - मार्डी मार्गावर हे फुलपाखरु उद्यान तयार करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या महान्यूज या संकेतस्थळावरील फर्स्ट पर्सन या सदरात याविषयी माहिती देण्यात आली आहे. अनिल गडेकर यांनी हा लेख लिहिला आहे. आज महान्यूजच्या सौजन्याने त्याविषयी...\nविविध जातीची मनमोहक रंगातील फुलपाखरे स्वच्छंद विहार करीत आहेत हे दृश्य वाढत्या शहरीकरणामुळे दिसेनासे झाले आहे. या शहरीकरणाचा परिणाम म्हणजे निसगाचे पशुपक्ष्यांचे धोक्यात आलले आरोग्य आहे. ही बाब हेरून सामाजिक वनीकरण विभागाने मासोद येथे निसर्ग शिक्षण वनउद्यान केद्रात फुलपाखरू उद्यान साकारले आहे. या उद्यानाला भेट देण्याचे अनेक दिवसांपासून मनात होते पण संधी मिळत नव्हती. त्यादिवशी अगदी निश्चय केला त्यामुळेच निर्सगाच्या या अमुल्य किमयागारीची ओळख झाली.\nया फुलपाखरू उद्यानात कॉमन लेपर्ड, लाईम बटरफ्लाय, टानी कोस्टर, बॅरीनेट, डॅनाईड, एगफ्लाय कॉमन सेलर, कॉमन जेईबल, पी. डब्लू, कॉमन रोझ, ब्ल्यू पॅन्सी, स्ट्राईप्ड टायगर, कॉमन इंडियन क्रो, कॉमन इव्हिनिंग ब्राऊन, कॉमन ग्रास, यलो लेमन पॅन्सी, क्रिमसन टिप या जातीची फुलपाखरे आढळतात. या उद्यानाची विशेषत: म्हणजे कारगील युध्दात शहीद झालेल्या विरांची स्मृती जपण्यासाठी कारगील स्मृतीवन साकारण्यात आले आहे.\n१८ हेक्टर परिसरात निसर्ग शिक्षण व वनउद्यान केद्र साकारण्यात आले आहे. टेकडीच्या विस्तिर्ण परिसर आणि निसर्गाच्या मनमोहक छटा अशा वातावरणात येथे फुलपाखरू उद्यान साकारण्यात आले आहे. या उद्यानात फुलपाखरांच्या १८ जातीची नोंद आतापर्यत करण्यात आली आहे.\nउद्यानात फुलपाखरांसाठी अनुकूल असणारी फुले व झाडे या उद्यानात लावली आहेत. उद्यानात फुलपाखरांसाठी छोटा विभागच सज्ज करण्यात आला आहे. फुलपाखरांच्या संरक्षणासाठी खास जाळी लावण्यात आली आहे.\nफुलपाखराच्याच आकाराच्या या उद्यानात लावण्यात आलेली विविध फळझाडे लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाहीत. या उद्यानाला माजी राज्यपाल एस. सी. जमीर, केरळचे राज्यपाल रा.सू. गवई यांच्यासह मान्यवरांनी भेटी दिल्या. आणि येथे वृक्षारोपण केले. फुलपाखरू उद्यानाकडे ये-जा करण्यासाठी निसर्ग रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला लक्ष वेधून घेणारी फुलझाडे लावण्यात आली आहे. फुलपाखरांसाठी हे उद्यान पर्वणी ठरत आहेत.\nपर्यावरण संवर्धनासाठी विविध जातीची रोपे या उद्यानात तयार करून माफक दरात ते नर्सरी व सामाजिक संस्थांना पुरविले जाते.\nमासोद येथील स्मृती उद्यान अमरावतीपासून सात किलोमीटर अंतरावर अमरावती - मार्डी मार्गावर आहे. या उद्यानात निसर्ग निर्वाचन केद्र तसार करण्यात आले असून प्रशिक्षण भवन देखील आहे. येत्या काही महिन्यात वसतिगृह बांधून सनसेट टॉवर निर्माण केला जाणार आहे. उद्यानात असलेल्या विविध पक्षी व फुलझाडांची माहिती देण्यासाठी माहिती फलक लावण्यात आले आहे.\nविविध वनांची निर्मीती करण्यावर सामाजिक वनिकरणावर भर असून विविध प्रजातीचे प्लॉट तयार करण्यात आले आहे. पर्यटकांना विविध फळझाडे, फुलपाखरे व पक्ष्यांची माहिती मिळावी याकरीता या उद्यानाची उभाणी करण्यात आली आहे. मात्र वर्षभर विविधरंगी फुलपाखरांचा संचार अनुभवाचा आस्वाद पर्यटकांनी अद्याप लुटलेला नाही. पावसाळा सुरू होताच मासोदच्या स्मृती उद्यानात हिरवळीचा बहर येणार आहे. मात्र उद्यानातील फुलपाखरांना पर्यटकांची प्रतीक्षा आहे.\n(महाराष्ट्र राज्य शासनाच्या महान्यूज या संकेतस्थळावरील फर्स्ट पर्सन या सदरावरून साभार)\nब्लॉगला भेट देणारे आत्तापर्यंतचे वाचक\nमाझा ब्लॉग येथे जोडलेला आहे\nअसा मत्त पाऊस यावा\nसाकारतोय चित्पावन चरित्र कोश\nनिवडक न्यायालयीन निवाडे आता मराठीत\nआता चातुर्मासातही विवाह मूहूर्त\nइकडेही लक्ष असू द्या\nगेल्या आठवड्यात भेट दिलेल्या वाचकांची संख्या\nडाऊझिंग पद्धतीने जमिनीखालील पाण्याचा शोधi\nमुंबईत सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या मोठय़ा प्रमाणात जाणवत असून पाणी वाचविण्यासाठी महापालिका प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. पाणीटंचाईवर ...\nश्लोक गणेश-४ मोरया मोरया मी बाळ तान्हे\nगणपतीचे अनेक श्लोक आणि स्तोत्रे प्रसिद्ध असून त्यापैकी ‘मोरया मोरया मी बाळ तान्हे’हा श्लोक आपल्या सर्वाच्या माहितीचा आहे. शाळेत प्रार्थना झा...\nनर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा\nआज पुन्हा एकदा नर्मदे परिक्रमेविषयी. सुहास लिमये लिखित नर्मदे हर हर नर्मदे हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. गेल्या काही महिन्यात नर्मदा परिक्रम...\nमाझ्या वाचनात नुकताच चैत्राली हा दिवाळी अंक आला. रमेश पाटील याचे संपादक असून गेली अठ्ठावीस वर्षे हा अंक प्रकाशित होत आहे. यंदाचा दिवाळी अंक...\nआपल्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. या सर्व संतांनी लोकांमध्ये भक्तीभाव निर्माण करण्याबरोबरच सामाजिक समरसतेचे मोठे काम केले. याच संतपरं...\nकोणत्याही शुभकार्यासाठी अमावास्या ही तीथी वर्ज्य समजली जाते. शुभ-अशुभ यावर विश्वास असणारी मंडळी अमावास्येच्या दिवशी कोणतेही महत्वाचे काम किं...\nबदलत्या काळाचा वेध घेत आणि नवनव्या मार्गाचा अवलंब करून मराठी पुस्तके आजच्या पिढीबरोबरच जुन्या पिढीतील साहित्यप्रेमी आणि दर्दी वाचकांपर्यंत प...\n२९ वर्षात झाली ५१ वादळे\nलैला, नीलम, बुलबुल, निलोफर, वरद/वरध ही नावे काही व्यक्तींची किंवा पक्ष्यांची नाहीत, तर बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रात आगामी काळात तयार ह...\nसूर्यनमस्कार हा एक सर्वांगसुंदर व्यायामप्रकार असून तो आपल्याकडे पूर्वापार चालत आलेला आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामासाठी आपल्याला ...\nआचार्य अत्रे यांचा मराठा आता डिव्हिडीवर\n‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या मागणीसाठी फार मोठा लढा देऊन आपल्याला आजचा महाराष्ट्र मिळाला आहे. भाषावार प्रांतरचनेनुसार देशाती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathizataka.blogspot.com/2011/01/blog-post_35.html", "date_download": "2018-05-28T01:01:17Z", "digest": "sha1:ZMU2MRZH724M4SLNUS2BF4FBZN2OXZ7H", "length": 4098, "nlines": 108, "source_domain": "marathizataka.blogspot.com", "title": "मराठी कविता ( marathi kavita ) - Assal Marathi Kavita,Vinod, Maratha histry, marathi movie, marathi natak, Marathi prem kavita ani etar marathi sahityacha sangrah", "raw_content": "\nइंग्रजीच्या नादापाई झाला मराठीचा डब्बा गोल\nमराठी मानसा आता तरी तू\nइंग्रजीच्या पेपरात होऊन जाते वर्ग सारा पास\nमराठीचा पोरगा होतो मराठीत नापास…\nप्रेम करतो तुझ्याशी म्हटले की\nअन आय लव यु म्हटल्यावर मनात मारते उड्या…\nझाली मॉम आणि बाप झाला आता डयाड\nरेव्ह पार्टीत नाचून श्यान पोर झाली\nभांडण करते बायको घरात बाबुला इंग्रजी शाळेत टाका\nमाणसापासून आहे खरा मराठी भाषेला धोका…\nमराठी इसरत चालल शाळेतले\nमराठी औक्सीजनवर अन चालू आहे इंग्रजीचे रक्षण…\nतुकोबाची अभंगवाणी, आठवा मराठीचा गोडवा\nमराठी माणसाचे नवीन वर्ष म्हणजे\nसावध व्हा मित्रहो, जपा मायबोली मराठी\nबोला सारे मराठी रक्षणासाठी…\nअसं वाटतंय, तू मला विसरून जाणार...\nएकदा प्रेम करून बघायचंय.......\nतुझ्या आठवनिनी पापणी ओली केली ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://atulrajoli.blogspot.com/2014/08/romancing-balance-sheet_6.html", "date_download": "2018-05-28T01:00:10Z", "digest": "sha1:G6RTHLO5JACDE2TGVNRA5SM3FQKFD7ZS", "length": 10982, "nlines": 216, "source_domain": "atulrajoli.blogspot.com", "title": "वीसावा लक्ष्यसिद्धी सोहळा: 'Romancing the Balance Sheet' ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE", "raw_content": "\nवीसावा लक्ष्यसिद्धी सोहळा: 'Romancing the Balance Sheet'\nबॉर्न टू विन साठी २०१४ हे वर्ष खुपच आनंद आणि चांगल्या घडामोडीचं ठरलं. वर्ष सुरु झाल्यापासुन प्रत्येक कार्यक्रम हाऊसफुल गर्दित पार पडला. १९ वा लक्ष्यसिद्धी सोहळा तर सर्वांच्या कायमच विस्मरणात राहिल असाच होता. तसेच बॉर्न टू विन ने महिलांसाठी सुरु केलेल्या नवीन उपक्रमास तुम्ही चांगला प्रतिसाद देताय त्याबद्द्ल आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार.\nआपणा सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, आपली लक्ष्यवेधची २० वी बॅच तिच्या अंतिम टप्प्यात आहे. मागील सर्व बॅचेस प्रमाणे या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांची कामगिरी देखिल जबरदस्त झाली आहे. त्यांचा उत्साह तसेच प्रोजेक्टचे रिझल्ट्स अप्रतिम व अविश्वसनीयच आहेत. आणि आता या सर्वांचा कौतुक सोहळा म्हणजेच २० वा लक्ष्यसिद्धी सोहळा व स्नेह मेळावा येत्या १४ ऑगस्ट २०१४ रोजी सायंकाळी ठिक ६ वाजता शिवजी पार्क, दादर (प.) येथिल वीर सावरकर सभागृहात पार पडणार आहे. आम्हाला पुर्ण खात्री आहे की नेहमी प्रमाणे या लक्ष्यसिद्धी सोहळ्यास तुम्ही हाऊसफुल प्रतिसाद देणार आहात.\nदर तीन महिन्यांनी होणार्‍या या लक्ष्यसिद्धी सोहळ्याची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत असता. आम्ही खात्रीनीशी सांगु शकतो की नेहमीप्रमाणे या सोहळ्यामधून देखिल आपण एक जबरदस्त सकारात्मक उर्जा अनुभवाल व नवीन प्रेरणा बरोबर घेउन जाल. पुन्हा आजी - माजी प्रशिक्षणार्थ्यांनी एकत्र येण्याची ही संधी तुम्ही नेहमीच हेरता. म्हणून या कार्यक्रमास देखिल आपण उपस्थित रहालच असा आम्हाला विश्वास आहे. तसेच तुम्ही या बॅचच्या प्रशिक्षणार्थ्यांची यशोगाथा व अनुभव जाणून घेण्यास देखिल उत्सुक असालच.\nनेहमी प्रमाणेच सर्वांच्या आकर्षणाचा भाग म्हणजे येत्या लक्ष्यसिद्धी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक परंपरे प्रमाणे या लक्ष्यसिद्धी सोहळ्यास देखिल एक दिग्गज व्यक्तिमत्त्व लाभलं आहे. लक्ष्यसिद्धी सोहळ्याच्या प्रवासातील मैलाचा अजून एक दगड म्हणजे हे अत्यंत हुषार, मल्टी डायमेन्शनल व्यक्तीमत्त्व म्हणजेच या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे डॉ. अनिल लांबा. अत्यंत हुषार अभ्यासु व चिकीत्सक असं व्यक्तिमत्त्व आहे. शिक्षणाने ते C. A. आहेत व भारताला आर्थिक साक्षर बनवणे या जबरदस्त ध्येयाने ते झपाटलेले आहेत. या सोहळ्यामध्ये 'Romancing the Balance Sheet' या विषयावर ते आपणा सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत.\nडॉ. अनिल लांबा सरांविषयी थोडसं:\n'Romancing the Balance Sheet' ह्या अर्थविषयक पुस्तकाचे लेखक आहेत. तसेच 'Figure Out The World of Figures' या ट्रेनिंग विडीओस् प्रचंड लोकप्रिय आहेत.\nभारताला आर्थिक साक्षर करणे हे त्यांचे ध्येय आहे व त्यासाठी ते कार्यरत देखिल आहेत.\nमित्रांनो 'Romancing the Balance Sheet' या विषयावर सरांच आपल्याला अमुल्य असं मार्गदर्शन मिळणार आहे.\nअशा या स्फुर्तिदायक कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित रहा...\nदिनांकः १४ ऑगस्ट २०१४\nवेळः ठिक संध्याकाळी ६ वाजता\nस्थळः स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.)\nसंपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९\nआदर्श व्यावसायिक संघटना उभारण्याचे धडे गिरवुया दही...\nवीसावा लक्ष्यसिद्धी सोहळा: 'Romancing the Balance ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://sandhyavikas.blogspot.com/2009_06_07_archive.html", "date_download": "2018-05-28T01:28:05Z", "digest": "sha1:JK37TIVE2QD7Y4D4O6XYD5SQ4IYPMXHW", "length": 10841, "nlines": 120, "source_domain": "sandhyavikas.blogspot.com", "title": "शब्दवेल....: 6/7/09 - 6/14/09", "raw_content": "\nमनाच्या प्रेमळ, कोमल रंगातून उतरलेली.. फुललेली.. सुगंधलेली गद्य-पद्यांची ही माझी शब्द फुले\nसोमवार, ८ जून, २००९\nफरीदाबाद ला होतो तेंव्हा दिल्ली ला जाणे येणे आगगाडीने किंवा बसने करत असू. मुलं लहान असतांना बस पेक्षा आगगाडीने प्रवास थोडा सुखाचा वाटत असे. एकदा असंच दिल्ली ला निघालो होतो. बसायला जागा मिळालीच होती. आमच्या समोरच्याच बाकावर एक जख्ख म्हातारी बाई बसली होती. सुरकुत्यांनी भरलेले शरीर, तोंड बिना दातांचे गोल गोल, सुपारी सारखा छोटासा आंबाडा, हातात एक पिशवी होती जी चिप्स, नमकीन, काही मिठाई, बिस्किटांनी भरलेली होती. माझ्या मनांत आले बहुतेक आपल्या नातवंडांसाठी घेऊन जातेय ही आजी इतका मोठा खाऊ...हसायलाच आले मला..\nजसे एक दोन स्टेशन्स गेलेत...ती आजी उठून उभी राहीली. हात पाय थरथरतच होते. कधी लोकांच्या खांद्यावर तर कधी बाकाला धरून पुढे पुढे जात होती. जेंव्हा तिने ''चिप्स घ्या, मिठाई घ्या...आपल्या मुलांना खुश करा...'' असे म्हंटले तर माझा विश्वासच बसेना.\nपण झाले असे की ती आजी दुसर्‍या दिशेला निघाली होती. ऐकायला पण बहुधा तिला कमी येत असावे त्यामुळे गाडीतल्या बाकीच्या आवाजात माझी हाक तिच्यापर्यंत पोहोचलीच नाही. उठुन जाईन म्हंटले तर मुलं मांडीवर होती व गर्दी पण खुप. व क्षणभर विचार पण मनांत आला की कुठे सामान वाढवा, मुलं बरोबर आहेत, दिल्ली ला उतरल्यावर बस रिक्षा ने पुढचा प्रवास करायचा आहे...म्हणुन पण दुर्लक्ष झाले असेल माझे. त्याचमुळे मी ह्याची काहीच वाच्यता न करता चुपचाप आपल्या दिल्ली स्टेशनची वाट बघत बसले. पण इथुन माझी नजर त्या आजीवरून मात्र ढळत नव्हती. चुकल्यासारखे वाटत होते. पुढच्या भागात बसलेल्या एका महिलेने आजीकडुन खुप सामान विकत घेतलेले मी बघत होते. मनांतुन आनंदले होते मी की त्या म्हातार्‍या आजीला थोडा तर हातभार नक्कीच लागला असेल. व तिच्या पिशवी मधला भार-वजन कमी झाले असेल.... पण माझी खंत इतकी वाढली ते बघुन की मी ती थोडी माझ्या दृष्टिपथात होती किंवा मी उठुन का गेले नाही की जेणे करून मी तिला थोडी खुशी देऊ शकले असते व त्याच खुशीत मी स्वतःला पण खुश ठेऊ शकले असते.\nआता उपयोग नाही.. बराच काळ लोटला आहे पण त्या आजी ला मला भेटण्याची मनांपासुन इच्छा आहे. नंतर मुलांना गोष्टी सांगतांना त्या आजीबद्दल मी खुप काही सांगितले आहे. तर त्याच आज्जीकडुन खाऊ आणुन मुलांना खाऊ घालावा असं वाटत राहीले. माझी झालेली चुक कशी होती ते सांगत असते जेणे करून मुलांनी पुढे असा कधी प्रसंग आलाच तर नेहमी मदतीचा हात पुढे करावा. अशा स्वाभिमानी लोकांना मदतीचा हात भीक म्हणुन नव्हे तर त्यांच्या श्रमाचा मोबदला म्हणुन हवा असतो. मी त्यानंतर कधीही अशी चुक केली नाही. ठेच लागली की माणुस बघुनच पावले टाकतो. पण ही चुक पुन्हा होणे नाही आणि करणे पण नाही हं मंडळी.\nआजी ती कुठे रे हरवली\nनव्हते दांत तिच्या मुखी\nहोई भार हा गरिबीचा अति\nऐकुच येत नाही हो तिजला\nसाद कुठली तिला पोचणारी\nनयन शोधती त्या आजीला\nखंत आहे कधी न संपणारी\nPosted by दीपिका जोशी 'संध्या' at सोमवार, जून ०८, २००९\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nLabels: छोट्या छोट्या गोष्टी\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nनमस्कार... आणि इथे स्वागत \nहसणे आणि हसवणे... जे समोर येईल त्यातुन आनंद शोधणे.. हिंडणे-फिरणे, मैत्रिणींमधे गप्पाष्टके करणे असे निरनिराळे छंद घेऊन इथपर्यंत आले आहे.\nमन मोकळे करावे... स्वतःला खुलवावे.. व्यक्त करावे हाच लेखनाचा उद्देश...\nतर भेटत राहू या....\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nआम्ही आईची जुळी बाळे.. रुचिर-शिशिर\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nछोट्या छोट्या गोष्टी (8)\nमहाजाल पर सुरेश चिपलूनकर (Suresh Chiplunkar)\nवॉटरमार्क थीम. TayaCho द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/taxonomy/term/2007", "date_download": "2018-05-28T01:34:29Z", "digest": "sha1:CHT2HRQAB7GMUBTIZR4WEPLHHETIZ6U4", "length": 9196, "nlines": 47, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "साहित्य संमेलनाची निवडणूक | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसाहित्य संमेलनांचे अध्यक्ष - नाण्याची दुसरी बाजू\nनामवंत लेखकांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून दूर का ठेवले जाते यावर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया दिसून येतात. पहिला वर्गाचे मत साहित्य संस्थांच्या राजकारणातून ते घडते असे आहे. दुसरे निरीक्षण पुढे असे आले, की नामवंत लेखक स्वतःच उदासीन असल्याने ते लोकशाही प्रक्रियेला सामोरे जात नाहीत. निवडणूक लोकशाही पद्धतीने होत असताना नामवंत लेखक दूर का राहतात यावर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया दिसून येतात. पहिला वर्गाचे मत साहित्य संस्थांच्या राजकारणातून ते घडते असे आहे. दुसरे निरीक्षण पुढे असे आले, की नामवंत लेखक स्वतःच उदासीन असल्याने ते लोकशाही प्रक्रियेला सामोरे जात नाहीत. निवडणूक लोकशाही पद्धतीने होत असताना नामवंत लेखक दूर का राहतात इंदिरा संत यांचा ज्या पद्धतीने पराभव झाला तेव्हापासून तर लोकशाही प्रक्रियेचा नामवंतानी धसकाच घेतला आहे. अध्यक्षपद निवडणुकीच्या धामधुमीत दया पवार, शिवाजी सावंत यांच्यासारखे लेखकही गमावले गेले आहेत. म्हणून काही लोकांचा तोडगा असा, की नामवंतांना अध्यक्षपद सन्मानाने दिले जावे. विश्व साहित्य संमेलन आणि प्रादेशिक स्तरावर होणारी साहित्य संस्थांची संमेलने यांच्या अध्यक्षांची निवडणूक होत नाही तर त्यांची निवड सन्मानाने होते. मग अखिल भारतीय स्तरावर होणा-या संमेलनाध्यक्षांची सर्व साहित्य संस्थांच्या सहमतीने निवड व्हायला काय हरकत आहे इंदिरा संत यांचा ज्या पद्धतीने पराभव झाला तेव्हापासून तर लोकशाही प्रक्रियेचा नामवंतानी धसकाच घेतला आहे. अध्यक्षपद निवडणुकीच्या धामधुमीत दया पवार, शिवाजी सावंत यांच्यासारखे लेखकही गमावले गेले आहेत. म्हणून काही लोकांचा तोडगा असा, की नामवंतांना अध्यक्षपद सन्मानाने दिले जावे. विश्व साहित्य संमेलन आणि प्रादेशिक स्तरावर होणारी साहित्य संस्थांची संमेलने यांच्या अध्यक्षांची निवडणूक होत नाही तर त्यांची निवड सन्मानाने होते. मग अखिल भारतीय स्तरावर होणा-या संमेलनाध्यक्षांची सर्व साहित्य संस्थांच्या सहमतीने निवड व्हायला काय हरकत आहे असे मत पुढे येते. त्यासाठी साहित्य महामंडळाच्या घटनेत बदल करायला हवेत, घटना दुरुस्ती अशक्य नाही असा दुजोरा दिला जातो.\nनामवंत लेखकांना अध्यक्षपदापासून दूर का ठेवले जाते\nलक्ष्मीकांत देशमुख यांची बडोदा येथे होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. काहींना ती निवड अनपेक्षित वाटली तर काहींना तेच होणार होते असे वाटले. लक्ष्मीकांत देशमुख हा फार वाचला न गेलेला लेखक आहे. साहित्य संस्थांच्या भक्कम पाठिंब्यामुळे आणि सनदी अधिकारी म्हणून केलेल्या कामामुळे, उत्तम जनसंपर्कामुळे ते निवडून आले असा काहींचा कयास आहे. लक्ष्मीकांत देशमुख यांच्या लेखनविषयांत वैविध्य आहे. त्यांनी कथा, कादंबरी, नाटक, ललित; तसेच, प्रशासनातील अनुभवावर आधारित ललित लेखन व स्तंभलेखन असेवेगवेगळे फॉर्मदेखील हाताळले आहेत. ‘प्रशासननामा’, ‘बखर भारतीय प्रशासनाची’ या प्रकारची पुस्तके मराठी साहित्यात न आढळणारी आहेत. ते ‘इन्कलाब विरुध्द जिहाद’ मधून अफगाणमधील अनुभवकथन कादंबरी फॉर्ममधून मांडतात. ‘मधुबाला ते गांधी’ हे पुस्तक त्यांच्या विषयाचे वेगळेपण स्पष्ट करते. त्यांचा ‘सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी’ हा कथासंग्रह स्त्रीभ्रूणहत्येसारख्या समस्येवर लिहिलेल्या कथांचा आहे. ‘अंधेरनगरी’, ‘ऑक्टोपस’, ‘पाणी पाणी’, ‘अग्निपथ’ हे त्यांचे अन्य कथासंग्रह. देशमुख यांनी अमरजा निंबाळकर, संदेश भंडारे यांच्यासह ‘अविस्मरणीय कोल्हापूर’ हा ग्रंथ संपादितही केला आहे. डॉ. रणधीर शिंदे यांनी त्यांच्या निवडक साहित्याचे संपादन केले आहे. असे असले तरी मराठी समीक्षकांचे त्यांच्या साहित्याकडे दुर्लक्षच झाले. त्यांच्या वा‍‍ड़मयीन अवकाशाची सखोल चर्चा कोणी केलेली नाही. ते निवडणुकीत वादांची वादळे न होता निवडून आले आहेत. साहित्य महामंडळातील घटक संस्थांच्या अरेरावीची चर्चा मात्र होऊ लागली आहे. त्याची नोंद घेणे आवश्यक ठरते.\nSubscribe to साहित्य संमेलनाची निवडणूक\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/218", "date_download": "2018-05-28T01:38:52Z", "digest": "sha1:34O6BE7TUSGYPL4SIF4JTTMRCVJJ67O5", "length": 26370, "nlines": 104, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "निसर्गसंवर्धन | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nआमची जुनी पिढी भाग्यवानच म्हणावी लागेल आम्ही चिमण्यांना अंगणात दाणे वेचताना पाहिले आहे. झाडांवर, रस्त्यांच्या कडांवर, टेलिफोनच्या वायरीवर समूहाने मुक्त विहार करताना, कधी चिवचिवाट तर कधी नुसताच लपंडाव. शाळकरी मुलांना तर चिमण्यांचा फारच लळा असे. बांबूच्या कामटीने टोपली तिरकी उभी करायची. कामटीला दोरी अडकवायची. टोपलीखाली ज्वारी-बाजरीचे दाणे टाकायचे. चिमण्या दाणे वेचत असताना दोरी ओढून टोपली खाली पाडायची. मग हळूच हात घालून एकेक चिमणी बाहेर काढायची व निळ्या, काळ्या, लाल रंगाच्या शाईंनी त्यांचे पंख रंगवायचे. मुलांनी त्यांची त्यांची चिमणी रंगानुसार ठरवायची व चिमण्यांना उडवून द्यायचे. आमचा हा खेळ थोडासा विक्षिप्त वाटत असला तरी त्यात चिमण्यांचा घातपात हा हेतू नव्हता. मुलांचे मानस चिमण्यांशी जवळीक साधण्याचे असायचे. चिमण्या हा आमच्या बाल जीवनाचा अविभाज्य घटकच होता म्हणा ना\nपूर्वी, अंगणात वाळवणे घातलेली असायची. धान्य निवडताना त्यातील अळ्या लिलया बाहेर फेकल्या जात. चिमण्या त्या वेचून फस्त करत. वळचणीला घरटे करून राहणाऱ्या चिमण्यांना अळ्या, कीडे, पाली इत्यादी खाद्य भरपूर उपलब्ध असायचे. चिमण्यांना सूर्यप्रकाश, पाणी आणि माती अंगावर घेण्यास खूप आवडे. शहरात सिमेंट काँक्रिटचे जंगल उभे राहिल्यामुळे त्यांचा निवाराच नष्ट झाला आहे. त्या बेघर झाल्या आहेत. मोबाईल टॉवर्सच्या किरणोत्सर्गामुळे आणि कावळे व कबुतरे यांच्या सुळसुळाटाने तो चिमुकला जीव बेघर होऊन परागंदा झाला.\nवासुदेव वाढे यांची जळगाव शहरात सर्पमित्र म्हणून ओळख आहे. वासुदेव बीएस्सी करत असताना ते लहान साप पकडत. तसे करत करत त्यांनी विषारी, बिनविषारी साप पकडले आणि त्यांना न मारता जंगलात सोडून देत. त्यांनी साप पकडण्याचे प्रशिक्षण सागर ढाके यांच्याकडे घेतले.\nशहरात, ग्रामीण भागात कोठेही साप निघाला, की वासुदेव त्याला पकडण्यासाठी तयार असतात. ते सापाप्रमाणेच काही दुर्मीळ किंवा प्रवासी पक्षी-प्राणी यांचीदेखील काळजी घेतात. त्यांना दोन वेळा सर्पांनी दंश केला आहे, परंतु ते बचावले. मात्र त्यांनी सर्पमैत्रीचे कार्य सोडले नाही. वासुदेव यांनी त्यांच्या कुटुंबातील पत्नी, दोन मुली, एक मुलगा यांना देखील साप पकडण्याची आणि पक्ष्यांची काळजी घेण्याचे शिकवले आहे.\nवासुदेव जळगावमधील ‘वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्थे’सोबत 2008 पासून कार्यरत आहेत. त्यांचे संस्थेसोबत वन्यजीवांची काळजी, आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम, पर्यावरण शाळेतील ‘निर्माल्य संकलन अभियान’ यातही महत्त्वपूर्ण कार्य आहे. किंबहुना वासुदेव यांची सर्पमैत्री संस्थेबरोबरच्या कामात विस्तारत गेली व ते निसर्ग, पर्यावरण अशा व्यापक विषयांत रस घेऊ लागले.\nवन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था\n'वन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था' नावाप्रमाणेच खानदेश विभागातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काम करते. संस्थेची स्थापना 2006 साली झाली (अधिकृत नोंदणी -2009). संस्थेचे संस्थापक आहेत बाळकृष्ण देवरे. पर्यावरण संवर्धन, जैवविविधता संशोधन-संरक्षण आणि संवर्धन ही या संस्थेची मुख्य उद्दिष्टे. संस्थेच्या कार्याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रभर पसरण्याचा इरादा आहे.\nसंस्थेतर्फे 25-26 फेब्रुवारी 2017 ला पहिले राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलन घेण्यात आले होते. त्यात तीस जिल्ह्यांतील साडेतीनशे सर्पमित्र उपस्थित होते. संस्थेतर्फे दुसरे उत्तर महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन त्याच वर्षी धुळे जिल्ह्यात बारीपाडा येथे घेण्यात आले होते. संस्थेचे कार्य त्या आयोजनामुळे नाशिक, धुळे, नंदुरबार, औरंगाबाद, नगर या शहरांत वाढले.\nसर्पमित्र, पक्षीमित्र, वनस्पती, सरीसृप, फुलपाखरू व कीटक यांचे अभ्यासक, संशोधक, डॉक्टर, शेतकरी, महाविद्यालयीन विद्यार्थी, फोटोग्राफर व व्यावसायिक अशा दीडशे सभासदांचा संस्थेत सक्रिय सहभाग आहे. महाराष्ट्रातून एक हजारापेक्षा जास्त पर्यावरणप्रेमी वन्यजीव संस्थेशी जोडले गेले आहेत.\nस्वच्छता हा राष्ट्रीय मुद्दा आहे. भारताच्या पंतप्रधानांनी स्वच्छ भारत मोहीम सुरू करण्यापूर्वीच, ती मोहीम आमच्या कॉलेजने घेतली होती हे अभिमानाने नमूद करावे असे वाटते. मी आमच्या ‘आनंद विश्व गुरुकुल’च्या विद्यार्थ्यांसह ‘हॅपी सराउंडिंग्स’ या प्रकल्पाची सुरुवात केली.\nझोपडपट्टी ते इस्रो - प्रथमेश हिरवेची गगनभरारी\nपवई फिल्टरपाडा झोपडवस्तीत (नीटी चाळ) राहणारा प्रथमेश 22 जानेवारीला इस्रो विभागीय प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ म्हणून हजर झाला आहे. त्याचे वडील सोमा हिरवे हे मरोळ येथे महानगरपालिका शाळेत शिक्षक आहेत तर त्याची आई इंदू सातवीपर्यंत शिकलेली आहे. ती गृहिणी आहे. त्याचा लहान भाऊ निखिल बारावीत सायन्सला शिकत आहे. असे छोटे चौकोनी कुटुंब 10 x 10 च्या घरात राहते. त्या छोट्या घरात प्रथमेशने शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न पाहिले व त्याने ते साध्य केले\nत्याचे मित्र व शेजारीपाजारी त्याला नेहमीच अभ्यास करताना बघायचे. तो रात्रंदिवस अभ्यास करायचा. शेजारीपाजारी विचारायचे, ‘ह्याला व्हायचंय तरी कोण’ प्रथमेशचे उद्दिष्ट ठरलेले होते. त्याला इंजिनीयर व्हायचे होते किंवा शास्त्रज्ञ. तो जराही त्यापासून विचलीत झाला नाही. प्रथमेश शाळेत कॅरम खेळायचा, स्पर्धेत भागदेखील घ्यायचा. त्याला पोहण्याची आवड होती. तो विहार लेकमध्ये नियमित पोहण्यास जाई.\nराम नामदेव सुरोशी 13/10/2017\nकल्याणचे 'दत्ता बोंबे' यांची सर्पमित्र म्हणून ख्याती आहे. ते लहानपणापासून मासे पकडण्याचे शौकिन होते. ते यशस्वी गिर्यारोहकसुद्धा आहेत. त्यांनी स्वत: अनेक ठिकाणी गिर्यारोहण केले आहे आणि इतरांनादेखील गिर्यारोहणाचे धडे दिले आहेत. त्यांनी त्यांचे आयुष्य पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन यासाठी खर्च केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांनी पशुपक्ष्यांना राहण्यासाठी; तसेच पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण यांसाठी अनेक ठिकाणी रानटी झाडांची लागवड केली. ते तशीच प्रेरणा इतरांना देत असतात. त्यांचा हा अट्टाहास निसर्गातील अन्नसाखळी कायम राहवी म्हणून असतो.\nते भारत सरकारच्या अंबरनाथ येथील ‘ऑर्डनन्स फॅक्टरी’मध्ये अग्निशामक विभागात नोकरी करतात. बोंबे यांना विषारी आणि बिनविषारी अशा सर्व प्रकारच्या सर्पांची इत्थंभूत माहिती आहे. ते सर्प पकडत असताना सापांप्रमाणे स्वतःचीही काळजी घेतात. त्यांच्याकडे आवश्यक असणारे चिमटे, काट्या, टॉर्च अशी साधने उपलब्ध आहेत.\nत्यांनी कल्याण ते शिर्डी व शिर्डी ते कल्याण असा पाचशेआठ किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला आहे. ती सायकल मोहीम ‘कल्याण अग्निशामक दल’ आणि ‘ऑर्डनन्स फॅक्टरी फायर ब्रिगेड’ यांनी आयोजित केली होती. दत्ता बोंबे यांनी जानेवारी १९९६ मध्ये पर्यावरण विषय घेऊन कल्याण ते गोवा व गोवा ते कल्याण सायकल मोहिमेचे नेतृत्व केले होते. त्यांना पर्यावरण मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.\nजीवशास्त्रज्ञ माधव गाडगीळ - पर्यावरण रक्षणाचा गौरव बिंदू\nजीवशास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांनी भारताचे पर्यावरण मंत्रालय निर्माण होण्यात-घडण्यात पुढाकार घेतला. तेव्हा त्यांच्या डोक्यात होता गांधीजींचा इशारा. “सृष्टी साऱ्यांचे भरणपोषण करण्यास समर्थ आहे, मात्र ती मानवाची लालसा भागवण्यास समर्थ नाही. तिला ओरबाडून घ्याल तर निसर्गाचा तोल बिघडेल” गाडगीळांनी गांधीजींचा तो इशारा तोच त्यांचा संदेश मानला, त्यातून गाडगीळ निसर्गप्रेमी, संस्कृतिप्रेमी बनले.\nत्यांनी १९६० च्या दशकात परिसरशास्त्र, निसर्गसंरक्षणशास्त्र, पर्यावरण या विषयांमध्ये देशातील धोरणकर्त्यांना जागे केले. त्यांनी सह्याद्रीच्या खोऱ्यात, रानावनात हिंडत परिसराचा आणि मानवी जीवनाचा अभ्यास केला; स्वतःला परिसरशास्त्र आणि उत्क्रांती या विषयांमध्ये झोकून दिले.\nमाधव गाडगीळ यांचा जन्म २४ मे १९४२ रोजी पुण्यात झाला. ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ आणि भारताच्या पंचवार्षिक योजना समितीचे उपाध्यक्ष धनंजयराव आणि प्रमिलाताई गाडगीळ यांचे ते चिरंजीव. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. त्यांच्या घरातील वातावरण मोकळे, उदारमतवादी आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध होते. धनंजयरावांना निसर्ग आणि साहित्य यांची आवड होती. त्यांच्या मनात मराठी भाषेबद्दल प्रेम होते. त्याचबरोबर, आम लोकांच्याबद्दल कळकळ होती. त्यांची तळमळ जे काही करू ते लोकांना उपयोगी असले पाहिजे अशी असे. त्यातून त्यांनी सहकारी बँकांची, सहकारी साखर कारखान्यांची चळवळ उभारली.\nमाणगंगाकाठचा पायी प्रवास : शोध आणि बोध\nआम्ही वर्षानुवर्षे वाहणा-या माणगंगेच्या वास्तवात झालेल्या बदलाचे गेल्या पन्नास-साठ वर्षाचे साक्षीदार आहोत. त्यातून माणगंगेचा पायी प्रवास करून, पाहणीतून काही निष्कर्ष काढले. माणगंगा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील माण-दहिवडी तालुक्यातील कुळकजाई या गावच्या परिसरातील डोंगररांगातून होतो. माणगंगा एकशेपासष्ट किलोमीटर लांबीच्या पात्रातून वाहते. ती भिमा व कृष्णा या नद्यांची उपनदी आहे. ती सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतून वाहते.\nमेळघाटातील पोषणबागांचा माळी - मनोहर खके\nपोषण बागेद्वारे कुपोषणावर मात करण्याचा अनोखा प्रयोग\nमेळघाटातील कुपोषण हटवण्याच्या व तेथील जनतेच्या विकासाच्या कार्याला आपापल्यापरीने दिशा देण्याचे काम व्यक्तीगत पातळीवर काही लोकांनी केले आहे. त्यात पुण्यातील कृषितज्ज्ञ डॉ. मनोहर खके यांचा अनोखा शेती प्रयोग उल्लेखनीय आहे.\nविदर्भातील मेळघाट हा परिसर गेली कित्येक वर्षे गाजतोय तो तेथील कुपोषणाच्या समस्येमुळे. कुपोषणाचा संबंध नेहमी आरोग्य व गरीबीशी तसेच साधनांच्या अभावाशी जोडला जातो. पण मेळघाटात त्या जोडीला इतरही अनेक समस्या असल्याने हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा बनला आहे.\nपुण्यातल्या पवना नदीच्या पुलावरून मोटारसायकल खडखडत चालली होती. पुलावर डंपर उभा असल्याने मोटारसायकलस्वाराने गाडी थांबवली. त्याने पाहिले, की डंपर पूलावरून नदीत रिकामा केला जात आहे. स्वा‍राने डंपरचालकाला हटकले. तसे चालक म्हणाला, ‘‘अहो, गावातल्या पोल्ट्री फार्ममध्य मेलेली पिल्लं, वगैरे जो कचरा तयार होतो ना, मी तो नदीत टाकतोय.’’ स्वाराने त्याला तसे न करण्याविषयी सांगितले, त्यावर तो चालक म्हणाला, ‘‘अहो साहेब, आज मला उशीर झाला म्हणून मी तुम्हाला दिसलो. आम्ही तर दररोज पहाटे येऊन हा कचरा नदीत सोडतो.’’ पवना नदीत रोजच्या रोज टाकला जाणारा तो जैव कचरा आणि त्यामुळे नदीचे होणारे प्रदूषण याचे भयावह चित्र त्या मोटारसायकलस्वाराच्या डोळ्यांसमोर उभे राहिले. त्या मोटारसायकलस्वाराचे नाव होते व्यंकट भताने.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRRO/MRRO060.HTM", "date_download": "2018-05-28T02:28:33Z", "digest": "sha1:PGVYNYF6ZTV6DKZJAW5G7AYR5RIHIGFM", "length": 7538, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - रोमानियन नवशिक्यांसाठी | शरीराचे अवयव = Părţile corpului omenesc |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > रोमानियन > अनुक्रमणिका\nमी माणसाचे चित्र रेखाटत आहे.\nमाणसाने टोपी घातलेली आहे.\nकोणी केस पाहू शकत नाही.\nकोणी कान पण पाहू शकत नाही.\nकोणी पाठ पण पाहू शकत नाही.\nमी डोळे आणि तोंड रेखाटत आहे.\nमाणूस नाचत आणि हसत आहे.\nमाणसाचे नाक लांब आहे.\nत्याच्या हातात एक छडी आहे.\nत्याच्या गळ्यात एक स्कार्फ आहे.\nहिवाळा आहे आणि खूप थंडी आहे.\nपाय पण मजबूत आहेत.\nमाणूस बर्फाचा केलेला आहे.\nत्याने पॅन्ट घातलेली नाही आणि कोटपण घातलेला नाही.\nपण तो थंडीने गारठत नाही.\nहा एक हिममानव आहे.\nआधुनिक भाषा ह्या भाषेत विद्वान असलेल्या लोकांद्वारे विश्लेषित केल्या जाऊ शकतात. असे करण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात. पण, हजारो वर्षांपूर्वी लोक कशाप्रकारे बोलत होते ह्या प्रश्नाचे उत्तर देणे हे खूपच कठीण आहे. असे असूनही, शास्त्रज्ञ वर्षांपासून ह्यावर संशोधन करण्यात व्यस्त आहेत. त्यांना शोधून काढायला आवडेल की आधी लोक कशा प्रकारे बोलायचे. असे करण्यासाठी, त्यांनी प्राचीन भाषेला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. अमेरिकन शास्त्रज्ञांनी आता एक उत्साही शोध लावला आहे. त्यांनी 2,000 पेक्षा जास्त भाषा विश्लेषित केल्या आहेत. विशेषतः त्यांनी भाषांच्या वाक्यांची संरचना विश्लेषित केल्या आहेत. त्यांच्या अभ्यासाचे परिणाम अतिशय मनोरंजक होते. कमीत कमी अर्ध्या भाषांना एस-ओ-व्ही वाक्य रचना होती. त्यांचे असे म्हणणे आहे की वाक्य हे विषय, आक्षेप आणि क्रियापद असे क्रमबद्धआहेत. 700 पेक्षा जास्त भाषा एस-ओ-व्ही या नमुन्याचे अनुसरण करतात. आणि सुमारे 160 भाषा व्ही-एस-ओ प्रणालीनुसार चालतात. केवळ 40 भाषा व्ही-एस-ओ नमुन्याचा वापर करतात. 120 भाषा एक मिश्रजात दर्शवितात. दुसरीकडे, ओ-व्ही-एस आणि ओ-एस-व्ही हे खूप कमी वापरात आहेत. बहुसंख्य विश्लेषण भाषा एस-ओ-व्ही चे तत्त्व वापरतात. पर्शियन, जपानीज आणि तुर्कीस ही काही उदाहरणे आहेत. सर्वाधिक भाषा असलेला देश एस-ओ-व्ही च्या नमुन्याचे अनुसरण करतात, तथापि. ही वाक्य रचना आता इंडो- युरोपच्या पारिवारिक भाषेहून वरचढ आहे. संशोधक असे मानतात की, एस-ओ-व्ही ही प्रतिमा अगोदर वापरली जायची. सर्व भाषा ह्या प्रणालीवर आधारित आहे. पण नंतर भाषा वेगळ्या दिशेत गेल्या. आम्हांला अद्यापही माहित नाही हे कसे घडले. तथापि, वाक्याच्या रचनेत बदल होण्यामागे काही तरी कारण होते. उत्क्रांतीमधील कारण की, फक्त ते ज्यांना सुवर्णसंधी भेटते त्यांना जास्त महत्त्व असते.\nContact book2 मराठी - रोमानियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-application-filing-charge-sheet-will-be-filed-72138", "date_download": "2018-05-28T01:44:44Z", "digest": "sha1:5ICPEGXMTN34OCWDRCHM6WCAWY3IQ23F", "length": 15304, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "sangli news The application for filing charge sheet will be filed दोषारोपपत्र बदलासाठी अर्ज देणार - ॲड. उज्ज्वल निकम | eSakal", "raw_content": "\nदोषारोपपत्र बदलासाठी अर्ज देणार - ॲड. उज्ज्वल निकम\nशुक्रवार, 15 सप्टेंबर 2017\nसांगली - हिवरे (ता. खानापूर) येथील तिहेरी खूनप्रकरणाची सुनावणी आज जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. काकतकर यांच्यासमोर सुरू झाली. या खटल्यात सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान, खुनातील संशयितांवर दाखल केलेले दोषारोपपत्रात (चार्जशीट) मध्ये बदल करण्यासाठी अर्ज देणार असल्याचे ॲड. निकम असल्याचे सांगितले. खटल्याच्या पुढील सुनावणी आता १० ऑक्‍टोबरला आहे.\nसांगली - हिवरे (ता. खानापूर) येथील तिहेरी खूनप्रकरणाची सुनावणी आज जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. काकतकर यांच्यासमोर सुरू झाली. या खटल्यात सरकारतर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाली आहे. दरम्यान, खुनातील संशयितांवर दाखल केलेले दोषारोपपत्रात (चार्जशीट) मध्ये बदल करण्यासाठी अर्ज देणार असल्याचे ॲड. निकम असल्याचे सांगितले. खटल्याच्या पुढील सुनावणी आता १० ऑक्‍टोबरला आहे.\nखटल्याची हकीकत अशी - धोंडेवाडी (ता. खानापूर) येथील विद्या घोरपडे हिचा विवाह हिवरे येथील बळवंत जनार्दन शिंदे यांच्याशी झाला होता. विद्याने २००९ मध्ये आत्महत्या केली होती. हा प्रकार विद्याच्या माहेरी न कळविताच तिच्यावर परस्पर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यामुळे घोरपडे आणि शिंदे कुटुंबात वाद होता. विद्याचा भाऊ सुधीर सदाशिव घोरपडे याने बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्याचे ठरवले होते. सुधीर घोरपडे, रवींद्र रामचंद्र कदम (रा. भूड, ता. खानापूर) आणि अल्पवयीन साथीदार २१ जून २०१५ रोजी हिवरे येथे आले. मृत विद्याच्या सासरची मंडळी मळ्यात न राहता गावात राहत होती. विद्याचे सासर समजून तिघेजण चुलत सासरे ब्रह्मदेव शिंदे यांच्या घरात आले. घरात कोणी पुरुष नसल्याचे पाहून प्रभावती ब्रह्मदेव शिंदे (वय ५२), प्रभावतींची विवाहित मुलगी सुनीता संजय पाटील (वय ३२, वायफळे, ता. तासगाव) यांच्या गळ्यावर चाकूने वार करून खून केला. प्रभावतींची सून निशिगंधा बाळासाहेब शिंदे (वय २७) हिच्यावरही वार केला. उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. तीन महिलांचा नाहक बळी गेल्यामुळे हे प्रकरण चांगलेच गाजले.\nविटा पोलिस ठाण्यात बाळासाहेब ब्रह्मदेव शिंदे यांनी फिर्याद दिली. संशयित सुधीर घोरपडे, रवींद्र कदमला अटक केली. अल्पवयीन साथीदारालाही ताब्यात घेतले. खून खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी मृताच्या नातेवाईकांनी केली. त्यानुसार काही महिन्यांपूर्वीच ॲड. निकम यांची नियुक्ती झाली. आज सुनावणीवेळी ॲड. निकम हजर राहिले. संशयित आरोपीविरुद्ध दाखल दोषारोपपत्रामध्ये आणखी कलम लावणे आवश्‍यक आहे. त्यासाठी अर्ज देणार असल्याचे सांगितले. तसेच बचावपक्षाचे वकील ॲड. सुतार यांनी संशयित रवींद्र कदमच्या जामिनासाठीही अर्ज दाखल केला. न्यायाधीश काकतकर यांनी १० ऑक्‍टोबर तारीख दिली.\nॲड. निकम तिसऱ्यांदा सांगलीत\nमुंबईत बॉम्बस्फोट खटल्यातील मुख्य संशयित अजमल कसाबला फाशीच्या तख्तापर्यंत नेणारे विशेष सरकारी वकील निकम यापूर्वी अमृता देशपांडे आणि रितेश देवताळे खून खटल्यात सांगलीत आले होते. त्या वेळी ॲड. बारदेसकर, बेळगावचे ॲड. सदाशिव बेंचण्णावर यांच्याशी सामना रंगला. आता त्यांच्यासमोर सांगलीतील ॲड. प्रमोद सुतार असतील. वकील वर्गासह अन्यत्र या खटल्याची उत्सुकता आहे.\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nदीड लाख गुन्हे तपासाअभावी रखडले\nहिंगोली - राज्यात तब्बल एक लाख 42 हजार गुन्हे तपासाअभावी रखडले असून, यात सर्वाधिक 21 हजार गुन्हे कोल्हापूर परिक्षेत्रातील आहेत. सदर गुन्हे...\nकात्रज घाटाला रात्री ‘टाटा’\nखेड-शिवापूर - सुमारे पंधरा दिवसांपूर्वी कात्रज घाटात एका जोडप्याला मारहाण करून लुटल्याचा प्रकार झाला. त्यामुळे कात्रज घाटातून रात्रीचा प्रवास...\nतुर्भे रेल्वेस्थानकात फलाटावर क्रिकेट\nतुर्भे - खेळती हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश अशी रचना असलेले तुर्भे रेल्वेस्थानक एकेकाळी प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते; परंतु या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/calendar/september/page/3/", "date_download": "2018-05-28T01:22:19Z", "digest": "sha1:IJISSDF3AQPCVIXEMQVUI7XM72XCWXFF", "length": 9998, "nlines": 170, "source_domain": "www.marathimati.com", "title": "सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष | September Month in History - Page 3", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » सेवा - सुविधा » मराठी दिनदर्शिका » दिनविशेष » सप्टेंबर » पान ३\nसप्टेंबर महिन्यातील दिनविशेष - [September Month in History] सप्टेंबर महिन्यातील ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.\n१ २ ३ ४ ५ ६\n७ ८ ९ १० ११ १२\n१३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४\n२५ २६ २७ २८ २९ ३०\n१९४२ : सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेनेने जन गण मन हे गीत राष्ट्रगीत म्हणून पहिल्यांदा गायले.\n२००१ : वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या जुळ्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांनी दोन प्रवासी विमाने घुसवून केलेल्या हल्ल्यात हजारो लोक मृत्युमुखी.\nजन्म : १८९५ : आचार्य विनोबा भावे, भूदान चळवळीचे प्रणेते.\nमृत्यु : १९५२ : सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर\nमृत्यु : १९८० : सतीश दुभाषी रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते.\nमृत्यु : १९९२ : पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, गायक.\nजन्म : १९३२ : डॉ. प्रभा अत्रे, किराणा घराण्याच्या गायिका आणि रचनाकार ‘गानप्रभा’.\nमृत्यु : १९२९ : जतींद्रनाथ दास, भारतीय क्रांतिकारक.\nमृत्यु : १९७१ : केशवराव दाते, रंगभूमीवरील अभिनेते.\n२००० : मायक्रोसॉफ्टने आपल्या एम.एस.-डॉस या संगणकप्रणालीची शेवटची आवृत्ती (८.०) प्रकाशित केली. याचबरोबर विंडोज एम.ई. या प्रणालीचेही वितरण सुरू केले.\nजन्म : १९३२ : डॉ. काशीनाथ घाणेकर, मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेते.\nमृत्यु : २०११ : हरिश्चंद्र माधव बिराजदार, मराठी पहिलवानी कुस्तीगीर.\nजन्म : १८६० : सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया, भारतीय अभियंता.\nजन्म : १८७६ : शरदचंद्र चट्टोपाध्याय, बंगाली साहित्यिक.\nमृत्यु : २००८ : प्रा. गंगाधर गाडगीळ, ज्येष्ठ साहित्यिक व नवकथाकार.\nजानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल\nमे जून जुलै ऑगस्ट\nसप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nआकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\nसर्व विभाग - दुवे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/sanitary-napikin-vishayi-kahi-mahiti-in-marathi", "date_download": "2018-05-28T01:34:21Z", "digest": "sha1:T4QI2LUKRS4JYH7TSIFQWHTGEITJB5AO", "length": 12713, "nlines": 232, "source_domain": "www.tinystep.in", "title": "सॅनिटरी नॅपकिन्स बद्दल ही 10 तथ्ये कमी जणींना माहीत असतील - Tinystep", "raw_content": "\nसॅनिटरी नॅपकिन्स बद्दल ही 10 तथ्ये कमी जणींना माहीत असतील\nदर महिन्याला मासिक पाळीसाठी सॅनिटरी नॅपकिन्सची गरज भासतेच. आजच्या घडीला बाजारात आपल्या बाह्य कपड्यांवर डाग पडू नये यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. मात्रा या गोष्टीविषयी आणि त्याच्या नेमक्या वापराविषयी फार थोड्या जणींना माहिती असते. एक महिला म्हणून तुम्हाला या स्वच्छतेविषयक पर्यायांची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.\n१. कोणत्याही प्रकारचा सॅनिटरी नॅपकिन पाच तासांपेक्षा जास्त काळ वापरू नये\nनॅपकीनमध्ये वापरले जाणारे रासायनिक द्रव असते जे रक्ताचे एका जेलमध्ये रूपांतर करते. यामुळे मूत्राशयाला गंभीर संक्रमण होऊ शकते आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. दरवर्षी, स्त्रिया किंवा मुली एकच पॅड दिवसभर वापरल्याने कर्करोगाने मृत्युमुखी पडत आहेत.\n२. बेंजामिन फ्रँकलिन यांनी या पॅडचे डिझाईन केले होते जे आपण आज वापरतो\nबेंजामिन फ्रँकलिन यांनी या पॅडचे डिझाईन मासिक पाळीच्या स्वच्छतेसाठी हे पॅड डिझाईन केले नव्हते. हे त्यांनी सैनिकांना युद्धाच्यावेळी जेव्हा गोळी लागते तेव्हा ते रक्त तात्काळ थांबविण्यासाठी त्याचा वापर होत होता.\n३. कृत्रिम किंवा प्लॅस्टिक साहित्यापासून बनविलेले सॅनिटरी पॅड सर्वाधिक धोक्याचे\nकृत्रिम तंतूंपासून बनविलेले सॅनिटरी पॅड्समध्ये बुरशीजन्य संक्रमणासाठी ओळखले जातात. संबंधित भाग सतत बंदिस्त असल्याने तिथे बुरशीजन्य जंतूंची वाढ होते. त्याऐवजी, उत्तम दर्जाची कापसाची सॅनिटरी पॅड वापरा.\n४. कॉटन पॅड देखील असुरक्षित असू शकतात\nकापसाची पॅड्स पांढरी दिसावीत म्हणून डाइअॉक्सिन वापरले जाते. या रसायनामुळे आपल्या प्रजनन अवयवांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. रेयॉन हा आणखी एक रासायनिक पदार्थ मिश्रित असतो. या रसायनामध्ये डाइअॉक्सिन समाविष्ट असते.\n५. महिला कापडी पॅड स्वच्छतेच्या दृष्टीने वापरतात\nबहुतेक स्त्रिया कृत्रिम सॅनिटरी पॅडमुळे होणा-या संसर्गापासून बचाव करण्यासाठी कापडाचे पॅड निवडतात. हे धुवून पुन्हा वापरता येण्यासारखे असतात. जर का तुम्हाला कायम सॅनिटरी पॅड्स वापरायची सवय असेल तर ते सोडून कापडाची पॅड्स वापरणे अवघड जाईल.\n६. कप सर्वात सुरक्षित पर्याय आहे\nआता, बहुतेक स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळी कप वापराबाबत मनात शंका असू शकते. परंतु त्यांनी याचा वापर केल्यानंतर त्यांच्या स्वच्छतेबाबतच्या शंका दूर होतील. हा कप तुम्ही बारा तासांपर्यंत वापरू शकता. या कपची व्यवस्थित काळजी घेतल्यास तो दोन वर्षापर्यंत टिकतो.\n७. सॅनिटरी पॅड्स थेट बाथरूममध्ये फ्लश करू नका\nहे सॅनिटरी नॅपकिन्स कचऱ्यात टाकण्यापूर्वी कागद किंवा पिशवीत गुंडाळून टाकावे असे आपल्याला कायम शिकवले जाते. याचे कारण असे की, हे पॅड्स बाथरूममध्ये थेट फ्लश केल्यास ते चोकब होते.\n८. सॅनिटरी नेपकिनचे उत्पादक त्यावर वापरलेले घटक स्पष्टपणे लिहीत नाहीत\nलोकप्रिय सॅनिटरी नॅपकिन्सच्या उत्पादकांना पॅड तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटक उघड करण्याची परवानगी नाही. ते फक्त वैद्यकीय उपकरणातून ओळखले जातात.\n९. कोरियातील एका संशोधक समूहाने हे घटक शोधण्याचा प्रयत्न केला आहे :\nया संशोधनानुसार त्यात पॉलिनायक्लॅट्स, प्लॅस्टिक, सर्फॅक्टर्स, पॉलिप्रोपिलिलीन आणि रिसाइक्लर्ड पेपर किंवा क्लोरीन ब्लीच्ड लाकडाचा लगदा हे घटक आढळले.\n१०. पहिले व्यावसायिक सॅनिटरी पॅड हे १८९६ मध्ये विकसित झाले\n'जॉन्सन अँड जॉन्सन'ने पहिले व्यावसायिक सॅनिटरी नॅपकिन तयार केले. लोकप्रिय सॅनिटरी नॅपकिन्स उत्पादकांना ही कल्पना प्रथम बॅंडेडच्या पट्टीवरून सुचली जी लावल्यानंतर रक्तप्रवाह थांबतो.\nगरोदरपणात उपयुक्त न्याहरीच्या पाककृती\nतुमच्या पाल्याची काळजी घेणे सोपे करण्यासाठी....टिप्स\nतुम्हाला असलेली संवादाची भूक. . .\nअशी करा रवा आंबोळी\nकाही सॅलाडच्या रेसिपी ज्या वजन घटण्यास उपयुक्त ठरतील\nअसे करा पौष्टिक मिश्र डाळींचे कटलेट\nअशी करा पौष्टिक खपली गव्हाची खीर\nअसा करा मस्त बटाटा-चीज पराठा\nया सात गोष्टींमुळे तुमच्या वैवाहिक नाते तुटू शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRKO/MRKO050.HTM", "date_download": "2018-05-28T01:07:55Z", "digest": "sha1:MTZ5V4IKUA7K4U6TJDCHONPE5EKWMOQM", "length": 8556, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - कोरियन नवशिक्यांसाठी | सुट्टीतील उपक्रम = 여행지에서의 활동 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > कोरियन > अनुक्रमणिका\nसमुद्रकिनारा स्वच्छ आहे का\nआपण तिथे पोहू शकतो का\nतिथे पोहणे धोकादायक तर नाही\nइथे पॅरासोल भाड्याने मिळू शकते का\nइथे डेक – खुर्ची भाड्याने मिळू शकते का\nइथे नाव भाड्याने मिळू शकते का\nमला सर्फिंग करायचे आहे.\nमला पाणबुड्यांसारखे पाण्याच्या खाली पोहायचे आहे.\nमला वॉटर स्कीईंग करायचे आहे.\nसर्फ़ – बोर्ड भाड्याने मिळू शकेल का\nडाइव्हिंग उपकरण भाड्याने मिळू शकेल का\nवॉटर स्कीज भाड्याने मिळू शकेल का\nमला यातील साधारण माहिती आहे.\nयात मी चांगला पांरगत आहे.\nस्की लिफ्ट कुठे आहे\nतुझ्याकडे स्कीज आहेत का\nतुझ्याकडे स्की – बूट आहेत का\nजर्मन म्हण: चित्र हजारो शब्दांपेक्षा अधिक काही सांगते. म्हणजेच शब्दांपेक्षा चित्र पटकन समजली जातात. चित्रे अधिक चांगल्या पद्धतीने भावना प्रकट करू शकतात. यामुळेच, जाहिरातीमध्ये अनेक चित्रे वापरली जातात. भाषा चित्रापेक्षा वेगळे कार्य करते. ते आपल्याला एकत्रितपणे बर्‍याच गोष्टी एकाचवेळी दाखवतात. याचाच अर्थ असा की, संपूर्ण प्रतिमेचा एक विशिष्ट परिणाम आहे. भाषणामध्ये बरेच शब्द लागतात. परंतु, प्रतिमा आणि भाषण एकत्र असतात. चित्राचे वर्णन करण्यासाठी आपल्याला भाषणाची गरज असते. अशाच पद्धतीने बरीच पुस्तके ही प्रतिमेंच्या माध्यमातून समजली जातात. भाषा तज्ञांनी प्रतिमा आणि भाषण यांमधील संबंध अभ्यासले आहेत. हे देखील प्रश्न उपस्थित करते की, चित्रे ही एक भाषा आहे का. जर काही चित्रित केलेले असेल तर आपण प्रतिमांकडे पाहू शकतो. परंतु, चित्रपटाचा संदेश ठोस नाही. जर प्रतिमेला भाषणाचे कार्य करावयाचे असेल तर, ते ठोसच हवे. ते जेवढे कमी दाखवतील तेवढा निरोप स्पष्ट पोहोचेल. चित्रकृती याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. चित्रकृती हे अतिशय साधे असून ते चित्राची प्रतीके स्पष्ट दर्शवितात. ते शाब्दिक भाषेची जागा घेतात आणि ते दृश्यमान संभाषणाचा एक प्रकार आहे. प्रत्येकाला उदाहारणार्थ धुम्रपान करू नये यासाठीची चित्रकृती माहिती असेल. ते सिगारेटवरून जाणारी रेषा दाखवते. जागतीकरणामुळे प्रतिमा महत्वाच्या होत चालल्या आहेत. परंतु, तुम्हाला प्रतिमांची भाषा देखील अभ्यासावी लागेल. जरी खूप जण तसे समजत असतील तरीही जगभरात ती समजली जात नाही. कारण आपल्या प्रतिमेच्या समजुतीवर आपल्या संस्कृतीचा मोठा पगडा आहे. जे आपण पाहतो ते अनेक घटकांवर अवलंबून असते. म्हणून काही लोक सिगारेट पाहत नाहीत तर फक्त त्यावरील ठळक रेषा पाहतात.\nContact book2 मराठी - कोरियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nashik-news/hindu-janajagruti-samiti-oppose-global-love-day-1627321/", "date_download": "2018-05-28T01:18:25Z", "digest": "sha1:P6ZPTRB753BJFT7LTFS37ILMYJJSHJAN", "length": 12419, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Hindu Janajagruti Samiti oppose Global Love Day | जागतिक प्रेम दिनाला विरोध | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nजागतिक प्रेम दिनाला विरोध\nजागतिक प्रेम दिनाला विरोध\nजागतिक प्रेम दिनी अर्थात १४ फेब्रुवारी रोजी पोलिसांची विशेष पथके नेमावीत.\nमातृ-पितृ पूजन उपक्रमाला प्रोत्साहन देण्याची मागणी\nजागतिक प्रेम दिन ही पाश्चात्त्यांची प्रथा असल्याचे सांगून त्यास विरोध दर्शवून या दिवशी शाळा -महाविद्यालयात मातृ-पितृ दिन पूजन उपक्रमाला प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. प्रेमाच्या नावाखाली मांडली गेलेली विकृत संकल्पना, त्यामुळे होणारे गैरप्रकार याकडे समितीने लक्ष वेधले आहे.\nजागतिक प्रेम दिनी अर्थात १४ फेब्रुवारी रोजी पोलिसांची विशेष पथके नेमावीत. शाळा-महाविद्यालयात अपप्रकार करणाऱ्यांना जेरबंद करावेत, वेगाने वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईची मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. प्रेम दिनाच्या पाश्र्वभूमीवर, प्राचार्याची बैठक घेऊन निर्देश द्यावेत, शाळेच्या मुख्याध्यापकांना लेखी निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे. पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण असल्याचे सांगत काही वर्षांपूर्वी जागतिक प्रेम दिनाला शिवसेनेसह हिंदुत्ववादी भाजपशी संलग्न ‘अभाविप’कडून विरोध केला जात असे. परंतु या दिवसाचे तरुणाईवर असे गारूड आहे की, राजकीय, संघटनात्मक विरोध झुगारून त्यांच्यामार्फत हा दिवस साजरा केला जातो. कालांतराने राजकीय विरोध मावळला.\nप्रेम दिवस साजरा करण्याला अधिक उधाण आले. राजकीय पक्षांचा विरोध संपुष्टात आला असताना देशात, राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार स्थानापन्न झाल्यावर हिंदू जनजागृती समितीने या मुद्दय़ावर अधिक भर दिला आहे. प्रेम दिवसाला विरोध करत त्याऐवजी मातृ-पितृ पूजन दिन म्हणून तो साजरा करण्याला प्रोत्साहन देण्याचे साकडे घातले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://gurudevranadelifephilosophy.blogspot.com/2016/04/blog-post_23.html", "date_download": "2018-05-28T01:02:12Z", "digest": "sha1:WV37A2BKM3FAOCPPCFRMBJBX2IFDURAJ", "length": 12834, "nlines": 139, "source_domain": "gurudevranadelifephilosophy.blogspot.com", "title": "Gurudev Ranade; Life Φlosophy", "raw_content": "\nसर्व सुख गोडी साही शास्त्रें निवडी \nसदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती \nसमर्थाचे सेवे कोठें नाहीं घात पाहों नये अंत पांड...\nआतां नको चुकों आपुल्या उचिता उदारा या कांता रखुम...\nरूप सावळे सुंदर गळा शोभे तुलसी हार || धृ || तो ह...\nनाहीं काम माझें काज तुम्हांसवें \nआजि संसार सुफ़ळ झाला गे माये \nरूप सावळे सुंदर गळा शोभे तुलसी हार || धृ || तो ह...\nरूप सावळे सुंदर गळा शोभे तुलसी हार || धृ || तो हा ...\nआतां नको चुकों आपुल्या उचिता उदारा या कांता रखुम...\n रावणाची दाढी जाळी॥१॥ तया माझा नमस्...\nतुज सगुण म्हणों कीं निर्गुण रे \nविठोबाचें नाम ज्याचे मुखीं नित्य \nपंढरपुरींचा निळा लावण्याचा पुतळा \nदेव माझा विठू सावळा माळ त्याची माझिया गळा विठु र...\nश्री ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीची षोडशोपचार पूजा क...\n जग अवघें कृपा करी ॥१॥ ऐसा असोनि अन...\nतुझिया नामाचा विसर न पडावा \nसगुण स्वरुप तुमचे हरी|शोभते हे विटेवरी|| तेणे लागल...\nअहं नैव मन्ता न गन्ता न वक्ता न कर्ता न भोक्ता न म...\nअबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा सखा पां...\n तुझ्या क्षुल्लका संपत्ती ॥1॥ जा रे...\n येणें अवघीं पांडुरंगें ॥1॥ तें ...\nकामदा एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा.\nदेहभाव आह्मी राहिलों ठेवूनि \nदेहभाव आह्मी राहिलों ठेवूनि \nऐसी जोडी करा राम कंठीं धरा जेणें चुके फेरा गर्भव...\n कोणी साधो गोरांजनें ॥१॥ आम्ह...\n ऋतु वसंताचा दिवस ॥१॥ शुक्ल-पक...\n ध्याती योगी त्यासी न...\n ॥ जीवनप्रवास ॥ बालपण : श्र...\nसद्गुारायें कृपा मज केली परी नाहीं घडली सेवा का...\nआनंदले लोक नरनारी परिवार | शंख भेरीतुरें वाद्यां...\nराम नाम ज्याचें मुखी तो नर धन्य तिनी लोकीं ॥१॥ ...\nमाझिये मनींचा जाणोनियां भाव तो करी उपाव गुरुराज...\nरामनामाचे पवाडे | अखंड ज्याची वाचा पढे ||१|| ...\n🚩न बोलेची कांहीं इसीं काय झालें\n🚩न बोलेची कांहीं इसीं काय झालें\nया रे नाचों अवघेजण भावें प्रेमें परिपूर्ण ॥१॥ ग...\n भरोवरी चुकविली ॥1॥ निवारलें जाण...\n आम्ही नाचों पंढरपुरीं॥ जेथ...\n🌿श्रीराम जन्माचे अभंग 🌿 क्रमांकः३ येतसे दशरथ स...\n🚩न बोलेची कांहीं इसीं काय झालें\nइतुलेँ करि भलत्या परी परद्रव्य परनारी \nउठा उठा हो वेगेंसी चला जाऊं पंढरीसी \nदुर्लभ मानुष जन्म है, देह न बारम्बार, तरुवर ज्यों...\nउत्तम हा चैत्रमास | ऋतु वसंताचा दिवस ||१|| शुक्ल...\nसमाधी साधन संजीवन नाम | शांती दया सम सर्वांभूती |...\nरामवरदायिनी |भवानी स्तुती| त्रैलोक्यपालनी | विश्व...\nश्रीदेवी आदिकर्ती तुळजा भवानी सदा आनंदभरित | रंगस...\nआदिशक्ती कुमारी शारदा देवी | सुंदरा गायनी कळा | ...\n परि प्रत्यक्ष असती नांदत\nकसा मी कळेना' कधी येतसे क्षुद्रता कस्पटाची कधी व...\nतो एक वृद्ध माळी गेला पिकून आहे निद्रीस्त शांतका...\n विश्वंभर खल्विद तो गे बाई ...\n पुढें आणिला म्हातारा ॥1॥ म्हणे...\nसुखें होतो कोठे घेतली सुती बांधविला गळा आपुले ...\nतन मन धन दिलें पंढरिराया आतां सांगावया उरलें नाह...\nशांत हो श्रीगुरुदत्ता मम चित्ता शमवी आतां ||धृ.|| ...\nभक्तॠणी देव बोलती पुराणें निर्धार वचनें साच कर...\n त्यागें अंगा येती भोग ॥1॥ ऐ...\nजोडोनिया धन उत्तम वेव्हारें उदास विचारें वेंच क...\nबाळ बापा म्हणे काका तरी तो कां निपराध ॥1॥ ज...\nवैकुंठा जावया तपाचे सायास करणें जीवा नास न लगे ...\nतुजलागीं माझा जीव जाला पिसा \n करुणाकरा दयाळा ॥१॥ तुमचा अनु...\nविठ्ठल माझा जीव विठ्ठल माझा भाव \nद्वैतमताचे स्थापक श्री मध्वाचार्य यांच्याविषयी आपण...\nदेहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग ४) या दास्ययोगातील हा...\nदेहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग २) श्रीनिवास नायकाच्...\nहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग १) श्रीमद्भागवतामध्ये ...\nदेहि मे तव दास्ययोगं ॥ (भाग ३) आता आपण पुरंदरदा...\nकैसी करूं आतां सांग तुझी सेवा \nअरे अरे ज्ञाना झालासी पावन तुझे तुज ध्यान, कळो आले...\n अगा विठ्ठल सखया ॥१॥ अगा न...\nघेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचें ॥१॥ तुम्ही...\nदेवाचिये द्वारीं उभा क्षणभरी तेणें मुक्ति चारी ...\nगोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्वकाळ ॥...\nआम्हां नादी विठ्ठलु आम्हां छंदी विठ्ठलु हृदपरी वि...\nजेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविसी हाती धरुनि...\nएकतत्त्व नाम दृढ धरीं मना हरीसी करुणा येईल तुझी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://sandhyavikas.blogspot.com/2011/", "date_download": "2018-05-28T01:24:45Z", "digest": "sha1:L52OGD3WZ2MCS7LW7MHM7PGIUEJHIUOF", "length": 29400, "nlines": 212, "source_domain": "sandhyavikas.blogspot.com", "title": "शब्दवेल....: 2011", "raw_content": "\nमनाच्या प्रेमळ, कोमल रंगातून उतरलेली.. फुललेली.. सुगंधलेली गद्य-पद्यांची ही माझी शब्द फुले\nबुधवार, ९ फेब्रुवारी, २०११\nकविता माझी फक्त तुझ्याचसाठी\nकरतात स्वप्ने लोचनात दाटी\nकविता माझी फक्त तुझ्याचसाठी\nकलली सांज,वाट तशी अनोळखी\nओढीने तुझ्या ती खुणवी सारखी\nस्मरते भेट अपुली ती पहिली\nस्पर्शाने तव मोहीनीच हसली\nआठवांचा बांध भलताच आगळा\nवाटले शब्दामधे व्हावा मोकळा\nपुनवेस रात्र कशी ही बावरी\nगंधीत सायली फुलली अंतरी\nहात गुंफता रुजल्या प्रेमगाठी\nकविता माझी फक्त तुझ्याचसाठी\nPosted by दीपिका जोशी 'संध्या' at बुधवार, फेब्रुवारी ०९, २०११\nबुधवार, २६ जानेवारी, २०११\n२०१० सरले, नव्या कार्यकारी मंडळाच्या सान्निध्यात आता काय पर्वणी आहे ह्याची उत्सुकता होतीच. महाराष्ट्र मंडळाची साईट अधिकच सजली. पहिल्या आठवड्यात इमेल द्वारे कळले की २१ जानेवारी ला गजलसम्राट भीमराव पांचाळे येणार. सध्या त्यांच्या स्तुति करण्यात अख्खा महाराष्ट्र तल्लीन आहे. गेल्या वर्षी थेट अमेरिकेत बृहन्महाराष्ट्र मंडळात पण त्यांनी आपल्या गजल गायनाने ज्यांची मने जिंकली आहेत त्यांना प्रत्यक्ष गजल गाताना बघायचा व ऐकायचा योग महाराष्ट्र मंडळाने आणला आहे ह्या कल्पनेतच आधी खुप सुखावलो होतो. मंडळाच्या साईटवर लगेच त्यांचा फोटो, त्यांच्याबद्दलचे निरनिराळ्या वर्तमानपत्रातील कौतुक झळकु लागले. कधी एकदा येणार २१ जानेवारी....\nदुपारी ४ वाजता बरोबर कार्यक्रम सुरू होणार हे ठरले होते. (Early birds) लवकर येणारं पाखरू ही स्पर्धा असल्यामुळे बर्‍यापैकी सगळे वेळेवर येणार आणि ठरल्याप्रमाणे संपूर्ण कार्यक्रमाचा आराखडा न गडबडण्यास ह्याची नक्कीच मदत होणार होती. आल्या आल्या आधी तासभर संक्रांतीचे हळदीकुंकू होते. पारंपारिक वेशभूषेच्या स्पर्धेमुळे अजुनच सगळीकडे नटणे-थटणे दिसत होते. ही स्पर्धी पुरुषांसाठी पण असल्यामुळे त्यांना पण प्रोत्साहन मिळाले आहे हे सगळ्यांकडे बघुन कळत होते. छान स्वागत, हळदीकुंकू, सौ. प्रज्ञा ने केलेली चविष्ट तीळगुळाची वडी, आकर्षक आणि उपयोगी वाण.. ह्या वेळी अजून एक वेगळी कल्पना होती ती जे एकटे पुरुष इथे आहेत त्यांना पण छोटीशी भेटवस्तु (वाण) दिली. मज्जाच होती.\nगरम गरम चहाचा आस्वाद घेऊन सगळे सभागृहाकडे वळत होते.\nमी आणि अश्विनी... पारंपारिक वेशभूषेचे परिक्षक म्हणुन..\nमंच कार्यक्रमासाठी तयार होता. संक्रांतिचे प्रतीक असलेले...काळी साडी, हलव्याचे दागिने, तर्‍हे-तर्‍हेचे पतंग.. सगळ्या हॉलभर उडत होते. सजावट एकूणच लोभस आणि प्रसन्न मराठमोळी होती.\nमंच आणि मंचावर जयश्री च्या सूत्रसंचालनासोबत भीमराव पांचाळे आणि त्यांचे सहकारी गजलगायनास तयार...\nपारंपारिक वेशभूषेची एक झलक...\nकार्यक्रमाला सुरुवात झाली ती जयश्री अंबासकर च्या मधूर लयबद्ध संचालनाने. सर्वप्रथम गणेशवंदना झाली.... अगदी ताला-सुरा-नृत्यावर. नव्या कार्यकारी समितीची ओळख, अध्यक्षांचे छोटे से भाषण झाले. त्यानंतर श्री. भीमराव पांचाळे, तबलावादक डॉ. श्री.देवेंद्र यादव व पेटीवर साथ देणारे श्री जगदीश मिस्त्री, ह्यांची ओळख करून दिली गेली. श्री. पांचाळे ह्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. तिघेही स्थानापन्न होऊन गजलगायकीला प्रारंभ झाला. गजल गायन हा इथे अगदी नवीनच प्रयोग होता.\nगजल हा काव्याचा प्रकार वाचण्यात सगळ्यांच्याच आला असणार पण तरी ही भीमरावांनी गजल थोडी अजून आमच्या जवळची करून दिली आणि सगळ्यांनाच त्यात आवड निर्माण केली. वेगवेगळ्या गजलकारांच्या गजला... भीमरावांचा आवाज... तबला व पेटी ची अप्रतिम साथ...मधे मधे जयश्री चे सुरेल गोड सूत्रसंचालन... अगदी मंत्रमुग्ध झालो. ‘’अंदाज आरशाचा...’’ पासून जी मैफिल मस्तं रंगली... ‘’तू चोर पावलांनी...’’, ‘’ख्वाब के जैसे झूठे मेरे यकीं निकले’’.. वा वा... रंगत रगंतच गेली. मराठी व उर्दू(हिंदी) ची सम्मिश्र गजलेने तर कहरच केला. रसिकांचा दिल खुश हो गया. दाद किती मिळावी.....हे सगळे कधी संपूच नये असे वाटत असून ३ तास संपलेतच. अविस्मरणीय अनुभव आहे हा.\nबर्‍याच लोकांची इच्छा असणार व ते अनायसे एक दिवस अजून इथे राहणार होते तर रविवारी पुन्हा सुरेल मैफिलीचे आयोजन श्री. दिवेकर ह्यांच्या घरी केले. सगळेच गजलचे चाहते अति उत्साहात हजर होते. बहुतेक श्री भीमराव पांचाळे पण आज जरा ज्यास्तंच अफाट व कडक गजलांचा वर्षाव करण्याच्या तयारीने आले असावेत.\nतिथली रंगत कशी होती हे शब्दात सांगणे कठिण आहे. अगदी समोरासमोर बसून उर्दू गजलांचा आस्वाद घेणे... नशिबानेच घ्यावे लागते म्हणायला हरकत नाही. त्यांनी गजलगायकी मधे केलेले निरनिराळे यशस्वी प्रयोग अफलातून आहेत. गजल गाताना अर्थ कसे कसे बदलू शकतात हे सांगताना हशा पिकवला.\nमराठी गजलांमधे सुरेश भटांची... ‘’हा असा चंद्र....’’, संगीता जोशींची... ‘’आयुष्य तेच आहे....’’ अशी यादी तर बरीच मोठी आहे. उर्दू गजलांमधे... ‘’ठंडी हवा के झोंके...’’ वा वा...\nसहा सात आणि आठ मात्रांची खेळी कशी हे ‘’तू दिल्या जखमात मी हरवून गेलो...’’ ह्या गजलेत प्रयोग करून केली... तारीफ करत व टाळ्या वाsssssssजवतच राहीलो आम्ही.\nरविवारी अशी रंगली पुन्हा एकदा मैफिल...\n'आयुष्य तेच आहे.... ' वा वा.. काय सुंदर गजल..\nकमाल आहे गजलकारांची आणि नंतर भीमराव पांचाळे सारख्या गजलगायकांची...\nत्या सुखद क्षणांतुन.. त्या स्वप्नवत वाटणार्‍या गजल गायकीच्या सुरातुन बाहेर यावेसेच वाटत नाहीये. अजून तरी त्यातच मशगुल असल्यासारखे वाटतेय. पुन्हा कधी योग येईल ह्या सगळ्याचा ... पुन्हा पुन्हा यावा असे मनांत आहेच पण सध्या तरी आत्ता त्या मैफिलीतुन उठायची इच्छा नाहीये. त्यांनी गात रहावे व मैफिलीत गजलांचा सतत वर्षाव होत रहावा.....\nइतक्या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मंडळाचे प्रचंड धन्यवाद व आभार.\nसगळ्या सभासदांच्या सहकार्याने पुढचे आपल्या ह्या महाराष्ट्र मंडळ रूपी कुटुंबाचे सम्मेलन उत्कृष्ट होईलच ह्यात शंका नाही.\nPosted by दीपिका जोशी 'संध्या' at बुधवार, जानेवारी २६, २०११\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nशुक्रवार, २१ जानेवारी, २०११\nआली पुन्हा २१ जानेवारी....लग्नाला इतकी वर्षे झालीत ह्यावर विश्वासच बसत नाही. बरीच नाती नवीन निर्माण झालीत ह्या इतक्या वर्षात पण आमच्या नात्याची गुंफण अधिकाधिक गुंफत व वीण घट्ट होत गेलीय.... गतवर्षींचा कालपट आज नजरेसमोरून जातोय... जुन्या आठवणींत रमले... ह्या काव्यरूपी थोड्या आठवणी....\nमेहेंदी कशी खुळी रंगावी\nरातराणी सम रात्र गंधावी\nहोता साक्षीस रातीचा चांदवा\nप्रीतफुलांचा फुलला नव ताटवा\nहोती ती पहाटच गुलाबी ओली\nगर्द धुक्यात कुठे अवचितच विरली\nझाकून पापण्या नयनांत वसलो\nआसुसलेल्या मुक्त स्पर्शात जगलो\nथेंब टपोरे बोलले केसावरी\nसूर अमृती सजले ओठावरी\nकधी राग थोडा लटके रूसवे\nहोती पुन्हा नवनवीन आर्जवे\nलपू दर्पणी विसावू जरासे पुन्हा\nनवी साद घालू एकमेका पुन्हा\nसाकारावे आज नवस्वप्न पुन्हा\nजगावे त्याच वेडात आज पुन्हा\nPosted by दीपिका जोशी 'संध्या' at शुक्रवार, जानेवारी २१, २०११\nशनिवार, ८ जानेवारी, २०११\nआत्ताच्या २०१० च्या डिसेंबर मधे भारतात जायचे होते. २५ डिसेंबर ला बहिणीच्या लग्नाचे निमित्य होते. लग्न व ते पण नागपुर ला.... मग काय विचारता... आनंदाला उधाण...नागपुर अगदी रोमा-रोमात आहे.. अपार प्रेम आहे ह्या नागपुरवर माझे.\nनोव्हेंबर मधे माझ्या चुलत दीरांचा फोन आला की आमच्या काकांचे सहस्रचंद्र दर्शन सोहळा त्यांनी आयोजित केला आहे. आम्हा जोशींकडे असा कुठलाही कार्यक्रम असला की सगळ्यांची भेट हे एक खूप मोठे आकर्षण असते. बाकी वेळी जमले नाही तरी अशा कार्यक्रमांना आवर्जून ज्यांना शक्य आहे ते येतातच येतात. अगदीच अपरिहार्य कारण असेल तरच अनुपस्थिति असते.\n१८-१९ डिसेंबर, हे दोन दिवस मस्तं मज्जा येणार हे माहीतच होते. १८ ला दुपारी सगळे जमायला सुरूवात झाली. इतक्या पाव्हण्यांची सोय कशी होणार म्हणुन हल्ली सरळ हॉटेलच्याच खोल्या घेतात. १८ ला संध्याकाळी चाट खास काकांच्या आग्रहावरून ठेवली होती. नातवंडांनाच काय.. आमच्या पीढीला पण अजून काय हवे. नंतर ७.३० ला कविता वाचनाचा कार्यक्रम झाला. त्या कविंनी काका काकूंवर अप्रतिम कविता केल्या होत्या. नंतर नातवंडांचा नाच गाण्याचा कार्यक्रम झाला. वेळेचे बंधन ठेवून बरोबर ९ वाजता केळीच्या पानांवर पुरणाच्या पोळीच झक्कास जेवण. रात्री सगळे बसले गप्पा मारत. काकूंनी येऊन सांगितले की ४ वाजलेत पहाटेचे.. आता तासभर तरी झोपा. मगच सगळे आपापल्या खोल्यांमधे जाऊन थोडा वेळ लवंडले.\n१९ तारखेला सकाळी ८ वाजता पुजा सुरू होणार होती. होम हवन सगळे एका संस्थेच्या बायकांनी केले... एकदम साग्रसंगीत. पुजा संपल्यावर ती. काकांना ८० दिव्यांच्या ताटाने ओवाळले. खुप छान वाटत होते. त्यांच्या तीनही मुलांचा-सुनांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. काका काकू नक्कीच धन्य झाले असणार. असा छान योग सगळ्याच मुलांच्या वाट्याला येत नाही. सौ. काकूंच्या मैत्रिणी, बाकी परिचित असे बरेच लोक जमले होते. घोळक्या-घोळक्यात हॉल मधे बैठकी जमल्या होत्या. लहान मुलं स्टेजवर काही तरी उद्योग करण्यात गर्क होते. बाकी उत्कृष्ट जेवण, सूप, सलाद बरोबर गाजर हलवा अतिशय स्वादिष्ट होताच.\nसगळे परतीच्या दिशेने वळू लागलेत. पुन्हा एकदा जोशी परिवाराचे सम्मेलन ह्या निमित्याने घडवून आणले. ती. काकांना दीर्घायुषाच्या खुप खुप शुभेच्छा आणि काका-काकूंच्या लग्नाच्या ५० वाढदिवसाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.\n२५ तारखेला नागपुरला लग्नाला जायचे आता वेध लागले होते. २३ डिसेंबर ला लग्नघरी पोहोचले. आता माहेरचे सम्मेलन सुरू झाले. भरीत भर रुचिर-शिशिर ची आयआयटी चा अभ्यास घेणार्‍या निशा मॅडम चा फोन आला. तिला कळले होते की मी नागपुरला आले आहे. ह्या १२-१३ वर्षात तिची इतकी उत्तरोत्तर प्रगति झाली आहे की सांगायलाच नको. तिच्या पहिल्या ५ विद्यार्थ्यांपैकी हे दोघे आहेत त्यामुळे कायम स्मरणात आहे ही जोडी. फोनवरच का होईना पण खुप गप्पा मारल्या. छान वाटले. लग्नं पण मस्तं झाले. २६ डिसेंबर ला पुण्याला परतले. व २८ डिसेंबरला कुवैत चा परतीचा प्रवास.\nह्यावेळेची भारत यात्रा नेहमीपेक्षा जरा वेगळी व ज्यास्तंच स्मरणांत राहील. नेहमी अशाच काही न काही निमित्यानेच भारतात जाणे होते पण ह्या वेळी विशेष काही खास वाटले...मधल्या वेळात बाकीची महत्वाची कामे पण झालीत त्यामुळे विशेष आनंद. सगळेच आपले भेटले की त्या आनंदात इथे सगळ्यांपासुन दूर राहणे कदाचित थोडे सुसह्य असते म्हणुन मी अशा कार्यक्रमांना जातेच जाते. कुवैत ला वास्तव्य जितके दिवसांचे आहे तितके दिवस भारतात ह्या सगळ्याच कारणाने जाण्याची ओढ राहणारच.\nPosted by दीपिका जोशी 'संध्या' at शनिवार, जानेवारी ०८, २०११\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nवेदना उराची ह्या असह्य जाहली\nजरी असेल हा खेळ पाठशिवणीचा\nअवनीवर लपंडाव उन पावसाचा\nरुसवा मेघांचा श्रावणसर उदासली\nवेदना उराची ह्या असह्य जाहली\nधुंद शब्द कळ्यांना परि रंग चढेना\nवसंती ह्या अक्षररुपी फुले फुलेना\nस्वच्छंद लेखणी कशापरी रूसली\nवेदना उराची ह्या असह्य जाहली\nहोते स्वप्न जीवन सागर तारणे\nआनंदाचे शंख शिंपले वेचणे\nनाव मनीची किनार्‍यास न लागली\nवेदना उराची ह्या असह्य जाहली\nमार्ग चालले सौख्याच्या शोधांचा\nचहूओर कल्लोळ छदमी हास्याचा\nका कुणा माझी खुशी न भावली\nवेदना उराची ह्या असह्य जाहली\nचुका दूर दूर कुठे मजला दिसेना\nकसे काय झेलावे या लांछनांना\nन ठेवली प्रेमास परिसीमा कुठली\nवेदना उराची ह्या असह्य जाहली\nPosted by दीपिका जोशी 'संध्या' at शनिवार, जानेवारी ०८, २०११\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nनमस्कार... आणि इथे स्वागत \nहसणे आणि हसवणे... जे समोर येईल त्यातुन आनंद शोधणे.. हिंडणे-फिरणे, मैत्रिणींमधे गप्पाष्टके करणे असे निरनिराळे छंद घेऊन इथपर्यंत आले आहे.\nमन मोकळे करावे... स्वतःला खुलवावे.. व्यक्त करावे हाच लेखनाचा उद्देश...\nतर भेटत राहू या....\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nआम्ही आईची जुळी बाळे.. रुचिर-शिशिर\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nछोट्या छोट्या गोष्टी (8)\nकविता माझी फक्त तुझ्याचसाठी\nवेदना उराची ह्या असह्य जाहली\nमहाजाल पर सुरेश चिपलूनकर (Suresh Chiplunkar)\nवॉटरमार्क थीम. TayaCho द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/t2434/", "date_download": "2018-05-28T01:07:24Z", "digest": "sha1:B3INMRY5LWWEEPV6BD3FFNMZNANGS6NJ", "length": 56981, "nlines": 185, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-मराठी भाषेचा इतिहास-1", "raw_content": "\nभूतकाळातील मराठीच्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा -\nएखादी भाषा नेमकी केव्हा अस्तित्वात आली हे सांगणं कठीण आहे. पण तिच्या अस्तित्वाच्या खुणा किती मागच्या काळापर्यंत शोधता येतात ह्याचा शोध इतिहासकार घेत असतात.\nउद्योतनसूरी ह्या आठव्या शतकातल्या ग्रंथकाराच्या ‘कुवलयमाला’ ह्या ग्रंथात मराठे आणि मराठी ह्यांचा स्पष्ट उल्लेख केलेला आढळतो. (तुळपुळे, १९७३ पृ. ५)\nदढमडह सामलंगे सहिरे अहिमाण कलहसीले य\nदिण्णले गहिल्ले उल्लेविरे तत्थ मरहट्टे\nत्यात धिप्पाड, सावळ्या, काटक, काहीशा अहंकारी अशा मराठ्यांचा (मरहट्टे) उल्लेख येतो तसेच ते ‘दिले, घेतले असं बोलतात’ (दिण्णले गहिल्ले) असे म्हणताना त्यांच्या भाषेचाही उल्लेख येतो. इ.स. ८५९ मधल्या धर्मोपदेशमालेतही मरहट्ट असं भाषेचं नाव आलं आहे. मराठीच्या अस्तित्वाविषयीचे हे अप्रत्यक्ष पुरावे आहेत. इ.स. १०६० मधल्या दिवे आगरच्या ताम्रपट मराठीचं अस्तित्व ओळखता येईल इतपत महत्त्वाचे उल्लेख आढळतात. (तुळपुळे, १९७३, पृ. ५-६)\nRe: मराठी भाषेचा इतिहास\nयादवकाळ : लोकभाषेचा वैभवकाळ -\nमराठीच्या अस्तित्वाविषयीचे सर्व तुरळक उल्लेख पाहत आपण यादवकाळात आलो की मराठीचं ठळक चित्र रेखाटता येऊ लागतं. अर्थात पूर्वी भाषा नोंदवण्यासाठी मुद्रण, ध्वनिमुद्रण इत्यादी साधनं उपलब्ध नव्हती. त्यामुळे आपल्याला मुख्यत्वे लिपिबद्ध झालेल्या भाषांविषयीचीच थेट साधनं आढळू शकतात. महानुभाव पंथाचं साहित्य म्हणजे यादवकालीन मराठी भाषेच्या अभ्यासाचं अत्यंत महत्त्वाचं साधन आहे.\nमराठी ही महानुभाव पंथाची धर्मभाषा होती. महानुभाव पंथाचे आचार्य श्री चक्रधरस्वामी हे जन्मले गुजरातेत. पण त्यांनी आपल्या शिष्यांना ‘महाराष्ट्री असावे’असा आदेश दिला आणि त्यांच्या शिष्यांनी तो आग्रहाने पाळला. ‘लीळाचरित्र’ ह्या इ. स.१२०० च्या सुमारास (कोलते, १९७८, प्रस्तावना पृ. ६५) रचलेल्या श्री चक्रधरस्वामींच्या महमिभट्टरचित चरित्रात केवळ चक्रधरस्वामींचंच नव्हे, तर यादवकाळातल्या मराठीच्या विविध आविष्काराचंही दर्शन घडतं. ‘काऊळेयाचे घर सेणाचे साळैचे मेणाचे पाऊसाळेया काऊळेयाचे घर पुरे जाय...’’ ही लीळाचरित्रात आढळणारी काऊचिऊची गोष्ट आजही मराठी घरांत लहान मुलांना सांगितली जाते.\nमहानुभावांनी महाराष्ट्राच्या सीमा ठरवताना मराठी भाषेचा निकष म्हणून वापर केलेला आढळतो. तसंच मराठीच्या प्रांतपरत्वे होणार्‍या भाषाभेदांचीही त्यांना जाणीव असलेली दिसते. पुढील मजकुरात ही जाणीव स्पष्ट होते.\n‘‘देश भणिजे खंडमंडळ : जैसे फलेठाणापासीन दक्षिणेसी : मर्‍हाटी भाषा जेतुला ठायी वर्ते तेतुले एक मंडळ: तयासी उत्तरे बालेघाटाचा सेवट : ऐसें एक खंडमंडळ: मग उभे (उभय) गंगातीर तेंहि एक खंडमंडळ : आणि तयापासौनि मेघंकरघाट (मेहकर, जि. अकोला) तें एक खंडमंडळ तयापासौनिआवघे वराड तें एक खंडमंडळ : परि अवघीं मिळौनि महाराष्ट्रचि बोलिजे : किंचित् किंचित् भाषेचा पालट : भणौनि खंडमंडळे भणावी’’\n(तुळपुळे, १९७३, पृ. २४)\nह्या काळात मराठी ही लोकभाषा म्हणून स्थिरावलेली दिसते. सार्वजनिक ठिकाणी आढळणार्‍या शिलालेखांची भाषा मराठी हीच असलेली दिसते. धर्माच्या क्षेत्रातही संस्कृत भाषेचा अभिमानी वर्ग ज्ञानाची भाषा ही संस्कृतच असल्याचे सांगत असता दुसरीकडे मात्र लोकभाषा हेच आपल्या उपदेशाचं माध्यम म्हणून वापरणारे विविध धर्मपंथ ह्या काळात उदयाला आलेले दिसतात. नाथ, महानुभाव, वारकरी, दत्त ह्या पंथांच्या अनुयायांनी मराठी विविध प्रकारे समृद्ध केलेली दिसते.\nनाथपंथाची परंपरा लाभलेल्या ज्ञानदेवांनी ज्ञानेश्र्वरी रचताना मराठी भाषेविषयी आपल्याला वाटत असलेला आत्मविश्र्वास व्यक्त केला आहे.\nमाझा मर्‍हाटाचि बोलु कवतिके परि अमृतातेंहि पैजासि जिंके\nही प्रतिज्ञा ज्ञानदेवांनी अक्षरश: खरी केलेली आढळते. त्यांनी आपला अमृतानुभव हा स्वतंत्र सिद्धान्त मांडणारा ग्रंथही मराठीतच रचून मराठी ही केवळ लोकभाषाच नव्हे, तर ज्ञानभाषाही आहे हे सिद्ध केलं आहे. ज्ञानदेव आणि त्यांची भावंडं, नामदेव, जनाबाई, चोखामेळा, सावता माळी, गोरोबा कुंभार ह्या सर्व वारकरी संप्रदायातील संतांनी आपल्या अभिव्यक्तीचं स्वाभाविक माध्यम म्हणून मराठीचाच वापर केल्याचं आढळतं. ह्या दृष्टीने पाहता यादवकाळ हा मराठीचा उत्कर्षाचा काळ आहे असं सार्थपणे म्हणता येतं.\nRe: मराठी भाषेचा इतिहास\nइ.स. १२९६ ह्या वर्षी महाराष्ट्रावर अलाउद्दीन खिलजी ह्याने स्वारी केली आणि यादवांचा पराभव केला (मेहेंदळे, १९९६, पृ. १०९). इ.स. १३१५ च्या दरम्यान यादवसत्तेचा अस्त झाला (मेहेंदळे, १९९६, पृ. १११) आणि पुढच्या काळात महाराष्ट्र काही शतकं विविध सुलतानांच्या आधिपत्याखाली होता. ह्या काळात प्रशासनात प्रामुख्याने फारसी, अरबी ह्या भाषांचा वापर होऊ लागला. सर्वसामान्य लोकांशी संपर्काचं माध्यम म्हणून मराठीचा वापर होत असला, तरी ह्या मराठीवर फारसीचा प्रचंड प्रभाव पडलेला आढळतो. मराठीत प्रचंड प्रमाणात फारसी शब्दांचा समावेश ह्याच काळात झालेला आढळतो.\nमात्र धार्मिक व्यवहारात संस्कृताचं प्राबल्य टिकून होतं. संत एकनाथांच्या लिखाणात त्यांनी ‘संस्कृत भाषा देवे केली प्राकृत काय चोरापासौन झाली प्राकृत काय चोरापासौन झाली\nअसा प्रश्र्न विचारलेला आढळतो ह्यावरून धार्मिक व्यवहारात मराठीच्या वापराला संपूर्णपणे प्रतिष्ठा लाभलेली नव्हती असं दिसतं. मात्र नाथांनी आणि अन्य वारकरी संतांनी लोकभाषेचा पुरस्कार सोडलेला दिसत नाही. दासोपंतांसारखा कवी अर्थाच्या अभिव्यक्तीत संस्कृतापेक्षा मराठीच अधिक समृद्ध आहे असा युक्तिवाद करताना आढळतो, तो पुढीलप्रमाणे...\n आतां तयाचे भेद किती\nएकें संस्कृतें सर्व कळे ऐसें कैसेन (महाराष्ट्र - गाथा, पृ. २८)\nह्या काळात मराठी भाषा लिहिण्यासाठी दोन वेगवेगळ्या लिप्यांचा वापर होत असलेला आढळतो. एक म्हणजे बाळबोध किंवा देवनागरी लिपी आणि दुसरी लिपी म्हणजे मोडी लिपी. मोडी लिपी ही हेमाडपंत ह्या यादवांच्या प्रधानाने शोधली असं एक मत आहे. तर काहींच्या मते मोडी हे देवनागरीचंच शीघ्र लेखनासाठी वापरायचं रूप आहे. मोडीचा वापर मुख्यत्वे प्रशासकीय व्यवहारात होत असलेला दिसतो.\nमराठीला रोमीतून (रोमन) मुद्रणसंस्कार -\nह्याच काळात युरोपीय ख्रिस्ती धर्मप्रसाराकांनी आपल्या धर्मप्रसारासाठी मराठी भाषेचा अवलंब केलेला आढळतो. इथल्या नव्याने ख्रिस्ती होणार्‍या लोकांकरिता त्यांच्या भाषांतून धर्मपुस्तके पुरवावीत ह्यासाठी मराठीतून लेखन झाले. धर्मप्रसारासाठी इथे येणार्‍या आपल्या धर्मबांधवांना इथल्या भाषा शिकता याव्यात ह्यासाठी मराठीविषयी त्यांनी आपल्या भाषांतून रचना केल्या. फादर स्टीफन्स ह्यांनी लिहिलेलं ओवीबद्ध मराठी ‘‘क्रिस्तपुराण’’ रोमी (रोमन)लिपीतून इ.स. १६१६ ह्या वर्षी रायतूरला छापलं गेलं. त्याच्या गद्य प्रस्तावनेत फादर स्टीफन्स म्हणतात. ‘‘हे सर्व मराठी भासेन लिहिले आहे. हेआ देसिंचेआ भासांभितुर ही भास परमेस्वराचेया वस्तु निरोपुंसि योग्ये एसी दिसली म्हणउनु’’ (मालशे पृ. ४२) त्यांनीच ‘‘आर्त द लिंग्व कानारिम्’’ हे मराठीच्या कोकणी बोलीचं व्याकरण पोर्तुगाली भाषेत लिहिलं. ते इ. स. १६४० ह्या वर्षी मुद्रित झालं.\nRe: मराठी भाषेचा इतिहास\nशिवकाल : राजभाषेचं सौख्य -\nछत्रपती शिवाजी महाराजांनी शके १५६२ (इ.स.१६४१-४२) ह्या सुमाराला आपला स्वराज्यस्थापनेच्या कार्याचा आरंभ केला आणि पुढील काळात त्याला यशही आलं. शिवकालात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यव्यवहाराची भाषा अर्थातच मराठी होती. त्या काळात अन्य राजवटींत राज्यकारभाराची मुख्य भाषा फारशी ही होती. शिवकालीन मराठीवरही फारशीचा प्रचंड प्रभाव असलेला दिसून येतो. मुजुमदार, सरनोबत, हवालदार इत्यादी अधिकार्‍यांची नावं, पीलखाना, जवाहरखाना आदी विभागांची नावं आणि सुत्तरनाल, तोफ इ. शस्त्रांची नावं असे अनेक फारसी शब्द मराठीत आले होते. अर्थात शिवकालात झालेल्या पद्यमय साहित्यव्यवहारात मात्र फारशीचा प्रभाव तितका जाणवत नाही.\nह्या पार्श्र्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेने ह्या फारशी शब्दांना संस्कृत प्रतिशब्द देणारा राज्यव्यवहारकोश रचला गेला. शिवाजी महाराजांच्या अधिकार्‍यांच्या मुद्रा ह्या काही अपवाद वगळता मराठी वा संस्कृतातच होत्या (मेहेंदळे, १९९६, पृ. ६४०). शिवकाळात राज्यव्यवहार मुख्यत्वे मराठीत होताना आढळतो.\nइंग्रजांकडून मराठ्यांकडे जी लेखी करारपत्रं वगैरे जात ती मराठीतच असत. मराठ्यांकडून इंग्रजांना जाणारी काही पत्रं तरी मराठीत असावीत असं अनुमान करायला वाव आहे. चौलचा सरसुभेदार बहिरोपंत ह्याने मुंबईचा गव्हर्नर हेन्री ऑक्झिंडेन ह्याला पाठवलेलं पत्र मराठीत होतं आणि नंतर त्याचं भाषांतर करण्यात आलं अशी माहिती आढळते. (मराठी संशोधनपत्रिका, जानेवारी, १९५४, पृ. १३)\nशिवकालात आणि त्यानंतरच्या काळात गद्य मराठी भाषेवर फारशीचा काही एक प्रभाव आढळतो. ह्या दृष्टीने बखरींची भाषा पाहण्यासारखी आहे.\nपेशवेकाळात राज्यव्यवहाराची भाषा मराठीच होती. तिच्यावर फारशीचा प्रभावही असलेला दिसून येतो. ह्या काळात मराठी सरदारांची संस्थानं महाराष्ट्राबाहेर निर्माण झाली. त्या भागांत मराठी भाषिक जनतेचं वास्तव्य होऊ लागलं, त्यातून त्या-त्या ठिकाणी मराठी भाषेचा प्रसार झाला.\nRe: मराठी भाषेचा इतिहास\nमिशनरी आणि मराठी मुद्रणाचा आरंभ -\nभारतात धर्मप्रसाराच्या हेतूने आलेल्या विल्यम केरीसाख्या इंग्रज धर्मोपदेशकांनी कोलकत्यापासून उत्तरेला १५ मैलांवर असलेल्या श्रीरामपूर ह्या ठिकाणी मिशन आणि मुद्रणालय स्थापन केलं. केरीने आपल्या पदरी असलेल्या वैजनाथ ह्या मराठी पंडिताच्या साहाय्याने १८०५ च्या मार्च महिन्यात आपलं ‘मराठी भाषेचे व्याकरण’ देवनागरीत छापून प्रसिद्ध केलं. ते मराठीतलं देवनागरी लिपीतलं पहिलं मुद्रित पुस्तक ठरतं. नंतर श्रीरामपूर मिशननं आणखीही मराठी पुस्तकं छापली. ती मोडी लिपीत छापली. कारण मराठीची लिपी ही मोडीच आहे अशी त्यांची समजूत होती. १८१७ ह्या वर्षी अमेरिकी मिशनरींनी मुंबईत ‘‘मात्थीउकृत शुभवर्तमान’’ प्रसिद्ध केलं हे मुंबईत छापलेलं पहिलं मराठी पुस्तक असावं. ह्या मिशनरींनी मुंबईत मराठी आणि गुजराती ह्या भाषांत शिकवणार्‍या शाळा काढल्या.\nइंगजी राजवट : राजभाषापदाला ग्रहण -\nइ.स. १८१८ ह्या वर्षी पुण्यातील शनिवारवाड्यावर युनियन जॅक फडकू लागला. नव्या परकीय शासनाची राजवट सुरू झाली. अर्थातच त्यात जेत्यांच्या भाषेला प्राधान्य मिळू लागलं. इंग्रजी ही प्रशासकीय कामकाजाची मुख्य भाषा बनली. इंग्रजी राजवटीसोबत शिस्तबद्ध प्रशासन आलं. इतर सार्वजनिक सुविधा आल्या.\nइंग्रजांनी ह्या देशात अनेक नव्या गोष्टी आणल्या. त्यांपैकी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे औपचारिक शिक्षणपद्धती. मुंबई इलाख्याचा पहिला गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन याने दिनांक २१ ऑगस्ट, १८२२ ह्या दिवशी जगन्नाथ शंकरशेट, धाकजी दादाजी, मकबा इ. मुंबईतील नागरिक पुढार्‍यांच्या साहाय्याने ‘मुंबईची हैंदशाळा आणि शाळापुस्तकमंडळी’ ह्या नावाची संस्था काढली. ह्या मंडळीने १८३५ पर्यंतच्या १०-१२ वर्षांत विविध शालोपयोगी ग्रंथ मराठीत तयार केले (माडखोलकर, १९५४ पृ. २१-२३). मोल्स्वर्थचा ‘‘मराठी कोश’’ आणि दादोबा पांडुरंग ह्यांचं ‘‘महाराष्ट्र भाषेचे व्याकरण’’ ही ह्या पुस्तकांतली काही उदाहरणं. ह्यातून निर्माण झालेल्या मराठीच्या धाटणीला महामहोपाध्याय द. वा. पोतदार ह्यांनी ‘मराठी गद्याचा इंगजी अवतार’ असं म्हटलं आहे.\nRe: मराठी भाषेचा इतिहास\nमराठी गद्याचा इंग्रजी अवतार -\nह्या काळातल्या भाषेवर इंग्रजीची छाप असणं स्वाभाविक होतं. जुन्या मराठीत दंड, विसावा (महानुभावीय साहित्य) अशी काही मोजकी विरामचिन्हं वापरत. इंग्रजीतली विरामचिन्हं मराठीतही आता वापरात आली. शब्दसंग‘ह पाहिला तर लिहिणारे लोक संस्कृत शास्त्रीपंडित असल्याने त्यांच्या भाषेवर संस्कृताचा आणि फारशीचाही फार प्रभाव आढळतो. ‘प्रभाकर’ नियतकालिकाच्या दिनांक २६ मार्च, १८४८ ह्या अंकातील हा उतारा पाहा.\n‘‘पुण्यासारखे शहरांत विद्याशाळा बर्‍याच आहेत. परंतु ग्रंथ वाचण्याची जागा अद्याप लोकांस माहीत नव्हती व तिचा उपयोग कोणा नेटिव्ह लोकांस माहीत नव्हता; परंतु सांप्रतचे गवर्नरसाहेब सर जार्ज क्लार्क यांणीं लोकांचे सुधारणेकडे लक्ष देऊन जज्जसाहेब हेनरी ब्रोन यास सुचविलें कीं, पुण्यांत लायब्ररी स्थापण्याचा बेत करावा.’’ (पोतदार, १९७६, पृ. २२६-२२७)\nनव्या राजवटीत मराठीच्या पूर्वपरंपरेची आठवण राहिली नव्हती. ‘‘मराठी ही केवळ बोलण्याची भाषा आहे. गद्य किंवा पद्य ग्रंथकारांनी ती मुळीच संपन्न किंवा सुसंस्कृत केलेली नाही.’’, असं मत व्हान्स केनेडी ह्याने व्यक्त केलेलं आढळतं. (माडखोलकर, १९५४ पृ. ३३)\nश्रावणात ब्राम्हणांना दानधर्म करण्याची पेशव्यांची प्रथा बंद करून ‘‘दक्षिणा फंड’’ हा निधी एलफिन्स्टनने निर्माण केला. त्या पैशांतून १८२३ ह्या वर्षी पुण्यात संस्कृत पाठशाळेची स्थापना केली (कुलकर्णी अ. रा., २००४). त्या शाळेत मराठी आणि संस्कृत ह्या भाषा शिक्षणाचं माध्यम म्हणून वापरल्या जात (पाटणकर, १९८४). १८२८ ह्या वर्षी ह्या पाठशाळेत इंगजी शिक्षणाचीही जोड दिली गेली.\nRe: मराठी भाषेचा इतिहास\n१८३२ ह्या वर्षी मुंबईला बाळशास्त्री जांभेकर ह्यांनी ‘दर्पण’ हे मराठी - इंग्रजी साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केलं. त्यांनीच पुढे काढलेलं दिग्दर्शन, भाऊ महाजन ह्यांचं प्रभाकर इत्यादी नियतकालिकांतून व्यवहारोपयोगी अशा विविध विषयांवर लिहिलं जाऊ लागलं. ह्या काळातल्या मराठी भाषेची घडण ही मुख्यत्वे ह्या नियतकालिकांनी केली आहे.\nमाध्यमिक शिक्षणातून मराठीचं विस्थापन -\n१८४० ह्या वर्षी स्थापन झालेल्या प्रांतनिहाय शिक्षण मंडळांपैकी (बोर्ड ऑफ एज्युकेशन) मुंबई इलाख्याच्या मंडळाचा अध्यक्ष आस्कीन पेरी ह्याने सर्वत्र शिक्षणाचं माध्यम हे इंग्रजी करण्याचा ठराव मांडला. त्याला कर्नल जर्व्हिस आणि तीन भारतीय सभासद ह्यांनी विरोध केला. ‘‘मध्य युगात युरोपात सर्व देशांत उच्च ज्ञान लॅटिन ह्या भाषेतच दिले जात होते. त्यामुळे सामान्य जनता त्या ज्ञानाला पारखी होत असे. पुढे सर्व शाखांतील ज्ञान त्या त्या देशाच्या भाषेत द्यावयाची प्रथा पडली. ह्याचा परिणाम असा झाला की, उच्च ज्ञानाचे झरे सामान्य जनांपर्यंत पोहोचले. त्या इतिहासापासून काहीच धडा न घेता मूठभर इंजांनी आपली मातृभाषा लक्षावधी भारतीयांवर लादायची काय’’ (पाटणकर, १९८४ पृ.५), असा प्रश्र्न जर्व्हिस ह्यांनी विचारला होता. पेरीने हट्टाने आदेश काढून चवथी ते सातवी (तत्कालीन मॅट्रिक) ह्या वर्गात मराठी वगळता अन्य सर्व विषयांच्या शिक्षणाचं माध्यम इंग्रजी हे केलं आणि ही व्यवस्था पुढे १०० वर्षे तशीच राहिली (पाटणकर, १९८४ पृ. ६).\nउच्च शिक्षणातून मराठीचं उच्चाटन -\n१८५७ ह्या वर्षी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. तेव्हा मराठी हा विषय वैकल्पिक म्हणून मॅट्रिक ते एम. ए. ह्या सर्व परीक्षांना घेता येत असे. दि. १८ नोव्हेंबर, १८६२ ह्या दिवशी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू अलेक्झॅण्डर ग्रांट ह्यांनी मॅट्रिकनंतर केवळ अभिजात (संस्कृत, लॅटिन इ.) भाषांचाच समावेश अभ्यासक्रमात असेल असा ठराव मांडला. डॉ. विल्सन ह्यांनी ह्या ठरावाला विरोध केला. पण १८६४ ह्या वर्षापासून मराठीचं उच्च शिक्षणातून उच्चाटन झालं. (पाटणकर, १९८४ पृ. ९-१४)\nRe: मराठी भाषेचा इतिहास\nसामाजिक मंथनाचं माध्यम -\nमात्र समाजसुधारकांनी, विचारवंतांनी वैचारिक मंथनासाठी मराठीचाच अवलंब केलेला आढळतो. विविध ज्ञानविस्तार, ज्ञानोदय, प्रभाकर इ. नियतकालिकांनी ह्यात फार मोठी कामगिरी केली. महात्मा फुले, मराठी भाषेचे शिवाजी विष्णुशास्त्री चिपळूणकर, 'सुधाकर' कार आगरकर, लोकमान्य टिळक ह्या लोकनेत्यांनी आपल्या लोकसंवादाचं साधन म्हणून मराठीचाच अवलंब केलेला दिसतो. स्वातंत्र्याची चळवळ हळूहळू आकारास येत होती. त्यात भाषा हे स्वत्वाचं प्रतीक मानलं गेल्यानं स्वभाषेची समृद्धी हा एक महत्त्वाचा मुद्दा मानून त्यासाठी प्रयत्न झालेले आढळतात.\nइंग्रजी वाङ्मयाच्या प्रभावाखाली मराठी वाङ्मयाची नवी परंपरा आकार घेत होती. कादंबरीसारखा नवा वाङ्मयप्रकार ह्याच काळात उदयाला आला. मराठी वाङ्मयाचं क्षेत्रं ह्या काळात विस्तारत असलेलं दिसतं.\nन्यायमूर्ती रानडे ह्यांचे प्रयत्न -\nन्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे ह्यांनी देशी भाषांचा विद्यापीठांत समावेश झाल्यास त्यांत अधिक चांगली पुस्तकं तयार होतील, अशी सूचना रजिष्ट्रार ऑफ नेटिव्ह पब्लिकेशन्स ह्यांच्याकडून करवून विद्यापीठाच्या कार्यकारिणीत चर्चा घडवून आणली. तिथे बहुमत मिळत नाही असं पाहून एम. ए., एम.डी. (वैद्यकीय), एल. एल. बी. ह्या परीक्षेत विद्यार्थ्यांना त्या त्या विषयावरील एक प्रबंध मातृभाषेत लिहिण्याची अट घालावी असा प्रस्ताव मांडला. पण तो मान्य झाला नाही. शेवटी न्यायमूर्तींच्या निधनानंतर १३ व्या दिवशी - दि. २९ जानेवारी, १९०१ ह्या दिवशी - वाईल्स ह्यांच्या प्रयत्नांतून एम. ए. ला विकल्पाने मराठी वाङ्मय ह्या विषयाची प्रश्र्नपत्रिका सुरू झाली. मात्र प्रश्र्नपत्रिका इंग्रजीत असणार होती आणि उत्तरंही इंग्रजीतच लिहिण्याचं बंधन होतं. अर्थात मॅट्रिक ते एम.ए. ह्यांच्या मधल्या पातळीवर मराठीचं अस्तित्व कुठेच नव्हतं. (पाटणकर, १९८४, पृ. २४-३३)\n१९२१-२२ पासून बी.ए. च्या परीक्षेला मराठीच्या दोन प्रश्र्नपत्रिका घेण्याची सवलत देण्यात आली. पण सन्मानासहित (ऑनर्ससह) बी.ए. होण्यासाठी मराठी घेता येत नसे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा कल मराठी न घेण्याकडे असे.\nRe: मराठी भाषेचा इतिहास\nज्ञानभाषा बनवण्याचे प्रयत्न -\nविद्यापीठात मराठीला प्रवेश नसला, तरी मराठी भाषा ज्ञानसमृद्ध व्हावी ह्या दृष्टीने समाजात विविध मंडळींनी प्रयत्न केलेला आढळतो. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर ह्यांनी १९१६ ते १९२७ ह्या कालावधीत ‘‘महाराष्ट्रीय ज्ञानकोश’’ हा ज्ञानकोश मराठीत निर्माण केला. सर्व स्तरांवर मराठीतूनच शिक्षण देणारी संस्था निर्माण करण्याचा अयशस्वी प्रयत्न विष्णु गोविंद विजापूरकर ह्यांनी केला. विविध व्यक्ती आणि संस्था ह्यांनी स्वभाषावृद्धीच्या हेतूने मराठी भाषेत मोलाचं वाङ्मय निर्माण केलं.\nमराठीत आलेल्या फारशी आणि इंग्रजी शब्दांना पर्याय देण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर, माधवराव पटवर्धन ह्यांनी भाषाशुद्धीची चळवळ उभारली. अनेकांनी ह्या चळवळीला विरोध केला असला तरी दिनांक, क्रमांक, विधिमंडळ, महापौर, नगरपालिका, नगरसेवक, संचलन, गणवेश, दूरध्वनी, टंकलेखन असे आजच्या मराठीत रुळलेले अनेक शब्द ह्या चळवळीनेच रूढ केले.\nसंयुक्त महाराष्ट्र : मराठी भाषकांच्या एकीकरणाचा प्रयत्न -\nलॉर्ड कर्झनने केलेली बंगालची फाळणी बांग्ला भाषकांच्या आंदोलनामुळे १९११ ह्या वर्षी रद्द करण्यात आली. त्या संदर्भात केसरीत लिहिलेल्या लेखात न. चिं. केळकर ह्यांनी ‘‘मराठी भाषा बोलणार्‍यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली असावी’’, अशी सूचना केली. (फडके, १९९७, पृ. ३५३) दिनांक ६ जानेवारी, १९४० ह्या दिवशी उज्जैनच्या साहित्य संमेलनात ग. त्र्यं. माडखोलकर ह्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात एकभाषिक राज्याच्या मागणीचं आवाहन केलं. (फडके, १९९७, पृ. ३५५) ह्या एकीकरणाविषयी मतमतांतरं असली, तरी मराठी भाषकांचं एकीकरण व्हावं ह्या मागणीचा जोर वाढू लागला. ह्यातूनच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उदयाला आली. १९४६ च्या सुमारास संयुक्त महाराष्ट्र परिषद ही सर्वपक्षीय संघटना स्थापन करण्यात आली. १९२१ पासून कॉंग्रेस पक्ष भाषावार प्रांतरचनेचा पुरस्कार करत होता. पण स्वातंत्र्य जवळ येऊ लागताच हा प्रश्र्न अग्रक्रमाने सोडवण्याची निकड नाही असं नेहरू आदी ज्येष्ठ नेत्यांचं मत होतं. स्वातंत्र्योत्तर काळातही ह्या प्रश्र्नावरून बरंच मोठं आंदोलन होऊन दिनांक १ मे, १९६० ह्या दिवशी महाराष्ट्र हे एकभाषिक राज्य अस्तित्वात आलं. (संयुक्‍त महाराष्ट्रासाठीचा आंदोलनाची सविस्तर माहिती 'महाराष्ट्राविषयी विशेष-इतिहास' या विभागात दिली आहे.)\nमहाराष्ट्राचं भाषिक राज्य अस्तित्वात आल्यावर मराठी भाषा ही शिवकालानंतर पुन्हा राजभाषापदी विराजमान झाली. प्रशासनिक व्यवहारात मराठीचा वापर अनिवार्यपणे व्हावा असे आदेश निघाले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ह्यांच्या पुढाकारातून विविध व्यवस्था अस्तित्वात आल्या. इंग्रजीतून चालणारा राज्यकारभार मराठीतून चालवण्यासाठी ‘भाषामंडळाची स्थापना झाली आणि राजभाषा म्हणून मराठीच्या वापराची पूर्वतयारी करण्यासाठी ‘भाषा-सल्लागार-मंडळाची स्थापना झाली. २६ जानेवारी, १९६५ च्या गणराज्य दिनापासून ‘महाराष्ट्र-राजभाषा-अधिनियम’ अस्तित्वात आला. (कोलते, १९८९, पृ. ५२-५४)\nशासकीय कार्यालयांच्या व अधिकारपदांच्या इंगजी संज्ञांचे मराठी पर्याय देणारा ‘पदनामकोश’ प्रकाशित झाला. १९७३ ह्या वर्षी ‘शासन-व्यवहार-कोश’ प्रकाशित झाला. विविध ज्ञानशाखांतील पारिभाषिक संज्ञांचे मराठी पर्याय सुचवणारे विविध कोश अस्तित्वात आले. ह्या कोशांच्या भाषेविषयी ‘ही दुर्बोध आणि संस्कृतप्रचुर आहे’, अशी टीकाही झाली. पण आज ह्या पारिभाषिक संज्ञा शासनव्यवहारात बर्‍याच प्रमाणात रुळलेल्या आढळतात. मराठी भाषा, मराठी संस्कृती ह्यांच्या विकासासाठी शासनाच्या वतीने विविध संस्था, महामंडळं ह्यांची स्थापना करण्यात आली.\nवर्‍हाडी, अहिराणी इ. मराठी भाषेच्या विविध बोली असून प्रांतपरत्वे भाषेच्या रचनेत भेद आहेत. मराठीच्या प्रमाणीकरणाच्या दृष्टीने मराठी-साहित्य-महामंडळाने मराठी शुद्धलेखनाची नियमावली १९७२ ह्या वर्षी तयार केली. शिक्षणव्यवहारात मराठीचा समावेश माध्यमिक स्तरापर्यंत झाला. मात्र उच्च शिक्षणाच्या संदर्भात काही अपवाद वगळता सर्व विषय मराठीतून शिकण्या-शिकवण्याचे प्रयत्न फारसे झालेले दिसत नाहीत. शिक्षणाचं माध्यम म्हणून मराठीचा पुरेसा विकास झाला नाही. तिला तशी संधीच फार कमी लाभली. मात्र मराठी वाङ्मय हा विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षणापर्यंत शिकण्याचीही सोय उपलब्ध झाली. चित्रपट, नाटक, वाङ्मय अशा क्षेत्रांत मराठी भाषेतल्या कलाकृतींचा दबदबा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात ही माध्यमं आपल्या परीने समृद्ध परंपरा निर्माण करत आहेत.\nRe: मराठी भाषेचा इतिहास\nआव्हाने व आशा :\n‘जरी आज ती राजभाषा असे’ -\nमराठी ही आज महाराष्ट्राची राजभाषा आहे. मात्र तिला अनेक कारणांमुळे तिचं उचित स्थान लाभलेलं नाही अशीही खंत अनेकांनी अनेकदा व्यक्त केलेली आढळते.\nन्यायव्यवहारात अद्याप इंग्रजी भाषेचंच अधिराज्य आढळतं. मराठीत न्यायव्यवहार व्हावा ह्यासाठी आंदोलनं करावी लागत आहेत. १९९५ पासून आंदोलनं झाल्यावर शासनाने १९९८ ह्या वर्षी त्याविषयीची अधिसूचना काढली आणि २००० ह्या वर्षी उच्च न्यायालयाने परिपत्रक काढून खालच्या न्यायालयातील किमान ५० टक्के कामकाज मराठीत झालं पाहिजे असा आदेश दिला. मात्र मराठी हीसुद्धा उच्च न्यायालयाची प्राधिकृत भाषा व्हावी ही मागणी अद्याप पुरी झालेली नाही.\nजागतिकीकरणाच्या रेट्यात इंग्रजीचं प्राबल्य असून शिक्षणव्यवहारातून मराठीचा वापर सर्वत्र होणं हे अजूनही एक स्वप्नंच आहे. इंग्रजीवाचून पर्याय नाही ही भावना पुन्हा बळावली आहे. मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या विद्यार्थ्यांच्या अभावामुळे उणावते आहे. समाजातला मोठा वर्ग आधीच इंग्रजी माध्यमाकडे वळला आहे. प्राथमिक शिक्षणातही मराठी टिकणार का हा प्रश्र्न निर्माण झाला आहे.\nमराठीच्या दैनंदिन वापरात अनावश्यक इंग्रजी शब्दांचा वापर भरमसाठ वाढतो आहे. ‘‘वाइफ सिवियरली इन्जर्ड झाल्याने तिला अर्जंटली हॉस्पिटलाइज्ड करावं लागलं’’ अशी वाक्य सहज वाटू लागली आहेत. ह्याउलट ‘‘बायकोला मोठी दुखापत झाल्याने तातडीने रुग्णालयात ठेवावं लागलं’’, हे वाक्य परकं वाटू लागलं आहे. वृत्तपत्रं, दृक-श्राव्य प्रसारामाध्यमं ह्यांना मराठी मथळे सुचेनासे झाले आहेत. हे टाळून निव्वळ मराठी बोलण्या-लिहिण्याचा प्रयत्न हा स्वभाषकांनाही शुद्धिवादी, प्रतिगामी, हटवादी वाटू लागला आहे. मराठीतच नवे शब्द घडवण्याचा, वापरण्याचा कंटाळा वाढतो आहे. शब्द घडवलेच, तर ते संस्कृतप्रचूर आणि क्लिष्ट घडवले जात आहेत.\n‘यशाची पुढे दिव्य आशा असे’ -\nमात्र आजही मराठी हीच सुमारे सात कोटी लोकांच्या स्वाभाविक अभिव्यक्तीची भाषा आहे. भारतातली ६.९९ टक्के जनता मराठी भाषक आहे. भारतीय शासनाच्या सूचीतील प्रशासनिक भाषांपैकी मराठी ही भाषकसंख्येच्या दृष्टीने ४ थ्या स्थानावर आहे.\nसंगणकयुगात युनिकोडसारख्या प्रणालीने देशी भाषांचा संगणकावरील वावर सुकर केला आहे. महाजालावर मराठीचा वावर व वापर वाढला आहे, वाढतो आहे. भाषिक गटांच्या, त्यांच्या अस्मितांच्या प्रश्र्नाकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. मराठी नव्या जगात आपल्या तेजाने तळपत राहील असा विश्र्वास लोकमानसात निर्माण होतो आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://pareshprabhu.blogspot.com/2016/02/blog-post_29.html", "date_download": "2018-05-28T00:53:08Z", "digest": "sha1:AOJYCDOROKIXTTGDEIXX3K2HQ4KNA3Z7", "length": 16213, "nlines": 26, "source_domain": "pareshprabhu.blogspot.com", "title": "प्रभुत्व: संतुलित अर्थसंकल्प", "raw_content": "\nकें द्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल आपल्या पोतडीतून नवरत्ने बाहेर काढली आणि आपला यंदाचा अर्थसंकल्प त्या नऊ गोष्टींवर केंद्रित असल्याचे संकेत दिले. ‘हेे सुटाबुटातल्यांचे सरकार आहे’ ही बोचरी टीका आजवर सोसावी लागलेल्या मोदी सरकारचा यंदाचा हा अर्थसंकल्प शेती, तसेच ग्रामीण आणि सामाजिक क्षेत्राला जाणीवपूर्वक प्राधान्य देत असल्याचे दिसते. एकीकडे हे करीत असताना दुसरीकडे अर्थातच साधनसुविधा निर्मिती, आर्थिक व प्रशासकीय सुधारणा, कर सुधारणा याद्वारे उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याची कसरतही अर्थमंत्र्यांना करावी लागली आहे. या दोहोंचे संतुलन साधण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पात दिसून येतो. शेती क्षेत्राची चाललेली पीछेहाट लक्षात घेता, एकीकडे ‘मेक इन इंडिया’, ‘डिजिटल इंडिया’ चे ढोल पिटत असताना या देशाची अर्थव्यवस्था ही ग्रामीण आणि कृषीकेंद्रित अर्थव्यवस्था आहे याचे भान ठेवून बळीराजाला प्रोत्साहनपर पाठबळाची आवश्यकता भासत होती. सन २०२० पर्यंत देशातील शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प अर्थमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पातून केला आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या जलसिंचनासाठी भरीव तरतूद केली गेली आहे. नऊ लाख कोटी कृषी कर्जाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पीक विमा योजना, पशुधन संजीवनीसारख्या योजना आदींद्वारे शेती व तत्सम क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे पाऊल अर्थमंत्र्यांनी उचलले असले, तरी या निधीचा विनियोग कसा होतो, त्याद्वारे शेतीला कसे बळ मिळते यावर या संकल्पाचे यशापयश अवलंबून असेल. ग्रामीण विकासासाठीही यंदा भरीव तरतूद करण्यात आलेली दिसते. पंचायत व पालिकांना २.८७ लाख कोटींचे वाढीव अनुदान चौदाव्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार दिले जाणार आहे. तेथेही निधीचा विनियोग हाच कळीचा मुद्दा असेल. ग्रामीण विद्युतीकरणाच्या दिशेने प्रयत्न, ‘रूर-र्बन क्लस्टर्स’ उभारणीला चालना, एकूण ९७ हजार कोटी खर्चून रस्त्यांची उभारणी आदींचा फायदा ग्रामीण जनतेला मिळणार असला, तरी त्या आडून अनिर्बंध औद्योगिकीकरणाला आणि बेफाट शहरीकरणाला चालना तर मिळणार नाही ना ही भीतीही डोकावू लागली आहे. ग्रामीण विकास म्हणजे केवळ शहरीकरण नव्हे हे लक्षात घेणे आवश्यक असेल. सामाजिक क्षेत्रासाठीची आरोग्य विमा योजना, जेनेरिक औषधालयांची उभारणी आदी घोषणा प्रशंसनीय आहेत, परंतु या आघाडीवर फार त्रोटक घोषणा दिसतात.महागाईवर अंकुश ठेवण्यासाठी नऊशे कोटींचा जीवनावश्यक वस्तू दर निधी उभारला जाणार आहे. आर्थिक फसवणुकीचे वाढते गुन्हे लक्षात घेऊन नवा कायदा केला जाणार आहे. दिवाळखोरीत जाणार्‍या आर्थिक संस्थांसंदर्भात रिझर्व्ह बँक कायद्यात सुधारणा केली जाणार आहे, ही सगळी पावले अत्यावश्यक होती. शिक्षण क्षेत्रासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची बात अर्थसंकल्पात करण्यात आली असली तरी त्या दिशेने कोणतीही ठोस पावले उचलली गेलेली दिसत नाहीत. उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी केवळ कौशल्य विकासावर भर देणारे काही निर्णय दिसतात तेवढेच. साधनसुविधा क्षेत्रात खासगी क्षेत्राचा सहभाग घेण्याची घोषणा गतवर्षी झाली होती, परंतु त्या आघाडीवर फारसे काही घडलेले नाही. त्यातील अडथळे लक्षात घेऊन साधनसुविधा क्षेत्रात खासगी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी काही निर्णय यंदा घेतले गेले आहेत. सार्वजनिक सुविधा विवाद सोडवणूक कायदा, पीपीपीसंदर्भात फेरवाटाघाटींसाठीची तसेच नव्या प्रकल्पांतील सरकारी गुंतवणुकीसाठी मार्गदर्शक तत्त्वे आदींमुळे खासगी क्षेत्राचा सहभाग वाढवण्यातील अडसर दूर होऊ शकतील. सरकारी अपव्यय टाळण्याच्या दिशेने अनेक उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत. सरकारी खरेदीमध्ये पारदर्शकता येण्यासाठी सरकारी वस्तू व सेवा खरेदी कायदा, अनुदानांची गळती रोखण्यासाठी ‘आधार’चा वापर, खतांच्या अनुदानांचेही प्रायोगिक तत्त्वावर थेट बँक खात्यामध्ये हस्तांतरण, सार्वजनिक वितरण योजनेतील दुकानांचे आधुनिकीकरण आदी जी पावले उचलली गेली आहेत, ती आवश्यक होती. आर्थिक आणि प्रशासकीय सुधारणांचे, करसुधारणांचे अभिवचन उद्योग जगताला मोदी सरकारने यापूर्वीच दिलेे आहे. त्या अनुषंगाने या अर्थसंकल्पामध्येही बर्‍याच उपाययोजना केलेल्या दिसतात. येथे उद्योग करणे सुलभ व्हावे यासाठी कायद्यांच्या, क्लिष्ट कररचनेच्या, प्रशासकीय अडथळ्यांच्या जंजाळातून उद्योजकांची सुटका करण्यावर मोदी सरकारने भर दिलेला आहे. त्या दिशेने विविध निर्णय अर्थसंकल्पात दिसून येतात. विशेषतः करसुलभीकरणासंदर्भात न्या. ईश्वर समितीच्या शिफारशींनुसार अनेक पावले उचलली गेली आहेत. विविध मंत्रालयांनी वेळोवेळी लादलेल्या तेरा अधिभारांचे उच्चाटन, टीडीएस, टॅक्स क्रेडिट संदर्भातील सवलती आदी गोष्टी गरजेच्या होत्या. कंपनी कायद्यामध्ये उद्योजकाभिमुख फेरबदल करण्याचे सूतोवाचही अर्थमंत्र्यांनी केले आहे. विशेषतः करांसंदर्भातील विवादांच्या सोडवणुकीसाठी अनेक महत्त्वपूर्ण पावले अर्थमंत्र्यांनी उचलली आहेत. करविषयक तीन लाख प्रकरणे अपिलामध्ये पडून आहेत. अशा प्रलंबित प्रकरणांच्या सोडवणुकीसाठी जी डिस्प्यूट रिझॉल्युशन स्कीम (डीआरएस) अर्थमंत्र्यांनी जाहीर केली आहे, त्यातून करविषयक विवादांच्या कालबद्ध सोडवणुकीचा मार्ग खुला होऊ शकेल. काळ्या पैशाचा विषय हा काही काळापूर्वी ऐरणीवर होता. काळ्या पैशासंदर्भात काही कठोर उपाययोजना अर्थमंत्र्यांकडून अपेक्षित होत्या. यंदा करबुडव्यांना अघोषित उत्पन्न ४५ टक्के कर भरणा करून घोषित करण्याची सवलत काही काळापुरती देण्यात आलेली आहे. मात्र, करबुडव्यांवर थेट कारवाई न करता अशा प्रकारची सवलत देण्याचे कारण काय हे गुलदस्त्यात आहे. सर्वसामान्य करदात्यांना गतवर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये प्राप्तिकरात वाढीव वजावट देण्यात आली होती आणि उद्योजकांसाठी कॉर्पोरेट करामध्येही कपात करण्यात आली होती. अशा विशेष उल्लेखनीय करसवलती यंदा नसल्या, तरीही पाच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांसाठी करसवलतीची मर्यादा तीन हजारांनी वाढवण्यात आली आहे आणि घरभाड्यासाठीची सवलतही सध्याच्या वार्षिक २४ हजारांवरून साठ हजारांवर नेण्यात आली आहे. छोटे उद्योजक आणि व्यावसायिकांसाठीही काही सवलती दिसतात. गृहबांधणी क्षेत्रासाठी, विशेषतः परवडणार्‍या घरांसाठी काही पावले सरकारने उचलली आहेत. पहिल्या घराच्या खरेदीवरही सवलत मिळणार आहे. परंतु सर्वसामान्य करदात्यांना फार मोठा दिलासा देणारे असे काही यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये दिसत नाही. अनेक क्षेत्रांना तर अर्थमंत्र्यांनी स्पर्शही केलेला दिसला नाही. एकूण आपल्या मर्यादित आवाक्यात अर्थव्यवस्थेची प्राधान्ये निश्‍चित करून तेवढ्यापुरते लक्ष केंद्रित करणारा अर्थसंकल्प अरुण जेटली यांनी सादर केलेला दिसतो. सरकार करू पाहात असलेल्या आर्थिक, प्रशासकीय, करविषयक सुधारणांचे जे सूतोवाच यंदाच्या या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेले आहे, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते, त्यातून आगामी काळातील ‘अच्छे दिन’ ची रुजवण होईल अशी आशा करूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/vidamban-kavita/bluffmaster'/", "date_download": "2018-05-28T01:12:10Z", "digest": "sha1:3WYSWO3LNLDC57B775B4O6KXBV7DXJEV", "length": 2586, "nlines": 64, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vidamban Kavita-BluffMaster\"", "raw_content": "\nBluffMaster\" समजत होतो स्वताला\nपण आता माझाच पर्दाफाश झालाय..,\nश्रेय लुटायला जात होतो\nपण अस्तित्वच टांगणीला लागलय...\nत्रासातून \"मुक्त\" होण्याचा प्रयत्न करत होतो\nपण \"अंगण\" मात्र वाकडंच दिसत होत...\nदुसऱ्याच्या तालावर नाचाण्याने नाचक्की होते इज्जतीची\nपुरत कळालय दुनिया आहे बडी जालीमाची...\nचुकीला शासन का होत असत\nका होते माफीनंतर विटंबना..,\n'पात्र' असुद्या आपल्या सन्माना...\nअसुद्या...हक्क मला माझ मत मांडण्याचा\nफक्त भुकेला आहे मी आपल्या लोभाचा...\"\"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00569.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/central-mp-team-visit-shirdi-258771.html", "date_download": "2018-05-28T01:14:42Z", "digest": "sha1:R3QIRMNRE5VVHD2SMZSSDQXSSC4WL43G", "length": 10981, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दुष्काळ दौऱ्याला दांडी मारून खासदार पोहचले साईंच्या दर्शनाला", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nदुष्काळ दौऱ्याला दांडी मारून खासदार पोहचले साईंच्या दर्शनाला\n13 खासदारांची ही विशेष समिती राज्यातल्या दुष्काळाची पाहणी करायला आली होती\n21 एप्रिल : दुष्काळी गावांची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय संसदीय समितीने दुष्काळपाहणी ऐवजी देवदर्शन घेणं पसंत केलंय.\n13 खासदारांची ही विशेष समिती राज्यातल्या दुष्काळाची पाहणी करायला आली होती. मात्र डाऊच बुद्रुक या गावाचा भेट द्यायचं टाळून त्यांनी सहकुटुंब शिर्डीला जाऊन साईदर्शन घेतलं.\nसकाळी या समितीने संवत्सर या गावी जाऊन दुष्काळी स्थितीची पाहणी केली. आणि त्यानंतर त्यांनी थेट शिर्डी गाठली. या समितीत राज्यातील संजय धोत्रे आणि चिंतामण वनगा या दोन खासदारांचा समावेश आहे.\nएकीकडे राज्यातील शेतकरी कर्जमाफीसाठी केंद्राकडे डोळे लावून बसलेला असताना, राज्यातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेलं पथक साईदर्शनात रमल्याचं समोर आल्यामुळे आश्चर्य व्यक्त होतंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.coinfalls.com/mr/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3/%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3-Android-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-coinfalls/", "date_download": "2018-05-28T01:17:03Z", "digest": "sha1:QZBWD3FNH6S4G7TH5VKBKKYOLBEYKEUS", "length": 13725, "nlines": 97, "source_domain": "www.coinfalls.com", "title": "एक प्रकारचा जुगाराचा खेळ Android अनुप्रयोग | Coinfalls कॅसिनो | Up To £100 + £ 5 बोनस मिळवा!", "raw_content": "£ 5 मोफत बोनस खेळणारा\nकेवळ नवीन खेळाडू. 30नाम Wagering आवश्यकता, कमाल रूपांतरण x4 लागू. £ 10 किमान. ठेव. फक्त स्लॉट खेळ. टी & सी च्या लागू करा.$€ £ 5 मुक्त बोनस फक्त Shamrock एन रोल वर प्ले करण्यायोग्य आहे, माया चमत्कार आणि कँडी स्वॅप स्लॉट, नोंदणी आणि ते प्राप्त करण्यासाठी आपला मोबाइल नंबर सत्यापित करा.\nपर्यंत यूके एक प्रकारचा जुगाराचा खेळ 35:1 पे-आउट | वेगवान रोख ठेवा | $£ € 500 मध्ये आपले स्वागत आहे संकुल\nजुगारी लोकांचा पत्त्यांचा खेळ लाइव्ह\nआमच्या थेट कॅसिनो मध्ये आपले स्वागत आहे\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ Android अनुप्रयोग | Coinfalls कॅसिनो | अप करण्यासाठी £ 500 + £ 5 बोनस मिळवा\nसर्वोत्तम एक प्रकारचा जुगाराचा खेळ Android अनुप्रयोग वर एक प्रकारचा जुगाराचा खेळ आपल्या आवडीचे गेम आनंद घ्या\n£ 500 मोफत बोनस हस्तगत + £ 5 फोन बिलिंग सह स्लॉट आनंद मोफत मिळवा\nकेवळ नवीन खेळाडू. किमान ठेव £ 10 सर्व 3 आपले स्वागत आहे ऑफर. कमाल बोनस £ 500. फक्त स्लॉट खेळ. 30नाम wagering आवश्यकता आणि टी आणि C च्या लागू.\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ Android अनुप्रयोग प्रती अंत: जगातील जिंकली लाखो आहे विशेष उल्लेख किंवा लक्ष आवश्यक की एक खेळ आहे.\nसंपूर्ण जुगार उद्योग किंवा संपूर्ण आंतरराष्ट्रीय कायदेशीर जुगार समितीतील प्रतिनिधित्व करणारी सर्वात आयकॉनिक खेळ एक प्रकारचा जुगाराचा खेळ प्रतीक आहे.\nप्रतिमा आणि या सुंदर आणि मनोरंजक खेळ प्रतीक अगदी लहान करडू अलग किंवा अज्ञात नाही.\nचित्रपटात आणि चित्रपट; व्यंगचित्र मालिका मध्ये; आणि पूर्णपणे मिडिया मध्ये, जुगार एक निमित्त आहे, तर एक प्रकारचा जुगाराचा खेळ कुठेही दिसते खेळ आहे; किंवा एक देखावा, परिस्थिती किंवा जुगार भाग.\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ खेळायला अनेक मार्ग आहेत. एक खेळाडू डाउनलोड न हा खेळ खेळू शकतो. मोबाईल ऑनलाइन एक प्रकारचा जुगाराचा खेळ हा Android अनुप्रयोग सुसंगत आहेत की समर्थन भांडण मुक्त आणि नॉन स्टॉप सर्व त्याच्या रूपे डाउनलोड आणि एक प्रकारचा जुगाराचा खेळ प्ले आणि.\nत्याऐवजी पासून डाउनलोड Google प्ले स्टोअर, खेळाडू सहज ब्राउझिंग आणि सर्फ करून खेळ खेळू शकतो.\nCoinfalls एक प्रकारचा जुगाराचा खेळ येथे अग्रगण्य ऑनलाइन अनुप्रयोग – मोफत साइन अप करा\nझडप घालतात £ 500 बोनस इथपर्यंत 200%\nकेवळ नवीन खेळाडू. किमान ठेव £ 10 सर्व 3 आपले स्वागत आहे ऑफर. कमाल बोनस £ 500. फक्त स्लॉट खेळ. 30नाम wagering आवश्यकता आणि टी आणि C च्या लागू.\nसर्वोत्तम ऑनलाइन एक प्रकारचा जुगाराचा खेळ Android अनुप्रयोग काही\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ तरी जगातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे, तरीही नाही कॅसिनो खूप आणि त्यांच्या संबंधित अनुप्रयोग उपलब्ध आहे.\nया खेळ प्रवेश आणि गोळ्या पासून खेळला जाऊ शकतो, स्मार्ट फोन, Android मोबाईल आणि Android हँडसेट. जसे या लोकप्रिय खेळ होस्ट की अनेक उच्च अग्रगण्य साइट आहेत, तर शीर्ष स्लॉट साइट, इतर वेबसाइट आणि सारखे अनुप्रयोग आहेत CasinoPhoneBill.com, Slotmatic.com, that are leading casino application providers.\nसाठी एक प्रकारचा जुगाराचा खेळ सर्वोत्तम साइट ठरवण्यातील मानले जाते की पैलू सुरक्षा आहेत, प्रतिष्ठा, ग्राहक सेवा, लवचिकता आणि वापरकर्ता इंटरफेस. आमच्या या घटक पासून, निर्धारित सर्वात एक महत्त्वाचा घटक किती चांगले ऑनलाइन गायन आहे, साधने एक प्रकारचा जुगाराचा खेळ Android अनुप्रयोग च्या सुसंगतता होईल.\nबोनस £ 500 पर्यंत फोन बिल देयके एक प्रकारचा जुगाराचा खेळ आणि स्लॉट वर\nकेवळ नवीन खेळाडू. किमान ठेव £ 10 सर्व 3 आपले स्वागत आहे ऑफर. कमाल बोनस £ 500. फक्त स्लॉट खेळ. 30नाम wagering आवश्यकता आणि टी आणि C च्या लागू.\nफक्त नफा काय एक चांगला एक प्रकारचा जुगाराचा खेळ Android अनुप्रयोग आमचे ध्येय पाहिजे नाही. ते त्यांच्या खेळाडू कनेक्ट आणि त्यांच्या अंत: करणात विजय प्राप्त करू शकता तर, जुगार आणि जुगार कंपन्या आणि कॅसिनो आपोआप ब्रँड निष्ठा भरपूर साध्य आणि त्यांच्या ब्रँड इमेज वाढविण्यासाठी जाईल.\nऑनलाइन, मोबाइल फोन कॅसिनो - संबंधित पोस्ट:\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ अनुप्रयोग | सर्वोत्तम एक प्रकारचा जुगाराचा खेळ | £ 500 मोफत बोनस\nAndroid साठी एक प्रकारचा जुगाराचा खेळ | Coinfalls कॅसिनो | देते अप £ 500 करण्यासाठी\nअटी आणि घटने किंवा प्रसंगाचे आगमन वेळापत्रक अटी\nस्लॉट फोन बिल $ € £ 5 मोफत कोणत्याही जमा द्या…\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ मोबाइल | उर Android साठी सर्वोत्तम, आयफोन |…\nएक प्रकारचा जुगाराचा खेळ ऑनलाइन | फोन बिल करून Coinfalls वेतन | अप करण्यासाठी £ 500\nमोबाइल एक प्रकारचा जुगाराचा खेळ एसएमएस फोन कॅसिनो | Coinfalls बिलिंग…\nमोफत एक प्रकारचा जुगाराचा खेळ खेळ | फोन Coinfalls एक प्रकारचा जुगाराचा खेळ |…\nCoinfalls थेट कॅसिनो यूके ऑनलाइन\nCoinfalls – एक शीर्ष थेट कॅसिनो बोनस साइट – आनंद घ्या – आमच्या मुख्य थेट गायन पृष्ठ पहा, £ 500 बोनस, इथे क्लिक करा.\nअटी आणि नियम बोनस लागू – अधिक वरील दुवा पहा.\nअल्पवयीन जुगार एक गुन्हा आहे\n© कॉपीराइट सामग्री 2018 COINFALLS.COM\nCoinfalls.comis Nektan द्वारा समर्थित (जिब्राल्टर) जिब्राल्टर नोंदणीकृत एक कंपनी मर्यादित. Nektan परवाना आणि जुगार आयोगाने नियमित आहे, (क्रमांक 000-039107-आर-319400-013) ग्रेट ब्रिटन ग्राहकांसाठी आणि जिब्राल्टर जुगार आयोगाने जिब्राल्टर सरकारने परवाना आणि नियमन (RGL नाही.054) इतर सर्व ग्राहकांना.\nमोफत एक प्रकारचा जुगाराचा खेळ बोनस\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न च्या\nबोनस अटी आणि नियम\nउत्तम – फोन कॅसिनो\nफोन बिल करून blackjack वेतन – विजय बिग\nफोन बिल करून स्लॉट ठेव – £ 5 मोफत\nसर्वोत्तम फोन स्लॉट नाही ठेव बोनस | £ 5 साइन अप क्रेडिट | मोफत मोबाइल अनुप्रयोग\nस्लॉट शैली फोन बिल $ € £ 5 मोफत कोणतीही अनामत आवश्यक करून द्या\nस्लॉट कोणतीही अनामत आवश्यक – jackpots\nफोन मोबाइल कॅसिनो वेतन – मोफत £ 5\nमोबाइल कॅसिनो यूके बोनस\nफोन बिल करून एक प्रकारचा जुगाराचा खेळ वेतन – एक रत्न\nमोबाइल कॅसिनो कोणतीही अनामत आवश्यक\nसर्वोत्तम कॅसिनो संलग्न कार्यक्रम – Coinfalls सामील व्हा, नफा आता: स्काय च्या मर्यादा\nसर्वोत्तम कॅसिनो संलग्न जुगार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/me-gypsy-news/actor-sanjay-mone-articles-in-marathi-on-unforgettable-experience-in-his-life-part-2-1615977/", "date_download": "2018-05-28T01:25:14Z", "digest": "sha1:ASDJJNYA7XQW4VGX4LNNESCQI4SXEDQH", "length": 24612, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Actor Sanjay Mone Articles In Marathi On Unforgettable Experience In His Life Part 2 | रेल्वेचं दळणवळण | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nअर्थात आपल्या वाटय़ाला दळणवळण म्हणण्यासारखं काही येत नाही.\nआजपर्यंत मी अनेक वेळा आणि वेगवेगळ्या वेळेला- पाणबुडी आणि हेलिकॉप्टरवगळता- भारतात उपलब्ध असलेल्या दळणवळणाच्या जवळपास सर्व साधनांनी प्रवास केला आहे. प्रवासाला ‘दळणवळण’ हा शब्द का वापरला जातो बरे आजपर्यंत प्रवासात वळणं अनेक वेळा पाहिली आहेत, पण दळण घेऊन जाणारा किंवा येणारा प्रवासी काही माझ्या पाहण्यात नाही. किंवा कुणीतरी कुणाला तरी दहा किलो गहू दळून एका गावाहून दुसऱ्या गावाला पाठवले आहेत असंही कुठं मी ऐकलेलं नाही. पूर्वी नाटकाच्या निमित्तानं कधी बाहेरगावी जायला निघालो की घरून ‘चाललाच आहेस सांगलीला, तर थोडी हळद घेऊन ये..’ एवढीच मागणी असायची. ‘तिथून का आजपर्यंत प्रवासात वळणं अनेक वेळा पाहिली आहेत, पण दळण घेऊन जाणारा किंवा येणारा प्रवासी काही माझ्या पाहण्यात नाही. किंवा कुणीतरी कुणाला तरी दहा किलो गहू दळून एका गावाहून दुसऱ्या गावाला पाठवले आहेत असंही कुठं मी ऐकलेलं नाही. पूर्वी नाटकाच्या निमित्तानं कधी बाहेरगावी जायला निघालो की घरून ‘चाललाच आहेस सांगलीला, तर थोडी हळद घेऊन ये..’ एवढीच मागणी असायची. ‘तिथून का’ असं विचारल्यावर ‘तिथे चांगली दळून मिळते. भेसळ नाही अजिबात..’ असं सांगितलं जायचं. पण माझ्या आईने मला सांगलीहून चांगली दळून मिळते म्हणून आणायला सांगितलेल्या पाच-दहा किलो हळदीमुळे अख्ख्या भारतातील प्रवासाला ‘दळणवळण’ हे नाव पडलं असण्याची शक्यता मला कमी वाटते. मग हे नाव कसं काय पडलं’ असं विचारल्यावर ‘तिथे चांगली दळून मिळते. भेसळ नाही अजिबात..’ असं सांगितलं जायचं. पण माझ्या आईने मला सांगलीहून चांगली दळून मिळते म्हणून आणायला सांगितलेल्या पाच-दहा किलो हळदीमुळे अख्ख्या भारतातील प्रवासाला ‘दळणवळण’ हे नाव पडलं असण्याची शक्यता मला कमी वाटते. मग हे नाव कसं काय पडलं मी माझ्या एका मित्राला ‘दळणवळण’ या शब्दाबद्दल माझ्या मनात उडालेला कल्लोळ वर्णन करून सांगितला. त्यावर त्याने ‘मराठीतील गूढ-गहन शब्दांची मीमांसा’ या शीर्षकाचा एक ६०० पानी ग्रंथ लिहिला. त्याला दोन-तीन विद्वानांनी चर्चात्मक उत्तरंही दिली. ‘दळणवळण’ऐवजी ‘प्रवास’ किंवा ‘येणे-जाणे’ असा सोपा शब्द वापरला असता तर महाराष्ट्र वर सांगितलेल्या एका महान ग्रंथाला मुकला असता. अर्थात त्यात विवादास्पद असे काही नव्हते; अन्यथा पुढे तो जाळलाही गेला असता. हल्ली बरेच ग्रंथ जाळण्याच्या कामीच जास्त उपयोगी येतात. त्यानिमित्ताने राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपल्या पक्षाची क्षीण झालेली ताकद पुन्हा एकदा नव्याने उजाळून घेता येते.\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nअर्थात आपल्या वाटय़ाला दळणवळण म्हणण्यासारखं काही येत नाही. आपण करतो तो साधा प्रवास. आणि त्याला झकास हिंदी पर्यायी शब्द मात्र आहे- ‘यातायात’ अगदी रेल्वेचा प्रवास घ्या. तुम्ही कुठल्याही गाडीने कितीही वाजता जाणार असाल तरी स्टेशनवर लोकांची झुंबड उडालेली असते. काही प्रवाशी चक्क झोपलेले असतात. त्यांना कुठली गाडी पकडायची असते अगदी रेल्वेचा प्रवास घ्या. तुम्ही कुठल्याही गाडीने कितीही वाजता जाणार असाल तरी स्टेशनवर लोकांची झुंबड उडालेली असते. काही प्रवाशी चक्क झोपलेले असतात. त्यांना कुठली गाडी पकडायची असते झोप यावी इतक्या आधी ते का येतात झोप यावी इतक्या आधी ते का येतात कुणाची तिकिटे सापडत नसतात, तर कुणाची नुकतीच सापडून हरवलेली असतात. गाडीची जी घोषणा होते त्यातलं एक अक्षरही नीट कळत नाही. आरक्षणाचा एक चार्ट असतो. तो फलाटावर सगळ्यात गैरसोयीच्या ठिकाणी लक्तररूपात लोंबत असतो. आपल्या नावाची काय काय रूपं होऊ शकतात हे बघायचं असेल तर तो चार्ट बघावा. ‘गजेंद्रगडकर’ वगैरे आडनाव असेल तर बघायलाच नको. चला कुणाची तिकिटे सापडत नसतात, तर कुणाची नुकतीच सापडून हरवलेली असतात. गाडीची जी घोषणा होते त्यातलं एक अक्षरही नीट कळत नाही. आरक्षणाचा एक चार्ट असतो. तो फलाटावर सगळ्यात गैरसोयीच्या ठिकाणी लक्तररूपात लोंबत असतो. आपल्या नावाची काय काय रूपं होऊ शकतात हे बघायचं असेल तर तो चार्ट बघावा. ‘गजेंद्रगडकर’ वगैरे आडनाव असेल तर बघायलाच नको. चला ते एक कठीण नाव आहे; पण ‘राम पै’ असं साधं- सोपं नाव असलं तरी ते ‘राम्पाई’ किंवा ‘रा पीम’ असं होऊनच त्या चार्टवर अवतरतं. आपल्या प्रत्येकाला जन्मापासून एक नाव असतं तसं रेल्वेच्या गाडय़ांनाही असतं. पण रेल्वेचा नावावर विश्वास नसतो; नंबरावर असतो. त्यामुळे आपण ‘इंद्रायणी एक्स्प्रेस’ म्हटलं की समोरचा रेल्वेवाला ‘३२४१ अप ते एक कठीण नाव आहे; पण ‘राम पै’ असं साधं- सोपं नाव असलं तरी ते ‘राम्पाई’ किंवा ‘रा पीम’ असं होऊनच त्या चार्टवर अवतरतं. आपल्या प्रत्येकाला जन्मापासून एक नाव असतं तसं रेल्वेच्या गाडय़ांनाही असतं. पण रेल्वेचा नावावर विश्वास नसतो; नंबरावर असतो. त्यामुळे आपण ‘इंद्रायणी एक्स्प्रेस’ म्हटलं की समोरचा रेल्वेवाला ‘३२४१ अप’ असं म्हणून आपल्याला बुचकळ्यात पाडतो. हे ‘अप’ आणि ‘डाऊन’ नेमकं काय प्रकरण आहे, देव जाणे. मला पूर्वी वाटायचं की पुण्याला जाणारी गाडी घाट चढून जाते म्हणून ती ‘अप’’ असं म्हणून आपल्याला बुचकळ्यात पाडतो. हे ‘अप’ आणि ‘डाऊन’ नेमकं काय प्रकरण आहे, देव जाणे. मला पूर्वी वाटायचं की पुण्याला जाणारी गाडी घाट चढून जाते म्हणून ती ‘अप’ पण मग मुंबईहून चेन्नईला जाणाऱ्या गाडीला काय म्हणणार पण मग मुंबईहून चेन्नईला जाणाऱ्या गाडीला काय म्हणणार कारण दोन्ही शहरं समुद्रसपाटीवरच आहेत. रेल्वेच्या असंख्य सूचनांच्या पाटय़ा ठिकठिकाणी लावलेल्या असतात. आपल्याकडे त्या मराठी, हिंदी आणि इंग्रजीत असतात. तुम्हाला येत नसेल तरीही त्यातली कळायला सगळ्यात सोपी पाटी इंग्रजीत असते. अन्यथा गंतव्य स्थान म्हणजे काय कारण दोन्ही शहरं समुद्रसपाटीवरच आहेत. रेल्वेच्या असंख्य सूचनांच्या पाटय़ा ठिकठिकाणी लावलेल्या असतात. आपल्याकडे त्या मराठी, हिंदी आणि इंग्रजीत असतात. तुम्हाला येत नसेल तरीही त्यातली कळायला सगळ्यात सोपी पाटी इंग्रजीत असते. अन्यथा गंतव्य स्थान म्हणजे काय निर्गमन म्हणजे काय तसेच आपण ज्याला टी. सी. म्हणतो तो टी. सी. म्हणजे ‘तिकीट चेकर’ नाही, रेल्वेच्या मते तो असतो- टी. टी. ई. ट्रेन तिकीट एक्झामिनर. मग आपल्याला परीक्षेला असतो तो एक्झामिनर कोण कारण तो परीक्षेचा पेपर तपासत नाही, पण रेल्वेचं तिकीट तपासतो. बरं, हिंदी धरून बसायचंय ना, मग ‘पार्सल बाबू’, ‘तिकीट बाबू’ हे अर्धवट कशाला कारण तो परीक्षेचा पेपर तपासत नाही, पण रेल्वेचं तिकीट तपासतो. बरं, हिंदी धरून बसायचंय ना, मग ‘पार्सल बाबू’, ‘तिकीट बाबू’ हे अर्धवट कशाला ड्रायव्हर रेल्वे चालवतो; मग गार्ड नेमकं काय करतो ड्रायव्हर रेल्वे चालवतो; मग गार्ड नेमकं काय करतो सगळ्यात शेवटी ज्याचा डबा असतो त्याला पुढे काय झालंय किंवा काय चाललंय हे कसं कळणार सगळ्यात शेवटी ज्याचा डबा असतो त्याला पुढे काय झालंय किंवा काय चाललंय हे कसं कळणार आणि गार्ड या आपल्या हुद्दय़ाला जागून तो कशाचं रक्षण करणार आणि गार्ड या आपल्या हुद्दय़ाला जागून तो कशाचं रक्षण करणार डब्यांना एस-१ एस-२, एस-३ क्रमांक असतात. ते त्याच क्रमाने का लावत नाहीत डब्यांना एस-१ एस-२, एस-३ क्रमांक असतात. ते त्याच क्रमाने का लावत नाहीत एस-५ आणि एस-६ च्या मधे ‘फौजीभाई’ असा डबा लावून का गोंधळ वाढवायचा एस-५ आणि एस-६ च्या मधे ‘फौजीभाई’ असा डबा लावून का गोंधळ वाढवायचा गंमत म्हणजे जिवाची बाजी लावून देशाचं रक्षण करणारे फौजी रेल्वेप्रवासात मात्र मधे. सुरक्षित. असं का गंमत म्हणजे जिवाची बाजी लावून देशाचं रक्षण करणारे फौजी रेल्वेप्रवासात मात्र मधे. सुरक्षित. असं का सगळ्या गाडय़ांना एकसमान न्याय का नाही सगळ्या गाडय़ांना एकसमान न्याय का नाही काहींचा पहिला वर्ग पुढे, काहींचा मधे, काहींचा शेवटी- असं का काहींचा पहिला वर्ग पुढे, काहींचा मधे, काहींचा शेवटी- असं का सगळ्या गाडय़ांचे त्या- त्या क्रमाने डबे लावले तर तिकीट देतानाच एस-४ पाचवा डबा किंवा ए-६ सातवा डबा असं नाही का करता येणार सगळ्या गाडय़ांचे त्या- त्या क्रमाने डबे लावले तर तिकीट देतानाच एस-४ पाचवा डबा किंवा ए-६ सातवा डबा असं नाही का करता येणार अजूनही काही काही गाडय़ांवर खडूने नंबर लिहितात. पावसाळ्यात ते धुतले जातात आणि मग मधल्या कुठल्या तरी स्टेशनवर लोक आपापले डबे शोधत सैरावैरा पळत असतात. ही कुणाच्या मनोरंजनाची सोय रेल्वेने केली आहे अजूनही काही काही गाडय़ांवर खडूने नंबर लिहितात. पावसाळ्यात ते धुतले जातात आणि मग मधल्या कुठल्या तरी स्टेशनवर लोक आपापले डबे शोधत सैरावैरा पळत असतात. ही कुणाच्या मनोरंजनाची सोय रेल्वेने केली आहे ए. सी. टू टायर आणि थ्री टायर डब्यांमध्ये बर्थजवळ एक-एक दिव्याची सोय आहे. लोकांना वेळ घालवण्यासाठी वाचता यावं यासाठी ती असेल तर उत्तम आहे. पण आपलं वाचन झाल्यावर तो दिवा बंद करायला जावं तर आपल्याला हमखास चटका बसतो. प्रवास चटका लावून गेला असं वाटावं अशी तर रेल्वे खात्याची इच्छा नसेल ए. सी. टू टायर आणि थ्री टायर डब्यांमध्ये बर्थजवळ एक-एक दिव्याची सोय आहे. लोकांना वेळ घालवण्यासाठी वाचता यावं यासाठी ती असेल तर उत्तम आहे. पण आपलं वाचन झाल्यावर तो दिवा बंद करायला जावं तर आपल्याला हमखास चटका बसतो. प्रवास चटका लावून गेला असं वाटावं अशी तर रेल्वे खात्याची इच्छा नसेल काही गाडय़ांना खाण्याचा डबा असतो, काही गाडय़ांना नसतो. असं का काही गाडय़ांना खाण्याचा डबा असतो, काही गाडय़ांना नसतो. असं का पुण्याला तीन तासात गाडी जाते त्या गाडय़ांना तो आहे. पण कोल्हापूरला दहा तास लागतात, त्या गाडय़ांना नाही. असं का पुण्याला तीन तासात गाडी जाते त्या गाडय़ांना तो आहे. पण कोल्हापूरला दहा तास लागतात, त्या गाडय़ांना नाही. असं का रेल्वेच्या खाण्याच्या डब्यात जो मेन्यू असतो तो कोण ठरवतो रेल्वेच्या खाण्याच्या डब्यात जो मेन्यू असतो तो कोण ठरवतो तीन-चार पोस्टकार्डस् एकत्र चिकटवून तळून काढली तर ती चवीला जशी लागतील तशा चवीचा दालवडा नावाचा एक पदार्थ रेल्वेत विकतात. तो पोस्टात नोकरी करणारे प्रवासी तरी खात असतील का तीन-चार पोस्टकार्डस् एकत्र चिकटवून तळून काढली तर ती चवीला जशी लागतील तशा चवीचा दालवडा नावाचा एक पदार्थ रेल्वेत विकतात. तो पोस्टात नोकरी करणारे प्रवासी तरी खात असतील का रात्री तीन वाजता ‘कचोरी-सामोसे’ असा पुकारा करत आडगावातल्या स्टेशनवर विक्रेते का येतात रात्री तीन वाजता ‘कचोरी-सामोसे’ असा पुकारा करत आडगावातल्या स्टेशनवर विक्रेते का येतात लोणावळ्यातल्या विक्रेत्यांना मानवाचा जन्म फक्त शेंगदाणा आणि काजू-बदामची चिक्की खायला झाला आहे असं का वाटतं लोणावळ्यातल्या विक्रेत्यांना मानवाचा जन्म फक्त शेंगदाणा आणि काजू-बदामची चिक्की खायला झाला आहे असं का वाटतं टी. सी.ला रेल्वे खात्याकडून एक चांगलं पेन का देऊ करत नाहीत टी. सी.ला रेल्वे खात्याकडून एक चांगलं पेन का देऊ करत नाहीत कायम ते अर्धवट तुटलेल्या पेनाने का लिहितात कायम ते अर्धवट तुटलेल्या पेनाने का लिहितात गाडी जेव्हा लेट असते तेव्हा ती का आणि किती लेट आहे, हे आपल्याला का कळू देत नाहीत गाडी जेव्हा लेट असते तेव्हा ती का आणि किती लेट आहे, हे आपल्याला का कळू देत नाहीत गाडीत जितक्या प्रकारच्या पाण्याच्या बाटल्या विकायला येतात तितक्या नद्या तरी भारतात आहेत का गाडीत जितक्या प्रकारच्या पाण्याच्या बाटल्या विकायला येतात तितक्या नद्या तरी भारतात आहेत का या सगळ्या विक्रेत्यांच्या आवाजाला जो विशिष्ट खर्ज असतो तो त्यांना कुठे शिकवतात या सगळ्या विक्रेत्यांच्या आवाजाला जो विशिष्ट खर्ज असतो तो त्यांना कुठे शिकवतात कधी पातळ आवाजाचा विक्रेता आपल्याला ऐकायला मिळतो का- जो मुलायम आवाजात वस्तू विकेल कधी पातळ आवाजाचा विक्रेता आपल्याला ऐकायला मिळतो का- जो मुलायम आवाजात वस्तू विकेल म्हणजे तलत मेहमूदच्या आवाजात वडा विकावा असं माझं म्हणणं नाही; पण प्रवाशांच्या अंगावर वस्सकन् ओरडू नये एवढीच माफक अपेक्षा असते.\nअर्थात आपल्या अशा खूप अपेक्षा असतात, आहेत; पण सगळ्याच कुठे पूर्ण होतात, नाही का आपल्यालासुद्धा दुसऱ्यांना मिळते तशी सुंदर बायको असावी असं नाही का वाट.. नको. इथेच थांबतो.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/2016/10/%E0%A4%8F%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%8F-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D/", "date_download": "2018-05-28T01:02:29Z", "digest": "sha1:XKDSBPKIBOTVARWLUZBZXXSYSDY3ELZT", "length": 5146, "nlines": 63, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "एआय्बीए युवा वर्ल्ड चॅम्पियनशिप : सचिन जगज्जेता – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसंपादकीय : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\nसरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nइतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत\nएआय्बीए युवा वर्ल्ड चॅम्पियनशिप : सचिन जगज्जेता\nनवी दिल्ली, 27 नोव्हेंबर : माजी वर्ल्ड ज्युनियर ब्राँझपदक विजेता बॉक्सर सचिन सिंगने एआय्‌बीए वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. युवा जगज्जेता होणारा तो तिसरा भारतीय ठरला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सचिनने क्यूबाच्या जॉर्ज ग्रिननला हरवून जेतेपद पटकाविले. याआधी ननॅओसिंग आणि विकास क्रिशन यांनी युवा वर्ल्ड चॅम्पियनशिप पटकावली आहे.\nअंतिम सामन्यातला सचिनचा प्रतिस्पर्धी उंचीने कमी होता परंतु तो खूप ताकदीचा होता. पण रिंगमध्ये सचिन आत्मविश्वासाने वावरत होता. त्याने पदलालित्याचा उत्तम वापर केला. त्यामुळेच प्रतिस्पर्ध्याला सचिनच्या खेळीचा अंदाज येत नव्हता. भारताने या स्पर्धेत सुवर्णपदकासहित कांस्यपदकाचीसुद्धा कमाई केली आहे. जमन तन्वरने भारताला या स्पर्धेत कांस्यपदक मिळवून दिले.\nनिश्चलनीकरण फायदेशीर, मात्र वृद्धिदरावर विपरीत परिणाम : मूडीज् →\nरोहिंग्या मुसलमानांची समस्या व घुसखोरी\nऑस्ट्रियात अतिउजव्या शक्ती सत्तारूढ आघाडीत सामील\nअमेरिकेचे अफ-पाक धोरण भारतासाठी फायद्याचे\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/node/1182", "date_download": "2018-05-28T01:39:42Z", "digest": "sha1:G35NKXVXMCSKOEIYNDUEDNZFP3P7VQN2", "length": 22026, "nlines": 113, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "हरियाली - निसर्ग फुलवण्यासाठी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nहरियाली - निसर्ग फुलवण्यासाठी\nझाडे ही ऋषितुल्य साधना करणारे समाजमित्र आहेत. हिरवीगार वनश्री हवा शुद्ध करते; एवढेच नव्हे, तर डोळ्यांना सुखद थंडावा अनुभवायचा असेल तर दिवसच्या दिवस जंगलातून पदभ्रमण करायला हवे वाढत्या शहरी जीवनात आपण निसर्गापासून दूर जाताना झाडांना पारखे होत आहोत. शतकानुशतके तग धरून असलेले शेकडो जातींचे वृक्ष आपणांस अपरिचित आहेत.\n‘कदंब तरुना बांधून झोके...... उंचखालती झोके........’ अशी गाणी ऐकताना ‘कदंब’ आपल्या डोळ्यांपुढे येत नाही, कारण तो आपणास अपरिचित असतो आणि गाणे ऐकून आपण सुखावतो ते कल्पनेनं; पण गोल काटेरी सुबक फळे, अंगावर मिरवणारा कदंब आपण पाहिलेला असेल तर त्या गाण्याचा प्रत्यय अधिक खोलवर येऊ शकतो आणि हिरवाईचा सुखानंद प्रदीर्घ काळ टिकू शकतो. मुचकुंदाचे सोनेरी तांबडे फूल व त्याचा थोडासा उग्र तरी सुखद हवाहवासा गंध ही झाडे शहरांतून नाहीशी झाल्याने स्मृतीतच उरला आहे\nमानवाने वृक्षांचा भरपूर उपयोग करून घेतला, जंगले तोडून लाकडी सामानाने घरे सजवली, परंतु तो पुढील पिढ्यांसाठी आणखी खूप झाडे लावण्याचे विसरला\nया संदर्भात मुंबईजवळच्या ठाणे येथील ‘हरियाली’ या संस्थेचे कार्य डोळ्यांसमोर येते. ही संस्था वृक्षसंवर्धन व पर्यावरणजतन या क्षेत्रांत अनेकविध उपक्रम हाती घेऊन गेली एकोणीस वर्षे कार्यरत आहे.\n‘हरियाली’ ही संस्था अनेक दृष्टींनी अनोखी आहे. विचार करा विश्वाचा, नियोजन करा राष्ट्राचे आणि कार्य करा स्थानिक परिसरामध्ये (‘Think Globally, Plan Nationally And Act Locally’) हे संस्थेचे ध्येयच बोलके आहे. मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड आणि त्यांचे संगोपन, पर्जन्यजलसंवर्धन आणि पर्यावरणविषयक जनजागृती करत राहणे यावर संस्थेचा भर आहे. संस्था व्यापक प्रमाणावरील जनसहभाग आणि श्रमदान हे आपले ब्रीद मानते.\nसंस्थेची माहिती घेण्यासाठी सतीश आठल्ये या कार्यकर्त्याची मदत झाली. तो मुंबई महानगरपालिकेत पाणी खात्यात उच्च अभियंता असून, संस्थेचे काम गेली काही वर्षे नोकरीधंदा सांभाळून मुलुंड परिसरात काम करत आहे. पूनम संघवी हे ठाण्यातील ज्येष्ठ व्यावसायिक, ‘हरियाली’ संस्थेचे संस्थापक असून त्यांचे मार्गदर्शन कार्यंकर्त्यांना उपलब्ध असते.\nआपण झाडे लावावीत असे सा-यांनाच वाटते. मात्र, झाडे कुठे, केव्हा, कोणती आणि कशी लावावीत असे प्रश्नचिन्ह सगळ्यांसमोर उभे राहते. मग त्याच्यात येणा-या अडचणी बघता लोकांचे संकल्प हे प्रत्यक्षात उतरण्याआधीच विरतात. ‘हरियाली’ याच ठिकाणी लोकांना कार्यप्रवृत्त करते.\nपावसाळ्यात सुरुवातीला विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि इतर निसर्गप्रेमी लोकांना बरोबर घेऊन ठाण्याच्या जवळपासच्या डोंगरावर बियांची नुसती पखरण करत पेरल्या जातात. शनिवार-रविवार आणि इतर सुट्यांच्या दिवशी हे काम केले जाते. संस्था इतर अनेक उपक्रम राबवते. पण पूनम सिंघवी दरवर्षी पावसाळा सुरू होताना ‘एक तरी रुजवावी बी’ असे आवाहन लोकांना करतात. त्या आवाहनाला लोकांच्या सहभागाने चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.\n‘हरियाली’चे कार्यकर्ते वर्षभर विविध झाडांखाली पडलेल्या बिया गोळा करत असतात. संस्थेतर्फे ‘बिया-वाटपा’चा कार्यक्रम पावसाळ्याच्या बेताला करण्यात येतो. भारतात उगवणा-या विविध झाडांच्या बिया, प्रत्येकी सुमारे पन्नास ते साठ छोट्या पिशवीत भरून वाटल्या जातात. पिशवीवर ‘हरियाली’चा संदेश असतो. या बिया घरात छोट्या कुंड्यांतून वाढवून त्यांची थोडी रोपे झालेली झाडे भोवतालच्या परिसरात लावली जातात. सध्या विविध क्षेत्रांतील वनवासी विद्यार्थ्यांकडून बिया गोळा केल्या जातात. त्यांचा मोबदला विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी उपयोगी पडतो. संस्था बांबू, करंज, बेहेडा, जांभूळ अशी अनेकविध झाडे लावण्याचा प्रयत्न अनेक वर्षे करत आहे.\nसंस्थेला ठाणे महानगरपालिकेने आपल्या बागांमधील एका ठिकाणी रोपवाटिकेसाठी जागा दिलेली आहे. संस्था तिथे तयार केलेली रोपे आपल्या परिसरातील उघडेबोडके डोंगर, उजाड रस्ते आदि ठिकाणी श्रमदानानेच लावत असते.\nबीजसंकलन आणि त्याचे वाटप आणि रुजवण व्यापक प्रमाणावर करण्यासाठी संस्था वारकरी, शिर्डीला पायी चालत जाणारे साईभक्त अशा वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करून घेते. संस्थेची ही संकल्पना महाराष्ट्राबरोबरच गुजरात, केरळ, कर्नाटक, इत्यादी राज्यांतदेखील मूळ धरू लागली आहे.\nपर्यावरणाविषयी जागृती करण्यासाठी संख्या जंगलवाचन सहली, पक्षी-निरीक्षण, नदी-परिक्रमा, पावसाळी सहली, वृक्ष- वनस्पती परिचय, असे काही उपक्रम राबवत असते. ‘गणेशोत्सव व हरियाली जन जागरण कलश उपक्रम’ उत्सव हा अभिनव आहे. संस्था देवापुढे खोके ठेवते, त्यात लोक पैसे टाकतात. खोक्यांवर हरियालीचा वृक्षसंवर्धनाचा संदेश असतो. खोक्यांत जमा झालेली रक्कम विविध उपक्रमांसाठी वापरली जाते.\nमुलुंडमध्ये सतीश आठल्ये यांनी संस्थेची ‘नर्सरी’ दाखवली. एक व दोन वर्षे पाणी व खत घालून वाढवलेली झाडे मोफत वाटपासाठी रांगेने लावून ठेवली आहेत. सावर, गुलमोहोर, आंबा, आवळा, चिंच, बहेडा, अशोक... असे तीस ते चाळीस प्रकारचे वृक्ष बिया लावून, खत-पाणी घालून वाढवलेले आहेत. हे वृक्ष वृक्षप्रेमींना ‘विनामूल्य’ दिले जातात. वृक्षलागवडीच्या वेळी ‘हरियाली’ चे प्रतिनिधी हजर राहतात. खड्डे केवढे खोल हवेत, पाणी कधी व किती घालावे याबाबत मार्गदर्शन दिले जाते. खरे तर, पावसाळा संपताना म्हणजे सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात वृक्षलागवड करायला हवी, पण ही सामाजिक जाण आहे का असा प्रश्न आठल्ये करतात.\n‘हरियाली’कडे सुमारे तीन हजार झाडे लागवडीसाठी तयार आहेत. आठल्ये म्हणाले, की ही झाडे म्हणजे समाजाच्या त्यासाठी असलेल्या प्रेमाची, निसर्गजाणिवेची प्रतीक आहेत. कारण अनेकांनी त्यासाठी दुधाच्या रिकाम्या पिशव्या संस्थेला दिल्या. शाळेतील बाळ-हातांनी त्यात खतमाती घेतली, बिया/फांद्या खोवल्या. महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी श्रमदान करून त्या फुलवल्या. निवृत्त वृद्ध व्यक्तींनी उन्हाळ्यात झाडांस पाणी घातले. कार्यकर्त्यांनी सावली केली, काळजी घेतली, हे कार्य जागवण्याचा व फुलवण्याचा प्रयत्न केला. ही रोपे सदैव वृक्षप्रेमींची, वृक्षारोपणउत्सुक व्यक्तींची वाट पाहत आहेत. त्यांना त्यांच्या घराजवळ/कार्यालयाजवळ हक्काची व प्रेमाची जमीन हवी आहे. त्यांचा आधार हवा आहे. तुम्ही आहात का वृक्षप्रेमी वाट न बघता, तुमच्या घरच्यांशी अथवा कार्यालयातील मित्रांशी सल्ला-मसलत करून फक्त फोन उचला व बोला...... ‘झाडे हवी आहेत, निसर्ग फुलवायला, जपायला, जगवायला वाट न बघता, तुमच्या घरच्यांशी अथवा कार्यालयातील मित्रांशी सल्ला-मसलत करून फक्त फोन उचला व बोला...... ‘झाडे हवी आहेत, निसर्ग फुलवायला, जपायला, जगवायला\nसर्व थरांतील व्यापक जनसहभाग, श्रमदान, टाकाऊतून टिकाऊ निर्मिती इत्यादी तंत्रांचा वापर करत असल्यामुळे संस्थेचे सारे कार्य पैशांचा कमीत कमी वापर करून होत असते.\nभातसा परिक्रमा, कथा एका बुधाची-पाण्याच्या व्यथेची, ठाणे शहरातील पावसाळी पूरसदृश परिस्थितीचे नियंत्रण, एक वसा हरियालीचा अशा वेगवेगळ्या ध्वनी-चित्रफिती (डॉक्युमेंटरीज) व अहवाल ‘हरियाली’ने प्रसिद्ध केले आहेत.\nसंस्थेला पुरस्कार प्राप्त झाले. त्यांतील काही उल्लेखनीय:\n* जे अॅण्ड जे इंटरनॅशनल लि. तर्फे पर्यावरणरक्षणातील पुढाकारासाठी (2002)\n* अखिल भारतीय विज्ञान परिषदेतर्फे पर्यावरणरक्षणातील शास्त्रीय दृष्टिकोनासाठी (2003)\n* वेगवेगळ्या रोटरी आणि लायन्स क्लबतर्फे पर्यावरणरक्षणातील पुढाकारासाठी (2004 ते 2010)\n* ठाणे महानगरपालिकेतर्फे ‘ठाणे गौरव’ व ‘गो ग्रीन’ पुरस्कार (2006. 2010)\n* नगरविकास मंचतर्फे ‘ठाणे नगररत्न पुरस्कार’ (2007)\n* महाराष्ट्र सरकारतर्फे ‘मानद वन्यजीव रक्षक’ म्हणून नेमणूक (2006)\n* स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती पुरस्कार (2008)\nसंस्‍थेचा पत्‍ता - 5फ्लॉवरव्हॅली, इर्स्टर्नएक्सप्रेसहायवे, ऑफिस: 25474119/25408661,\nप्रा. पूनम संघवी (संस्‍थापक) - ठाणे- भ्रमणध्वनी : 9323291890, इमेल : punamsingavi@mtnl.nct.in\nसतीश आठल्ये - मुलुंड -भ्रमणध्वनी : 9820832240\nहरियाली तर्फे राबवले जाणारे उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे. प्रत्येकाने यात सहभागी झाल्यास दिसणारे चित्र काहीसे वेगळे असेल. मला आपल्या उपक्रमांत सहभागी होण्याची संधी मिळाल्यास मी पूर्ण योगदान देण्याचा प्रयत्न करेन.\nअतिशय सुंदर हरियाली. तुम्हाला तुकोबाराय समजले.\nगांगलांच्या विधानाचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे\nठाण्यातील वैचारिक चर्चेचे दालन – डॉ. राममनोहर लोहिया व्याख्यानमाला\nसंदर्भ: संयुक्त महाराष्ट्र चळवळ\nमासिक मनोरंजन - दिवाळी अंकांची परंपरा सुरू करणारे मासिक\nसंदर्भ: मनोरंजन मासिक, वा. ल. कुलकर्णी, दिवाळी अंक, मासिक, कविता, कथा, दिवाळी\nवेंगुर्ले नगर वाचनालय - १४२ वर्षांचे अविरत ज्ञानदान\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/agro/agro-news-otherwise-factories-state-are-facing-difficulties-71104", "date_download": "2018-05-28T01:43:52Z", "digest": "sha1:T6VKSW6ZODTD5ZAOC3LQA2E57LUAJERV", "length": 17319, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "agro news otherwise the factories in the state are facing difficulties ...अन्यथा राज्यातील कारखानदारी अडचणीत - शरद पवार | eSakal", "raw_content": "\n...अन्यथा राज्यातील कारखानदारी अडचणीत - शरद पवार\nरविवार, 10 सप्टेंबर 2017\nपुणे - उत्तर प्रदेशने उसाची उत्पादकता आणि साखर उतारादेखील वाढविला आहे. उत्पादकतेत महाराष्ट्र मात्र झपाट्याने मागे गेला असून, आता उत्पादकता न वाढविल्यास राज्यातील संपूर्ण कारखानदारी अडचणीत येण्यास जास्त वेळ लागणार नाही, असा इशारा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला आहे.\nपुणे - उत्तर प्रदेशने उसाची उत्पादकता आणि साखर उतारादेखील वाढविला आहे. उत्पादकतेत महाराष्ट्र मात्र झपाट्याने मागे गेला असून, आता उत्पादकता न वाढविल्यास राज्यातील संपूर्ण कारखानदारी अडचणीत येण्यास जास्त वेळ लागणार नाही, असा इशारा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला आहे.\nवसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने (व्हीएसआय) राज्यातील उसाची उत्पादकता वाढविण्यासाठी आयोजित केलेल्या चर्चासत्राचे उद्घाटन करताना ते बोलत होते. या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे, उपाध्यक्ष श्रीराम शेटे, ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, व्हीएसआयचे महासंचालक शिवाजीराव पाटील, राज्यातील साखर कारखान्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक, कृषी विकास अधिकारी आणि ऊस पुरवठा अधिकारी या वेळी उपस्थित होते.\n‘‘देशातील आणि विदेशातील साखर उद्योगाचा आढावा घेतला असता महाराष्ट्रासमोरील आव्हान मोठे आहे. माझी सर्व साखर कारखान्यांना विनंती आहे, की त्यांनी ऊस विकास कृती कार्यक्रम हाती घ्यावेत. त्यासाठी व्हीएसआयकडून अत्यावश्यक ती सर्व मदत केली जाईल,’’ असे श्री. पवार यांनी स्पष्ट केले.\n‘‘जगात १२२ देशात १८०० लाख टन साखर तयार केली जाते. त्यातील ७० टक्के साखर ही उसापासून, तर ३० टक्के साखरनिर्मिती बिटापासून होते. भारतात मात्र बिटापासून साखरनिर्मिती अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे सर्व लक्ष उसाकडेच द्यावे लागेल. उसापासून साखरनिर्मितीत जगात सर्वांत मोठा स्पर्धक ब्राझील असून, तेथे १०० लाख हेक्टरवरील उसापासून ३७५ लाख टन साखर तयार केले जाते. भारतात मात्र २७५ लाख टन साखर तयार होते, असे श्री. पवार म्हणाले.\n‘‘सर्व राज्यांना मागे टाकून साखर उत्पादनात उत्तर प्रदेश पुढे का गेले याचा अभ्यास मी केला आहे. उत्तर प्रदेशने २१ लाख हेक्टरवरून २२.३३ लाख हेक्टरवर ऊस लागवड नेली. हेक्टरी उत्पादन ५९ टनावरून ७३ टनापर्यंत नेले असून, उतारा ९ टक्क्यांवरून १०.८२ टक्क्यांवर आणला आहे. तेथे ऊस शास्त्रज्ञ डॉ. बक्षीराम यांनी को-२३८ नावाचे एक महिना लवकर पक्व होणारे व जास्त उतारा देणाऱ्या वाणाचा प्रसार केला आहे. साखर विकण्यासाठी दिल्ली, राजस्थान, हरियाना या बाजारपेठादेखील उत्तर प्रदेशाला जवळ आहे. कारखान्यांचा गाळपदेखील १३० दिवसांच्या पुढे चालताे. महाराष्ट्राची कारखानदारी मात्र ऊस उत्पादकता, उतारा, हंगामाचे दिवस व बाजारपेठा या सर्व बाबींमध्ये पिछाडीवर आहे. राज्यातील उसाची स्थिती बघता गेल्या दोन वर्षांत दहा लाख हेक्टरने क्षेत्र घटले आहे. कारखानेदेखील ५८ ते ९२ दिवस चालतात. सीझन कमी चालत असल्यामुळे कारखान्यांचा खर्च वाढला आहे. ११ टक्के वाढीव एफआरपी आणि काढलेली कर्जे यामुळे कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे, असेही श्री. पवार यांनी स्पष्ट केले.\nकायद्यामुळे एफआरपी द्यावीच लागेल\nएफआरपीची रचना बघता साडेनऊ टक्के उताऱ्याला २५०० रुपये भाव द्यावा लागणार आहे; मात्र काही जिल्हे सोडता कारखान्यांना २५०० रुपये भाव देता येणे शक्य नाही. तरीही कायद्यामुळे आपल्याला ही एफआरपी द्यावीच लागेल. त्याला काहीही इलाज नाही, असे श्री. पवार म्हणाले.\nऊस विकास कार्यक्रम सक्तीने हाती घ्या\nठिबकवर ऊस लागवड वाढवावी\nस्वतःचा बेणे मळा आवश्यक आहे\nकृषी विकास विभाग सक्षम करावा\nकृषी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण द्यावे\nऊस क्षेत्र न वाढविणाऱ्या अधिकाऱ्यांना कारखान्याऐवजी इतर ठिकाणी सेवेत पाठवा\nमाती आणि परीक्षण युनिट आवश्यक\nसेंद्रिय व जैविक खतांचा वापर वाढवा\nगटनिहाय कृषी केंद्रे उघडून खते, अवजारे, विस्तार सेवा द्या\nराहुल गांधी यांनी \"कॉंग्रेस बचाव' मोहीम राबवावी\nपुणे - कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता \"संविधान बचाव' नाही, तर \"कॉंग्रेस बचाव' ही मोहीम राबवावी, असा सल्ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे...\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nकॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच देश नरेंद्र मोदींचा हल्लाबोल; विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल\nबागपत - कॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच एक देश आहे. पण माझ्यासाठी देशच एक कुटुंब आहे. काही लोक पायाखालची जमीन सरकल्याचे पाहून विरोधक अफवा पसरवित आहेत....\nसुमारे चार दशकांपूर्वी महाराष्ट्रात अकरावी हा शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात अंतिम टप्पा मानला जात होता, तेव्हा \"मॅट्रिक मॅगेझिन' या नावाचे नियतकालिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/dharmendra/", "date_download": "2018-05-28T01:24:44Z", "digest": "sha1:LDXN5TJH5YC4TJ3IS5AAPH2MPW6OOGKA", "length": 2482, "nlines": 43, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "Dharmendra – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसंपादकीय : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\nसरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nइतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत\nगैरों पे करम अपनों पे सितम, ए जाने वफा ये जुल्म ना कर रहने दे अभी थोडा सा भरम, ए\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/thane-news-vegetables-71836", "date_download": "2018-05-28T01:35:00Z", "digest": "sha1:MFUY56UQEK4JN35R7N4VJSHJV2OTSIQT", "length": 11536, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "thane news vegetables किरकोळ भाजीविक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट | eSakal", "raw_content": "\nकिरकोळ भाजीविक्रेत्यांकडून ग्राहकांची लूट\nगुरुवार, 14 सप्टेंबर 2017\nठाणे - ठाणे, कल्याण, डोंबिवली, तसेच आसपासच्या शहरांना भाजीपाल्याचा पुरवठा करणाऱ्या कल्याण कृषी उत्पन्न समितीत दोन दिवसांपासून आवक कमालीची वाढल्याने भाज्यांचे दर झपाट्याने उतरले आहेत; मात्र पितृपक्षात भाज्यांना वाढती मागणी असल्याने किरकोळ विक्रेत्यांनी दर चढेच ठेवले आहेत.\nठाणे - ठाणे, कल्याण, डोंबिवली, तसेच आसपासच्या शहरांना भाजीपाल्याचा पुरवठा करणाऱ्या कल्याण कृषी उत्पन्न समितीत दोन दिवसांपासून आवक कमालीची वाढल्याने भाज्यांचे दर झपाट्याने उतरले आहेत; मात्र पितृपक्षात भाज्यांना वाढती मागणी असल्याने किरकोळ विक्रेत्यांनी दर चढेच ठेवले आहेत.\nमागील आठवड्यात ३४ रुपये किलो या दराने विकल्या जाणाऱ्या टोमॅटोचे दर घाऊक बाजारात १५ रुपयांपर्यंत स्थिरावले आहेत. किरकोळ बाजारात टोमॅटो महागच आहे. गुरुवारी डोंबिवलीत टोमॅटो ५० रुपये किलो, तर ठाण्यातील गोखले रोडवरील बाजारात ४० रुपये किलो दराने विकला जात होता. कोबी, भेंडी, भोपळा, फ्लॉवर, वांगी, शिराळी, तोंडली, कारले, सुरण या भाज्यांचे दर १० ते २५ रुपये किलो असे आहेत; मात्र किरकोळ बाजारात याच भाज्यांचे दर ६० ते ८० रुपये किलो आहेत. गेल्या आठवड्यात ३४ किलो दराने विकला जाणारा वाटाणा या आठवड्यात मात्र महागला आहे. घाऊक बाजारातच वाटाणा ६० रुपये असल्याने किरकोळ बाजारात तो १५० रुपये किलो दराने विकला जात आहे.\nपुणे तसेच नाशिक जिल्ह्यातून बुधवारी दिवसभरात १७५ गाड्यांची आवक झाली. भाज्यांची आवक वाढल्याने त्यांच्या दरात कमालीची घसरण झाली अाहे.\n- शामकांत चौधरी, सचिव, कल्याण\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nपालिकेच्या आरोग्य विभागाकडे प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव\nपुणे - पावसाळ्यातील आजार रोखण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे पुरेसे तांत्रिक (प्रशिक्षित ) मनुष्यबळच नाही....\nकेडीएमटी बसअभावी नागरिकांना रिक्षांचा आधार\nडोंबिवली - कल्याण-डोंबिवली महापालिकेसाठी पांढरा हत्ती ठरलेल्या केडीएमटीच्या डोंबिवली पश्‍चिमेकडील विविध ठिकाणच्या सेवा बंद झाल्या आहेत. कमी...\nडॉ.आंबेडकरांच्या राष्ट्रीय सुरक्षा विचारांवर अभ्यासक्रम\nपुणे - \"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय राष्ट्रीय सुरक्षा यावरील विचार' या विषयावर एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.mazisheti.org/2018/05/16.agrinews.html", "date_download": "2018-05-28T01:36:00Z", "digest": "sha1:ZBO4T44GZERDVVCLFVPO3GTBPESVDMJ7", "length": 23678, "nlines": 106, "source_domain": "www.mazisheti.org", "title": "माझीशेती : कृषिविषयक बातमीपत्र (16/05/2018)", "raw_content": "\nमाझीशेती : कृषिविषयक बातमीपत्र (16/05/2018)\nपावसाळी अधिवेशन नागपुरात; लगबग सुरू\nमुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईत होणार की नागपुरात, हा तिढा सुटला असून हे अधिवेशन नागपुरात होण्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. येत्या चार जुलैपासून हे अधिवेशन सुरू होणार असून, तीन आठवडे इतके कामकाज होणार आहे. यासाठी विधिमंडळाचे, तसेच मंत्रिमंडळ आस्थापनावरील अधिकारी- कर्मचारी यांची लगबग सुरू आहे. त्यामुळे पावसाळी अधिवेशन नागपूर येथे होणार असल्याचे निश्‍चित झाले आहे.\nसोलापूर, बार्शी बाजार समिती निवडणुकीसाठी मतदार यादी तयार\nसोलापूर : न्यायालयाच्या आदेशानुसार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी बार्शी व सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. सोलापूरसाठी १ लाख १८ हजार ८९९, तर बार्शीसाठी १ लाख ६ हजार १७६ एवढे मतदार अंतिम मतदार यादीत घेण्यात आले आहेत.\nमोहळ तालुक्यात कालव्याला पाणी सुटल्याने फळबागांना दिलासा\nमोहोळ, जि. सोलापूर : उजनीच्या डाव्या कालव्याला पाणी सुटल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. अत्यंत कडक उन्हाळ्यात पाणी सुटल्याने ऊस, मका, भुईमूग, कडवळ या पिकासह डाळिंब, द्राक्ष, बोर, केळी या फळबागांना जीवदान मिळाले आहे.\nबिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी\nजळगाव : बिबट्याच्या हल्ल्यात बोदवड (जि. जळगाव) तालुक्‍यातील एक शेतमजूर गंभीर जखमी झाला आहे. त्यास उपचारार्थ खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. मन्साराम भागले (रा. कुसुंबा) असे जखमी शेतमजुराचे नाव आहे. ते कुऱ्हा हरदो शिवारात शेतात काम करीत असताना सोमवारी (ता. 14) सकाळी त्यांच्यावर हल्ला करून बिबट्या नजीकच्या जंगलात पसार झाला. ही घटना घडताच मोठी गर्दी शेतात झाली. इतर शेतकरी घटनास्थळी येताच बिबट्या पसार झाला. यासंदर्भात प्रत्यक्षदर्शी शेतकरी व इतरांनी लागलीच वन विभागाला माहिती दिली. लागलीच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. हा बिबट्या सुमारे तीन वर्षांचा आहे. ते रस्ता भरकटून कुऱ्हा हरदो भागात दाखल झाला. हाच बिबट्या या परिसरातील एका झाडावर जाऊन बसल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बिबट्या वन विभागातील कर्मचाऱ्यांनाही दिसला. त्याला नजीकच्या जंगलात कर्मचाऱ्यांनी हुसकावले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.\nशहादा बाजार समिती बरखास्त करा : स्वाभिमानीची मागणी\nनंदुरबार : शहादा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावापेक्षा कमी दरात गहू व हरभऱ्याची खरेदी केल्याप्रकरणी बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) यांच्याकडे नुकतीच करण्यात आली.\nकापूस, ज्वारी उत्पादकांसाठी ४८ कोटी प्राप्त\nजळगाव : जिल्ह्यात मागील हंगामात कापूस, ज्वारी या पिकांसाठी विमा संरक्षण घेतलेल्या ८५ हजार ५७८ पैकी ३० हजार ६६३ शेतकरी विमा संबंधीच्या भरपाईस पात्र ठरले आहेत. पात्र शेतकऱ्यांसाठी ४७ कोटी रुपये निधी प्राप्त झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. ८५ हजार शेतकऱ्यांनी विमा हप्त्यापोटी विमा कंपनीकडे १६ कोटी ३३ लाख ६२४ हजार रुपये भरले होते. ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाईल, असे सांगण्यात आले.\nबौंडअळी, कापूस बियाणे, कर्जमाफीप्रश्‍नी शेतकरी संघटनेचे निवेदन\nजळगाव : गुलाबी बोंड अळीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतनिधी मिळावा, कापूस बियाणे लवकरात लवकर विक्री सुरू करावी, अशी मागणी शरद जोशीप्रणीत शेतकरी संघटनेतर्फे पारोळा (जि. जळगाव) येथे तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली.\nकोळ्यांना प्रशिक्षित करण्यासह होतोय वर्तनाचा अभ्यास\nप्राचीन काळापासून माणूस अन्य अनेक प्राण्यांना पाळीव बनविण्याचे प्रयत्न करत आला आहे. त्यातील काही बाबत त्याला यशही आले, तर काही प्राणी मात्र कायमच त्याच्यापासून दूर राहिले. कोळ्यांच्या शरीरातून निघणाऱ्या जाळ्याचे अनेक गुणधर्म मानवासाठी उपयुक्त आहेत. असे जाळे सातत्याने मिळत राहण्यासाठी कोळी पाळण्याचेही विचार भविष्यात माणसांच्या मनामध्ये नक्कीच येणार आहे. अशा वेळी कोळ्यांना प्रशिक्षण देण्याची आवश्यकता निर्माण होणार आहे. असेच काही प्रयोग मॅंचेस्टर विद्यापीठामध्ये सुरू असून, त्या अंतर्गत कोळ्याला विविध लांबी, उंचीवरून उड्या मारून भक्ष्य पकडण्यास प्रेरित केले जाते.\nबोंड अळी रोखण्यासाठी ‘पंदेकृवि’ देणार बायो कंट्रोल तंत्र\nअकोला : आगामी हंगामात कपाशीवरील बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ शेतकऱ्यांपर्यंत कमी खर्चाचे ‘बायो कंट्रोल’ तंत्र पोचविणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना दिली. नुकतीच मुंबईत राज्यस्तरीय खरीप आढावा बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी कुलगुरू डॉ. भाले यांनी याबाबत सविस्तर माहिती सादर केली.\nपंधरा दिवसांत १६ हजार क्‍विंटल हरभरा खरेदीचे आव्हान\nअमरावती : तुरीसोबतच हरभरा खरेदीचादेखील जिल्ह्यात खेळखंडोबा सुरू असल्याचे चित्र आहे. हरभऱ्याची २९ मे पर्यंत खरेदी होणार असून, उरलेल्या १५ दिवसांत १६ हजार ५४४ शेतकऱ्यांच्या हरभरा खरेदीचे आव्हान प्रशासनासमोर आहे.\nपाकमधून आयातीचा परिणाम साखर दरावर होणार नाही\nकोल्हापूर /पुणे : देशात पाकिस्तानामधून सुमारे ६० लाख टन साखर आयात केली असल्याच्या बातम्या पसरल्या असल्या तरी प्रत्यक्षात केवळ तीन हजार टन इतकीच साखर आयात झालेली आहे. देशात यंदाच्या हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन आणि गेल्या वर्षीचा शिल्लक साठा लक्षात घेता यंदा ३६० लाख टन साखरेची उपलब्धता राहणार आहे. त्या तुलनेत पाकिस्तानातून आयात झालेल्या साखरेचे प्रमाण किरकोळ असून, साखरेच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांनी सांगितले.\nकेंद्रीय पथक आजपासून मराठवाडा, विदर्भाच्या दौऱ्यावर\nऔरंगाबाद : खरीप हंगामात कापूस, धान पिकांचे किडींच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीबद्दल मदत करण्याचा निर्णय शासनाने १७ मार्च २०१८ च्या निर्णयान्वये घेतला आहे. त्या अनुषंगाने बुधवारपासून (ता. १६) दोन दिवस केंद्राचे पथक केंद्र शासनास पाठविलेल्या ज्ञापनाच्या अनुषंगाने मराठवाडा आणि विदर्भात पाहणी करणार आहे. मात्र अनेक ठिकाणी शेतकरी पुढील खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. असे असताना हे पथक येऊन काय पाहणी करणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.\nविदर्भात कृषी खात्यात ७० टक्‍के रिक्‍त पदे\nनागपूर (प्रतिनिधी) : या वर्षीच्या बदल्यांसाठी समुपदेशनाचा पॅटर्न कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. विदर्भात सद्यःस्थितीत ७० टक्‍के पदे रिक्‍त असून, बदली प्रक्रियेत ही पदे भरण्यासाठी विदर्भाला झुकते माप देण्याची गरज वरिष्ठ अधिकारी स्तरावरून व्यक्‍त होत आहे.\nखरिपासाठी कापूस बियाण्यांच्या २ कोटी पाकिटांची उपलब्धता\nमुंबई : खरीप २०१८ मध्ये कापूस लागवडीसाठी राज्यात ४२ कंपन्यांच्या माध्यमातून २ कोटी पाकिटे बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असून, साधारणत: ४० लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. यावर्षी प्रथमच सुमारे ५ हजार बियाण्यांचे नमुने पेरणीपूर्व तपासणीचे नियोजन करण्यात आले आहे, असे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सांगितले.\nदूध दराच्या प्रश्नांवर शुक्रवारी लाखगंगा येथे बैठक\nऔरंगाबाद : दूध दराच्या प्रश्नावर ग्रामसभेतून फुकट दूधवाटप करण्याचा निर्णय घेऊन सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या लाखगंगा येथे शुक्रवारी (ता. १८) दूध उत्पादकांची महत्त्वपूर्ण बैठक होऊ घातली आहे. या बैठकीत पुढे नेमके काय करायचे, मागणीच्या अनुषंगाने आंदोलनाची पुढील दिशा कशी असावी, याविषयी निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती शेतकरी नेते धनंजय धोर्डे यांनी दिली.\nमोदींनी दाऊदऐवजी पाकिस्तानी साखर आणली\nमुंबई : देशात आणि राज्यात यावर्षी साखरेचे विक्रमी उत्पादन झाले आहे. गेल्या हंगामातील साखर मोठ्या प्रमाणात विक्रीविना पडून आहे. तरीही सरकारने पाकिस्तानातून लाखो टन साखर आयात केली आहे. यामुळे साखरेचे दर कोसळणार असून याचा फटका साखर उद्योगांसह ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार आहे. पाकिस्तानातून कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिमला भारतात आणण्याचे आश्वासन देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाऊदऐवजी पाकिस्तानची साखर भारतात आणली, अशी खरमरीत टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.\n'ईव्हीएम'वरून विरोधकांचा भाजपवर हल्लाबोल\nपुणे : गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाच्या विजयावर ईव्हीएममधील गोंधळ असल्याचे बोलले जात असून, कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांनी पुन्हा एकदा ईव्हीएम मशिनवर संशय व्यक्त करत भाजपवर हल्ला चढविला आहे.\nपुणे जिल्हा बॅंकेकडून ५४७ कोटींचे पीककर्ज वाटप\nपुणे : खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक अडचण भासू नये, यासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने एक एप्रिलपासून पीककर्ज वाटपास सुरवात केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंत शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. गेल्या दीड महिन्यात उद्दिष्टाच्या १६९८ कोटी ४२ लाख ७६ हजार रुपयांपैकी ५४७ कोटी ९० लाख ९० हजार रुपये म्हणजेच ३२ टक्के पीककर्ज वाटप केले असल्याचे बॅंकेच्या सूत्रांनी सांगितले.\nभारतीय सैन्याचे रक्त लागलेली पाकिस्तानची साखर कशी खायची \nमुंबई : या देशातल्या लाखो-करोडो शेतकऱ्यांनी ऊस पिकवला, आज त्या उसातून साखर मोठ्या प्रमाणात या देशात निर्माण झाली आहे. ती गोडाऊनमध्ये असताना पाकिस्तानमधून साखर आणण्याचा केंद्र सरकारने जो घाट घातला आहे, भारतीय सैन्याचे रक्त लागलेली पाकिस्तानची साखर कशी खायची असा सवाल करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या आयातीच्या धोरणाचा निषेध केला.\nमराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ दोन टक्के पीककर्ज वाटप\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत येत्या खरीप हंगामासाठी ९९ कोटी ८४ लाख २६ हजार रुपये म्हणजेच केवळ २ टक्‍के पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. त्यामुळे शासनाला जूनपर्यंत अपेक्षित उद्दिष्टानुसार कर्जपुरवठा करणे शक्‍य होईल का हा खरा प्रश्‍न आहे.\nग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पांतर्गत रोजगार निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00574.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathisangit.blogspot.com/2016/04/sairat-zaala-ji-marathi-song-with.html", "date_download": "2018-05-28T01:38:10Z", "digest": "sha1:A7T2Z3HHNCG22KAVAVEL7XYFA4GPNHFS", "length": 3748, "nlines": 94, "source_domain": "marathisangit.blogspot.com", "title": "MARATHI SANGIT: Sairat Zaala ji | Marathi Song with Lyrics (2016) Nagraj Popatrao Manjule IAjay Atul", "raw_content": "\nअलगूज वाजं नभात भलतंच झालया आज\nपहिलीच तर्नी ही लाज\nअन् हातामंदी हात आलं जी\nबदलुन गेल या सार\nआल मनातलं ह्या व्हटामंदी\nअन हातामंदी हात आल जी\nपवळ्या मनात ह्या भरलं… भरलं\nघुमतय वाऱ्यामंदी सूर सनईचा राया सजल\nसजल उन वार नाभाताना सजल\nरंगल मन हळदीन राणी रंगल\nसरल हे जगण्याचं झुरणं सरल\nआग धडाडल ह्या नभामंदी\nअन ढोलासंग गात आल जी\nगळ्यामंदी सजलंय डोरलं.. डोरलं\nसाता जन्माच नात रूजलया काळजात\nतुला र देवागत पुजल\nरूजल बीज पिरतीच सजणी रुजलं\nभिजलं मन पिरमान पुरत भिजलं\nसरल मन मारून जगण सरल\nहरलं ह्या पीरमाला समद हरलं\nअन आभाळाला याट आल जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/videos/?id=v2706", "date_download": "2018-05-28T01:16:02Z", "digest": "sha1:NBINGCKKC55JCVP7CX3FHCUCAZDLIW75", "length": 6576, "nlines": 171, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "tom and jerry german व्हिडिओ - PHONEKY", "raw_content": "\nरेटिंग आणि पुनरावलोकने (5)\n100%रेटिंग मूल्य. या व्हिडिओवर 5 पुनरावलोकने लिहिली आहेत.\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nफोन / ब्राउझर: Nokia112\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Mozilla\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर tom and jerry german व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/bharbharun-jagtana-news/social-work-by-purushottam-athalekar-1629437/", "date_download": "2018-05-28T01:34:08Z", "digest": "sha1:4JMC6HTAOBQNUCKA2AZYMC2OLPEXYTRS", "length": 13674, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "social work by Purushottam Athalekar | दुसऱ्यांना भरभरून देण्याचा आनंद | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nदुसऱ्यांना भरभरून देण्याचा आनंद\nदुसऱ्यांना भरभरून देण्याचा आनंद\n‘आयुष्य जगणे’ यामध्ये एक प्रकारचे सुख आणि समाधान आहे.\nआयुष्य जगलो, यापेक्षा ते कशा पद्धतीने जगलो हे अत्यंत महत्त्वाचे आहे. अर्थातच तो प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तरीसुद्धा ज्या समाजात आपण वाढलो, जगलो, घडलो, त्या समाजाला आपण काही देणे लागतो. या भावनेतून ‘आयुष्य जगणे’ यामध्ये एक प्रकारचे सुख आणि समाधान आहे. ते मी आज अनुभवत आहे. वयाची साठी पार केल्यानंतरसुद्धा आज काही वर्षे लोटली असताना, इतकेच काय व्यग्र जीवनशैली, व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाऱ्या असतानासुद्धा आपली इच्छाशक्ती प्रबळ असेल तर आपण आपले जीवन आनंदाने व्यतीत करू शकतो हा माझा अनुभव आहे.\nआणि अशा पद्धतीने जगताना एक वेगळीच ऊर्जा मिळत असते. समाजकार्य, लेखन, रक्तदान यांसारख्या सामाजिक उपक्रमाचे बाळकडू गिरगावातून मिळत गेले. त्या वेळेस प्रसिद्ध वक्त्यांची भाषणे ऐकून त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचावे या उद्देशातून स्व. प्रमोद नवलकर, विलास अवचट यांच्या सहकार्याने ‘उद्यान व्याख्यानमाला’ सुरू केली. ती आजही सुरू आहे याचा अभिमान वाटतो. वर्तमानपत्रात लेखन करण्याची आवड निर्माण झाली. सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून ‘सी’ वॉर्ड मेडिकल असोसिएशन व डॉ. सुरेश मावळकर यांच्या रक्तदानाच्या उपक्रमात भाग घेऊन त्याबद्दल लोकांच्या मनात जागृती निर्माण करत असतो. आजही सांगताना नक्कीच अभिमान वाटतो की, आमच्यापैकी पाच/ सहा जणांनी पन्नासपेक्षा जास्त वेळा रक्तदान केले आहे. वय वाढणे आपल्या हातात नसते, पण ते निरोगी, सुदृढ, आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करणे हे तर आपल्या हातात नक्कीच असते.\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nम्हणूनच आपले छंद, कला, आवड हे जपले पाहिजे. मगच ते आपल्याला अनुभवाच्या शिदोरीवर दुसऱ्याला भरभरून देता येईल आणि तेच खरे जगण्यातील समाधान आहे जे मी अनुभवत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/we-dont-communalize-martyrs-those-making-statements-dont-know-army-lt-general-devraj-anbu-hits-back-at-owaisi-1631537/", "date_download": "2018-05-28T01:22:29Z", "digest": "sha1:MC5VR65UKOJTBNJU7WQZ24DXYWQEYDX7", "length": 15304, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "We dont communalize martyrs those making statements dont know Army Lt General Devraj Anbu hits back at owaisi | | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nशहिदांचा धर्म नसतो: सैन्याने ओवेसींना फटकारले\nशहिदांचा धर्म नसतो: सैन्याने ओवेसींना फटकारले\nहातात बंदुक घेतलेला प्रत्येक जण आमच्यासाठी दहशतवादीच\nजम्मू- काश्मीरमध्ये शहीद झालेले जवान मुस्लीम असल्याचे सांगणाऱ्या एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांना सैन्याने प्रत्युत्तर दिले आहे. शहिदांचा धर्म नसतो, त्यांच्या बलिदानाला आम्ही धार्मिक रंग देत नाही. ज्यांनी शहिदांच्या धर्मावर भाष्य केले त्यांना सैन्याची पुरेशी माहिती नसावी, अशा शब्दात सैन्याच्या अधिकाऱ्यांनी ओवेसींना फटकारले आहे.\nजम्मू- काश्मीरमधील सुंजवान येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी शनिवारी सकाळी हल्ला केला होता. या हल्ल्यात शहीद झालेले जवान मुस्लीम होते. आता मुस्लिमांच्या देशभक्तीवर शंका घेणारे कुठे आहेत, असा सवाल ओवेसी यांनी विचारला होता. मुसलमानांच्या प्रामाणिकपणावर शंका घेणाऱ्यांनी आणि त्यांना पाकिस्तानी म्हणणाऱ्यांनी यावरून धडा घ्यायला हवा. आम्ही तर देशासाठी जीव देत आहोत, असे ओवेसींनी म्हटले होते. यावर सैन्याच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी प्रतिक्रिया दिली. सैन्याच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यात ते म्हणाले, ज्यांनी अशा स्वरुपाचे विधान केले आहे त्यांना सैन्याविषयी पुरेशी माहिती नाही. आम्ही कधीच शहिदांचा धर्म बघत नाही. शहिदांचे राजकारण करु नका, असे आवाहनही त्यांनी केले.\nतरुणांचे दहशतवादी संघटनेत भरती होण्याचे प्रमाण वाढणे ही चिंतेची बाब आहे. दहशतवाद वाढण्यासाठी सोशल मीडिया देखील कारणीभूत ठरत आहे. सोशल मीडियामुळे जास्त तरुणांपर्यंत पोहचणे शक्य झाले आहे. आता या समस्येवर मात करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. २०१७ मध्ये आम्ही दहशतवादी संघटनांच्या म्होरक्यांनाच लक्ष केले आणि यात आम्हाला यश देखील आले, असे त्यांनी सांगितले. शत्रू राष्ट्र आता वैतागला आहे. सीमेवर अपयश येत असल्यानेच त्यांनी आता लष्करी तळांवर हल्ला करायला सुरुवात केली, असेही ते म्हणालेत.\nतरुणीसोबतचे प्रकरण मेजर गोगोईंना भोवणार लष्कराने दिले चौकशीचे आदेश\nचीनची घुसखोरी रोखण्यासाठी भारताने अरुणाचल सीमेवर वाढवल्या सैन्य तुकडया\nतस्लिमा नसरीन बहीण तर रोहिंग्या भाऊ होऊ शकत नाहीत का, ओवेसींचा केंद्राला सवाल\nएअर इंडियाचा ‘फर्स्ट क्लास’ निर्णय; विमानांमध्ये सैनिकांना प्राधान्य\nकाश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या ५ दहशतवाद्यांचा खात्मा\nकोर्टमार्शल झालेले अधिकारी लष्करात नको – न्या. सिक्री\nजैश-ए- मोहम्मद, लष्कर- ए- तोयबा आणि हिज्बुल मुजाहिद्दीन या तिन्ही दहशतवादी संघटना आमच्यासाठी समानच आहेत. हातात बंदुक घेतलेला प्रत्येक जण आमच्यासाठी दहशतवादीच आहे मग तो कोणत्याही संघटनेचा असू दे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘एमआयएम’ची लढाई हिंदूंशी नाही – ओवेसी\nमुसलमान हेच खरे देशभक्त\nतरुणीसोबतचे प्रकरण मेजर गोगोईंना भोवणार लष्कराने दिले चौकशीचे आदेश\nचीनची घुसखोरी रोखण्यासाठी भारताने अरुणाचल सीमेवर वाढवल्या सैन्य तुकडया\nतस्लिमा नसरीन बहीण तर रोहिंग्या भाऊ होऊ शकत नाहीत का, ओवेसींचा केंद्राला सवाल\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://bronato.com/paaus/", "date_download": "2018-05-28T01:05:41Z", "digest": "sha1:NYF3NUKD2KQX5VM4XY7SHLRPDSQFMENY", "length": 2053, "nlines": 70, "source_domain": "bronato.com", "title": "पाऊस - Bronato: eBook Publisher and Distributor (Kindle and Google Play Books)", "raw_content": "\nHome / कथा / पाऊस\nपाऊस, मराठी कथा, माझी कथा, लघु कथा\nहवेतल्या गारव्याला कापत जीवाचा ढग करून आबा शेतकडं पळत गेला,\nशेताजवळ आला तेव्हा पावसानं जोर धरला होता,\nअंगातलं सारं अवसान गोळा करून त्यानं हातातला दगड त्या गळक्या आभाळाकडे भिरकावला. शिव्या हासडल्या आणि उभ्या उभ्याच कोसळला.\nहाताशी आलेलं पीक पोरीच्या लग्नाची सोय करून देणार होतं.\nपहिल्या पावसात लाईट घालवणाऱ्या MSEB वाल्यांचे मनापासून आभार..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?id=s3s236740", "date_download": "2018-05-28T01:27:34Z", "digest": "sha1:D4NSX5H44MSD4GM4JRU75LM5V2AUCN4B", "length": 9215, "nlines": 214, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "स्वान आणि देवदूत आयफोन लाइव्ह वॉलपेपर - PHONEKY ios अॅप वर डाउनलोड करा", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली कल्पनारम्य\nस्वान आणि देवदूत आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थेट वॉलपेपरचे पुनरावलोकन करणारे प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nतसेच आयफोन लाइव्ह वॉलपेपर वर\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaC2-00\nफोन / ब्राउझर: Nokia306\nवॉर ऑफ द वॉर 128\nफोन / ब्राउझर: Mozilla\nइप्सविच टाउन एफसी चिन्ह\nफोन / ब्राउझर: nokian95\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nGIF अॅनिमेशन HD वॉलपेपर अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या iPhone साठी स्वान आणि देवदूत अॅनिमेटेड वॉलपेपर डाउनलोड कराआपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY वर, आपण विनामूल्य अँड्रॉइड आणि iOS मोबाइल डिव्हाइससाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपण विविध शैलीचे इतर विविध वॉलपेपर आणि अॅनिमेशन शोधू शकाल, निसर्ग आणि खेळांपर्यंत कार आणि मजेदार आयफोन थेट वॉलपेपर आपण PHONEKY iOS अॅपद्वारे आपल्या iPhone वर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 आपल्या iPhone साठी लाइव्ह वॉलपेपर, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\nआपण एका वेब ब्राउझरवरून आपल्या iPhone वर एक थेट वॉलपेपर डाउनलोड करू शकत नाही आपण आमच्या iPhone अनुप्रयोग पासून लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करण्यासाठी आहे:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/suvichar/author/rabindranath-tagore/3/", "date_download": "2018-05-28T01:11:03Z", "digest": "sha1:BLOKDYVTDQE5MNKEIRLJYRL2DG3C6HOP", "length": 6182, "nlines": 126, "source_domain": "www.marathimati.com", "title": "विचारशक्तीपलीकडच्या वस्तूने - रवींद्रनाथ ठाकूर | सुविचार | Rabindranath Tagore | Suvichar | Quote - 3", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nस्वगृह » सेवा - सुविधा » विचारधन » सुविचार » प्रसिद्ध व्यक्ती » रवींद्रनाथ ठाकूर » विचारशक्तीपलीकडच्या वस्तूने\nप्रकाशन: संपादक मंडळ | ४ ऑक्टोबर २०१६\nजर मी एखादा तरबेज कलाकार असतो, तर चित्र बनवताना बहुतेक पूर्व आधारित कल्पनेचे अनुसरण केले असते. पण ही गोष्ट खूपच प्रोत्साहक आहे की मन आपल्या विचारशक्तीपलीकडच्या एखाद्या वस्तूने भारुन जाते, ते अमूर्त तत्व हळुहळु एक स्वाभाविक रुप धारण करु लागते. रवींद्रनाथ ठाकूर\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nआकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\nसर्व विभाग - दुवे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2", "date_download": "2018-05-28T01:30:26Z", "digest": "sha1:XJFI7NRYT2IQW6VE7I7W3WFSG2HO6PPM", "length": 4859, "nlines": 190, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:युरोपाचा भूगोल - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► युरोपामधील बेटे‎ (१ प)\n\"युरोपाचा भूगोल\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २०:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00577.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/1054.html", "date_download": "2018-05-28T01:32:21Z", "digest": "sha1:PG3KGYDZUUAJYOGVONHIKW3HX4RWUF3U", "length": 24175, "nlines": 267, "source_domain": "www.hindujagruti.org", "title": "पर्यावरण - बालसंस्कार", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\nबालसंस्कार > राष्ट्र आणि संस्कृती > पर्यावरणाचे संवर्धन > पर्यावरण\nआपल्या अवतीभोवतीचे वातावरण म्हणजे पर्यावरण पर्यावरणाचा समतोल निसर्ग टिकवत असतो. माणसाचा पर्यावरणातील हस्तक्षेप आणि ढवळाढवळ वाढल्याने, तसेच त्याच्या स्वार्थी आणि नियोजनशून्य वृत्तीमुळे पर्यावरणातील समतोल ढासळतो. मानवाचे स्वास्थ्य पर्यावरणावर अवलंबून आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या स्वास्थ्याकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे \nपर्यावरण विस्कळीत झाल्यामुले मानवाला भोगावे लागणारे त्रास \nप्रदूषणामुळे पर्यावरण विस्कळीत झाले आहे. म्हणून प्रदूषण होण्याची कारणे पाहू. निसर्गातील पंचमहाभूतांमध्ये (पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांत) ढवळाढवळ करून संतुलन बिघडले की, शारीरिक प्रदूषण होते, स्वभावदोष अन् अहं यामुळे मानसिक प्रदूषण होते, तर दुर्जन शक्तीमुळे आध्यात्मिक प्रदूषण होते.\nअ. शरीराची क्षमता कमी होणे : जिवावर पर्यावरण आणि पर्यावरणावर जीव अवलंबून असतो. दोघांपैकी एकाचा तोल बिघडला, तर त्याचा परिणाम पूर्ण सृष्टीचक्रावर होतो.\nआ. आयुर्वेदिक औषधी लुप्त होणे : सध्याच्या काळात पर्यावरणात तमकणांचे प्रमाण वाढल्यामुळे तमोगुणाशी निगडित झाडांची उत्पत्ती जास्त प्रमाणात झाली व सत्त्वकणांशी निगडित झाडांची उत्पत्ती कमी होत-होत १० टक्क्यांवर आली. आयुर्वेदासाठी लागणार्‍या औषधी सत्त्वगुणांशी निगडित असल्यामुळे त्यांची उत्पत्ती पर्यावरण दूषित झाल्यामुळे कमी झाली. त्यामुळे योग्य उपचार करणे अशक्यच झाले आणि जिवाची क्षमता कमी झाली.\nइ. जिवाच्या पंचतत्त्वाशी निगडित कर्मेंद्रियांची क्षमता कमी होणे : पंचतत्त्वात तमोगुण वाढला आहे, म्हणजे पंचतत्त्व क्षीण झाले आहे त्यामुळे सध्याच्या काळात पंचतत्त्वात तमोगुणाचे प्रमाण जास्त असल्यामुळे कमकुवत देह असलेल्या किंवा रोगी जिवांच्या उत्पत्तीचे प्रमाण वाढलेले आहे.\nजिवाची पर्यावरणाशी एकरूपता साध्य न झाल्यामुळे मनोमयकोषात असलेल्या रज-तम कणांचे प्रमाण वाढणे, जिवाचा उत्साह कमी होणे, जडत्व वाढल्यामुळे जिवाद्वारे रज-तमाच्या अधीन होऊन अनिच्छेने कार्य होणे, जिवाची सहज कृतीही काही अंशी निसर्गाच्या विरोधात असल्यामुळे जिवाच्या मनोमयकोषात प्रत्येक वेळी ताण निर्माण होण्, असे मानसिक दुष्परिणाम झाले आहेत.\nपर्यावरणाच्या रक्षणाची आवश्यकता आणि त्यावरील उपाययोजना\nध्वनीप्रदूषण : कारणे आणि दुष्परिणाम\nजलप्रदूषण म्हणजे नद्यांवरील अत्याचार \nBrowse Catrgories Select Category Marathi Katha – बोधप्रद गोष्टी (180) अन्य बालगोष्टी | कथा | Marathi Stories | Katha (41) ऋषीमुनी (3) गुरु-शिष्य (14) देवता (24) श्री गणेशाच्या गोष्टी (3) श्रीरामाच्या गोष्टी (2) हनुमानाच्या गाेष्टी (3) बोधप्रद लघुकथा (19) अन्य लघुकथा (9) तेजस्वी राजांच्या लघुकथा (2) देवतांच्या लघुकथा (2) राष्ट्रपुरुष अन् क्रांतीकारकांच्या लघुकथा (3) संत अन् गुरु-शिष्यांच्या लघुकथा (3) राजे (7) राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक (32) स्वामी विवेकानंद (8) संतांच्या गोष्टी (40) अन्य (1) असामान्य बालक (1) आदर्श बालक (151) अभ्यास कसा कराल (22) आदर्श दिनचर्या (8) आपले ज्ञान तपासा (53) इतर प्रश्नमंजुषा (6) ज्ञानवर्धक लेख (22) देवता प्रश्नमंजुषा (11) गणपतीविषयक प्रश्नमंजुषा (2) दत्तविषयक प्रश्नमंजुषा (3) शिवविषयक प्रश्नमंजुषा (6) सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा (14) गुढीपाडवा प्रश्नमंजुषा (3) दीपावली प्रश्नमंजुषा (2) नवरात्रविषयक प्रश्नमंजुषा (3) प्रजासत्ताकदिनानिमित्त प्रश्नमंजुषा (3) स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रश्नमंजुषा (3) चांगल्या सवयी लावा (33) दूरचित्रवाणीचे दुष्परिणाम (4) मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे (11) राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा (12) व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल (22) आदर्श दिनचर्या (8) आपले ज्ञान तपासा (53) इतर प्रश्नमंजुषा (6) ज्ञानवर्धक लेख (22) देवता प्रश्नमंजुषा (11) गणपतीविषयक प्रश्नमंजुषा (2) दत्तविषयक प्रश्नमंजुषा (3) शिवविषयक प्रश्नमंजुषा (6) सण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा (14) गुढीपाडवा प्रश्नमंजुषा (3) दीपावली प्रश्नमंजुषा (2) नवरात्रविषयक प्रश्नमंजुषा (3) प्रजासत्ताकदिनानिमित्त प्रश्नमंजुषा (3) स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रश्नमंजुषा (3) चांगल्या सवयी लावा (33) दूरचित्रवाणीचे दुष्परिणाम (4) मुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे (11) राष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा (12) व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल (12) आध्यात्मिक संज्ञा (2) इतिहासातील सोनेरी पाने (12) आध्यात्मिक संज्ञा (2) इतिहासातील सोनेरी पाने (262) ऋषीमुनी (23) गौरवशाली इतिहास (8) क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष (57) क्रांतीगाथा (10) वीर बालक (1) तेजस्वी राजे (21) छत्रपती शिवाजी महाराज (12) दिनविशेष (14) प्रजासत्ताकदिन (5) महाराष्ट्र दिन विशेष (5) स्वातंत्र्यदिन (4) दुर्गदर्शन (107) संत (27) दत्तात्रेयांचे अवतार (4) स्फूर्तीगीते (13) चित्र रंगवा (7) पालक (33) आदर्श पालक कसे व्हाल (262) ऋषीमुनी (23) गौरवशाली इतिहास (8) क्रांतीकारक आणि राष्ट्रपुरुष (57) क्रांतीगाथा (10) वीर बालक (1) तेजस्वी राजे (21) छत्रपती शिवाजी महाराज (12) दिनविशेष (14) प्रजासत्ताकदिन (5) महाराष्ट्र दिन विशेष (5) स्वातंत्र्यदिन (4) दुर्गदर्शन (107) संत (27) दत्तात्रेयांचे अवतार (4) स्फूर्तीगीते (13) चित्र रंगवा (7) पालक (33) आदर्श पालक कसे व्हाल (9) गर्भसंस्कार (1) मुलांच्या समस्या (5) मूल (जन्मानंतर) (6) सुसंस्कारांचे महत्त्व (9) भाषा (1) मुले (1) राष्ट्र आणि संस्कृती (219) गोमातेचे महत्त्व (6) देववाणी संस्कृत (39) सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) (30) पर्यावरणाचे संवर्धन (17) भारतीय तीर्थक्षेत्रे (68) अन्य महत्त्वाची क्षेत्रे (26) अष्टविनायक (8) ज्योतिर्लिंगे (9) दत्तपीठे (8) शक्तिपीठे (4) श्रीरामाची तीर्थक्षेत्रे (2) समर्थस्थापित अकरा मारुती (11) सण, धार्मिक उत्सव व व्रते (59) आषाढी एकादशी (2) गणपती (10) गुढीपाडवा (10) गुढीपाडव्याचे शुभेच्छा पत्र (6) गुरुपौर्णिमा (3) दत्त जयंती (4) दसरा (2) दिवाळी (दीपावली) (6) फटाक्यांचे दुष्परिणाम (2) नवरात्र (3) महाशिवरात्र (1) रक्षाबंधन आणि नारळी पोर्णिमा (3) रक्षाबंधनाचे शुभेच्छा पत्र (1) श्रीकृष्णजन्माष्टमी (2) श्रीरामनवमी (1) होळी (5) सात्त्विक आहार (14) वाढदिवस (1) विडीओ (5) पंचतंत्र (4) रामायण (1) शिक्षक (25) आधुनिक शिक्षणपद्धती (5) प्राचीन शिक्षणपद्धती (9) शिक्षकांची कर्तव्ये (7) शिक्षण कसे हवे (9) गर्भसंस्कार (1) मुलांच्या समस्या (5) मूल (जन्मानंतर) (6) सुसंस्कारांचे महत्त्व (9) भाषा (1) मुले (1) राष्ट्र आणि संस्कृती (219) गोमातेचे महत्त्व (6) देववाणी संस्कृत (39) सुभाषिते (अर्थासह ) (Subhashita) (30) पर्यावरणाचे संवर्धन (17) भारतीय तीर्थक्षेत्रे (68) अन्य महत्त्वाची क्षेत्रे (26) अष्टविनायक (8) ज्योतिर्लिंगे (9) दत्तपीठे (8) शक्तिपीठे (4) श्रीरामाची तीर्थक्षेत्रे (2) समर्थस्थापित अकरा मारुती (11) सण, धार्मिक उत्सव व व्रते (59) आषाढी एकादशी (2) गणपती (10) गुढीपाडवा (10) गुढीपाडव्याचे शुभेच्छा पत्र (6) गुरुपौर्णिमा (3) दत्त जयंती (4) दसरा (2) दिवाळी (दीपावली) (6) फटाक्यांचे दुष्परिणाम (2) नवरात्र (3) महाशिवरात्र (1) रक्षाबंधन आणि नारळी पोर्णिमा (3) रक्षाबंधनाचे शुभेच्छा पत्र (1) श्रीकृष्णजन्माष्टमी (2) श्रीरामनवमी (1) होळी (5) सात्त्विक आहार (14) वाढदिवस (1) विडीओ (5) पंचतंत्र (4) रामायण (1) शिक्षक (25) आधुनिक शिक्षणपद्धती (5) प्राचीन शिक्षणपद्धती (9) शिक्षकांची कर्तव्ये (7) शिक्षण कसे हवे (5) शोध (1) सहभागी व्हा (5) शोध (1) सहभागी व्हा (1) साद – प्रतिसाद (1) स्तोत्रे आणि अारती (350) आरत्या (34) इतर आरत्यांचा संग्रह (11) गणपतीची आरती (1) तुळशीच्या आरत्यांचा संग्रह (5) दत्ताच्या आरत्यांचा संग्रह (6) देवीच्या आरत्यांचा संग्रह (2) पांडुरंगाच्या आरत्यांचा संग्रह (3) मारुतीची आरती (1) रामाची आरती (1) शंकराची आरती (1) श्रीकृष्णाची आरती (1) श्रीगुरूंची आरती (1) नामजप (4) भगवद्‍गीता (अर्थासह) (18) मंत्र (8) श्लोक (33) मनाचे श्लोक (10) श्लोक (अर्थासहित) (5) संतांचा उपदेश (234) गीताई (18) गुरूचरित्र ( Guru Charitra in Marathi ) (55) चतुःश्लोकी भागवत (57) ज्ञानेश्वरी ( Dnyaneshwari in Marathi ) (16) दासबोध (20) श्री एकनाथी भागवत (19) श्री गजानन विजय (21) संतांचे अभंग (27) स्तोत्रे (19) अन्य देवतांची स्तोत्रे (2) गणपतीची स्तोत्रे (3) दत्तस्तोत्र (2) देवीची स्तोत्रे (5) मारुतिस्तोत्र (1) शिवाची स्तोत्रे (3) श्रीकृष्णस्तोत्र (2) श्रीरामस्तोत्र (1)\nहिंदू जनजागृति समितिकी स्थापना ७ अक्टूबर २००२ को धर्मसंस्थापनाके लिए, अर्थात धर्मपर आधारित हिंदु राष्ट्रकी स्थापनाके लिए की गई उस समयसे आजतक इन १२ वर्षोंमें हिंदू जनजागृति समितिने धर्मशिक्षा, धर्मजागृति, राष्ट्ररक्षा, धर्मरक्षा एवं हिंदूसंगठन, इस पांचसूत्री उपक्रमको सफलतापूर्वक कार्यान्वित किया \nव्यक्तिमत्त्वाचा विकास कसा कराल \nराष्ट्र आणि धर्मप्रेमी व्हा\nसण व राष्ट्रीय दिवस प्रश्नमंजुषा\nमुलांसाठी भाव जागृत करणारी चित्रे\nआदर्श पालक कसे व्हाल \nसण, धार्मिक उत्सव व व्रते\nसुभाषिते (अर्थासह ) (Subhashita)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00578.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://sandhyavikas.blogspot.com/2011/02/blog-post.html", "date_download": "2018-05-28T01:23:32Z", "digest": "sha1:Y7JIZ75XFSDAWUPS43EC2UGID6WINQS6", "length": 5771, "nlines": 122, "source_domain": "sandhyavikas.blogspot.com", "title": "शब्दवेल....: कविता माझी फक्त तुझ्याचसाठी", "raw_content": "\nमनाच्या प्रेमळ, कोमल रंगातून उतरलेली.. फुललेली.. सुगंधलेली गद्य-पद्यांची ही माझी शब्द फुले\nबुधवार, ९ फेब्रुवारी, २०११\nकविता माझी फक्त तुझ्याचसाठी\nकरतात स्वप्ने लोचनात दाटी\nकविता माझी फक्त तुझ्याचसाठी\nकलली सांज,वाट तशी अनोळखी\nओढीने तुझ्या ती खुणवी सारखी\nस्मरते भेट अपुली ती पहिली\nस्पर्शाने तव मोहीनीच हसली\nआठवांचा बांध भलताच आगळा\nवाटले शब्दामधे व्हावा मोकळा\nपुनवेस रात्र कशी ही बावरी\nगंधीत सायली फुलली अंतरी\nहात गुंफता रुजल्या प्रेमगाठी\nकविता माझी फक्त तुझ्याचसाठी\nPosted by दीपिका जोशी 'संध्या' at बुधवार, फेब्रुवारी ०९, २०११\nवा क्या बातहै.....प्रेमदिवसाची कविता अप्रतीम...\n९ फेब्रुवारी, २०११ रोजी ३:३० म.उ.\nमनातले भाव शब्दांत सुरेख उतरलेत.\n२७ डिसेंबर, २०११ रोजी ८:४६ म.पू.\nथोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nनमस्कार... आणि इथे स्वागत \nहसणे आणि हसवणे... जे समोर येईल त्यातुन आनंद शोधणे.. हिंडणे-फिरणे, मैत्रिणींमधे गप्पाष्टके करणे असे निरनिराळे छंद घेऊन इथपर्यंत आले आहे.\nमन मोकळे करावे... स्वतःला खुलवावे.. व्यक्त करावे हाच लेखनाचा उद्देश...\nतर भेटत राहू या....\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nआम्ही आईची जुळी बाळे.. रुचिर-शिशिर\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nछोट्या छोट्या गोष्टी (8)\nकविता माझी फक्त तुझ्याचसाठी\nमहाजाल पर सुरेश चिपलूनकर (Suresh Chiplunkar)\nवॉटरमार्क थीम. TayaCho द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/hopes-money-not-returning-banks-post-demonetisation-unmet-s-s-mundra-71671", "date_download": "2018-05-28T01:40:17Z", "digest": "sha1:YPG2LWZ4DFHVO6XZW3YSHEYCNP6DJE5N", "length": 12563, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Hopes of money not returning to banks post demonetisation unmet: S S Mundra नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेत एवढे पैसे परत येणे अनपेक्षित! | eSakal", "raw_content": "\nनोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेत एवढे पैसे परत येणे अनपेक्षित\nबुधवार, 13 सप्टेंबर 2017\nरिझर्व्ह बॅंकेला अवधी हवा होता\n\"नोटाबंदीनंतर तयारीसाठी आणखी वेळ रिझर्व्ह बॅंकेला मिळायला हवा होता. वेळ कमी मिळूनही चांगल्या प्रकारे नोटाबंदीनंतरची स्थिती हाताळण्यात आली. नोटाबंदीमुळे डिजिटायजेशन, कर भरणा आणि अन्य आर्थिक स्रोतांची उपलब्धता वाढली आहे,'' असे मुंद्रा यांनी सांगितले.\nकोलकाता : नोटाबंदीनंतर पाचशे व हजारच्या रद्द नोटा बॅंकिंग यंत्रणेत मोठ्या प्रमाणात परत येणार नाहीत, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात असे घडले नाही, अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर एस. एस. मुंद्रा यांनी मंगळवारी दिली.\nमुंद्रा हे जून महिन्यात रिझर्व्ह बॅंकेतून निवृत्त झाले आहेत. बंगाल चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुंद्रा बोलत होते. ते म्हणाले,\n\"नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणात रद्द नोटा बॅंकिंग यंत्रणेत परत न येणे अपेक्षित होते; परंतु असे घडले नाही. बॅंकिंग यंत्रणेत पैसे परत आल्याचा फायदाही होणार आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक तपशील जमा झाले असून, त्यांचा भविष्यात वापर होऊ शकेल.''\n\"नोटाबंद ही काही पहिल्यांदाच झालेली नव्हती. तसेच ती अखेरचीही नव्हती. ती करण्याच्या पद्धतीबद्दल प्रश्‍न उपस्थित करता येतील. नोटाबंदीच्या काळात सोसाव्या लागलेल्या अडचणींपेक्षा त्यांचा दीर्घकालीन फायदा अधिक असेल का या विषयी येणारा काळच सांगू शकेल,'' असे त्यांनी नमूद केले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या नोटाबंदीनंतर पाचशे व हजारच्या 99 टक्के रद्द नोटा परत आल्याची माहिती रिझर्व्ह बॅंकेने 30 ऑगस्टला दिली होती.\nरिझर्व्ह बॅंकेला अवधी हवा होता\n\"नोटाबंदीनंतर तयारीसाठी आणखी वेळ रिझर्व्ह बॅंकेला मिळायला हवा होता. वेळ कमी मिळूनही चांगल्या प्रकारे नोटाबंदीनंतरची स्थिती हाताळण्यात आली. नोटाबंदीमुळे डिजिटायजेशन, कर भरणा आणि अन्य आर्थिक स्रोतांची उपलब्धता वाढली आहे,'' असे मुंद्रा यांनी सांगितले.\nऔद्योगिक ग्राहकांना महावितरणचे अभय\nपुणे - वीजबिल न भरल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून \"अभय योजना' जाहीर...\nबॅंकांमुळे नोटाबंदीचा अपेक्षित लाभ नागरिकांना नाही : नितीशकुमार\nपाटणा - विरोधी पक्षात असूनही नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आता नोटाबंदीच्या निर्णयावर प्रश्‍न उपस्थित...\n...तर बॅंकांचे अस्तित्वच धोक्‍यात आले असते - शिवप्रताप शुक्‍ला\nनाशिक - मुद्रा योजनेचा एनपीए अवघा तीन टक्‍के असताना, बॅंकांचा कर्ज योजनेतील एनपीए लाखो कोटींच्या घरात आहे. सरकारला आपले अस्तित्व टिकविण्यासाठी दोन...\nनाव : सायली भेरे वय : ४० उत्पन्नाचा स्त्रोत : घरकाम करून उदरनिर्वाह दरमहा उत्पन्न : ४५०० रुपये कुटुंबातील व्यक्ती : ...\nसीबीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर\nपुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (सीबीएसई) घेण्यात येणाऱ्या बारावीचा निकाल नुकताच हाती आला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthvrutant-news/money-deposit-in-bank-1616090/", "date_download": "2018-05-28T01:36:25Z", "digest": "sha1:V64EVRJ4L234H2ELKPQC4PXNHFX2ORSM", "length": 22091, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Money deposit in bank | न उरले समाधान बँक ठेवीत..! | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nन उरले समाधान बँक ठेवीत..\nन उरले समाधान बँक ठेवीत..\nधोरणात्मकदृष्टय़ा रिझव्‍‌र्ह बॅंकेने असे सूचित केले आहे\nबँकेतील एका वर्षांच्या मुदत ठेवीवरील व्याजदराचा कल पाहिल्यास असे दिसून येते की, जुलै २०१४ मध्ये ९ टक्क्यांवर असलेला व्याजदर ६.५ टक्क्यापर्यंत खाली आला आहे. त्याचबरोबर तीन वर्षे मुदत ठेवीवरील व्याजदराची तुलना केल्यास हा फरक पाव टक्का म्हणजेच व्याजदर ८.७५ टक्क्य़ांवरून ६.२५ टक्क्य़ांवर आला आहे. या दृष्टीने गेल्या काही वर्षांत रिझव्‍‌र्ह बँकेने घेतलेल्या निर्णयांचा परामर्श करणे आवश्यक आहे. रेपो रेट म्हणजे रिझव्‍‌र्ह बँक ज्या दराने व्यापारी बँकांना कर्ज देते तो दर. या दरावर अर्थातच व्यापारी बँका आपल्या ठेवीवरील व्याजदर तसेच कर्जावरील व्याजदर ठरवितात. ऑक्टोबर २००५ साली रेपो रेट ६.२५ टक्क्यांवर होता तो जुलै २००८ मध्ये ९ टक्क्यांवर गेला. जागतिक मंदीच्या काळात म्हणजेच एप्रिल २००९ मध्ये रेपो रेटने ४.७५ टक्क्य़ांचा तळ गाठला होता. त्यानंतर वाढत वाढत तो जानेवारी २०१४ मध्ये पुन्हा ८ टक्क्यांवर पोहोचला. या वरून असे दिसते की शेअर बाजाराप्रमाणे व्याजदर ही तेजी मंदीच्या चक्रातून सुटलेले नाहीत. एकंदरीत व्याजदरांचा प्रवास पाहिल्यास असे दिसून येते की गेल्या १५ वर्षांत व्याजदर हे सहा ते नऊ टक्क्यांच्या पट्टय़ात राहिले आहेत. जेव्हा जेव्हा व्याजदर ६ टक्क्यांच्या पातळीत येतात तेव्हा ते पुन्हा चढू लागतात.\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nअशा परिस्थितीत बँकांवरील ठेवींची पुनर्रचना कशी करावी किंवा त्यासाठी कोणते पर्याय निवडावेत या विवंचनेत सर्व सामान्य गुंतवणूकदार आणि मोठय़ा प्रमाणात सेवानिवृत्त्त नागरिक आहेत. असे सेवानिवृत्त नागरिक घरखर्चासाठी ठेवीवरील मिळणाऱ्या व्याजाच्या उत्पन्नावर अवलंबून असल्याने बदलत्या व्याजदरांशी जुळवाजुळव कशी करावी या संभ्रमात आहेत. सरकारी रोखे किंवा इतर रोखे बाजारातून विकत घेऊन त्यावर परतावा मिळेल असा तरल बाजार सध्या तरी किरकोळ गुंतवणूकदारांना उपलब्ध नाही.\nघसरते व्याजदर हा एक आर्थिक आणि सामाजिक विषय आहे. भारतीय मनुष्यबळाचा विचार करता, भारतामध्ये ५० टक्क्य़ांपेक्षा जास्त लोकांचे आयुर्मान हे २५ वर्षांपेक्षा कमी आहे आणि ६५ टक्के लोकांचे आयुर्मान हे ३५ वर्षांपेक्षा कमी आहे. प्राथमिक अंदाजानुसार २०२० मध्ये भारतीय लोकांचे सरासरी वय २९ वर्षे असेल अशी अपेक्षा आहे. २०१६ सालच्या गणसंख्येच्या आकडेवारीनुसार भारतातील १४ टक्के लोकसंख्या,म्हणजेच १८ कोटी लोक ५५ वर्षांवरील आहेत. या पाश्र्वभूमीवर आज ज्या लोकांचे उत्पन्न हे फक्त आपण साठवलेल्या पुंजीवर मिळणारे व्याज आहे, त्यांच्यासाठी बदलत्या म्हणजेच घसरणाऱ्या व्याजदरांच्या जमान्यात गुंतवणूक पर्यायाचा सरकारने विचार करणे आवश्यक आहे. संघटित नोकरदारांना निवृत्तिवेतन मिळते आणि त्यात नव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनंतर वाढही होते म्हणजे एक प्रकारचे संरक्षण त्यांना उपलब्ध आहे. असंघटित नोकरदारांचे काय सरकारने आजपर्यंत ज्येष्ठ नागरिकांनाही अर्धा टक्क्याच्या वाढीव व्याजापलीकडे काहीही दिलेले नाही. रोखे विक्री करताना अशा असंघटित नोकरदारांना काही हिस्सा राखीव रूपात उपलब्ध करणे निश्चितच उचित ठरेल.\nगेल्या पतधोरणाचा आढावा घेतल्यास असे दिसते की, रिझव्‍‌र्ह बँक चलनवाढीचा दर ४ टक्के ते ६ टक्के या पट्टय़ात ठेवण्यासाठी वचनबद्ध आहे. चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्याजदरात कोणताही बदल न करणे हे प्राथमिक कारण दिसत आहे. पाच तिमाहींमध्ये घसरण झाल्यानंतर सप्टेंबरच्या चौथ्या तिमाहीत विकास दर वाढल्याने व्याजदरात कपात करण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेकवरील दबाव कमी झाला. शिवाय अन्न आणि इंधनाच्या वाढत्या किमतीही एक मोठी चिंता मध्यवर्ती बँकेपुढे आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या भावांचे संकट पाहता रिझव्‍‌र्ह बँकेला सावध पवित्रा घेणे भाग पडेल. सरत्या वर्षांत कच्या तेलाचे भाव जरी वाढले असले तरी डॉलरच्या तुलनेत रुपया ५ टक्क्यांनी वधारल्याने ही झळ कमी प्रमाणात जाणवली.\nधोरणात्मकदृष्टय़ा रिझव्‍‌र्ह बॅंकेने असे सूचित केले आहे की बचत करणाऱ्या सामान्यजनांना चलनवाढीपेक्षा सुमारे १.२५ ते २ टक्क्य़ांच्या दरम्यान अधिक व्याज दर मिळणे अत्यावश्यक आहे. बचतदारांना १.२५ ते २ टक्क्यांचा फरक मिळण्यासाठी, सध्याच्या (डिसेंबर महिन्याच्या) ५.२१ टक्क्य़ांच्या किरकोळ किमतींवर आधारीत महागाई दराचा विचार केल्यास भविष्यात रेपो रेट कमी होण्याची शक्यता अंधूक आहे. सद्य स्थितीत बँक ठेवीदार असल्यास व्याज दर खूप प्रमाणात खाली येण्याची शक्यता नसल्याने ठेवींची मुदत एक वर्षांपेक्षा अधिक असू नये.\n२०१६ या वर्षांत शेअर बाजाराचा विचार केल्यास निर्देशांकाची वाढ नगण्य झाल्याने साधारणपणे कमी परतावा मिळाला. त्या तुलनेत २०१७ साली अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे निर्देशांकाचा विचार केल्यास २७ टक्के ते २८ टक्के वाढ झाली. २०१८ साल शेअर बाजाराचा कालखंड हा चढ-उताराचा असण्याची शक्यता अधिक आहे. गुंतवणुकीसाठी पारंपरिक सुज्ञपणा म्हणजे पन्नाशीच्या पुढे असलेल्या गुंतवणूकदारांनी ठेवी अथवा रोख्यांमध्ये कमाल गुंतवणूक करणे. परंतु आजच्या परिस्थितीत अशी गुंतवणूक केल्यास तुम्ही आपल्या लाभांवर मर्यादा घालण्याची शक्यता अधिक आहे. निवृत्त झालेले किंवा निवृत्तीकडे झुकलेल्या बचतदारानी तीन वर्षे मुदतीच्या ठेवीत गुंतवणूक करण्याऐवजी तीन वर्षे समभागात गुंतवणूक हा पर्याय निवडणे सुज्ञपणाचे ठरेल. अर्थात शेअर बाजारात तुम्ही अनुभवी नसाल तर म्युच्युअल फंड हा पर्याय निवडणे योग्य ठरेल. सर्व गुंतवणूक नियम व्यापक मार्गदर्शक तत्त्वे म्हणून चांगली आहेत, परंतु मोठय़ा परतावा मिळवण्यासाठी येते वर्ष नरमगरम असण्याची शक्यता आहे, तरी समभागात गुंतवणुकीला पर्याय नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00579.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-themes/?id=x1x11386", "date_download": "2018-05-28T01:23:49Z", "digest": "sha1:HBWMF54EGSW3XYH4TEFZZSRQ2BB7QAJS", "length": 8749, "nlines": 230, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Santa Sail Multi Launcher Theme", "raw_content": "\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर वॉलपेपर\nअँड्रॉइड थीम शैली भूदृश्य\nसूचना सूचना माहिती माहिती\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थीमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थीमसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Nokia206\nफोन / ब्राउझर: E5\nफोन / ब्राउझर: Nokia308\nफोन / ब्राउझर: Nokia206\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड थीम थेट वॉलपेपर Android ऐप्स अँड्रॉइड गेम\nअँड्रॉइड थीम सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nथीम्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर एंड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या Andorid मोबाइल फोनवर Santa Sail Multi Launcher Theme थीम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड थीमपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY अँड्रॉइड थीम स्टोअरमध्ये, आपण विनामूल्य कोणत्याही अँड्रॉइड फोन किंवा टॅब्लेटसाठी थीम डाउनलोड करू शकता. या थीमची छान आणि सुंदर रूपे आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपल्याला प्रकृती आणि सेलिब्रिटी ते कार आणि 3 डी अँड्रॉइड थीम वरून भिन्न शैलीचे इतरही थीम सापडतील. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट थीम पाहण्यासाठी, लोकप्रियतेनुसार थीमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.mahaforest.gov.in/contact_detail.php?lang_eng_mar=Mar", "date_download": "2018-05-28T01:20:54Z", "digest": "sha1:SBBXSC42HKK5NDWI7UKKRHK7TWIDGOZ3", "length": 4780, "nlines": 147, "source_domain": "www.mahaforest.gov.in", "title": " Maharashtra Forest Department", "raw_content": "\nमाहिती अधिकार / सेवा योग्य\nमुख्य पृष्‍ठ >> संपर्क\n- उपग्रह आधारीत सनियंत्रण\n- संयुक्‍त वनव्‍यवस्‍थापन (अ.नि.व.वि.)\nहे करा आणि करु नका\nतेंदु आणि आपटा पाने\n- कायदे, नियम व संहिता\n- वन संरक्षण - राज्यस्तरीय समिती\n- मानव संसाधन व्‍यवथापन\n- मानव संसाधन व्‍यवथापन\nभारतीय वन सेवा प्रोफाइल\nभारतीय वन सेवा अपार\nमहाराष्‍ट्र वन सेवा प्रोफाईल\n- मध्य वन ग्रंथालय\n- मानद वन्‍यजीव रक्षक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00580.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://sandeepramdasi.com/2011/11/", "date_download": "2018-05-28T01:38:57Z", "digest": "sha1:Z42IWNBY6XZUHVAPPBD3VRX4J4V6OOFA", "length": 16647, "nlines": 143, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "November | 2011 | रामबाण", "raw_content": "\nदेशात सगळीकडे थेट विदेशी गुंतवणुक अर्थात FDI ची चर्चा रंगलीय आणि त्या निमित्तानं सर्वात जास्त चर्चेत असलेलं नाव आहे वाल-मार्ट.\nगेली 20 वर्ष बंगळुरुमध्ये वालमार्टचं मोठ्ठं जागतिक पुरवठा कार्यालय (GP hub) आहे हे फार कमी लोकांना माहितीय. भारत आणि श्रीलंकेतल्या उत्पादक/पुरवठादारांकडून टॉवेल-टेबलटॉपपासून दागिण्यांपर्यंत विविध उत्पादनं खरेदी करायची आणि जगभरातल्या वालमार्टच्या दुकानात पोचवायची हे काम या हबमधूनच अनेक वर्ष सुरु आहे.\nभारतात वालमार्टनं मित्तल यांच्या भारती एन्टरप्रायजेससोबत यापूर्वीच हातपाय पसरले आहेत. भारती-वालमार्ट प्रायवेट लिमिटेड या जॉईंट व्हेंचरची ‘बेस्ट प्राईस’ या नावानं मोठे 9 मॉल्स सुरु आहेत. 6 हजार उत्पादनं किंवा विविध वस्तूमधून निवडण्याचा पर्याय या ठिकाणी तुम्हाला मिळतो. अमृतसर, झिराकपूर, जालंधर, कोटा, भोपाळ, लुधियाना, रायपूर, इंदोरमध्ये 3 हजारापेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळतोय. हा आकडा आणखी वाढणार आहे. जवळपासच्या शेतकऱ्यांना शाश्वत बाजारपेठ मिळतेय, ग्राहकांना चांगला दर्जा आणि जास्त पर्याय.\nमध्यप्रदेशात त्यांनी ७० कोटी गुंतवलेत, पंजाबमधल्या जवळपास 1 हजार शेतकऱ्यांना उच्च लागवड तंत्र दिलं जातं, कमी पाण्यात, कमी खतं- किटकनाशकं वापरुन उत्पादनवाढीला मदत केली जाते आणि उत्तम व्यवस्थापनातून मिळालेला दर्जेदार शेतमाल थेट शेतकऱ्याकडून खरेदी केला जातो. २०१५ साला पर्यंत म्हणजे पुढच्या ३-४ वर्षात किमान ३५ हजार शेतकऱ्याकडून थेट खरेदी करण्याचं कंपनीचं ध्येय होतं. हा आकडा FDIचा निर्णय येण्यापूर्वीचा होता म्हणजे त्यात आणखी मोठी भर पडण्याचीच शक्यता आहे. हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आणि चांगला भाव मिळाला तर हजारो शेतकऱ्यांचं किमान 20 ते 25 टक्के उत्पन्न वाढेल असा अंदाज आहे.\nPosted in AGRICULTURE\t| Tagged आथिक उदारीकरण, एफडीआय, डॉ.मनमोहन सिंह, थेट विदेशी गुंतवणूक, नरसिंहाराव, वालमार्ट, शरद जोशी, शेतकरी संघटना, FDI, SAM WALTON, WALMART\t| 5 Replies\nसकाळी छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाऊन मिनिटभर शांत उभा राहून आलो. हातात जे होतं त्यातल सोपं म्हणा हवं तर ते काम केलं. मनात अनेक विचार सुरुच होते.\n१२० कोटी जनता, १ लाख लोकांमागे फार फार तर १२५ पोलिस…\n७,५०० किलोमीटर सागरी किनारा, त्याच्या संरक्षणासाठी फारफार तर १०० पॅट्रोल बोटी..\nअमेरिकेनं पाच वर्षापूर्वी एका संरक्षण विषयक अहवालात भारताला जगातील सर्वात जास्त अतिरेकीग्रस्त देशात स्थान दिलं होतं, या अहवालानुसार, भारतात २००७ या एका वर्षात वेगवेगळ्या अतिरेकी कारवायांमध्ये प्राण गमवावा लागणाऱ्या नागरिकांची संख्या होती २ हजार ३००…\n१९९३ च्या स्फोटांपासून मुंबईवर किमान ८ अतिरेकी हल्ले झाले आहेत, ज्यात शेकडो निरपराध लोकांना आपला जीव गमवावा लागला; हजारो निष्पाप जीवांना त्या जखमा घेऊन कसेबसे जगावं लागतंय. २६ नोव्हेंबरचा हल्ला सोडला तर बाकी प्रत्येक वेळी बाँब ठेवणारे किंवा रिमोट दाबणारे हात; कित्येक दिवस आपल्या आजुबाजुला, याच समाजामधे वावरत होते; अजूनही राहात असतील ही बाब जास्त अस्वस्थ करते. Continue reading →\nतुझ्या गावात नाही का तीरथं\nथायरॉईडमुळे सक्तीची विश्रांती घेण्याची वेळ आली. महिन्याभरात दुसऱ्यांदा सहकुटूंब सहपरिवार गाव गाठावं लागलं. “तुझं कृषी पर्यटन, ट्रेकिंग चालूच असतं, आता थोडं आमच्यासोबत पर्यटन कर” असं आईनं आधीच वदवून घेतलं होतं. आईवडलांना नाही म्हणणं ही किती अवघड गोष्ट आहे याचा तुम्हालाही कधी न कधी अनुभव आला असेलच. “या प्रवासादरम्यान कुठल्याही नद्यांना किंवा प्रथांना सवयीप्रमाणे नाव ठेवू नकोस” असं बाबांनी निक्षून बजावलं होतं, ते जमेल तसं पाळलं. तसा मी नास्तिक नाही, मी सगळ्यांचे देव मानतो, माझ्या मर्जीप्रमाणे अर्थ काढतो आणि माझेच नियम पाळतो. माझ्या आणि देवाच्या मधे कुणी लुडबूड केली तर खटके उडतात इतकेच. कामानिमित्त सगळीकडं फिरणं होत असतं, ‘धार्मिक’पर्यटनासाठीसुद्धा उत्तरेत जाणं होईल असं कधी वाटलं नव्हतं.\nगंगा यमुना नर्मदेच्या तीरावर धर्माचा/श्रद्धेचा, लोकांच्या भावनांशी खेळण्याचा मोठ्ठा बाजार तेजीत आहे तो पाहायला अनुभवायला मिळाला, तिथे एक पुर्णपणे वेगळं जग आहे. जन्मभर जाणते-अजाणतेपणी जी काही पापं केलीयत ती धुतली जातील झालंच तर काही पुण्य पदरात पडेल या आशेने रोज हजारो लोक बोटांच्या चिमटीत नाक धरुन नदीत डुबक्या मारण्यासाठी गर्दी करतायत असं चित्र, मी ही त्या गर्दीचा भाग बनलो. Continue reading →\nऊस गोड लागला म्हणून…\nप्रकृती अस्वास्थ्य तसंच इतर काही कारणांमुळे महिना दीडमहिना मला इंटरनेटपासून दूर राहावं लागलं. या काळात गद्दाफी मारला गेला, टीम अण्णा फुटली, ऊसप्रश्न पेटला, जगभरात बऱ्याच उलथापालथी झाल्या. मी एक सर्वसामान्य माणूस आहे,अण्णा किंवा बाळासाहेबांसारखा मी भाग्यवान नाही; माझा ब्लॉग मला स्वत:लाच लिहावा लागतो; त्यामुळेच इच्छा असूनही मला काही दिवस तुमच्यापर्यंत पोचता आलं नाही असो. अनेक विषय आहेत सुरुवात ऊसापासून करुया.\nसाखर कारखाने ऊसाला प्रति टन जो दर देतात किंवा पहिला हफ्ता देतात तो दर केंद्र सरकार ठरवतं. त्याला आधी SMP वैधानिक किमान मूल्य म्हणायचे आता त्याला FRP (Fair and Remunerative Price) म्हणजेच रास्त आणि किफायतशीर किंमत म्हणतात. या हंगामासाठी केंद्र सरकारनं एफआरपी १४५० रुपये प्रति टन ठरवला. उत्पादन खर्च वाढत असताना हा दर जो कोणी ठरवतात त्या तज्ञांना भेटून एकदा त्यांना साष्टांग दंडवत घालायची माझी खूप दिवसाची इच्छा आहे, असो. कायद्यानं एफआरपीपेक्षा कमी दर कारखाने देऊ शकत नाहीत, जास्त दर द्यायचा असेल तर राज्य किंवा साखर कारखाने आपल्या जीवावर तो द्यायला मोकळे असतात. Continue reading →\nPosted in AGRICULTURE\t| Tagged अजित पवार, ऊसदर, बारामती, राजू शेट्टी, शरद पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटना, हर्षवर्धन पाटील, FRP, sugar factory\t| 3 Replies\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android-games/?id=n1n18386", "date_download": "2018-05-28T01:17:27Z", "digest": "sha1:CUZKVDKLE6ELZ4Z3KAKM35Q5F5UTCLMT", "length": 11217, "nlines": 298, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Clash Build Planner Android खेळ APK (de.appcombine.app.gry6tm) AppCombine द्वारा - PHONEKY वरुन आपल्या मोबाईलवर डाउनलोड करा", "raw_content": "\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम सिम्बियन खेळ\nअँड्रॉइड गेम शैली धोरण\n98% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया गेमचे पुनरावलोकन करणारे सर्वप्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nया गेमसाठी सध्या कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Vodafone\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: HTC_S715e\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nअँड्रॉइड गेम Android ऐप्स जावा गेम\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड खेळ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nगेम सॅमसंग, एचओएव्ही, ओपो, व्हिवो, एलजी, झियाओमी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड ओएस मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या एंडोराइड डिव्हाइसेसवर Clash Build Planner गेम डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड खेळांपैकी एक PHONEKY वर अँड्रॉइड खेळ बाजार, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट पूर्णपणे मोफत मोबाइल गेम डाउनलोड करू शकता छान ग्राफिक्स आणि व्यसन गेमप्ले आपल्याला खूप लांब काळ मनोरंजन करेल. PHONEKY वर, आपल्याला साहसी आणि क्रिया पासून तर्कशास्त्र आणि रेसिंग अँड्रॉइड एपीके खेळांपर्यंत अनेक इतर गेम आणि विविध शैलीचे अॅप्स आढळतील. आपल्या मोबाईल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड गेम आणि अॅप्स डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्तम गेम पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार गेमची क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/9-pilgrims-killed-after-mini-truck-rams-group-uttar-pradesh-117407", "date_download": "2018-05-28T01:50:10Z", "digest": "sha1:USA26J5G444OUZV4RAWTPW2UMSCKHGVK", "length": 10603, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "9 Pilgrims Killed After Mini-Truck Rams Group In Uttar Pradesh उत्तर प्रदेशात मिनी ट्रकने 9 जणांना चिरडले | eSakal", "raw_content": "\nउत्तर प्रदेशात मिनी ट्रकने 9 जणांना चिरडले\nशुक्रवार, 18 मे 2018\nलखनौः बरेली जिल्ह्यात आज (शुक्रवार) सकाळी मिनी ट्रकने 30 यात्रेकरूंना धडक दिली असून, यामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर ट्रक चालकाने पळ काढला आहे.\nलखनौः बरेली जिल्ह्यात आज (शुक्रवार) सकाळी मिनी ट्रकने 30 यात्रेकरूंना धडक दिली असून, यामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. अपघातानंतर ट्रक चालकाने पळ काढला आहे.\nअधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार, नेपाळ सीमेजवळ आज सकाळी मा पूर्णिगिरी मंदिराचे 250 यात्रेकरून रस्त्याच्या कडने पायी चालत निघाले होते. वेगात आलेल्या मिनी ट्रकने विक्रीकर कार्यालयाजवळ 30 जणांना उडविले. यामध्ये 9 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमींना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी लष्कराच्या जवानांनी मदत केली.\nअपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक सोडून पळ काढला आहे. पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून, पुढील तपास करत आहेत.\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nठाणे स्थानकात स्वच्छतेची लगबग\nठाणे - ठाणे रेल्वेस्थानकाचा देशातील अस्वच्छ रेल्वेस्थानकांमध्ये आठवा क्रमांक आल्यानंतर सर्वच स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत \"...\nवाहतूक पोलिस करणार प्रथमोपचार\nपुणे - अपघाताच्या अनेक घटना शहरात दररोज घडतात. या अपघातग्रस्तांना तातडीने प्रथमोपचार मिळणे गरजेचे असते. मात्र, अनेकदा अशी मदत मिळतेच असे नाही....\nपालघर, भंडारा-गोंदियासाठी आज मतदान\nमुंबई - केंद्रात भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर देशातील लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे लोकसभा पोटनिवडणुकीत पराभूत होण्याचा...\nकुमारस्वामी यांच्या शपथविधीच्या निमित्ताने देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ऐक्‍याचे दर्शन घडविले. पण विरोधी पक्षांमध्ये पूर्ण एकजूट असल्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://sandeepramdasi.com/2012/11/", "date_download": "2018-05-28T01:39:03Z", "digest": "sha1:Q5LVYVWRRITIC4MQ5YJC3M2VRY5MGPVJ", "length": 6938, "nlines": 102, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "November | 2012 | रामबाण", "raw_content": "\nएके संध्याकाळी घरी पोचलो. कुठलं तरी चॅनल सुरु होतं, न्यूज चॅनलच असावं.. जाहिराती सुरु आणि अर्णव बारकाईनं बघत बसलेला, मी आत येऊन बसतो न बसतो तोच त्यानं प्रश्नांची सरबत्ती सुरु केली, ती काकू तशी का झोपलीय ओ काय झालंय तिला तिचं पोट दुखतंय का बाबा मी उत्सुकतेनं टीव्हीकडे नजर टाकली तर त्यातली मॉडेल; बहुदा सनी लिओन, प्रेमानं आळोखे पिळोखे देत होती आणि ‘तुम्ही मला एक सरप्राईज द्या मी तुम्हाला एक देते’ वगैरे आवाहन करत होती… अर्णवचं लक्ष दुसरीकडे गेलं आणि ती काकू तसं का करत होती हे उत्तर द्यायचं संकट टळलं.. नशीब.\nइतना क्यूं सोचते हो तुम\nटीव्ही पत्रकारिता ‘मॅड सिटी’ होऊ नये\nदूरदर्शनवर रामायण अवतरलं त्यावेळी देशभरात रस्ते ओस पडायचे. रामानं रावणाचा वध केला त्या रविवारी कित्येत घरात टीव्हीवर फुलं उधळली गेली. तोच प्रकार कमीअधिक प्रमाणात महाभारताच्या वेळी. शक्तिमान सुरु होतं तेव्हा स्वत:चा एक हात छातीवर आणि एक हात वर करत स्वत:भोवती गरगर फिरत वरुन खाली झोकून देणाऱ्या कितीतरी लेकरांनी हात पाय मोडून घेतले, काहींना जीवही गमवावा लागला. कौन बनेगा करोडपतीच्या पहिल्या सीझनच्यावेळी स्पर्धकांसोबत रडणारे आणि नवाथे करोडपती बनला तेव्हा ते कोटभर रुपये आपल्याच घरात येणार असा आनंद झालेले कमी नव्हते. टेलिव्हिजनची ताकद, माध्यमाचा प्रभाव अधोरेखित करणाऱ्या घटनांची ती नांदी होती.\nबातम्यांची मक्तेदारी तेव्हा सरकारी दूरदर्शनकडेच होती. लोकांच्या गरजांचा विचार करायचा नाही आणि काळासोबत चालायचं नाही हा अलिखित सरकारी नियम दूरदर्शननेही इमानेइतबारे पाळला. त्यामुळेच, गरज होती म्हणा किंवा एखादा नवा पर्याय मिळाला की लोक स्वीकारतात म्हणा, खाजगी न्यूज चॅनल्स कधी आले, कधी वाढले, कधी पुढं गेले हे कळलंही नाही. Continue reading →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/navneet-news/duarte-barbosa-1630159/", "date_download": "2018-05-28T01:14:47Z", "digest": "sha1:AHLUFQHSHRH5ZG2TJUHJAMPPYS66NEPW", "length": 14559, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Duarte Barbosa | मल्याळी युरोपियन! | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nसाहित्य क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण करून ठेवलीय.\nभारतीय द्वीपकल्पात, प्राचीन काळापासून आजतागायत आलेल्या परकीयांना येथल्या विविध क्षेत्रांतल्या विविध गोष्टींनी भुरळ घातली. ते इथे रमले आणि इथलेच झाले. काही विशिष्ट व्यवसाय, नोकरी करण्याच्या हेतूने येथे आलेल्या अनेकांनी तर आपला मूळ हेतू बाजूला ठेवून ते साहित्य, संगीत, नृत्यासारख्या कला आणि समाजकार्यासारख्या गोष्टींना प्राधान्य देऊन आपल्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत भारतातच राहिले अनेक परकीयांनी भारतातील विविध स्थानिक भाषांमध्ये पांडित्य मिळवून साहित्य क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण करून ठेवलीय.\nभारतीय द्वीपकल्पात आलेल्या परकीयांपैकी दोन हजार वर्षांपूर्वी आलेल्या शक आणि कुषाण तसेच इंडोग्रीक राज्यकर्त्यांनीच प्रथम संस्कृत आणि पाली भाषांचा अभ्यास करून त्यांना राजभाषांचा दर्जा दिला. त्यांच्यापैकी शकराजा रुद्रदामन आणि कुषाणराजा कनिष्क हे तर संस्कृत पंडित म्हणूनही विख्यात झाले. त्यांनी संस्कृतात ग्रंथनिर्मितीही केली. ‘गिरनार लेख’ या नावाने प्रसिद्ध असलेले, जुनागढ येथे सापडलेले शिलालेख हे शकराजांनीच संस्कृतमध्ये तयार केले. हे शिलालेख उच्च दर्जाच्या संस्कृत भाषेतले लेख म्हणूनही प्रसिद्ध आहेत.\nभारतीय भाषेचा व्यवस्थित अभ्यास करून त्या भाषेत अस्खलित संभाषण आणि लिखाण करणारा पहिला युरोपियन म्हणून दुआत्रे बारबोसा या पोर्तुगीज माणसाचा नामनिर्देश करावा लागेल. १५०० साली त्याने भारताची तिसरी सागरी मोहीम काढली. त्यातून केरळाच्या किनारपट्टीत नोकरीसाठी आला. पहिली १५ वष्रे त्याने कोचीन येथील पोर्तुगीजांच्या वखारीत नोकरी केली. या काळात त्याने केरळातील प्रचलित मल्याळम भाषा उत्तम रीतीने शिकून त्या भाषेत लिखाण आणि संभाषण सुरू केले. दुआत्रेला भारतीय प्रदेशातल्या जीवनशैलीतली, भाषांमधली विविधता यांच्याबद्दल इतकी नवलाई वाटली की त्याने त्याच्या नोकरीची जागा अनेक वेळा बदलून गुजरात, बंगाल, तमिळनाडूत वास्तव्य केले. प्रत्येक ठिकाणी राहताना त्याने तिथल्या स्थानिक लोकांप्रमाणे अन्न, वस्त्र, निवारा आणि काही परंपरा स्वीकारून नवनवीन अनुभव घेतले आणि लिहिले. दुआत्रेने लिहिलेल्या पुस्तकांची युरोपियन भाषांमध्ये भाषांतरे झाली.\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00583.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-award-krushant-patil-abhijeet-magdum-112907", "date_download": "2018-05-28T01:23:50Z", "digest": "sha1:BLAEGLWLBXYUAR3OMT7J72NRFWSFCXJ5", "length": 12513, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News award to Krushant Patil, Abhijeet Magdum कृष्णात पाटील, अभिजित मगदूम यांना उत्कृष्ट वास्तुनिर्मिती पुरस्कार | eSakal", "raw_content": "\nकृष्णात पाटील, अभिजित मगदूम यांना उत्कृष्ट वास्तुनिर्मिती पुरस्कार\nरविवार, 29 एप्रिल 2018\nकोल्हापूर - श्री बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सचे कृष्णात पाटील, भीमा बिल्डर्सचे अभिजित मगदूम यांना बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे उत्कृष्ट वास्तू निर्मिती पुरस्कार जाहीर झाला.\nकोल्हापूर - श्री बिल्डर्स ॲण्ड डेव्हलपर्सचे कृष्णात पाटील, भीमा बिल्डर्सचे अभिजित मगदूम यांना बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियातर्फे उत्कृष्ट वास्तू निर्मिती पुरस्कार जाहीर झाला. महाराष्ट्र स्थापना दिनानिमित्त म्हणजे मंगळवारी (ता. १) रेसिडेन्सी क्‍लब येथे सायंकाळी पाचला खासदार संभाजीराजे व डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याची माहिती असोसिएशनच्या कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष राजीव लिंग्रस आणि असोसिएशनच्या गर्व्हनिंग कौन्सिलचे सदस्य प्रताप कोंडेकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.\nपुरस्कार वितरणप्रसंगी असोसिएशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विलास बिरारी, पश्‍चिम विभागाचे उपाध्यक्ष प्रताब साळुंखे उपस्थित राहणार आहेत.\nश्री. लिंग्रस म्हणाले, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून बिल्डर्स असोसिएशनच्या नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचा पदग्रहण समारंभ होणार आहे. याचवेळी जिल्ह्यातील नामवंत ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिकांना मानपत्र अर्पण आणि उत्कृष्ट वास्तू निर्मिती पुरस्कार प्रदान केला जाईल. कोल्हापूरचे नाव देशभर पोचविणारे दिवंगत उद्योजक राजाराम दत्तात्रय तथा आर. डी. पाटील-सडोलीकर त्यांचे दिवंगत बंधू एस. डी. पाटील-सडोलीकर यांना व अर्थमुव्हिंग व्यवसायातील दिग्गज उद्योजक डी. के. पाटील आणि जे. के. पाटील यांना कर्तृत्वशाली कार्याबद्दल मानपत्र प्रदान करून गौरविले जाणार आहे.\nअसोसिएशनच्या कोल्हापूर शाखेला सात वर्षे पूर्ण होत आहेत. उपाध्यक्ष संग्रामसिंह निंबाळकर, प्रशांत मुचंडी, प्रताप कांडेकर, सचिन पाटील, शिवा जाधव उपस्थित होते.\nराहुल गांधी यांनी \"कॉंग्रेस बचाव' मोहीम राबवावी\nपुणे - कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता \"संविधान बचाव' नाही, तर \"कॉंग्रेस बचाव' ही मोहीम राबवावी, असा सल्ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे...\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nदीड लाख गुन्हे तपासाअभावी रखडले\nहिंगोली - राज्यात तब्बल एक लाख 42 हजार गुन्हे तपासाअभावी रखडले असून, यात सर्वाधिक 21 हजार गुन्हे कोल्हापूर परिक्षेत्रातील आहेत. सदर गुन्हे...\nसुमारे चार दशकांपूर्वी महाराष्ट्रात अकरावी हा शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात अंतिम टप्पा मानला जात होता, तेव्हा \"मॅट्रिक मॅगेझिन' या नावाचे नियतकालिक...\n'बिहारमध्ये पर्यटकांसाठी निवास व्यवस्था उभारा'\nऔरंगाबाद - बिहारमधील बुद्धगया, सारनाथ, लुम्बिनी, वैशाली, कुशीनगर अशा पर्यटन स्थळांवर प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील बुद्धिस्ट पर्यटक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/news/general-elections-2014/zee-news-exposes-murli-manohar-joshi-demanding-chopping-of-questions-over-modi/169245", "date_download": "2018-05-28T02:12:40Z", "digest": "sha1:C656WQOZ3GUVNLA2KYMULQ3NLHHNMDLA", "length": 18259, "nlines": 103, "source_domain": "zeenews.india.com", "title": "फुटेजमधून मोदीचे प्रश्न डिलीट करण्याची मागणी करताना कॅमेऱ्यावर सापडले मुरली मनोहर जोशी | 24taas.com", "raw_content": "\nफुटेजमधून मोदीचे प्रश्न डिलीट करण्याची मागणी करताना कॅमेऱ्यावर सापडले मुरली मनोहर जोशी\nभारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी झी न्यूजला देण्यात आलेल्या अपुऱ्या मुलाखतीमुळे ते आणि त्यांचा पक्ष अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत भाजपला अडचणीत टाकण्यासाठी मुद्दा शोधणाऱ्या काँग्रेसला ही अपुरी मुलाखत आयतं कोल्हीत मिळालं आहे.\nभारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी झी न्यूजला देण्यात आलेल्या अपुऱ्या मुलाखतीमुळे ते आणि त्यांचा पक्ष अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत भाजपला अडचणीत टाकण्यासाठी मुद्दा शोधणाऱ्या काँग्रेसला ही अपुरी मुलाखत आयतं कोल्हीत मिळालं आहे. या मुलाखतीत जोशींनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्न विचारू नये यासाठी झी मीडियाच्या रिपोर्टरला धमकावले, त्यांचा हा कारनामा मात्र दुसऱ्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.\nसोमवारी झी मीडियाला जोशी यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत जोशी यांनी रिपोर्टरला सांगितले की त्यांना राष्ट्रीय मुद्द्यावरील प्रश्न विचारा मोदींबाबत विचार करू नये. भाजपच्या या वरिष्ठ नेत्याने रिपोर्टर आणि कॅमेरामॅनला मुलाखतीचे संपूर्ण फुटेज दाखविण्यास सांगितले. तसेच या मुलाखतीतील विवादास्पद मुद्द्यापासून स्वतःला वाचविण्यासाठी फुटेज डिलीट करण्यास सांगितले.\nझी मीडियाच्या रिपोर्टरने हे फुटेज डिलीट करण्याबाबत विरोध केला आणि सांगितले की ही मुलाखत तुम्ही फिक्स करू नका. त्यावर जोशींनी त्यांना धमकावले की तुम्ही या घराच्या बाहेर जाऊ शकत नाही. त्यानंतर जोशी यांनी संपूर्ण मुलाखत पाहिली आणि काही फुटेज डिलीटही केले.\nविशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी जोशींनी सांगितले होते, की मोदीची लहर नाही भाजपची लहर आहे. एका मल्याळम वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जोशींनी सांगितले होते की, ही लहर असले किंवा ती लहर मोदी एक पीएम उमेदवार म्हणून पक्षाचे प्रतिनिधी आहे. ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची लहर नाही, ही भाजपच्या प्रतिनिधीत्वाची लहर आहे. मोदींना देशातील वेगळ्या भागातील, समाजातील विविध वर्गातील आणि भाजपच्या विविध नेत्यांचे समर्थन मिळत आहे.\nमोदींनी वाराणसीतून उमेदवारी दिल्याबद्दल तसेच जसवंत सिंह यांना भाजपमधून काढल्याबद्दल विरोध केला होता.\nया सर्व प्रकरणावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रवक्ता अखिलेश सिंह सांगितले की, माझा पक्षाकडून अशाप्रकारे कृत्य करत नाही. मीडियाच्या स्वातंत्र्याला आळा कधीच घातला नाही पाहिजे.\nतर भाजप नेता शत्रुघ्न सिन्हा सांगितले की, हे पत्रकारितेच्या स्वातंत्र्याविरोधात आहे. असे करणे चुकीचे आहे असे नाही करायला हवे.\n• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.\n• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.\nबिस्मिल्ला खाँ कुटुंबीयांचा मोदींचे अनुमोदक होण्यास नकार\n हे रेकॉर्ड करणारा एकमेव खेळाडू\nवानखेडे स्टेडियमवर 'वॉटसन' वादळ\nउन्हाळ्याच्या दिवसात हे पदार्थ खाणं टाळाच \nगोरेगावमधील इमारतीला लागलेली आग मियंत्रणात मात्र, २ जण बेपत...\nलातुरात कुत्र्याच्या पिल्लाला वाचण्यासाठी सरसावले नागरिक\nआयपीएल फायनलच्या टॉसवेळी गोंधळ, धोनीच्या गुगलीनं मांजरेकर क...\nसोलापुरात खंडणी मागणाऱ्या मनसे-भाजप कार्यकर्त्यांना अटक\nआयपीएलमध्ये गरजली केन विलियमसनची बॅट, गेल-हसीचं रेकॉर्ड मोड...\n गोव्यात समुद्र किनारी बॉयफ्रेंडसमोरच तरुणीवर साम...\nकेसगळती रोखायला मदत करतील हे '4' घरगुती उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t6577/", "date_download": "2018-05-28T01:09:43Z", "digest": "sha1:AR2EBQZCEO5FOO3GHVAZ3H3BZOCFXVXU", "length": 2711, "nlines": 67, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता----- अद्यापही ----", "raw_content": "\nअद्यापही देवाला मी जानलेच नाही .\nपोथी पुराण वाचुन ते भेटलेच नाही .\nजे राहिलेत पाठी त्यानी करार केला ,\nतू जा तुझ्या उषेला ते बोललेच नाही .\nसाध्या पणात गेलो साधाच राहिलो मी ,\nतक्रार ही जिवाची ते समजलेच नाही .\nदेवू नकोस आता आमंत्रने सुखाला ,\nहे दुःख या जिवाला भाळलेच नाही \nलावा खुशाल तुम्ही बागाच मोग~याच्या \nकाही गुलाब त्यांनी हे माळलेच नाही .\nनवा बहर मधील सर्व कविता ..ह्या \"ज्ञानदीप सागर \"या नावाने लिह्ल्या गेल्या आहेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A8_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE", "date_download": "2018-05-28T01:21:34Z", "digest": "sha1:DDP5UUH3IOJGHVZXV4BCJK6PHZSM6N46", "length": 6268, "nlines": 124, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टोंगन पांगा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nआयएसओ ४२१७ कोड TOP\nबँक नॅशनल रिझर्व्ह बँक ऑफ टोंगा\nविनिमय दरः १ २\nपांगा हे ओशनियामधील टोंगा देशाचे अधिकृत चलन आहे. ३ एप्रिल १९६७ रोजी हे चलन वापरात आणले गेले. पांगाचा विनिमय दर ऑस्ट्रेलियन डॉलर, न्यू झीलँड डॉलर, अमेरिकन डॉलर व जपानी येन ह्या चार चलनांसोबत संलग्न केला गेला आहे.\nसध्याचा टोंगन पांगाचा विनिमय दर\nगूगल फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयाहू फायनान्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओझफॉरेक्स वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nएक्सई.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nओआंडा.कॉम वर: ऑस्ट्रेलियन डॉलर कॅनेडियन डॉलर स्विस फ्रँक युरो ब्रिटिश पाउंड हाँग काँग डॉलर जपानी येन अमेरिकन डॉलर भारतीय रुपया\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जानेवारी २०१५ रोजी १२:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/lahana-mulamdhil-julab-thambvanyasathi-ghrguti-upay", "date_download": "2018-05-28T01:36:17Z", "digest": "sha1:IP5J4ARPNOPFR2XGX32H3BTIJXUQ3JWW", "length": 13231, "nlines": 228, "source_domain": "www.tinystep.in", "title": "लहान मुलांमधील अतिसार (जुलाब)थांबवण्यासाठी घरगुती उपाय - Tinystep", "raw_content": "\nलहान मुलांमधील अतिसार (जुलाब)थांबवण्यासाठी घरगुती उपाय\nकाही छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतल्यास लहान मुलांना अतिसार किंवा जुलाब होणार नाहीत या गोष्टी कोणत्या ते आपण पाहणार आह\nअतिसार थांबण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तोंडात ज्या वस्तू घालतो, त्या सर्व वस्तू निर्जंतुक असणे आवश्यक आहे. त्यासाठी बाळाची सर्व खेळणी, अंथरून इ. सर्व गोष्टी सौम्य साबणाच्या पाण्यात टाका आणि स्वच्छ पाण्याने ते धुवून घ्या. त्यानंतरच ते बाळाच्या हातात द्या. तसेच तुमचं बाळ जिथं खेळतं तो भाग कसा आहे पाहा. शिवाय बाळं जिथं रांगतं, खेळतं त्या जागेवर शुज नेण्यास प्रतिबंध घाला. बाळ जिथे खेळत ती जागा निर्जंतुक करून बाळाच्या\nअतिसाराचा त्रास होत असल्याने बाळात झपाट्याने अशक्तपणा येतो आणि शरीरातील पाण्याचं प्रमाणही वेगानं घटतं. त्यासाठी एक लीटर पाण्यात सहा चमचे साखर आणि अर्धा चमचा मीठ टाकून केलेलं मिश्रण करून शक्य तितक्या वेळ बाळाला द्या.\nअतिसार थांबण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तोंडात ज्या वस्तू घालतो, त्या सर्व वस्तू निर्जंतुक असणे आवश्यक आहे. त्यासाठी बाळाची सर्व खेळणी, अंथरून इ. सर्व गोष्टी सौम्य साबणाच्या पाण्यात टाका आणि स्वच्छ पाण्याने ते धुवून घ्या. त्यानंतरच ते बाळाच्या हातात द्या. तसेच तुमचं बाळ जिथं खेळतं तो भाग कसा आहे पाहा. शिवाय बाळं जिथं रांगतं, खेळतं त्या जागेवर शुज नेण्यास प्रतिबंध घाला. बाळ जिथे खेळत ती जागा निर्जंतुक करून बाळाच्या खेळण्यासाठी सुरक्षित करा. बाळाला जास्त खाऊ घालण्याचा प्रयत्न करू नका. अतिसार झालेल्या व्यक्तीला स्थायू पादर्थांपेक्षा द्रव पदार्थांची जास्त आवश्यकता असते. पण तुमचं बाळ जे काही खातंय किंवा पितंय ते हळूवारपणे करतंय याकडे लक्ष द्या. त्याने ते अन्न तसंच गिळता कामा नये.\nबाळाला जास्त खाऊ घालण्याचा प्रयत्न करू नका. अतिसार झालेल्या व्यक्तीला स्थायू पादर्थांपेक्षा द्रव पदार्थांची जास्त आवश्यकता असते. पण तुमचं बाळ जे काही खातंय किंवा पितंय ते हळूवारपणे करतंय याकडे लक्ष द्या. त्याने ते अन्न तसंच गिळता कामा नये.आईचं दूध पिणाऱ्या बाळाला फक्त स्तनपानचं करावं. त्या दुधात संसर्गाला विरोध करणारे घटक असतात. तसेच त्या दुधात अतिसार शांबवण्यासाठी आवश्यक पोषक घटक असतात. त्यामुळे यावेळी बाळाला आईचे दूध देणे खूप आवश्यक असते. त्यामुळे यावेळी जर तुमचं बाळ सहा महिन्याखालील असेल, तर दुसरा कोणताही उपाय करू नका.\nपोषक आणि हलका आहार\nया काळात तुमचं बाळ अन्न पचवू शकत नाही. त्यामुळे बाळाला हलका आहार द्या, जो त्याला पचायलाही सोपा जाईल. सामान्यत: त्याला यावेळी बाळाला साधी दालखिचडी द्यावी. आईचं दूध पिणाऱ्या बाळाला फक्त स्तनपानचं करावं. त्या दुधात संसर्गाला विरोध करणारे घटक असतात. तसेच त्या दुधात अतिसार शांबवण्यासाठी आवश्यक पोषक घटक असतात. त्यामुळे यावेळी बाळाला आईचे दूध देणे खूप आवश्यक असते. त्यामुळे यावेळी जर तुमचं बाळ सहा महिन्याखालील असेल, तर दुसरा कोणताही उपाय करू नका.\nसर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाळाला बालरोगतज्ञाकडे नेऊन योग्य ते निदान करून त्यानुसार उपचार करा. घरगुती उपाय निश्चितपणे उपयुक्त ठरतात. पण जर तुमचं बाळ जास्त काळ अतिसाराने त्रस्त असेल, तर त्याला डॉक्टरांकडे नेणं आवश्यक आहे.\nअतिसार झाल्यावर बाळात झपाट्याने अशक्तपणा येतो आणि शरीरातील पाण्याचं प्रमाणही वेगानं घटतं. त्यामुळे अशावेळी बाळाचं शरीर हायड्रेट राहण्यासाठी प्रयत्न करा.\nसर्व इलाज करूनही बाळाचा अतिसाराचा त्रास थांबत नसेल, तर काळजी वाटमं साहजिक आहे. पण त्याचवेळी या काळात बाळासाठी झोप खूप अत्यावश्यक आहे हे विसरू नका. त्याचा चांगला आराम मिळू द्या. तसेच त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करा.\nगरोदरपणात उपयुक्त न्याहरीच्या पाककृती\nतुमच्या पाल्याची काळजी घेणे सोपे करण्यासाठी....टिप्स\nतुम्हाला असलेली संवादाची भूक. . .\nअशी करा रवा आंबोळी\nकाही सॅलाडच्या रेसिपी ज्या वजन घटण्यास उपयुक्त ठरतील\nअसे करा पौष्टिक मिश्र डाळींचे कटलेट\nअशी करा पौष्टिक खपली गव्हाची खीर\nअसा करा मस्त बटाटा-चीज पराठा\nया सात गोष्टींमुळे तुमच्या वैवाहिक नाते तुटू शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00586.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/srilanka/", "date_download": "2018-05-28T01:09:27Z", "digest": "sha1:KJTD7QPZXXKUKOM2CDSW6PUMINBUWATU", "length": 2741, "nlines": 43, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "srilanka – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसंपादकीय : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\nसरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nइतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत\nजग भारत विशेष लेख\nमालदीवमधे चीनच्या हालचालीवर नजर ठेवण्याची गरज\nहिंदी महासागरातील सुमारे 1,200 निसर्गरम्य बेटसमूहाचा मालदीव हा छोटा देश सध्या संकटात आहे. राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामिन यांनी तेथे आणीबाणी पुकारली\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/!-8975/", "date_download": "2018-05-28T01:07:06Z", "digest": "sha1:3Z4AHXXRIGBTVOKKUVX5KXYXB3XZ2TE2", "length": 4252, "nlines": 85, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-तुझ्या जागेवर दुसरे कुणी पाहणे कधीच जमले नाही !", "raw_content": "\nतुझ्या जागेवर दुसरे कुणी पाहणे कधीच जमले नाही \nAuthor Topic: तुझ्या जागेवर दुसरे कुणी पाहणे कधीच जमले नाही \nतुझ्या जागेवर दुसरे कुणी पाहणे कधीच जमले नाही \nतुझ्या जागेवर दुसरे कुणी पाहणे कधीच जमलं नाही\nतुझ्या विरहात मला रडण्याशिवाय काहीच उरलं नाही\nदुसरयाची का होईना एकदा तरी दिसशील\nतुझे प्रेम तसेच असेल आजही मला वाटतं\nमग कुठुन ढग येउन उरात पाऊस दाटतं\nबोलशील तु खुप काही\nबंधनात अडकलो होतो दोघेही\nत्यातुन मुक्त व्हायला कधी जमलेच नाही\nनात्यांच्या वेलीमुळं मी मागेच राहीलो\nतुझ्या लग्नातही हसुतही अश्रुच गाळत राहीलो\nअश्रुंना आवरने कधीच जमले नाही\nतुझ्या जागेवर दुसरे कुणी पाहणे कधीच जमले नाही ..\nतुझ्या जागेवर दुसरे कुणी पाहणे कधीच जमले नाही \nमला कविता शिकयाचीय ...\nRe: तुझ्या जागेवर दुसरे कुणी पाहणे कधीच जमले नाही \nRe: तुझ्या जागेवर दुसरे कुणी पाहणे कधीच जमले नाही \nतुझ्या जागेवर दुसरे कुणी पाहणे कधीच जमले नाही \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/you-will-be-a-super-star-1140604/", "date_download": "2018-05-28T01:30:12Z", "digest": "sha1:EVNJ6JPKFHJHNRC3F7PLWJMDEU7627TB", "length": 15366, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "तुम्हीही होऊ शकता ‘लोकांकिका’ तारे! | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nतुम्हीही होऊ शकता ‘लोकांकिका’ तारे\nतुम्हीही होऊ शकता ‘लोकांकिका’ तारे\nकारण हे आहेत ‘लोकांकिका’च्या रंगमंचावरून अवतरलेले तारे.\nस्पर्धेचे राज्यात विभागवार आयोजन करण्यात अस्तित्व संस्थेचे सहकार्य लाभले.\nदुसऱ्या पर्वातून खुणावताहेत संधीची दारे; स्पर्धेच्या प्रवेश अर्जासाठी मंगळवापर्यंतच मुदत\n‘फुंतरू’ या सुजय डहाके यांच्या चित्रपटातील प्रतीक गंधे आणि निनाद गोरे, नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या चित्रपटातील अनुजा मुळ्ये, ‘देवयानी’ मालिकेतील श्रीकांत भगत आणि पवन ठाकरे यांचा ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या बातमीमध्ये संबंध काय असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. परंतु त्यांचा महाराष्ट्रातील या अव्वल दर्जाच्या पहिल्यावहिल्या राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेशी अगदी निकटचा संबंध आहे. कारण हे आहेत ‘लोकांकिका’च्या रंगमंचावरून अवतरलेले तारे.\n‘लोकसत्ता लोकांकिका-२०१४’ स्पर्धेतील एकांकिकांमधील त्यांचा अभिनय गाजला. या स्पर्धेला आलेल्या मातब्बरांनी तो हेरला. आयरिस प्रॉडक्शन्स ही तर या स्पर्धेची टॅलेन्ट पार्टनरच. त्यांनी स्पर्धेतील या गुणवंतांना छोटय़ा पडद्यावर चमकण्याची संधी दिली. याच संधीची दारे आता राज्यातील विविध महाविद्यालयांतील नाटय़वेडय़ा तरुणाईला खुणावत आहेत.\n‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफिस’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेसाठी रंगमंचही सज्ज झाला आहे.\nस्पर्धेच्या आठही विभागांतील स्पर्धा केंद्रेही जाहीर झाली असून २९ सप्टेंबरपासून राज्यभरात ही नाटय़धुमाळी सुरू होणार आहे. ‘झी मराठी नक्षत्र’ हे टेलिव्हिजन पार्टनर लाभल्याने विविध टप्प्यांवर ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचा आस्वाद जगभरातील रसिकांना घेता येणार आहे.\n‘अस्तित्व’ या संस्थेच्या सहकार्याने होणाऱ्या या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी ९३.५ रेड एफएम हे रेडिओ पार्टनर म्हणून काम पाहणार आहेत. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट कलाकार, लेखक, दिग्दर्शक यांना हेरण्यासाठी ‘आयरिस प्रॉडक्शन्स’ हे ‘टॅलेंट पार्टनर’ आहेत. यंदा ‘स्टडी सर्कल’ही या स्पर्धेत ‘नॉलेज पार्टनर’ म्हणून सहभागी झाले आहेत.\nया स्पर्धेमुळे राज्यातील अनेक कलाकारांना एकांकिकेत सर्वोत्तम कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे. तसेच राज्यातील नाटय़रसिकांसाठीही या स्पर्धेमुळे नाटय़ोत्सवाचा आनंद घेता येणार आहे.\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nनागपूर, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, रत्नागिरी, पुणे, ठाणे आणि मुंबई या आठ केंद्रांवर महाविद्यालये स्पर्धेसाठीचा अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करण्यासाठी अंतिम मुदत आहे मंगळवार, १५ सप्टेंबर. विभाग, स्पर्धाकेंद्रे आणि दिनांक आदी माहितीसाठी भेट द्या : www.loksatta.com/lokankika2015\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/what-is-open-source-software-1630161/", "date_download": "2018-05-28T01:39:19Z", "digest": "sha1:AZ4EVGQK3A4RBAJLPBMIT7UC5TQ5S6WR", "length": 27632, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "What is Open source software | बौद्धिक संपदा हक्कांचा उलटा प्रवास | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nबौद्धिक संपदा हक्कांचा उलटा प्रवास\nबौद्धिक संपदा हक्कांचा उलटा प्रवास\nमहान शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटनचं एक प्रसिद्ध वचन आहे.\n( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )\nओपन सोर्स संकल्पनेची सुरुवात संगणक क्षेत्रात झाली असली तरी ही संकल्पना फक्त संगणक क्षेत्रापुरती मर्यादित नाहीए. ओपन सोर्स संकल्पनेला एक व्यापक, वैचारिक बैठक आहे आणि या विचारसरणीचं मूळ तत्त्व हे वैचारिक स्वातंत्र्याचं, खुलेपणाचं आहे. आपल्या सभोवतालच्या ज्ञानसाठय़ाला बौद्धिक संपदा हक्कांच्या कृत्रिम भिंती उभारून, त्या साठय़ापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारी किल्ली ही फक्त ठरावीक विशेषाधिकार असणाऱ्या लोकांकडेच ठेवण्याला या विचारसरणीचा ठाम विरोध आहे.\nमहान शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटनचं एक प्रसिद्ध वचन आहे. तो म्हणतो, “If I have seen further, it is by standing on the shoulders of giants” त्याच्या आधीच्या शास्त्रज्ञांच्या (कोपर्निकस, गॅलिलिओ, केप्लर वगैरे) संकल्पना व शोध न्यूटनला उपलब्ध असणं व त्याला त्यांचं मुक्तपणे अवलोकन करता येणं हे न्यूटनने विज्ञान वा गणितात नव्या संकल्पना आणण्याच्या मागचं एक प्रमुख कारण आहे.\nओपन सोर्स संकल्पनेची वैचारिक बैठक न्यूटनच्या वरील विधानाशी बरीचशी मिळतीजुळती आहे. मागच्या लेखात चर्चिलेली बौद्धिक संपदा हक्कांबद्दलची कुठलीच गृहीतकं वा कोणतेच तर्क ओपन सोर्सच्या पुरस्कर्त्यांना (निदान सॉफ्टवेअरच्या बाबतीत) मान्य नाहीत. त्यांच्या विविध आक्षेपांचं अवलोकन करणं हे केवळ विचारप्रवर्तकच नव्हे तर ओपन सोर्स संकल्पना समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nपहिलं म्हणजे, ओपन सोर्स व्यवस्थेच्या पुरस्कर्त्यांच्या मते प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर कंपन्या आपल्या सॉफ्टवेअर उत्पादनासोबत सॉफ्टवेअरचा सोर्स कोड वितरित करत नसल्यामुळे ते सॉफ्टवेअर वापरकर्त्यांच्या (मग तो आपल्या संगणकावर विंडोजसारखी ऑपरेटिंग प्रणाली वापरणारा सर्वसामान्य ग्राहक असो किंवा आपला व्यवसाय अधिक कार्यक्षमतेने चालावा म्हणून एखादी अत्याधुनिक सॉफ्टवेअर प्रणाली वापरणारी कंपनी असो) सॉफ्टवेअरमध्ये त्याच्या जरुरीनुसार बदल करण्याच्या हक्कांवर गदा आणतात. थोडक्यात, परंपरागत बौद्धिक संपदा हक्क एखाद्या दस्तावेजाच्या (सॉफ्टवेअरच्या बाबतीत सोर्स कोड) निर्मात्याचा त्या दस्तावेजावर असणारा विशेषाधिकार शाबूत ठेवतात; ज्यामुळे कोणासही त्या दस्तावेजापासून (निदान काही काळासाठी) चार हात लांब ठेवता येऊ शकतं. यालाच इंग्रजीत ‘राइट टू एक्सक्लुड’ (वगळण्याचा विशेषाधिकार) असं म्हटलं जातं.\nओपन सोर्स व्यवस्था याच बौद्धिक संपदा हक्कांच्या नियमांना १८० अंश कोनात फिरवते. ही व्यवस्था आपल्या वापरकर्त्यांला सॉफ्टवेअरसोबत त्याचा सोर्स कोडचे वितरण करण्याचा विशेषाधिकार बहाल करते. म्हणजेच वगळण्यापासून (एक्सक्लुजन) वितरणाकडे (इन्क्लुजन) झालेला हा बौद्धिक संपदेचा उलट प्रवास आहे.\nइथं एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. परंपरागत बौद्धिक संपदा हक्क हे कोणत्याही दस्तावेज वा कलाकृतीच्या निर्मात्याचं हित जपणारा आहे तर ओपन सोर्स व्यवस्था ही त्याच दस्तावेजाच्या वापरकर्त्यांचं हित जपणारी आहे. थोडक्यात, ओपन सोर्स व्यवस्था ही ज्ञानाच्या कक्षा रुंदावणारी आहे; ज्या ज्ञानावर काही मूठभर लोकांची वा संस्थांची मक्तेदारी आहे ती मोडून ते ज्ञान सर्वसामान्यांना खुलं करण्याची सुनिश्चिती ओपन सोर्स व्यवस्था देते. हे म्हणजे एखाद्या देशाने वर्षांनुवर्ष चालत आलेली एकाधिकारशाहीची राजकीय व्यवस्था मोडून लोकशाहीचा अंगीकार करण्यासारखं आहे.\nआता यावर प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर देणाऱ्या कंपन्यांचं हे म्हणणं असतं की, सोर्स कोडचं संरक्षण करणं त्यांच्या अस्तित्वासाठी गरजेचं आहे, कारण सॉफ्टवेअर वापरण्याचा लायसन्स विकूनच या कंपन्या मुख्यत्वेकरून त्यांचा महसूल कमावतात. जर सोर्स कोड मुक्तपणे उपलब्ध असेल तर कुठलाही वापरकर्ता सॉफ्टवेअर वापरण्यासाठी पैसे का मोजेल\nया प्रश्नाचेच २ उपप्रश्न आहेत. एक म्हणजे ओपन सोर्स सॉफ्टवेअर हे मोफत (फ्री) उपलब्ध असतं का व दुसरा म्हणजे ओपन सोर्स व्यवस्था ही फक्त काही तंत्रज्ञांचा रिकामपणाचा छंद म्हणून अस्तित्वात आहे की तिचा सॉफ्टवेअरच्या मुख्य प्रवाहात प्रवेश झालाय व दुसरा म्हणजे ओपन सोर्स व्यवस्था ही फक्त काही तंत्रज्ञांचा रिकामपणाचा छंद म्हणून अस्तित्वात आहे की तिचा सॉफ्टवेअरच्या मुख्य प्रवाहात प्रवेश झालाय पहिल्या उपप्रश्नाचं उत्तर हे स्पष्टपणे ‘नाही’ असं आहे. इथं हे समजून घेणं महत्त्वाचं की जरी ओपन सोर्स सॉफ्टवेअरला काही Free and Open Source Software (FOSS) असं म्हटलं जात असलं तरीही इथं ‘फ्री’ हा मोफत या अर्थाने नव्हे तर ‘फ्रीडम’ अथवा स्वातंत्र्य या अर्थाने वापरला गेला आहे. सॉफ्टवेअर वापरकर्त्यांला सोर्स कोड मिळण्याचं, त्यात बदल करण्याचं व बदललेल्या सॉफ्टवेअरचं पुनर्वितरण करण्याचं स्वातंत्र्य इथं अभिप्रेत आहे.\nदुसऱ्या बाजूला आज ओपन सोर्स व्यवस्था ही (मुख्यत्वेकरून सॉफ्टवेअर क्षेत्रात) सक्षमपणे उभी आहे. तिने मुख्य प्रवाहात कधीच प्रवेश केलाय व सॉफ्टवेअरच्या विविध कार्यक्षेत्रांमध्ये ती प्रस्थापितांच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. ‘रेड हॅट’सारखी १००% ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या व्यवसायात असलेली कंपनी प्रचंड यशस्वी झालीय व आज ती मायक्रोसॉफ्टसारख्या बलाढय़ कंपनीची प्रमुख प्रतिस्पर्धी आहे. रेड हॅटसारख्या कंपन्यांनी हे दाखवून दिलंय की महसूल कमावण्यासाठी सोर्स कोड गुप्त ठेवून फक्त लायसन्स विकण्याची गरज नाही; सोर्स कोड खुला ठेवूनदेखील फक्त महसूलच काय तर चांगल्यापैकी नफादेखील कमावता येतो.\nप्रोप्रायटरी सॉफ्टवेअर कंपन्यांचा सोर्स कोड खुला करण्याविरोधात अजून एक युक्तिवाद हा सॉफ्टवेअर निर्माण करण्याच्या पद्धतीशी निगडित आहे. सॉफ्टवेअर (विशेषकरून व्यावसायिक) लिहिणं हे एका व्यक्तीचं काम नाही. कोणत्याही सॉफ्टवेअरची सुरुवात जरी एखाद्या माणसाने केली असली तरी त्याचा व्यापक स्तरावर वापर होण्यासाठी ज्या परिपक्वतेची गरज असते त्यासाठी अनेक संगणक तंत्रज्ञांची गरज असते. मग त्यातले काही जण त्या सॉफ्टवेअरच्या स्थापत्यशैलीवर (आर्किटेक्चर) काम करत असतील, काही अल्गोरिदम लिहीत असतील, तर काही जण सॉफ्टवेअर त्याचा नियोजित परिणाम साधतं आहे का, त्यात काही तांत्रिक उणिवा किंवा चुका राहून गेल्यात का याची चाचणी करत असतील. आता प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरमध्ये वरील सर्व कामं ही कंपन्यांच्या चार भिंतींच्या आत त्या कंपनीत नोकरी करत असलेल्या संगणकतज्ज्ञांकडून होत असतात. म्हणूनच प्रोप्रायटरी कंपन्यांचा सोर्स कोड खुला करण्याच्या विरोधात एक महत्त्वाचा आक्षेप असतो की सॉफ्टवेअर बनविण्यासाठी ज्या विविध प्रकारचं कौशल्य असणाऱ्या तंत्रज्ञांची गरज असते ती फक्त कंपनी नामक संस्था एकत्र आणू शकते. मग त्यात घडविल्या गेलेल्या सॉफ्टवेअरवर संपूर्णपणे त्या कंपनीचीच मालकी असायला हवी.\nओपन सोर्स व्यवस्थेनं याही गृहीतकाला पूर्णपणे चुकीचं सिद्ध केलं आहे. आज इंटरनेट व वेब तंत्रज्ञानामुळे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसलेला तंत्रज्ञ ओपन सोर्स प्रकल्पात ऐच्छिक योगदान देऊ शकतो. त्यासाठी विविध तंत्रज्ञांना कंपनीच्या छताखाली येण्याची काहीच गरज नाही. किंबहुना कोणत्याही ओपन सोर्स कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये सर्वाधिक योगदान हे अशा हौशी, अर्धवेळ काम करणाऱ्या तंत्रज्ञांचंच असतं. रेड हॅटचा फेडोरा लायनक्स प्रकल्प हा याचं एक ठळक उदाहरण आहे (https://fedoraproject.org). पुढील लेखांमध्ये आपण याचा विस्तृत आढावा घेऊच. थोडक्यात, ओपन सोर्स व्यवस्थेने बौद्धिक संपदा हक्कांच्या बाजूने देण्यात येणाऱ्या सर्व चाकोरीबद्ध गृहीतकांना निकालात काढलंय व वापरकर्त्यांच्या वितरणाचा अधिकार शाबूत ठेवून, कोणतंही लायसन्सिंग शुल्क न लावतादेखील व्यावसायिकपणे सॉफ्टवेअर विकता येतं हे दाखवून दिलंय.\nओपन सोर्स व्यवस्था ही गेल्या ३ दशकांत प्रामुख्याने उदयास आली असली तरी या संकल्पनेची बीजं साठच्या दशकातच सापडतात. अशाच एका अवलियाने निर्मिलेल्या ऑपरेटिंग प्रणालीने ओपन सोर्स व्यवस्थेत अभिप्रेत असलेल्या सहयोगाची (कोलॅबरेशन) सुरुवात झाली. त्या अवलियाचं नाव होतं- केन थॉम्पसन आणि त्याने निर्मिलेल्या ऑपरेटिंग प्रणालीचं नाव होतं- युनिक्स ज्या युनिक्स ऑपरेटिंग प्रणालीने सॉफ्टवेअरमधील ‘ओपन’ युगाला प्रारंभ झाला, त्याच युनिक्स प्रणालीने आपण आपल्या ओपन सोर्स व्यवस्थेवरील चर्चेचा श्रीगणेशा करणार आहोत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://sandeepramdasi.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2018-05-28T01:37:02Z", "digest": "sha1:U2RILNDGDET3ACE5VIV4WBNOQC5VENVP", "length": 4802, "nlines": 81, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "आम आदमी पार्टी | रामबाण", "raw_content": "\nTag Archives: आम आदमी पार्टी\nसगळीकडे बोकाळलेला भ्रष्टाचार पाहून कुछ नही हो सकता इस देश का किंवा चलता है, सामान्य माणसासाठी-जनतेसाठी- देशासाठी कोणताच राजकीय पक्ष काम करत नाही, परिस्थिती बदलूच शकत नाही असं आपण नकळत गृहित धरलेल. त्यामुळेच करायचं कशाला, आणि करायचं असेल तर आपणच का, दुसऱ्या कुणाला तरी करु दे की असं नकारात्मक वातावरण असताना अण्णांचं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन आलं. त्या आंदोलना दरम्यान सोशल मीडियाची औट घटकेची का असेना पण ताकद आणि अरविंद केजरीवाल, त्यांचं संघटन कौशल्य लोकांना पाहायला मिळालं. आम आदमी पार्टी म्हणजेच AAP ‘आप’ चा इथेच जन्म झाला.\nअरविंद केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीबद्दल किंवा त्यांच्या आणि अण्णा हजारेंमधील वादाबद्दल मत-मतांतरं असतीलही, तसे ते काही रुढार्थाने मुरब्बी, धुर्त वगैरे राजकारणी नाहीयत, पण अमर्यादीत सत्तेमुळे मुजोर झालेल्या राजकारण्यांचं आव्हान त्यांनी स्वीकारलं. चांगल्या माणसांनी राजकारणात येऊ नये असा प्रघात रुढ असल्यामुळे असेल कदाचित; गेली काही वर्ष अनेक SCOUNDRELS नी POLITICS ला शेवटचं नाही तर पहिलं आश्रयस्थान बनवल्याचं चित्र तयार होत होतं, Continue reading →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/defense-ministry-cleared-a-proposal-to-buy-7-40-lakh-assault-rifles-1631165/", "date_download": "2018-05-28T01:24:38Z", "digest": "sha1:FPY5ZEU3NVMHSZQNB4PLAE3OZLK6EDKE", "length": 10872, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Defense Ministry cleared a proposal to buy 7.40 lakh assault rifles | संरक्षण मंत्रालयाची ७.४० लाख अॅसॉल्ट रायफल्सच्या खरेदीला मंजुरी | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nसंरक्षण मंत्रालयाची ७.४० लाख अॅसॉल्ट रायफल्सच्या खरेदीला मंजुरी\nसंरक्षण मंत्रालयाची ७.४० लाख अॅसॉल्ट रायफल्सच्या खरेदीला मंजुरी\nसंरक्षण मंत्रालयाने ७.४० लाख अॅसॉल्ट रायफल्सच्या खरेदीला मंजुरी दिली आहे. लष्कर, नौदल आणि वायुसेना यातील सैनिकांसाठी या रायफल्स खरेदी केल्या जाणार आहेत. या संदर्भातल्या प्रस्तावाला मंगळवारी मंजुरी देण्यात आली. या रायफल्सची किंमत १२,२८० कोटी इतकी असल्याचे संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.\nसंरक्षण विभागाची एक बैठक संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्याच बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. १,८१९ कोटींच्या लाईट मशीन गन्सही विकत घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत स्नाईपर रायफल्सबाबतही चर्चा झाली. ५७१९ स्नाईपर रायफल्सच्या खरेदीलाही मंजुरी देण्यात आली आहे. या स्नाईपर रायफल्सची किंमत ९८२ कोटी रुपये असल्याचीही माहिती समोर आली आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-23-march-2018/", "date_download": "2018-05-28T01:37:57Z", "digest": "sha1:NYNQ6J7OBOAVASZSLB4P3E7PMEE7DWMZ", "length": 9765, "nlines": 111, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 23 March 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(Maha Food) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात 120 जागांसाठी भरती\n(Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती निकाल\nB.Ed CET 2018 प्रवेशपत्र\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nगृह राज्यमंत्री हंसराज गंगाराम अहिर यांनी दिल्लीतील औषध कायदा अंमलबजावणीवर दोन दिवसांच्या पहिल्या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले.\nट्रॅफिक व्यवस्थापनासाठी डिजिटल डिस्प्लेसह स्वयंचलित स्पीड गन कॅमेरा बसविण्याकरिता चंदीगड, उत्तर भारतातील पहिले शहर ठरले.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. राम मनोहर लोहिया यांना त्यांच्याजयंती निमित्त श्रद्धांजली दिली.\nकेरळ राज्याने फणस हे त्यांचे राज्य फळ म्हणून घोषित केले आहे.\nइंडियन स्पेस रीसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) 29 मार्च रोजी संचार उपग्रह GSAT-6A लॉंच करणार आहे.\nआदित्य-बिर्ला ग्रुपचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला आयडिया सेल्युलर लिमिटेड आणि व्होडाफोन इंडियाचे विलीनीकरण करणार आहे.\nएक पुलित्झर पुरस्कार विजेता पत्रकार, आणि न्यूज डे साठी स्तंभलेखक असणारे लेस पायने यांचे निधन झाले, ते 76 वर्षांचे होते.\nPrevious ITI लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती\n• बँक ऑफ इंडिया 158 ऑफिसर (क्रेडिट) भरती प्रवेशपत्र\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती निकाल\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://sandeepramdasi.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80/", "date_download": "2018-05-28T01:37:27Z", "digest": "sha1:6STYKCOSODVY74QL3XQMGS7HT4KSQHVL", "length": 7060, "nlines": 114, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "राहुल गांधी | रामबाण", "raw_content": "\nTag Archives: राहुल गांधी\nशेतकऱ्याचा खरा मित्र – सचिन तेंडुलकर\nनिवृत्ती जाहीर केल्यापासून सचिन तेंडुलकर अस्वस्थ होता…\nत्याची अनेक कारणं.. काही आम्हाला कळली.. काहींचा अंदाज…\nदोनशेवी कसोटी, घरचं मैदान.. पहिल्या दिवशी सचिन खेळलाही मस्त.. ३८ धावांवर नाबाद.. दुसऱ्या दिवशी शतक पक्कं.. स्वप्नवत समारोप..\nया ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावं अशी कुणाची इच्छा नसेल\nदुसऱ्या दिवशी म्हणजे १५ नोव्हेंबरला मॅच सुरु झाली, सचिन-पुजाराची नाबाद जोडी मैदानात आली..\nसचिन जुन्या फॉर्मात होता..\nवानखेडे स्टे़डियमवर सचिनची मॅच बघायला सचिनचं कुटुंबिय तर होतंच पण अगदी दिग्गज, मोठमोठी मंडळीसुद्धा आली होती.\nत्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधीही थेट छत्तीसगड की दिल्लीतून आले होते, त्यांच्या दिमतीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाच असावं लागणार होतं.\nजोपर्यंत सचिन खेळतोय तोपर्यंत राहुल गांधी मॅच बघणार हे ओघानं आलंच,\nजोपर्यंत राहुल गांधी मॅच बघणार तोपर्यंत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्यासोबत थांबावं लागणार हे ओघानं आलंच.\nकुठं कुठं लक्ष द्यायचं\nPosted in अजेघना\t| Tagged ऊस दर आंदोलन, पृथ्वीराज चव्हाण, प्रीतीसंगम, राजू शेट्टी, राहुल गांधी, वानखेडे स्टेडियम, sachin tendulkar, SRT200, The News That Wasn't\t| 22 Replies\nभारतीय उद्योग महासंघ म्हणजेच CII च्या परिषदेत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचं भाषण झालं.\nइतक्या मोठ्या आणि अनेक अर्थानं महत्वाच्या प्लॅटफॉर्मवर आपली मतं मांडण्याची त्यांची ही पहिलीच वेळ.\nकाही वर्षांपूर्वी त्यांनी केलेल्या गोरखपूर- मुंबई ट्रेन प्रवासातील अनुभवांनी भाषणाची सुरुवात केली. सुतारकाम करुन पोट भरायला मुंबईकडे येणाऱ्या गिरीशचा किस्साही त्यांनी सांगितला.\nथोडक्यात तो किस्सा असा :-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://wwwpunhaeakadajoshipuran.blogspot.com/2010/06/blog-post_10.html", "date_download": "2018-05-28T01:29:19Z", "digest": "sha1:TOQ636ICWKCZT2JO2IE2UWMZ3ZUCJFYP", "length": 14598, "nlines": 103, "source_domain": "wwwpunhaeakadajoshipuran.blogspot.com", "title": "पुन्हा एकदा जोशीपुराण: साने गुरुजींच्या साहित्यावरील कॉपीराईट संपुष्टात", "raw_content": "\nनमस्कार, मी शेखर जोशी. माझ्या पुन्हा एकदा जोशीपुराण या नव्या ब्लॉगवर आपल्या सर्वांचे स्वागत.दररोज नवीन लेखन करण्याचा किंवा वाचनात आलेली माहिती येथे देण्याचा माझा प्रयत्न असेल.आपल्याला ते आवडले किंवा आवडले नाही तरी आवर्जून कळवा.\nसाने गुरुजींच्या साहित्यावरील कॉपीराईट संपुष्टात\nसाने गुरुजी यांच्या साहित्यावरील ‘कॉपीराइट’ (स्वामित्वहक्क) कायदा येत्या ११ जूनपासून संपुष्टात येणार असून त्यामुळे कोणीही प्रकाशक किंवा व्यक्ती आता त्यांचे साहित्य प्रकाशित करू शकेल. सध्याच्या कॉपीराइट कायद्यानुसार त्या लेखकाच्या मृत्यूनंतर साठ वर्षांनी संबंधित लेखकाच्या साहित्यावरील कॉपीराइट कायदा संपुष्टात येतो. साने गुरुजी यांचे ११ जून १९५० रोजी निधन झाले होते. येत्या ११ जून रोजी त्यांच्या निधनाला साठ वर्षे पूर्ण होत असल्याने कॉपीराइट कायद्यानुसार साने गुरुजी यांच्या साहित्यावरील ‘स्वामित्वहक्क’आपोआपचसंपुष्टात येत आहे.\nकॉपीराइट कायद्यानुसार लेखकाने आपल्या लेखनाचे हक्क जी व्यक्ती किंवा संस्थेकडे दिले असतील, त्यांनाच ते साहित्य प्रकाशित करता येऊ शकते. अन्य कोणीही ते प्रकाशित केले तर कॉपीराइट कायद्याचा भंग केल्याच्या आरोपावरून संबंधितांना भारतीय दंड विधानानुसार शिक्षा होऊ शकते. कॉपीराइट संपुष्टात आल्यामुळे त्या लेखकाचे साहित्य ही सार्वजनिक संपत्ती होते त्यामुळे कोणा एकाची मक्तेदारी त्या साहित्यावर राहात नाही.\nसाने गुरुजी यांनी सुमारे ७३ पुस्तके लिहिली होती. यात ‘सती’, ‘भारतीय संस्कृती’, ‘सुंदर पत्रे’, ‘स्वप्न आणि सत्य’, ‘श्यामची पत्रे’, विनोबाजी भावे’, ‘धडपडणारी मुले’ तसेच त्यांच्या गाजलेल्या ‘श्यामची आई’ या पुस्तकाचा, त्यांनी चालवलेल्या ‘पत्री’ या दैनिकाचा या समग्र साहित्यात समावेश होतो. ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे कॉपीराइट स्वत: सानेगुरुजी यांनीच पुणे विद्यार्थी गृह (पूर्वीचे अनाथ विद्यार्थी गृह) या संस्थेकडे दिले होते.\nपुणे विद्यार्थी गृहाच्या मुद्रणालयात साने गुरुजी यांचे ‘पत्री’ हे दैनिक छापले जात होते. या दैनिकात तत्कालीन इंग्रज शासनाच्या विरोधात लेखन येत असल्याने त्या काळी हे मुद्रणालय जाळले गेले. आपल्यामुळे मुद्रणालयाचे झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून साने गुरुजी यांनीच या संस्थेला ‘श्यामची आई’ या पुस्तकाचे कॉपीराइट दिले होते. मात्र आता कॉपीराइट कायद्यानुसार पुणे विद्यार्थी गृह तसेच अन्य कोणाकडे दिलेले कॉपीराईट संपुष्टात येणार आहेत.\nसाने गुरुजींच्या साहित्यावरील कॉपीराइट आता संपुष्टात येणार असल्याने त्यांचे साहित्य आता कोणीही प्रकाशक किंवा व्यक्ती प्रकाशित करू शकेल. तसेच हे साहित्य मराठी भाषकांपुरतेच मर्यादित न राहता आता अन्य भारतीय भाषात व परकीय भाषेत कोणालाही अनुवादित करता येणार आहे.\nब्लॉगला भेट देणारे आत्तापर्यंतचे वाचक\nमाझा ब्लॉग येथे जोडलेला आहे\nकृत्रिम पावसासाठी वरुण यंत्र\nसुप्रिया सुळे यांचा डबल गेम\nमुजोर रिक्षाचालकांवर प्रवाशांचा बहिष्कार\nनीतीन देसाई यांचा शनिवार वाडा\nकल्याण-डोंबिवलीत मोटार वाहन कायदा धाब्यावर\nनको नको रे पावसा...\nकल्याण-डोंबिवलीत मीटर डाऊन नाहीच\nअंदाज पावसाचा, विनाश पर्यावरणाचा\nसाने गुरुजींच्या साहित्यावरील कॉपीराईट संपुष्टात\nपाऊस तरणा आणि म्हातारा\nशिवाजी महाराज यांची आरती\nआता वाजले की बारा...\nकौलालम्पुरमध्ये झाला तुकोबांच्या अभंगांचा गजर\nइकडेही लक्ष असू द्या\nगेल्या आठवड्यात भेट दिलेल्या वाचकांची संख्या\nडाऊझिंग पद्धतीने जमिनीखालील पाण्याचा शोधi\nमुंबईत सध्या पिण्याच्या पाण्याची समस्या मोठय़ा प्रमाणात जाणवत असून पाणी वाचविण्यासाठी महापालिका प्रशासन विविध उपाययोजना करत आहे. पाणीटंचाईवर ...\nश्लोक गणेश-४ मोरया मोरया मी बाळ तान्हे\nगणपतीचे अनेक श्लोक आणि स्तोत्रे प्रसिद्ध असून त्यापैकी ‘मोरया मोरया मी बाळ तान्हे’हा श्लोक आपल्या सर्वाच्या माहितीचा आहे. शाळेत प्रार्थना झा...\nनर्मदा परिक्रमा एक अंतर्यात्रा\nआज पुन्हा एकदा नर्मदे परिक्रमेविषयी. सुहास लिमये लिखित नर्मदे हर हर नर्मदे हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. गेल्या काही महिन्यात नर्मदा परिक्रम...\nमाझ्या वाचनात नुकताच चैत्राली हा दिवाळी अंक आला. रमेश पाटील याचे संपादक असून गेली अठ्ठावीस वर्षे हा अंक प्रकाशित होत आहे. यंदाचा दिवाळी अंक...\nआपल्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले. या सर्व संतांनी लोकांमध्ये भक्तीभाव निर्माण करण्याबरोबरच सामाजिक समरसतेचे मोठे काम केले. याच संतपरं...\nकोणत्याही शुभकार्यासाठी अमावास्या ही तीथी वर्ज्य समजली जाते. शुभ-अशुभ यावर विश्वास असणारी मंडळी अमावास्येच्या दिवशी कोणतेही महत्वाचे काम किं...\nबदलत्या काळाचा वेध घेत आणि नवनव्या मार्गाचा अवलंब करून मराठी पुस्तके आजच्या पिढीबरोबरच जुन्या पिढीतील साहित्यप्रेमी आणि दर्दी वाचकांपर्यंत प...\n२९ वर्षात झाली ५१ वादळे\nलैला, नीलम, बुलबुल, निलोफर, वरद/वरध ही नावे काही व्यक्तींची किंवा पक्ष्यांची नाहीत, तर बंगालचा उपसागर किंवा अरबी समुद्रात आगामी काळात तयार ह...\nसूर्यनमस्कार हा एक सर्वांगसुंदर व्यायामप्रकार असून तो आपल्याकडे पूर्वापार चालत आलेला आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात व्यायामासाठी आपल्याला ...\nआचार्य अत्रे यांचा मराठा आता डिव्हिडीवर\n‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या मागणीसाठी फार मोठा लढा देऊन आपल्याला आजचा महाराष्ट्र मिळाला आहे. भाषावार प्रांतरचनेनुसार देशाती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-21-april-2018/", "date_download": "2018-05-28T01:38:20Z", "digest": "sha1:IJLSR4PXHJVNTL3DTKX32HHJWWXEFO5Q", "length": 12318, "nlines": 117, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 21 April 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(Maha Food) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात 120 जागांसाठी भरती\n(Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती निकाल\nB.Ed CET 2018 प्रवेशपत्र\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मन चांसलर अँजेला मर्केल यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली आणि दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारी आणखी दृढ करण्याच्या मार्गांवर चर्चा केली.\nसर्वात श्रीमंत भारतीयांमध्ये मुकेश अंबानी आणि मानवाधिकार कायद्याच्या वकील इंदिरा जयसिंगचे नाव फॉर्च्यून मॅगझिन मध्ये 2018 च्या जगातील महानतम लीडर्स यादीमध्ये समाविष्ट केले आहे.\nब्रिक्स वित्त मंत्री आणि केंद्रीय बँक गव्हर्नर्सची प्रथम बैठक अमेरिकेची वॉशिंग्टन डीसी येथे आयोजित केली आहे.\nइंटरनॅशनल मॉनेटरी फंड आणि वर्ल्ड बँकेचे वार्षिक स्प्रिंग मिटिंग वर्ल्ड बँकेचे ग्लोबल फिंडिक्स डेटाबेसनुसार जनधन योजनेच्या यशस्वीतेनंतरही भारतात 19 कोटी प्रौढ लोकांचे बँक खाते नाही. चीन नंतर भारतात सर्वात जास्त अशी लोकसंख्या आहे ज्यांच्याकडे बँक खाते नाही.\nभारतीय स्पर्धा आयोग (सीसीआय) ने एव्हरेडी इंडस्ट्रीज लिमिटेडकडे 171 कोटी रुपये आणि इंडो नॅशनल लिमिटेड (निप्पो) वर 42 कोटी रुपये जमा दंड आकारला आहे.\nअमेरिकेच्या सिनेटने अमेरिकेतील स्पेस एजन्सीच्या नेतृत्वाखाली राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पचे नामांकित प्रतिनिधी जिम ब्रिडेन्सटाइन यांची पुष्टी केली आहे.\nआंतरराष्ट्रीय एसएमई सम्मेलन नवी दिल्ली येथे होणार आहे.\nगुजराती भाषा लघुपट ‘रम्मत- गम्मत’चा जर्मनीच्या ऑबरहॉसनमध्ये होणाऱ्या 64 व्या आंतरराष्ट्रीय लघु चित्रपट महोत्सवात जागतिक प्रीमियर होईल.\nखासगी क्षेत्रातील ‘यस बँकेला लंडन आणि सिंगापूरमधील दोन प्रतिनिधी कार्यालये उघडण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मंजुरी दिली.\nदिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती राजिंदर सच्चर यांचे निधन ते 94 वर्षांचे होते.\nPrevious (BOB) बँक ऑफ बडोदा मध्ये 785 जागांसाठी भरती\nNext (Mahadiscom) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. मध्ये ‘इंजिनिअर’ पदांची भरती\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती\n• बँक ऑफ इंडिया 158 ऑफिसर (क्रेडिट) भरती प्रवेशपत्र\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती निकाल\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00591.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/farmer-loanwaiver-form-110543", "date_download": "2018-05-28T00:49:41Z", "digest": "sha1:T7M5RKTPRRYACOXXEQTSTPMSHOKWPFMV", "length": 15080, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmer loanwaiver form शेतकरी कर्जमाफीच्या सव्वा लाख अर्जांवर फुली | eSakal", "raw_content": "\nशेतकरी कर्जमाफीच्या सव्वा लाख अर्जांवर फुली\nबुधवार, 18 एप्रिल 2018\nमुंबई - शेतकरी सन्मान योजनेच्या अर्जांसाठी मुदतवाढ दिल्यानंतर तब्बल एक लाख नवीन अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जातील एक लाख 37 हजार 556 अर्जदारांनी निकषात बसत नसतानाही अर्ज दाखल केल्याची माहिती उघड झाली आहे.\nमुंबई - शेतकरी सन्मान योजनेच्या अर्जांसाठी मुदतवाढ दिल्यानंतर तब्बल एक लाख नवीन अर्ज दाखल झाले आहेत. मात्र, आतापर्यंत दाखल झालेल्या अर्जातील एक लाख 37 हजार 556 अर्जदारांनी निकषात बसत नसतानाही अर्ज दाखल केल्याची माहिती उघड झाली आहे.\nविश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तब्बल 24 हजार 221 सरकारी कर्मचाऱ्यांनीही कर्जमाफी त्यांना लागू होणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले असतानाही अर्ज दाखल केले होते. 15 हजार 186 निवृत्तिवेतनधारकांनीही ते कर्जमाफीस पात्र नसताना लाभ मिळत असेल तो पदरी पाडून घेण्यासाठी अर्ज दाखल केले होते. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीतील पदाधिकाऱ्यांना कर्जमाफी लागू होणार नसतानाही त्यांनीही अर्ज दाखल केले होते. ती संख्या 12 हजार 990 आहे. हे अर्ज अनवधानाने करण्यात आले, की त्यामागे माफी मिळली तर बरेच असा विचार होता, याचाही विचार सध्या सरकार करीत आहे.\nगावागावांत चावडीवाचनात अर्जांची छाननी झाल्यानंतर अपात्र ठरणाऱ्या अर्जांची संख्याही जवळपास दोन हजार आहे. कर्जमाफीची अंमलबजावणी करणाऱ्या सहकार विभागातील कर्मचारी-अधिकाऱ्यांनीच नऊ हजार 262 अर्ज सादर करीत पोळीवर तूप ओढून घेण्याचा प्रकार केल्याचे बोलले जाते. याबाबत सहकार विभागाशी यासंबंधी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. पती किंवा पत्नी जिल्हा परिषद सदस्य असताना जोडप्यातील एकाने हा तपशील दडवून ठेवत अर्ज केल्याच्या 14 घटना उघडकीस आल्या आहेत.\nदरम्यान, कर्जमाफीची अंमलबजावणी अधिक योग्यरीतीने व्हावी, यासाठी सरकार काही निकष बदलण्याच्या तयारीत असल्याचेही समजते. भाजप-शिवसेना सरकारने लाभार्थी निवडताना योग्य निकष लावले नसल्याची तक्रार कॉंग्रेसने केली होती. कॉंग्रेस प्रवक्‍ते सचिन सावंत यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर कर्जाची थकहमी न ठेवणाऱ्या शेतकऱ्यांनाही काही लाभ देण्यात आले होते. ही कर्जमाफी योग्य त्या व्यक्‍तीपर्यंत पोहोचत नसल्याच्या तक्रारीची दखल घेत आता त्याचे राजकीय उत्तर देण्याची तयारीही सुरू झाली असल्याचे समजते.\n2008-09 या आर्थिक वर्षात पाच एकर शेतीचा निकष अटीत समाविष्ट केल्याने विदर्भ मराठवाडा आणि खानदेशातील 28 लाख कोरडवाहू शेतकऱ्यांना त्या वेळी कोणताही लाभ मिळाला नव्हता ही माहिती समोर आली, तर शेतकऱ्यांचा कैवार घेणे कॉंग्रेस-राष्ट्रवादीला शक्‍य होणार नाही, अशी सत्तापक्षाची अटकळ आहे. विरोधी पक्षांचा भंडाफोड करतानाच सध्या लागू केलेल्या कर्जमाफी योजनेतील काही निकषांचा फेरविचार करणे आवश्‍यक मानले जाते आहे. ते निकष कोणते यावर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विचार होणार असल्याचेही समजते.\n1,37, 556 - निकषात न बसणारे अर्ज\n15, 186 - निवृत्तिवेतनधारकांकडूनही अर्ज\n12, 990 - पदाधिकाऱ्यांकडून अर्ज\n9,262 - सहकार विभागातून अर्ज\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\nजिल्ह्यात 848 रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया\nसातारा - जिल्ह्यातील लोकांचे आरोग्य निरामय व्हावे, ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार, शस्त्रक्रिया व्हाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेने मार्चमध्ये...\nनिष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे इंदापूरचे वाटोळे\nवालचंदनगर - निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे कालव्याच्या पाण्याची वीस वर्षांची वहिवाट साडेतीन वर्षांमध्ये मोडण्यास सुरवात झाली असून, शेतकऱ्यांची...\nऔद्योगिक ग्राहकांना महावितरणचे अभय\nपुणे - वीजबिल न भरल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून \"अभय योजना' जाहीर...\nकेरळमध्ये उद्या मॉन्सून दाखल होण्याची शक्‍यता\nपुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) रविवारी श्रीलंकेचा दक्षिण भाग, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापला आहे. अरबी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/fir-lodged-online-method-police-stations-114117", "date_download": "2018-05-28T00:54:28Z", "digest": "sha1:FKO64GPYC7CLNDOMUKB2F6TQYH2SQQCT", "length": 11884, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "FIR lodged with online method in police stations गुन्ह्याची कुंडली एका क्‍लिकवर होणार उपलब्ध | eSakal", "raw_content": "\nगुन्ह्याची कुंडली एका क्‍लिकवर होणार उपलब्ध\nशनिवार, 5 मे 2018\nमुंबई - एफआयआर दाखल झाल्यानंतर शिक्षा जाहीर होऊन कारागृहात गुन्हेगाराची रवानगी होण्यापर्यंतची सर्व माहिती लवरकच एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहे. यासाठी सीआयडीच्या अतिरिक्‍त महासंचालकाची एक समिती नेमली असून, सर्व यंत्रणांना एकत्र जोडण्याचा गृह विभागाचा प्रयत्न आहे.\nमुंबई - एफआयआर दाखल झाल्यानंतर शिक्षा जाहीर होऊन कारागृहात गुन्हेगाराची रवानगी होण्यापर्यंतची सर्व माहिती लवरकच एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहे. यासाठी सीआयडीच्या अतिरिक्‍त महासंचालकाची एक समिती नेमली असून, सर्व यंत्रणांना एकत्र जोडण्याचा गृह विभागाचा प्रयत्न आहे.\nराज्यातील सर्व पोलिस ठाण्यांत \"ऑनलाइन' पद्धतीने एफआयआर नोंदणीला सुरवात झाली आहे. यापुढील टप्प्यात गृह खात्याने \"गुन्हेगारीविषयक अंतर्गत न्याय प्रणाली' नावाची यंत्रणा विकसित करण्याचा विडा उचलला आहे. यासाठी केंद्र सरकारची आर्थिक मदत होणार आहे. या न्याय प्रणाली यंत्रणेत राज्यातील न्यायालये, कारागृहे, अंगुली मुद्रा विभाग (फिंगर प्रिंटिंग), न्यायवैद्यक प्रयोगशाळा, सरकारी वकील कार्यालये आणि राज्यातील पोलिस ठाणी यांना जोडले जाणार आहे. या सर्व यंत्रणांची एकाच नेटवर्कमध्ये जोडणी झाल्यानंतर कोणत्याही टप्प्यावरील संबंधित गुन्ह्याची माहिती केव्हाही कोणत्याही यंत्रणेला एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहे. यामुळे एखाद्या गुन्ह्याचा तपास कोणत्या टप्प्यावर आहे हे समजणार आहे. तसेच प्रत्येक विभागाने तयार केलेल्या अहवालात फेरफार करता येणार नाही.\n- राज्यातील पोलिस ठाण्याची संख्या- 1116\n- राज्यात असलेली एकूण वरिष्ठ पोलिस कार्यालये- 629\n-ऑनलाइन एफआयआर दाखल झालेली मार्च 2018 अखेरपर्यंतची संख्या- 18,578\n- पोलिस प्रशासनाने डिजिटायझेशन केलेले दस्तावेज- 2 कोटी 50 लाख\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\nदीड लाख गुन्हे तपासाअभावी रखडले\nहिंगोली - राज्यात तब्बल एक लाख 42 हजार गुन्हे तपासाअभावी रखडले असून, यात सर्वाधिक 21 हजार गुन्हे कोल्हापूर परिक्षेत्रातील आहेत. सदर गुन्हे...\nमुली लवकर वयात येताहेत...\nमुंबई - बदलती जीवनशैली, फास्ट फूडची वाढती क्रेझ, इंटरनेटचा वाढता वापर आदी कारणांमुळे मुली लवकरच वयात येऊ लागल्या आहेत. या मुद्‌द्‌याकडे गांभीर्याने...\nठाणे स्थानकात स्वच्छतेची लगबग\nठाणे - ठाणे रेल्वेस्थानकाचा देशातील अस्वच्छ रेल्वेस्थानकांमध्ये आठवा क्रमांक आल्यानंतर सर्वच स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत \"...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-05-28T01:23:25Z", "digest": "sha1:BOGBHXB4UTUVU46EPOGI2NH7WT2VYEFN", "length": 7771, "nlines": 172, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वालेंतिना तेरेश्कोव्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n६ मार्च, १९३७ (1937-03-06) (वय: ८१)\nबोल्शोये मास्लेनिकोवो, यारोस्लाव ओब्लास्त, सोव्हियेत संघ\nअंतराळात गेलेली जगातील पहिली महिला\nतेरेश्कोवा व नील आर्मस्ट्राँग १९७० साली\nवालेंतिना व्लादिमिरोव्ना तेरेश्कोवा (रशियन: Валенти́на Влади́мировна Терешко́ва; जन्म: ६ मार्च १९३७) ही रशियन व्यक्ती अंतराळात पोचलेली जगातील पहिली महिला आहे. वोस्तोक ६ हे अंतराळयान चालवण्यासाठी सुमारे ४०० हून अधिक अर्जदारांमध्ये व सोडतीच्या अंतिम फेरीत पोचलेल्या पाच उत्सुक व्यक्तींमध्ये तेरेश्कोवाची निवड झाली. पेशाने एक यंत्रमाग कामगार असलेल्या तेरेश्कोवाला अंतराळयात्री बनवण्यासाठी अगोदर सोव्हियेत वायूसेनेमध्ये दाखल करण्यात आले. १६ जून १९६३ रोजी तिने वोस्तोक ६ हे यान उडवले. ती २ दिवस, २३ तास व १२ मिनिटे अंतराळामध्ये होती.\nतेरेश्कोवाला सोव्हियेत संघामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळाली व १९६९ साली तिने सोव्हियेत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचे सदस्यत्व घेतले. तेरेश्कोवाला सोव्हियेत संघाचा वीर हा देशामधील सर्वोच्च पुरस्कार तसेच बहुसंख्य राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. तेरेश्कोवा राजकारणामध्ये कार्यरत राहिली व तिने सोव्हियेतमध्ये व जगात अनेक संस्थांमध्ये महत्त्वाची पदे भूषवली. तेरेश्कोवा सोत्शी येथील २०१४ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी ऑलिंपिक ध्वजरोहक होती.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nइ.स. १९३७ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ मार्च २०१५ रोजी ०२:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/televisions/panasonic-th-49dx650d-123-cm-49-price-prmSqu.html", "date_download": "2018-05-28T01:36:38Z", "digest": "sha1:M5VQBOH7JSO6OALSHFABNONQJD5HBGF5", "length": 13568, "nlines": 376, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "पॅनासॉनिक थ ४९ड्क्स६५०ड 123 कमी 49 सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nपॅनासॉनिक थ ४९ड्क्स६५०ड 123 कमी 49\nपॅनासॉनिक थ ४९ड्क्स६५०ड 123 कमी 49\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nपॅनासॉनिक थ ४९ड्क्स६५०ड 123 कमी 49\nपॅनासॉनिक थ ४९ड्क्स६५०ड 123 कमी 49 किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये पॅनासॉनिक थ ४९ड्क्स६५०ड 123 कमी 49 किंमत ## आहे.\nपॅनासॉनिक थ ४९ड्क्स६५०ड 123 कमी 49 नवीनतम किंमत May 04, 2018वर प्राप्त होते\nपॅनासॉनिक थ ४९ड्क्स६५०ड 123 कमी 49टाटा Cliq उपलब्ध आहे.\nपॅनासॉनिक थ ४९ड्क्स६५०ड 123 कमी 49 सर्वात कमी किंमत आहे, , जे टाटा Cliq ( 1,06,400)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nपॅनासॉनिक थ ४९ड्क्स६५०ड 123 कमी 49 दर नियमितपणे बदलते. कृपया पॅनासॉनिक थ ४९ड्क्स६५०ड 123 कमी 49 नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nपॅनासॉनिक थ ४९ड्क्स६५०ड 123 कमी 49 - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nपॅनासॉनिक थ ४९ड्क्स६५०ड 123 कमी 49 वैशिष्ट्य\nस्क्रीन सिझे 123 cm\nडिस्प्ले रेसोलुशन 3840 x 2160 pixels\nड़डिशनल ऑडिओ फेंटुर्स 2X10 W\nड़डिशनल विडिओ फेंटुर्स 4K Ultra HD\nइन थे बॉक्स Main Unit\nइतर फेंटुर्स Ethernet (LAN)\nपॅनासॉनिक थ ४९ड्क्स६५०ड 123 कमी 49\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00593.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-boy-kidnapped-vashi-71056", "date_download": "2018-05-28T01:35:26Z", "digest": "sha1:2OXCDN7VD6OXCKYUUCTBSWSA3RD3MRH2", "length": 9632, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai news boy kidnapped in vashi वाशी येथून 3 वर्षांच्या मुलाचे अपहरण | eSakal", "raw_content": "\nवाशी येथून 3 वर्षांच्या मुलाचे अपहरण\nशनिवार, 9 सप्टेंबर 2017\nसदर मुलास संशयित आरोपीे वाशी रेल्वे स्टेशन प्लॅटफाॅर्म क्रमांक ३ वरून गुरुवारी दुपारी 1 च्या सुमारास पनवेलकडे जाणाऱ्या ट्रेन मधून घेऊन जात आहे.\nनवी मुंबई : वाशी येथील एका झोपडपट्टीत राहणाऱ्या अवघ्या 3 वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले असून, मुलाचे नाव रघु नाना शिंदे असे आहे. सदर मुलाचे अपहरण करणारा संशयित सीसीटीव्ही कमेऱ्यात कैद झाला आहे.\nसदर मुलास संशयित आरोपीे वाशी रेल्वे स्टेशन प्लॅटफाॅर्म क्रमांक ३ वरून गुरुवारी दुपारी 1 च्या सुमारास पनवेलकडे जाणाऱ्या ट्रेन मधून घेऊन जात आहे. आरोपीचे चालण्यावरून तो नशेत असल्याचे दिसत आहे.\nआरोपीने हिरवा-पांढरा रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पँट घातली आहे. आरोपीचा रंग सावळा असून त्याच्या डाव्या कानात बाळी आहे. वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\nदीड लाख गुन्हे तपासाअभावी रखडले\nहिंगोली - राज्यात तब्बल एक लाख 42 हजार गुन्हे तपासाअभावी रखडले असून, यात सर्वाधिक 21 हजार गुन्हे कोल्हापूर परिक्षेत्रातील आहेत. सदर गुन्हे...\nठाणे स्थानकात स्वच्छतेची लगबग\nठाणे - ठाणे रेल्वेस्थानकाचा देशातील अस्वच्छ रेल्वेस्थानकांमध्ये आठवा क्रमांक आल्यानंतर सर्वच स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत \"...\nकात्रज घाटाला रात्री ‘टाटा’\nखेड-शिवापूर - सुमारे पंधरा दिवसांपूर्वी कात्रज घाटात एका जोडप्याला मारहाण करून लुटल्याचा प्रकार झाला. त्यामुळे कात्रज घाटातून रात्रीचा प्रवास...\nतुर्भे रेल्वेस्थानकात फलाटावर क्रिकेट\nतुर्भे - खेळती हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश अशी रचना असलेले तुर्भे रेल्वेस्थानक एकेकाळी प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते; परंतु या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-milk-sellers-come-fishery-business-100620", "date_download": "2018-05-28T01:22:23Z", "digest": "sha1:BNLWTXL6KW3UIRE6ZULNHPMR6F5SSX54", "length": 17578, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news pune news milk sellers come into a fishery business मावळ - दुग्धव्यवसायाला जोड मत्स्यव्यवसायाची | eSakal", "raw_content": "\nमावळ - दुग्धव्यवसायाला जोड मत्स्यव्यवसायाची\nगुरुवार, 1 मार्च 2018\nटाकवे बुद्रुक (पुणे) : आंदर मावळातील वडेश्वर, लष्करीवाडी, कुसवली आणि किवळेतील शेतकऱ्यांनी शेती, दुग्ध व्यवसायाला मत्स्य व्यवसायाची जोड दिली आहे. सुरूवातीला वैयक्तिक पातळीवर हा व्यवसाय सुरू केला असून कालांतराने समूह गट मत्स्य शेतीवर भर दिला जाणार आहे.\nयासाठी टाटा पाॅवर सामाजिक विकास संस्थेने व्यवसाय मार्गदर्शन शिबीर घेतले होते. वडेश्वरचे तुकाराम लष्करी, बबन हेमाडे, नारायण हेमाडे, सुरेश वाघमारे, शैलेश हेमाडे, लष्करीवाडीचे छगन लष्करी, कुसवलीचे नाथा चिमटे, नागाथलीचे नारायण ठाकर, बबन खांडभोर, किवळेचे दिलीप शिंदे, सुभाष पिंगळे आदि शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसायाशी नाळ जोडली आहे.\nटाकवे बुद्रुक (पुणे) : आंदर मावळातील वडेश्वर, लष्करीवाडी, कुसवली आणि किवळेतील शेतकऱ्यांनी शेती, दुग्ध व्यवसायाला मत्स्य व्यवसायाची जोड दिली आहे. सुरूवातीला वैयक्तिक पातळीवर हा व्यवसाय सुरू केला असून कालांतराने समूह गट मत्स्य शेतीवर भर दिला जाणार आहे.\nयासाठी टाटा पाॅवर सामाजिक विकास संस्थेने व्यवसाय मार्गदर्शन शिबीर घेतले होते. वडेश्वरचे तुकाराम लष्करी, बबन हेमाडे, नारायण हेमाडे, सुरेश वाघमारे, शैलेश हेमाडे, लष्करीवाडीचे छगन लष्करी, कुसवलीचे नाथा चिमटे, नागाथलीचे नारायण ठाकर, बबन खांडभोर, किवळेचे दिलीप शिंदे, सुभाष पिंगळे आदि शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसायाशी नाळ जोडली आहे.\nप्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार २० गुंठे पासून दीड हजार एकरावर हा व्यवसाय केला आहे. शासनाच्या शेततळे योजनेतून पन्नास ते शंभर टक्के अनुदानातून शेततळे खोदले आहे. त्यावर काहीनी पाॅलीथीनचा पेपर अंथरून पाणी साचवले आहे. त्यात बाजारात मागणी असलेल्या रोहा, कटला जातीचे मत्स्य बीज या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात टाकले आहे. एका शेतकऱ्यांनी किमान पाच हजार मत्स्य बीजापासून पुढे पंचवीस हजार मत्स्य बीज पाण्यात सोडले आहे. प्रथिनयुक्त आहार वेळेवर मत्स्य वाढीसाठी आवश्यक असल्याने शेतकरी त्याची काळजी घेत आहे.\nलष्करीवाडीचे छगन लष्करी यांनी त्यांच्या मत्स्यशेतीत सप्टेंबर महिन्यात रोहा, कटला वाणाचे पंचवीस हजार मासे सोडले आहे. येत्या सहा महिन्यात सहा ते सात टन उत्पन्नाची अपेक्षा असून सहा लाख रूपये उलाढाल यातून होईल, खर्च वगळता पन्नास टक्के नफ्यात हा व्यवसाय आहे. अशाच प्रकारे वेगवेगळ्या संख्येने शेतकऱा्यांनी मत्स्य बीज सोडून आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत वाढविले.\nटाटा पाॅवर सामाजिक व ग्रामीण विकास संस्थेने निवडक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देऊन मासेच्या जातीची निवड, खाद्य व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, बाजारपेठेतील माहिती, मागणी नुसार पुरवठा, शेतकरी ते ग्राहक हे विक्री तंत्र या विषयावर मार्गदर्शन दिले आहे. ठोकळवाडी धरणाच्या भोवतीच्या मोकळ्या वावरात कोणी शेततळे खोदून तर कोणी दगडासाठी खोदलेल्या खाणीत हा व्यवसाय सुरू केला आहे. याचे अनुकरण इतर शेतकरी करीत असून यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभत आहे.\nशेतकरी छगन लष्करी म्हणाले, \"पूर्वी बांधकामा साठी दगड व खडी पुरविण्याचा व्यवसाय होता, त्यात बदल करून बाजारातील मागणी नुसार मत्स्य व्यवसाय सुरू केला आहे. यासाठी कृषी विभाग, टाटा पाॅवर सामाजिक विकास संस्थेने मदत केली आहे, कोकण कृषी,मत्स्य विकास केंद्राचे शास्त्रज्ञ डाॅ. विवेक वर्तक यांचे मार्गदर्शन लाभत आहे. या वर्षी सप्टेंबर मध्ये पंचवीस मत्स्य बीज टाकले असून मे पर्यत या व्यवसायातून सहा लाख रूपये उलाढाल अपेक्षित आहे.\nआंदर मावळातील अकरा शेतकऱ्यांनी हे पाऊल उचलले असून यातून एक कोटी वार्षिक उलाढाल होईल. कोकण कृषी व मत्स्य विकास केंद्राचे शास्त्रज्ञ डाॅ. विवेक वर्तक म्हणाले, 'मत्स्य व्यवसाय आंधळेपणाने करू नये, बाजारातील मागणी प्रमाणे मत्स्य बीज टाकावे. काही शेतकऱ्यांनी मत्स्य बीज निर्मिती करावी. किमान बोटाच्या आकाराचे मत्स्य बीज पाण्यात सोडले पाहिजे. त्यांना प्रथिनयुक्त आहार दिला पाहिजे. खाद्याचे प्रमाण आणि वेळ निश्चितवर भर द्यावा. बीज लहान असताना त्याला योग्य प्रथिनांची गरज असते. शासनाच्या नीलक्रांती योजनेतून या व्यवसायासाठी ४० ते ५० टक्के अनुदान उपलब्ध आहे. याचा लाभ शेतक-यांनी घेतला पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यात मत्स्य विकास अधिकारींची स्वतंत्र नेमणूक केली आहे.\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nकॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच देश नरेंद्र मोदींचा हल्लाबोल; विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल\nबागपत - कॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच एक देश आहे. पण माझ्यासाठी देशच एक कुटुंब आहे. काही लोक पायाखालची जमीन सरकल्याचे पाहून विरोधक अफवा पसरवित आहेत....\nऔद्योगिक ग्राहकांना महावितरणचे अभय\nपुणे - वीजबिल न भरल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून \"अभय योजना' जाहीर...\nपिंपरीला पाणी देणार नाही\nपवनानगर - ‘‘पवना धरणग्रस्तांकडून सोमवारी (ता.२८) पवना धरणावर पाणीबंद आंदोलन करण्यात येईल,’’ अशी माहिती पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-akhil-mandai-ganapati-mandal-72044", "date_download": "2018-05-28T01:47:49Z", "digest": "sha1:Z6MVGW2AUTFAOTP4LX7F32XX37HBXU5Q", "length": 11971, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Akhil Mandai Ganapati Mandal शारदा-गजाननाला वाढदिवसानिमित्त 125 किलोचा नैवेद्य | eSakal", "raw_content": "\nशारदा-गजाननाला वाढदिवसानिमित्त 125 किलोचा नैवेद्य\nशुक्रवार, 15 सप्टेंबर 2017\nपुणे - आकर्षक फुलांची आरास करून सजविलेले शारदा गजानन मंदिर....मंदिरात सकाळपासूनच भाविकांची रीघ...शारदा-गजाननाच्या मूर्तीला अर्पण केलेली भरजरी वस्त्रे अन्‌ फुलांचे हार आणि गणपती बाप्पा मोरयाचा गजर...फेसबुक लाइव्हद्वारे पाहणारे असंख्य भाविक...या वातावरणात अखिल मंडई मंडळातर्फे शारदा-गजाननाच्या मूर्तीचा 124 वा वाढदिवस गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला.\nपुणे - आकर्षक फुलांची आरास करून सजविलेले शारदा गजानन मंदिर....मंदिरात सकाळपासूनच भाविकांची रीघ...शारदा-गजाननाच्या मूर्तीला अर्पण केलेली भरजरी वस्त्रे अन्‌ फुलांचे हार आणि गणपती बाप्पा मोरयाचा गजर...फेसबुक लाइव्हद्वारे पाहणारे असंख्य भाविक...या वातावरणात अखिल मंडई मंडळातर्फे शारदा-गजाननाच्या मूर्तीचा 124 वा वाढदिवस गुरुवारी उत्साहात साजरा करण्यात आला.\nयानिमित्त शारदा-गजाननाच्या मूर्तीचे विलोभनीय रूप भाविक मोबाईलच्या कॅमेऱ्यात टिपत होते. पुणे महापालिकेचे उपायुक्त माधव जगताप यांच्या हस्ते 125 किलोचा केक कापण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, कोशाध्यक्ष संजय मते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुनील रासने, नगरसेवक सम्राट थोरात, नगरसेविका गायत्री खडके, आनंद सराफ, देविदास बहिरट, विश्वास भोर, संजय यादव, विकी खन्ना, हरीश मोरे, सूरज थोरात, किशोर आदमणे उपस्थित होते. न्यू गंधर्व बॅन्ड पथकाची सुमधूर सुरावट आणि नादब्रह्म वाद्य पथकातील वादकांचे जल्लोषी वादनाने उपस्थित गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेतले.\nथोरात म्हणाले, \"\"मंडळाचे पुढच्या वर्षी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. यंदापासूनच शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष सुरु झाले असून, या निमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजिण्यात येणार आहेत.''\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nपालिकेच्या आरोग्य विभागाकडे प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव\nपुणे - पावसाळ्यातील आजार रोखण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे पुरेसे तांत्रिक (प्रशिक्षित ) मनुष्यबळच नाही....\nडॉ.आंबेडकरांच्या राष्ट्रीय सुरक्षा विचारांवर अभ्यासक्रम\nपुणे - \"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय राष्ट्रीय सुरक्षा यावरील विचार' या विषयावर एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/india-tour-of-south-africa-2018-india-loose-4th-odi-disturbed-by-the-rain-and-lightning-but-made-and-broken-these-12-records-1630058/", "date_download": "2018-05-28T01:23:23Z", "digest": "sha1:OZ2BINNUSOTPU3QTCC5C4JEUNT6JXWCA", "length": 18096, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India Tour of South Africa 2018 India loose 4th ODI disturbed by the rain and lightning but made and broken these 12 records | आफ्रिकेविरुद्ध चौथ्या वन-डे सामन्यात झालेले १२ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nआफ्रिकेविरुद्ध चौथ्या वन-डे सामन्यात झालेले १२ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nआफ्रिकेविरुद्ध चौथ्या वन-डे सामन्यात झालेले १२ विक्रम तुम्हाला माहिती आहेत का\nभारत मालिकेत ३-१ ने आघाडीवर\nविराट कोहली आणि शिखर धवनने केलेल्या शतकी भागीदारीवर पावसाने पाणी फिरवलं\nपहिल्या ३ वन-डे सामन्यात आफ्रिकेवर मात केल्यानंतर भारताला पहिल्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. चौथ्या वन-डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने डकवर्थ लुईस नियमांच्या आधारे भारतावर ५ गडी राखून मात केली. पाऊस आणि विजेच्या कडकडाटामुळे सामन्यात काही क्षणांसाठी व्यत्यय आला होता. अखेर आफ्रिकेसमोर २८ षटकांत २०२ धावांचं सुधारित आव्हान ठेवण्यात आलं. जे आफ्रिकेच्या फलंदाजांनी अखेरच्या षटकात फटकेबाजी करत पूर्ण केलं.\nअवश्य वाचा – शंभराव्या सामन्यात धडाकेबाज शतकी खेळी, भारताच्या ‘गब्बर’चा अनोखा विक्रम\nभारताकडून शिखर धवनने आपला १०० वा सामना खेळताना शतकाची नोंद केली. त्याला विराट कोहलीनेही दुसऱ्या बाजूने चांगली साथ दिली. या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला असता तरीही तब्बल १२ विक्रमांची नोंद जोहान्सबर्गच्या मैदानात करण्यात आली.\n० – विराट कोहलीचा अपवाद वगळता एकाही कर्णधाराला दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर सर्वाधिक धावा करता आलेल्या नाहीयेत. विराटने कालच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराच्या नावावर असलेला ६२७ धावांचा विक्रम मोडला.\n१- आपल्या शंभराव्या सामन्यात शतक झळकावणारा शिखर धवन पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.\n४ – वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १३ शतकं करणाऱ्यांच्या यादीत शिखर धवन चौथ्या स्थानावर. त्याने ९९ डावांमध्ये हा विक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा हाशिम आमला या यादीत पुढे असून त्याने ८३ डावांमध्ये ही किमया साधली आहे.\nविराट दुखापतग्रस्त; या ५ खेळाडूंना मिळू शकते इंग्लंड दौऱ्याची संधी\nविराट म्हणजे मशीन नाही – रवी शास्त्री\nVideo : …आणि विराट झाला भावनिक\nविराटच्या इंग्लंड दौऱ्यावर प्रश्नचिन्ह; १५ जूनला फिटनेस चाचणी\nVideo : आधी विराट, मग धोनी; वाह रशिद तेरे गुगली का जवाब नहीं…\nडिव्हीलियर्सचा ‘सुपर कॅच’ पाहून फिल्डिंगचा बादशाह म्हणाला…\n५ – भारताकडून वन-डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्यांच्या यादीत कर्णधार विराट कोहली पाचव्या स्थानावर. १९८ डावांमध्ये विराटच्या नावावर सध्या ९४२३ धावा जमा आहेत.\n६ – ‘पिंक वन-डे’ जिंकण्याची दक्षिण आफ्रिकेची ही सहावी वेळ ठरली. आतापर्यंत झालेल्या सर्व पिंक वन-डे सामन्यांमध्ये आफ्रिका अजिंक्य राहिलेली आहे.\n९ – १०० व्या वन-डे सामन्यात शतक झळकावणारा शिखर धवन आंतरराष्ट्रीय क्रिकेटलमधला नववा फलंदाज ठरला. या विक्रमासह शिखर; जी. ग्रिनीज, ख्रिस क्रेन्स, मोहम्मद युसूफ, ख्रिस गेल, कुमार संगकारा, मार्क टेस्कॉथिक, रामनरेश सारवान आणि डेव्हिड वॉर्नर यांसारख्या फलंदाजांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे.\n१० – २०१३ सालपासून सलामीला फलंदाजीसाठी यायला लागल्यानंतर कोणत्याही मालिकेतली रोहित शर्माची ही सर्वात निच्चांकी सरासरी ठरली आहे.\n२४ – आतापर्यंत भारतीय फिरकीपटूंनी मालिकेत २४ फलंदाजांना माघारी धाडलं आहे. यासह भारतीय खेळाडूंनी २०१३ साली झिम्बाब्वे दौऱ्यातील आपल्याच विक्रमाशी बरोबरी साधली आहे.\n६१.३३ – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विराट कोहलीची ६१.३३ ही सरासरी आतापर्यंत सर्वोत्तम मानली जात आहे.\n४६० – कालच्या सामन्यात ५ चेंडुत २३ धावा ठोकणाऱ्या फेलुक्वायोचा स्ट्राईक रेट ४६० इतका होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किमान ५ चेंडु खेळणाऱ्या फलंदाजांच्या यादीत हा सर्वोत्तम स्ट्राईक रेट मानला जातो.\n६४५ – परदेश दौऱ्यावर कर्णधार या नात्याने सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम याआधी राहुल द्रविडच्या नावावर होता. चौथ्या वन-डे सामन्यात आक्रमक अर्धशतकी खेळी करुन विराटने हा विक्रमही आता आपल्या नावे केला आहे.\n४३०९ – शिखर धवनने १०० वन-डे सामन्यात केलेल्या ४३०९ धावा ही आतापर्यंती सर्वोत्तम दुसरी कामगिरी मानली जातेय. दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाने १०० वन-डे सामन्यांमध्ये ४८०८ धावा काढल्या होत्या.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 – अकराव्या हंगामात विराट कोहलीच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद\nविराटने मोडला गंभीरचा ‘हा’ विक्रम\nविराट दुखापतग्रस्त; या ५ खेळाडूंना मिळू शकते इंग्लंड दौऱ्याची संधी\nविराट म्हणजे मशीन नाही – रवी शास्त्री\nVideo : …आणि विराट झाला भावनिक\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/another-complaint-was-filed-against-iqbal-kaskar-271318.html", "date_download": "2018-05-28T00:58:36Z", "digest": "sha1:HS6JXJ5SRCTZI3DYB7AD2H2ATC2CM6HP", "length": 10944, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "इक्बालविरोधात आणखी एक गुन्हा दाखल, 3 कोटींची मागितली होती खंडणी", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nइक्बालविरोधात आणखी एक गुन्हा दाखल, 3 कोटींची मागितली होती खंडणी\nइक्बाल विरोधात एकूण तीन गुन्हे दाखल झालेत त्यामुळे जेलबाहेर येणं कठीण झालंय.\n03 आॅक्टोबर : अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्याविरोधात आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल झालाय. अंधेरीतील जमीन व्यवहार करताना इक्बाल कासकरनं तीन कोटींची खंडणी उकळल्याचं समोर आलंय.\nठाण्यात एका बिल्डराला खंडणी आणि जीवे मारण्याच्या धमकी दिल्याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेनं इक्बालला अटक केली होती. इक्बालच्या चौकशीत नव नवीन खुलासे होत आहे. आता इक्बालने अंधेरीतील एका सुप्रसिद्ध बिल्डरला खंडणीसाठी धमकी दिली होती. गोराईमध्ये एका जमिनीच्या संदर्भात 3 कोटीची खंडणी मागितली होती. त्यानंतर त्याच्याविरोधात ठाणे नगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. इक्बाल विरोधात एकूण तीन गुन्हे दाखल झालेत त्यामुळे जेलबाहेर येणं कठीण झालंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: iqbal kaskarthane policeइक्बाल कासकरखंडणीठाणे पोलीस\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/live-traffic-real-time-update-information-app-113876", "date_download": "2018-05-28T00:59:37Z", "digest": "sha1:J3LLZTDPN6TBF2PGSBPKH5LVVX3TNK32", "length": 14865, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Live traffic real-time update information app वाहतूक कोंडीची माहिती एका क्‍लिकवर | eSakal", "raw_content": "\nवाहतूक कोंडीची माहिती एका क्‍लिकवर\nशुक्रवार, 4 मे 2018\nपुणे - शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरांमधील कोणत्याही रस्त्यावरील वाहतूक कोंडीची प्रत्येक मिनिटाची स्थिती एका क्‍लिकवर मोबाईलवर पाहता येणार आहे. त्यामुळे पुणे वाहतुकीच्या दृष्टीनेदेखील स्मार्ट सिटी होणार आहे. \"पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड' (पीएससीडीसीएल) आणि \"टॉमटॉम कंपनी' यांच्यामध्ये वाहतूक व्यवस्थापन अंतर्गत \"लाइव्ह ट्रॅफिक रिअल टाइम अपडेट इन्फॉर्मेशन' ऍप संदर्भात बुधवारी सामंजस्य करार झाला.\nपुणे - शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगरांमधील कोणत्याही रस्त्यावरील वाहतूक कोंडीची प्रत्येक मिनिटाची स्थिती एका क्‍लिकवर मोबाईलवर पाहता येणार आहे. त्यामुळे पुणे वाहतुकीच्या दृष्टीनेदेखील स्मार्ट सिटी होणार आहे. \"पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड' (पीएससीडीसीएल) आणि \"टॉमटॉम कंपनी' यांच्यामध्ये वाहतूक व्यवस्थापन अंतर्गत \"लाइव्ह ट्रॅफिक रिअल टाइम अपडेट इन्फॉर्मेशन' ऍप संदर्भात बुधवारी सामंजस्य करार झाला.\nसेनापती बापट रस्त्यावरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या या करारावेळी \"पीएससीडीसीएल'चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, वाहतूक शाखेचे पोलिस उपआयुक्त अशोक मोराळे, \"टॉमटॉम कंपनी'च्या भारतातील सरव्यवस्थापक बार्बरा बेलपेयर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.\nया वेळी स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगताप म्हणाले, \"\"शहराची सर्वांत महत्त्वाची समस्या वाहतूक कोंडी ही आहे. पुणेकरांना प्रवास करताना सुलभतेने आणि नियोजन करून पर्यायी मार्गांचा अवलंब करून इच्छित स्थळी पोचता यावे, यासाठी \"टॉमटॉम' कंपनीच्या तांत्रिक साहाय्याने एक स्वतंत्र मोबाईल ऍप विकसित केले जाणार आहे. या ऍपमुळे शहराच्या सर्व मार्गांवरील वाहतुकीची अचूक माहिती मोबाईलवर एका क्‍लिकवर समजू शकेल. \"स्मार्ट सिटी' ऍपवर ही माहिती पाहता येईल.''\nस्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बाणेर येथे प्रस्तावित मेट्रो, हायपरलूप आणि बससेवेला जोडणारा \"मल्टीमोडल ट्रान्झिट हब' उभारण्यात येणार आहे. तसेच, मेट्रो, बस, चारचाकी आणि रिक्षासाठी \"स्मार्ट ट्रॅव्हल कार्ड'ची सुविधा सुरू केली जाणार आहे. रस्ते, पदपथ, बसथांब्यांचे सुशोभीकरण, इलेक्‍ट्रीक बस आणि रिक्षा, सायकल, शटल बससेवा सुरू होणार आहे. इलेक्‍ट्रीक वाहनांसाठी \"चार्जिंग सेंटर' उभारण्यात येणार आहे. पाचशे ई-बसच्या खरेदीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक संस्था (सीआयआरटी), मुंबई महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि पुणे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांसोबत ई-बस, रिक्षांच्या प्रकल्प अंमलबजावणीसंदर्भात चर्चा सुरू आहे, असेही जगताप यांनी सांगितले.\nप्रायोगिक तत्त्वावर विमानतळ आणि रेल्वे स्थानकावरील वाहतूक कोंडीच्या माहितीसंदर्भात \"जीपीएस'द्वारे संकलन आणि संदेश पाठविण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या 15 मेपासून ही माहिती शहरात मोठ्या व्हीएमडी स्क्रीनवर व मोबाईलवर दाखवली जाणार आहे. www.citytomtom.com संकेतस्थळावर पुण्यासह जगातील कोणत्याही शहराच्या वाहतुकीची माहिती कळू शकणार आहे.\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\nनवी मुंबई - ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एमएमआरडीएने कोट्यवधी रुपये खर्च करून दोन उड्डाणपूल व भुयारी मार्ग बांधले आहेत. गेल्या...\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nठाणे स्थानकात स्वच्छतेची लगबग\nठाणे - ठाणे रेल्वेस्थानकाचा देशातील अस्वच्छ रेल्वेस्थानकांमध्ये आठवा क्रमांक आल्यानंतर सर्वच स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत \"...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRPA/MRPA070.HTM", "date_download": "2018-05-28T02:36:38Z", "digest": "sha1:XP237ZEXJVW7D5RN5NOBH7CD2KW7ZOAZ", "length": 6835, "nlines": 131, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - पंजाबी नवशिक्यांसाठी | मोठा – लहान = ਦੰਦ |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > पंजाबी > अनुक्रमणिका\nआमचे आजोबा खूप म्हातारे आहेत.\n७० वर्षांअगोदर ते तरूण होते.\n१०० किलो वजन असणारी स्त्री लठ्ठ आहे.\n५० किलो वजन असणारा पुरूष कृश आहे.\nजास्तीत जास्त द्वैभाषिक लोकांची वाढ होत आहे. ते एकापेक्षा जास्त भाषा बोलू शकतात. यातील खूपसे लोक कधीकधी भाषा बदलतात. यावरून कोणती भाषा वापरणे योग्य आहे हे ते परिस्थितीवरून ठरवतात. उदाहरणार्थ, ते कामाच्या ठिकाणी घरी वापरतात त्यापेक्षा वेगळी भाषा बोलतात. असे करून ते स्वतःला आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेतात. पण आपोआप सांकेतिक भाषेचा वापर होण्याची शक्यता असते. याला कोड-स्विचिंग [संकेत-बदल] असे म्हणतात. कोड स्विचिंग मध्ये भाषा ही बोलत असताना मधूनच बदलली जाते. बोलणारा भाषा का बदलतो यामागे खूप करणे असू शकतात. कधीकधी त्यांना एकाच भाषेत योग्य शब्द सापडत नाही. ते स्वतःला दुसर्‍या भाषेत चांगल्या प्रकारे मांडू शकतात. असेही असू शकते कि लोकांना एखाद्या भाषेत बोलताना खूप आत्मविश्वास वाटू शकतो. ते या भाषा खाजगी गोष्टींसाठी वापरू शकतात. कधीकधी एखादा शब्द भाषेत उपलब्ध नसतो. अशा वेळी भाषिकाला भाषा बदलावी लागते. किंवा त्यांचे बोलणे समोरचा समजू शकणार नाही म्हणून ते भाषा बदल करतात. अशा बाबतीत कोड स्विचिंग [संकेत-बदल] गुप्त भाषेसारखी काम करते. हल्ली, भाषेचा मिश्रण टीकात्मक झाले आहे. ही अशी गोष्ट आहे कि भाषिक दुसर्‍या भाषेत बरोबर बोलू शकत नाही. आता याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदललाय. कोड स्विचिंग आता विशेष द्वैभाषिक समजली जाते. भाषिकांचा कोड स्विचिंगचा वापर बघणे खूप मजेदार असेल. कधीकधी ते जे भाषा बोलतात ती बदलत नाहीत. संवादाचे दुसरे घटकही बदलतात. खूपजण दुसर्‍या भाषेत खूप मोठ्याने, जलद आणि खूप स्पष्टपणे बोलतात. किंवा एकदम ते हावभाव आणि चेहर्‍यावरील भाव बदलतात. याप्रकारे नेहमीच कोड स्विचिंग हे काही प्रमाणात संस्कृती बदलणारे आहे.\nContact book2 मराठी - पंजाबी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://kalsecsc.weebly.com/malvani-mewa.html", "date_download": "2018-05-28T01:03:20Z", "digest": "sha1:SKLVOJVRRG42BD6E324L3ZPCB2UBCHZM", "length": 3565, "nlines": 65, "source_domain": "kalsecsc.weebly.com", "title": "Malvani Mewa - काळसे महा ई सेवा केंद्र : Kalse CSC", "raw_content": "\nकिंमत - २०० रु. प्रतिकिलो\nकिंमत - १८०रु. प्रतिकिलो\nकिंमत रु. २२० प्रतिकिलो\nकिंमत ७५० रु. प्रतिकिलो\nनिवडलेल्या आंबा व फणस यापासून बनविलेली\nकिंमत रु. ५० प्रति १ पोळी\nप्रति १०० ग्राम पाकीट\nकिंमत ३०० रु. प्रतिकिलो\nघरगुती शुद्ध तेलात बनविलेले चटकदार\nकिंमत १५० रु. प्रतिकिलो\nउत्तम कैरी पासून बनविलेला\nकिंमत रु. २५० प्रतिकिलो\nप्रति पाकीट (१०० नग)\nउपवासासाठी उत्तम मालवणी घरगुती\nकिंमत रु. १०० प्रति पाकीट (५० नग)\nकिंमत रु. १२५ प्रति पाकीट (२५ नग)\n* टीप: आंबा, फणस, कोकम यापासून बनणारे पदार्थ हे फक्त सिझन मध्येच मिळतील.\nसंपूर्ण पत्ता (पिनकोड सहित) *\nआपल्याला हव्या असलेल्या वस्तूचे नाव (एकापेक्षा जास्त वस्तू असतील तर एकाखाली एक वस्तू व त्यापुढे किती किलोग्राम असावे ते लिहा) *\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/current-affairs-13-january-2018/", "date_download": "2018-05-28T01:34:31Z", "digest": "sha1:R3XMRLPUONA7XSRA43KFWRQP3IIJADAJ", "length": 11881, "nlines": 117, "source_domain": "majhinaukri.in", "title": "Current Affairs 13 January 2018 - Banking, SSC, UPSC Affairs", "raw_content": "\n(Maha Food) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात 120 जागांसाठी भरती\n(Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती निकाल\nB.Ed CET 2018 प्रवेशपत्र\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\nव्ही. जे. मॅथ्यू यांची मैरीटिम बोर्ड अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. या संदर्भात केरळ कॅबिनेटने निर्णय घेतला होता.\nआपल्या महिला प्रवाशांच्या गरजा लक्षात घेता, सॅनिटरी नॅपकिन्स विकणारी मशीन स्थापित करणारे भोपाळ जंक्शन भारतातील पहिले रेल्वेस्थानक बनले आहे, ज्याला ‘हैप्पी नारी’ असे संबोधले जाते.\nश्रीलंकेच्या कंकासथुराई (केकेएस) हार्बरला एका व्यावसायिक बंदरमध्ये विकसित करण्यासाठी भारताने 288 कोटींच्या ($ 45.27 दशलक्ष) मूल्याची आर्थिक मदत दिली आहे.\n15 जानेवारीपासून जेट एअरवेजने प्रवाशांना स्मार्ट सामान वाहून नेण्यास प्रतिबंध केला आहे. त्यात न काढता येण्यासारख्या बॅटरीचा समावेश आहे.\nगॅलुप इंटरनॅशनल असोसिएशन (जीआयए) ने वार्षिक सर्वेक्षणात भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसरे स्थान दिले आहे.\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी कलकत्ता विद्यापीठाने डॉक्टरेट ऑफ लिटरेचर (D.Litt.) पदवी प्रदान केली आहे.\nहैदराबाद 19 ते 21 फेब्रुवारी, 2018 दरम्यान वर्ल्ड कॉँग्रेस ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (WCIT) 2018 चे आयोजन करेल.\n2017 मध्ये आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (एआयआयबी) कडून भारत सर्वात वरच्या क्रमांकाचा कर्जदार म्हणून उदयास आला आहे.\nकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाज व जलसंपदा मंत्री, नितीन गडकरी यांनी मुंबई पोर्टमधील आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलची पायाभरणी केली.\nप्रख्यात हिंदी लेखक दुधनाथ सिंह यांचे निधन झाले. ते 81 वर्षांचे होते.\nPrevious (IIG) इंडियन इंस्टिट्यूट ऑफ जीओमॅग्नेटिझम, मुंबई येथे विविध पदांची भरती [Expired]\nNext (ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये ‘पदवीधर इंजिनिअर ट्रेनी’ पदांची भरती\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती\n• बँक ऑफ इंडिया 158 ऑफिसर (क्रेडिट) भरती प्रवेशपत्र\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती निकाल\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00598.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/!!!-15249/", "date_download": "2018-05-28T00:54:06Z", "digest": "sha1:YKKGGWDPGMEFNAAAFKQJXXQ4WPT3YQA6", "length": 3753, "nlines": 75, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-याले म्हणते प्रेम !!!", "raw_content": "\nAuthor Topic: याले म्हणते प्रेम \nएकडाव तिच्या मी मांग फिरत होतो,\nचानस पाहून तिले मी फुल देणार होतो..\nथांबवून म्हटलं तिले मी होय तुया लवर,\nथे म्हणे जपून संग हाय दोन कवर..\nम्हटलं सालं हे लय लवकरच मानली,\nतवा कोणतरी मले लाथ मागून हाणली..\nखुलला जवा डोया पुढ उभे आमचे फादर,\nकवट्यात होती उशी न गुतली होती चादर..\nसांग म्हणे बाबू आलिया का सनी \nम्हटलं खरच नव्हत हो कोणी \nआजकाल तू म्हणे शायना बनून रायला जास्त,\nपायतो रोज तुले तू झोपेमंदी हासत..\nमनात म्हटलं - बाबा तुमाले सांगू तरी कसा,\nसोडा मले आता न पेपर वाचत बसा..\nनवती सनी आलिया नवती तिसरी कोण,\nसपनात तुमची सून संग भाऊ तिच्या दोन..\nतिले फुल देत म्हणून मले धुवत होते,\nखलबत्त्यात टाकून जसं लसन कुटत होते..\nतुमाले नाई समजणार माय वाल दुखण,\nमाय झोपेत हासण न चादरीच गुतन..\nयाले मंते प्रेम तुमचा पोरगा प्रेमवीर,\nमी तिचा रांझा न थे माई हीर \nबर झालं बाबा मले लाथ हाणली,\nआज भर चौकात आपली इमेज वाचून रायली..\nनाही त आज तिन काय इचार केला असता \nथोच इचार करत रायलो दात घासता घासता...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t7202/", "date_download": "2018-05-28T01:15:50Z", "digest": "sha1:ODSO4656EHKVZKBZQOVOHEGXDSQYEBT3", "length": 3017, "nlines": 49, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-आज तिचा फोन आला", "raw_content": "\nआज तिचा फोन आला\nआज तिचा फोन आला\n“आज तिचा फोन आला ,, शब्दाऐवजी अश्रूंच्या हुंद्क्याचा आवाज झाला ,, स्वतःला सावरून तिन सांगितलं ,अरे माझ लग्न ठरलं ,, ती सावरली पण तो क्षणात ढासळला ,, अन मग दोघ्यांच्या आसवांपुडे पावसाचा वर्षाव कमी वाटू लागला ,, शब्द सगळे हवेत विरले.,, ती म्हणाली माफ करशील ना रे मला तो म्हणाला आपराध्यासारखी माफी का मागतेस तो म्हणाला आपराध्यासारखी माफी का मागतेस कर्तव्यापुरती करून तू आई वडिलांचा मन राखातेस ,, या जन्मी नाही झालीस माझी ,, तरी पुढच्या जन्मी तुझ्यावर फक्त माझा हक्क असेल ,, ऐकून म्हणाली हृदयाच्या कप्यात आठवनीच्या कोपऱ्यात फक्त तुझी प्रतिमा असेल ,, धीर देऊन त्यान तिचा फोन ठेवला,, कुणाला अश्रू दिसू नयेत म्हणून पावसात जाऊन उभा राहिला .\nआज तिचा फोन आला\nआज तिचा फोन आला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00599.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/article/", "date_download": "2018-05-28T01:02:51Z", "digest": "sha1:W4BRXVI7KL24IKE6VH5J74O25U4BPKJZ", "length": 3410, "nlines": 48, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "article – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसंपादकीय : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\nसरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nइतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत\nअलिकडील काळात काही निवडक अधिकार्‍यांच्या बदल्या वारंवार होताहेत, असं दिसून आलं आहे. यातून स्वच्छ आणि तडफदार कारभार करणार्‍या अधिकार्‍यांच्या सतत\nफडणवीसांची बोलाची कढी अन् बोलाचाच भात\nनवी मुंबई विमानतळाचं भूमिपूजन आणि मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या राज्य सरकारनं केलेल्या अनेकपानी जाहिराती वाचतांना मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना या राज्याच्या\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/mumbai-indians-won-by-4-wickets-258309.html", "date_download": "2018-05-28T01:16:42Z", "digest": "sha1:MEPUQYVKW7Y6VJRGKKCEIOIOTW7332MK", "length": 12245, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई इंडियन्सचा बंगळुरूवर धडाकेबाज विजय", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nमुंबई इंडियन्सचा बंगळुरूवर धडाकेबाज विजय\nरॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्समध्ये झालेल्या सामन्यात मुंबईने बंगळुरुचा 4 विकेटने पराभव केला.\n14 एप्रिल : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि मुंबई इंडियन्समध्ये झालेल्या सामन्यात मुंबईने बंगळुरुचा 4 विकेटने पराभव केला. यासोबतच मुंबईने आयपीएलमधील सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली.\nबंगळुरूने दिलेल्या 143 रन्सच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात अत्यंत दयनीय झाली. केवळ 7 धावांवरच मुंबईचे 4 खेळाडू बाद झाले होते. यंदाच्या आयपीएलमधला पहिलाच सामना खेळणारा फिरकी गोलंदाज सॅम्यूअल ब्रद्रीने घातक गोलंदाजी करत या आयपीएलमधील पहिल्या हॅटट्रिकची किमया केली.\nत्यानंतर मैदानात आलेल्या केरॉन पोलार्डला या सामन्यात सूर गवसला. त्याने फटकावलेल्या अर्धशतकाने बद्रीच्या कामगिरीवर पाणी फिरवलं. पोलार्डनं 47 बाॅल्समध्ये 70 रन्स केले. पोलार्डला युजवेंद्र चहलने डिव्हिलिअर्सकरवी कॅच केलं तोपर्यंत मुंबईच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी होती. या खेळीत पोलार्डने 5 सिक्स आणि 3 फोर ठोकले. त्याला कुणाल पांड्याने चांगली साथ दिली, पांड्याने नाबाद 37 रन्स केले.\nमुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून बंगळुरुला प्रथम बॅटिंगं आमंत्रण दिलं. दुखापतीनंतर मैदानात आयपीएलची पहिलीच मॅच खेळणा-या विराट कोहलीने साऊदीच्या एकाच ओव्हरमध्ये जबरदस्त सिक्सर आणि दोन फोर मारत आपला रंग दाखवण्यास सुरुवात केली.\nमुंबई इंडियन्सच्या टीमकडून हार्दिक पांड्याने सर्वोत्तम बॉलिंग केली. हार्दिक पांड्याने 2 ओव्हर्समध्ये केवळ 9 रन्स देत एक विकेट घेतली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: iplMumbai Indianswonआयपीएलबंगळुरूमुंबई इंडियन्स\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nकाय म्हणतोय विराट कोहली आपल्या होणाऱ्या मुलांबद्दल\n...आणि नरेंद्र मोदींनी विराट कोहलीचं चॅलेंज स्वीकारलं \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://tivalyabavalya.wordpress.com/page/11/", "date_download": "2018-05-28T01:04:56Z", "digest": "sha1:BEI3EJ74WXWOHTFSUC56TDJAXIUE5XCP", "length": 12616, "nlines": 148, "source_domain": "tivalyabavalya.wordpress.com", "title": "टिवल्याबावल्या – पृष्ठ 11 – गप्पाटप्पा", "raw_content": "\nदिवाळी अगदी तोंडावर आली होती. आणि दिवाळीची बरीच तयारी करून झाली होती. फराळाचे पदार्थ करून झाले होते. रांगोळ्या, पणत्या, मेणबत्त्या आणून झाल्या होत्या. आणि गेल्या वर्षीचा आकाशकंदिल ही सापडला होता.\nमग लक्षात आले की अरे लायटिंगसाठी थोडी जास्त लांब वायर लागणार आहे. मग ती वायर आणण्यासाठी अस्मादिकांचे एका हार्डवेअरच्या दुकानात जाणे झाले. एक तर जनरली हार्डवेअरच्या दुकानात सहसा मुली कमी जात असल्याने कदाचित, आधीच दुकानदाराच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह होते. मग त्याला कोणती वायर हवी, किती लांबीची वगैरे सांगितले. त्याने मला तशी एक वायर काढून दिली.\nआता यानंतर मी ती वायर घ्यावी, पैसे द्यावे आणि कल्टी व्हावे अशी त्याची अपेक्षा. पण त्याच वेळी मला दुकानातली त्या वायरच्या टाइपमधली इतर रंगीत भेंडोळी दिसली आणि मी त्याला नेहमीच्या शॉपिंगच्या सवयीने विचारले,”यात काही आणखी काही कलर कॉम्बिनेशन मिळेल का.” 🙂 यावर त्याला काय बोलावे कळेना.\nत्याच्या दुकानदारी आयुष्यात त्याला असा प्रश्न पहिल्यांदाच कोणीतरी विचारला असेल. त्याच्या चेहर्‍यावरील असे अगतिक 😉 भाव पाहून मग मात्र मी त्याला पैसे देउन घरी आले 😀\nआयुष्यात अनेक गमती जमती घडत असतात. असाच एक मजेशीर प्रसंग.\n२/३ वर्षापूर्वीची गोष्ट. वेळ आहे सकाळी ८ वाजताची. स्थळ आहे एका नामांकित आय. टी. कंपनीचे प्रवेशद्वार. बसमधून खाली उतरून सेक्युरिटीसमोरील मुलींच्या रांगेत मी उभी होते. रोज सेक्युरीटीकडून बॅग चेक केली जाते, तशी आजही केली जात होती. आणि लाइन भरभर पुढे सरकत होती.\nमाझा नंबर आला. नेहमीप्रमाणे मी माझी खांद्याला अडकवलेली पर्स उघडली. आणि लेडी सेक्युरिटी गार्ड समोर धरली. तिने मग माझ्याकडे (आश्चर्याने/संशयाने) पाहिले आणि ती मला म्हणाली, “तुम्ही शेवया विकता का” 😉 :-O मला क्षणभरं खूप राग आला आणि नंतर खूप हसू आलं. त्याचं झालं असं होतं की माझ्या घराजवळ एके ठिकाणी हाताने बनवलेल्या शेवया छान मिळतात. त्याच एक लहान पॅक मी माझ्या एका संसारी मैत्रिणीसाठी आणलं होतं आणि ते नेमकं ट्रान्स्पारंट कव्हरमध्ये होतं.\nAuthor tivtivPosted on मे 9, 2011 सप्टेंबर 27, 2012 Categories अनुभवश्रेण्यामजेदार (Fun)Tags अनुभवश्रेण्यामजेदारश्रेण्यामराठीLeave a comment on सेक्युरीटी चेक\nमाझं पहिलं पोस्टं : गणेश वंदन (आज मुहुर्त आहे अक्षयतृतीया)\n|| श्री गणेशाय नमः ||\n निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥\nहे माझं पहिलं पोस्ट 🙂 मस्त वाटतं आहे लिहिताना. गेल्या काही वर्षांपासून ब्लोगिंग सुरु झाल्याचं पहात होते. ऐकत होते. पण ब्लोग सुरु करण्याचा मुहूर्त काही आला नव्हता. वर्डप्रेसमुळे ब्लोग लिहिणं सोपं वाटलं. मग म्हटलं की चला try तर करून बघू. म्हणून आज हे छोटसं पोस्ट लिहित आहे. आज अक्षयतृतीया. सर्वांना अक्षयतृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा.\nआता भेटतच राहू अधून मधून\nAuthor tivtivPosted on मे 6, 2011 मे 8, 2014 Categories टिवल्याबावल्या वाढदिवस...Leave a comment on माझं पहिलं पोस्टं : गणेश वंदन (आज मुहुर्त आहे अक्षयतृतीया)\nमागील पृष्ठ पान 1 … पान 10 पान 11\nतुम्हाला कशाबद्दल वाचायचं आहे\nया ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखकाची परवानगी घेणे आवश्यक आहे.\nलहान मुलांसाठी (Kids Menu) (5)\nवाचालं तर वाचाल (Nice Read) (4)\nमला असं वाटतं की… (3)\nमला आवडलेल्या कविता (2)\nदिवे आगर – शांत, सुंदर आणि रम्य समुद्रकिनारा\nसुट्टीतले उपक्रम (की उपद्व्याप \nफिंगर प्रिंटिंग ग्रिटिंग कार्ड\nमिक्स वेज सूप (वेज पंचरत्न सूप)\nकाही पदार्थ बनवताना वापरायच्या सोप्या ट्रिक्स आणि टीप्स\nटिवल्याबावल्या वरचे सगळे लेख\nटिवल्याबावल्या वरचे सगळे लेख महिना निवडा जून 2015 (1) नोव्हेंबर 2014 (2) जून 2014 (2) मे 2014 (2) एप्रिल 2014 (2) फेब्रुवारी 2014 (2) जानेवारी 2014 (3) डिसेंबर 2013 (1) ऑक्टोबर 2013 (1) जुलै 2013 (2) जून 2013 (3) मे 2013 (4) मार्च 2013 (3) जानेवारी 2013 (1) डिसेंबर 2012 (1) नोव्हेंबर 2012 (2) ऑक्टोबर 2012 (5) सप्टेंबर 2012 (4) ऑगस्ट 2012 (3) जून 2012 (4) मे 2012 (10) एप्रिल 2012 (4) मार्च 2012 (3) फेब्रुवारी 2012 (4) मे 2011 (4)\nटिवल्याबावल्या ब्लॉगचा विजेट कोड\nLike टिवल्याबावल्या on Facebook\nLike टिवल्याबावल्या on Facebook\nदिवे आगर – शांत, सुंदर आणि रम्य समुद्रकिनारा\nसुट्टीतले उपक्रम (की उपद्व्याप \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/picture-gallery-others/1621179/shimla-snow-fall-exciting-images/", "date_download": "2018-05-28T01:19:29Z", "digest": "sha1:JIH2KBYKVA3LMTGIY5B4ZYEZOM37LVDI", "length": 9270, "nlines": 176, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: shimla snow fall exciting images | शिमलाने पांघरली बर्फाची चादर | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nस्वित्झर्लंड नव्हे हे आहे बर्फाच्छादित शिमला\nस्वित्झर्लंड नव्हे हे आहे बर्फाच्छादित शिमला\nशिमला येथे नुकतीच बर्फ पडण्यास सुरुवात झाली असून याठिकाणचे तापमान उणेमध्ये गेले आहे. मोठ्या प्रमाणात थंडी असली तरी येथील दृश्य नयनमनोहारी दिसत आहेत. (छायासौजन्य - पीटीआय)\nहे छायाचित्र पाहून ते परदेशातील आहे असे आपल्याला वाटेल. मात्र भारतातही इतके सुंदर दृश्य असू शकते हे आपल्याला या छायाचित्रातून समजू शकते. (छायासौजन्य - एएनआय)\nउत्तराखंड येथील गंगोत्रीच्या मंदिरासमोर मोठ्या प्रमाणात बर्फ साचला असून मंहिराच्या पायऱ्यांपर्यंत हा बर्फ आल्याचे आपल्याला दिसत आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने भाविकांनी या काळात दर्शनाला येणे टाळावे असे म्हटले जाते. (छायासौजन्य - पीटीआय)\nशिमला येथे सतत बर्फ पडत असल्याने येथील रस्ते पूर्णपणे बर्फमय झाले आहेत. त्यामुळे येथील दैनंदिन जीवन काही प्रमाणात शिथिल थंडावले असून दुकानेही बंद असल्याचे दिसत आहे. (छायासौजन्य - एएनआय)\nशिमला हा पहाडी प्रदेश असल्याने याठिकाणी डोंगरांवर मोठ्या प्रमाणात बर्फ पडतो. त्यामुळे एरवी झाडांमुळे हिरवे दिसणारे डोंगर या काळात पांढरे शुभ्र दिसायला लागतात. त्यात त्यावर सूर्यप्रकाश पडल्यास हे सौंदर्य आणखीनच खुलते. (छायासौजन्य - एएनआय)\nबर्फ पडल्याने दैनंदिन जीवन विस्कळीत होत असले तरीही येथील नागरीकांना या ऋतूची सवय असल्याने त्यांचे दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरु राहतात. मात्र बर्फापासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी थंडीचे कपडे घालून येथील लोक स्वत:ची जास्तीत जास्त काळजी घेतात. (छायासौजन्य - पीटीआय)\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/tukaram-gatha/abhang-15/", "date_download": "2018-05-28T01:20:12Z", "digest": "sha1:R52LHCEF3VQXKEXARD4TMZF6F53TSS63", "length": 6114, "nlines": 126, "source_domain": "www.marathimati.com", "title": "तुकाराम गाथा - अभंग १५ | Tukaram Gatha - Abhang 15", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » सेवा - सुविधा » विचारधन » तुकाराम गाथा » तुकाराम गाथा - अभंग १५\nतुकाराम गाथा - अभंग १५\nप्रकाशन: संपादक मंडळ | २९ जून २००५\nतुकाराम गाथा अभंग १५ - [Tukaram Gatha - Abhang 15] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.\nआम्हां आम्ही आतां वडील धाकुटीं \nनाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ॥१॥\nफावला एकांत एकविध भाव \nहरि आम्हांसवें सर्व भोगी ॥२॥\nतुका म्हणे अंगसंग एके ठायीं \nअसों जेथें नाहीं दुजें कोणी ॥३॥ संत तुकाराम महाराज\n« पहिले१०१११२१३१४१५१६१७१८१९२०२१ अधिक »\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nआकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\nसर्व विभाग - दुवे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://majhinaukri.in/cmc-chandrapur-recruitment/", "date_download": "2018-05-28T01:23:28Z", "digest": "sha1:DNIQ7ZQSIXGFWH6WUHYOZEWIINIT7SDU", "length": 10257, "nlines": 142, "source_domain": "majhinaukri.in", "title": "CMC Chandrapur Recruitment 2018 - www.cmcchandrapur.com", "raw_content": "\n(Maha Food) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात 120 जागांसाठी भरती\n(Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती निकाल\nB.Ed CET 2018 प्रवेशपत्र\n(DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\nमाझी नोकरीच्या Youtube चॅनेल ला Subscribe करण्यासाठी येथे क्लिक करा.\n(DMA) महाराष्ट्र राज्य नगरपरिषद प्रशासन संचालनालय भरती प्रवेशपत्र\nवर्तमान भरती: 2018 | प्रवेशपत्र | निकाल\n(CMC) चंद्रपूर शहर महानगरपालिकांतर्गत विविध पदांची भरती\nअर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ): 02 जागा\nअर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ): 06 जागा\nअर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (फिजिशिअन तज्ञ): 05 जागा\nअर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (चर्मरोग तज्ञ): 07 जागा\nस्टाफ नर्स: 05 जागा\nपद क्र.5: i) 12 वी उत्तीर्ण (सायन्स) ii) GNM कोर्स\nपद क्र.1 ते 4: वयाचे बंधन नाही\nपद क्र.5: 38 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय: 43 वर्षे)\nOnline अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जानेवारी 2018\nPrevious (Maha CID) महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागात ‘विधी अधिकारी’ पदांची भरती [मुदतवाढ]\nNext (NRSC) राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर मध्ये विविध पदांची भरती\n(Maha Food) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात 120 जागांसाठी भरती\n(HWB) हेवी वॉटर बोर्डात 229 जागांसाठी भरती\n(IOCL) इंडियन ऑइल मध्ये ‘ज्युनिअर ऑपरेटर’ पदांची भरती [Reminder]\n(BPCL) भारत पेट्रोलियम मध्ये ‘वर्कमन’ पदांची भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती 2018\n(Konkan Railway) कोकण रेल्वेत 100 जागांसाठी भरती\nSAMEER मुंबई येथे ‘प्रशिक्षणार्थी’ पदांची भरती\n(MMRDA) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांची भरती\n(RPF) रेल्वे सुरक्षा दलात 9739 जागांसाठी मेगा भरती\n(SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांची मेगा भरती\n(Maha PWD) महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 263 जागांसाठी भरती\n(Indian Air Force) भारतीय हवाई दल भरती\n(Indian Navy) भारतीय नौदल भरती\n• बँक ऑफ इंडिया 158 ऑफिसर (क्रेडिट) भरती प्रवेशपत्र\n• (DTP) महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग भरती प्रवेशपत्र\n• (Mahagenco) महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती निकाल\n• (Canara Bank) कॅनरा बँक 450 प्रोबशनरी ऑफिसर(PO) निकाल\n» मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..\n» Maha TET 2018 ची तारीख बदलली. 15 जुलैला होणार परीक्षा \n» वसई विरार शहर महानगरपालिकेच्या भरतीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.\nनोकरीची माहिती मिळवा Email मध्ये \nSubscribe केल्यानंतर आपल्या Email Inbox मध्ये जाऊन Activation Link वर क्लिक करा.\nया संकेतस्थळावरील माहितीचे सर्व हक्क राखीव आहेत. यावरील माहिती इतर संकेतस्थळावर वापरल्याचे आढळून आल्यास Copyright Act, 1957 नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/!-16333/", "date_download": "2018-05-28T01:25:04Z", "digest": "sha1:WCZTNOYDX33PGSBAMOU65OXQDU2B6QJG", "length": 3125, "nlines": 79, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-मोकळा श्वास !", "raw_content": "\nमाझ्या आयुष्याचे निर्णय तूच\nआखत आलास माझ्या प्रत्येक\nपावला पुढे लक्ष्मणरेषा ........\nजन्माला येण्याआधीच घेतलास जीव\nमीही मान डोलवत राहिले तुझ्या\nआज देवघरात बसवतो आहेस\nतूच आज पुजलेल्या मूर्तीची\nसगळ सगळ फक्त तुझ्या मर्जीन\nपण मला कधी विचारलस\nअर्थात तू विचारशील कधी\nअशी आशा नाही पण मीच\nनको करूस माझी पूजा देवी म्हणून\nनको ते सारे सोपस्कार ..........\nफक्त मी ही एक माणूस आहे\nमलाही मन,भावना, सुख ,दु:ख\nअपेक्षा आहेत याच भान ठेवून\nघेऊ दे या तुझ्या दुनियेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/sweet-potato-arrivals-in-large-quantity-for-maha-shivaratri-in-pune-1630811/", "date_download": "2018-05-28T01:35:36Z", "digest": "sha1:VZ7J4GGMKWTFOC5CWJQB5CO3344LB6LA", "length": 14910, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sweet potato arrivals in large quantity for Maha Shivaratri in pune | महाशिवरात्रीनिमित्त रताळी आणि कवठांची मोठी आवक | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nमहाशिवरात्रीनिमित्त रताळी आणि कवठांची मोठी आवक\nमहाशिवरात्रीनिमित्त रताळी आणि कवठांची मोठी आवक\nगुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात राज्य तसेच परराज्यातून रताळय़ाची मोठी आवक झाली.\nपुण्याच्या बाजारपेठेत महाशिवरात्रीनिमित्त रताळय़ाची आवक वाढली आहे.\nघाऊक बाजारात रताळय़ाला १८ ते २२ रुपये, तर कवठाला शेकडय़ासाठी १०० ते ८०० रुपये दर\nमहाशिवरात्रीनिमित्त रताळी आणि कवठांची मोठी आवक घाऊक बाजारात झाली. आवक वाढल्याने रताळ्याचे दर उतरले आहेत. चांगल्या प्रतीच्या रताळय़ाला घाऊक बाजारात प्रतिकिलो १८ ते २२ रुपये असा दर मिळाला. कवठाला शेकडय़ासाठी १०० ते ८०० रुपये असा दर मिळाला.\nगुलटेकडीतील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात राज्य तसेच परराज्यातून रताळय़ाची मोठी आवक झाली. कर्नाटकातील म्हैसूर, बेळगाव,आंध्र प्रदेश, महाराष्ट्रातील बीड, कराड, करमाळा, राशीन भागातून ६० ते ७० ट्रक रताळय़ाची आवक झाली. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने रताळय़ाच्या उत्पादनासाठी पोषक वातावरण होते.\nबेळगाव येथून रताळय़ाची सर्वाधिक आवक झाली. कराड येथील रताळय़ाचा रंग गुलाबी असून त्याची प्रत चांगली आहे. कराड येथील रताळय़ाला ग्राहकांकडून चांगली मागणी असून प्रतिकिलो रताळय़ाला १८ ते २२ रुपये असा भाव मिळाला, अशी माहिती अरुण गुलाबराव भोसले फर्मचे सोमनाथ भोसले यांनी दिली.\nकर्नाटक तसेच बेळगाव परिसरातून रताळय़ाची मोठी आवक झाली आहे. या रताळय़ाची प्रतवारी तितकी चांगली नाही. कर्नाटकातील रताळी चवीला तुरट आहेत. त्यामुळे या रताळय़ांना मागणी कमी आहे. कर्नाटकातील रताळय़ाला दहा किलोमागे ८० ते ११० रुपये असा भाव मिळाला.\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nबीड भागातील रताळय़ाला १४० ते १६० रुपये असा भाव मिळाला. कराड भागातील रताळय़ाला १८० ते २२० रुपये असा भाव मिळाला आहे.\nपुणे जिल्हय़ातील नारायणगाव, मंचर तसेच कोल्हापूर, मिरज, सांगली,अंजनी, नगर येथील उपबाजारात रताळय़ाची चांगली आवक झाली. त्यामुळे घाऊक बाजारातून अन्य शहरांत रताळी विक्रीसाठी पाठविण्यात आली नाहीत, असे भोसले यांनी सांगितले.\nकिरकोळ बाजारात चांगली मागणी\nशिवरात्रीच्या उपवासासाठी रताळय़ाचे काप करून ते साखरेच्या पाकात घालून त्यापासून गोड पदार्थ तयार केला जातो. किरकोळ बाजारात रताळय़ाची मोठी आवक झाली. रताळय़ाला चांगली मागणी असल्याचे किरकोळ बाजारातील विक्रेत्यांनी सांगितले. किरकोळ बाजारात प्रतिकिलो रताळय़ाची विक्री ३० ते ३५ रुपये किलो दराने करण्यात आली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00605.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?id=s3s236550", "date_download": "2018-05-28T01:28:57Z", "digest": "sha1:ITDUQEBHQRYGCMBZZV7A2DK2S72FUK7T", "length": 9378, "nlines": 219, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "अॅंग्री बर्ड मूव्ही 3 डी आयफोन लाइव्ह वॉलपेपर - PHONEKY ios अॅप वर डाउनलोड करा", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली चित्रपट / टीव्ही\nअॅंग्री बर्ड मूव्ही 3 डी\nअॅंग्री बर्ड मूव्ही 3 डी आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया थेट वॉलपेपरचे पुनरावलोकन करणारे प्रथम व्हा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या थेट वॉलपेपरसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nतसेच आयफोन लाइव्ह वॉलपेपर वर\nफोन / ब्राउझर: Mozilla\nफोन / ब्राउझर: NokiaC2-00\nफोन / ब्राउझर: Nokia306\nवॉर ऑफ द वॉर 128\nफोन / ब्राउझर: Mozilla\nइप्सविच टाउन एफसी चिन्ह\nफोन / ब्राउझर: nokian95\nअॅंग्री बर्ड मूव्ही डी\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nGIF अॅनिमेशन HD वॉलपेपर अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर\nPHONEKY: आयफोन लाइव्ह वॉलपेपर\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या iPhone साठी अॅंग्री बर्ड मूव्ही 3 डी अॅनिमेटेड वॉलपेपर डाउनलोड कराआपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक दिसणे आनंद होईल PHONEKY वर, आपण विनामूल्य अँड्रॉइड आणि iOS मोबाइल डिव्हाइससाठी लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. या थेट वॉलपेपरचे छान आणि सुंदर स्वरूप आपण खूप जास्त काळ आपल्यासाठी मोबदला ठेवेल. PHONEKY वर, आपण विविध शैलीचे इतर विविध वॉलपेपर आणि अॅनिमेशन शोधू शकाल, निसर्ग आणि खेळांपर्यंत कार आणि मजेदार आयफोन थेट वॉलपेपर आपण PHONEKY iOS अॅपद्वारे आपल्या iPhone वर लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करू शकता. शीर्षस्थानी पाहण्यासाठी 10 आपल्या iPhone साठी लाइव्ह वॉलपेपर, फक्त लोकप्रियता द्वारे लाइव्ह वॉलपेपर वर्गीकरण.\nआपण एका वेब ब्राउझरवरून आपल्या iPhone वर एक थेट वॉलपेपर डाउनलोड करू शकत नाही आपण आमच्या iPhone अनुप्रयोग पासून लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड करण्यासाठी आहे:\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00606.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android/?id=d1d83732", "date_download": "2018-05-28T01:12:14Z", "digest": "sha1:ZKTTC6RWVJSERYKISNDXRSESK7P3LGWL", "length": 19632, "nlines": 327, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "World Time Widget Android अॅप APK (com.vocso.vwc) VOCSO TECHNOLOGIES PVT LTD द्वारा - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स सिम्बियन ऐप्स\nAndroid ऐप्स शैली वैयक्तिकरण\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया अॅप्सचे प्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Aqua_R3\nफोन / ब्राउझर: LG-K100\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड अनुप्रयोग सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड OS मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर World Time Widget अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY वर अँड्रॉइड अॅप्स स्टोअर, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट विनामूल्य विनामूल्य पूर्ण आवृत्ती मोबाइल अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन एंड्रॉइड अॅप्सवर बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम सापडतील. आपल्या अँड्रॉइड OS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड अनुप्रयोग डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्याची, लोकप्रियतेनुसार अनुप्रयोगांची क्रमवारी लावा\nएक नवीन लाइव्ह वॉलपेपर सेट करणे\n- आपल्या डिव्हाइसच्या सेटिंग्ज मेनूमध्ये जा.\n- जुन्या आवृत्तींवर प्रथम \" प्रदर्शन \" निवडा.\n- \" वॉलपेपर निवडा \".\n- \" मुख्यपृष्ठ \" किंवा \" पान आणि लॉक स्क्रीन निवडा \".\n- \" थेट वॉलपेपर निवडा \", नंतर आपण PHONEKY वरून स्थापित केलेले थेट वॉलपेपर निवडा.\n- \"वॉलपेपर\" निवडा, आणि आपण सर्व सज्ज आहात आपण आता आपल्या अँड्रॉइड डिव्हाइसवर थेट वॉलपेपर आहेत\nआपण PHONEKY लाइव्ह वॉलपेपर वरुन अधिक अँड्रॉइड लाइव्ह वॉलपेपर डाउनलोड आणि स्थापित करू शकता\nWarning: लाइव्ह वॉलपेपर बॅटरी आयुष्य एक लक्षणीय रक्कम वापर करणारे कल आपल्या अँड्रॉइड डिव्हाइसवर लाइव्ह वॉलपेपर वापरताना सावधगिरी बाळगा - विशेषत: आपण आपला अँड्रॉइड डिव्हाइस वापरणार असाल तर आपल्या डिव्हाइसवर लक्षणीय रक्कम चार्ज करण्यासाठी\nएक नवीन विजेट सेट\n- तुमच्या होम स्क्रीनवर रिक्त जागा शोधा जेथे तुम्हाला विजेट ठेवायचे आहे.\n- रिक्त जागा दाबून धरा, नंतर \" विजेट्स टॅप करा \"\n- विजेट \" निवडा \" आपण फक्त PHONEKY वरुन स्थापित केले आहे, ते दाबून धरा\n- मुक्त जागेत \"विजेट\" रिलिझ करा\n- आता \"विजेट\" आता दिसत आहे\nहा अनुप्रयोग आपल्या अँड्रॉइड डिव्हाइससाठी एक फॉन्ट किंवा कीबोर्ड आहे.\nनवीन कीबोर्ड सेट करणे\n- PHONEKY वरून नवीन कीबोर्ड डाउनलोड करा आणि स्थापित करा.\n- आपल्या फोनवर जा \" सेटिंग्ज \"\n- \"भाषा आणि इनपुट\" शोधा आणि टॅप करा\n- कीबोर्ड आणि इनपुट पद्धती अंतर्गत वर्तमान कीबोर्ड टॅप करा.\n- \"कीबोर्डवरील \" टॅप करा.\n- नवीन वर टॅप करा कीबोर्ड (जसे की स्विफ्टकी) आपण डीफॉल्ट म्हणून सेट करू इच्छित आहात.\n- स्क्रीनवर येणारी कॉम्पॅक्ट प्रोजेक्ट वाचा आणि आपण सुरू ठेवू इच्छित असल्यास ठीक टॅप करा.\n- कीबोर्डच्या बाजूचा स्विच ग्रे पासून हिरवावर बदलला आहे हे सुनिश्चित करा.\n- मुख्य भाषा आणि इनपुट स्क्रीनवर परत जा.\n- चालू वर टॅप करा \" कीबोर्ड \" पुन्हा.\n- नवीन कीबोर्ड निवडा (जसे की स्विफ्टकी) हे आपोआपच वाचवेल.\n- कळफलक एखादी द्रुत संदेश लिहून कोणीतरी काम करत आहे हे सुनिश्चित करा.\n- आपल्या अँड्रॉइड फोनवर आपले नवीन तृतीय-पक्ष कीबोर्ड वापरून आनंद घ्या कोणत्याही कारणास्तव आपण स्टॉक कीबोर्डवर परत जायचे असल्यास किंवा भिन्न कीबोर्ड वापरुन पाहू इच्छित असल्यास, तीच समान प्रक्रिया आहे\nतृतीय पक्ष अॅप लाँचर सेट करीत आहे\n- PHONEKY मधून आपले \" लाँचर अॅप \" डाउनलोड करा आणि स्थापित करा.\n- \" मुख्यपृष्ठ \" टॅप करा संभाव्य प्रक्षेपकांची सूची दिसते.\n- नवीन लाँचर निवडा आणि नेहमी \" टॅप करा \". लाँचर आता आपल्या मुख्यपृष्ठ स्क्रीनवर आणि अॅप ड्रायर्स घेईल.\n- लाँचरच्या सेटिंग्ज मेनूवर नेव्हिगेट करा. नवीन प्रक्षेपकसह, नवीन लॉन्चरसह, आपण डेस्कटॉपवर जास्त वेळ दाबून सानुकूल सेटिंग्ज मेनूवर पोहचू शकता. इतर वर, आपण डेस्कटॉप पाहता तेव्हा आपण मेनू बटण दाबून सेटिंग्ज ऍक्सेस करू शकता.\n- लाँचर सानुकूल करण्यासाठी सेटिंग्ज मेनूचा वापर करा. आपण कोणत्या लाँचरचा वापर करता त्यानुसार पर्याय आणि मेनू मांडणी बदलतील. नवीन लाँचरवर, उदाहरणार्थ, आपल्याकडे डेस्कटॉप, अॅप ड्रॉवर, डॉक आणि कस्टम जेश्चरसाठी सबमेनस आहे, इतरांदरम्यान अनेक प्रक्षेपक मध्ये, आपण फोनसह फिरण्यासाठी डेस्कटॉप आणि अॅप मेनू कॉन्फिगर करू शकता, सर्वात अँड्रॉइड फोन हे डिफॉल्टनुसार करत नाही.\n- PHONEKY अँड्रॉइड थीम. वरून थीम डाउनलोड करा किंवा आपल्या लाँचरसाठी Google प्ले करा. काही थीम एकाधिक प्रक्षेपकांवर कार्य करेल.\n- आपण लाँचर स्विच करू इच्छित असल्यास, आपण एकतर वर्तमान एक विस्थापित करू शकता किंवा सेटिंग्ज मध्ये अॅप्स मेनूवर नेव्हिगेट करू शकता, वर्तमान लाँचर निवडा आणि \" साफ डीफॉल्ट \" टॅप करा अँड्रॉइड आपल्याला एका नवीन लाँचरचा पुढच्या वेळेस मुख्यपृष्ठ टॅप करण्याची निवड करेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/aurangabad-marathwada-news-allout-operation-police-71714", "date_download": "2018-05-28T01:48:02Z", "digest": "sha1:W4BSTHX4BNAVVV3FJPQGI5WOTKRWNTAF", "length": 14657, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "aurangabad marathwada news allout operation by police ‘ऑलआऊट’मध्ये पोलिसच आऊट | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 13 सप्टेंबर 2017\nऔरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गेटसमोर मंगळवारी (ता. १२) सायंकाळी पोलिसांनी ‘ऑलआऊट ऑपरेशन’ राबविले. ज्या नागरिकांची वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली; त्यांना छावणीत पाठविले. मात्र, कारवाईच्या ठिकाणी पोलिसांनी ‘एलटीएम’ पावती न दिल्याने कारवाई संपल्यानंतरच दंडाचे सोपस्कर पार पडले. यात तब्बल तीन तासांचा कालावधी गेल्याने महिला, विद्यार्थी, नागरिकांनी पोलिस प्रशासनाच्या विरोधात संपात व्यक्‍त केला.\nऔरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या गेटसमोर मंगळवारी (ता. १२) सायंकाळी पोलिसांनी ‘ऑलआऊट ऑपरेशन’ राबविले. ज्या नागरिकांची वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली; त्यांना छावणीत पाठविले. मात्र, कारवाईच्या ठिकाणी पोलिसांनी ‘एलटीएम’ पावती न दिल्याने कारवाई संपल्यानंतरच दंडाचे सोपस्कर पार पडले. यात तब्बल तीन तासांचा कालावधी गेल्याने महिला, विद्यार्थी, नागरिकांनी पोलिस प्रशासनाच्या विरोधात संपात व्यक्‍त केला.\nविद्यापीठातून विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचाऱ्याच्या बाहेर पाडायच्या वेळेतच गेटसमोर पोलिसांनी ऑलआऊट ऑपरेशन सुरू केले. यात ज्यांच्याकडे हेल्मेट नव्हते, त्या वाहनांची चावी काढत वाहन परवाना, कागदपत्रांची विचारणा केली. ज्यांनी तत्काळ पूर्तता केली नाही ती वाहने पोलिसांनी छावणी पोलिस ठाण्यात नेली. जागेवरच पैसे भरतो, वाहन सोडा, असे नागरिक सांगत होते. मात्र, तुमची वाहने छावणी पोलिस ठाण्यात नेली आहेत. तिथे दोनशे रुपयांची पावती करून वाहन सोडवून घ्या, असे पोलिसांतर्फे नागरिकांना सांगण्यात आले. शंभराहून अधिक लोकांची वाहने जप्त केल्याने सर्वच्या सर्व नागरिक पैसे भरण्यासाठी छावणी पोलिस ठाण्यात आले. तिथे वाहतूक पोलिसांकडे पैसे भरण्यासाठी विचारणा केली.\nत्या वेळी कारवाईच्या ठिकाणच्या पोलिसांनी तुम्हाला दिलेली ‘एलटीएम’ पावती द्या, असे सांगण्यात आले. मात्र, पोलिसांनी कुणालाच या प्रकारची पावती दिली नव्हती. दरम्यान, पोलिसांची कारवाई सुरूच होती. ती संपल्यानंतर कारवाईच्या ठिकाणचे पोलिस आले. त्यानंतर वाहन परवान्याची झेरॉक्‍स, एलटीएम पावती जोडून नागरिकांकडून दंड वसूल करण्यात आला. घरी जाण्याच्या वेळेतच कारवाई सुरू झाल्याने नागरिकांना तब्बल अडीच ते तीन तास ताटकळत बसावे लागले. यात नागरिकांनी संताप व्यक्‍त केला. गैरसोयीनंतर पोलिसांकडून महिलांना सूट देण्यात आली.\nविद्यापीठातील एका विभागाच्या प्रमुखांनी सीटबेल्ट न लावल्याने त्यांचा वाहन परवाना जप्त केला. त्यांना छावणी पोलिस ठाण्यात जाऊन पावती घेण्यास सांगितले. ते स्वत:च वाहन घेऊन तिथे गेले, तर त्यांना एलटीएम पावती न मिळाल्याने कारवाई संपण्याची वाट पाहावी लागली. दरम्यान, वाहतूक पोलिस कर्मचारी श्री. आडे यांनी अडवणूक करीत ती पावती आणि वाहन परवाना स्वत:च्याच खिशात ठेवली होती. याच वेळी विभागप्रमुखांची आई आजारी असल्याने त्यांना लवकर घरी जायचे होते. त्यांच्या आई वारंवार फोन करीत असल्याने त्यांनीही पोलिस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्‍त केली.\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nदीड लाख गुन्हे तपासाअभावी रखडले\nहिंगोली - राज्यात तब्बल एक लाख 42 हजार गुन्हे तपासाअभावी रखडले असून, यात सर्वाधिक 21 हजार गुन्हे कोल्हापूर परिक्षेत्रातील आहेत. सदर गुन्हे...\nमुली लवकर वयात येताहेत...\nमुंबई - बदलती जीवनशैली, फास्ट फूडची वाढती क्रेझ, इंटरनेटचा वाढता वापर आदी कारणांमुळे मुली लवकरच वयात येऊ लागल्या आहेत. या मुद्‌द्‌याकडे गांभीर्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-news-diabetes-tension-free-life-104414", "date_download": "2018-05-28T01:09:19Z", "digest": "sha1:O57EQYH5E2BIQNKTS5W4YCYSFADNNHSZ", "length": 11576, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news mumbai news diabetes tension free life मधुमेह दूर ठेवण्यासाठी तणामुक्त जीवन महत्त्वाचे | eSakal", "raw_content": "\nमधुमेह दूर ठेवण्यासाठी तणामुक्त जीवन महत्त्वाचे\nबुधवार, 21 मार्च 2018\nमुरबाड(ठाणे) - मुरबाड येथील कला गौरव संस्थे तर्फे आयोजित करण्यात आल्या व्याख्यान मालेत डॉ गजानन पाटील तणाव मुक्त जीवन या विषयावर बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी आरोग्याच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला.\nमुरबाड(ठाणे) - मुरबाड येथील कला गौरव संस्थे तर्फे आयोजित करण्यात आल्या व्याख्यान मालेत डॉ गजानन पाटील तणाव मुक्त जीवन या विषयावर बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी आरोग्याच्या प्रश्नांवर प्रकाश टाकला.\nसध्या मधुमेह, रक्तदाब अनेक रुग्ण आपल्या आजूबाजूला दिसत असतात. याचे मुख्य कारण तणाव आहे. तणाव मुक्त जीवन जगायचे असेल तर आरोग्याच्या 'जी.एस.टी'ची अंमलबजावणी केलीच पाहिजे असे डॉ गजानन पाटील यांनी मुरबाड येथे बोलताना सांगितले. जी म्हणजे गर्व करू नका, एस म्हणजे शांततेत जीवन जगा आणि टी म्हणजे तणाव घेऊ नका या त्रिसूत्रीची अंमलबजावणी केली तर माणसापासून रोग दूर पळतात असे ते बोलताना म्हणाले. सत्ता, संपत्ती असेल व माणुसकी नसेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही असेही त्यांनी सांगितले. आपल्या आतला आवाज ऐकायला शिका, तसेच प्रेमाने वागा म्हणजे तुम्ही सुखी रहाल असे त्यांनी बोलताना आवर्जून सांगितले.\nया कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, मुरबाड पंचायत समितीचे सदस्य अनिल देसले, जेष्ठ वकील आप्पासाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य मनोहर इसामे उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय संस्थेचे अध्यक्ष वि.वा.यशवंतराव यांनी तर आभार प्रदर्शन डी.के.खापरे यांनी केले.\nनवी मुंबई - ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एमएमआरडीएने कोट्यवधी रुपये खर्च करून दोन उड्डाणपूल व भुयारी मार्ग बांधले आहेत. गेल्या...\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nठाणे स्थानकात स्वच्छतेची लगबग\nठाणे - ठाणे रेल्वेस्थानकाचा देशातील अस्वच्छ रेल्वेस्थानकांमध्ये आठवा क्रमांक आल्यानंतर सर्वच स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत \"...\nजिल्ह्यात 848 रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया\nसातारा - जिल्ह्यातील लोकांचे आरोग्य निरामय व्हावे, ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार, शस्त्रक्रिया व्हाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेने मार्चमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/water-purify-installed-pirtakli-115433", "date_download": "2018-05-28T01:07:34Z", "digest": "sha1:ZWVDOJNK33L6ZOF4SS5XDFNMBAMHO2ZW", "length": 11658, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "water purify installed at pirtakli सोलापूर - मोहोळ मधील पिरटाकळीत बसवली जलशुद्धीकरण यंत्रणा | eSakal", "raw_content": "\nसोलापूर - मोहोळ मधील पिरटाकळीत बसवली जलशुद्धीकरण यंत्रणा\nगुरुवार, 10 मे 2018\nमोहोळ (सोलापूर) : आपल्याला अनेक आजार हे पाण्यामुळे होतात त्यामुळे शुद्ध पाणी प्यायल्याने आजार तरी कमी होतीलच पण दवाखान्यासाठी होणाऱ्या खर्चात मोठी बचत होणार आहे. पिरटाकळी ग्रामपंचायतीचा हा शुध्द पाण्याचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांनी केले.\nमोहोळ (सोलापूर) : आपल्याला अनेक आजार हे पाण्यामुळे होतात त्यामुळे शुद्ध पाणी प्यायल्याने आजार तरी कमी होतीलच पण दवाखान्यासाठी होणाऱ्या खर्चात मोठी बचत होणार आहे. पिरटाकळी ग्रामपंचायतीचा हा शुध्द पाण्याचा उपक्रम अतिशय कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांनी केले.\nपिरटाकळी (ता. मोहोळ) येथील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांसाठी जलशुद्धीकरण यंत्रणा बसविली आहे. त्याचे उद्घाटन गटविकास अधिकारी येळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच कालिंदा धुमाळ होत्या या यंत्रणेद्वारे गावकऱ्यांना थंड व शुद्व पाणी पुरवठा केला जात आहे. या यंत्रणेसाठी सुमारे सव्वादोन लाख रुपये खर्च आला आहे पाच रुपयात आठरा लीटर पाण्याचा ग्रामस्थांना पुरवठा केला जात आहे दररोज गावाला तीन हजार लीटर पाण्याची आवश्यकता आहे.\nयावेळी सभापती समता गावडे कामतीचे सरपंच रामराव भोसले अशोक भोसले उपसरपंच पंचायत समिती सदस्य सुनीता भोसले दिपक थीटे विस्तार अधिकारी संदीप खरबस नंदकिशोर बागवाले महेश धुमाळ ग्रामसेविका उज्वला उमाटे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.\nनिष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे इंदापूरचे वाटोळे\nवालचंदनगर - निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे कालव्याच्या पाण्याची वीस वर्षांची वहिवाट साडेतीन वर्षांमध्ये मोडण्यास सुरवात झाली असून, शेतकऱ्यांची...\nऔद्योगिक ग्राहकांना महावितरणचे अभय\nपुणे - वीजबिल न भरल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून \"अभय योजना' जाहीर...\nबारामती तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीमध्ये 87.93 टक्के मतदान\nशिर्सुफळ : बारामती तालुक्यातील 15 ग्रामपंचायतीपैकी बिनविरोध झालेली मगरवाडी व भोंडवेवाडी ग्रामपंचायत वगळता उर्वरित 13 ग्रामपंचायतीच्या साठी रविवारी (...\nलोकप्रतिनिधीच्या निष्क्रियतेमुळे तालुक्यात पिकांची राखरांगोळी - हर्षवर्धन पाटील.\nवालचंदनगर - निष्क्रिय लोकप्रतिनिधीच्या कामामुळे कालव्याच्या पाण्याची वीस वर्षाची वहिवाट साडेतीन वर्षांमध्ये मोडण्यास सुरवात झाली असुन शेतकऱ्यांच्या...\nपाणीदार अर्जुनवाड्यासाठी तरूणाई सरसावली\nसेनापती कापशी - आठशे फूट खोलीवर जाऊनही कुपनलिका खोदाताना पाणी लागले नाही. याचा कारणावरून दुसऱ्या दिवशी गुडमॉर्निंग ग्रुपच्या तरुणांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/tata-nano-may-be-phased-out-by-2019-1628503/", "date_download": "2018-05-28T01:38:31Z", "digest": "sha1:H6QCOL22CCO2KZH5WSBQPUTIQ5WCVOVT", "length": 14149, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Tata nano may be phased out by 2019 | रतन टाटांची महत्त्वाकांक्षी नॅनो कार बंद होण्याच्या मार्गावर? | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nअरेरे – रतन टाटांची महत्त्वाकांक्षी नॅनो कार बंद होण्याच्या मार्गावर\nअरेरे – रतन टाटांची महत्त्वाकांक्षी नॅनो कार बंद होण्याच्या मार्गावर\nअनेक अपग्रेड करूनही बाजारात अपयशी\nसर्वसामान्यांना कारचं स्वप्न दाखवणारी टाटा मोटर्सची महत्त्वाकांक्षी नॅनो शेवटचे आचते देत असून कदाचित वर्षभरात तिचं उत्पादन बंद होण्याची शक्यता आहे. एकतर नॅनोच्या प्रकल्पात मोठी गुंतवणूक करावी लागेल किंवा ती बंद करावी लागेल असे दोन पर्याय आहेत आणि आत्तापर्यंतचं अपयश बघता ती बंद करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. टाटा मोटर्सचे व्यवसथापकीय संचालक गुंटर बुशक यांच्याशी बोलताना नवीन सुरक्षेचे निकष लागू झाल्यामुळे नॅनोमध्ये आमूलाग्र बदल करावे लागतील. यामध्ये ती बंद करण्याचा व एकदम नवीन गाडी तयार करण्याचा प्रस्तावही असू शकतो. वेगवेगळ्या पर्यायांचा विचार सुरू असल्याचे गुंटर यांनी सांगितले.\nअजून कुठलाही निर्णय घेण्यात आला नसून जर सुरक्षा निकषांमध्ये बसायचं तर नॅनोच्या नूतनीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करावी लागेल असे ते म्हणाले. टाटा मोटर्स सध्या नवीन कार्स व एसयुव्ही लाँच करत आहे. तसेच कंपनीच्या ताफ्यात कुठल्या गाड्या आहेत, कशाची कमतरता आहे आदीबाबत एकूणच सर्वांगी विचार करण्यात येत आहे. नवीन सुरक्षा निकषांमुळे अनेक मॉडेल्सच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे. भारतात विकल्या जाणाऱ्या प्रत्येक गाडीला सुरक्षाविषयक कठोर नियम लागू होणार आहेत आणि सध्याची नॅनो व अनेक गाड्या त्यात बसणार नाहीत अशी स्थिती आहे.\nटाटा जेनएक्स नॅनोचे वितरण सुरू\nटाटा मोटर्सच्या आठ सुधारीत कार बाजारात दाखल\nटाटा नॅनो ही 2009 मध्ये झोकात सादर करण्यात आली. तत्कालिन अध्यक्ष रतन टाटा यांच्या कल्पनेतून या गाडीचा जन्म झाला आणि एक लाखाची गाडी अशी तिची ओळख झाली. कालौघात किंमत वाढली पण नॅनो सगळ्यात स्वस्त कारच राहिली. सिंगूर जमीन प्रकरणावरून झालेल्या विलंबानंतर अखेर गुजरातमधल्या साणंद येथून उत्पादन झालेली नॅनो बाजारात मात्र यश मिळवण्यास अपयशी ठरली. नॅनोला वर काढण्याचे कंपनीचे सगळे प्रयत्न फोल झाले असून रतन टाटांची महत्त्वाकांक्षी कार सध्या तरी विपन्नावस्थेत आहे. दिल्लीतल्या ऑटो एक्स्पोमध्ये टाटा मोटर्सने दोन कन्सेप्ट कार्स सादर केल्या आहेत. यामध्ये एका एसयुव्हीचा तर एका हॅचबॅकचा समावेश आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nटाटा जेनएक्स नॅनोचे वितरण सुरू\nटाटा मोटर्सच्या आठ सुधारीत कार बाजारात दाखल\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00607.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/simhasan/", "date_download": "2018-05-28T00:58:00Z", "digest": "sha1:VLHVBB7UI2YUMO36SJTSI2Z3EKTNWWMP", "length": 2632, "nlines": 43, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "Simhasan – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसंपादकीय : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\nसरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nइतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत\nमहाराष्ट्र विशेष लेख सांस्कृतिक\nसाधू यांचे निधन झाल्याच्या बातमीने जरा धक्काच बसला. एकतर अलिकडे त्यांची भेट झाली होती. गोविंद तळवळकर यांची श्रद्धांजली सभा आटोपल्यावर\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-less-incubator-70860", "date_download": "2018-05-28T01:45:35Z", "digest": "sha1:S6LVASXN2Q65NO73PFKASQLOSI7DLXRO", "length": 19173, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news less incubator साताऱ्यातही इन्क्‍युबेटर कमीच! | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 8 सप्टेंबर 2017\nएका काच पेटीत दोन-तीन अर्भके; अतिदक्षता विभागाचा प्रश्‍न गंभीर\nसातारा - जिल्हा शासकीय रुग्णालयातील इन्क्‍युबेटरच्या संख्येच्या दुप्पट नवजात बालके उपचारासाठी दाखल होत असल्याने एका वॉर्मरमध्ये (काचपेटीत) दोन-तीन अर्भके ठेवावी लागत आहेत. त्यातच कमी मनुष्यबळामुळे या विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही तारेवरची कसरत करावी लागताना दिसते.\nएका काच पेटीत दोन-तीन अर्भके; अतिदक्षता विभागाचा प्रश्‍न गंभीर\nसातारा - जिल्हा शासकीय रुग्णालयातील इन्क्‍युबेटरच्या संख्येच्या दुप्पट नवजात बालके उपचारासाठी दाखल होत असल्याने एका वॉर्मरमध्ये (काचपेटीत) दोन-तीन अर्भके ठेवावी लागत आहेत. त्यातच कमी मनुष्यबळामुळे या विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही तारेवरची कसरत करावी लागताना दिसते.\nमाता-बाल संगोपनाचा शासनाचा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. त्याअंतर्गत गर्भवती माता, तसेच ३० दिवसांपर्यंतच्या मुलांवर मोफत उपचाराची सुविधा आहे. अर्भकांवरील उपचारात मुदतीपूर्व जन्म झालेल्या मुलांवर उपचार अत्यंत अवघड असतो. अशा मुलांना काचेच्या पेटीत ठेवावे लागते. खासगी रुग्णालयामध्ये या उपचारांसाठी दिवसाला हजारो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे ते सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर असते. जिल्ह्यामध्ये शासकीय रुग्णलयांपैकी जिल्हा रुग्णालयातच ही सुविधा उपलब्ध आहे. माजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी अर्भकांच्या अतिदक्षता विभागाच्या नूतनीकरणासाठी प्रयत्न केले. त्यातून खासगी रुग्णालयापेक्षा चांगल्या प्रतीचा अतिदक्षता विभाग तयार झाला. मात्र, आता या विभागातील काच पेट्यांची संख्या अपुरी पडू लागली आहे.\nजिल्हा रुग्णालयातील या विभागात सध्या १५ काच पेट्या आहेत. मात्र, दर दिवशी साधरणपणे २५ ते ३० अर्भके या विभागात उपचारासाठी दाखल होतात. त्यामुळे काच पेट्यांच्या संख्येपेक्षा दुप्पट बालके उपचारासाठी दाखल होत असल्याने एका पेटीत दोन बालकांना ठेवण्याची वेळ येते. प्रत्येक बालकाचा आजार वेगळा असतो. त्यामुळे एकाच पेटीत ठेवल्याने एकाचा दुसऱ्याला संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचार करणे जिकिरीचे जात आहे.\nत्याबाबत रुग्णालय प्रशासनाने कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत.\nअपुरे डॉक्‍टर व कर्मचारीही\nअतिदक्षता विभागात क्षमतेपेक्षा जास्त मुले उपचारासाठी दाखल होत असताना पुरेसे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व कर्मचारी वर्ग नेमणे अत्यावश्‍यक आहे. मात्र, त्याकडेही रुग्णालय प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. क्षमतेनुसार बालरोग तज्ज्ञ व तीन वैद्यकीय अधिकारी या विभागात असणे आवश्‍यक आहे. दाखल होणाऱ्या रुग्णांच्या संख्येनुसार ही संख्या दुप्पट करावी लागणार आहे. मात्र, सध्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांनाच दिवस-रात्र मेहनत करून हा विभाग सांभाळावा लागत आहे. बालरोग तज्ज्ञ नेमणुकीबाबत जिल्हा रुग्णालय व्यस्थापनाकडून निर्णय होत नाही.\nरुग्णांची संख्या, वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांची अपुरी उपलब्धता यामुळे जिल्हा रुग्णालयातील अर्भकांच्या अतिदक्षता विभागाचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. या प्रश्‍नाची दाहकता शासन स्तरावर मांडण्यात जिल्हा रुग्णालय व्यवस्थापन अपुरे पडताना दिसते. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारीही या प्रश्‍नावर तोडगा काढण्यात अपयशी ठरत आहेत. त्यामुळे शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेला हरताळ फासला जात आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांना हजारो रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे.\nमृत्यू दर कमी राखण्यात यश\nकाच पेट्यांची अपुरी संख्या, वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांचा अभाव या सर्व परिस्थितीतही जिल्हा रुग्णालयातील बालकांच्या अतिदक्षता विभागात डॉ. अरुधंती कदम व डॉ. उल्का झेंड या परिश्रम घेतात. बाह्य रुग्ण विभाग, लहान मुलांचा वॉर्ड व इतर कामे सांभाळून अर्भकाच्या उपचारासाठी त्या उपलब्ध राहतात. त्यामुळे या विभागातील मुलांचा मृत्यूदर कमी राखण्यात त्यांना यश आले आहे. एप्रिल २०१६ पासून या विभागात एक हजार ६९३ लहान मुले दाखल झाली. त्यातील एक हजार ५५३ मुलांना बरे करून घरी सोडण्यात आले. दीड वर्षात १४० मुले मृत्युमुखी पडली. या विभागातील सर्वसाधारण मृत्यू दर दहा टक्‍क्‍यांपेक्षा कमी असावा लागतो. या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नाने जिल्ह्यात तो आठ टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे.\nअकाली प्रसूती झालेल्या अर्भकात फॅटचे प्रमाण अगदीच कमी असते. त्यामुळे त्याच्या शरीरातील तापमान आवश्‍यक तितके राहात नाही. हे तापमान इन्क्‍युबेटरमध्ये मिळते. तापमान किती ठेवायचे याचा निर्णय डॉक्‍टर बाळाचे वजन व कितव्या महिन्यात जन्म झाला ते पाहून ठरवतात. मूल सातव्या महिन्यात जन्मले असल्यास तापमान ३४ अंश सेल्सिअसपर्यंत ठेवले जाते. मूल काहीच आठवडे आधी जन्मले असेल तर तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत ठेवले जाते. इन्क्‍युबेटरमध्ये थर्मोस्टॅट यंत्रणा असते. त्यामुळे एकच तापमान कायम ठेवता येते. बाळाला हवी तितकी आर्द्रता ठेवता येते. बाळ कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून दूर राहाते.\nबालगृहांनी नाकारलेल्यांना न्याय कधी मिळणार\nऔरंगाबाद - राज्यात बालकल्याण विभागाने बालकांना न्याय देण्यासाठी असलेल्या कायद्याची ऐशीतैशी करीत एकल पालक असलेल्या अंदाजे सत्तर हजार बालकांना...\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nमुली लवकर वयात येताहेत...\nमुंबई - बदलती जीवनशैली, फास्ट फूडची वाढती क्रेझ, इंटरनेटचा वाढता वापर आदी कारणांमुळे मुली लवकरच वयात येऊ लागल्या आहेत. या मुद्‌द्‌याकडे गांभीर्याने...\nठाणे स्थानकात स्वच्छतेची लगबग\nठाणे - ठाणे रेल्वेस्थानकाचा देशातील अस्वच्छ रेल्वेस्थानकांमध्ये आठवा क्रमांक आल्यानंतर सर्वच स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत \"...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AA_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87", "date_download": "2018-05-28T01:36:32Z", "digest": "sha1:OQ2DD2MIOKYIFTXGGDQRKZU4THAAENAZ", "length": 10748, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळात केप व्हर्दे - विकिपीडिया", "raw_content": "ऑलिंपिक खेळात केप व्हर्दे\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nऑलिंपिक खेळात केप व्हर्दे\nकेप व्हर्दे देश १९९६ सालापासून प्रत्येक उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सहभागी झाला असून त्याने आजवर एकही पदक जिंकलेले नाही.\nऑलिंपिक खेळात सहभागी देश\nअल्जीरिया • अँगोला • बेनिन • बोत्स्वाना • बर्किना फासो • बुरुंडी • कामेरून • केप व्हर्दे • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • चाड • कोमोरोस • काँगो • डीआर काँगो • कोत द'ईवोआर • जिबूती • इजिप्त • इक्वेटोरीयल गिनी • इरिट्रिया • इथियोपिया • गॅबन • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • केनिया • लेसोथो • लायबेरिया • लिबिया • मादागास्कर • मलावी • माली • मॉरिटानिया • मॉरिशस • मोरोक्को • मोझांबिक • नामिबिया • नायजर • नायजेरिया • रवांडा • साओ टोमे आणि प्रिन्सिप • सेनेगल • सेशेल्स • सियेरा लिओन • सोमालिया • दक्षिण आफ्रिका • सुदान • स्वाझीलँड • टांझानिया • टोगो • ट्युनिसिया • युगांडा • झांबिया • झिंबाब्वे\nअँटिगा आणि बार्बुडा • आर्जेन्टीना • अरुबा • बहामा • बार्बाडोस • बेलिझ • बर्म्युडा • बोलिव्हिया • ब्राझील • ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स • कॅनडा • केमन द्वीपसमूह • चिली • कोलंबिया • कोस्टा रिका • क्युबा • डॉमिनिका • डॉमिनिकन प्रजासत्ताक • इक्वेडर • एल साल्वाडोर • ग्रेनाडा • ग्वाटेमाला • गयाना • हैती • होन्डुरास • जमैका • मेक्सिको • नेदरलँड्स • निकाराग्वा • पनामा • पेराग्वे • पेरू • पोर्तो रिको • सेंट किट्टस आणि नेव्हिस • सेंट लुसिया • सेंट व्हिंसेंट आणि ग्रेनेडिन्स • सुरिनाम • त्रिनिदाद-टोबॅगो • अमेरिका • उरुग्वे • व्हेनेझुएला • व्हर्जिन आयलँड्स • ऐतिहासिक: ब्रिटिश वेस्ट इंडीझ\nअफगाणिस्तान • इस्रायल • बहारिन • बांग्लादेश • भूतान • ब्रुनेई • कंबोडिया • चीन • चिनी ताइपेइ • हाँग काँग • भारत • इंडोनेशिया • इराण • इराक • जपान • जॉर्डन • कझाकस्तान • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • कुवैत • किर्गिझिस्तान • लाओस • लेबेनॉन • मलेशिया • मालदीव • मंगोलिया • म्यानमार • नेपाळ • ओमान • पाकिस्तान • पॅलेस्टाइन • फिलिपाइन्स • कतार • सौदी अरेबिया • सिंगापूर • श्रीलंका • सिरिया • ताजिकिस्तान • थायलंड • पूर्व तिमोर • तुर्कमेनिस्तान • संयुक्त अरब अमिराती • उझबेकिस्तान • व्हियेतनाम • येमेन • ऐतिहासिक: उत्तर बोमियो\nआल्बेनिया • आंदोरा • आर्मेनिया • ऑस्ट्रिया • अझरबैजान • बेलारूस • बेल्जियम • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • बल्गेरिया • क्रोएशिया • सायप्रस • चेक प्रजासत्ताक • डेन्मार्क • एस्टोनिया • फिनलंड • फ्रान्स • जॉर्जिया • जर्मनी • ग्रेट ब्रिटन • ग्रीस • हंगेरी • आइसलँड • आयर्लँड • इटली • लात्विया • लिश्टनस्टाइन • लिथुएनिया • लक्झेंबर्ग • मॅसिडोनिया • माल्टा • मोल्दोव्हा • मोनॅको • माँटेनिग्रो • नेदरलँड्स • नॉर्वे • पोलंड • पोर्तुगाल • रोमेनिया • रशिया • सान मरिनो • सर्बिया • स्लोव्हाकिया • स्लोव्हेनिया • स्पेन • स्वीडन • स्वित्झर्लंड • तुर्कस्तान • युक्रेन • ऐतिहासिक: बोहेमिया • चेकोस्लोव्हाकिया • पूर्व जर्मनी • सार • सोव्हियेत संघ • युगोस्लाव्हिया\nअमेरिकन सामोआ • ऑस्ट्रेलिया • कूक द्वीपसमूह • फिजी • गुआम • किरिबाटी • मायक्रोनेशिया • नौरू • न्यू झीलंड • पलाउ • पापुआ न्यू गिनी • सामो‌आ • सॉलोमन द्वीपसमूह • टोंगा • व्हानुआतू • ऐतिहासिक: ऑस्ट्रेलेशिया\nऑलिंपिक खेळातील सहभागी देश\nऑलिंपिक खेळात आफ्रिकेतील देश\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A5%89%E0%A4%B0_%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2018-05-28T01:14:35Z", "digest": "sha1:MYYW3AQ73R6A4NKBON7L5GOKRTOGNWZJ", "length": 5074, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "थॉर हायरडाल - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nथॉर हायरडाल (ऑक्टोबर ६, इ.स. १९१४:लार्व्हिक, नॉर्वे - एप्रिल १८, इ.स. २००२:कोला मिचेरी, इटली) हा नॉर्वेचा मानववंशशास्त्रज्ञ व साहसिक होता.\nहायरडालने कॉन-टिकि नाव दिलेल्या तराफ्यावरुन दक्षिण अमेरिका ते तुआमोतू द्वीपांपर्यंत ८,००० कि.मी.चा (४,३०० मैल) प्रवास केला होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. २००२ मधील मृत्यू\nइ.स. १९१४ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जुलै २०१७ रोजी ०२:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/dying-swimming-pool-116654", "date_download": "2018-05-28T01:12:35Z", "digest": "sha1:K6WZRHC2DLY7N7AN42YJ4FLSMUDXGYOI", "length": 10916, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dying in a swimming pool जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nजलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू\nमंगळवार, 15 मे 2018\nवडगाव शेरी येथील विवाहित तरुणाचा खराडी बायपास येथे नव्याने झालेल्या खाजगी जलतरण तलावमध्ये बुडून मृत्यू झाला. अविनाश शिवशरण (रा. सोमनाथनागर, वडगाव शेरी) असे त्या तरुणाचे नाव असून तो चंदननगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे काम करत होता.\nवडगाव शेरी (पुणे) - वडगाव शेरी येथील विवाहित तरुणाचा खराडी बायपास येथे नव्याने झालेल्या खाजगी जलतरण तलावमध्ये बुडून मृत्यू झाला. अविनाश शिवशरण (रा. सोमनाथनागर, वडगाव शेरी) असे त्या तरुणाचे नाव असून तो चंदननगर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीचे काम करत होता.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथे श्रीराम सोसायटी येथे एक खाजगी जलतरण तलाव झाला आहे. तेथे अविनाश आपल्या मित्रांसोबत मंगळवारी दुपारी पोहायला गेला होता. मित्र खोल पाण्यात पोहोत होते. त्यावेळी अविनाश बाजूला पोहोत होता. थोड्या वेळाने अविनाश बुडल्याचे मित्रांच्या लक्षात आले. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.\nअविनाश हा हँडबॉलचा खेळाडू होता. हँडबॉल संघटनेवर तो सचिव म्हणूनही काम करत होता. अविनाशचा शवविच्छेदन अहवाल आल्यावर या अपघाताचे कारण समजेल असे विमानतळ पोलीस स्थानकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.\nवाहतूक पोलिस करणार प्रथमोपचार\nपुणे - अपघाताच्या अनेक घटना शहरात दररोज घडतात. या अपघातग्रस्तांना तातडीने प्रथमोपचार मिळणे गरजेचे असते. मात्र, अनेकदा अशी मदत मिळतेच असे नाही....\nसुधागड तालुक्यात अकरा ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत ; ७३ टक्के मतदान\nपाली : सुधागड तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुक रविवारी (ता.२७) शांततेत पार पडली. या अकरा ग्रामपंचायतींमध्ये...\nसोलापूरकरांची आंतरराष्ट्रीय विमानतळाची स्वप्नपूर्ती\nसोलापूर - माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून बोरामणी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे पाहिले जात होते. परंतु...\nद्रुतगतीवर वाहतूक विस्कळित सहा वाहने एकमेकांवर आदळली\nलोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत खालापूर टोलनाक्‍याजवळ सहा वाहने एकामागोमाग एक आदळल्यामुळे शनिवारी (ता. 26) दुपारी वाहतूक...\nखड्डेच खड्डे चोहीकडे; गेली मनपा कुणीकडे\nपिंपरी : पाणीपुरवठा, महावितरण, एमएनजीएल, मोबाईलच्या केबल टाकणे आदी कामांसाठी शहरातील रस्ते खोदण्यात आले आहेत. यामुळे दुचाकी वाहनचालक व पादचारी हैराण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/mrunialini-fadnavis-solapur-university-vice-chancellor-113921", "date_download": "2018-05-28T01:12:55Z", "digest": "sha1:HOSJQVRD43JHOONRSMY5C5O7XONS3MH5", "length": 17672, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "mrunialini fadnavis solapur university vice chancellor डॉ. फडणवीस सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी | eSakal", "raw_content": "\nडॉ. फडणवीस सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी\nशुक्रवार, 4 मे 2018\nनागपूर - येथील महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मृणालिनी मिलिंद फडणवीस यांची राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर गुरुवारी नियुक्‍ती केली. येत्या रविवारी (ता.६) त्या विद्यापीठात रुजू होणार आहेत.\nडॉ एन. एन. मालदार यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ दिनांक १० डिसेंबर २०१७ रोजी संपल्यापासून हे पद रिक्त होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर हे सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते.\nनागपूर - येथील महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मृणालिनी मिलिंद फडणवीस यांची राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर गुरुवारी नियुक्‍ती केली. येत्या रविवारी (ता.६) त्या विद्यापीठात रुजू होणार आहेत.\nडॉ एन. एन. मालदार यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ दिनांक १० डिसेंबर २०१७ रोजी संपल्यापासून हे पद रिक्त होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर हे सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते.\nडॉ. मृणालिनी फडणवीस यांनी मध्य प्रदेशातील सागरच्या डॉ. हरिसिंग गौर विद्यापीठातून अर्थशास्त्र तसेच एकॉनोमेट्रिक्‍स या विषयांत एम.ए. तसेच पीएच.डी. प्राप्त केली असून, त्यांना अध्यापन, संशोधन तसेच प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. महिला महाविद्यालयात १९८३ साली त्या प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. यानंतर २००३ साली त्यांची महाविद्यालयात प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. २०११-२०१५ या दरम्यान त्या विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या सदस्या होत्या. याशिवाय त्यांनी वर्धा आणि नागपूर येथील जिल्हा नियोजन समितीत सदस्य म्हणून काम केले आहे.\nविद्यापीठातील अभ्यास मंडळे आणि विविध प्राधिकरणांचाही त्यांना अनुभव आहे. सध्या त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्वत परिषदेवर राज्यपाल नामित सदस्य म्हणून कार्यरत आहेत.\nसोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या निवडीसाठी राज्यपालांनी सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायामूर्ती पी. वेंकटरामा रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती नियुक्त केली होती. प्रो. शंतनू चौधरी, संचालक, सेंट्रल इलेक्‍ट्रॉनिक्‍स इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट, (सीरी) पिलानी, राजस्थान व मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी समितीचे सदस्य होते. नागपूर, अमरावती, एसएनडीटीसाठीही होती चर्चा गेल्या काही वर्षांपासून विविध विद्यापीठातील कुलगुरुपदाच्या शर्यतीत डॉ. फडणवीस सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी\nडॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या नावाची बरीच चर्चा होती. त्यापैकी नागपूर, अमरावती, एसएनडीटी आणि गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी त्यांच्या नावाची चर्चा जोरदार होती. एसएनडीटीसाठी त्यांचे नाव अंतिम झाल्याचेही समोर आले होते. प्रत्येकवेळी पहिल्या पाच नावांमध्ये त्यांचा समावेश राहायचा हे विशेष.\nग्रामीण भागातील महाविद्यालयांच्या विकासावर भर - डॉ. मृणालिनी फडणवीस\nसोलापूर विद्यापीठात बराचसा भाग ग्रामीण आहे. त्या भागातील महाविद्यालयांच्या विकास करण्यासाठी आणि डिजिटलायझेशन करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली. तांत्रिक शाखांप्रमाणेच मानव्यशास्त्रे आणि वाणिज्यसारख्या शाखांच्या उत्थानासाठी काम करणार असल्याचे त्या म्हणाल्या.\nआतापर्यंत झालेले नागपूरकर कुलगुरू\nमुंबई विद्यापीठ - डॉ. राजन वेळुकर (निवृत्त), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ - डॉ. वासुदेव गाडे (निवृत्त), डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ - डॉ. राजू मानकर (निवृत्त), यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ - डॉ. राजन वेळूकर (निवृत्त), यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ -डॉ. कृष्णकुमार, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ - डॉ. कमलसिंह (निवृत्त), डॉ. मोहन खेडकर (निवृत्त), डॉ. मुरलीधर चांदेकर (कार्यरत), एसएनडीटी विद्यापीठ- डॉ. शशी वंजारी (कार्यरत), गोंडवाना विद्यापीठ- डॉ. विजय आईंचवार(निवृत्त), उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव - डॉ. सुधीर मेश्राम (निवृत्त).\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nमुली लवकर वयात येताहेत...\nमुंबई - बदलती जीवनशैली, फास्ट फूडची वाढती क्रेझ, इंटरनेटचा वाढता वापर आदी कारणांमुळे मुली लवकरच वयात येऊ लागल्या आहेत. या मुद्‌द्‌याकडे गांभीर्याने...\nठाणे स्थानकात स्वच्छतेची लगबग\nठाणे - ठाणे रेल्वेस्थानकाचा देशातील अस्वच्छ रेल्वेस्थानकांमध्ये आठवा क्रमांक आल्यानंतर सर्वच स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत \"...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/jokes/joke-58/", "date_download": "2018-05-28T01:16:46Z", "digest": "sha1:YZ6EXH7CGPMRPTPFCA5HSP4LPVKOWH24", "length": 5727, "nlines": 122, "source_domain": "www.marathimati.com", "title": "मस्त बनवतेस तू - मराठी विनोद | Mast Banavates Tu - Marathi Jokes", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nस्वगृह » करमणूक » मराठी विनोद » मस्त बनवतेस तू\nप्रकाशन: संपादक मंडळ | २८ डिसेंबर २०१६\nनवरा: तीन दिवस झाले भेंडीचीच भाजी खातोय; वैताग आलाय, आता महिनाभर तरी खाणार नाही मी भेंडीची भाजी...\nबायको: हीच गोष्ट दारुसाठी बोला नां, रोज रोज ढोसून येता; मला पण वैताग आलाय तुमच्या पिण्याचा...\nनवरा: मस्करी केली गं; बनव उद्या पण भेंडीची भाजी, मस्त बनवतेस तू...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nआकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\nसर्व विभाग - दुवे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t6607/", "date_download": "2018-05-28T01:02:03Z", "digest": "sha1:S5MLGZ5IEWXNJ5L24CS4LKOE2T7PU5TP", "length": 3982, "nlines": 106, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-सांगा कसं जगायचं?", "raw_content": "\nAuthor Topic: सांगा कसं जगायचं\nएक हरवलेला क्षण.. मो.9762677341\nकण्हत कण्हत की गाणं म्हणत\nडोळे भरून तुमची आठवण\nऊन ऊन दोन घास\nशाप देत बसायचं की दुवा देत हसायचं\nजेंव्हा काही दिसत नसतं\nदिवा घेऊन ऊभं असतं\nकाळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं\nपायात काटे रुतून बसतात\nहे अगदी खरं असतं,\nआणि फुलं फुलून येतात\nहे काय खरं नसतं\nकाट्यांसारखं सलायचं की फुलांसारखं फुलायचं\nपेला अर्धा सरला आहे\nअसं सुद्धा म्हणता येतं\nपेला अर्धा भरला आहे\nअसं सुद्धा म्हणता येतं\nसरला आहे म्हणायचं की भरला आहे म्हणायचं\nकण्हत कण्हत की गाणं म्हणत\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: सांगा कसं जगायचं\nRe: सांगा कसं जगायचं\nRe: सांगा कसं जगायचं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://bronato.com/bronatonews051117/", "date_download": "2018-05-28T00:52:18Z", "digest": "sha1:WUCBA5SMR5K5TLP7WXRZEPXMP2RUMOQF", "length": 30803, "nlines": 111, "source_domain": "bronato.com", "title": "‘जू’ आईच्या संघर्ष-संस्कारांची गाथा- प्रा.बी.एन.चौधरी - Bronato: eBook Publisher and Distributor (Kindle and Google Play Books)", "raw_content": "\nHome / BookReview / ‘जू’ आईच्या संघर्ष-संस्कारांची गाथा- प्रा.बी.एन.चौधरी\n‘जू’ आईच्या संघर्ष-संस्कारांची गाथा- प्रा.बी.एन.चौधरी\nऐश्वर्य पाटेकर, जू, पुस्तक परिचय, प्रा.बी.एन.चौधरी, मराठी\nमाझी ७५ वर्षाची आई काळजीने मला म्हणाली\n अरे कितलं वाचस. डोयास्नं तेज जाई नं भो,\nअसं एकसारखं वाचशी तं.”\nमी म्हणालो, “माडी, तेज जानार नही,\nउलट नवी दृष्टी भेटी ऱ्हायनी माले,\nहाई पुस्तक वाचिसन. हाई पुस्तक नही. आरसा से.\nयेम्हा चेहरा दिखस आपला सोताना\nआई म्हणाली, “काय शे रे भो येम्हा इतलं आरसासारखं निथ्थय, निर्मय.”\nमी आईला ‘जू’विषयी थोडक्यात सांगितलं.\nआईनं चक्क पंधरा दिवसात “जू” वाचून संपवलं अन प्रतिक्रीया दिली,\n“नाना, हाई तं बावनकशी सोनं शे रे भो. धगधगती भट्टीम्हा ताई-सुलाखीसन निंघेल शेत\nया भावड्या आनी तेनी माय, बहिणी. कितलं सोसं बिचारास्नी.\nपन हिंमत नही हारी. येले म्हनतंस जगनं.\nएक नवं जगच उभारं त्या माऊलींनी कष्ट करीसन. ”\nप्रसिद्ध कवी आणि कथाकार प्रा. बी. एन. चौधरी\nआणि त्यांची माउली यांच्यातील आहे\nखरंतर हा संवाद नाहीच\nहा सोन्याचा सर्वा आहे माझ्यासाठी\nया माउलीच्या तोंडून निघालेला एक एक शब्द\nम्हणजे ‘जू’ ची झालेली उत्कृष्ट समीक्षा.\nत्या माउलीला चरणस्पर्श करत\nआपल्या समोर ठेवतो आहे\n||‘जू’ आईच्या संघर्ष-संस्कारांची गाथा- प्रा.बी.एन.चौधरी||\nसर्वत्र गाजत असलेलं आणि वाचायलाच हवं अशी मनात उर्मी दाटून आलेली असतांना अचानक एक दिवस पोस्टमन दादांनी एक पार्सल आणून दिलं. माझे सन्मित्र विजय पाटील यांच्या स्नेहाग्रहाने थेट लेखक ऐश्वर्य पाटेकर यांचे कडूनच मला “जू” ची अविस्मरणीय भेट मिळाली. एकदाच नव्हे तर दोन, तीनदा मी “जू” अघाश्यासारखं वाचून काढलं. माझं ते रात्रंदिवसाचं वाचन पाहून माझी ७५ वर्षाची आई काळजीने मला म्हणाली “नाना अरे कितलं वाचस. डोयास्नं तेज जाई नं भो, असं एकसारखं वाचशी तं.” आम्ही घरात आहिराणी भाषा बोलतो. मी म्हणालो….. “माडी, तेज जानार नही, उलट नवी दृष्टी भेटी -हायनी माले, हाई पुस्तक वाचिसन. हाई पुस्तक नही. आरसा से. येम्हा चेहरा दिखस आपला सोताना.” आई म्हणाली “काय शे रे भो येम्हा इतलं आरसासारखं निथ्थय, निर्मय.” मी आईला “जू” विषयी थोडक्यात सांगितलं. तिचीही उत्सुकता चाळवली आणि आईनं चक्क पंधरा दिवसात “जू” वाचून संपवलं. संपूर्ण वाचन झाल्यावर तिची प्रतिक्रीया होती “नाना, हाई तं बावनकशी सोनं शे रे भो. धगधगती भट्टीम्हा ताई-सुलाखीसन निंघेल शेत या भावड्या आनी तेनी माय, बहिणी. कितलं सोसं बिचारास्नी. पन हिंमत नही हारी. येले म्हनतंस जगनं. एक नवं जगच उभारं त्या माऊलींनी कष्ट करीसन. ” माझ्या आईची ही प्रतिक्रियाच मला “जू” चं वास्तव अस्तित्व अधोरेखित करणारी समिक्षा वाटली.\nसमाजात संकटं आली म्हणजे माणसं हतबल होतात. पुरुषच नव्हे तर स्त्रीयांही स्वतःचा प्राण त्यागतात. छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्वतःसह लेकरांचाही जीव घेतात. अशी नकारात्मक, निराशावादी परीस्थिती असतांना एक आई संकटांचा निकराने मुकाबला करते. स्वतः जगते. आपल्या लेकरांना जगवते. त्यांना मृत्यूच्या दारातून परत आणते. हे संकट नैसर्गिक, परक्यांनी दिलेलं नसतं तर आपल्या माणसांनी दिलेलं असतं. ज्यांनी जीव वाचवावा तेच जीवावर उठले तर कुणाला सांगायचं अशी परीस्थिती असतांना आई ही कधीही अबला, परावलंबी, हताश, हतबल नसते हे सिध्द करणारी कहाणी म्हणजे ऐश्वर्य पाटेकर याचे “जू” आहे. “जू ” जगण्याचं शास्त्र आहे. लढण्याचा मंत्र आहे, नातं टिकवण्याचं तंत्र आहे. आई प्रसंगी रणरागिणीचे रुप धारण करते तर कधी ती माया, ममतेची करुणा मूर्ती होते. अशी अनेक रुपे यात दिसून येतात.\nमी अनेक आत्मकथनं वाचली आहेत. त्यातली बरीचशी मला रंजक, कलात्मक, मढवलेली, सजवलेली वाटली. मात्र, “जू” मला अकृत्रिम, प्रामाणिक आणि पारदर्शी वाटलं. जसं घडलं तसंच मांडलंय असं वाटलं. अनेकांनी अत्मकथनं लिहिली ती त्यांच्या जीवनाच्या उत्तरार्धात. आयुष्याच्या शेवटच्या पडावावर. यात स्वतःच्या महिमामंडनाचा मोहही अनेकांना टाळता आला नाही. मात्र, ऐश्वर्य पाटेकर यांनी आपल्या ऐन उमेदीच्या काळात “जू” लिहून स्वतःच्या जगण्याचं डोळस मूल्यमापन केलं आहे. अवघ्या पंधरा वर्षाचा कालावधी. मात्र, तो जिवंत करुन समोर मांडतो. हे मांडताना कुठेही स्वतःचं अवास्तव महत्त्व वाढवून घेतलेलं नाही. वरवर ही भावड्याची आत्मकथा वाटत असली तरी ती ख-या अर्थाने भावड्याच्या आईच्या जगण्याच्या संघर्षाची गोष्ट आहे. गोष्ट कसली हा तर एक जीवघेणा प्रवास आहे जगणं आणि मरण यातला. यातला प्रत्येक प्रसंग, घटना इतकी जोरकसपणे मांडली गेली आहे की त्याआपल्या आसपास घडत आहेत असा सतत आपल्याला भास होतो. ते इतके अकल्पित, वेदनादायी आहेत की ते आपल्याला अंतर्बाह्य हादरवून सोडतात. भावड्या हा “जू”चा सूत्रधार असून तो एका विशाल पटाला वाचकांसमोर उलगडत जातो.\n“जू”ची सुरवातच आईने गायलेल्या एका ओवीने होते. चार माझ्या लेकी/ चार गावच्या बारवा/अन् माझा गं लेक बाई/ मध्ये हिरवा जोंधळा. या ओवीतच आई, भावड्या आणि त्याच्या चार बहिणी समोर उभे ठाकतात. पाटेगांवच्या इंदूबाई आणि नामदेव या दाम्पत्याला चार मुली आणि एक लेक. एकापाठोपाठ तीन मुली होतात इथून सुरवात होते आईच्या अवहेलना, दुःख आणि कष्टाची. नवरा, सासू, सासरा, नणंद सारे मिळून तिला छळतात. जगणं कठिण करतात. घरातून परागंदा करतात. ती माहेराला जवळ करते. येथे भाऊ प्रेमळ असला तरी भावजया दावेदार होतात. आई स्वाभिमान, जिद्द सांभाळत सासरी परतते. स्वतःचं घर उभं करते. घायाळ पक्षिणी आपल्या पिलांना पंखांखाली घेत त्यांचं संरक्षण करते तशी आई लेकरांची ढाल बनते. एकीकडे नवऱ्याची क्रूर, उलट्या काळजाची राक्षसी वृत्ती तर दुसरीकडे आईचं सोशीक, लढाऊ, संस्कारी, सोज्वळ नंदादीपासारखं तेवणं. मुलगा होत नाही,आवडत नाही असं म्हणून नवरा सवत आणतो.नातेवाईक जमिन हडपण्याचा प्रयत्न करतात. तरी ही माऊली संकटांना घाबरत नाही. धीराने उभी राहते. समोर संकटांचा पहाड, वेदनांची रास मांडलेली असतांना ती लेकरांमध्ये सकारात्मकतेची उर्जा पेरते. दु:खाच्या बाजारात द:खाच्या विरोधात लढण्याचं बळ एकवटते. त्या लढ्याची ही सकारात्मक गोष्ट आहे.\nघरात वणवा पेटलेला असतांना सर्वबहिणींची मदार भावड्यावर एकवटलेली. तो मोठा होईल शिकेल आईचे दिवस पालटतील हेच त्यांच्या इवल्या डोळ्यातलं भव्य स्वप्न. भूक, संघर्ष आणि आकांशाच्या वाटेवर भावड्याला सोबत करते ती कविता. ती त्याची उपजत सोबती. हीच कविता त्याला बळ देते. त्याला शाळेत, शिक्षकात, नातेवाईक, समाजात मान मिळवून देते. त्याचा बापाला मात्र याचं कौतुक नाही. उलट सावत्र आई सोबत तो त्याच्या जीवावर उठतो. नशिब बलवत्तर म्हणून यातून तो वाचतो. या साऱ्यात माय त्याच्या पाठी सावलीसारखी उभी राहते. संस्कारांचं रोपण करते. नात्यातली नकारात्मकता, भय घालवण्यासाठी ती जगणं फुलवते. आपल्या छोट्या छोट्या गोष्टीतून आदर्श उभा करते. संकटकाळी कठीण समयीही ती निश्चयापासून ढळत नाही. तीच्या मुखातून निघालेली वाक्य विद्यापीठीय पुस्तकांपेक्षा मोलाची वाटतात. तिच्या पायाला पडलेल्या भागांना भावड्या रात्री मलम लावतो. तेव्हा ती म्हणते “लेका, दून्यातल्या समद्या क्रिमा घेवून आला तरी त्या माझ्या भेगायपुढे हरतील. भेगामातूर हरनार नाही. त्या लढतच राहतील….. पाय रक्तबंबाळ करत कठीण समयीही ती निश्चयापासून ढळत नाही. तीच्या मुखातून निघालेली वाक्य विद्यापीठीय पुस्तकांपेक्षा मोलाची वाटतात. तिच्या पायाला पडलेल्या भागांना भावड्या रात्री मलम लावतो. तेव्हा ती म्हणते “लेका, दून्यातल्या समद्या क्रिमा घेवून आला तरी त्या माझ्या भेगायपुढे हरतील. भेगामातूर हरनार नाही. त्या लढतच राहतील….. पाय रक्तबंबाळ करत ” यातून तिच्या कष्टाची व जिद्दीची व संकटांना भिडण्याची कल्पना येते. ती हार मानायला तयार नाही. स्वतःचं मुल्य तिला माहित आहे व पुढे बरे दिवस येतील हे ही तिला माहित आहे. ती म्हणते “लेका, उकिरड्याची दैनाबी एकना एक दिवस फिटतेच. तशी ती आपलीबी फिटेन. यातून तिचा दुर्दम्य आशावाद दिसून येतो. बाजारात एका म्हातारीच्या तोंडी आलेलं वाक्य ” गरीबाची इज्जत रस्त्यावर पडलेली असते, ती कुणीही तुडवून जाते.” यातून गरिबांची आगतिकता व असहायता व्यक्त होते. एका ठिकाणी आई म्हणते “चांगली माणसं जोडण्यासाठी अंतःकरणाला डोळे हवेत.” यातून माणसाला अंतरकरणाची भाषा अवगत असावी असं तिला वाटतं. हे संकटांनी भरलेलं जीवन सुसह्य कसं झालं हे सांगतांना भावड्या म्हणतो “आम्ही भावंड जशी एक भाकर सर्वात वाटून खायला शिकलो तसंच खांद्यावर लागलेल्या जू चा भारही वाटून घ्यायला शिकलो.” यातून त्यांची नात्यांची घट्ट वीण व एकमेकांप्रती असलेली सह- संवेदना दिसून येते. अशी साधी, सोपी, सुटसुटीत वाक्ये ही “जू” ची बलस्थाने आहेत. भाषा हे या आत्मकथेचं आभुषण आहे. लासलगाव-चांदवड परिसरातील बोलीभाषा व तिचे शब्द, वाक्प्रचार, म्हणी, लोकगीते यांच्या चपखल वापराने “जू”चं सौंदर्य अधिक खुलून आलं आहे. ते तिच्या अनघड स्वाभाविक स्वरुपात प्रकटले आहे.\nयातील काही प्रसंग तर काळजाचा ठाव घेतात. घरगाडा ओढतांना कराव्या लागणाऱ्या कसरतीत आई लासलगावच्या कांद्याच्या खळ्यावर रात्रपाळीचं काम स्विकारते. दूधपिता भावड्या घरी असतो. रात्रीचे अकरा वाजतात. आईचा पान्हा दाटून येतो. ती तशीच काम सोडून लेकासाठी अंधारात घराची वाट धरते. आणि वाट चुकते. पहाटेचे पाच वाजतात. आणि मग घर दिसतं. मायचा उमाळा फुटून निघतो. या प्रसंगात आईची माया मला लेकरासाठी गडाचा बुरुज उतरुन जाणाऱ्या हिरकणीपेक्षा तसूभरही कमी वाटत नाही. एका प्रसंगात भावड्याचा बाप दुसऱ्या बायकोला झालेल्या मुलाचा नवस फेडण्यासाठी भावड्या आणि त्याच्या बहिणींचा लाडका बोकड खाटकासारखा फरफटत ओढून नेतो. तेव्हाचा त्या भावंडांचा आक्रोश वाचकांच्या काळजाला घरे पाडतो. भावड्याची आई अनेक संकटं येतात तेव्हा मनाने खचत नाही तुटत नाही. तीच आई तिची पाळलेली शेळी जेव्हा कुत्री फाडून खातात तेव्हा आंतर्बाह्य हादरून जाते. आपलं सर्वस्व हरवलय अशी तिची व्याकूळता आपल्यालाही आतून हलवून सोडते. हे प्रसंग म्हणजे मानवी भावभावनांचे अत्युच्च दर्शन आहे असे मला वाटते. अश्या प्रसंगांनी “जू” वाचकाला आपलीच कथा वाटते. आणि ती लेखक-वाचकादरम्यान एक अदृष्य बंध निर्माण करते.\n“जू” मध्ये पात्रांचा मोठा गोतावळा आहे. भावड्याचं घर, परीसर, गावातील माणसं अशी किमान पन्नासेक माणसं आपणास भेटतात. तरीही त्यांचा गुंता होत नाही हे लेखकाचं यश आहे. इंदूबाई, नामदेव, भावड्या, अक्का, माई, तावडी, पमी, सर्व मेहुणे, आजी, आजोबा, आत्या, फुवा, सावत्र आई, काका, भाऊबंद, भावड्याचे मित्र संतू, पंग्या, गण्या, दिवड्या. गावातील शांताबाई, दुर्गावहिनी, सीतावहिनी, तानाई, जिजामावशी, कौसाई, राधा, वच्छिआक्का, चंद्रभागा, केरसुणी आजी, वेणूआत्या, भोकरडोळ्या अश्या अनेकांशी आपली भेट होते आणि ते मनात घर करुन राहतात.\n“जू” चं वैशिष्ट्य असं आहे की ते दुःख उकळत बसत नाही दुःखावर फुंकर घालते. संकटांचा बाऊ करत नाही. संकटांना भिडायला आणि लढायला शिकवते. वेदना मिरवायला नाही तर त्या आतल्या आत जिरवायला शिकवते. हे मांडताना कुठेही कृत्रिमता दिसत नाही. दिसतं ते प्रासादिक हळवंपण. प्रसंगोत्पात निरागसता झळकते. यातल्या शब्दाशब्दांना कष्टातून, श्रमातून आलेल्या घामाचा सुगंध आहे. तो वाचकाला धुंद करतो. लेखक स्वतः एक कवी असल्याने लिखाणातून वेळोवेळी एक निखळ काव्यात्मकता झळकते. “जू” ला पाठबळ देतांना आदरणीय द.ता.भोसले म्हणतात की या लिखाणाला आत्मबळाचे कोंदण आहे. संपत्तीबळ, शस्त्रबळ, शब्दबळ हे अशाश्वत असतात मात्र, आत्मबळ हे श्रेष्ठ व शाश्वत असते. आत्मबळाचे कोंदण असल्यामुळेच हे लिखाण वाचतांना मन हेलावतं, हृदय पिळवटून निघतं आणि काळजाला भेगा पडतात.\nऐश्वर्य पाटेकर हे कवी म्हणून सिध्द झाले आहेत. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही प्राप्त झाला आहे. मात्र, त्यांचे हे लिखाण दु:खाच्या प्रदर्शनासाठी अथवा पुरस्कारासाठी केलेलं लिखाण नाही. हे लिखाण आहे मातेच्या कष्टांचे, तिने भोगलेल्या दैन्याचे आणि संकटांशी दिलेल्या लढण्याचे. ते एका मातेचे मंगलगान आहे. आपण कितीही लिहलं तरी आईच्या भोगलेल्या व्यथांना आपण साधा स्पर्शही करु शकणार नाही असं ते मानतात. आईकडून आपण काय शिकलात याचं उत्तर देतांना ते म्हणतात “मातीत गाडून घेतलं तर उगवता आलं पाहिजे, पाण्यात फेकले तर पोहता आलं पाहिजे, वादळात धरलं तर तगता आलं पाहिजे आणि काट्यात फेकले तर फूल होता आलं पाहिजे. हे जगण्याचं सूत्र मी आई कडून शिकलो.” भावड्याच्या आईनं जगण्याचं साधंसुधं तत्वज्ञान दिलं आहे. इतरांच्या पोटात शिरून राहता आलं पाहिजे. माणसांच्या काळजात खोपाकरुन राहता आलं पाहिजे. ज्याच्या पायाशी झुकलो त्यानेच पाठीत बुक्का हाणला तर तो आपला नाही हे ओळखता आलं पाहिजे. त्याचा नाद सोडायचा. जो काळजाला लावेल त्यालाच आपला समजायचं. किती सुलभ तत्वज्ञान आहे या माऊलीचं. म्हणून “जू” हे केवळ एक पुस्तक, आत्मकथा एव्हढं मर्यादित स्वरुपात न राहता “संस्कारांची गाथा” म्हणून ते समोर येतं. कुणी त्याला विद्यापीठाचा दर्जा देतं तर कुणी त्याला मातृभक्तीचं महंन्मंगल स्तोत्र म्हणतं. मला माझ्या अल्पबुध्दीला ती “आईच्या संघर्षाची गोष्ट” वाटते. गोष्टीची गोडी आजही अबालवृध्द, स्त्री-पुरष यांच्यात आबाधीत आहे. ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहज संक्रमित होते. पिढ्या, पिढ्यांना जोडते. आणि तोच दर्जा “जू” लाही मिळेल असे मला वाटते. ऐश्वर्य पाटेकर (संपर्क – ९८२२२९५६७२) या सन्मित्राला मी त्यांच्या पुढील लेखन प्रवासासाठी आभाळभर शुभेच्छा व्यक्त करतो.\nशब्दांकुर काव्य समूह आयोजित कवी संमेलन\nमराठीतील एकमेव म्हणता येईल असे एक पुस्तक ‘पुरुषत्वाच्या प्रतिमा’: चारू गुप्ता\nOne thought on “‘जू’ आईच्या संघर्ष-संस्कारांची गाथा- प्रा.बी.एन.चौधरी”\nव्वा….. हे भावलं. अधिकाधीक लोकांपर्यंत पोहचायला हे छान \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathizataka.blogspot.com/2011/11/vapunachi-kahi-vakye.html", "date_download": "2018-05-28T01:13:35Z", "digest": "sha1:YB32B6ZL2AKULNOFXQVQNLKHXAPHRMCL", "length": 9018, "nlines": 179, "source_domain": "marathizataka.blogspot.com", "title": "मराठी कविता ( marathi kavita ) - Assal Marathi Kavita,Vinod, Maratha histry, marathi movie, marathi natak, Marathi prem kavita ani etar marathi sahityacha sangrah", "raw_content": "\nव. पु. ची काही वाक्ये\nप्रत्येक माणूस हे एक कोड आणि प्रत्येक माणूस एकदाच हे आणखी एक कोड\n- आपण सारे अर्जुन\nआम्ही 'सहन करतो, सहन करतो', हे इतका वेळ तुम्ही सांगीतलेत...\nह्याचा अर्थ तुम्ही काहीच सहन करत नाही. तुम्ही दु:ख वाटत सुटलात.\nजो सहन करतो, तो बोलत नाही......\nचांगुलपणाच्या कृतीचं, कृती संपताक्षणीच विस्मरण व्हावं. कापूर जळतो, तशा त्या आठवणी जलून जाव्यात....\nकापूर जळला की, राखेच्या रुपाने ही त्याचं अस्तित्व रहात नाही. त्याप्रमाने सत्कृत्याच्या आठवणीचं पुढच्याच क्षणी विस्मरण व्हावं.\n\"आम्ही कोरडे पाषाण असतो म्हणुनच आम्ही रडवू शकतो. ज्याला दगड लागतो, ठेच लागते तो विव्हळतो. ज्याच्यामुले ठेच लागली त्या दगडाला पाझर फुटल्याचं कधी पाहिलंस का.. \nकबुतराला गरुडाचे पंख लावता येतीलही....... पण गगन भरारीच वेड रक्तातच असाव लागत.... कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही \nआकाशात जेंव्हा एखादा कृत्रिम ग्रह सोडतात तेंव्हा गुरूत्वाकर्षणाच्या सीमेबाहेर त्याला पीटाळून लावे पर्यंतच सगळा संघर्ष असतो. त्याने एकदा स्वता गती घेतली की उरलेला प्रवास आपोआप होतो.\nसमाजात विशिष्ट उंची गाठे पर्यंत जबर संघर्ष असतो. पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातल्या अनेक समस्या ती उंचीच सोडवते.\nकष्ट करतांना सवलत नको\nआपल्याइतक्याच पॊटतिड्केन दुसरी व्यक्ती\nआपल काम करेल ही भ्रांत नको\nप्रयत्न करत असतांना निर्णय घेणारी आणखी एक\nशक्ति आहे, ह्याच भान ठेवाव.आपण प्रयत्नात ढिलाई केली नाहि\nहे समाधान कोणीही हिरावुन घेउ शकत नाहि.\nयश म्हणजे ताटाभोवती ची रांगोळी.सतत अस्तित्व दर्शवणारी.रांगोळीचा भुकेशी संबंध नाही.म्हणुनच ती पचवण्याचा प्रश्न उदभवत नाही. अपयश हे वाढलेल्या ताटासारख.अन्नावर वासना नसली तरी ते वाढ्ण गिळाव लागत, पचवाव लागत. चेहरयाची रंगोळी विस्कटु न देता.\nमाणसाने मनात काही ठेवू नये, नाहीतर डोक्यावर परिणाम होतो.\nपावसातून भटकताना अंगावरचा शर्ट भिजतो तेवा काही वाटत नहीं ..\nतो अंगावरच सुकतो तेव्हा त्याचंही काही वाटत नाही..\nसुकला नाही तरी ओल्याची सवय होते..\nपण म्हणुन कुणी ओलाच शर्ट अंगात घाल म्हटलं तर कसा वाटतं\nव. पु. प्रेमींसाठी...विशेषता वपुर्झा वर आधारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/four-thousand-kilometers-traveled-9-8-hours-10983", "date_download": "2018-05-28T01:25:35Z", "digest": "sha1:7SI3PEKP7HANCDU3OZMJ7GHIQU755PEC", "length": 13200, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Four thousand kilometers traveled 9 8 hours! चार हजार किलोमीटरचा प्रवास ९८ तासांत! | eSakal", "raw_content": "\nचार हजार किलोमीटरचा प्रवास ९८ तासांत\nशुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016\nविनया केत यांचा विक्रम; पुरुष गटातील विक्रम ९६ तासांचा\nविनया केत यांचा विक्रम; पुरुष गटातील विक्रम ९६ तासांचा\nपुसेगाव - पर्यावरण संवर्धन व महिला सबलीकरणास प्रेरणा मिळावी, यासाठी साध्या मोटारकारने लेह ते कन्याकुमारी हा चार हजार किलोमीटर अंतराचा अनोळखी मार्गावरील प्रवास केवळ ९८ तासांत पूर्ण करण्याचा विक्रम येथील माहेरवाशीण असलेल्या सौ. विनया श्रीकांत केत यांनी केला आहे. या अंतरासाठी आजवरचा पुरुष गटातील विक्रम ९६ तासांचा आहे. या विक्रमाबद्दल सौ. विनया यांचा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषदेच्या महिला, बालकल्याण समितीच्या सभापती वैशाली फडतरे, सतीश फडतरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nपुसेगाव येथील रहिवासी विश्वास फडतरे यांची विनया ही कन्या असून सहा वर्षांपूर्वी सोलापूर येथील श्रीकांत केत यांच्याशी त्यांचा विवाह झाला. सध्या त्या पुणे येथे नोकरीस असून त्यांना पाच वर्षांची मुलगी आहे. पर्यटन व भ्रमंतीची आवड असणाऱ्या विनया यांनी भारतभ्रमण करण्याचा निर्णय घेतला व त्यास पती श्रीकांत यांचे पाठबळ मिळाले. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी पुणे ते लडाख या दुर्गम भागातील मोहीम हाती घेतली. एकटीने प्रवास करताना अनेकदा त्यांना दिवसा व रात्रीही प्रवास करावा लागला. मोहिमेसाठी स्पोर्टस कारची आवश्‍यकता असताना त्यांनी साधी कार (मारुती रिट्‌झ) वापरून आपले ध्येय साध्य केले. या अंतरासाठी आतापर्यंतचा पुरुष गटातील विक्रम ९६ तासांचा आहे. परंतु, विनया यांनी पुरुष गटाशी स्पर्धात्मक असा ९८ तास ५५ मिनिटे असा विक्रम नोंदविताना एकाच दिवसात एक हजार २७५ किलोमीटर ड्रायव्हिंग करण्याचाही विक्रम नोंदविला आहे. २५ जून २०१६ मध्ये आरंभ केलेली ही मोहीम त्यांनी २९ जून २०१६ रोजी पूर्ण केली. जयश्री पॉलिमर्स, रॉयल्स आय आणि वंडर कार्स यांनी प्रायोजित केलेल्या या मोहिमेचे आयोजन पुणे येथील संस्कृती प्रकाशनने केले. पती श्रीकांत यांचे पाठबळ व कुटुंबीयांची साथ मिळाल्यानेच आपण हे यश मिळवू शकलो, असे त्यांनी नमूद केले. त्यांच्या सागर (मध्यप्रदेश) ते अनंतपूर (आंध्रप्रदेश) या मोहिमेची नोंदणी पूर्ण रुटवर रेकॉर्डिंग व त्याची नोंद आहे.\nपर्यावरण संदेश व जनजागृती.\nपुणे : यझाकी इंडीया या आंतराष्ट्रीय कंपनीने फाउंडर डे च्या निमित्ताने शहरात सायकल रॅली काढून पर्यावरण वाचवा तसेच सायकल वापराचे संदेश दिले. कविता,...\n'तारिणी'च्या समुद्रदुर्गा (अवित बगळे)\n\"नाविका सागर परिक्रमा' या मोहिमेनं नुकतीच स्त्रीशक्तीची चुणूक दाखवून दिली. नौदलातल्या केवळ महिला अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या \"तारिणी' या नौकेनं विश्...\nबारामतीत उद्या सायकल रॅली; एक पाऊल प्लॅस्टिकमुक्तीकडे\nबारामती शहर : पर्यावरण रक्षणासाठी प्लॅस्टिकमुक्तीचा संदेश नागरिकांपर्यंत पोचविण्यासाठी सकाळ माध्यम समूहाच्या वतीने सोमवारी (ता. 28) सायकल रॅलीचे...\nरस्ते, गटारांभोवती किती काळ फिरणार\nसांगली : रस्ते, गटारी, अस्वच्छता आणि डासांचा उपद्रव या प्रश्‍नांभोवती अजून किती काळ फिरत बसणार आहेत. सांगली बकाल होत चाललेली असताना कारभारी...\nआमीरला होकार; नानाला नकार\nसोलापूर : ज्येष्ठ अभिनेते आमीर खान यांना मानपत्र देण्याचा ठराव करतानाच शिवसेना, बसप आणि एमआयएमच्या वतीने मानपत्रासाठी आलेले प्रस्ताव मात्र फेटाळण्यात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pailateer/bmm-convention-detroit%C2%A0-34235", "date_download": "2018-05-28T01:02:30Z", "digest": "sha1:Q7XPYYVVBYVG6SSQL5XCXLPVORQ3JOFX", "length": 18974, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "BMM Convention in Detroit MI मराठी - आपलं अधिवेशन | eSakal", "raw_content": "\nMI मराठी - आपलं अधिवेशन\nसुशांत खोपकर (डेट्रॉइट, मिशिगन)\nगुरुवार, 9 मार्च 2017\nअमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचे 18 वे अधिवेशन डेट्रॉईट येथे सात ते नऊ जुलैदरम्यान होत आहे. कार्यक्रमाच्या आखणीपासून ते अंमलबजावणीपर्यंतची जबाबदारी अमेरिकास्थित मराठी मंडळी वेळात वेळ काढून मनापासून सांभाळतात. यंदाच्या अधिवेशनात कोण कोणते कार्यक्रम आयोजित केले आहेत, याबद्दल डेट्रॉईटहून लिहिताहेत सुशांत खोपकर.\nकळविण्यास अत्यंत आनंद होत आहे, की आपल्या अधिवेशनाचे कार्यक्रम आता जवळपास निश्चित झाले आहेत काही कार्यक्रमांचे करार होणे अजून बाकी आहे. पण कार्यक्रमांचं वेळापत्रक प्रसिद्ध झाल्यावर ते बघून आपल्याला जेवढा आनंद होईल तेवढीच \"कुठला कार्यक्रम बघू आणि कुठला नको काही कार्यक्रमांचे करार होणे अजून बाकी आहे. पण कार्यक्रमांचं वेळापत्रक प्रसिद्ध झाल्यावर ते बघून आपल्याला जेवढा आनंद होईल तेवढीच \"कुठला कार्यक्रम बघू आणि कुठला नको\" अशी आपली अवस्था व्हायची दाट शक्यता आहे\" अशी आपली अवस्था व्हायची दाट शक्यता आहे ह्याचं कारण असं, की भारतातून दर्जेदार कार्यक्रम तर आपण आणतोच आहोत, पण उत्तर अमेरिकेतल्या विविध प्रांतातील उत्तमोत्तम कार्यक्रम सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहेत. या अधिवेशनात कार्यक्रमांच्या एकूण संख्येपैकी ६०-६५% कार्यक्रम हे उत्तर अमेरिकेतल्या गुणी कलाकारांनी सादर केलेले असणार आहेत.\nनॉर्थ अमेरिकेतल्या कार्यक्रमांची थोडक्यात झलक द्यायची झाली, तर कॅलिफोर्नियातल्या बे एरियातलं 'रामायण' नावाचं नाटक आपल्याला बघायला मिळणार आहे. अभिनयाबरोबरच गदिमा आणि सुधीर फडकेंच्या 'गीत रामायण' मधल्या अजरामर गाण्यांचं थेट गायन आणि त्यावर सादर केलेलं नृत्य आपल्याला बघायला मिळेल. जवळपास ६० कलाकारांची फौज असलेल्या या कार्यक्रमात त्यांनी LED स्क्रीनचा वापर केला आहे. तंत्रज्ञानाने परिपूर्ण असं हे नव्या रुपातलं रामायण आपल्या सगळ्यांना तर आवडेलच, पण विशेष करून नव्या पिढीसाठी हा कार्यक्रम मनोरंजबरोबरच माहितीपूर्ण ठरू शकेल.\nराले, नॉर्थ कॅरोलायनाचा ग्रुप जेष्ठ नाटककार, पद्मभूषण विजय तेंडुलकरांचं 'घाशीराम कोतवाल' हे नाटक आपल्यासाठी घेऊन येत आहे. भारतीय नाटकांमध्ये सर्वाधिक प्रयोगसंख्येचा उच्चांक असलेले हे नाटक. आजवर या नाटकाचे जागतिक रंगभूमींवर अनेक भाषांमध्ये सहा हजारहून अधिक प्रयोग झालेले आहेत. अभिनयाबरोबरच संगीत व नृत्य यांच्या माध्यमातून या नाटकाची कथा उलगडत जाते. या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे जेष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचे सुपुत्र डॉ. आनंद लागू यांनी हे नाटक दिग्दर्शित केले आहे.\nन्यू जर्सीचा 'Theatrix' ग्रुप 'अग्निदिव्य' नावाचं एक आजच्या काळातलं नाटक घेऊन येत आहे. जेष्ठ लेखक प्र. ल. मयेकर यांचं सशक्त लेखन, रहस्यकथा आणि वास्तववादी सेट ही या नाटकाची वैशिष्ट्ये आहेत. स्त्रीशक्तीवर आधारित 'शक्तिरूपेण' नावाची एक नृत्यनाटिका कॅलिफोर्नियाच्या निर्मल गोसावी आपल्यासाठी घेऊन येत आहेत. आयुष्यात कधी नैसर्गिक, तर कधी सभोवतालच्या परिस्थितीमुळे स्त्रीला घ्याव्या लागणाऱ्या निरनिराळ्या रूपांची ओळख हा सुंदर कार्यक्रम आपल्याला नृत्याच्या माध्यमातून करून देईल. 'आम्हांला “पन” जमतं' नावाचा उपहासात्मक विडंबन असलेला एक सांगीतिक विनोदी कार्यक्रम आयोवा राज्यातून येणार आहे. नितीन करंदीकर यांनी या कार्यक्रमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. तरुणांसाठी सुप्रसिद्ध विनोदवीर राजीव सत्याल ह्यांचा एक \"स्टॅन्ड अप कॉमेडी\" कार्यक्रम असणार आहे. \"तरुणांसाठी\" असला तरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेऊ शकतील.\nत्याचबरोबर 'नमन नटवारा' हा नाट्यसंगीतावर आधारित असलेला कार्यक्रम सिॲटल, वॉशिंग्टन इथून येणार आहे. फिलाडेल्फियातून मीना नेरुरकरांचा ग्रुप 'वग वॉशिंग्टनचा' हा विनोदी कार्यक्रम आणणार आहेत. टोरांटो, कॅनडावरून नरेंद्र दातार 'भक्तिरंग' नावाचा भक्तिसंगीत आणि भावगीतांचा कार्यक्रम घेऊन येत आहेत. \"सा रे ग म प\" स्पर्धेचे पूर्वीचे विजेते आणि उपविजेते एक गाण्यांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. तसेच शिकागोचं मंडळ 'माऊली' नावाचा संत ज्ञानेश्वरांच्या आयुष्यावर आधारित कार्यक्रम घेऊन येणार आहे. या सगळ्या कार्यक्रमांविषयी अधिक माहिती आपणास (bmm.2017.org हया संकेतस्थळावर आणि फेसबुक पेजवर (facebook.com/bmm2017) उपलब्ध होईल.\nया व्यतिरिक्त योग सूत्रावर आधारित एक कार्यक्रम आहे, वेदांचा अर्थ सांगणारा एक कार्यक्रम आहे, एक निरूपण आहे. तसेच लहान मुलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. थोड्यक्यात काय, तर प्रत्येकाला आवडतील असे कार्यक्रम घ्यायचा आपण प्रयत्न केला आहे. नॉर्थ अमेरिकेतल्या विविध प्रांतातून कार्यक्रम घ्यायचा आपण प्रयत्न केला आहे. ज्या प्रमाणे प्रथितयश कलाकारांचे कार्यक्रम आपण निवडले आहेत, त्याचप्रमाणे नवोदित कलाकारांनाही अधिवेशनाचा रंगमंच उपलब्ध करून देऊन त्यांचे गुण दाखवायची संधी आपण त्यांना देऊ केली आहे. हे झाले नॉर्थ अमेरिकेतले कार्यक्रम. लवकरच आपण भारतातून येणाऱ्या नवीन कार्यक्रमांची घोषणा करू या सगळ्या कार्यक्रमांच्या निवडीमागे बऱ्याच लोकांचे भरपूर कष्ट आहेत. आपल्या सगळ्यांना अधिवेशनाचा मनसोक्त आनंद घेता यावा, आपल्या अधिवेशनाचा 'दिस गोड व्हावा' याचसाठी आहे हा अट्टाहास\nपूर्वप्रकाशित : बृहन्महाराष्ट्र वृत्त मार्च २०१७: (अधिक माहिती bmmonline.org)\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nसुमारे चार दशकांपूर्वी महाराष्ट्रात अकरावी हा शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात अंतिम टप्पा मानला जात होता, तेव्हा \"मॅट्रिक मॅगेझिन' या नावाचे नियतकालिक...\n'बिहारमध्ये पर्यटकांसाठी निवास व्यवस्था उभारा'\nऔरंगाबाद - बिहारमधील बुद्धगया, सारनाथ, लुम्बिनी, वैशाली, कुशीनगर अशा पर्यटन स्थळांवर प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील बुद्धिस्ट पर्यटक...\nकेरळमध्ये उद्या मॉन्सून दाखल होण्याची शक्‍यता\nपुणे - नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) रविवारी श्रीलंकेचा दक्षिण भाग, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग व्यापला आहे. अरबी...\nआमच्या शिवाजी पार्कावरील साहेबांना गाडीदुरुस्तीतले फार कळते पहावे, तेव्हा ते स्टिअरिंग क्‍लच, गिअर, ह्याच भाषेत बोलत असतात. कालदेखील असेच झाले....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/labor-donations-pachwad-people-111725", "date_download": "2018-05-28T01:01:43Z", "digest": "sha1:DMMMHH26IC54H7I4IHKMGJGINOPEWN5W", "length": 12315, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Labor donations by pachwad people पाचवडकरांचे यात्रेदिवशीही श्रमदान! | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 24 एप्रिल 2018\nकलेढोण - ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. शासनाला प्रस्ताव देऊन महिने लोटले. मात्र, गावात टॅंकर फिरकलाच नाही. मग पाण्यासाठीच दिवस-रात्र लढणाऱ्या गावकऱ्यांनी गावाजवळील पाटलीनताई नावाचा शिवार खोरे-टिकाव घेऊन पिंजून काढले. ‘आधी लगीन जलसंधारणाचं, मग देवाचं’ अशी स्थिती पाचवडमध्ये निर्माण झाली आहे.\nकलेढोण - ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. शासनाला प्रस्ताव देऊन महिने लोटले. मात्र, गावात टॅंकर फिरकलाच नाही. मग पाण्यासाठीच दिवस-रात्र लढणाऱ्या गावकऱ्यांनी गावाजवळील पाटलीनताई नावाचा शिवार खोरे-टिकाव घेऊन पिंजून काढले. ‘आधी लगीन जलसंधारणाचं, मग देवाचं’ अशी स्थिती पाचवडमध्ये निर्माण झाली आहे.\nपाचवडकरांनी यावर्षी दुष्काळाशी दोन हात करण्याचे ठरवले आहे. पाटलीनताई नावाच्या शिवारातील तलावात पाणी साठून राहते. तलावात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्यास गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत नाही. त्यासाठी गावकऱ्यांनी हा तलाव परिसराचे रुंदीकरण, खोलीकरण करण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी गावकरी श्रमदान करीत आहेत. मायणी, कलेढोण, विखळे, मुळीकवाडी आदी गावांतील व्यक्ती, संघटना, संस्था सहभागी होत आहेत.\nजलसंधारणाच्या कामांसाठी सुमारे तीन लाखांचा निधी जमा झाला आहे. सुमारे ४५ दिवस चालणारे हे काम पुढील वर्षीही चालू ठेवण्याचा ग्रामस्थांचा निर्धार आहे. गावातील ग्रामदैवत जोतिबा देवाची रथयात्रा नुकतीच झाली. गावात चाकरमानेही दाखल झाले होते. यात्रेदिवशीही ग्रामस्थांनी जलसंधारणाच्या कामाला सुट्टी घेतली नाही.\nगावच्या ईशान्य-पूर्वेस पाटलीनताई नावाचे शिवार असून डोंगररांगावरून येणारे पाणी पाटलीनताई तलावात साठून राहते. त्यामुळे गावच्या विहिरी, बोअरवेलला चांगला पाणीपुरवठा होऊन पिण्याची पाणीटंचाई दूर होते. त्यामुळे गावातल्या ‘पाटलीनताई’ (तलाव) दुष्काळ हटवणार अशी आशा गावकरी करून आहेत.\nभिवंडीत बुधवारी 24 तास पाणी कपात\nभिवंडी - ऐन रमजानमध्ये उपवासाच्या (रोजाच्या) काळात स्टेम प्राधिकरणने पंप दुरुस्तीच्या निमित्ताने 24 तास पाणी कपात जाहीर केल्याने शहरातील मुस्लिम...\nपिंपरीला पाणी देणार नाही\nपवनानगर - ‘‘पवना धरणग्रस्तांकडून सोमवारी (ता.२८) पवना धरणावर पाणीबंद आंदोलन करण्यात येईल,’’ अशी माहिती पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष...\nकास तलावात महिनाभर पुरेसे पाणी\nसातारा - यंदा मे महिन्यातच मॉन्सूनचे वेध लागले आहेत. कास तलावातील सध्याचा वापरायोग्य पाणीसाठा आणखी महिनाभर पुरणारा आहे. त्यामुळे यावर्षीचा...\nपाणीदार अर्जुनवाड्यासाठी तरूणाई सरसावली\nसेनापती कापशी - आठशे फूट खोलीवर जाऊनही कुपनलिका खोदाताना पाणी लागले नाही. याचा कारणावरून दुसऱ्या दिवशी गुडमॉर्निंग ग्रुपच्या तरुणांनी...\nखड्डेच खड्डे चोहीकडे; गेली मनपा कुणीकडे\nपिंपरी : पाणीपुरवठा, महावितरण, एमएनजीएल, मोबाईलच्या केबल टाकणे आदी कामांसाठी शहरातील रस्ते खोदण्यात आले आहेत. यामुळे दुचाकी वाहनचालक व पादचारी हैराण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://sandeepramdasi.com/2012/12/", "date_download": "2018-05-28T01:38:51Z", "digest": "sha1:KP2SBBGV4OXYLDBC5BFDWN5Y6XNFV27H", "length": 5363, "nlines": 89, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "December | 2012 | रामबाण", "raw_content": "\nहे वर्ष जरा जास्तच लवकर संपलं ना.. कळलंही नाही.\nयंदांचा दुष्काळ असेल, त्यामागचं राजकारण असेल, ऑस्ट्रेलिया-इंग्लंडमधे लाजिरवाणा पराभव असेल, द्रविडची निवृत्ती असेल, आझाद मैदानावरचा हिंसाचार असेल, बाळासाहेबांचं जाणं असेल की स्वतहाला पुरुष म्हणून घेण्याची लाज वाटायला लावणारा; संतापाचा कडेलोट करणारा दिल्ली गँगरेपचा प्रकार असेल…\nया वर्षात बऱ्याच घटना-प्रसंग असे होते की ते तुमच्यासोबत शेअर करावे वाटले होते.. लिहायला सुरुवातही व्हायची पण…\nमला वाटायचं शेतीच्या घडामोडीत किती लोकांना इंटरेस्ट असेल पण यंदाच्या माझ्या टॉप 3 ब्लॉगपैकी एक ठरला गेल्यावर्षी लिहिलेला आफ्रिकेच्या शिंगातला दुष्काळ हा ब्लॉग. मी यंदाच्या दुष्काळाचं भीषण वास्तव आमच्या कार्यक्रमात दाखवून न थांबता, माझे अनुभव-मत इथेही मांडायला हवं होतं.\nआवडलं, भिडलं, वाटलं की लिहिलं पाहिजे ते आळशी स्वभावानं दरवर्षी प्रमाणे यंदाही जमलं नाही.. पश्चातापाचा आता उपयोग नाही मात्र हे टाळणं माझ्याच हातात आहे, नव्य़ा वर्षात लिखाणात सातत्य आणण्याचा जोरदार प्रयत्न करणार.\nमाझ्या ब्लॉगसाठी 2012 हे वर्ष कसं गेलं ते वर्डप्रेसनेच दिलंय ते फक्त शेअऱ करतोय. ही ती लिंक\nतुम्ही भरभरुन प्रेम देत आहात, ते कायम राहील याची काळजी मी घेईन.\nPosted in इतर\t| Tagged 2012 review, annual report, प्रतिसाद, ब्लॉगला, वार्षिक अहवाल, वास्तव, सिंहावलोकन\t| 2 Replies\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://atulrajoli.blogspot.com/2014/10/blog-post.html", "date_download": "2018-05-28T01:17:47Z", "digest": "sha1:Z6NPTVLVLCRZFOYCUYJKWEY7CSGIFBIQ", "length": 11230, "nlines": 231, "source_domain": "atulrajoli.blogspot.com", "title": "विश्वास निर्मिती वेगवान प्रगती! ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE", "raw_content": "\nविश्वास निर्मिती वेगवान प्रगती\nविश्वास निर्मिती वेगवान प्रगती\nस्वतःची उच्च विश्वसनियता निर्माण करा...\nविचार व वागणुक परिवर्तित करणारी बॉर्न टू विन प्रस्तुत एक दिवसीय मार्गदर्शक कार्यशाळा\nविश्वास हा आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक स्नेहसंबंधांचा आधारस्तंभ असतो. प्रत्येक व्यक्तीसाठी स्नेहसंबंधांमध्ये, संघामध्ये, कुटुंबामध्ये, संस्थेमध्ये, राष्ट्रामध्ये व जगामध्ये विश्वास खुप महत्त्वाची भुमिका बजावतो. जर विश्वास नसेल तर शक्तीशाली राजकीय सरकार पडू शकते, यशस्वी व्यवसाय उध्वस्त होऊ शकतो, अर्थव्यवस्था कोलमडू शकते, प्रभावी नेतृत्व संपुष्टात येऊ शकते, उत्तम मैत्रीचा अंत होऊ शकतो, स्नेहसंबंधांमध्ये तफावत निर्माण होऊ शकते.\nउच्च विश्वास प्रस्थापित केल्याने उत्तुंग यशप्राप्ती होऊ शकते. विश्वास निर्मितीमुळे कोणत्याही क्षेत्रात व आयुष्याच्या प्रत्येक बाबतीत वेगवान प्रगती होऊ शकते. परंतु विश्वास निर्माण करण्याच्या प्रक्रीयेला बर्‍याच अंशी दुर्लक्षित केले जाते व जेवढे महत्त्व दिले पाहिजे, तेवढे दिले जात नाही. विश्वास दिवसातले २४ तास, आठवड्यातील ७ दिवस व वर्षातील १२ महिने आपल्याला प्रभावीत करत असतो. आपल्या विचारांचा, आयुष्याचा, स्नेहसंबंधांचा, संभाषणाचा व प्रत्येक वागणुकीचा दर्जा विश्वासावर अवलंबुन असतो.\nजर वेगात चालायचं असेल तर एकटं चाला; परंतु बरंच अंतर चालायचं असेल तर इतरांना सोबत घेऊन चाला.\nपहा जबरदस्त प्रेरणादायी व्हिडीओ\nविश्वास निर्मिती वेगवान प्रगती या एक दिवसीय कार्यशाळेमध्ये बॉर्न टू विनचे संचालक अतुल राजोळी आपल्या प्रभावी शैलीद्वारे वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्यात स्नेहसंबंधांमध्ये उच्च विश्वास कसे निर्माण करु शकाल याबाबत मार्गदर्शन करतील. या कार्यशाळेच्या मदतीने आपण आपली उच्च विश्वसनीयता निर्माण करु शकाल व आपल्या वैयक्तिक व व्यावसायिक स्नेहसंबंधांच्या सहाय्याने यशस्वी होण्याच्या दिशेने वेगवान प्रगती कराल.\nविश्वास निर्मिती वेगवान प्रगती या कार्यशाळेमध्ये खालील गोष्टींचा खुलासा होईल\n. स्वतःची विश्वसनियता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक बाबी कोणत्या\n. वैयक्तिक व व्यावसायिक स्नेहसंबंधांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी कसे वागावे\n. परस्पर व्यवहार कौशल्यात सुधारणा कशी करावी\n. आपल्या वागणुकीत कोणते सकारात्मक बदल करावे व ते करण्यासाठी मार्गदर्शन\n. स्नेहसंबंधामधील अडचणी कल्पकतेने सोडवण्यासाठी आवश्यक दृष्टीकोन\n. व्यावसायिक स्नेहसंबंध कसे सुधारावे व जोपासावे\nविश्वास निर्मिती वेगवान प्रगती\n. विश्वास आणि कार्य व्यवस्था\n. विश्वास म्हणजे नक्की काय\n. विश्वासाच्या ५ लहरी\n. स्वतःची उच्च विश्वसनियता निर्माण करणे\n. विश्वास निर्मितीचे ४ महत्त्वाचे गुणधर्म\n. विश्वसनिय स्नेहसंबंध निर्माण करणे\n. विश्वास निर्मितीच्या १३ वागणुकी\n. कुशल विश्वास - इतरांवर विश्वास ठेवण्याचे तंत्र\n. सामाजिक अथवा व्यावसायिक संस्थांचे कर्मचारी\n. मॅनेजर, लिडर व एक्सेक्युटिव्ह\n. स्वयंरोजगारकर्ते व प्रोफेशनल्स\nदिनांकः रविवार, २ नोव्हेंबर २०१४\nवेळः सकाळी १० ते संध्याकाळी ६\nस्थळः स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क, दादर (प.)\nगुंतवणुकः रुपये १०००/- (बॉर्न टू विनच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी व मी उद्योजक मेंबर यांसाठी रु. ८००/- फक्त)\nविश्वास निर्मिती वेगवान प्रगती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/tag/south-asia/", "date_download": "2018-05-28T01:07:32Z", "digest": "sha1:HEY2PIFTGJHENX44LDRAYC2JXUC34VAK", "length": 2745, "nlines": 43, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "south asia – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसंपादकीय : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\nसरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nइतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत\nजग भारत विशेष लेख\nमालदीवमधे चीनच्या हालचालीवर नजर ठेवण्याची गरज\nहिंदी महासागरातील सुमारे 1,200 निसर्गरम्य बेटसमूहाचा मालदीव हा छोटा देश सध्या संकटात आहे. राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामिन यांनी तेथे आणीबाणी पुकारली\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-prisoner-killed-central-jail-71335", "date_download": "2018-05-28T01:42:36Z", "digest": "sha1:6B2SLRUFDHTTJQRWCTA3L3X5OCWK475V", "length": 10272, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nagpur news prisoner killed in central jail नागपुरमध्ये कारागृहात कैद्याची हत्या | eSakal", "raw_content": "\nनागपुरमध्ये कारागृहात कैद्याची हत्या\nसोमवार, 11 सप्टेंबर 2017\nआयुष पुगलिया याची सुनियोजित हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. कारागृह प्रशासनावर आरोप करण्यात आला असून, हत्येच्या चौकशीची मागणी केली आहे.\nनागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहात आज (सोमवार) सकाळी एका कैद्याची फरशी डोक्यात घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, कुश कटारिया हत्याकांडातील मुख्य आरोपी आयुष पुगलिया याची आज सकाळी कारागृहात हत्या करण्यात आली आहे. कैद्यांच्या दोन गटाच्या वादात हे हत्याकांड घडल्याचे सांगण्यात येत आहे. आयुषच्या डोक्यात फरशी घालून त्याची हत्या करण्यात आली. तो कुश कटारिया अपहरण आणि हत्या प्रकरणातला प्रमुख आरोपी होता. तो दुहेरी जन्मठेप सध्या भोगत होता. या हत्येमुळे पुन्हा एकदा कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.\nआयुश पुगलिया याची सुनियोजित हत्या करण्यात आल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. कारागृह प्रशासनावर आरोप करण्यात आला असून, हत्येच्या चौकशीची मागणी केली आहे.\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\nमुली लवकर वयात येताहेत...\nमुंबई - बदलती जीवनशैली, फास्ट फूडची वाढती क्रेझ, इंटरनेटचा वाढता वापर आदी कारणांमुळे मुली लवकरच वयात येऊ लागल्या आहेत. या मुद्‌द्‌याकडे गांभीर्याने...\nठाणे स्थानकात स्वच्छतेची लगबग\nठाणे - ठाणे रेल्वेस्थानकाचा देशातील अस्वच्छ रेल्वेस्थानकांमध्ये आठवा क्रमांक आल्यानंतर सर्वच स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत \"...\nभिवंडीत बुधवारी 24 तास पाणी कपात\nभिवंडी - ऐन रमजानमध्ये उपवासाच्या (रोजाच्या) काळात स्टेम प्राधिकरणने पंप दुरुस्तीच्या निमित्ताने 24 तास पाणी कपात जाहीर केल्याने शहरातील मुस्लिम...\nकळव्यात रुळांमध्ये कचऱ्याच्या गोण्या\nठाणे - मध्य रेल्वे मार्गावरील कळवा स्थानकातील रुळांवरील गटारांवर जमा करण्यात आलेल्या कचऱ्याच्या गोण्या सध्या कळवा स्थानकाच्या सौंदर्यात बाधा ठरत आहेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z140410232641/view", "date_download": "2018-05-28T01:31:40Z", "digest": "sha1:BNYSLG3CYMHFGG5ERVEIND2FGKZL7M3I", "length": 10334, "nlines": 266, "source_domain": "www.transliteral.org", "title": "पदसंग्रह - पंचक", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|\nपदे १ ते ५\nपदे ६ ते १०\nपदे ११ ते १५\nपदे १६ ते २०\nपदे २१ ते २५\nपदे २६ ते ३०\nपदे ३१ ते ३५\nपदे ३६ ते ४०\nपदे ४१ ते ४५\nपदे ४६ ते ५०\nपदे ५१ ते ५३\nपदे ५५ ते ५६\nपदे ५७ ते ५८\nपदे ५९ ते ६२\nपदे ६३ ते ७०\nपदे ७१ ते ८०\nपदे ८१ ते ८५\nपदे ८६ ते ९०\nपदे ९१ ते ९५\nपदे ९६ ते १००\nपदे १०१ ते १०५\nपदे १०६ ते ११०\nपदे १११ ते ११५\nपदे ११६ ते ११९\nपदे १२० ते १२५\nपदे १२६ ते १३०\nपदे १३१ ते १३५\nपदे १३६ ते १४०\nपदे १४१ ते १४५\nपदे १४६ ते १५०\nपदे १५१ ते १५५\nपदे १५६ ते १६०\nपदे १६१ ते १६५\nपदे १६६ ते १७०\nपदे १७१ ते १७५\nपदे १७६ ते १८०\nपदे १८१ ते १८५\nपदे १८६ ते १९०\nपदे १९१ ते १९५\nपदे १९६ ते २००\nपदे २०१ ते २०५\nपदे २०६ ते २१०\nपदे २११ ते २१५\nपदे २१६ ते २२०\nपदे २२१ ते २२५\nपदे २२६ ते २३०\nपदे २३१ ते २३५\nपदे २३६ ते २४०\nपदे २४१ ते २४५\nपदे २४६ ते २५०\nपदे २५१ ते २५५\nपदे २५६ ते २६०\nपदे २६१ ते २६५\nपदे २६६ ते २७०\nपदे २७१ ते २७५\nपदे २७६ ते २८०\nपदे २८१ ते २८५\nपदे २८६ ते २९०\nपदे २९१ ते २९५\nपदे २९६ ते ३००\nपदे ३०१ ते ३०५\nपदे ३०६ ते ३१०\nपदे ३११ ते ३१५\nपदे ३१६ ते ३२०\nपदे ३२१ ते ३२५\nपदे ३२६ ते ३३०\nपदे ३३१ ते ३३५\nपदे ३३६ ते ३४०\nपदे ३४१ ते ३४५\nपदे ३४६ ते ३५०\nपदे ३५१ ते ३५५\nपदे ३५६ ते ३६०\nपदे ३६१ ते ३६५\nपदे ३६६ ते ३७०\nपदे ३७१ ते ३७५\nपदे ३७६ ते ३८०\nपदे ३८१ ते ३८५\nपदे ३८६ ते ३९०\nपदे ३९१ ते ३९५\nपदे ३९६ ते ४००\nपदे ४०१ ते ४०५\nपदे ४०६ ते ४१०\nपदे ४११ ते ४१५\nपदे ४१६ ते ४२०\nपदे ४२१ ते ४२५\nपदे ४२६ ते ४३०\nपदे ४३१ ते ४३५\nपदे ४३६ ते ४४०\nपदे ४४१ ते ४४५\nपदे ४४६ ते ४५०\nपदे ४५१ ते ४५५\nपदे ४५६ ते ४६०\nपदे ४६१ ते ४६५\nपदे ४६६ ते ४७०\nपदे ४७१ ते ४७५\nपदे ४७६ ते ४८०\nपदे ४८१ ते ४८५\nपदे ४८६ ते ४९०\nपदे ४९१ ते ४९५\nपदे ४९६ ते ५००\nपदे ५०१ ते ५०५\nपदे ५०६ ते ५१०\nपदे ५११ ते ५१५\nपदे ५१६ ते ५२०\nपदे ५२१ ते ५२५\nपदे ५२६ ते ५३०\nपदे ५३१ ते ५३५\nपदे ५३६ ते ५४०\nपदे ५४१ ते ५४५\nपदे ५४६ ते ५५०\nपदे ५५१ ते ५५५\nपदे ५५६ ते ५६०\nपदे ५६१ ते ५६५\nपदे ५६६ ते ५७०\nपदे ५७१ ते ५७५\nपदे ५७६ ते ५८०\nपदे ५८१ ते ५८५\nपदे ५८६ ते ५९०\nपदे ५९१ ते ५९५\nपदे ५९६ ते ६००\nपदे ६०१ ते ६०५\nपदे ६०६ ते ६१०\nपदे ६११ ते ६१५\nपदे ६१६ ते ६२०\nपदे ६२१ ते ६२५\nपदे ६२६ ते ६३०\nपदे ६३१ ते ६३५\nपदे ६३६ ते ६४०\nपदे ६४१ ते ६४५\nपदे ६४६ ते ६५०\nपदे ६५१ ते ६५५\nपदे ६५६ ते ६६०\nपदे ६६१ ते ६६५\nरंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.\nTags : ranganatha swaniपदमराठीरंगनाथ स्वामी\n[तोटकवृत्त गण स, स, स, स.]\nवितरागबळें जड बुद्धि वळे ॥ रति मोह टळे मनता वितुळे ॥\nअभिमान गळे भवपाश जळे ॥ गुरुराजदयें जइं वर्म कळे ॥१॥\nपरमार्थहि सार्थक तैंच घडे ॥ भ्रम मत्सर शोक कदां न घडे ॥\nगुणदोष विकार संमूळ टळे ॥ गुरुराजदय़ें० ॥२॥\nनिजरूप अरूप अमूप वसे ॥ मजवीण दुजें सहसा न दिसे ॥\nमग भासत तेचि प्रतीति बळें ॥ गुरुराज० ॥३॥\nसुविवेक धरीं सहवास करीं ॥ निज शांति सुवृत्ति सुखोंचि वरी ॥\nमग धैर्थं बसे सहसा न ढळे ॥ गुरुराज० ॥४॥\nअविनाश अभंग असंग सदां ॥ न वसे न दिसे मज रंग कदां ॥\nघन चित्स्वरूपीं मन हेतु टळे ॥ गुरुराज० ॥५॥\nगणपतीचे प्रकार किती व कोणते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF_%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87", "date_download": "2018-05-28T01:35:58Z", "digest": "sha1:OAENWQL6TRSIY2O572FB7G76ZIRO7DRP", "length": 6787, "nlines": 177, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आंतरविकि दुवा साचे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया वर्गाच्या यादीतील पाने ही साचे आहेत.\nहे पान विकिपीडियाच्या प्रशासनाचा भाग आहे व तो विश्वकोशाचा भाग नाही.\nपुढील साचा वर्ग नोंदी\nया वर्गात साचा नामविश्वाची पाने आहेत.त्याचा वापर लेखाचे वर्गीकरण किंवा इतर नामविश्वातील पानांसाठी करण्यात येउ नये.\nया वर्गात साचा जोडण्यास:\nजर त्या साच्यास वेगळे दस्तावेजीकरण पान (बहुदा, \"साचा:template name/doc\" असे असलेले) असेल, तर\nअसे त्या पानाच्या खाली असलेल्या विभागात जोडा, तसे नसेल तर,\nहे साचा संकेताच्या शेवटी जोडा. त्यापूर्वी याची खात्री करा कि, ते त्याच ओळीत सुरु होते ज्यात संकेताचा शेवटचा वर्ण आहे.\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► विक्शनरी साचे‎ (३ प)\n\"आंतरविकि दुवा साचे\" वर्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ ऑगस्ट २०१७ रोजी २०:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://swatantranagrik.in/2018/01/741/", "date_download": "2018-05-28T01:01:02Z", "digest": "sha1:234E3VJKJNWYXUY5CTWMWEQJH4CFHTI2", "length": 16456, "nlines": 85, "source_domain": "swatantranagrik.in", "title": "गोल्डन ग्लोब सोहळा २०१८ – स्वतंत्र नागरिक", "raw_content": "\nसंपादकीय : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय\nसरकारच्या कामगिरीविषयीच्या ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ पुस्तकाचे प्रकाशन\n‘ऑक्टोबर’ – एक परिपूर्ण आणि तरल कलाकृती\nश्रीमंत बाजीराव पेशवे – एक रणकुशल नेतृत्व व अपराजित योद्धा\nइतिहासाच्या पानांतून – ऑर्लिन्सचा लढा आणि हिटलरचा अंत\nगोल्डन ग्लोब सोहळा २०१८\nहॉलीवुड दुनियेतील एक मानांकित पुरस्कार सोहळ्यांपैकी एक गोल्डन ग्लोब पुरस्कार. यंदाचा 75 वा गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळा बेवर्लि हिल्स, कॅलिफोर्निया या ठिकाणी पार पडला आणि विशेष गाजलाही नेहमीप्रमाणे हॉलीवूड स्टार्सनी आवर्जून उपस्थिती लावली. इतर पुरस्कारांप्रमाणे या मानाच्या पुरस्कारासाठी पात्र ठरणे, हे हॉलीवूड कलाकारांचे स्वप्नच असते. छोट्या पडद्यावरचे प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक नॉर्मन लियर आणि ‘वेस्ट साइड स्टोरी’ ची अभिनेत्री रिटा मोरेंनो यांनी लाल स्कूटीवरून सोहळ्यात दमदार एण्ट्री घेतली. या विशेष एण्ट्रीची चर्चाही तितकीच झाली.\nयंदाच्या पुरस्कार सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे काळ्या रंगाचा ड्रेसकोड. बहुतांश कलाकारांनी काळा पोशाख परिधान करून लैंगिक शोषणाविरुद्ध सुरू असलेल्या संघर्षाला पाठिंबा दर्शवला हॉलीवुडमधील सत्तर महिलांनी हार्वी वेनस्टेन या निर्मात्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप केला होता.\nत्याविरोधात वातावरण तापले होते. त्याच्या निषेधार्थ हार्वेच्या मार्चेसा ब्रँडवर हॉलीवुड स्टार्सनी बहिष्कार टाकला.\n7 जानेवारी 2018 ही रविवारची रात्र म्हणजे हॉलीवुड प्रेमींसाठी उत्कट भावनापूर्ण भाषणे, विचित्र- अस्वाभाविक विजय (वियर्ड विन्स), आणि बदलत्या हॉलीवुड संस्कृतीची समालोचने(कॉमेण्ट्री) असा कार्यक्रम होता. हटक्या एण्ट्री नंतर खरी रंगत आली ती सेत मेयर्सच्या लांबलचक स्वगतामुळे त्याच्या या स्वगताचा मुख्य मुद्दा होता हॉलीवुड संस्कृतीचे बदलते स्वरूप आणि लैंगिक शोषणाविरुद्धची हाक.\nकार्यक्रमाचा मुख्य सूत्रधार या नात्याने त्याने हे विषय विनोदपूर्ण शैलीमध्ये मांडले. यामध्ये वेनस्टेनपासून वूडी अ‍ॅलेनपर्यंत सर्वांचा उल्लेख केला गेला. त्यानंतर या सोहळ्यातील विशेष उल्लेखनीय पुरस्कार म्हणजे सेसील बी डेमील जीवन गौरव पुरस्कार आणि या पुरस्कराची मानकरी ठरली टॉक शोची राणी आणि व्यवसायातील सामर्थ्यशाली स्त्री ओप्रा विन्फ्रे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर तिने दिलेले भाषण तितकेच दमदार होते. त्या भाषणावरून तिला अमेरिकेची अध्यक्षा बनवा अशीही खिल्ली उडवली गेली. तिच्या प्रेरणादायी भाषणामध्ये क्षितिजावरती नव्या दिवसांची सुरुवात दिसत आहे आणि ह्या दिवसांची पहाट होण्यास आता या सोहळ्यासाठी उपस्थित असणार्‍या सामर्थ्यशाली महिला आणि जे कलाकार म्हणून झटत आहेत त्यांचे प्रयत्न कारणीभूत असतील. वेनस्टेन प्रकरणावरून लिंगसमानतेसाठी महिलांनी टाइम्स अप आणि मी टू अगेन यासारख्या चळवळी सुरू केल्या. ओप्राच्या मते पुन्हा अशा चळवळी करण्याची गरज भासणार नाही, अशी आशा आहे. ओप्राच्या या सर्वविषयव्याप्ती भाषणात तिला दोन वेळा उभे राहून मानवंदना मिळाली.\nओप्राची या सोहळ्यातील बैठकीची जागाही विशेष होती. स्टेजसमोर मध्यभागी तिला मानाचे स्थान होते. त्यामुळे स्टेजवर भाषण देणार्‍यामध्ये प्रत्येकाच्या दृष्टीसमोर ती होती आणि बहुतांशी भाषणांमध्ये तिचा उल्लेख येत होता.\nनिकोल किडमन हिनेही कौटुंबिक हिंसाचाराच्या विरोधात आवाज उठवला. तिला एच बीओवरील ‘बिग लिटल लाइज’ या मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तिचे या मालिकेतील पत्र जे वकीलपेशावरून गृहिणीकडे वळते, हे ही एक प्रकारचे चुकीचे किंवा अपमानास्पद संबंध आहेत. माझी या मालिकेतील भूमिका या सोहळ्याच्या मुख्य विषयाशी संबंधित आहे. हे पात्रही अशाच अपमानाचा बळी आहे.\nमी अशी आशा करते की, अशा कथानकांमधून समाजामध्ये जागृती होईल आणि ही चर्चा जिवंत राहील, तसेच पुढे बदलास कारणीभूत ठरेल, असे तिने भाषणात सांगितले.\nकेइली क्लर्कसन आणि केथ अर्बन हे संगीत कलाकार स्टेजवर गाणे सादर करण्यासाठी खूपच उत्सुक होते आणि त्यांच्या त्या मूळ गाण्यासाठी त्यांना पुरस्कारही मिळाला. जेम्स फ्रँको याला सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता हा पुरस्कार मिळाला.\nत्यावेळी त्याने टॉमी विझोचे जे पात्र चित्रपटात सादर केले होते. त्या चित्रपट निर्माता टॉमीला स्टेजवर बोलावले आणि जेव्हा टॉमीने बोलण्यास सुरुवात केली. त्यावेळी फ्रँकोने त्याला बाजूला सारून स्वतःच बोलत बसला. टॉमी हा एक विचित्र व्यक्तिमत्त्वाचा म्हणून ओळखला जातो आणि फ्रँकोनेही तसेच पात्र स्टेजवर प्रस्तुत केले.\nस्टर्लिंग ब्राऊनला टीव्ही क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्यावेळी त्याने दिलेल्या भाषणातून तो एक प्रेरणादायी वक्ता असल्याचे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले. गेल्या वर्षीच्या सोहळ्यातही त्याने दीर्घ पण उत्तम भाषण दिले होते. त्याला नेहमीच कृष्णवर्णीय म्हणूनच रोल मिळाले पण त्यामागची त्याची भूमिका त्याने भाषणात स्पष्ट केली.\n‘‘मी टू’ आणि ‘टाइम्स अप’ सारख्या चळवळींच्या उल्लेखाबरोबरच हॉलीवुडमधील पगाराबाबतची स्त्रीपुरुष असमानता हा विषयही विनोदीरीत्या चर्चिला गेला. जेसिका केस्टेन हिने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा\n(इन मोशन पिक्चर) पुरस्कार जाहीर करण्यापूर्वी या विषयाला विनोदी छटेने रंगवले. हा पुरस्कार फ्रांसिस मॅकदोरमंड हिला मिळाला. त्यावेळी तिने भाषण करताना वापरलेले अपशब्द बीप करावे लागले याबाबत सेन्सॉरने नाराजी व्यक्त केली.\nउत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कारासाठी सर्व नामांकने पुरुष दिग्दर्शकांची होती आणि मिळालेला पुरस्कार हा अनपेक्षित होता. गुलीरमो डेल टोरो यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. लिमिटेड सिरिज आणि मोशन पिक्चर टेलिव्हिजनसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून निकोल किडमनला सन्मानित करण्यात आले. अशा विविध चर्चा आणि विषयांच्या हाताळणीमुळे हा सोहळा रंगतदार ठरला.\nइतर काही महत्त्वाच्या पुरस्कारांचे मानकरी\nसर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स सांगीतिक किंवा विनोदी\nअभिनेता – गॅरी ओल्डमन (डार्केस्ट अवर)\nअभिनेत्री – साओर्स रोनन (लेडी बर्ड)\nसर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स इन मोशन पिक्चर\nअभिनेता – जेम्स फ्रँको (डिझास्टर आर्टिस्ट)\nलेखक : हिमानी कोत्रे\n← नॅशनल रजिस्टर्ड सिटिझन’मुळे बांगलादेशी घुसखोरांना शोधणे शक्य होणार\nशिका आणि शिकवा : एक अपूर्व अनुभव →\nऑस्ट्रियात अतिउजव्या शक्ती सत्तारूढ आघाडीत सामील\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या\nसाप्ताहिक PDF स्वरुपात वाचण्यासाठी खाली क्लिक करा.\nजय भारत जय जगत\nसाप्ताहिक स्वतंत्र नागरिकची प्रत घरपोच मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क करा.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/a-missing-man-was-discovered-inside-a-23-foot-python-257091.html", "date_download": "2018-05-28T01:08:11Z", "digest": "sha1:5GRHF6EO267R2QWYSBNDO26RHW7CVN75", "length": 12309, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शेतात बेपत्ता झालेला शेतकरी सापडला अजगराच्या पोटात", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nशेतात बेपत्ता झालेला शेतकरी सापडला अजगराच्या पोटात\nसालुबीरो गावामध्ये एका अजगराने चक्क माणसाला गिळून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.\n30 मार्च : अजगरामध्ये माणसाला गिळण्याची क्षमता असते असं म्हटलं जातं, त्याचाच प्रत्यय इंडोनेशियातील सुलावेसी बेटावरील सालुबीरो गावा आला आहे. सालुबीरो गावामध्ये एका अजगराने चक्क माणसाला गिळून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.\nशेतावर काम करण्यासाठी गेलेला २५ वर्षीय अकबर नावाचा शेतकरी दिवस संपला तरी घरी परतला नव्हता. त्यामुळे घरचे आणि गावकरी काळजीत पडले होते. सगळ्या गावकऱ्यांनी त्याला शोधण्याचे प्रयत्न करत असताना गावकऱ्यांना जो प्रकार दिसला तो मात्र कोणाच्याही अंगावर काटा आणणारा होता.\nएक अजगर विचित्रपणे सरपटत असल्याचं गावकऱ्यांना दिसलं. त्या अजगराचं पोट इतकं फुगलेलं होतं की पुढे सरकरणंही त्याला जमत नव्हतं. म्हणून गावकऱ्यांनी त्या अजगराचं पोट फाडून बघितलं असता त्यात अकबरचे मृत शरीर दिसलं.\nशेतात काम करत असताना अकबरला अजगराने अख्खंच्या अख्खं गिळलं होतं. हे पाहून गावकऱ्यांच्या अंगावरही काटा उभा राहिला. या प्रकरणानंतर गावात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.\nअजगरांनी पाळीव प्राण्यांना किंवा जनावरांना गिळल्याचे अनेकदा पाहिले आहे पण माणसाला गिळण्याचा पहिलाच प्रकार असल्याचं गावच्या सरपंचांनी सांगितलं.\nदरम्यान, याआधी 2013 मध्ये इंडोनेशियातल्या बाली येथे असाच प्रकार घडला होता. समुद्रकिना-या लगत असलेल्या हॉटेलच्या एका सुरक्षारक्षकाला अजगराने गिळले होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://sandeepramdasi.com/2016/12/", "date_download": "2018-05-28T01:38:09Z", "digest": "sha1:464WY6ZTA6FUAMRIRX2XEL5DU7TP7M5R", "length": 5008, "nlines": 87, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "December | 2016 | रामबाण", "raw_content": "\nनोटाबंदी इंटरेस्टिंग आकडेवारी :- १\nडेबिट कार्डचा एटीएममधून पैसे काढण्यासाठी किती वापर होतो \nऑगस्ट महिन्यात ७५ कोटी ६७ लाख वेळा देशातील जनतेने एटीएममधून पैसे काढले, त्याचा आकडा होता २ लाख १९ हजार कोटी रुपये.\nसप्टेंबर महिन्यात ७४ कोटी २२ लाख वेळा एटीएममध्ये डेबिट कार्डाचा वापर केला गेला , काढले गेले २ लाख २२ हजार कोटी रुपये,\nऑक्टोबर महिन्यात ८० कोटी वेळा देशातील जनतेने एटीएममधून पैसे काढले, त्याचा आकडा होता २ लाख ४२ हजार कोटी रुपये.\nआरबीआयची गेले दोन वर्षांची आकडेवारी पाहिली तर देशभरात वर्षाला अंदाजे २५ लाख कोटी रुपये एटीएममधून काढले जातात, म्हणजे महिन्यात आपली जनता सरासरी २ लाख कोटी रुपये एटीएममधून काढते,याचा अर्थ आपल्या २ लाख २० हजार एटीएम्समध्ये महिन्याला २ लाख कोटी रुपये असले तरी देशाची गरज भागते..\nनोटाबंदीनंतर च्या पहिल्या महिन्यात म्हणजे १० नोव्हेंबर ते १० डिसेंबर या काळात ४ लाख ६१ हजार कोटींच्या नव्या नोटा चलनात दिल्या असं आरबीआयने १५ दिवसांपूर्वी (१३ डिसेंबरला) सांगितलं होतं, यातल्या फक्त २ लाख कोटी रुपयांच्या नोटा एटीएममध्ये भरायची तजवीज केली असती तरी देशातले सर्व एटीएम चालू राहिले असते, Continue reading →\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00617.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://sarkarinokariaditya.blogspot.com/p/blog-page_4430.html", "date_download": "2018-05-28T01:29:05Z", "digest": "sha1:FI6M67AGLE2UDNLEVYV4K3MFBXK63YQX", "length": 116230, "nlines": 582, "source_domain": "sarkarinokariaditya.blogspot.com", "title": "स्पर्धायुग!!!: सामान्य ज्ञान", "raw_content": "\nकेंद्र शासनात नोकरीची संधी..\nMPSC बद्दल सर्व काही....\nमहाराष्ट्रातील महापुरुष व समाजसुधारक\n1.धर्मदाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य-७ जुलै २०१३ ,2.पुणे विद्यापीठ-१३ जुलै २०१३,3.महाराष्ट्र शासन कृषी विभाग-10 जुलै २०१३ ,4.लाईफ इन्सुरंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया-११ जुलै २०१३,5.जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव -20जुलै २०१३\nऑनलाइन फॉर्म-1. मुंबई हाय कोर्ट , 2.पुणे विद्यापीठ,3.लाईफ इन्सुरंस कॉर्पोरेशन ऑफ इंडिया,5.जिल्हा निवड समिती, जळगाव,6.वनविभाग महाराष्ट्र राज्य\nलाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी ,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म,पंथ,जात,एक जाणतो मराठी ,एवढ्या जगात माय मानतो मराठी धर्म,पंथ,जात,एक जाणतो मराठी ,एवढ्या जगात माय मानतो मराठी \nपृथ्वीराजदाजीसाहेबचव्हाण नगरविकास, गृहनिर्माण, सामान्यप्रशासन, माहिती व जनसंपर्क, गलिच्छ वस्ती सुधारणा, घरदुरुस्ती व पुनर्बांधणी, नागरी कमाल जमीन धारणा, परिवहन, खनिकर्म, मराठी भाषा, विधी व न्याय, माजी सैनिकांचेकल्याण व अन्य कोणत्याही मंत्र्यांना विवक्षितपणे नेमून न दिलेले विषय\nअजित पवार अर्थ व नियोजन, ऊर्जा\nनारायण राणे उद्योग, बंदरे, रोजगार व स्वयंरोजगार\nआर. आर. पाटील गृह\nछगन भुजबळ सार्वजनिक बांधकाम, पर्यटन\nपतंगराव कदम वने, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन\nशिवाजीराव मोघे सामाजिक न्याय, विमुक्त भटक्या जमाती व अन्य मागासवर्गीय कल्याण,व्यसनमुक्ती कार्ये\nराधाकृष्ण विखे-पाटील कृषी आणि पणन\nजयंत पाटील ग्रामीण विकास\nहर्षवर्धन पाटील सहकार, विधिमंडळ कामकाज\nगणेश नाईक उत्पादन शुल्क आणि अपारंपरिक ऊर्जा\nबाळासाहेब थोरात महसूल, खारजमीन\nलक्ष्मणराव ढोबळे पाणी पुरवठा व स्वच्छता\nजयदत्त क्षीरसागर सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)\nमनोहरराव नाईक अन्न व औषध प्रशासन\nडॉ. विजयकुमार गावित वैद्यकीय शिक्षण, फलोत्पादन\nसुनील तटकरे जलसंपदा (कृष्णा खोरे वगळून)\nरामराजे नाईक-निंबाळकर जलसंपदा (कृष्णा खोरे)\nबबनराव पाचपुते आदिवासी विकास\nराजेश टोपे उच्च व तंत्रशिक्षण\nराजेंद्र दर्डा शालेय शिक्षण\nनसीम खान वस्त्रोद्योग, अल्पसंख्याक कल्याण आणि औकाफ\nसुरेश शेट्टी सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, राजशिष्टाचार\nहसन मुश्रीफ कामगार आणि विशेष सहाय्य\nनितीन राऊत रोजगार हमी योजना, जलसंधारण\nमधुकर चव्हाण पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय\nपद्माकर वळवी क्रीडा व युवक कल्याण, पर्यावरण, सांस्कृतिक कार्य\nवर्षा गायकवाड महिला व बालकल्याण\nरणजीतकांबळे पाणीपुरवठा आणि स्वच्छता, अन्न आणि नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण, पर्यटन, सार्वजनिकबांधकाम\nभास्करजाधव नगरविकास, वने, बंदरे, खारजमीन, संसदीय कार्य, क्रीडा व युवक कल्याण, माजी सैनिकांचे कल्याण, विधी व न्याय\nप्रकाशसोळंके महसूल, मदत व पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, सहकार, पणन, वस्त्रोद्योग\nसचिनअहिर गृहनिर्माण, गलिच्छ वस्ती सुधारणा, घरदुरुस्ती व पुनर्बांधणी, नागरी कमाल जमीन धारणा,उद्योग, खनिकर्म, सामाजिक न्याय, पर्यावरण, विमुक्त भटक्या जाती व अन्य मागासवर्गीयांचे कल्याण, व्यसनमुक्ती कार्य\nफौजियाखान सामान्य प्रशासन विभाग, माहिती व जनसंपर्क, सांस्कृतिक कार्य, राजशिष्टाचार, शालेय शिक्षण,महिला व बालविकास, सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण आणि अल्पसंख्याक विकास (औकाफसह)\nगुलाबरावदेवकर कृषी, पदुम, जलसंधारण, रोजगार व स्वयंरोजगार, परिवहन\nसतेजपाटील गृह (शहरे व ग्रामीण), ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन\nराजेंद्रमुळक अर्थ व नियोजन, ऊर्जा, जलसंपदा, विधिमंडळ कामकाज, उत्पादनशुल्क\nराजेंद्र गावित आदिवासी विकास, कामगार, पाणलोट क्षेत्र विकास, फलोत्पादन\nडी पीसावंत वैद्यकीय शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षण, विशेष सहाय्य, अपारंपरिक ऊर्जा\n‘बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय आमुचा एक महाराष्ट्र देश हा..’\nबहु असोत सुंदर संपन्न की महा \nप्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ॥ -\nया काव्यपंक्तीनी १ में या दिवसाची सुरुवात होते . शाळेत असताना १ मे हा दिवस उन्हाळी सु्ट्टीतला एक दिवस म्हणून जास्त महत्वाचा वाटत नसे. पण आज सुज्ञ नागरिक म्हणून असे बेजवाबदार विचारसुद्धा करता येणार नाही.\nमहाराष्ट्र या नावातच सारं काही आलं\nअनेक वीरपुरुषांचे ,बुध्दिमान व्यक्तींचे , १०५ हुतात्म्यानी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेले राज्य .\nइतिहास, भूगोल ,कला ,क्रीडा ,साहित्य ,राजकारण ,निसर्ग विविधतेने नटलेला , हिंदू, बौद्ध व जैन संस्कृतींचा ठसा असलेला महाराष्ट्र\nऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना करण्याचे हाती घेतले गेले. साधारणतः भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली.\nअखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरु आहेत.\nमहाराष्ट्र नावाचा उगम आणि इतिहास\nक्षेत्रफळ ३०७,७१३ km² (११८,८०९ sq mi)[१]\nघनता ९६,७५२,२४७ (२रा) (२००१)\nमहाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये \"राष्ट्र\" या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात \"राष्ट्रिक\" आणि नंतर \"महा राष्ट्र\" या नावाने ओळखले जाउ लागले असे ह्युएन-त्सांग व इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील \"महाराष्ट्री\" या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ महार व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे.\nमध्यपाषाण कालीन ४००० इस पुर्व धान्याची लागवड तापी नदीच्या खोर्‍यात सुरु झाले. जोर्वे येथे पुरातन काळातील संस्कृतीचे अवशेष प्रथमः सापडले जे १५०० इ.पु. चे आहेत. या संस्कृतीचे नामकरण गावाच्या नावाहुन करण्यात आले आहे. त्यात मुख्यतः रंगवलेले भांडी व तांब्यापासुन बनवलेले भांडी आणि शस्त्रे सापडली. येथील लोक कोकण वगळता सर्व महाराष्ट्रात पसरले. येथील अर्थव्यवस्था मुख्यतः शेती, पशुपालन, शिकार व मासेमारीवर आधारलेली आहे. ते विविध पिके पिकवत होते. येथील घरे मोठे चौकोनी, चट्टे व माती पासुन बनवलेली असत. धान्य कोठारांत व कनगीत साठवलेली आढळते. स्वयंपाक दोन कोन्याच्या चुलींवर घरात केला जाई, व बाहेर जाळावर प्राण्यांचे मांस भाजले जाई.\n(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)\nमहाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) अंतर्गत होता. या काळात महाराष्ट्राने भरभरटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.\nसातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराण होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतेचा मानला जातो. अर्थात्‌ या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरूष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा महत्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.\nवाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळांत महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत राजाश्रयामुळे उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळांतील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.\nवाकाटकांनंतर कलचुरी राजघराणे इ.स. च्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.\nबदामी चालूक्य आणि कल्याणी चालूक्यांचा काळ\nवाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमान होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.\nदंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्रकूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे कृष्ण पहिला या राष्ट्रकूट राजाने बांधले.\nमहाराष्ट्राच्या कांहीं भागावर कल्याणीच्या चालुक्यांनी सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवानी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१० पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता सपुष्टात आणली.\nयादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्ती सांप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.\nमहाराष्ट्रातील विविध स्थळांचा-नदी,पर्वत,स्थळ इ.- रामायण महाभारत इत्यादी प्राचीन ग्रंथामध्ये उल्लेख आढळतो. व्यवस्थित माहितीची उपलब्ध ऐतिहासिक साधने इ.स.पूर्व तिसर्‍या शतकापासून महाराष्ट्राची माहिती देतात.\nमहाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला तरी सांस्कृतिक व सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मुघल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्रज, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते.\nमध्ययुगीन इतिहास व इस्लामी राज्य\nमहाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्री भाषेच्या वापराच्या संदर्भात ३र्‍या शतकापासून नोंदवला गेला आहे. त्या आधीच्या कालखंडाबद्दल विशेष माहिती उपलब्ध नाही. महाराष्ट्र त्या काळात 'दंडकारण्य' म्हणून ओळखले जात असे. मगध, चालुक्य, वाकाटक, राष्ट्रकुट यांचे राज्य महाराष्ट्रावर वेगवेगळ्या मध्ययुगीन कालखंडात होते,परंतु सातवाहन राजा शालिवाहन आणि देवगीरीचे यादव यांच्या कालखंडात मराठी भाषा-संस्कृतीचा विकास झाला. मौर्य साम्राज्याच्या विघटनानंतर सातवाहन यांनी इ.स.पू २३०- २२५ पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. सातवाहनांच्या राज्यात मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक सुधारणा झाली. महाराष्ट्री प्राकृत भाषा, (जी नंतर आधुनिक मराठी भाषेत रुपांतरीत झाली) सातवाहनांची राजभाषा होती. इ.स. ७८ मध्ये महाराष्ट्राचा राज्यकर्ता गौतमीपुत्र सातकर्णी किंवा शातकारणी (शालिवाहन) हा होता. त्याने सुरू केलेला शालिवाहन शक आजही रूढ आहे.\nत्यानंतर देवगिरीच्या यादवांनी महाराष्ट्रावर राज्य प्रस्थापित केले. १३व्या शतकात महाराष्ट्र प्रथमच इस्लामी सत्तेखाली आला जेव्हा दिल्लीचे अलाउद्दीन खिलजी व नंतर मुहम्मद बिन तुघलक यांनी दख्खनचे काही भाग काबीज केले. इ.स. १३४७ मध्ये तुघलकांच्या पडावानंतर विजापूरच्या बहामनी सुलतानांनी सुमारे १५० वर्षे राज्य केले.\n१७व्या शतकाच्या सुरुवातीस (पश्चिम महाराष्ट्रातील) मराठा-साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन केले. छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली मराठ्यांनी आपले स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे सुरू केले. इ.स. १६७४ मधील राज्याभिषेकानंतर शिवाजी महाराजांच्या राज्याची 'अधिकृत' सुरुवात झाली.\nशिवाजीराजांचे पुत्र संभाजीराजे भोसल्यांना मोगल बादशहा औरंगझेब यांनी पकडले व त्यांची हत्या घडवून आणली. पुढील चार दशकात मराठा साम्राज्य पेशव्यांच्या हातात पडले. भोसले हे केवळ नाममात्र राज्यकर्ते राहिले. मोगलांना हरवून पेशवे भारताचे नवे राज्यकर्ते म्हणून उदयास आले. बाळाजी विश्वनाथ पेशवे व त्यांचे पुत्र बाजीराव पहिले यांनी मराठा राज्य वाढवले व सध्याच्या भारताच्याही सीमेपार आपली वर्चस्व प्रस्थापित केले.\nइ.स. १७६१ साली पानिपतच्या तिसर्‍या लढाईत अफगाण सेनानी अहमदशाह अब्दालीने पेशव्यांचा व पर्यायाने मराठी साम्राज्याचा मोठा पराभव केला. या पराभवानंतर मराठा साम्राज्याची एकसंधता नष्ट झाली व महराष्ट्रातील सत्ता पेशव्यांकडे राहिली असली तरी महाराष्ट्राबाहेरचे साम्राज्य अनेक सरदारांनी आपापल्यात वाटून घेतली.\nब्रिटिश राज्य व स्वातंत्र्योत्तर काळ\nब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतात बस्तान घातले असताना मराठे व ब्रिटिश यांच्यात इ.स. १७७७-१८१८ च्या दरम्यान तीन युध्दे झाली. इ.स.१८१९ मध्ये ब्रिटिशांनी पेशव्यांना पदच्युत करून मराठ्यांचे राज्य काबीज केले.\nमहाराष्ट्र ब्रिटिशांच्या बॉम्बे राज्याचा एक भाग होता. बॉम्बे राज्यात कराची ते उत्तर दख्खन भाग समाविष्ट होते. अनेक राज्यकर्ते ब्रिटिशांचे वर्चस्व मानून आपापले राज्य सांभाळीत होते. मराठवाडा निजामाच्या अंमालाखाली राहिला. ब्रिटिशांनी सामाजिक सुधारणा तसेच अनेक नागरी सोयी-सुविधा आणल्या. परंतु त्यांच्या भेदभावी-निर्णयांमुळे व पारतंत्र्याच्या जाणिवेमुळे भारतीयांमध्ये असंतोष निर्माण झाला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस लोकमान्य टिळक यांनी ब्रिटिशांविरुध्द लढा उभारला जो पुढे महात्मा गांधी यांनी चालवला. मुंबई हे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे एक महत्त्वाचे केंद्र होते.\nऑगस्ट १५, इ.स. १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर प्रांत व राज्यांची पुनर्रचना करण्याचे हाती घेतले गेले. साधारणतः भाषेप्रमाणे प्रांत निर्मिले जात होते. परंतु भारत सरकारने मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्मितीस नकार दिला. केंद्राच्या या पवित्र्याच्या विरोधात महाराष्ट्रातील जनतेने प्रखर आंदोलन केले. यात १०५ व्यक्तींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले.केंद्र सरकार मुंबई महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या विरोधात होते. आचार्य अत्रे, शाहीर साबळे, सेनापती बापट, डांगे इत्यादी प्रभृतींनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला बळ दिले. आचार्य अत्र्यांनी मराठा या पत्रात आपली आग्रही भूमिका मांडली.\nअखेर १ मे, १९६०ला महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ एकत्र करून सध्याच्या मराठी भाषिक महाराष्ट्राची रचना करण्यात आली. १९६० च्या दशकातील संयुक्त महाराष्ट्र चळवळीने महाराष्ट्राच्या विविध भौगोलिक भागांस एकत्र आणले.परंतु बेळगांव आणि आसपासचा परिसर व गुजरातेतील डांगी बोली बोलणारा प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट केला गेला नाही. बेळगांवासह ८६५ गावे महाराष्ट्रात सामील करण्यासाठी आजही प्रयत्न सुरू आहेत.\nमहाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेला स्थित आहे. महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मी. (अंदाजे ७,००० फूट) आहे. या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे.\nभारतातील इतर राज्यांप्रमाणेच, राज्यपाल राज्याचा प्रमुख व्यक्ती असते. राष्ट्रपती केंद्र सरकारच्या सल्ल्याने राज्यपालांची नेमणूक करतात. राज्यपाल हे पद केवळ नाममात्र असते. राज्याचे शासन मुख्यमंत्री, चालवतात. या व्यक्तीकडे शासनाचे सर्वाधिक अधिकार असतात.महाराष्ट्र विधानसभा व मंत्रालय राजधानी मुंबई येथे आहे. मंत्रालयात राज्य सरकारची प्रशासकीय कार्यालये आहेत. मुंबई उच्च न्यायालय याच शहरात आहे. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन मुंबई येथे तर हिवाळी अधिवेशन नागपूर (महाराष्ट्राची उपराजधानी) येथे होते.\nमहाराष्ट्रात दोन विधान-सदने (bicamel) आहेत. विधान सभेत लोकांनी प्रत्यक्षपणे निवडून दिलेले प्रतिनिधी असतात तर विधान परिषदेत अप्रत्यक्षरीत्या नियुक्त प्रतिनिधी असतात. महाराष्ट्राचे संसदेत ६७ प्रतिनिधी असतात, पैकी राज्यसभेत १९ प्रतिनिधी तर लोकसभेत ४८ प्रतिनिधी असतात.\nभारताच्या स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्रातील राज्य मुख्यत: कॉँग्रेस पक्षाकडे आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार या काही महत्त्वाच्या कॉंग्रेस नेत्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले आहे. १९९५ साली शिवसेना-भाजपा युती सत्तेवर आली. कॉँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस हा नवा पक्ष स्थापन केला. सध्या (इ.स. २००६)महाराष्ट्रात कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस युतीची सत्ता असली तरी सर्वांत मोठा पक्ष राष्ट्रवादी कॉँग्रेस हा आहे. अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री तर छगन भुजबळ हे उप-मुख्यमंत्री आहेत.\nमहाराष्ट्र राज्य ३५ जिल्ह्यात विभागले गेले आहे. या जिल्ह्यांचे ६ समूह अथवा विभाग आहेत- औरंगाबाद, अमरावती, कोकण, नागपूर, नाशिक व पुणे. हे महाराष्ट्र शासनाचे अधिकृत राजस्व विभाग आहेत.\nभौगोलिक, ऐतिहासिक व राजकीय-मतांनुसार महाराष्ट्रात पाच मुख्य विभाग आहेत: विदर्भ किंवा बेरार (नागपूर आणि अमरावती विभाग), मराठवाडा (औरंगाबाद विभाग), खानदेश व उत्तर महाराष्ट्र विभाग (नाशिक विभाग), देश किंवा पश्चिम महाराष्ट्र विभाग (पुणे विभाग) आणि कोकण (कोकण विभाग).\nमहाराष्ट्र राज्य सामान्य माहिती....\n*जिल्हे- ३५, *तालुके- ३५८,,*पंचायत समिति- ३४९, *जिल्हा परिषद- ३३\n* महानगर पालिका - २३, *नगर परिषदा-२२३, *कटक मंडल-७, *खेडी-२८७५४, नगर पंचायती-३\n* महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफलाने - अहमदनगर\n* महाराष्ट्रातील सर्वात छोटा जिल्हा क्षेत्रपलाने - मुंबई\n* मुंबई जिल्हयामधे एकही तालुका, ग्राम पंचायात नाही\n* महाराष्ट्रातील सर्वात जास्त लोकसंख्या घनता असणारा जिल्हा- मुंबई.\n>>राज्यातील प्रमुख शिखरे <<\nकळसूबाई - १,६४६ मी.\nसाल्हेर - १,५६७ मी.\nघृष्णेश्वर- वेरुळ जिल्हा औरंगाबाद\nपरळी वैजनाथ- जिल्हा बीड\nऔंढा नागनाथ- जिल्हा हिंगोली.\nकृष्णाजी केशव दामले - केशवसुत\nगोविंद विनायक करंदीकर - विंदा करंदीकर\nत्र्यंबक बापुजी डोमरे - बालकवी\nप्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार\nराम गणेश गडकरी - गोविंदाग्रज\nविष्णू वामन शिरवाडकर - कुसुमाग्रज\nनिवृत्ती रामजी पाटील - पी. सावळाराम\nमाधव त्र्यंबक पटवर्धन - माधव जुलिअन\nचिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू\nआत्माराम रावजी देशपांडे - अनिल\nभारतात महाराष्ट्राचा क्षेत्रफळात तिसरा क्रमांक (९.३६ टक्के), तर लोकसंख्येत (९.४२ टक्के) दुसरा क्रमांक लागतो.\nमहाराष्ट्र राज्याच्या अगोदर द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना- १ नोव्हेंबर १९५६.\nमहाराष्ट्र राज्याची स्थापना - १ मे १९६०.\nमहाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात- १ मे १९६२.\nमहाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री- यशवंतराव चव्हाण, राज्यपाल- श्री प्रकाश\nमहाराष्ट्राचे क्षेत्रफळ- ३,०७,७१३ चौ.कि.मी.\nमहाराष्ट्राचा विस्तार- अक्षांश १५ अंश ८’ उत्तर ते २२ अंश १’ उत्तर. रेखांश ७२ अंश ६’ पूर्व ते ८० अंश ९’ पूर्व.\nमहाराष्ट्राचा पूर्व-पश्चिम विस्तार- ८०० कि.मी., उत्तर-दक्षिण विस्तार- ७०० कि.मी.\nमहाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी- ७२० कि.मी. (सर्वात जास्त- रत्नागिरी)\nमहाराष्ट्राची राजधानी- मुंबई, उपराजधानी- नागपूर\nप्रशासकीय विभाग- सात (कोकण, नाशिक, पुणे, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर).\nमहाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने वसई-विरार उपविभागासाठी सर्वप्रथम १३ सप्टेंबर २००६ रोजी महानगरपालिका घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता\nमहाराष्ट्र राज्याचा वृक्ष- आंबा,\nमहाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी- शेकरू,\nमहाराष्ट्र राज्याचा राज्य फूल- मोठा बोंडारा/ तामन,\nमहाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी- हरावत,\nमहाराष्ट्र राज्याचा राज्य भाषा- मराठी.\nमहाराष्ट्राच्या सरहद्दीवरील राज्य- वायव्य- गुजरात व दादरा नगर-हवेली (संघराज्य), उत्तर- मध्य प्रदेश, दक्षिण- गोवा व कर्नाटक, आग्नेय- आंध्र प्रदेश. पूर्वेस- छत्तीसगड.\nमहाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या सीमा -\n१) मध्य प्रदेश- नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया\n२) कर्नाटक - कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.\n३) आंध्र प्रदेश- गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड.\n४) गुजरात - ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे.\n५) दादरा, नगर-हवेली- ठाणे, नाशिक.\n६) छत्तीसगड- गोंदिया, गडचिरोली.\nभारताची आर्थिक राजधानी - मुंबई.\nमहाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा- मुंबई शहर\nमहाराष्ट्रातील तांदळाचे कोठार- रायगड\nमहाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा- रायगड\nमुंबईची परसबाग - नाशिक\nमहाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा- रत्नागिरी\nमहाराष्ट्रातील कापसाचे शेत- जळगाव\nमहाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा- यवतमाळ\nमहाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ- अमरावती\nमहाराष्ट्रातील केळीच्या बागा- जळगाव\nसाखर कारखान्यांचा जिल्हा- अहमदनगर\nमहाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार- सोलापूर\nमहाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा- कोल्हापूर\n* महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.\n* महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.\n* महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी - नागपूर.\n* महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३५.\n* महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.\n* महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.\n* महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.\n* महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.\n* विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.\n* महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.\n* महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.\n* महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.\n* महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.\n* महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे\n* महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.\n* महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.\n* महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.\n* महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.\n* महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.\n* भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.\n* भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.\n* महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.\n* महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.\n* भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.\n* महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.\n* पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.\n* गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.\n* प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात\n* गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.\n* जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.\n* औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.\n* पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.\n* महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.\n* कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.\n* कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.\n* विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.\n* विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.\n* महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.\n* विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.\n* संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.\n* संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.\n* राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.\n* संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.\n* ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.\n* यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.\n* महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.\n* महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.\n* पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.\n* कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.\n* आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.\n* मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात.\n* यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.\n* महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.\n* नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.\n* महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.\n* शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.\n* महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.\n* शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.\n* ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.\n* तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.\n* भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.\n* महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.\n* रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.\n* स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगूर जि. नाशिक.\n* कवी केशवसुतांचे स्मारक भालगुंड रत्नागिरी जिल्ह्यात आहे.\n* राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ राज्यातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग आहे.\n* बॉम्बे हाय तेल उत्खननासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईपासून २४० कि.मी. अंतरावर आहे.\n* महाराष्ट्रात चुनखडीचे साठे यवतमाळ जिल्ह्यात आढळतात.\n* महाराष्ट्रातील उत्तर सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे.\n* वाघांसाठी प्रसिद्ध असलेले मेळघाट अभयारण्य सातपुडा पर्वतात आहे.\n* नाशिक जिल्ह्यातील गंगापूर हे महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण आहे.\n* सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार म्हणतात.\n* महाराष्ट्राचे मँचेस्टर असे इचलकरंजी शहरास म्हणतात.\n* कालिदासाने मेघदूत काव्य रामटेक येथे लिहिले.\n* कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक, जि. नागपूर येथे आहे.\n* भारतातील तिसरे व महाराष्ट्रातील पहिले पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर येथे आहे.\n* सुप्रसिद्ध अजिंक्यतारा किल्ला सातारा जिल्ह्यात आहे. हा किल्ला शिलाहार वंशातील राजा दुसरा भोज याने बांधला.\n* डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे (रायगड) येथे आहे.\n* फिल्म अॅड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट पुणे येथे आहे.\n* महाराष्ट्रातील बालकामगारविरोधी मोहिमेसाठी ब्रॅड अॅम्बेसिडर म्हणून शासनाने शाहरूख खानची निवड केली.\n* माहितीच्या अधिकाऱ्याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र हे राज्य मिलेनियर ठरले आहे, मराठवाडय़ातील औरंगाबाद येथे राष्ट्रीय विधी विद्यापीठ स्थापन होणार आहे.\n* थेट परकीय गुंतवणुकीत राज्याचा गुजरातनंतर दुसरा क्रमांक लागतो.\n* रोजगार निर्मितीमध्ये महाराष्ट्राचा देशात पहिला क्रमांक आहे.\n* भारतातील परकीय गुंतवणुकीस महाराष्ट्राचा हिस्सा २४ टक्के आहे. (मार्च २००९)\n* महाराष्ट्रावर २००२-०३ मध्ये ८२ हजार ५४९ कोटी रुपयांचे कर्ज, २००६-०७ मध्ये १ लाख ३४ हजार ४९३ कोटींवर गेले तर २००७-०८ मध्ये १ लाख ४४ हजार ३२५ कोटींच्या आसपास कर्ज होते\nमहाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण :\nमुंबई विद्यापीठ (१८५७) - मुंबई\nपुणे विद्यापीठ (१९४९) - पुणे\nराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर - नागपूर\nकर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती - अमरावती\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर - औरंगाबाद\nशिवाजी विद्यापीठ (१९६३) - कोल्हापूर\nयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ (१९८८) - नाशिक\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८) - नाशिक\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान - लोणेरे (रायगड)\nउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) - जळगाव\nकविकुलगुरू कालिदास संस्कृत - रामटेक (नागपूर)\nस्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४) - नांदेड\nमहाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विद्यापीठ (२०००) - नागपूर\nश्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या मंदिरांतून श्री गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. महाराष्ट्रातील ‘आठ’ ठिकाणच्या श्रीगणेश मंदिरांना, मूर्तींना विशेष महत्त्व आहे. या आठ ठिकाणच्या श्री गणपतीच्या मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक; म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे.\nश्री गणेशाच्या अनेक प्रतिमा (मूर्ती) तयार केल्या गेल्या परंतु दगडावर नक्षीकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे ‘स्वयंभू’ प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत. त्यांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे -\nअष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘ सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.\nजवळच कर्‍हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्र्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरूजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. तर बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी १७ कि. मी. अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगांवला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे.\nअष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. या गणेशाला डाव्या बाजुला सोंड आहे.\nपुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे.\nथेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, हवेली तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. (थेऊरपासून जवळच ऊरळीकांचनला महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे.)\nसिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जिर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरूड यांच्या प्रतिमा आहेत.\nअहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून ९९ कि. मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून १४२ कि. मी. अंतरावर आहे.\nअष्टविनायकापैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-नगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.\nया स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की - त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारीवदे महागणपती’ असेही म्हटले जाते.\nअष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो.\nहे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.\nअष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.\nमंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.\nमंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.\nअष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जिर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायर्‍या आहेत.\nलेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.\nमहडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे.\nया मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे. इ. स. १७२५ मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले.\nरायगड जिल्ह्यातील महड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली - खालापूरच्या दरम्यान आहे.\nपालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून गणपतीची सोंड डाव्या बाजूला आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.\nहे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.\nपाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली - पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो.\nभाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.\nअष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहमदनगर, रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपांत श्री गणेशमूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणार्‍या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, तर संपूर्ण भारतभर पसरली आहे.\nया अष्टविनायकांप्रमाणेच विदर्भातदेखील गणपतीची आठ महत्त्वाची क्षेत्रे आहेत ती पुढीलप्रमाणे - ( येथील श्रीगणेशाच्या मंदिरांच्या संचाला ‘विदर्भातील अष्टविनायक’ म्हटले जाते.) १. टेकडीचा गणपती(नागपूर) - जि. नागपूर\n२. शमी विघ्नेश(अदासा) - जि. नागपूर\n३. अष्टदशभूज(रामटेक) - जि. नागपूर\n४. भृशुंड(मेंढा) - जि. भंडारा\n५. सर्वतोभद्र(पवनी) - जि. भंडारा\n६. सिद्धीविनायक(केळझर) - जि. वर्धा\n७. चिंतामणी(कळंब) - जि. यवतमाळ\n८. वरदविनायक(भद्रावती) - जि. चंद्रपूर\nभारतातील सर्वात पहिली महिला :\n* प्रथम महिला राष्ट्रपती- प्रतिभा पाटील\n* महिला राज्यपाल- सरोजिनी नायडू\n* महिला मुख्यमंत्री- सुचेता कृपलानी (उत्तर प्रदेश)\n* पंतप्रधान- इंदिरा गांधी\n* महिला राजदूत- विजयालक्ष्मी पंडित\n* मुंबईची पहिली महिला महापौर- सुलोचना मोदी\n* पहिली महिला एव्हरेस्ट शिखर काबीज करणारी- बचेंद्री पाल\n* दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती- रझिया सुलतान\n* भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला- आरती शहा\n* युनोच्या आमसभेच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष- विजयालक्ष्मी पंडित\n* उच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीश- फातिमा बीबी\n* भारतातील पहिली महिला चित्र पत्र अभिनेत्री- देविका राणी\n* पहिली महिला आयपीएस- किरण बेदी (१९७२)\n* पहिली वैमानिक- सौदामिनी देशमुख.\nभारत रत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च त्याग करणार्या किंवा भारताची किर्ती जगभरात वृद्धीगंत करणार्या व्यक्तीस भारत रत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देवून गौरविले जाते. अशा व्यक्तींनी उभी हयात यासाठी घालविलेली असते. अनेकांना तर हा सन्मान मरणोत्तर दिला गेला आहे. आतापर्यंत समाज सेवा, कला, साहित्य, विज्ञान व तंत्रज्ञान, कारखानदारी ही क्षेत्रे व सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींनाच हा पुरस्कार दिला गेला आहे. १९५५ साली कायद्यात काही बदल करून मरणोपरांत ‘भारतरत्न’ देण्याची सोय उपलब्ध करुन घेण्यात आली. त्यानंतर १२ जणांना मरणोपरांत भारतरत्न दिले गेलेले आहे. आत्तापर्यंत ४१ जणांना ‘हा अत्युच्च सन्मानाचा भारतरत्न पुरस्कार लाभलेला आहे. त्यात तीन नावे परदेशी व्यक्तींची आहेत. नुकतेच,भारतरत्न पुरस्काराच्या निवड प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे.अतुलनीय कामगिरी बजावणार्‍या लोकांनाही आता या पुरस्काराने सन्मानितकरता येऊ शकते.यातील निवडक श्रेणीला भारतरत्न देण्याची अट काढुन टाकण्यात आली आहे. तशी अधिसूचना व रजपत्र जारी करण्यात आले आहे.\n२ फेब्रुवारी १९५४ साली पहिला पुरस्कार डॉ. राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते दिला गेला.\n१९९२ साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोपरांत ‘भारतरत्न’ प्रदान करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या एका जनहितयाचिकेचा आधार घेवून नेताजींना दिलेला हा पुरस्कार परत काढून घेण्यात आला. त्या याचिकेत नेताजींच्या मृत्युचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोपरांत ‘भारतरत्न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करण्यात आलेला होता.\nसुरुवातीला हा पुरस्कार म्हणजे ३५ मिमी व्यासाचे एक वर्तुळाकार सुवर्णपदक असावे अशी कल्पना होती. त्यावर एका बाजूवर मधोमध सूर्याची प्रतीमा, त्याच्या वरच्या बाजूला हिंदी भाषेत ‘भारतरत्न’ असे लिहिलेले असे व सूर्याच्या खालील बाजूस एक फुलांची माळ असावी. तसेच पदकाच्या दुसर्‍या बाजूस संबंधित राज्याचे प्रतिकचिन्ह आणि त्या राज्याचे ब्रीदवाक्य (motto) असावा. अशी एक कल्पना पुढे आली होती. पण नंतर वर्षभरात त्यात बदल होत जात सद्ध्या दिले जाणारे स्मृतीचिन्ह पक्के करण्यात आले. सध्याचे ‘भारतरत्न’ पुरस्काराचे स्वरुप म्हणजे एका सोनेरी पिंपळपानावर एका बाजूला मधोमध सूर्यप्रतीमा व तिच्याखाली ‘भारतरत्न’ असे शब्द व दुसर्‍या बाजूला देशाचे राष्ट्रीय चिन्ह “चौमुखी सिंहाची प्रतीमा’ अशा प्रकारचे पदक आहे. हा पुरस्कार मिळवणार्‍यांना इतर कुठलीही विशेष पदवी किंवा मानधन वगैरे मिळत नाही. पण त्यांना Indian order of precedence मध्ये स्थान मिळते.\nडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (१८८८-१९७५) १९५४\nचक्रवर्ती राजगोपालचारी (१८७८-१९७२) १९५४\nडॉ. चंद्रशेखर वेंकट रमण (१८८८-१९७०) १९५४\nडॉ. भगवान दास (१८६९-१९५८) १९५५\nडॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या (१८६१-१९६२) १९५५\nजवाहरलाल नेहरू (१८८९ -१९६४) १९५५\nगोविंद वल्लभ पंत (१८८७-१९६१) १९५७\nडॉ. धोंडो केशव कर्वे (१८५८-१९६२) १९५८\nडॉ. बिधान चंद्र रॉय (१८८२-१९६२) १९६१\nपुरूषोत्तम दास टंडन (१८८२-१९६२) १९६१\nडॉ. राजेंद्र प्रसाद (१८८४-१९६३) १९६२\nडॉ. झाकिर हुसेन(१८९७-१९६९) १९६३\nडॉ. पांडुरंग वामन काणे (१८८०-१९७२) १९६३\nलाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) (१९०४-१९६६) १९६६\nइंदिरा गांधी (१९१७-१९८४) १९७१\nवराहगिरी वेंकट गिरी (१८९४-१९८०) १९७५\nके. कामराज (मरणोत्तर) (१९०३-१९७५) १९७६\nमदर तेरेसा (१९१०-१९९७) १९८०\nआचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) (१८९५-१९८२) १९८३\nखान अब्दुल गफार खान (१८९०-१९८८) १९८७\nएम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) (१९१७-१९८७) १९८८\nभीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर) (१८९१-१९५६) १९९०\nनेल्सन मंडेला (जन्म १९१८) १९९०\nराजीव गांधी (मरणोत्तर) (१९४४-१९९१) १९९१\nसरदार वल्लभभाई पटेल ( मरणोत्तर) (१८७५-१९५०) १९९१\nमोरारजी देसाई (१८९६-१९९५) १९९१\nमौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) (१८८८-१९५८) १९९२\nजे. आर. डी. टाटा (१९०४-१९९३) १९९२\nसत्यजित रे (१९२२-१९९२) १९९२\nसुभाषचंद्र बोस (१८९७-१९४५) (नंतर परत घेतले) १९९२\nए. पी. जे. अब्दुल कलाम (जन्म १९३१) १९९७\nगुलझारीलाल नंदा (१८९८-१९९८) १९९७\nअरुणा आसफ अली‎ (मरणोत्तर)(१९०६-१९९५) १९९७\nएम.एस. सुब्बुलक्ष्मी (१९१६-२००४) १९९८\nचिदंबरम् सुब्रमण्यम् (१९१०-२०००) १९९८\nजयप्रकाश नारायण (१९०२-१९७९) १९९८\nरवी शंकर (जन्म १९२०) १९९९\nअमर्त्य सेन (जन्म १९३३) १९९९\nगोपीनाथ बोरदोलोई‎ (जन्म १९२७) १९९९\nलता मंगेशकर (जन्म १९२९) २००१\nबिसमिल्ला खान (१९१६-२००६) २००१\nभीमसेन जोशी (१९२२-२०११) २००८\n१ पंडित जवाहरलाल नेहरू ऑगस्ट १५,१९४७ - मे २७,१९६४ कॉँग्रेस\n२ गुलजारी लाल नंदा मे २७,१९६४ - जुन ९, १९६४ कॉँग्रेस\n३ लाल बहादूर शास्त्री जुन ९, १९६४ - जानेवारी ११,१९६६ कॉँग्रेस\n४ गुलजारी लाल नंदा जानेवारी ११,१९६६ - जानेवारी २४,१९६६ कॉँग्रेस\n५ इंदिरा गांधी जानेवारी २४,१९६६ - मार्च २४,१९७७ कॉँग्रेस\n६ मोरारजी देसाई मार्च २४,१९७७ - जुलै २८,१९७९ जनता पक्ष\n७ चौधरी चरण सिंह जुलै २८,१९७९ - जानेवारी १४,१९८० जनता पक्ष\n८ इंदिरा गांधी जानेवारी १४,१९८० - ऑक्टोबर ३१,१९८४ कॉँग्रेस(आय)\n९ राजीव गांधी ऑक्टोबर ३१,१९८४ - डिसेंबर २, १९८९ कॉँग्रेस(आय)\n१० विश्वनाथ प्रताप सिंग डिसेंबर २, १९८९ - नोव्हेंबर १०, १९९० जनता दल\n११ चंद्र शेखर नोव्हेंबर १०, १९९० - जुन २१, १९९१ जनता दल (स)\n१२ पी. वी. नरसिंहराव जुन २१, १९९१ - मे १६, १९९६ कॉँग्रेस(आय)\n१३ अटलबिहारी वाजपेयी मे १६, १९९६ - जुन १, १९९६ भारतीय जनता पक्ष\n१४ एच. डी. देवेगौडा जुन १, १९९६ - एप्रिल २१, १९९७ जनता दल\n१५ इंदर कुमार गुजराल एप्रिल २१, १९९७ - मार्च १९, १९९८ जनता दल\n१६ अटलबिहारी वाजपेयी मार्च १९, १९९८ - मे २२, २००४ भारतीय जनता पक्ष\n१७ डॉ. मनमोहन सिंग मे २२, २००४ - आज भारतीय राष्ट्रीय कॉँग्रे\nसमाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था\nपीपल्स एज्युकेशन सोसायटी शेडय़ुल्ड कास्ट फेडरेशन,\nबॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी,\nजे. जे. स्कूल ऑफ आर्ट\nडॉ. भाऊ दाजी लाड\nहिंगणे स्त्री शिक्षण संस्था,\nविधवा विवाहोत्तेजक मंडळ, समता मंच,\nसेवासदन (पुणे व मुंबई)\nस्त्री विचारवंती संस्था (पुणे)\nश्री. शिवाजी शिक्षण संस्था (अमरावती),\nपंढरपूर, नाशिक, देहू, मुंबई येथे धर्मशाळा,\n(मूर्तिजापूर) पूर्णा नदीवर श्रमदानातून स्वत: घाट बांधला\nअंध-पंगू सदावर्त ट्रस्ट (नाशिक)\nभारतातील प्रसिद्ध जनक व प्रणेते\n* भारताचे राष्ट्रपिता - महात्मा गांधी\n* आधुनिक भारताचे जनक - राजा राम मोहन रॉय\n* भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जनक - ए. ओ. ह्य़ूम\n* भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक\n* भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक - लॉर्ड रिपन\n* भारतीय राज्यघटनेचे जनक - डॉ. बाबासाहेब आंबेडकर\n* भारतीय हरितक्रांतीचे प्रणेते - डॉ. एम. एस. स्वामीनाथन\n* भारतीय उद्योगधंद्याचे जनक - सर जमशेदजी टाटा\n* आधुनिक भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी\n* भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक - दादासाहेब फाळके\n* भारतीय धवल क्रांतीचे जनक - डॉ. वर्गीस कुरीयन\n* परमसंगणकाचे जनक - डॉ. विजय भटकर\n* भारतीय क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमाचे जनक - डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम\n* भारताच्या पहिल्या अणुस्फोटाचे शिल्पकार - राजा रामण्णा\n* नवीन उदारमतवादी आर्थिक धोरणाचे शिल्पकार - डॉ. मनमोहन सिंग\n* भारताच्या ‘चांद्रयान- १’ या प्रकल्पाचे जनक - अण्णा दुराई.\n* मार्क्‍सवादी कम्युनिस्ट चळवळीचे प्रणेते - ज्योती बासू\nभारतातील थोर व्यक्तींचे नारे\n* पंडित नेहरू - आराम हराम है\n* महात्मा गांधी - करा किंवा मरा, भारत छोडो, चले जाव\n* लोकमान्य टिळक - स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच\n* लालबहादूर शास्त्री - जय जवान, जय किसान\n* सुभाषचंद्र बोस - तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा, जयहिंद\n* भगतसिंह - इन्कलाब झिंदाबाद\n* इंदिरा गांधी - गरिबी हटाओ\n* राजीव गांधी - मेरा भारत महान\n* रवींद्रनाथ टागोर - जन-गण-मन अधिनायक जय हे\n* बंकीमचंद्र चॅटर्जी - वंदे मातरम्\n* महंमद इक्बाल - सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ता हमारा\n* रामप्रसाद बिस्मिल - सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है\nशास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर :-\nअ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.\nऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.\nबॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.\nबॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.\nमायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.\nलॅक्टोमीटर -दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.\nस्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.\nस्टेथोस्कोप -हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.\nसेस्मोग्राफ -भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.\nफोटोमीटर -परकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.\nहायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.\nहायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.\nहायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.\nअ‍ॅमीटर -विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण\nअल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.\nदिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा,गर्जा महाराष्ट्र माझा \nतुम्हाला ही वेबसाईट कशी वाटली\nया वेबसाइट वर प्रकाशित केलेल्या माहितीबद्दल जर आपल्याला काही आक्षेप असतील तर आपले आक्षेप ADITYAKURHA89@GMAIL.COM या ई-मेल वर कळवावेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-bhosari-news-ration-card-issue-103229", "date_download": "2018-05-28T01:18:30Z", "digest": "sha1:7FUVQ734U43ZY7IPLRJNBGDMYKWZRYKB", "length": 14700, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news bhosari news ration card issue शिधापत्रिकाधारकांची भोसरीत गैरसोय | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nभोसरी - पॉस यंत्रातील त्रुटी बरोबरच अन्य कारणांमुळे भोसरीतील पाच रेशनदुकानदारांनी आपली दुकाने बंद केली आहेत. पॉस यंत्रातील त्रुटी त्वरित दूर न केल्यास आणखी काही दुकाने महिनाअखेरीपर्यंत बंद होण्याची शक्‍यता रेशन दुकानदारांच्या संघटनेने वर्तविली आहे. दरम्यान, बंद होणाऱ्या दुकानांमुळे अन्य दुकानांकडील ग्राहकांची संख्या वाढत आहे. त्याचा परिणाम धान्य वितरणावर होत असून, त्यामुळे तारांबळ उडत आहे. तरी ही समस्या दूर करण्याची मागणी शिधापत्रिकाधारकांमधून होत आहे.\nभोसरी - पॉस यंत्रातील त्रुटी बरोबरच अन्य कारणांमुळे भोसरीतील पाच रेशनदुकानदारांनी आपली दुकाने बंद केली आहेत. पॉस यंत्रातील त्रुटी त्वरित दूर न केल्यास आणखी काही दुकाने महिनाअखेरीपर्यंत बंद होण्याची शक्‍यता रेशन दुकानदारांच्या संघटनेने वर्तविली आहे. दरम्यान, बंद होणाऱ्या दुकानांमुळे अन्य दुकानांकडील ग्राहकांची संख्या वाढत आहे. त्याचा परिणाम धान्य वितरणावर होत असून, त्यामुळे तारांबळ उडत आहे. तरी ही समस्या दूर करण्याची मागणी शिधापत्रिकाधारकांमधून होत आहे.\nइंद्रायणीनगरमधील रेशन दुकान पाडण्यात आले आहे. मात्र या ठिकाणी माहिती देणारा कोणताच फलक लावण्यात न आल्याने नागरिकांची अडचण होत आहे. काही दुकानदारांनी शटरवर लावलेला सूचनेचा कागद गळून पडल्याने नागरिकांना दुकान बंद झाल्याचे कळलेच नाही.\nदुकाने बंद होण्याची कारणे\nपॉस यंत्रातील त्रुटीमुळे रोजच शिधापत्रिका धारकांबरोबर उडणारे खटके\nधान्य वितरणासाठी अधिक लागणारा वेळ\nऑनलाइन वितरणामुळे आवक-जावक धान्याची तंतोतंत ठेवावी लागणारी आकडेवारी\nअधिकचे रॉकेल, धान्य वितरणात अडचणी\nसामान्य नागरिकांना स्वस्त धान्य मिळण्यात अडचण\nअन्य दुकानदारांवर धान्य वितरित करण्याचा ताण\nनाव जोडलेल्या नवीन दुकानाची माहिती नसल्याने नागरिकांची गैरसोय\nदुकान बंद झाल्याने काही अंत्योदय कार्डधारकांना फेब्रुवारी महिन्यातील शिधाच मिळाली नाही\nबंद झालेल्या रेशन दुकानातील शिधापत्रिकाधारकांना जवळच्या दुकानाशी जोडले आहे. पॉस यंत्राचे सर्व्हर सुस्थितीत सुरू राहिल्यास प्रत्येकाला पाच मिनिटांत धान्य मिळू शकेल. त्यादृष्टीने शासनाचे प्रयत्न सुरू आहेत.\n- नागनाथ भोसले, अधिकारी, परिमंडळ फ अन्नधान्य वितरण विभाग\nलांडेवाडीतील रेशनचे दुकान बंद झाल्याने फेब्रुवारी महिन्यातील शिधा मिळालेली नाही. बुधवारी (ता. १४) लांडेवाडी झोपडपट्टीतील दुकानाबाहेर तीन तास थांबूनही यंत्रातील बिघाडामुळे धान्य मिळाले नाही. आमच्या समस्या सरकारने दूर कराव्यात.\n- वसंत निवृत्ती जगताप, शिधापत्रिकाधारक\nपॉस यंत्राद्वारे शिधावाटपास आमची हरकत नाही. मात्र ही यंत्रणा सुरळीत सुरू असावी. दुकानाचे भाडे व इतर खर्च भागेल एवढे मानधन सरकारने दुकानदारांना दिले पाहिजे. त्याचप्रमाणे धान्याचे पैसे चलनाद्वारे न घेता ऑनलाइन सुविधेद्वारे स्वीकारल्यास दुकानदारांचा वेळ वाचेल.\n- निवृत्ती फुगे, अध्यक्ष, स्वस्त धान्य दुकानदार संघर्ष समिती, पिंपरी-चिंचवड\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nपिंपरी-चिंचवड महापालिकेची 69 वाहने भंगारात\nपिंपरी - परिवहन विभागाच्या नियमावलीनुसार आयुर्मान संपलेली ६९ वाहने महापालिकेने भंगारात काढली आहेत. त्यांच्या लिलावासाठी ई-निविदा प्रक्रिया...\nपिंपरीला पाणी देणार नाही\nपवनानगर - ‘‘पवना धरणग्रस्तांकडून सोमवारी (ता.२८) पवना धरणावर पाणीबंद आंदोलन करण्यात येईल,’’ अशी माहिती पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष...\nकास तलावात महिनाभर पुरेसे पाणी\nसातारा - यंदा मे महिन्यातच मॉन्सूनचे वेध लागले आहेत. कास तलावातील सध्याचा वापरायोग्य पाणीसाठा आणखी महिनाभर पुरणारा आहे. त्यामुळे यावर्षीचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/article-on-hero-motocorp-hero-bikes-hero-cycle-1628425/", "date_download": "2018-05-28T01:28:54Z", "digest": "sha1:66PHIHGGBO2NRL74L7GXYJUOHKHVFRWJ", "length": 19876, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Article on Hero MotoCorp Hero bikes Hero cycle | ब्रॅण्डनामा : हिरो | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nसायकल आणि मोटरबाइक्सच्या जगातील इंडियन हिरो आहे, हिरो सायकल आणि हिरो मोटो कॉर्प.\nहा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी\nआपल्या सगळ्यांनाच गतिमान आयुष्य आपल्या हवंय. शहरी माणसाला घडय़ाळाच्या काटय़ावर धावायचंय तर ग्रामीण मंडळी दुर्गम भागातून मुख्य प्रवाहाशी जोडले जायला उत्सुक आहेत. या धावपळीत त्यांना साथ देणारं भूतकाळातील वाहन होतं सायकल आणि आताच्या काळात दुचाकी. सायकल आणि मोटरबाइक्सच्या जगातील इंडियन हिरो आहे, हिरो सायकल आणि हिरो मोटो कॉर्प. बाइकसाठी आपल्या कानांना अधिक सुपरिचित नाव हिरो होंडा असं आहे. याच ब्रॅण्डची ही कहाणी.\nस्वातंत्र्यपूर्व काळात मुंजाल कुटुंब भाजीचा व्यापार करायचं. फाळणीनंतर ही मंडळी लाहोरहून आधी अमृतसर आणि नंतर लुधियाना इथं आली. सुरुवातीला सायकलच्या स्पेअर पार्ट्सचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. नंतर सायकलनिर्मिती उद्योगात मुंजाल ब्रदर्स शिरले. त्या काळी सायकल व्यवसायात बिर्ला आणि हिंद सायकलचा दबदबा होता. पण मुंजाल बंधूंनी जर्मन सायकल चेनमेकिंगचा प्लँट टाकून आपला ब्रॅण्ड निर्माण केला. तीच ही ‘हिरो सायकल’\n१९७५ दरम्यान मोपेडचा जमाना सुरू झाला आणि मुंजाल बंधूंनी ओळखलं की, सायकलसोबत दुचाकीचा व्यवसाय भविष्यात महत्त्वाचा ठरणार. त्या काळी टू व्हीलरमध्ये बजाजला पर्याय नव्हता. बजाजने स्कूटरच्या विश्वात स्वत:चं नाव भक्कम केलं होतं. अशा वेळी सायकल व्यवसायातून टू व्हीलरकडे वळण्यासाठी मुंजाल ब्रदर्सना तशा पद्धतीच्या व्यवसायाची पूर्ण माहिती आणि उत्पादनतंत्र अवगत असलेला व्यवसाय भागीदार आवश्यक वाटला. जगभरातील काही महत्त्वाच्या टू व्हीलरची त्या दृष्टीने चाचपणी झाली आणि मुंजाल बंधूंच्या हिरोला जपानच्या होंडा कंपनीची साथ मिळून १९८४ मध्ये निर्माण झालं, टू व्हीलरच्या दुनियेतील एक मजबूत समीकरण. हिरो होंडा मोटरबाइक्स. १९८५मध्ये हिरो होंडाची हण्ड्रेड सीसी मोटरबाइक जपानी तंत्रज्ञानाचा वापर आणि हिरो कंपनीचा मजबूत पाया घेऊन भारतीय रस्त्यांवर अवतरली आणि भारतीय टू व्हीलरच्या जगतात नवा अध्याय रचला गेला.\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी खेळी\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nस्कूटर वापरणाऱ्या भारतीय जनतेला स्टायलिश बाइक्सकडे नेण्याचं बरंचंसं श्रेय हिरो होंडाकडे जातं. हिरो होंडा बाइकने अगदी सुरुवातीपासून कमी किमतीत स्वस्त प्रवासाची ग्वाही दिली. सुरुवातीची जाहिरातच होती, फिल इट, शट इट, फरगेट इट. एकदा इंधन भरा आणि मग चिंताच विसरा हा दिलासा दुचाकीचालकांना मिळाला. १९९३पर्यंत टू व्हीलर निर्यातीत हिरो होंडा कंपनी नंबर वन ठरली होती. २००१पर्यंत भारतासह जगातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी होण्याचा मान हिरो होंडाने मिळवला. आणि मग अनेक भागीदारांत जे घडून येतं तेच इथेही घडलं. २०१० मध्ये होंडा कंपनीने हिरोसोबत असलेली आपली भागीदारी संपुष्टात आणली. तोपर्यंत हिरो कंपनी निश्चितच स्वबळावर उभं राहण्याइतपत सक्षम झाली होती. हिरो सायकल हा ब्रॅण्ड या दरम्यान अत्यंत प्रभावी झाला होता. जगातील सर्वात मोठा सायकल ब्रॅण्ड म्हणून अगदी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्याची नोंद झाली. त्यामुळे होंडाने दुचाकी व्यवसायातून अंग काढून घेतल्यावरही हिरोने नव्याने सुरुवात केली. हिरो होंडाचं नामकरण झालं हिरो मोटोकॉर्प. २९ जुलै २०११मध्ये इंग्लंड-भारत यांच्या दरम्यान झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यांदरम्यान हिरो मोटोकॉर्पच्या नव्या लोगोचं प्रकाशन झालं.\nआज लुधियानाच्या आसपास हिरो मोटोकॉर्पचे ५ प्लांटस् आहेत. त्यात वर्षांला ७६ लाख युनिटनिर्मितीची क्षमता आहे. भारतातील सर्वात मोठा टू व्हीलर ब्रॅण्ड असणाऱ्या हिरोचा संपूर्ण दुचाकी व्यवसायातील वाटा ४६% इतका मोठा आहे. हिरो स्प्लेंडर, हिरो पॅशन, हिरो ग्लॅमर भारतीय रस्त्यांवर खऱ्या अर्थाने हिरो ठरत आहेत.\nहिरो आणि होंडाची भागीदारी संपल्यावर नुसतं हिरो तोंडी बसणं जरा कठीण जातंय. अगदी आठ र्वष उलटूनही जय-विरूसारखं हिरो होंडा ओठी येतंच. त्यामुळे हिरो मोटोकॉर्पला नव्याने लोगो आणि टॅगलाइनचा विचार करावा लागला. नव्या लोगोमध्ये ‘एच’ हेच अक्षर लाल काळय़ा रंगात दिसतं. ‘कॅन डू’ स्पिरिटचं ते प्रतीक आहे. पूर्वीची ‘वुई केअर’ किंवा मधल्या काळात गाजलेली ‘देश की धडकन’ ही टॅगलाइन आता ‘हम में है हिरो’ हा विश्वास जागवतेय. ए.आर. रहमानने केलेली हिरोअ‍ॅन्थम अनेकांच्या लक्षात असेल.\nव्यवसाय म्हटला की जोडय़ा जुळतात, तुटतात. त्याचा फायदा किंवा तोटाही होतो. पण या जोडगोळीतून वेगळं होऊनही जो ब्रॅण्ड मोठा होत राहतो तो खरा हिरो. या अर्थाने या ब्रॅण्डकडे पाहत नक्की म्हणता येईल..ये है देश की धडकन..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 - चेन्नईसाठी दुग्धशर्करा योग, विजयासोबत धोनीच्या नावावार 'या' विक्रमाची नोंद\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://atulrajoli.blogspot.com/2012/10/blog-post_26.html", "date_download": "2018-05-28T01:10:34Z", "digest": "sha1:NPYEO35UGOCOX2RXEBRKDPNDAF7UAAUB", "length": 12772, "nlines": 231, "source_domain": "atulrajoli.blogspot.com", "title": "तेरावा लक्ष्यसिध्दी सोहळा: ' दिवा महाराष्ट्राचा' ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE", "raw_content": "\nतेरावा लक्ष्यसिध्दी सोहळा: ' दिवा महाराष्ट्राचा'\nमित्रांनो, मला सांगायला अत्यंत आनंद होत आहे की दिनांक ५ सप्टेंबर रोजी झालेल्या आमच्या 'विश्वास निर्मिती, वेगवान प्रगती', व १ ऑक्टोबर रोजी झालेल्या 'MAXIMUM ACHIEVEMENT' या आमच्या सेमिनारना नेहमी प्रमाणेच तुम्हा सर्वांचा उदंड प्रतिसाद मिळाला. त्यासाठी आपल्या सर्वांचे आभार.\nलक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाची तेरावी बॅच आता आपल्या अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. ही बॅच अतिशय उत्साहात पार पडत आहे. आणि आता सर्व आजी-माजी प्रशिक्षणर्थ्यांना व तेराव्या बॅचच्या लक्ष्यवेधींना वेध लागले आहेत ते म्हणजे तेराव्या लक्ष्यसिद्धी सोहळ्याचे लक्ष्यसिद्धी सोहळा म्हणजे लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाचा पदवीदान समारंभ लक्ष्यसिद्धी सोहळा म्हणजे लक्ष्यवेध प्रशिक्षणक्रमाचा पदवीदान समारंभ तेराव्या बॅचच्या सर्व लक्ष्यवेधींचा त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी आणि मिळविलेल्या उत्तुंग यशासठी होणारा त्यांचा कौतुक समारंभ.\nमित्रांनो, लक्ष्यवेधच्या या स्नेहमेळाव्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व त्यांचे मार्गदर्शन. या वेळेस आपल्याला लाभलेले मार्गदर्शक एक नसुन दोघे आहेत. विशेष म्हणजे ते Business Partners तर आहेतच, शिवाय Life Partners देखिल आहेत आणि खर्‍या अर्थाने एकमेकांना पुरक आहेत. त्यांची यशाची घोडदौड अतिशय वेगात सुरु आहे.\nतेराव्या लक्ष्यसिद्धी सोहळ्याचे प्रमुख पाहुणे आहेत, जगातलं पहिलं महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट, 'दिवा महाराष्ट्राचा' याचे संस्थापक व संचालक, डॉ. सुहास अवचट आणि सौ. दिपा अवचट.\nत्यांच्या खास मुलाखतीतून आपण जाणून घेणार आहोत की यशाचा हा डोलारा त्यांनी कसा काय रचला, उभारला व घडवला... Food Industry मधील त्यांच्या गेल्या २० वर्षांच्या प्रवासाबद्दल ते आपल्याशी गप्पा मारणार आहेत. जागतीकरित्या पुरस्कृत आपल्या ३ रेस्टॉरंटच्या यशोगाथेबद्दल ते आपल्याला सांगणार आहेत...\nडॉ. सुहास अवचट (M.D.) यांच्या बद्दल थोडेसे:\nबर्‍याच वृत्तपत्र व मॅगझिन मध्ये त्यांनी लिहीले लेख छापुन आले आहेत व प्रसिद्ध झाले आहेत.\nमराठी व हिंदी चित्रपट व टि.वी. मालिकांमध्ये त्यांनी काम केले आहे, शिवाय मॉडेलींग देखील केले आहे.\nसौ. दिपा अवचट (C.E.O.) यांच्या बद्दल थोडेसे:\nभारतीय पहिल्या डिझायनर रेस्टॉरंट पाककला-पुस्तक, 'The Goa Portuguesa Cookbook' व 'The Authentic Goa Cookbook' या पुस्तकांच्या लेखिका.\nमहाराष्ट्र कला निकेतन द्वारे 'महाराष्ट्र गौरव' पुरस्कार विजेत्या.\nस्टार टि.वी. वर 'अली खान्स किचन' या पाककला स्पर्धेच्या विजेत्या.\nत्यांनी स्वतः बरेच पाककला स्पर्धांमधे परीक्षकाची भुमिका देखिल बजावली आहे.\n'दिवा महाराष्ट्राचा' या रेस्टॉरंटला Times Of India चा २००७ व २००८ मधे 'Best Restaurant' चा पुरस्कार व Miele Guide तर्फे २००९ मधे 'Asia's Finest Restaurant' पुरस्कार मिळाला.\nअश्या जबरदस्त व्यक्तिमत्वांना भेटण्यासाठी व 'दिवा महाराष्ट्राचा' वर प्रकाश पाडणार्‍या त्यांच्या खास गप्पा ऐकण्यासाठी आपण आवर्जुन उपस्थित रहालच, त्या शिवाय आपल्या मित्र-परिवाराला देखिल या संधीचा लाभ घेण्यासाठी आमंत्रित कराल यात काहीच शंका नाही, कारण या सोहळ्याचे आणखीन एक खास आकर्षण आहे... ते म्हणजे आपल्या सर्वांचा उदंड प्रतिसाद मिळालेल्या श्री. अतुल राजोळी यांच्या 'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तिचे प्रकाशन\nतर मित्रांनो, भेटूया १ नोव्हेंबर रोजी.....\nदिनांक: ०१ नोव्हेंबर २०१२\nवेळः संध्याकाळी ठिक ६:०० वाजता\nस्थळः वीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क जवळ, दादर (प.)\nसंपर्कः ०२२-२२९३९३७५/६/७/८, ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९\nतेरावा लक्ष्यसिध्दी सोहळा: ' दिवा महाराष्ट्राचा'\nवेळेचे व्यवस्थापन कसे कराल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://atulrajoli.blogspot.com/2017/07/blog-post_18.html", "date_download": "2018-05-28T01:09:28Z", "digest": "sha1:RRZ4KRLT5A7YHZG7LNK5VOFZGIWWILFD", "length": 20805, "nlines": 209, "source_domain": "atulrajoli.blogspot.com", "title": "हमालाचा मुलगा बनला १०० कोटी रुपयांचा मालक ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE", "raw_content": "\nहमालाचा मुलगा बनला १०० कोटी रुपयांचा मालक\nतो गरीब घरातला मुलगा. वडील एका कॉफीच्या मळ्यावर हमालींचं काम करायचे. आई घर सांभाळायची. तीन लहान बहिणी. हाच सर्वांत मोठा. सहावीत असताना नापास झाला. शाळा सोडून आता तू पण कामाला लाग म्हणून त्याचे वडील त्याला कामाला घेऊन जाणार होते. पण एका शिक्षकामुळे ‘तो’ सावरला. शिक्षकाने त्याला घडविला. त्यामुळेच तो नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेतून इंजिनियर झाला. इतकंच नव्हे तर आयआयएम - बंगलोर मधून एम.बी.ए झाला. काही बहुराष्ट्रीय कंपन्यांमधून काम केलं. पण आपल्यासारखीच आपल्या गावातल्या मुलांची आबाळ होऊ नये म्हणून लाख रुपये पगार असलेल्या नोकरीवर पाणी सोडून त्याने स्वत:ची कंपनी सुरु केली. आज त्याची आयडी फ्रेश नावाची कंपनी शंभर कोटींच्यावर उलाढाल करीत आहे. जगात काहीच शक्य नाही असा निव्वळ म्हणणाराच नव्हे तर सत्यात उतरविणारा ‘तो’ म्हणजे पीसी मुस्तफा.\nकेरळ मधल्या वायनड येथील चेन्नलोड हे एक छोटंसं खेडं. या गावातील अहमद हा एका कॉफीच्या मळ्यावर हमाली काम करायचा. बायको, एक मुलगा आणि तीन मुली असा एकूण अहमदचा परिवार. खेडं दुर्गम असल्याने चौथीपर्यंतच शाळा. हायस्कूलसाठी ४ किलोमीटर चालत जावं लागे. त्यामुळे अर्ध्याहून अधिक मुलं पुढे शिकायचीच नाहीत. अहमद पण चौथीपर्यंतच शिकला. आपला मुलगा मुस्तफाने तरी खूप शिकावं असं त्याला वाटे. मात्र इंग्रजी आणि हिंदीत तो अगदीच कच्चा होता. सहावीत असताना मुस्तफा नापास झाला. शिक्षण बास झालं, आता माझ्यासोबत कामाला चल. चार पैसे कमव, असं बोलून अहमद मुलाला कामावर घेऊन जाणार होता. मात्र मुस्तफाच्या शिक्षकांनी, मॅथ्थ्यू सरांनी अहमदला मुस्तफास एक संधी देण्यास सांगितले. अहमद तयार झाला. मॅथ्थ्य़ू सरांनी मुस्तफाला एकच प्रश्न विचारला. तुला नापास होऊन हमालकाम करायचं आहे की माझ्यासारखं शिकून शिक्षक व्हायचंय मला तुमच्या सारखं शिक्षक व्हायचंय, मुस्तफा उत्तरला. या उत्तराने मुस्तफाचं आयुष्यंच बदलून गेलं.\nमॅथ्थ्यू सर मुस्तफाला शाळा संपल्यानंतर सुद्धा शिकवित. त्यांच्या शिकवण्यामुळे मुस्तफा चांगलाच तयार झाला. त्याने सातवीत पहिला नंबर मिळविला. सगळेच शिक्षक अचंबित झाले. एवढंच नाही तर १० वी मध्ये सुद्धा तो संपूर्ण शाळेत पहिला आला. त्या विद्यार्थीदशेत त्याचं एकच ध्येय होतं मॅथ्थ्यू सरांसारखं बनायचं. सर त्याचे आदर्श होते. पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुस्तफा कोझीकोडे(कालिकत) मध्ये गेला. पहिल्यांदाच गावातून शहरात तो गेला. शिक्षणासाठी पैसे नव्हते मग राहणं आणि खाणं तर दूरचीच बात. मात्र अहमदच्या मित्राने मुस्तफाची अभ्यासाप्रती तळमळ आणि गुणवत्ता पाहिली. त्याने एका धर्मादाय संस्थेच्या वसतीगृहामध्ये त्याची मोफत राहण्याची व्यवस्था केली. त्याच्या महाविद्यालयात चार वसतीगृहे होती. तिथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत जेवण दिले जाई. पण मुस्तफाला सकाळच्या न्याहरीसाठी एका वसतीगृहात, दुपारच्या जेवणासाठी दुसर्‍या तर रात्रीच्या जेवणासाठी तिसर्‍या वसतीगृहात जावे लागे. इतर मुलांना मुस्तफा निरुपयोगी, इतरांच्या अन्नावर जगणारा मुलगा वाटायचा. मुस्तफाने हा अपमान गिळला आणि शिक्षण पूर्ण केले. मुस्तफा संगणक विषयात अभियंता झाला. त्यासाठी दिलेल्या पात्रता परिक्षेत तो संपूर्ण राज्यात ६३ वा आला. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या नामवंत संस्थेतून त्याने अभियंत्याची पदवी मिळविली.\nसुरुवातीला एका छोट्या कंपनीत काम केल्यानंतर मोटोरोला कंपनीने त्याला जॉब ऑफर दिली. काही दिवस बंगलोर येथे काम केल्यानंतर त्याची आयर्लंड येथे बदली झाली. आयर्लंडचा विमान प्रवास हा मुस्तफाच्या आयुष्यातील पहिला विमान प्रवास होय. आयर्लंड मध्ये मुस्तफाला आपल्या देशाची, येथील जेवणाची, कुटुंबाची, मित्रांची खूप आठवण येई. त्याला तिकडे जुळवून घेता आलं नाही. याचदरम्यान दुबई मधून त्याला सिटी बॅंकेची ऑफर आली आणि तो दुबईला गेला. त्यावेळेस त्याला लाखाच्या आसपास पगार होता. घरचं कर्ज फेडण्यासाठी त्याने आपल्या मित्राकरवी वडलांकडे एक लाख रुपयांची रोख रक्कम पाठवून दिली. आपल्या मुलाने एवढे सारे पाठवलेले पैसे पाहून अहमद ओक्साबोक्सी रडला. आलेल्या पैशातून त्याने सर्व देणी फेडली. मोठ्या मुलीचं लग्न देखील केलं. सन २००० मध्ये मुस्तफाचं सुद्धा लग्न झालं.\nसर्व काही सुरळीत चाललेलं असताना २००३ मध्ये मात्र मुस्तफाला आपली मायभूमी खुणावत होती. त्याला आता समाजाची, आपल्या देशाची परतफेड करायची होती. आपल्या सारख्य़ा असंख्य बेरोजगार तरुणांना रोजगार द्यायचा होता. त्यासाठी त्याने उद्योजक बनायचं ठरविलं आणि तो दुबईहून परतला. मात्र काय उद्योग करावा हेच सुचत नव्हतं. सोबत होते बचत केलेले १५ लाख रुपये. एवढी चांगली नोकरी सोडून उद्योग करणार या मुस्तफाच्या विचाराला घरच्या सगळ्यांनीच त्याला विरोध केला. अपवाद होती फक्त मुस्तफाची बायको आणि त्याचा मामेभाऊ नासीर जो किराणामालाचं दुकान चालवायचा. दरम्यान मुस्तफाने एम.बी.ए करण्यासाठी आयआयएम - बंगलोर मध्ये प्रवेश घेतला. याचवेळी मुस्तफाचा दुसरा एक मामेभाऊ शमसुद्दीन याने पाहिले की डोसा पिशवी मध्ये रबराने बांधून तो दुकानात विकला जातो. आपण अशाच प्रकारे डोसा बनवून विकूया असे त्याने मुस्तफाला सुचविले.\nशमसुद्दीनच्या या सूचनेने मुस्तफाला अल्लाऊद्दीनचा चिराग सापडल्याचा आनंद झाला. त्याने २५ हजार रुपये गुंतवून कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. नासीर, शमसुद्दीन, जाफर, नौशाद असे इतर चार मामेभाऊ आणि मुस्तफा अशा पाच जणांनी मिळून कंपनी सुरु केली. यामध्ये ५० टक्यांची भागीदारी एकट्या मुस्तफाची तर इतरांची ५० टक्के भागीदारी असे समीकरण ठरले. ५५० चौरस फुटांची जागा, २ ग्राइंडर, १ मिक्सर आणि एक सिलींग मशीन अशा अवजारांसहीत कंपनी सुरु झाली. कंपनीचं नामकरण ‘आयडी फ्रेश’ असं करण्यात आलं. आजूबाजूची २० दुकाने सुरुवातीचं लक्ष्य ठरलं. येत्या सहा महिन्यात या २० दुकानांमध्ये दररोज १०० पाकिटे गेली तर मुस्तफाने कंपनीत आणखी गुंतवणूक करण्याचे ठरविले. सुरुवातीला १० पाकिटे ठेवायचं निश्चित झालं. मात्र कोणीही दुकानदार कंपनी नवीन असल्याने पाकिट ठेवायला तयार नसत. विक्री झाल्यावरच पैसे द्या अशी शक्कल मुस्तफाच्या कंपनीने लढवली. लोकांना आयडी फ्रेशचे डोसे आणि इडली आवडल्याने मागणी वाढली. इतर दुकानांकडून मागणी आली. नवव्या महिन्यापासून दिवसाला १०० पाकिटे विकली जाऊ लागली.\nपहिल्याच महिन्यात सगळा खर्च जाऊन कंपनीने ४०० रुपये नफा कमाविला. १०० पाकिटे विक्री होऊ लागल्यावर मुस्तफाने आणखी ६ लाख रुपये गुंतविले. २००० किलो क्षमतेची २००० पाकिटे दरदिवशी विकली जाऊ लागली. २००८ मध्ये मुस्तफाने आणखी ४० लाख रुपये गुंतविले. होस्कोट येथे २५०० चौरस फुटाची जागाच कंपनीने विकत घेतली. डोसा, इडली सोबत आता पराठे आणि वड्याचा देखील आयडी फ्रेश मध्ये समावेश झाला.\nआज कंपनी ५० हजार किलोचं दरदिवशी उत्पादन करते. कंपनीची उलाढाल १०० कोटी रुपयांची आहे. ११०० कामगार कार्यरत आहेत. १० पाकिटांनी सुरु झालेली ही कंपनी आता दिवसा ५० हजार हून अधिक पाकिटांची विक्री करते. बेंगलुरु, चेन्नई, पुणे, मुंबई, दिल्ली, हैदराबाद, मंगळुरु आणि दुबई अशा महत्वाच्या शहरात ही उत्पादने उपलब्ध आहेत. येत्या ५-६ वर्षांत १ हजार कोटी रुपयांची कंपनी करण्याचा मुस्तफाचा मानस आहे. त्याचप्रमाणे ५ हजार युवकांना आपली कंपनी रोजगार देईल असा आशावाद मुस्तफाला आहे.\nसहावीत नापास होऊन देखील आज १०० कोटी रुपयांची कंपनी चालविणारा एका हमालाचा मुलगा ही मुस्तफाची ओळख. परिस्थितीला दोष देत स्वत:च्या गरिबीचं समर्थन करणार्‍या आणि यंत्रणेला दोष देणार्‍या तरुणांसाठी मुस्तफा खर्‍या अर्थाने आदर्श ठरावा.\nयशस्वी माणसांचे सात मुलभूत गुणधर्म\nहमालाचा मुलगा बनला १०० कोटी रुपयांचा मालक\nहे आहेत भारतातील वॉरन बफे...\nआयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/centre-stubborn-over-andhra-pradeshs-demands-chandrababu-104475", "date_download": "2018-05-28T01:16:32Z", "digest": "sha1:KVJD6TQ4TFXMOVJLOQMNTOD7WBPBCQBO", "length": 11007, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Centre 'stubborn' over Andhra Pradesh's demands, Chandrababu केंद्र सरकार एवढे आडमुठे का?: चंद्राबाबू नायडू | eSakal", "raw_content": "\nकेंद्र सरकार एवढे आडमुठे का\nबुधवार, 21 मार्च 2018\nभाजप आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांना आपण परत बोलावले असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनही बाहेर पडलो आहोत. मोदी सरकारविरुद्ध अविश्‍वासाचा ठरावही आणला आहे. तरीही केंद्र सरकार आडमुठ्याची भूमिका घेत आहे. यामागे काय राजकारण असू शकते, हे समजत नाही\nअमरावती - विशेष राज्याचा दर्जा यासह राज्यांच्या विविध मागण्यांबाबत केंद्र सरकार कडक धोरण का अवलंबत आहे, असा सवाल आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे. नायडू यांनी आज पक्षाचे कायदेशीर सल्लागार आणि अन्य नेत्यांसमवेत बोलताना भाजप सरकारच्या धोरणाबाबत नाराजी व्यक्त केली.\nनायडू म्हणाले की, भाजप आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांना आपण परत बोलावले असून राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनही बाहेर पडलो आहोत. मोदी सरकारविरुद्ध अविश्‍वासाचा ठरावही आणला आहे. तरीही केंद्र सरकार आडमुठ्याची भूमिका घेत आहे. यामागे काय राजकारण असू शकते, हे समजत नाही.\nदरम्यान, तेलगू देसमने मंगळवारी केंद्र सरकारवर टीका करताना केंद्र सरकार लोकसभेतील अविश्‍वास ठरावाचा सामना करण्याअगोदरच पळ काढत असल्याचे म्हटले होते. हे कृती राजकीय आत्महत्या असल्याचे टीडीपीने म्हटले होते. नायडू यांनीही राज्याच्या विरोधात केंद्र कशासाठी कडक धोरण राबवत आहे, हे समजायला मार्ग नाही, असे नमूद केले होते.\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nसुमारे चार दशकांपूर्वी महाराष्ट्रात अकरावी हा शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात अंतिम टप्पा मानला जात होता, तेव्हा \"मॅट्रिक मॅगेझिन' या नावाचे नियतकालिक...\nपोस्टल व्यवहारांसह टपाल वितरण ठप्प\nसातारा - गेले सहा दिवस ग्रामीण डाक कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने परिणामी ग्रामीण डाक सेवा पूर्णतः ठप्प झाली आहे. या संपामुळे इंडियन पोस्ट...\n\"मातंग समाजाला 5 टक्के आरक्षण द्या'\nशिर्डी - मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात पाच टक्के आरक्षण मिळावे. तसेच लोकसभा, विधानसभा व अन्य सर्व निवडणुकांतील उमेदवारीत विविध राजकीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/latur-municipal-corporation-begin-process-filing-nominations-37240", "date_download": "2018-05-28T01:13:52Z", "digest": "sha1:AQBGMREIHBNBQI7DKBUT4RR744QCJYOP", "length": 13904, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Latur Municipal Corporation to begin the process of filing nominations लातूर महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू | eSakal", "raw_content": "\nलातूर महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू\nमंगळवार, 28 मार्च 2017\nलातूर - महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून (ता. 27) सुरवात झाली. निवडणूक आयोगाच्या वेबसाईवर ऑनलाइन अर्ज भरून ते प्रत्यक्षात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करावे लागणार आहेत. ही प्रक्रिया मंगळवार (ता. 28) वगळता तीन एप्रिलपर्यंत चालणार आहे, अशी माहिती आयुक्त रमेश पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nलातूर - महापालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सोमवारपासून (ता. 27) सुरवात झाली. निवडणूक आयोगाच्या वेबसाईवर ऑनलाइन अर्ज भरून ते प्रत्यक्षात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल करावे लागणार आहेत. ही प्रक्रिया मंगळवार (ता. 28) वगळता तीन एप्रिलपर्यंत चालणार आहे, अशी माहिती आयुक्त रमेश पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nआयुक्त पवार म्हणाले, की महापालिका निवडणुकीसाठी आयोगाच्या बेवसाईटवर सकाळी 11 ते दुपारी दोनपर्यंत अर्ज भरता येतील. तसेच दुपारी तीनपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करता येणार आहेत. ही प्रक्रिया रविवारसह (ता. दोन) तीन एप्रिलपर्यंच सुरू राहणार आहे. त्यानंतर पाच एप्रिलला सकाळी 11 पासून अर्जांची छाननी होईल. सात एप्रिल रोजी दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. आठ एप्रिल रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप व अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. आवश्‍यकता भासल्यास 19 एप्रिल रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदारांना मतदानाचा हक्क बजाविता येईल. 21 एप्रिल रोजी सकाळी दहापासून मतमोजणी सुरू होऊन निकाल जाहीर केला जाईल, असे आयुक्त पवार यांनी सांगितले.\nमहापालिकेच्या क्षेत्रात दोन लाख 77 हजार 774 मतदार असून, एकूण 18 प्रभागांतून 70 नगरसेवकांना निवडून द्यायचे आहे. प्रत्येक तीन प्रभागांसाठी एक याप्रमाणे भवानजी आगे, कमलाकर फड, भाऊसाहेब जाधव, प्रवीण फुलारी, शोभादेवी जाधव, रामेश्वर रोडगे या सहाजणांची नियुक्ती झाली आहे. प्रशासनाने बुथनिहाय मतदारयादी प्रसिद्ध केली आहे, अशी माहिती आयुक्त पवार यांनी दिली. या प्रसंगी उपायुक्त संभाजी वाघमारे, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के उपस्थित होते.\nमहापालिका निवडणूक प्रक्रियेस सोमवारी सुरवात झाली तरी पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. मतदार जागृतीसाठी प्रयत्न केले जात असून, यात सामाजिक संस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतंत्र अधिकारी व पथके स्थापन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.\nपावसातही मेट्रोचे काम सुसाट\nपुणे - पावसाळा सुरू होणार असला तरी, मेट्रो प्रकल्पाच्या कामाच्या वेगात तो अडथळा आणू शकणार नाही, कारण त्यासाठीची तयारी महामेट्रोने पूर्ण केली आहे....\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nमुली लवकर वयात येताहेत...\nमुंबई - बदलती जीवनशैली, फास्ट फूडची वाढती क्रेझ, इंटरनेटचा वाढता वापर आदी कारणांमुळे मुली लवकरच वयात येऊ लागल्या आहेत. या मुद्‌द्‌याकडे गांभीर्याने...\nठाणे स्थानकात स्वच्छतेची लगबग\nठाणे - ठाणे रेल्वेस्थानकाचा देशातील अस्वच्छ रेल्वेस्थानकांमध्ये आठवा क्रमांक आल्यानंतर सर्वच स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत \"...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/marathi-news-nagpur-news-cancer-sickness-health-100413", "date_download": "2018-05-28T01:16:14Z", "digest": "sha1:ZK2QEQ4JDB6CIH3JUQUEPSFOJC4RCKJF", "length": 14897, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news nagpur news cancer sickness health मुक्‍या वेदनांचा आक्रोश | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 28 फेब्रुवारी 2018\nनागपूर - रुग्णालयात वडील कर्करोगाच्या वेदनांनी विव्हळत आहेत. आईच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत आहेत. आठ ते नऊ वर्षांची जुळी मुले हे सारे दुःखाने माखलेले दृश्‍य बघत आहेत. त्यांना ना वडिलांच्या वेदनांचे स्वर ऐकू येतात ना आईचा हंबरडा. जन्मत: मुके-बहिरेपण नशिबी आल्याने हे चिमुकले व्यक्‍त होऊ शकत नाही. या जुळ्यांच्या वेदनांचा आक्रोश त्यांच्या चेहऱ्यावर तेवढा दिसतो. आई रडत असताना त्यांच्या डोळ्यांतून वाहणारे पाणी त्यांना दुःख झाल्याची जाणीव करून देते.\nनागपूर - रुग्णालयात वडील कर्करोगाच्या वेदनांनी विव्हळत आहेत. आईच्या दोन्ही डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत आहेत. आठ ते नऊ वर्षांची जुळी मुले हे सारे दुःखाने माखलेले दृश्‍य बघत आहेत. त्यांना ना वडिलांच्या वेदनांचे स्वर ऐकू येतात ना आईचा हंबरडा. जन्मत: मुके-बहिरेपण नशिबी आल्याने हे चिमुकले व्यक्‍त होऊ शकत नाही. या जुळ्यांच्या वेदनांचा आक्रोश त्यांच्या चेहऱ्यावर तेवढा दिसतो. आई रडत असताना त्यांच्या डोळ्यांतून वाहणारे पाणी त्यांना दुःख झाल्याची जाणीव करून देते.\nही एखाद्या चित्रपटातील कथा नाही तर रामदासपेठेतील एका रुग्णालयसमोरची ही सत्यघटना. नजर लागेल असे या जुळ्यांचे रूप. नाव राम आणि श्‍याम. पोटात भूक असली की, हातवारे करून खाऊ घाला अशी विनवणी ते करतात. या चिमुकल्यांचे दुःख या परिसरात ठाऊक झाले. यामुळे या जुळ्यांना जवळच्या भोजनालयात जेवण दिले जाते. चिमुकल्यांचे जेवण आटोपत असताना श्‍याम इशाऱ्यानेच दोन पोळ्या आणि भाजी बांधून मागतो. पोळी भाजी आईसाठी मागत असल्याचे तो हातवारे करीत सांगतो.\nपस्तीशीतील महिला आपल्या या काळजाच्या तुकड्यांना शोधत येते. न सांगता आल्याने दोघांनाही ती मारते. रडता-रडता या मुलांनी हातातील पोळी भाजी आईला दिली. सारा प्रकार त्या मातेच्या लक्षात येतो, त्यावेळी ती माता दोन्ही मुलांना छातीशी कवटाळून रडू लागली. हृदय हेलावून टाकणारे दृश्‍य बघताना अंगावर शहारे येतात. चिमुकल्या राम अन्‌ श्‍यामचे डोळे पुसतानाच ती माता व्यक्‍त झाली. हे कुटुंब मूळचे बालाघाटचे. सहा महिन्यांपूर्वी नवऱ्याला कर्करोगाचे निदान झाले. उपचारासाठी नागपुरात आणले. होते नव्हते सारेकाही विकले. नवऱ्यावर उपचार करण्यासाठी ती धुणीभांडी करते.\nमिळेल तो पैसा उपचारासाठी खर्च करीत आहे. दोन्ही मुले मुकी आणि बहिरी असल्याचे उमेदीच्या वयात कळले. दोघांनाही ऐकू येत नाही आणि बोलूही शकत नाहीत. मात्र, दोघेही शाळेत जातात. हुशार आहेत, असेही सांगायला ती माता विसरली नाही.\nछोटी खल्लास हो गयी..\nनियतीसमोर कुणाचे चालत नाही म्हणतात, तेच खरे आहे. सारे दुःख या गरिबांच्या घरात सोडून नियती मोकळी झाली.\nनवऱ्याला कॅन्सर झाला. दोन मुले मुकी आणि बहिरी. एक चिमुकली कडेवर. तर सात महिन्यांपूर्वी ‘छोटी नामकी सात साल की बेटी खल्लास हो गयी. बचाने की कोशिश की, लेकीन नहीं बची.’ सारे दुःख उराशी कवटाळून ते पेलवत नवऱ्यावरील उपचारासाठी संघर्ष सुरू आहे, तरीही त्या मातेच्या बोलण्यात आत्मविश्‍वास आहे. एकच ‘ये दुखभरे दिन निकल जाएंगे’ असे ती बोलून दाखवते.\nजिल्ह्यात 848 रुग्णांवर होणार शस्त्रक्रिया\nसातारा - जिल्ह्यातील लोकांचे आरोग्य निरामय व्हावे, ग्रामीण भागातील रुग्णांवर उपचार, शस्त्रक्रिया व्हाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेने मार्चमध्ये...\nपोलिस आयुक्‍त रश्मी शुक्ला यांचे पती उदय शुक्ला यांचे निधन\nपुण्याच्या पोलिस आयुक्‍त रश्मी शुक्ला यांचे पती वरिष्ठ आयपीएस अधिकारी उदय शुक्ला यांचे आज (ता. 27 रविवारी) निधन झाले. गेल्या काही...\nयेवला- कर्करोग पिडीत रुग्णाच्या उपचारांसाठी लाखमोलाची आर्थिक मदत\nयेवला : हॉस्पिटलचा खर्च म्हटला की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. त्यात कर्करोगासारखा आजार म्हटला कि विचारायलाच नको. पिंपळखुटे बुद्रुक येथील...\nमेट्रोतर्फे सामाजिक स्तरावर सर्वेक्षण\nपुणे : मेट्रो प्रकल्पाच्या दोन्ही मार्गांसाठी एकूण 688 कुटुंबे आणि दुकानदार बाधित होत आहे. यामध्ये झोपडपट्टी आणि शहरातील मध्यवस्ती भागाचा समावेश अधिक...\nप्रेमाची 'सेकंड इनिंग' (आदित्य महाजन)\nराम कपूर आणि साक्षी तंवर यांची \"केमिस्ट्री' रसिकांची अतिशय आवडती. तिचा पुन्हा एकदा अनुभव देणारी \"कर ले तू भी मोहब्बत' ही वेब सिरीज प्रेमाच्या \"सेकंड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/big-boss-in-trouble-shoot-can-be-stop-by-nagarparishad-275804.html", "date_download": "2018-05-28T01:12:27Z", "digest": "sha1:2ODDZDHOT7ULKL56LDRQLP2GPV4AJ22C", "length": 12254, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'बिग बाॅस' अडचणीत, ना हरकत परवाना रद्दची नोटीस", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \n'बिग बाॅस' अडचणीत, ना हरकत परवाना रद्दची नोटीस\n'बिग बॉस' या मालिकेच्या चित्रीकरणासाठी लोणावळा नगर परिषदेनं दिलेला 'ना हरकत' परवाना रद्द करा, असा अहवाल नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागानं दिलाय.\n02 डिसेंबर : 'बिग बॉस' या मालिकेच्या चित्रीकरणासाठी लोणावळा नगर परिषदेनं दिलेला 'ना हरकत' परवाना रद्द करा, असा अहवाल नगरपरिषदेच्या अतिक्रमण विभागानं दिलाय. यावरून नगरपरिषदेनं बिग बॉसच्या संचालक कंपनीला अनधिकृत बांधकाम काढून घेण्याबाबत नोटीस बजावली आहे. त्यामुळे ही मालिका अंतिम टप्प्यात आली असताना अडचणीत येण्याची शक्यता आहे.\nलोणावळा नगरपरिषदेचे नगरसेवक देविदास कडू यांनी 'बिग बॉस'ला देण्यात आलेला परवाना आणि बांधकाम याबाबत माहिती मागवली होती. या अर्जाच्या आधारे नगरपरिषदेच्या मिळकत आणि अतिक्रमण विभागाने या मालिकेचे चित्रीकरण सुरू असलेल्या लोणावळा बाजार भागातील एबीसी बेअरिंग कंपनीच्या आवारात जाऊन पाहणी केली. त्या ठिकाणी परवानगी नसतानादेखील १३ व्हीआयपी स्वच्छतागृहे बांधल्याचे निदर्शनास आले आहे.\nतसेच 'ना हरकत' परवाना देताना ज्या अटी व शर्ती घालून देण्यात आल्या होत्या, त्यापैकी अट क्र. २ व ७चा भंग झाला असल्याचे समोर आले.\nसेलिब्रेटी राहत असलेल्या घरातून जाणारं सांडपाणीही नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदी प्रदुषित होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. म्हणून लोणावळा नगरपालिकेने शूटिंग बंद करण्याची मागणी केली आहे.\nतीन वर्षांनंतरही सांडपाणीच्या विल्हेवाट लावण्यासाठी कोणताही प्रकल्प उभारण्यात आला नसून, घरातही कचऱ्याची विल्हेलाट करण्यासाठी कोणतीही सुविधा नाही.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nअचानक ऋषी कपूर यांनी का केलं भट्ट कुटुंबाचं कौतुक\nमाझा स्त्री-पुरुष समतेवर विश्वास,पण मी स्त्रीवादी नाही - करिना कपूर\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.rikoooo.com/mr/board?view=topic&id=243&catid=5", "date_download": "2018-05-28T01:38:37Z", "digest": "sha1:WWJX74DJBEYBOCDGMBXR3IDYG6OYETOO", "length": 9447, "nlines": 139, "source_domain": "www.rikoooo.com", "title": "निर्देशांक - Rikoooo", "raw_content": "भाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nFSX - FSX स्टीम संस्करण\nतुम्हाला प्राप्त धन्यवाद: 0\n6 महिने 2 आठवडे पूर्वी #817 by बेनकास\nहाय मी सिमपोट नावाच्या आपल्या स्वत: च्या फ्लाइट सिम्युलेटर व्यवसायात कार्यरत होतो आणि मी विकल्या गेलेल्या अनेक एअरफिल्ड माझी मूळ निर्मिती वास्तविक विमानतळांच्या आधारावर आणि fs9 आणि fs10 च्या फ्लाइट सिमसाठी रिअल एअरपोर्ट अद्ययावत करते. माझ्याजवळ एक वेबसाइट आहे जे स्वस्त आणि परवडणारे addons www.freewebstore.org/SimDepot/ मी लोकांसाठी प्रथमच काही ऍडव्हान्स खरेदी करू इच्छितो जेणेकरून मी ई-मेल त्यांना उत्पादने विकू शकतो तसेच सेट-अप\nकृपया लॉग इन or खाते तयार करा संभाषणात सामील होण्यासाठी.\nपरवानगी नाही: नवीन विषय तयार करण्याची.\nपरवानगी नाही: उत्तर आहे.\nपरवानगी नाही: attachements जोडण्यासाठी.\nपरवानगी नाही: आपला संदेश संपादित करण्यासाठी.\nमंडळ श्रेणी Rikoooo बद्दल - आपले स्वागत आहे नवीन सदस्य - सुचना बॉक्स - घोषणा उड्डाण अनुकार मंच - FSX - FSX स्टीम संस्करण - FS2004 - Prepar3D - एक्स-प्लेन मीडिया - स्क्रीनशॉट - व्हिडिओ विमानगृह चर्चा - फ्लाय ट्यून - काय आणि आज आपण जेथे उडत होता - स्थावर विमानचालन इतर उड्डाण simulators - फ्लाइट गियर फ्लाइट सिम्युलेटर - - FlightGear बद्दल - DCS मालिका - बेंचमार्क सिम\nFSX - FSX स्टीम संस्करण\nवेळ पृष्ठ तयार करण्यासाठी: 0.089 सेकंद\nद्वारा समर्थित Kunena मंच\nRikoooo.com आपल्या विल्हेवाट येथे आहे\nनियंत्रकास आणि सदस्यांना काही मदत करण्यासाठी आपल्या ताब्यात आहेत\nसहज एक गुणात्मक वेबसाइटवर जाहिरात आपली प्रतिष्ठा वाढ\nआम्हाला अधिक जाणून घ्या\nखूप मोठ्या आकाराचा योजना\nयाची सदस्यता घ्या आणि अधिक जाणून\nविकास आणि सक्षम आमच्या साइटवर मिळवणं\nखूप मोठ्या आकाराचा योजना याची सदस्यता घ्या\nभाषा भाषा निवडाइंग्रजीआफ्रिकान्सअल्बेनियनअरबीआर्मेनियनअजरबेजानीबास्कबेलारूसीबल्गेरियनकॅटलानचीनी (सरलीकृत)चीनी (पारंपारिक)क्रोएशियनचेकडॅनिशडचएस्टोनियनफिलिपिनोफिन्निशफ्रेंचगॅलिशियनजॉर्जियनजर्मनग्रीकहैतीयन क्रेओलहिब्रूहिंदीहंगेरियनआईसलँडिकइंडोनेशियनआयरिशइटालियनजपानीकोरियनलाट्वियनलिथुआनियनमॅसेडोनियनमलयमाल्टीजनॉर्वेजियनपर्शियनपोलिशपोर्तुगीजरोमानियनरशियनसर्बियनस्लोव्हाकस्लोव्हेनियनस्पेनचास्वाहिलीस्वीडिशथाईतुर्कीयुक्रेनियनउर्दूव्हिएतनामी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/second-season-of-loksatta-lokankika-start-with-enthusiasm-1147053/", "date_download": "2018-05-28T01:33:22Z", "digest": "sha1:PN4JTAXTOASK2YWO5YGAMW3HQ2TYRF2K", "length": 14386, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "दुसऱ्या सत्राचा पहिला अंक उत्साहात | Loksatta", "raw_content": "\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nप्लास्टिकचा वापर टाळा - पंतप्रधान\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nराज्यात ७ ते १० जूनपर्यंत मोसमी पाऊस\nदुसऱ्या सत्राचा पहिला अंक उत्साहात\nदुसऱ्या सत्राचा पहिला अंक उत्साहात\n‘लोकसत्ता लोकांकिका’च्या दुसऱ्या पर्वाचा पहिला अंक ठिकठिकाणी उत्साहात रंगला आहे.\nझियाऊद्दीन सय्यद and झियाऊद्दीन सय्यद | Updated: October 4, 2015 12:05 AM\n‘लोकसत्ता लोकांकिका’च्या दुसऱ्या पर्वाचा पहिला अंक ठिकठिकाणी उत्साहात रंगला आहे. महाराष्ट्राची ‘लोकांकिका’ हा मान मिळवण्यासाठी तब्बल १३० महाविद्यालये स्पर्धेत उतरली आहेत. आठ विभागीय केंद्रांवर प्राथमिक फेरीच्या निमित्ताने तरुणाईचा नाटय़जागर सुरू झाला असून औरंगाबाद, रत्नागिरी आणि नागपूर या तीन शहरांमधून पार पडलेल्या प्राथमिक फेरीला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. २९ सप्टेंबरपासून औरंगाबादमध्ये ‘लोकसत्ता लोकांकिका’ची पहिली प्राथमिक फेरी घेण्यात आली. यावेळी पहिल्याच दिवशी तिथे सात एकांकिका सादर झाल्या. सलग दोन दिवस औरंगाबादमध्ये प्राथमिक फेरी घेण्यात आली. यात देवदासींपासून सआदत हसन मंटोपर्यंत अनेक विषय विद्यार्थ्यांनी हाताळले होते. १ ऑक्टोबरला नागपूर केंद्रावर ‘लोकांकिका’चा बिगूल वाजला, तर २ ऑक्टोबरला नागपूरसह, अहमदनगर आणि रत्नागिरीतही नाटय़जागराला सुरुवात झाली. अहमदनगरमध्ये प्राथमिक फेरीत नऊ एकांकिका सादर झाल्या, तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील मिळून ११ महाविद्यालयांनी रत्नागिरी केंद्रावर झालेल्या ‘लोकांकिका’च्या प्राथमिक फेरीत आपली नाटय़कला सादर केली. गेल्या वर्षी चिपळूणमधील डीबीजे महाविद्यालयाची ‘कबूल है’ ही एकोंकिका महाअंतिम फेरीत दुसऱ्या क्रमांकावर आली होती. त्यामुळे या वर्षीही आपली ठसन कायम ठेवण्याची जबाबदारी रत्नागिरी-सिंधुदुर्गातील ‘लोकांकिका’मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर आहे. या आठवडय़ाच्या अखेरीस मुंबई, पुणे आणि ठाणे केंद्रातील ‘लोकांकिका’च्या प्राथमिक फेरी पूर्ण झाल्यानंतर मग महाराष्ट्राची ‘लोकांकिका’चा मान मिळवण्यासाठीची खरी चुरस सुरू होईल. या वर्षी विद्यार्थ्यांचा केवळ उत्साहच दिसून येत नाही आहे तर त्यांची तयारी आणि एकांकिका सादरीकरणातली व्यावसायिकताही परीक्षकांचे लक्ष वेधून घेते आहे. ‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफस’ यांच्या सहकार्याने होणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या राज्यस्तरीय स्पर्धेला गेल्या वर्षीप्रमाणेच ‘अस्तित्व’ या संस्थेची मोलाची साथ आहे, त्याप्रमाणेच ‘टॅलेंट पार्टनर’ म्हणून ‘आयरिस प्रॉडक्शन’ही सोबत आहे. या दोघांबरोबरच ‘९३.५ रेड एफएम’ हे रेडिओ पार्टनर म्हणून तर ‘स्टडी सर्कल’ हे नॉलेज पार्टनर म्हणून ‘लोकांकिका’च्या नाटय़जागरात सहभागी झाले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘लोकसत्ता लोकांकिका’महाअंतिम फेरी उद्या रंगणार\n‘लोकांकिका’चा बहुमान कोणाला मिळणार\n‘लोकसत्ता लोकांकिका’.. आली समीप घटिका \nVIDEO: ‘सैराट’मधल्या ‘आनी’ची निवड ‘लोकांकिका’च्या मंचावरून\n‘लोकसत्ता लोकांकिका’ महाअंतिम सोहळा रविवारी ‘झी मराठी’वर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nविराटबद्दल हे काय बोलून गेली करिना... अनुष्का, ऐकतेयस ना गं\nअभिनेत्री निकेशा पटेलशी प्रभूदेवा करणार लग्न\nकसोटीतून नाणेफेक हद्दपार होण्याच्या प्रस्तावावर गांगुली म्हणतो ...\nAge is Just a Number, अनोख्या विक्रमासह शेन वॉटसनची अंतिम फेरीत तरुणांना लाजवेल अशी...\nIPL 2018 – तिसरं आयपीएल जिंकलेल्या चेन्नईला मिळालं भरघोस इनाम...\nIPL 2018 - दोन संघ, दोन फायनल आणि हरभजन सिंग ... काय आहे योगायोग\nमाधुरी दीक्षित- श्रीराम नेनेची लव्हस्टोरी माहितीये का\nThrowback: ...जेव्हा आपल्या ६ बहिणींसोबत एकाच फ्रेममध्ये दिसल्या रेखा\nजुने वाद विसरुन रणबीर- सोनम एकत्र येतात तेव्हा...\nआपला न्युनगंडच मराठी भाषेला मागे टाकतो- सुबोध भावे\nडेडपूलने उडवली ‘ग्रीन लँटन’ची खिल्ली\nमोदी सरकारकडून राज्याला न्याय\nवॉटसनच्या शतकी खेळीसमोर हैदराबादचा 'सन'सेट, चेन्नई तिसऱ्यांदा आयपीएल किंग\nवॉटसनच्या वादळी खेळीवर क्रिकेटविश्व खूश, ट्विटरवर शुभेच्छांचा पाऊस\nलॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात, मालिकेत १-० ने आघाडी\nसंविधान वाचवण्यासाठी मोदी आणि मी खंबीर\nनियंत्रण रेषेजवळ ५५०० बंकरची बांधणी\nकाँग्रेससाठी विकास हा विनोद\nराजकीय पक्ष ‘आरटीआय’च्या कक्षेबाहेर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00623.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://sandeepramdasi.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2018-05-28T01:38:15Z", "digest": "sha1:F4UX6S7STARJDB6TBPZMYNWDFRK77E4T", "length": 8276, "nlines": 111, "source_domain": "sandeepramdasi.com", "title": "राजू शेट्टी | रामबाण", "raw_content": "\nTag Archives: राजू शेट्टी\nशेतकऱ्याचा खरा मित्र – सचिन तेंडुलकर\nनिवृत्ती जाहीर केल्यापासून सचिन तेंडुलकर अस्वस्थ होता…\nत्याची अनेक कारणं.. काही आम्हाला कळली.. काहींचा अंदाज…\nदोनशेवी कसोटी, घरचं मैदान.. पहिल्या दिवशी सचिन खेळलाही मस्त.. ३८ धावांवर नाबाद.. दुसऱ्या दिवशी शतक पक्कं.. स्वप्नवत समारोप..\nया ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावं अशी कुणाची इच्छा नसेल\nदुसऱ्या दिवशी म्हणजे १५ नोव्हेंबरला मॅच सुरु झाली, सचिन-पुजाराची नाबाद जोडी मैदानात आली..\nसचिन जुन्या फॉर्मात होता..\nवानखेडे स्टे़डियमवर सचिनची मॅच बघायला सचिनचं कुटुंबिय तर होतंच पण अगदी दिग्गज, मोठमोठी मंडळीसुद्धा आली होती.\nत्यात काँग्रेसचे उपाध्यक्ष खासदार राहुल गांधीही थेट छत्तीसगड की दिल्लीतून आले होते, त्यांच्या दिमतीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाच असावं लागणार होतं.\nजोपर्यंत सचिन खेळतोय तोपर्यंत राहुल गांधी मॅच बघणार हे ओघानं आलंच,\nजोपर्यंत राहुल गांधी मॅच बघणार तोपर्यंत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्यासोबत थांबावं लागणार हे ओघानं आलंच.\nकुठं कुठं लक्ष द्यायचं\nPosted in अजेघना\t| Tagged ऊस दर आंदोलन, पृथ्वीराज चव्हाण, प्रीतीसंगम, राजू शेट्टी, राहुल गांधी, वानखेडे स्टेडियम, sachin tendulkar, SRT200, The News That Wasn't\t| 22 Replies\nऊस गोड लागला म्हणून…\nप्रकृती अस्वास्थ्य तसंच इतर काही कारणांमुळे महिना दीडमहिना मला इंटरनेटपासून दूर राहावं लागलं. या काळात गद्दाफी मारला गेला, टीम अण्णा फुटली, ऊसप्रश्न पेटला, जगभरात बऱ्याच उलथापालथी झाल्या. मी एक सर्वसामान्य माणूस आहे,अण्णा किंवा बाळासाहेबांसारखा मी भाग्यवान नाही; माझा ब्लॉग मला स्वत:लाच लिहावा लागतो; त्यामुळेच इच्छा असूनही मला काही दिवस तुमच्यापर्यंत पोचता आलं नाही असो. अनेक विषय आहेत सुरुवात ऊसापासून करुया.\nसाखर कारखाने ऊसाला प्रति टन जो दर देतात किंवा पहिला हफ्ता देतात तो दर केंद्र सरकार ठरवतं. त्याला आधी SMP वैधानिक किमान मूल्य म्हणायचे आता त्याला FRP (Fair and Remunerative Price) म्हणजेच रास्त आणि किफायतशीर किंमत म्हणतात. या हंगामासाठी केंद्र सरकारनं एफआरपी १४५० रुपये प्रति टन ठरवला. उत्पादन खर्च वाढत असताना हा दर जो कोणी ठरवतात त्या तज्ञांना भेटून एकदा त्यांना साष्टांग दंडवत घालायची माझी खूप दिवसाची इच्छा आहे, असो. कायद्यानं एफआरपीपेक्षा कमी दर कारखाने देऊ शकत नाहीत, जास्त दर द्यायचा असेल तर राज्य किंवा साखर कारखाने आपल्या जीवावर तो द्यायला मोकळे असतात. Continue reading →\nPosted in AGRICULTURE\t| Tagged अजित पवार, ऊसदर, बारामती, राजू शेट्टी, शरद पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटना, हर्षवर्धन पाटील, FRP, sugar factory\t| 3 Replies\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00624.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://grmm.us/grmm_blog.aspx", "date_download": "2018-05-28T01:09:21Z", "digest": "sha1:AMRTQT3PWE7YJ77JTZ2J5W6KIADV7WOT", "length": 3224, "nlines": 63, "source_domain": "grmm.us", "title": "Greater Richmond Marathi Mandal", "raw_content": "\nआयुष्य म्हणजे एक खेळ आहे.\nखेळ, पण कसला तर पत्त्यांचा आणि तो ही रमीचा.\nहातांतील तेरा पानांत आपण असतो एक.\nतेरा जण म्हणजेच आपलीच जन्माने नाती जोडलेली माणसे -\nआई वडील, आजी आजोबा आणि आपली भावंडे.\nआणि मधून मधून डोकावणारी काका, मामा, चुलत मावस भावंडे.\nआयुष्य पुढे पुढे सरकत जाते.\nजवळचे नातेवाईक सोडून जाण्याची वेळ येते.\nएकेकाचा निरोप घेऊन जुन्या माणसांच्या जागी\nनवीन माणसांनां आपण फिट्ट बसवतो.\nनवरा, सासू-सासरे ह्यांचा आपण सिक्वेन्स लावतो.\nट्रायो म्हणून दीर, पूतणे जावा ह्यांना मदतीस घेतो.\nह्या सर्वांच्यात आपले अस्तित्व आहेच म्हणून आपण बनतो जोकर.\nहातातील तेरा पानांच्या खेळात हार जीत होऊन जाते\nपाने जशी येतात तसे त्याला तोंड देत खेळावे लागते.\nपॅक करणे म्हणजे माघार घेणे\nतसे न करता आलेल्या पानांना म्हणजेच जीवनाला सामोरे जाणे,\nजीवनाला सामोरे जाऊन खेळ पूर्ण करणे हेच आपले जगणे.\nजगणे सार्थ करून घ्यायचे तर सामोरे जात खेळाना जरा,\nआणि मजेत आणि आनंदात आयुष्य जगा ना जरा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t10415/", "date_download": "2018-05-28T01:24:24Z", "digest": "sha1:SW2FT3RU5MGJF5TNTH2NVPS6MWNB2JIR", "length": 3463, "nlines": 66, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-मन", "raw_content": "\nमन वेडे जुमानत नाही तरी मी लढण्यास तयार आहे\nतुझी साथ मज लाभणार नाही परी मी खबरदार आहे\nआठव दिवस ते सुखाचे अन दे शपथेवर नकार मजला\nथाबाव धाधड र्हीदयाची अन नजरेस नजर दे माझ्या ,फुला\nठावूक आहे मजल सारे नकार देणे तुज जमणार नाही\nअन थ्वूक आहे सत्त्य माझ्या सवे तू फुलणार नाही\nपरी स्मरूनी पहा तो बहर एकदा मज वगळणे जमणार नाही\nत्या बेहोशी अन धुंद क्षणांची साद तुज ऐकवणार नाही\nत्याच पथावरी जाशील तेव्हा आक्रोश यईल तुजला ऐकू\nमम भावनांची जिवंत प्रेते पदोपदी तुज पाहतील रोखू\nपरी माझी ठावूक आहे अशक्य आहे तुज परतुनी येणे\nआठव मनाशी एकदा तू सर्वस्व मी तुज अर्पिले होते\nअन विश्वासुनी तुझ्या निधडेपानावर घरदार मी सोडले होते\nजरी दौलत मजला कुणी दावली माघारी मी गेले नसते\nपरी अभागी मी ठरले तुला मुळी न ओळखू शकले\nविशावासुनी तव वचनवरती स्वकियांशी दूर लोटले\nझिडकारले म्हणुनी न दुख परी भ्र्मार्ता तुझी मला डाचते\nतू सुखी राहावा परी खोटपण तुझे मला टोचते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://mr.phoneky.com/android/?id=d1d36210", "date_download": "2018-05-28T01:28:50Z", "digest": "sha1:EE3WAPFDZT3O44UBCBDFQ6GASLIRP2GG", "length": 10411, "nlines": 272, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "Drum Set Pro Android अॅप APK (com.arcdroid.drumset) Jaxily द्वारा - PHONEKY वर डाउनलोड करा", "raw_content": "\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स सिम्बियन ऐप्स\nAndroid ऐप्स शैली ऑडिओ\n100% ते सुरक्षित आहे.\nरेटिंग आणि पुनरावलोकने (0)\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत\nया अॅप्सचे प्रथम पुनरावलोकन करा\nआपले पुनरावलोकन सबमिट करा\nनोंदणी आपले आवडते मोबाईल अॅप्स, गेम, रिंगटोन आणि वॉलपेपर अपलोड आणि अपलोड करा, आपल्या नावाची पुनरावलोकने पोस्ट करण्यासाठी एक PHONEKY खाते नोंदवा.\nनोंदणी किंवा साइन इन करा ते PHONEKY कडे\nसध्या या अॅपसाठी कोणतीही पुनरावलोकने नाहीत.\nफोन / ब्राउझर: Android\nफोन / ब्राउझर: Aqua_R3\nफोन / ब्राउझर: LG-K100\nआपल्याला कदाचित देखील आवडेल:\nAndroid ऐप्स अँड्रॉइड गेम जावा ऐप्स\nPHONEKY: अँड्रॉइड अनुप्रयोग आणि खेळ\nअँड्रॉइड अनुप्रयोग सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nअॅप्स सॅमसंग, एचओएव्ही, एक्सपो, व्हीव्हीओ, एलजी, झियामी, लेनोवो, झीटे आणि इतर अँड्रॉइड OS मोबाइल फोनद्वारे डाउनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2018 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या अँन्डिडा मोबाईलवर Drum Set Pro अनुप्रयोग डाउनलोड करा - विनामूल्य सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अनुप्रयोगांपैकी एक आपण निश्चितपणे त्याच्या आकर्षक वैशिष्ट्यांचा आनंद घ्याल. PHONEKY वर अँड्रॉइड अॅप्स स्टोअर, आपण कोणत्याही फोन किंवा टॅबलेट विनामूल्य विनामूल्य पूर्ण आवृत्ती मोबाइल अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्लिकेशन्सची छान आणि उपयुक्त वैशिष्ट्ये आपल्याला खूप जास्त वेळ घालवतील. PHONEKY वर, आपल्याला शैक्षणिक आणि मनोरंजनापासून संरक्षण आणि नेव्हिगेशन एंड्रॉइड अॅप्सवर बर्याच अॅप्स आणि विविध शैलीचे गेम सापडतील. आपल्या अँड्रॉइड OS मोबाइल फोन, टॅबलेट किंवा संगणकावर विनामूल्य अँड्रॉइड अनुप्रयोग डाउनलोड करा. अँड्रॉइड साठी शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट अॅप्स पाहण्याची, लोकप्रियतेनुसार अनुप्रयोगांची क्रमवारी लावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z70610084139/view", "date_download": "2018-05-28T01:30:16Z", "digest": "sha1:R6Z263XGMSTFXX7D3IVYFAKOHGCF3FNU", "length": 10529, "nlines": 186, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भजन - चला जाऊ पाहु तया ...", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भजन : भाग ५|\nचला जाऊ पाहु तया ...\nभजन : भाग ५\nघालीते प्रदक्षणा तुला मोर...\nजयजयजय देवा जय गणरा...\nतांडवनृत्य करी गजानन ...\nजय अंबे भवानी नवसाल...\nजोगाई ग अंबाई ग \nकाय करू मी ते सां...\nमाझे माहेर पंढरी आह...\nआई माझे अंबिकेची दृ...\nअंबे तार मला तार ...\nश्रीरामाचे चरण धरावे ...\nपाहूनी रघुनंदन सावळा ...\nरामा हृदयी राम नाही...\nरघूनंदन आले आले धरण...\nतूच कर्ता आणि करवीत...\nजो आवडतो सर्वाला , त...\nजगी ज्यास कोणी नाही...\nलाखात लाभले भाग्य त...\nविठ्ठला समचरण तुझे ...\nविठ्ठल तो आला आला ...\nएकतारी संगे एक रूप ...\nअलंकापुरीत आदि शिव ...\nमाझा हा विठ्ठल येईल...\nतुझी सेवा करीन मनोभ...\nमज सांग तू काय जाहले, टप ...\nअभंगाची गोडी , करी ज...\nकामधाम संसार विसरली ...\nदेवळातल्या देवा या ...\nलपून बसली राधा गौळण...\nगाडी चालली हो गाडी ...\nत्रिवार जय जयकार जग...\nपतिव्रता मन तेव्हा ...\nसगुण निर्गुण दोन्ही ...\nभामेने श्रीहरी दिधले ...\nजिव माझा लागला पत्र...\nअभंगाची गोडी , करी ज...\nकामधाम संसार विसरली ...\nदेवळातल्या देवा या ...\nलपून बसली राधा गौळण...\nगाडी चालली हो गाडी ...\nत्रिवार जय जयकार जग...\nपतिव्रता मन तेव्हा ...\nसगुण निर्गुण दोन्ही ...\nभामेने श्रीहरी दिधले ...\nजिव माझा लागला पत्र...\nहरी नाम माया उत्तम ...\nकाय सांगू रुख्माबाई ...\nदेवकी तुझे पुण्य को...\nलोटू नको मज दुर क...\nपोपट गेला , पिंजरा र...\nअक्रुरा नेवू नको गो...\nघेई विडा गोविंद, कृष्ण घे...\nतुळसी पिक आले दैव ...\nअग नारी भानू धनगरनी...\nकृष्णा तुला मी ताकी...\nजय जय जय बोला जय ...\nघ्या हो घ्या हो \nघ्या घ्या घ्या घ्या...\nॐ नमः शिवाय बोला ...\nमुखाने ॐ नमो बोला ...\nचला जाऊ पाहु तया ...\nपाहू जाता एक देव , ...\nआंस ही तुझी फार ल...\nहे दयाघना देव तारी ...\nझाले भोजन अंबे आता ...\nअजाण आम्ही तुझी लेक...\nदेवा तुझे किती सुंद...\nकडे घागर राधा निघाल...\nशेगांव ग्रामी बसले ...\nतू सुखकर्ता , तू दुः...\nहासत हासत आई आली ...\nहरी किर्तन रंगी रंग...\nयेरे मोत्याच्या तुरा ...\nजाईन मी आता आपुल्या...\nऐकलात कां ग हट्ट ...\nये ग ये ग विठाबाई...\nविठ्ठल विटेवरी उभा ...\nहरी किर्तन रंगी रंग...\nराम राम श्रीराम स्म...\nरूप आईचे चांगले , मा...\nरजसत्वतम तीन गुणांनी ...\nदे मज आशीर्वाद मज ,...\nसुंदर हा कुसूम हार ...\nमाऊली माऊली जय जय ...\nआले मूळ बाई आता व...\nम्हणे यशोदा पाणी पी...\nनाथगुरु घ्यावा हो ग...\nदेई मला दर्शन , साई ...\nथोर तुझे उपकार , साई...\nपणतीत घालूनी पाणी , ...\nआरती साईबाबा , जय जय...\nभजन - चला जाऊ पाहु तया ...\nचला जाऊ पाहु तया चला जाऊ पाहु तया पंढरीचा देव राया ॥धृ॥\n घेई धाव वेगे हरी युगे अठ्ठावीस तरी तिष्टे विटे राहुनिया ॥१॥\nदोन्ही पाणि टेकुनी कटी उभा चंद्रभागा तटी साधु संताची माया ॥२॥\n प्रेमे चुरित राधा सती गळा माळ वैजयंती भाळी बुक्का लावुनिया ॥३॥\nशोभे तुळशी हार गळा भारी कस्तुरिचा टिळा दावि करूनी सगुण लीला भक्ता सह्य होऊनिया ॥४॥\n कृश झाली बहुत काया ॥५॥\n नाही गणित कोणी केले ऐसे पांडुरंग भले कृष्ण लीन झाली पाया ॥६॥\nअष्टगंधात कोणकोणते घटक असतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/gambhir-kavita/()-8878/", "date_download": "2018-05-28T00:50:45Z", "digest": "sha1:OGWNE5256R3YQGC5Z6WFWQJHTCXC2J7K", "length": 3584, "nlines": 86, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Gambhir Kavita-वैफल्यग्रस्त जीवनाचे बोल(गमन)", "raw_content": "\nAuthor Topic: वैफल्यग्रस्त जीवनाचे बोल(गमन) (Read 1073 times)\nमला कविता शिकयाचीय ...\nपरी घालूनी झडप शेवटी\nनेतोच तो जन्मल्या जीवा\nठरवले आहे मीही आता\nजरी संपले, ना दुख्ख मला\nघालीनच ना जीव जन्माला\n(मला इथे असे सुचवायचे आहे कि मृत्युला हरवण्याच्या इरेला पेटून जीवनानी हा निर्णय घेतला. म्हणजे शेवटी मृत्यू हेच अटल आहे.)\nRe: वैफल्यग्रस्त जीवनाचे बोल(गमन)\nजन्म मृत्यु हे आदिम सत्य आहे .\nटॅहटॅह जीवनाच विजयगीत आहे .\nRe: वैफल्यग्रस्त जीवनाचे बोल(गमन)\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: वैफल्यग्रस्त जीवनाचे बोल(गमन)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00626.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://thinkmaharashtra.com/index.php/node/1016", "date_download": "2018-05-28T01:38:18Z", "digest": "sha1:NXIBT4XQ3LV52RYD6C2IEXIGMZD4OBU3", "length": 10357, "nlines": 78, "source_domain": "thinkmaharashtra.com", "title": "सत्यदेव दुबे आणि राजकारण | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nसत्यदेव दुबे आणि राजकारण\nनाटक आणि काही प्रमाणात सिनेमा हे पंडित सत्‍यदेव दुबे यांचं कार्यक्षेत्र असलं तरी अवतीभवती घडणा-या घटनांबाबत ते जागरूक असत आणि अस्‍वस्‍थही असत. प्रत्‍येक गोष्‍टीवर त्‍यांची ठाम व जवळजवळ निकराची प्रतिक्रिया असे. ते स्‍वतःला संघनिष्‍ठ म्‍हणवायचे. त्‍यांनी काही काळ राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचं कामही केलं होतं. याचा अर्थ ते केवळ कट्टर हिंदुत्‍ववादी वगैरे होते असा अजिबात नाही, मात्र आपण हिंदू आणि ब्राम्‍हण असण्‍याचा त्‍यांना सार्थ अभिमान होता. तरीही ज्‍यावेळी 2002मध्‍ये गोध्रा हत्‍याकांड घडले, त्‍यावेळी ते अत्‍यंत अस्‍वस्‍थ झाले होते. संघाशी संबंधित असलेल्‍या लोकांनी अशा त-हेने द्वेषमूलक कृती करावी याचं त्‍यांना वाईट वाटत होतं. त्‍यांनी, ही संघाची शिकवण नव्‍हे अशा अर्थाचा, संघ किंवा नरेंद्र मोदी यांवर टिका करणारा एक लेख ‘मटा’मध्‍ये त्‍यावेळी लिहीला होता. यामुळे ते तशा अर्थाने पूर्ण संघवाले नव्‍हते हे सिद्ध होतं.\n2004च्‍या लोकसभा निवडणुकीच्‍या वेळी राजकीय परिस्थिती फार वाईट होती. एकिकडे बिजेपीचं सरकार होतं आणि ते सरकार काही फार चांगलं चाललंय असं दुबे यांचं मत नव्‍हतं. कॉंग्रेसचा भ्रष्‍टाचार डोळ्यांसमोर येत होता. राजकिय पक्षांचं एकमेकांवर टिकासत्र सुरू होतं. जनतेच्‍या हिताची कुणालाच पर्वा नाही, असं त्‍यांना वाटत होतं. त्‍यामुळे ही अस्‍वस्‍थता वाढत होती. त्‍यातून आपण यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं वाटून ते स्‍वतः निवडणुकीला उभे राहिले. आपल्‍याला मोठा पाठिंबा नाही, लोकांशी जास्‍त ओळखी नाहीत, त्‍यामुळे आपण निवडून येणे शक्‍य नसल्‍याची त्‍यांना कल्‍पना होती. आपण प्रतिकात्‍मक निषेध तरी नोंदवला पाहिजे, असे त्‍यांना वाटत होते.\nत्‍यावेळी इतर उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू असे आणि दुबे आमच्‍यासोबत कुठेतरी गप्‍पा मारत बसलेले असत. आम्‍ही त्‍यांना विचारले, की तुम्‍हाला निवडणुकीचा प्रचार करायचा नाही का मते मिळवून निवडून यायचं नाही का मते मिळवून निवडून यायचं नाही का त्‍यावर दुबे म्‍हणाले, की माझं नाव वाचूनच लोक मला मतं देतील. मला प्रचार करण्‍याची गरज नाही. यावर मी त्‍यांना म्‍हटले, की दुबेजी, निवडणुकीत उभे राहण्‍यामागे आपल्‍या मनातली भावना अन् तळमळ आम्‍हाला मान्‍य आहे. मात्र राजकारण अगदी स्‍वस्‍त करून टाकू नका. राजकारणात काहीही करण्‍यासाठी लोकांपर्यंत जाणं, त्‍यांपर्यंत आपले विचार पोहचवणं आवश्‍यक असतं. नुसतं अर्ज भरून निवडणुकीला उभं राहणं यातून काहीच साधलं जात नाही. यावर दुबे म्‍हणाले, की एवढं करण्‍याची माझी तयारी नाही. मी माझा सिम्‍बॉलीक प्रोटेस्‍ट दर्शवला आहे.\nदुबे यांनी राजकारणात जरी काही महत्‍त्‍वाचं केलं नसलं तरी आपल्‍या जबाबदा-या जाणून त्‍या पूर्ण करण्‍यासाठी आपल्‍या हातून काहीतरी घडावं अशी तिव्र भावना होती. म्‍हणूनच नाट्यक्षेत्र ही त्‍यांची मर्यादा कधीच बनली नाही. त्‍यांचं जे काही होतं ते उत्‍स्‍फूर्त होतं. पंडित सत्‍यदेव दुबे जसं नाटकाबाबत तिव्रतेने काम करायचे, त्‍याच तिव्रतेने ते सामाजिक आणि राजकिय घटनांकडे ते डोळसपणे पहायचे. शेवटी ती तिव्रता महत्‍त्‍वाची.\nचित्रपट दिग्‍दर्शक, पटकथा-लेखक, सामाजिक कार्यकर्ता, ‘दिनांक’ या भूतपूर्व साप्‍ताहिकाचे प्रणेते\nसंदर्भ: शिवाजी महाराज, संभाजी महाराज, बंदर, रत्‍नदुर्ग किल्‍ला\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव | सौजन्य : अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमीटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/officials-are-fail-protect-illegal-sand-strains-106259", "date_download": "2018-05-28T01:10:39Z", "digest": "sha1:RFKQZODLHB2SUFJ2UZE4GR6CO2OP5XU4", "length": 14767, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Officials are fail to protect illegal sand strains अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची हतबलता कायम | eSakal", "raw_content": "\nअवैध वाळू उपसा रोखण्यासाठी अधिकाऱ्यांची हतबलता कायम\nगुरुवार, 29 मार्च 2018\nशिर्सुफळ (पुणे) : शिर्सुफळ (ता.बारामती) येथील ब्रिटिश कालीन तलावातून गेल्या वर्षभरापासुन दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु आहे. वाळू उपशामुळे येथील स्थानिकांच्या शेतीसह ग्रामपंचायतीच्याही पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन फुटुन नुकसान होत आहे. याबाबत दै.सकाळने सचित्र वृत्त प्रसिध्द केल्यावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले.\nशिर्सुफळ (पुणे) : शिर्सुफळ (ता.बारामती) येथील ब्रिटिश कालीन तलावातून गेल्या वर्षभरापासुन दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरु आहे. वाळू उपशामुळे येथील स्थानिकांच्या शेतीसह ग्रामपंचायतीच्याही पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन फुटुन नुकसान होत आहे. याबाबत दै.सकाळने सचित्र वृत्त प्रसिध्द केल्यावर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घातले.\nयाचा परिणाम प्रांताधिकारी यांनी बैठक घेत धडक कारवाईची घोषणा केली. यानंतर फक्त आठ दिवस अवैध वाळु उपसा थांबला मात्र आता पुन्हा भर दुपारीच मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरु आहे.याबाबत कोणतीही ठोस कारवाई होत नाही. प्रशासनाच्या या हतबलतेमुळे वाळु माफिया मात्र फोफावले आहेत.यामुळे याबाबात जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच लक्ष घालण्याची गरज आहे.\nयाबाबत दिवसाढवळ्या बेसुमार वाळुची चोरी सुरु आहे. ग्रामपंचायत कार्यालय व परिसरात सीसीटीव्ही असतानाही याला न जुमानता वाळु चोरी जोरात सुरु आहे. यामुळे गेल्या वर्षभरापासून वाळूमाफियांचे पेव फुटले आहे.पाटबंधारे विभागांसह महसूल व पोलिस व परिवहन विभागकडूनच या उपशाला छुपा पाठींबा असल्याचे बोलले जात आहे.यामुळे अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असल्याने स्थानिक शेतकर्‍यांनाही नाहक त्रास सोसावा लागत आहे.\nवाळूच्या वाहनांची सतत वर्दळ असल्याने अनेक शेतकर्‍यांच्या शेतातील पाईपलाईनचे नुकसान झाले आहे.तसेच ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा पाईपलाईनच्याही झालेल्या नुकसानीचा प्रश्न तसाच आहे. तर सध्या तलावाकडे जाणाऱ्या ओढ्यावर खासदार शरद पवार यांच्या निधीतून सिमेंट बंधारा काम सुरु आहे.यासाठी खोदकाम करण्यात आले.मात्र वाळू माफियांनी सदर खोदकामालगतच उपसा करुन कामाची लाईनआऊटच बिघडवून टाकली आहे.\nमाफियांची दादागिरी एवढ्यावरच थांबली नाही गेल्या आठवड्यात बारामतीकडे जाणाऱ्या अवैध वाळू च्या गाडीवर महसुलचे अधिकारी कारवाई करण्यासाठी आले यावेळी संबंधित माफियांनी बारामती एमआयडीसी परिसरातील परिवहन विभागापासुन हाकेच्या अंतरावरावरच रस्त्याच्या मध्यभागी गाडी मोकळी करुन पळ काढला. यामुळे भर रस्त्यात तब्बल आठवडाभर वाळूचा ढिकारा तसाच होता.अनेक अपघात झाले. यानंतर प्रशासनाने वाळू रस्त्यावरुन बाजुला केली.मात्र कारवाई दूरच राहिली.\nएकीकडे शासन वाळूमाफियांना मोका लावण्याची भाषा करत आहे. मात्र बारामतीत महसुलसह पोलिस, पाटंबधारे विभागाचे व परिवहन विभागाचे अधिकारी, व पोलिस वाळूमाफियांना मोकळीक देत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे.\nराहुल गांधी यांनी \"कॉंग्रेस बचाव' मोहीम राबवावी\nपुणे - कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता \"संविधान बचाव' नाही, तर \"कॉंग्रेस बचाव' ही मोहीम राबवावी, असा सल्ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे...\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nदीड लाख गुन्हे तपासाअभावी रखडले\nहिंगोली - राज्यात तब्बल एक लाख 42 हजार गुन्हे तपासाअभावी रखडले असून, यात सर्वाधिक 21 हजार गुन्हे कोल्हापूर परिक्षेत्रातील आहेत. सदर गुन्हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://atulrajoli.blogspot.com/2015/05/blog-post_20.html", "date_download": "2018-05-28T00:56:38Z", "digest": "sha1:ITBDKSGKIHM46342VE43EEZ4KMIVK3P4", "length": 20587, "nlines": 215, "source_domain": "atulrajoli.blogspot.com", "title": "व्यवसायाची संघटनात्मक रचना - अतुल राजोळी ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE", "raw_content": "\nव्यवसायाची संघटनात्मक रचना - अतुल राजोळी\n व्यवसाय सुरु केल्यानंतर, आपले उत्पादन व सेवा जर दर्जेदार असेल, व आपल्या ग्राहकापर्यंत त्या बद्दलची माहीती योग्य माध्यमांद्वारे पोहचवू शकलो तर नक्कीच आपल्याला ग्राहक मिळू लागतात. दिवसेंदिवस ग्राहकांची संख्या वाढू लागते व व्यवसायाचा विकास होऊ लागतो. जस-जसा व्यवसाय वाढू लागतो तस-तसे व्यवसायाअंतर्गत कामकाज देखिल वाढू लागते. हे काम करण्यासाठी मनुष्यबळाची गरज असते. बरेच लघुउद्योजक आवश्यकता असेल त्याप्रमाणे नवीन कर्मचार्‍यांची नेमणूक करतात. व्यवसायाअंतर्गत विविध प्रकारची कामे प्रत्येक दिवस होत असतात. व्यवसायातील कुठली ना कुठली व्यक्ती ही कामे करत असतात. कोणी उत्पादन प्रक्रीयेमध्ये सहभागी असतो, कोणी डिलीव्हरीमध्ये, कोणी ग्राहकाला बील पाठवतो, कोणी ग्राहकाकडून पेमेंट गोळा करतो, कोणी ग्राहकाकडून आलेल्या उत्पादनाबद्दलच्या चौकशीला उत्तर देतो, कोणी ग्राहकाला दरपत्रक इ-मेल करतो, कोणी बॅंकेत चेक डीपोझीट करतो, कोणी हिशोबाच्या वह्या नीट ठेवतो. कितीतरी वेगवेगळ्या प्रकारची कामे दर दिवशी व्यवसायाअंतर्गत होत असतात. बर्‍याच लघुउद्योगांमध्ये ही कामे सुनियोजीत पध्दतीने होत नाहीत. मी हजारो लघुउद्योजकांच्या संपर्कात येतो. बहुतांश उद्योजक स्वतःच सगळ्या कामांमध्ये गुंतलेले असतात. व्यवसायात कर्मचारी काम करत असतात व ते सुध्दा कामात व्यस्त असतात. परंतु कोणतेही काम कोणीही करत असतो. 'जिथे कमी तिथे आम्ही' अशी त्यांची काम करायची पध्द्त असते. अश्या कामकाज करण्याच्या पध्द्तीमुळे दैनंदिन कामकाज कसेबसे पार पडते. परंतु व्यवसायाच्या प्रगतीला खीळ बसते व व्यवसाय त्याच स्वरुपाचा राहतो. सुरुवातीच्या काळात वेगात झालेला व्यवसायाचा विकास आता मात्र थांबतो\n माझं असं ठाम मत आहे, कोणत्याही पहिल्या पिढीच्या उद्योजकाने व्यवसाय उभारणी करत असताना 'संघटना निर्मिती' वर भर दिला पाहिजे. जो उद्योजक व्यवसायाअंतर्गत संघटना निर्मितीवर भर देतो तो व्यवसायाच्या दुरगामी प्रगतीचा विचार करणारा असतो. जर आपल्या व्यवसायाला दुरगामी प्रगती करायची असेल व उत्तुंग यश मिळवायचं असेल तर ते संघटनात्मक कार्यपध्द्तीनेच शक्य आहे आणि म्हणुनच लघुउद्योजकांनी व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळापासुनच व्यवसायाचा दुरगामी विचार केला पाहीजे व संघटना निर्मितीवर लक्ष केंद्रीत केलं पाहीजे.\nसंघटना म्हणजे लोकांचा एक असा गट जो ठरवलेलं ध्येय साध्य करण्यासाठी एकत्रपणे काम करतो. संघटना निर्मिती करत असताना सर्वात महत्त्वाचा विषय असतो व्यवसायाची अंतर्गत विभागणी. व्यवसायाअंतर्गत आदर्शपणे कामकाज कसे चालले पाहिजे याचे स्पष्ट चित्र उद्योजकांकडे असणे गरजेचे आहे; त्याला 'संघटनात्मक रचना' (Organizational Structure) असं आपण म्हणू शकतो. 'संघटनात्मक रचना' म्हणजे व्यवसायामधील विविध कामकाज कश्या प्रकारे विभागले आहे, त्यांचे कोणते गट आहेत व त्यांचे आपापसात समन्वय कश्या प्रकारे चालते हे दर्शवणारे चित्र होय. प्रत्येक लघूद्योजकाने त्याच्या व्यवसायाची 'संघटनात्मक रचना' दर्शवणारे चित्र तयार करणे गरजेचे असते. प्रत्येक व्यवसायाची श्रेणी नुसार अंतर्गत रचना असणे गरजेचे आहे व ती विशिष्ट पध्द्तीने झाली पाहीजे. जर ती विशिष्टपध्द्तीने झाली नसेल तर ती संघटनानसुन फक्त गर्दी असते. गर्दी करुन काही होत नाही. गर्दीमुळे फक्त गोष्टी बिघडतात. व्यवसायाच्या 'संघटनात्मक रचने' मुळे व्यवसायातील माणसं व कामं यांची योग्य प्रकारे विभागणी होते, ज्याच्या मदतीने आपल्या व्यवसायामधील विविध कामे सुनियोजित पध्द्तीने केली जातील व व्यवसायाची व्यवसायिक उद्दीष्टे साध्य होतील. संघटनात्मक रचनेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे दही हंडी सर्वांनी मिळून हंडी फोडायची असते. सर्वांचे ध्येय एकच असते सर्वांनी मिळून हंडी फोडायची असते. सर्वांचे ध्येय एकच असते परंतु प्रत्येक व्यक्तीची जागा व जबाबदारी वेगवेगळी असणे. प्रत्येकाला माहीत असतं की हंडी फोडण्यासाठी त्याच्या कडून काय अपेक्षीत आहे. त्याच प्रमाणे प्रत्येकाला काही ठराविक व्यक्तीं बरोबरच समन्वय साधायचा असतो, सगळ्यांशी बोलायची गरज नाही. आधी पासुनच या गोष्टी स्पष्टपणे माहीत असल्यामुळे गोविंदा पथक सुनियोजित सांघिक कामगिरी करुन दहीहंडी फोडतात.\nमित्रांनो आपल्याला सुध्दा आपल्या व्यवसायाचे दुरगामी ध्येय साध्य करायचे आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या व्यवसायाची संघटनात्मक रचना करणे अत्यंत गरजेचे आहे. व्यवसायाच्या संघटनात्मक रचनेचे प्रकार खालिल प्रमाणे आहेत :-\n१) निरनिराळ्या प्रकारच्या कार्यानुसार विभागणी : या संघटनात्मक रचनेमध्ये प्रामुख्याने 'सेल्स व मार्केटींग', 'प्रोडक्शन किंवा ऑपरेशन्स','अकांउट्स व फायनान्स' आणि 'एच. आर. व अॅडमीन्' असे चार वेगवेगळ्या प्रकारचे विभाग केले जातात. प्रत्येक विभागाचा एक विभाग प्रमुख असतो व त्या विभागा अंतर्गत कामकाजासाठी तोच जबाबदार असतो.\n२) निरनिराळ्या उत्पादन व सेवांनुसार विभागणी : या रचनेमध्ये व्यवसायाच्या विविध उत्पादनांनुसार व्यवसाया अंतर्गत विभाग करण्यात येतात. उदा. प्रॉडक्ट A विभाग, प्रॉडक्ट B विभाग, प्रॉडक्ट C विभाग इ.\n३) विविध प्रकारच्या ग्राहक वर्गानुसार विभागणी : या रचनेमध्ये व्यवसायाच्या विविध ग्राहकांच्या गरजानुसार विभागणी केली जाते. उदाहरणार्थ: कॉर्पोरेट कस्टमर विभाग, रिटेल कस्टमर विभाग, इंडस्ट्रीयल कस्टमर विभाग इ.\n४) भौगोलिक कार्यक्षेत्रानुसार विभागणी : व्यवसाय जर भौगोलिकरित्या बर्‍याच मोठ्या क्षेत्रात पसरला असेल तर अशी रचना केली जाते. उदाहरणार्थ: पुर्व विभाग, पश्चिम विभाग, उत्तर विभाग, दक्षीण विभाग ई.\n५) विविध क्षेत्रातील व्यवसायांना अनुसरुन स्वतंत्र विभाग : उदाहरणार्थ : ट्रांसपोर्ट बिझनेस विभाग, कंस्ट्रक्शन बिझनेस विभाग, कंसल्टन्सी विभाग\n६) मॅट्रीक्स रचना : जे व्यवसाय गुंतागुंतीचे असतात व विविध प्रोजेक्ट वर काम करत असतात त्याची रचना गुंतागुंतीची असते. उदाहरणार्थ: आय. टी. कंपन्या, कंस्ट्रक्शन कंपन्या.\nबर्‍याच लघुउद्योगांमध्ये संघटनात्मक रचनेचा अभाव आढळतो आणि त्यामु़ळे संस्थेअंतर्गत जबाबदारी बद्दल गोंधळ असतो. भरपूर चुका सतत होत असतात. संभाषणामध्ये गोंधळ असतो. निर्णय प्रक्रीया पुर्णपणे उद्योजकावरच अवलंबून असते. आरोप प्रत्यारोपांचं वातावरण असतं. दैनंदीन गुंतागुंतीला तोंड देणं फार कठीण होऊन बसतं. संस्थेअंतर्गत कामे भरपूर होतात परंतु संस्थेच्या ध्येयाच्या दिशेने अजीबात वाटचाल होत नाही. उद्योजकांना कळतच नाही नेमकं काय चुकत आहे. संस्थेची संघटनात्मक रचना केल्याने वरील सर्व अडचणी दुर होण्यास मदत होते. माझ्या उद्योजकता विकास कार्यशाळेमध्ये मी उद्योजकांना त्यांच्या व्यवसायाची संघटनात्मक रचना करण्यास मदत करतो. लघुउद्योजकांनी आपल्या व्यवसायाबद्दल या दृष्टिकोनातुन कधी विचारच केलेला नसतो. या विषयाचं आकलन केल्यानंतर त्यांना जणु साक्षात्कार होतो.\nमित्रांनो, व्यावसायिक प्रगतिसाठी सुनियोजीत सांघीक कामगिरी फार महत्त्वाची आहे. त्याशिवाय व्यवसाय एकाच पातळीवर येऊन थांबतो. तसं होऊ नये म्हणून आपल्या व्यवसाया अंतर्गत संघटना निर्मितीवर भर द्या. आपल्या व्यवसायाची संघटनात्मक रचना करा. आपल्या व्यावसायिक ध्येयाची हंडी फोडायची असेल तर तसं करावच लागेल.\n- अतुल राजोळी, बॉर्न टू विन\n'माझा मोटिव्हेटर मित्र' या पुस्तकाच ऑडियो बूक अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी अ‍ॅण्ड्रोईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरवर \"Maza Motivator Mitra\" सर्च करा आणि अ‍ॅप डाउनलोड करा किंवा पुढील लिंकवर क्लिक करा. http://goo.gl/uNdKBy\nमनुष्यबळाचे आयोजन - अतुल राजोळी\nव्यवसायाची संघटनात्मक रचना - अतुल राजोळी\nबाजारपेठेतील आपल्या व्यवसायाची अव्दितीयता - अतुल र...\nव्यवसायाची चतु:सूत्री - अतुल राजोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://patrakarsangh.com/index.php/_%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2018-05-28T00:54:19Z", "digest": "sha1:TGHZAAM25IWKFBA46V6DAJGF72OXM52T", "length": 2470, "nlines": 38, "source_domain": "patrakarsangh.com", "title": "छायाचित्रांतील पत्रकार संघ - patrakarsangh.com", "raw_content": "\nकार्यकारी मंडळ व विश्वस्त\nप्रकाशने आणि दर्पण अंक\nपत्रकार संघातर्फे प्रकाशित पुस्तके\nदर्पण अंकातील लेखांची सूची\nसंस्थेची वास्तु पुनर्रचना (नियोजीत)\nमुख्यपान छायाचित्रांतील पत्रकार संघ\nमुंबई मराठी पत्रकार संघ\nमराठी पत्रकारिता इतिहासाचे टप्पे\nपत्रकार संघ इतिहास आणि परंपरा\nपत्रकार संघ अध्यक्ष परंपरा\nपत्रकार संघ विश्वस्त परंपरा\nपत्रकारिता अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण\nपत्रकार परिषद व कार्यक्रमांसाठी सभागृह\nसंपर्क व संकीर्ण माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://satishgaikwad.blogspot.com/2009/11/blog-post_5928.html", "date_download": "2018-05-28T01:03:14Z", "digest": "sha1:3OMNCKXGCWWZDPOKVGXUPAKG7UEQ3TP6", "length": 1947, "nlines": 51, "source_domain": "satishgaikwad.blogspot.com", "title": "CICATRIX MANET: सुख आणि रबिआ", "raw_content": "\nतुझा विश्वास होता देवावर\nपण त्याचा कुठं विश्वास होता तुझ्यावर\nयांची गाठभेट म्हणून होऊच द्यायची नाही\nत्यांची चुकामुकच होत रहावी नेहमी\nअशी मुद्दामच सगळी आखणी केलेली होती त्यानं अगदी\nसुखाचा वाराही तुला लागू नये\nम्हणून फार जपायचा तो\nतरी तू विसरायचीस त्याला एकादवेळेस\nम्हणून घाबरायचा की काय\nही सर्वस्वी सर्कस तुझीच आहे\nभय इथले संपत नाही...\nउस पार न जाने क्या होगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/state-government-30-percentage-employees-will-be-reduced-275834.html", "date_download": "2018-05-28T01:06:54Z", "digest": "sha1:GH6BTTVNSM4SUYWM3FWLABVXJQV4KL73", "length": 11578, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे 'बुरे दिन', 30 टक्के पदांवर कुऱ्हाड !", "raw_content": "\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\nसंघाच्या कार्यक्रमाला प्रणव मुखर्जी राहणार उपस्थित\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\nउद्धव आणि राज ठाकरेंनी एकत्र यावं, मुंबईत टाॅवरवर चढला तरुण\nसाडेपाच तासात सायन आणि कुर्ला दरम्यानचा जुना पूल तोडण्याचं काम पूर्ण\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nकाश्मीरमध्ये CRPFच्या गाडीवर केलेल्या दगडफेकीमुळे अपघात, 19 जवान जखमी\nदिल्ली-मेरठ एक्स्प्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\nमोदी म्हणाले, भ्रष्टाचारविरोधी धोरणामुळे कट्टर शत्रू एकत्र, राहुल गांधींनी दाखवलं रिपोर्ट कार्ड\nजेम्स बाँडच्या अभिनेत्रीला मिळाली भारतातल्या आंब्याची भेट\nशांत काजोलला भेटा, म्हणतोय अजय देवगण\nसलमानच्या 'दबंग टूर'चा नेपाळ दौरा पुन्हा रद्द\nमाधुरीच्या 'बकेट लिस्ट'मध्ये पहिल्या दिवशी 96 लाखांची कमाई\nहा आहे जगातला सर्वात मोठा चांदीचा कलश\nपुण्यात भरलंय पितळ, तांबे आणि चांदीच्या भांड्यांचं प्रदर्शन\nअमेरिकेतल्या हवाई बेटावर ज्वालामुखीचा भडका\nजहाँगीर आर्ट गॅलेरी सजलीये चित्रकार योगिता होले यांच्या चित्रांनी \nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\n'यहाँ के हम सिंकदर',चेन्नई यंदा आयपीएलची 'किंग'\nआयपीएल महामुकाबला, चेन्नई की हैदराबाद कोण मारणार बाजी\nकोलकात्यावर मात करत हैदराबाद फायनलमध्ये\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nपराभव अटळ होता पण 'अटल' नव्हता \n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nहा सूर्य, हा जयद्रथ\nबेधडक : पांढरं सोनं चमकणार का\nबेधडक : आत्महत्येस कारण की...\nबेधडक - भुजबळ सुटले पुढे काय \nराज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे 'बुरे दिन', 30 टक्के पदांवर कुऱ्हाड \nजास्त मनुष्यबळाची गरज नसल्याचे कारण पुढे करत ३० टक्के पद संख्या कमी करण्याचे आदेश वित्त विभागानं दिले आहेत.\n02 डिसेंबर : एकीकडे सातव्या वेतन आयोगामुळे शासकीय कर्मचारी सुखावले आहे. मात्र, आता काही शासकीय कर्मचाऱ्यांचे बुरे दिन येण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने 30 टक्के पदं कमी करण्याचा निर्णय घेतलाय.\nसातव्या वेतन आयोगाचा राज्यावर पडणारा बोजा तसंच संगणकीकरण आणि आउटसोर्सिंगमुळे जास्त मनुष्यबळाची गरज नसल्याचे कारण पुढे करत ३० टक्के पद संख्या कमी करण्याचे आदेश वित्त विभागानं दिले आहेत.\nत्यामुळे राज्य सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांची साडेपाच ते सहा लाख पदं कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे. सर्व विभागांमध्ये यामुळे कमालीची अस्वस्थता आहे.\nसंगणकीकरणाच्या अधिक वापरामुळे मनुष्यबळाची कमी झालेली आवश्यकता, अनेक कामांचे गेल्या काही वर्षांत झालेले कंत्राटीकरण आणि आउटसोर्सिंग यामुळे शासकीय सेवेतील पदांची संख्या कमी करणे गरजेचं आहे. त्यासाठी हा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय.\nपण आता यावर कर्मचारी संघटनांची काय प्रतिक्रिया आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: goverment jobराज्य सरकारवित्त विभागशासकीय कर्मचारी\n'मिशन पोषण भविष्य रोशन' नेटवर्क18 आणि हाॅरलिक्सची संयुक्त मोहीम\nवादळी पावसामुळे आईपासून बिबट्याचे पिल्लू भरकटले, गावकऱ्यांनी वाचवले\nपालघर आणि भंडारा-गोंदिया पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान\nचोरीची दारू पकडण्यासाठी गेलेल्या दोन पोलिसांवर हल्ला, एकाचा मृत्यू\nयुतीबाबत जे बोलायचंय ते 31 तारखेला बोलेन -मुख्यमंत्री\n...राणेंनी हाॅस्पिटलमध्ये आमचीही व्यवस्था केली, शरद पवारांची कोपरखळी\n'बुंद से गयी वो हौद से नहीं आती'\nआयपीएलची चॅम्पियन ठरत चेन्नईने जिंकले इतके कोटी रुपये...\nराणेंना दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छा आणि चिमटे\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00629.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%AF%E0%A5%A7_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-05-28T01:33:20Z", "digest": "sha1:XLRN3B443AGLYGQ44UNIX7D7UXVPEGMI", "length": 4007, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२९१ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १२९१ मधील जन्म\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. १२९१ मधील जन्म\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०९:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%B2,_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2018-05-28T01:32:35Z", "digest": "sha1:4IAVV32XSGA6B2MCBSWFYQ4B3VZWOPW5", "length": 21446, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संचेती हॉस्पिटल, पुणे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसंचेती हॉस्पिटल, पुणे भारतातील महाराष्ट्र राज्यातल्या पुणे शहरातील शिवाजीनगर भागात असलेले अस्थिरोग रुग्णालय आहे. याची स्थापना डॉ. कांतिलाल संचेती (जन्म : २४ जुलै, इ.स. १९३६) यांनी केली. दारिद्र्‍याला तोंड देत, शिक्षणासाठी कमाई करत त्यांनी ऑर्थोपेडिक सर्जनचा अभ्यासक्रम चिकाटीने पूर्ण केला. १९७२ साली त्यांनी १० खाटांचे रुग्णालय सुरू केले आणि हळूहळू ते वाढवत २०० खाटांपर्यंत नेले.\nआता रुग्णालयाबरोबरच तेथे संचेती इन्स्टिट्यूट ऑफ ऑर्थोपेडिक्स ॲन्ड रिहॅबिलिटेशन ही संस्था आहे. या संशोधन केंद्राला भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाची मान्यता आहे.\nकांतिलाल संचेती यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान[संपादन]\nडॉ. कांतिलाल संचेती यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.\nपुण्याच्या शारदा ज्ञानपीठम्‌‍कडून ऋषितुल्य व्यक्ती म्हणून सत्कार (६-९-२०१६)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nखडकीचे युद्ध · पुण्यातील प्लेगची साथ · रँडचा खून · पानशेतचा पूर · पुण्यावरचा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्‍न ·\nसंत तुकाराम ·शहाजी भोसले · जिजाबाई ·छत्रपती शिवाजी · छत्रपती संभाजी · · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · कान्होजी जेधे · पहिले बाजीराव पेशवे ·नानासाहेब पेशवे ·बाळ गंगाधर टिळक ·शाहिस्तेखान · वि.दा.सावरकर · महात्मा फुले · गोपाळ कृष्ण गोखले · विठ्ठल रामजी शिंदे · जयंत नारळीकर · रा.गो.भांडारकर · महादेव गोविंद रानडे · बाळाजी विश्वनाथ भट · माधवराव पेशवे · नारायणराव पेशवे · रघुनाथराव पेशवे · सवाई माधवराव पेशवे · दुसरे बाजीराव पेशवे · दुसरे नानासाहेब पेशवे · चापेकर बंधू\nशनिवार वाडा · शिंद्यांची छत्री\nमहापौर · पुणे पोलीस · पुणे महानगरपालिका · पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड · पुणे महानगर क्षेत्र\nलालमहाल · शनिवार वाडा · आगाखान पॅलेस · रुबी हॉल ·विश्रामबाग वाडा · बालभारती · पुणे विद्यापीठ ·\nचतुःशृंगी · श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती · दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर · तुळशीबाग राम मंदिर · पाताळेश्वर · कसबा गणपती · दशभुजा गणपती · गजानन महाराज मंदिर · तळ्यातला गणपती · तुकाराम पादुका मंदिर · ज्ञानेश्वर पादुका मंदिर · खुन्या मुरलीधर मंदिर · गुंडाचा गणपती · उंबर्‍या गणपती मंदिर · बिजवर विष्णू मंदिर · पासोड्या विठ्ठल मंदिर · नवा विष्णू मंदिर\nदुध्या मारुती · शनी मारुती · अकरा मारुती · डुल्या मारुती · सोन्या मारुती · दक्षिणमुखी मारुती · पत्र्या मारुती · जिलब्या मारुती · नवश्या मारुती\nराजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय · महात्मा फुले वस्तु संग्रहालय · बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय · पुणे आदिवासी वस्तु संग्रहालय · राष्ट्रीय युद्धवस्तु संग्रहालय\nउद्याने आणि प्राणी संग्रहालये\nबंड गार्डन · राजीव गांधी उद्यान · शामाप्रसाद मुखर्जी उद्यान · शाहू उद्यान · पेशवे पार्क · सारस बाग · एम्प्रेस गार्डन · कमला नेहरू पार्क · संभाजी पार्क · थोरात पार्क · ताथवडे उद्यान · नाना-नानी पार्क · पु.ल. देशपांडे उद्यान\nआदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे · अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म पुणे · औंध चेस्ट हॉस्पिटल, पुणे · बोरा हॉस्पिटल, पुणे · चितळे ई एन टी हॉस्पिटल, पुणे · डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे · दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे · देवधर आय हॉस्पिटल, पुणे · गोडबोले हॉस्पिटल, पुणे · गुप्ते हॉस्पिटल, पुणे · हर्डीकर हॉस्पिटल, पुणे · इन्लॅक अँड बुधरानी हॉस्पिटल, पुणे · जालन्स हेंल्थ केअर अँड डायबेटिस केअर सेंटर, पुणे · जहांगीर हॉस्पिटल, पुणे · जोग हॉस्पिटल, पुणे · जोशी क्लिनिक, पुणे · के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे · कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे · कर्णे हॉस्पिटल, पुणे · केअरिंग हॉस्पिटल, पुणे · कृष्णा हॉस्पिटल, पुणे · लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे · मेडिपॉइंट हॉस्पिटल, पुणे · नायडू हॉस्पिटल, पुणे · नाईक हॉस्पिटल, पुणे · एन्‌ एम्‌ वाडिया हॉस्पिटल, पुणे · नोबेल हॉस्पिटल, पुणे · पूना हॉस्पिटल, पुणे · रत्‍ना मेमोरियल हॉस्पिटल, पुणे · रुबी हॉल क्लिनिक, पुणे · सह्याद्री हॉस्पिटल, पुणे · साईस्नेह हॉस्पिटल, पुणे · समर्थ हॉस्पिटल, पुणे · संचेती हॉस्पिटल, पुणे · संजीवन हॉस्पिटल, पुणे · ससून जनरल हॉस्पिटल, पुणे · श्री हॉस्पिटल, पुणे · सुरज हॉस्पिटल, पुणे · सूर्या हॉस्पिटल, पुणे ·सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे\nटाटा मोटर्स लिमिटेड · कमिन्स इंडिया लिमिटेड · बजाज ऑटो लिमिटेड · फोर्स मोटर्स लिमिटेड · एस के एफ लिमिटेड · जनरल मोटर्स लिमिटेड · टाटा टोयो लिमिटेड · इन्फोसिस · आय.बी.एम. · के पी आय टी कमिन्स इन्फोसिस्टिम्स लिमिटेड\nपुण्यातील रस्ते#मुंबई-पुणे-बंगलोर महामार्ग • पुणे-नाशिक NH 50 • पुणे-सोलापूर रस्ता • कर्वे रस्ता • एफ सी रस्ता • जंगली महाराज रस्ता • टिळक रस्ता • एम जी रस्ता • लक्ष्मी रस्ता • सिंहगड रस्ता • पुणे-पौड • लॉ कॉलेज रस्ता • कॅनॉल रस्ता • छत्रपती शिवाजी रस्ता • बाजीराव रस्ता\nपुणे रेल्वे स्थानक · शिवाजीनगर रेल्वे स्थानक · खडकी रेल्वे स्थानक\nमुंबई–पुणे महामार्ग · पुणे स्टेशन बस स्थानक · स्वारगेट बस स्थानक · शिवाजीनगर बस स्थानक\nमेहेर बाबा · ओशो · सवाई गंधर्व संगीत महोत्सव · वसंतोत्सव · गणेश उत्सव · पुणे फेस्टिवल · शनिवारवाडा महोत्सव · लालमहाल महोत्सव · शनिवारवाडा डान्स फेस्टिवल\nअभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे ·अभिनव कला महाविद्यालय ·आबासाहेब गरवारे महाविद्यालय ·आय.एम.डी.आर. · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · ए.एफ.एम.सी. · कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · डेक्कन कॉलेज ·नेस वाडिया महाविद्यालय · नौरोसजी वाडिया महाविद्यालय · पुम्बा · फर्ग्युसन महाविद्यालय · पुणे विद्यापीठ · बी.जे. मेडिकल कॉलेज · बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स · भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था · भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय · मॉडर्न कॉलेज, पुणे · यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय , पुणे · राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी · विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे · स.प. महाविद्यालय · सिंबायोसिस · सिंबायोसिस विधि महाविद्यालय\nपुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन · २००८ कॉमन वेल्थ यूथ गेम्स\nवेताळ टेकडी · (हनुमान टेकडी) · फर्ग्युसन टेकडी · पर्वती · बाणेर टेकडी · कोथरूडची टेकडी · बावधनची टेकडी · सुतारवाडी टेकडी · कात्रज टेकडी · रामटेकडी · गुलटेकडी · चतुःशृंगी ·तळजाई ·वाघजाई ·येरवड्याची येरंडेश्वर टेकडी\nमुळा नदी · मुठा नदी ·मुळा-मुठा नदी · पीकॉक बे · कात्रज तळे · पाषाण तळे · रामनदी · आंबील ओढा · भैरोबा नाला · मुठा उजवा कालवा · मुठा डावा कालवा(कॅनॉल) · नागझरी-पूर्वीची नागनदी · देवनदी · टिळक तरणतलाव · सोमवार तरणतलाव\nसोमवार पेठ (शाहापूर पेठ) · मंगळवार पेठ · बुधवार पेठ · गुरुवार पेठ (वेताळ पेठ) · शुक्रवार पेठ · शनिवार पेठ · रविवार पेठ · कसबा पेठ · गंज पेठ (महात्मा फुले पेठ) · भवानी पेठ · घोरपडे पेठ · गणेश पेठ · सदाशिव पेठ · नारायण पेठ · रास्ता पेठ · नाना पेठ · नागेश पेठ (न्याहाल पेठ) · नवी पेठ\nपुणे कॅन्टोनमेंट · येरवडा · कल्याणी नगर ·वडगांव शेरी · कोरेगाव पार्क · कोथरूड · स्वारगेट · शिवाजीनगर · औंध ·लोहगाव · सोपान बाग · डेक्कन जिमखाना · नळ स्टॉप · एरंडवणे · पौड फाटा · पर्वती · मुकुंदनगर · महर्षीनगर · गुलटेकडी · एरंडवणे · सॅलीसबरी पार्क · बोपोडी · हिरा बाग\nरेंज हिल्स · खडकी · खडकी कॅन्टोनमेंट · गणेशखिंड · दत्तवाडी · सहकारनगर · धनकवडी · बिबवेवाडी · लुल्लानगर · अप्पर कोंढवा · घोरपडी · फातिमानगर · वानवडी · विश्रांतवाडी · रामवाडी · वनाझ · खराडी · गोखले नगर\nउंड्री · औंध · औताडे-हांडेवाडी · कळस गाव · कात्रज · कासारवाडी · कोंढवा बुद्रुक · कोथरूड · खडकी · दापोडी · देहू रोड · धनकवडी · धायरी · निगडी (पुणे) · पाषाण · पिसोळी · बाणेर · बोपखेल · भोसरी · वडगांव बुद्रुक · विठ्ठलवाडी (पुणे) · आनंद नगर (पुणे) ·\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ डिसेंबर २०१६ रोजी १८:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://marathizataka.blogspot.com/2012/01/shengadane.html", "date_download": "2018-05-28T01:15:11Z", "digest": "sha1:AWSMTSEFZEPWCVZ5MITAJIBUHXOEYYK6", "length": 4872, "nlines": 125, "source_domain": "marathizataka.blogspot.com", "title": "मराठी कविता ( marathi kavita ) - Assal Marathi Kavita,Vinod, Maratha histry, marathi movie, marathi natak, Marathi prem kavita ani etar marathi sahityacha sangrah", "raw_content": "\nशाळकरी पोरट्यांना धरून आणलेले\nपाहून इन्स्पेक्टर प्रधान हतबुद्धच\nत्यांनी विचारले, ''काय रे पांडू, हा काय प्रकार\nया कारट्यांनी राणीच्या बागेत भयंकर प्रकार\nइतक्याशा मुलांनी भयंकर असे काय केले असेल, असा प्रश्न्\nप्रधानांनी पोरांकडे मोहरा वळवला.\nपहिल्या पोराला विचारलं, ''तुझं नाव\nआणि हवालदारानं पकडलं तेव्हा तू नेमकं काय करत होतास\nपोरगा निरागस चेहऱ्यानं म्हणाला, ''माझं नाव नन्या.\nसिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकण्याचा प्रयत्न\nदुसरा मुलगा. ''माझं नाव मन्या.\nमीही सिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे\nतिसरा मुलगा. ''माझं नाव विन्या. मी\nसिंहाच्या पिंजऱ्यात शेंगदाणे टाकायचा प्रयत्न करत\nचौथा मुलगा स्फुंदत स्फुंदत पुढे आला आणि म्हणाला, ''माझं\nLabels: पांडू, मराठी विनोद, शेंगदाणे\nमला कुणी सांगेल का\nजेव्हा काही चुकत असेल\nएक होता चिमना आणि एक होती चिमणी\nप्रेमात पडल की असच होणार\nआज मी तिला सगळ सांगणार होतो\nलोक लग्न का करतात\nतुला सोडुन जान्याची खंत नेहमीच मला सतावत जाईल\nव्हिल यू बी माय व्हेलेंटाईन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://tortlay.com/?p=24268&lang=mr", "date_download": "2018-05-28T01:39:02Z", "digest": "sha1:KIVMFH27XZJUNRIUQAN33P6TK26DOGPQ", "length": 5385, "nlines": 67, "source_domain": "tortlay.com", "title": "L'oréal® Paris Infallible High Pigment Density, Crease Resistant 24hr Eye Shadow (L'Oréal® Paris Infallible 24HR Eye Shadow - Purple Priority 758) - តថ្លៃ Tortlay - कंबोडिया ऑनलाइन लिलाव", "raw_content": "\nप्रतिक्रिया द्या\tउत्तर रद्द\nमुलभूत भाषा सेट करा\nइंटेल कोर i7-4770K तुरुंग-कोर प्रोसेसर डेस्कटॉप (3.5 जीएचझेड, 8 एमबी कॅशे, इंटेल एचडी)\nनवीन आयफोन 7 अधिक सर्व रंग 256GB\nपोस्ट फोन आणि टॅब्लेट\nसॅमसंग EVO मायक्रो एसडी SDHC 32 जीबी 32G 48MB / चे वर्ग 10 UHS-मी microSDHC मेमरी कार्ड\nकार्ल A1 DT638 प्रीमियम पेपर ट्रिमरमधील\nलक्झरी स्वतः युरोपियन चांदी चार्म महिला दागिने फुले चष्मा ब्रेसलेट\n9Samsung दीर्घिका S4 एच प्रीमियम समासाच्या ग्लास स्क्रीन संरक्षण चित्रपट\nपोस्ट फोन आणि टॅब्लेट\nभेटी झाडाकडे – साठी भेटवस्तू दुकान प्रदर्शन व्हिनाइल स्टिकर्स\nटाइमर 2 मल्टि-फंक्शन NFC स्मार्ट रिंग दरवाजा लॉक Android फोन जलरोधक\nकॉपीराइट © 2015 តថ្លៃ Tortlay - कंबोडिया ऑनलाइन लिलाव. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRKO/MRKO075.HTM", "date_download": "2018-05-28T02:11:17Z", "digest": "sha1:AAT2TG3IM3FQVAUGAEOV5IT6ECFQE2AR", "length": 9225, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - कोरियन नवशिक्यांसाठी | परवानगी असणे = 해도 돼요 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > कोरियन > अनुक्रमणिका\nतुला गाडी चालवण्याची परवानगी आहे का\nतुला दारू पिण्याची परवानगी आहे का\nतुला एकट्याने परदेशी प्रवासाची परवानगी आहे का\nआम्ही इथे धुम्रपान करू शकतो का\nइथे धुम्रपान करण्याची परवानगी आहे का\nएखादा कोणी क्रेडीट कार्डने पैसे देऊ शकतो का\nएखादा कोणी धनादेशाने पैसे देऊ शकतो का\nएखादा कोणी फक्त रोखच पैसे देऊ शकतो का\nमी फोन करू का\nमी काही विचारू का\nमी काही बोलू का\nत्याला उद्यानात झोपण्याची परवानगी नाही.\nत्याला गाडीत झोपण्याची परवानगी नाही.\nत्याला रेल्वे स्टेशनवर झोपण्याची परवानगी नाही.\nआम्ही बसू शकतो का\nआम्हांला मेन्यू मिळू शकेल का\nआम्ही वेगळे वेगळे पैसे देऊ शकतो का\nबुद्धी नवीन शब्द कशी शिकते\nजेव्हा आपण नवीन शब्दकोश शिकतो आपली बुद्धी नवीन आशय साठवते. शिकणे फक्त त्याच वारंवारतेने काम करते. आपली बुद्धी चांगल्याप्रकारे शब्द कशी साठवते हे विविध घटकांवर अवलंबून आहे. पण खूप महत्वाची बाब अशी कि आपण नियमितपणे उजळणी करतो. फक्त शब्द जे आपण वापरतो किंवा कधीकधी लिहितो ते साठवले जातात. असे म्हणता येईल कि शब्द हे ऐतिहासिक प्रतिमेसारखे छापले जातात. शब्दाची नक्कल करण्याच्या बाबतीत हे शिक्षणाचे तत्व बरोबर आहे. जर ते स्वतःला कधीकधी पुरेसे पाहतात तेव्हा, शब्दांची नक्कल ही शब्दाचे वाचन शिकण्यासाठीही होऊ शकते. तरीही ते त्यांना शब्द समजत नाहीत ते स्वतःच्या स्वरुपात शब्द ओळखतात. भाषा अस्खलितपणे बोलण्यासाठी आपल्याला खूप शब्दांची गरज पडते. त्यासाठी शब्दकोश हा व्यवस्थितपणे असायला हवा. कारण आपली बुद्धी ही ऐतिहासिकपणे काम करते. पटकन शब्द शोधण्यासाठी, कोठे शोधायचे हे माहिती असायला हवे. त्यासाठी शब्द हे ठराविक संदर्भात शिकणे चांगले असते. मग आपली बुद्धी ही नेहमीच बरोबर फाईल उघडू शकेल. तरीही आपण जे चांगल्याप्रकारे शिकलो आहे ते आपण विसरू शकतो. अशा प्रकरणात ज्ञान हे कार्यक्षम बुद्धीतून अकार्यक्षम बुद्धीमध्ये स्थलांतरित होते. विसरून आपल्याला न लागणार्‍या ज्ञानातून आपण मुक्त होतो. याप्रकारे आपली बुद्धी नवीन आणि महत्वाच्या गोष्टींसाठी जागा उपलब्ध करते. यासाठी आपण आपले ज्ञान नियमितपणे कार्यक्षम करणे महत्त्वाचे आहे. पण जे काही अकार्यक्षम बुद्धीमध्ये असते ते कायमस्वरूपी हरवले जात नाही. जेव्हा आपण विसरलेले शब्द बघतो तेव्हा आपल्याला ते पुन्हा आठवतात. आपण जे शिकलो आगोदर आहे ते आपल्याला दुसर्‍या वेळेस पटकन आठवते. ज्याला आपला शब्दकोश वाढवायचा आहे त्याला आपले छंदही वाढवावे लागतील. कारण आपल्यातल्या प्रत्येकाला ठराविक रुची असते. कारण आपण स्वतःला विशिष्ट प्रकारे गुंतवून घेतो. पण भाषेत वेगवेगळया अर्थासंबंधी क्षेत्र आहेत. एक माणूस ज्याला राजकारणात रुची आहे त्याने कधीतरी क्रीडा वृत्तपत्र ही वाचायला हवे.\nContact book2 मराठी - कोरियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://bendresadanand.blogspot.com/", "date_download": "2018-05-28T01:01:16Z", "digest": "sha1:55BJGT2SYA3YABDV6P6HKICYGRI6C32K", "length": 11220, "nlines": 38, "source_domain": "bendresadanand.blogspot.com", "title": "Life thru my window", "raw_content": "\nदप्तराला द्या कायमची सुट्टी \nइतर देशांच्या आर्थिक सुबत्तेचा हेवा वाटतो \nतिथल्या प्रदूषणविरहित वातावरणाविषयी असूया वाटते \nतिथे जाऊन आल्यावर तिथल्या स्वच्छतेविषयी बोलण्यात तुमचे काही महिने जातात \nतिथले नागरिक कसे प्रामाणिक, कसे शिस्तप्रिय आहेत हा विषय तोंडी लावायला किती छान असतो नाही पण तोंडी लावायचे पदार्थ पोटभरीचे नसतात हे जाणवायला लागतं आणि पुन्हा आपण आलीया भोगासी म्हणत आपल्या तुटपुंज्या शिदोरीसह चाकोरीतली वाट तुडवायला लागतो.\nआज जागतिक महासत्ता बनायची स्वप्नं बघणारा देश अजूनही अर्धशिक्षित आहे, वैचारिकदृष्ट्या मागासलेला आहे, दारिद्र्यरेषेखाली आहे, आणि बरंच काही आहे. मला बरंवाईट कळायला लागल्यापासून ते आजपर्यंत या परिस्थितीत काहीच फरक पडलेला नाही. तो पडणारही नव्हताच कारण मुळातच कीड होती आणि आहे. कशी, ते सांगतो .\nआज, उद्या, परवा, तेरवा, फार फार तर पुढला महिना, वर्ष...बस्स इतकीच धाव असते आपल्या दूरदृष्टीची. मग तो सामान्य माणूस असो, की सरकार. आपलं आयुष्य, किंवा आपली सत्तेची मुदत इतकीच मजल. आपल्या हयातीत फळं देणारी झाडं लावण्यातच इतिकर्तव्यता असेल तर फार मोठी स्वप्नं पाहू नयेत माणसाने. यंत्रयुग येऊन जुनं झालं. तंत्रयुगसुद्धा सरावाचं झालं, पण बियाणंच कमअस्सल असेल तर कुठलंच यंत्र, तंत्र वा मंत्र तुम्हाला कसदार पीक देऊ शकणार नाही. आणि माझ्या मते हेच आपल्यासमोर असलेल्या बहुतेक सगळ्या समस्यांचं मूळ आहे. देश घडवतात ते देशाचे नागरिक, आणि चांगले नागरिक घडवण्यात आपला देश इतर देश प्रगत देशांपेक्षा कित्येक वर्षं मागे आहे. आणि याचं एकमेव कारण आहे आपली पंचवीस वर्षांपूर्वीच कालबाह्य झालेली शिक्षणव्यवस्था. पंचवीस वर्षं अशासाठी म्हणतोय की संगणकयुग आपल्या देशात रुजून तितकी वर्षं नक्कीच झालीत. तीच वेळ होती आपली जुनाट, आणि जवळजवळ निरुपयोगी झालेली शिक्षणपद्धती बदलायची. काळाची पावलं ओळखून शिक्षणव्यवस्था, अभ्यासक्रम आखले गेले असते तर आज देश कुठल्या कुठे असता.\nतीन भाषा, इतिहास,भूगोल, नागरिकशास्त्र, विज्ञान, गणित, भूमिती....पिढ्यानपिढ्या तेच ते आणि तेच ते. शिवाय सब घोडे बारा टक्के न्यायाने सरसकट या विषयांची धोपटी विद्यार्थ्यांनी डोक्यावर बाळगायची, घोटवून पाठ केलेली उत्तरं लिहायची आणि पुढल्या यत्तेत जायचं हे रहाटगाडगं आणखी किती वर्षं सुरु राहणार आहे आज शिक्षणाचा दर्जा इतका घसरला आहे की बारावी पास असलेल्या मुलांना स्वतःचा नावपत्तासुद्धा बिनचूक लिहिता येत नाही, आणि उच्च पदवीधर शिक्षकही ठर्रा पिऊन आणि खर्रा खाऊन पचापच थुंकताना दिसतात ही मी पाहिलेली वस्तुस्थिती आहे. “आता पाहिल्यासारखे शिक्षक राहिले नाहीत” हे उत्तर माझ्या तोंडावर फेकू नका, कारण याच दरिद्री शिक्षणव्यवस्थेतून तेही आलेले आहेत.\nमला सांगा, काय करायचा आहे साठ मार्कांचा इतिहास, तीस मार्कांचा भूगोल आणि दहा मार्कांचं नागरिकशास्त्र देशाच्या आणि राज्याच्या इतिहासाची ओळख करून द्या मुलांना, मग त्यांचं त्यांना ठरवू द्या की इतिहासात त्यांना रस आहे की नाही. शर्टाच्या खिशात अख्खं जग सामावतं हल्ली. काय करायचा आहे भूगोल देशाच्या आणि राज्याच्या इतिहासाची ओळख करून द्या मुलांना, मग त्यांचं त्यांना ठरवू द्या की इतिहासात त्यांना रस आहे की नाही. शर्टाच्या खिशात अख्खं जग सामावतं हल्ली. काय करायचा आहे भूगोल रोजच्या व्यवहारापुरती आकडेमोड शिकवा मुलांना, आणि मग त्यांचं त्यांना ठरवू द्या गणितात आणखी काय शक्यता आहेत ते. दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडेल इतकंच बेसिक विज्ञान बांधून द्या त्यांना, मग त्यात पदवीधर व्हायचं की आणखी मोठी क्षितिजं धुंडाळायची ते त्यांचं ते ठरवतील. आयुष्यभर चित्रं काढायची आहेत रोजच्या व्यवहारापुरती आकडेमोड शिकवा मुलांना, आणि मग त्यांचं त्यांना ठरवू द्या गणितात आणखी काय शक्यता आहेत ते. दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडेल इतकंच बेसिक विज्ञान बांधून द्या त्यांना, मग त्यात पदवीधर व्हायचं की आणखी मोठी क्षितिजं धुंडाळायची ते त्यांचं ते ठरवतील. आयुष्यभर चित्रं काढायची आहेत संगीत शिकायचं आहे हे त्यांचं त्यांना ठरवता येईल इतका विचार करण्याइतकं शिक्षण त्यांना द्या. खरं सांगायचं तर नागरिकशास्त्र हा विषय सगळ्यात महत्वाचा आहे. तो शंभर मार्कांचा करा आणि पोटार्थी कारकून घडवण्याऐवजी सुजाण नागरिक घडवा. त्यांना आवडणाऱ्या विषयासाठी राबतानासुद्धा त्यांच्या ओठांवर गाणं असेल, चेहेऱ्यावर हसू असेल. शिस्त, संयम, धीर, समतोल, शौर्य, हे सगळे गुण अत्यंत सहजतेने अंगावर वागवेल ती पिढी.\nपोटार्थी कारकुनांच्या पिढ्या घडवणं ही ब्रिटीश राजवटीची गरज होती, आणि त्याच पद्धतीची शिक्षणव्यवस्था त्यांनी तयार केली. त्यांच्या मायभूमीत मात्र त्यांनी जमिनीची मशागत करण्यापासून ते बीज संपूर्ण निर्दोष ठेवण्यापर्यंत त्यांची बुद्धी राबवली. त्यांचा हेतू ते साध्य करून निघून गेले, पण येणारी सरकारं तरी किती वेगळी होती त्यांनाही रस होता तो फक्त त्यांचे मतदारसंघ तयार करण्यातच. या बेदिलीमुळे नुकसान झालंय ते माझं आणि तुमचं. आपल्या गेलेल्या कित्येक पिढ्यांचं, आणि जर ही शिक्षणव्यवस्था आमुलाग्र बदलली नाही तर येणाऱ्या कित्येक पिढ्यांचंही. कापणीसाठीही थोडी वाट पहावी लागेल, पण नव्या शिक्षणपद्धतीतून किमान पाच पिढ्या निघाल्याखेरीज बीज निर्दोष होणार नाही.\nहे आज, आत्ता, ताबडतोब व्हायला हवंय खूप उशीर झालाय आधीच.\nदप्तराला द्या कायमची सुट्टी \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-patients-pensions-72060", "date_download": "2018-05-28T01:43:02Z", "digest": "sha1:H3LO47A3NGKPM65H7JCSQJQM37YXOBAU", "length": 14506, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Patients pensions रुग्ण, तृतीयपंथीयांनाही पेन्शन | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 15 सप्टेंबर 2017\nपुणे - संजय गांधी निराधार पेन्शन योजना पूर्वी फक्त विधवा, निराधार वृद्ध महिलांना मिळत होती. या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून आता अपंग, अस्थिव्यंग, एड्‌स, कॅन्सरग्रस्त, पक्षाघात अशा दुर्धर आजारी रुग्ण, शरीरविक्रय करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथीयांनाही मासिक सहाशे प्रमाणे वर्षाला ७ हजार २०० रुपयांचे पेन्शन मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.\nज्यांचे वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याचे अर्ज तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले.\nपुणे - संजय गांधी निराधार पेन्शन योजना पूर्वी फक्त विधवा, निराधार वृद्ध महिलांना मिळत होती. या योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली असून आता अपंग, अस्थिव्यंग, एड्‌स, कॅन्सरग्रस्त, पक्षाघात अशा दुर्धर आजारी रुग्ण, शरीरविक्रय करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथीयांनाही मासिक सहाशे प्रमाणे वर्षाला ७ हजार २०० रुपयांचे पेन्शन मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.\nज्यांचे वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपयांपेक्षा कमी आहे, अशांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. याचे अर्ज तहसील कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले.\nतहसीलदार नागेश पाटील म्हणाले, ‘‘ही पेन्शन योजना फक्त विधवा महिलांसाठी आहे, असा गैरसमज आहे. या योजनेत सर्वसमावेशकता आणण्यासाठी सरकारने अपंग, अस्थिव्यंग, एड्‌स, कॅन्सरग्रस्त, पक्षाघात अशा दुर्धर आजारी रुग्णांसह शरीरविक्रय करणाऱ्या महिला आणि तृतीयपंथीयांचा समावेश केला आहे. या सर्वांना मासिक ६०० रुपये प्रमाणे वर्षाला ७ हजार २०० रुपयांचे पेन्शन मिळणार आहे.’’\nआत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबीयांनादेखील याचा लाभ देण्याची तरतूद केली आहे, परंतु उत्पन्नाची मर्यादा असल्यामुळे तो लाभ त्यांना दिला जाऊ शकत नाही. तसेच इयत्ता ८ ते १२ वी पर्यंतच्या अर्धवट शाळा सोडलेल्या शालाबाह्य मुला-मुलींनादेखील या पेन्शन योजनेत सामावून घेतले आहे. परंतु, या योजनेची माहिती लोकांपर्यंत न गेल्यामुळे लाभार्थींची संख्या मर्यादित आहे. याचे लाभधारक तहसीलदार कार्यालयात अर्ज भरू शकतात. विविध सेवाभावी संस्था, स्वयंसेवी संस्थांनी यामध्ये पुढाकार घेऊन जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही योजना पोचवावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.\nसमाजातील आर्थिक दुर्बल, वंचित आणि निराधार व्यक्तीला आर्थिक साह्य म्हणून मासिक पेन्शन योजना आहे.\nविधवा, घटस्फोटित, परितक्‍त्या महिलांसह अत्याचार पीडित महिला, अल्पवयीन मुली, अपंग, अस्थिव्यंग व्यक्ती, एड्‌सग्रस्त, कॅन्सरग्रस्त, पक्षाघात दुर्धर आजारी रुग्ण, शरीरविक्रय करणाऱ्या महिला, तृतीयपंथीयांना घेता येणार लाभ.\nदारिद्र्यरेषेखालील (पिवळे रेशन कार्डधारक) तसेच वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असलेली व्यक्तीच योजनेसाठी पात्र.\nज्या घरातील दोन व्यक्ती निराधार, आर्थिक दुर्बल आहेत, त्यांनाही एकत्र पेन्शन देण्याची तरतूद आहे.\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\nमुली लवकर वयात येताहेत...\nमुंबई - बदलती जीवनशैली, फास्ट फूडची वाढती क्रेझ, इंटरनेटचा वाढता वापर आदी कारणांमुळे मुली लवकरच वयात येऊ लागल्या आहेत. या मुद्‌द्‌याकडे गांभीर्याने...\nठाणे स्थानकात स्वच्छतेची लगबग\nठाणे - ठाणे रेल्वेस्थानकाचा देशातील अस्वच्छ रेल्वेस्थानकांमध्ये आठवा क्रमांक आल्यानंतर सर्वच स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत \"...\nभिवंडीत बुधवारी 24 तास पाणी कपात\nभिवंडी - ऐन रमजानमध्ये उपवासाच्या (रोजाच्या) काळात स्टेम प्राधिकरणने पंप दुरुस्तीच्या निमित्ताने 24 तास पाणी कपात जाहीर केल्याने शहरातील मुस्लिम...\nकळव्यात रुळांमध्ये कचऱ्याच्या गोण्या\nठाणे - मध्य रेल्वे मार्गावरील कळवा स्थानकातील रुळांवरील गटारांवर जमा करण्यात आलेल्या कचऱ्याच्या गोण्या सध्या कळवा स्थानकाच्या सौंदर्यात बाधा ठरत आहेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/tukaram-gatha/abhang-16/", "date_download": "2018-05-28T01:19:37Z", "digest": "sha1:PP5UXLOQ5N3OQOHYEJLRHZAZZ2BKQFL5", "length": 6076, "nlines": 126, "source_domain": "www.marathimati.com", "title": "तुकाराम गाथा - अभंग १६ | Tukaram Gatha - Abhang 16", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nआपले स्वलिखित साहित्य प्रकाशित करण्यासाठी मराठीमाती डॉट कॉम परिवाराचे सभासद व्हा\nस्वगृह » सेवा - सुविधा » विचारधन » तुकाराम गाथा » तुकाराम गाथा - अभंग १६\nतुकाराम गाथा - अभंग १६\nप्रकाशन: संपादक मंडळ | ३० जून २००५\nतुकाराम गाथा अभंग १६ - [Tukaram Gatha - Abhang 16] संत तुकाराम महाराज यांनी रचलेल्या अभंगांची गाथा शब्द आणि चित्र/Graphic/Photo/Image स्वरूपात.\nसर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ \nतोडियेलें जाळ मोहपाश ॥१॥\nरातलों या परपुरुषाशीं ॥२॥\nतुका म्हणे आतां गर्भ नये धरूं \nऔषध जें करूं फळ नव्हे ॥३॥ संत तुकाराम महाराज\n« पहिले१०१११२१३१४१५१६१७१८१९२०२१ अधिक »\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nआकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\nसर्व विभाग - दुवे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://atulrajoli.blogspot.com/2015/07/the-success-blueprint.html", "date_download": "2018-05-28T01:14:44Z", "digest": "sha1:QHBFJ76SML53EEGXXBEIMMBL2ICLE26H", "length": 9242, "nlines": 225, "source_domain": "atulrajoli.blogspot.com", "title": "THE SUCCESS BLUEPRINT - एक अद्वितीय कार्यशाळा ~ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE", "raw_content": "\nTHE SUCCESS BLUEPRINT - एक अद्वितीय कार्यशाळा\nआयुष्यात जे हवे आहे ते मिळवा\nआरोग्य, ऐश्वर्य, यश आणि आनंद प्राप्तीसाठी...\nयशस्वी होण्यासाठी आवश्यक सूत्रे एक दिवसीय कार्यशाळेमध्ये जाणून घ्या व आपल्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन आणा\nएक दिवसीय प्रेरणादायी कार्यशाळा जी आपल्याला कमीतकमी परिश्रमांमध्ये व कालावधीमध्ये जास्तीतजास्त्त यश मिळविण्यास मदत करेल.\nया कार्यशाळेमध्ये अतुल राजोळी त्यांच्या खास शैलीत आपल्या आयुष्यात अमुलाग्र असे बदल घडवून आणण्यासाठी अतिशय प्रभावशाली अशी तंत्र व मंत्र शिकवतील. ज्यांच्या मदतीने आपण आपल्या आयुष्यात सर्व उद्दिष्टे साध्य करुन, उत्तुंग यशप्राप्ती करु शकाल व परिणाम स्वरुपी आपल्या आयुष्याचा दर्जा निश्र्चितच उंचावेल.\nअतुल राजोळी यांनी खास या कार्यशाळेसाठी अतिशय चोखंदळपणे काही शक्तिशाली तत्वे निवडलेली आहेत जी आपल्याला आपल्या भावी जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन, परिणामकारक निर्णय क्षमता व प्रखर उर्जा निर्माण करेल. या तत्त्वांच्या मदतीने आपण आपल्या ध्येयांच्या दिशेने वेगवान प्रगती कराल.\nही सर्व पायाभूत तत्त्वे असून कोणत्याही वयाच्या व्यक्तिला आपले वैयक्तिक, व्यावसायिक अथवा शैक्षणिक ध्येय साध्य करण्यासाठी मार्गदर्शक ठरतील. तसेच, ही सर्व तत्त्वे नैसर्गिक आहेत व कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तिसाठी अतिमहत्त्वाची अशी आहेत.\nवैयक्तिक महत्त्वाकांक्षा, व्यावसायिक उद्दिष्टे किंवा शैक्षणिक प्रगती... तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी व तुम्हाला जे हवे ते साध्य करण्यासाठी ही कार्यशाळा नक्कीच मदत करेल.\nया कार्यशाळेमध्ये आपण काय शिकाल\n* हमखास यशाचा फॉर्म्युला\n* आपल्याला जे हवे आहे ते कसे मिळवावे\n* आपल्याकडील अगाध सामर्थ्य\n* यश आकर्षित करण्याचे अदभुत रहस्य\n* आपल्या कृतीवर ताबा ठेवणारी अविश्वसनिय ताकद\n* उद्योजक व प्रोफेशनल्स\n* स्वयंरोजगारकर्ते व नोकरदार\n* गृहीणी व विद्यार्थी\n* लिडर व मॅनेजर\nदिनांक: मंगळवार, ४ ऑगस्ट २०१५\nवेळ: सकाळी १० ते संध्याकाळी ६\nस्थळ: मैसुर असोसिएशन सभागृह, भाऊ दाजी रोड, माटुंगा (पु.)\nगुंतवणुक: रु. ३०००/- (१८ जुलै २०१५ पर्यंत नाव नोंदणी केल्यास रु. १८००/- फक्त तसेच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी रु. १२०० फक्त)\nप्रवेशिका मिळविण्यासाठी संपर्क: ७६६६४२६६५४, ९६१९४६५६८९\nऑनलाइन बुकींगसाठी पुढील लींकवर क्लीक करा: https://goo.gl/aTR6nP\nमार्केटींग - अतुल राजोळी\nप्रभावी नेतृत्व - अतुल राजोळी\nसंघ बांधणी - अतुल राजोळी\nTHE SUCCESS BLUEPRINT - एक अद्वितीय कार्यशाळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://sandhyavikas.blogspot.com/2010_03_28_archive.html", "date_download": "2018-05-28T01:26:17Z", "digest": "sha1:NJXYQ7B7RLAQNCJNFFV627T2XGLGRFXX", "length": 20440, "nlines": 146, "source_domain": "sandhyavikas.blogspot.com", "title": "शब्दवेल....: 3/28/10 - 4/4/10", "raw_content": "\nमनाच्या प्रेमळ, कोमल रंगातून उतरलेली.. फुललेली.. सुगंधलेली गद्य-पद्यांची ही माझी शब्द फुले\nसोमवार, २९ मार्च, २०१०\n१२वीच्या परीक्षा झाल्यात की कळत-नकळत माझ्या मनांत जुन्या आठवणी दरवर्षी डोकवत असतात. कठिण वर्ष असते सगळ्यांनाच ते. मुलांचे पुर्ण भविष्यच थोडक्यात ह्यावर आहे. दरवर्षीचे बदलते नियम, किती टक्के मिळतील ही....एडमिशन कुठे मिळेल... ह्या काळज्या, पैशाचे चाळे तर आता आहेतच. साधारण परिस्थितीच्या आई वडिलांना जोडीला ही पण चिंता. मुलांचे हट्ट असतात.. इथे नको तिथे हवी... मित्र तिथे जाणार... जिवलग मैत्रिण ह्या ठिकाणी एडमिशन घेणार तर मला पण तिकडेच जायचंय...नाना प्रकार....\nआजकाल सगळ्याच ठिकाणी एडमिशन च्या पूर्व परीक्षा होतात. आयआयटी मधे सुरुवातीपासुनच आहे. निरनिराळ्या शहरांत हल्ली ह्या ७-८ वर्षात खूप संस्था निघाल्या आहेत जिथे आयआयटी च्या पूर्व परीक्षेची तयारी करवली जाते. अभ्यास इतका कठिण आहे की आधी-आधी दोन वर्ष तरी (१०वीच्या उन्हाळ्यापासुन तर १२वी चे वर्ष संपून मे मधे ही परीक्षा होईपर्यंत चा काळ) करावीच लागत असे. आता तर ऐकिवात आहे की ८वी संपले की त्याचा अभ्यास सुरू करतात.\n३-४ वर्षापुर्वीच मी कोटा येथील बन्सल इंस्टीट्यूट चे नांव ऐकले होते. त्याचा हौवा इतका वाढला आहे हे आज टीवी वरील एक कार्यक्रम बघुन जाणवले. मन विचारांनी भरकटले व त्याही पेक्षा सगळ्याचा विचार करण्यात गढले....\nकोट्याच्या निरनिराळ्या संस्थांमधे निदान पन्नास हजार मुलं येतात. कोणत्या क्लास मधे एडमिशन मिळणार ह्याची प्रचंड मारामारी असते. ह्या आयआयटी च्या पूर्वतयारी च्या क्लास मधे पण पुर्व परिक्षा घेतली जाते. आहे नं कमाल... त्याचे फॉर्मस विकत घेणे... ठरल्यावेळी तिथे हजर राहून परीक्षा देणे. मग रिझल्ट ची वाट बघणे. सगळे पार पडणारच कारण हे सगळे पैशाचे खजिने भरण्यासाठीच आहेत. लाखो रुपये फी आहे तर एडमिशन सगळ्यांना मिळतेच मिळते. गणितासाठी कोणत्या तरी प्राध्यापकांची ख्याति तर कोणते प्राध्यापक केमिस्ट्री मधे प्रसिद्ध. मग चढाओढ तिथे जाण्याची. ह्या प्राध्यापकांचा बोलबाला असणारच. पैशांचा पाऊस पाडणारे विद्यार्थी असतांना कोणी का त्यात चिंब भिजणार नाही.\nआजकाल काही क्लासेस तर इतके हायटेक आहेत की स्टुडिओ मधे बसून-उभे राहून कोट्यालाच काय पण हे पुण्यापर्यंत पण पोहोचले आहेत असे म्हणतात.\nमोठी मोठी स्वप्ने दाखवणार्‍या ह्या कोट्याचे... आधी थोड्या-फार प्रमाणात लहान शहराचे आता मोठ्या व उन्नत शहरात रुपांतर झाले असल्यास नवल नाही. ह्याचे सगळे श्रेय कोटा निवासी ह्या आयआयटी च्या पूर्वतयारीच्या संस्था-तिथले प्राध्यापक... अर्थातच हुशारीला देतात. इतके नांव झाले आहे तर प्राध्यापक निश्चित हुशार असणार ह्यात शंका नाही.\nविचार करण्यासारखी गोष्ट आहे की जेंव्हा पन्नास हजार विद्यार्थी बाहेरून येणार तर त्यांच्या जीवनांची प्रत्येक गरज पुरविणार्‍या लोकांना पण रोजगार मिळणार. राहण्यासाठी घरे बांधली गेलीत, खानावळी वाढणार... पुस्तकांच्या दुकानांचे तर विचारूच नका.. सगळ्यात आधी तेच हवे. सेकंड हँड पुस्तकांच्या दुकानांच्या रांगाच रांगा. सगळ्याच दुकानांची चांदी झालीये.\nसायबर कॅफे रात्रभर उघडे असतात. अभ्यासाव्यतिरिक्त बाकी नेटवर जे उपलब्ध आहे त्याचाच उपयोग केला जातो. नाही नाही ते ज्ञान मुलं गोळा करत असतात. ह्या मुळे पण गुन्हे वाढतात. महागाई मुळे ४-५ मुलं मिळून राहणे भाग पडते व पटत नसेल तर त्यातुन वैमनस्य... संतप्त स्वभावामधुन कधी विपरित घडत असतं... खुनाखनी प्रकारांना पण सुरूवात झाली आहे. त्याचप्रमाणे कधी कधी एकमेकांशी जी चुरस असते त्यातुन मनःसंतुलन गमवून आत्महत्येचे प्रमाण वाढतंय. पोलिसांच्या मते दरवर्षी ५-७ मुले अशी आत्महत्या फक्त कोट्यामधे होतात व तीच मुले करतात जी बाहेरून आली असतात... जी जीवावर दडपण घेऊन जगत असतात.\nकाही आई वडिल मुलांच्या ह्या ध्येयासाठी जमीन विकुन... जर तेव्हढ्याने पण नाही झाले तर कर्ज घेऊन पोटाला चिमटा देऊनच हा खर्च पूर्ण करतात. जाणीव असणार्‍या मुलांच्या ह्या गोष्टी मनांत घर करून असतात. खूप दडपणाखाली वावरतांना दिसतात. स्वतःच्या स्वप्नांबरोबर आई वडिलांची स्वप्नपूर्ति करण्याची दोन ध्येये समोर मांडून असतात. ह्या सगळ्या प्रकरणांत थोडे कमी ज्यास्तं झाले तर मानसिक तणावाचे शिकार होतात. त्यातुन परीक्षेच्या रिझल्ट चे तर सोडाच... परीक्षा होण्याआधीच मृत्युला कवटाळतात.\nयेणारे विद्यार्थी सगळ्या स्तरांतील येतात. १०वी नंतर तिथे जावे लागणार म्हणजे ११वी-१२वी तिथेच करावे लागणार म्हणजे कॉलेजमधे जाणे आलेच. त्याचा अभ्यास असणारच. शिवाय बोर्ड वेगळे. तिथे गेल्यानंतर कळतं की ११-१२वी ला अजिबात महत्व दिले जात नाही कारण प्राधान्य आयआयटी चे आहे नं तिथे. मुलं भारतभरांतुन येतात कारण आता प्रसिद्धि तशीच आहे कोट्याची. साधारण पन्नास हजारांपैकी साधारण ७-८ हजार मुलांना समजा सफलता मिळाली तरी बाकी मुलांचं काय होणार हा प्रश्न विचार करायला लावणारा व मन खिन्न करणारा आहे. १२वी मधे खूप चांगले पास होण्याची तिथे खात्री नाही. भविष्याचा रस्ता अंधारमय भासू लागतो. पुढे शिक्षणासाठी बर्‍याच अडचणींना तोंड द्यावे लागण्याची ही सुरुवात असते कधी कधी.\nएक रस्ता यशाकडे जाणारा आणि दुसरी गल्ली अपयशाकडे जाणारी आहे. धैर्याने आणि संभाळून पावले टाकणार्‍या मुलांना यशाच्या उंबरठ्यावर पोहोचायला वेळ लागत नाही.\nआयआयटी चा अभ्यास करतांना दोन्ही गोष्टींची मनाची तयारी ठेवावीच लागते. कारण ही आयआयटी ची परीक्षा अतिशय कठिण व पारखुनच विद्यार्थी घेतले जातात.\nरुचिर शिशिर च्या वेळी पण आमचा अनुभव असाच होता. दोघांनी ह्या आयआयटी च्या प्रवेश परीक्षेला बसावे ही आमची नितांत इच्छा... पण १२वी कडे दुर्लक्ष करणे आम्हाला मंजूर नव्हते. तेंव्हा खूप चांगले क्लासेस फक्त चेन्नई ला ब्रिलियंट टुटोरियल्स च असे क्लासेस होते जे नावाजलेले होते. ते तर आमच्या पोहोचण्याच्या पलीकडचे होते. पण त्यांचे पोस्टाने अभ्यासाची पुस्तके येण्याची सोय होती तर तो असा पोस्टल कोर्स त्यांना लावून दिलाच होता. नागपुरलाच नशिबाने एक मॅडम भेटली व तिने १२वी व आयआयटी चा खूप छान अभ्यास करवून घेतला. तिच्याकडे ही पहिलीच बॅच ह्या ५ मुलांची होती. तिचा ही पूर्ण प्रयोगच होता पहिला. त्यावर्षी आयआयटी ची पेपर फुटीमुळे पुनःपरिक्षा झाली व नशिबाची साथ नसल्यासारखे कोणालाही व त्या मॅडमला यश मिळाले नाही. पण आज १० वर्षानी तिची संस्था नागपुरमधे किंवा विदर्भात एक नंबरची संस्था म्हणून तिचे नांव आहे. व विशेष म्हणजे ७० टक्के मुलं यशस्वी होत आहेत दर वर्षी हे ही नसे थोडके.... त्या मॅडम चे खूप अभिनंदन...\nजरी आता आमचा ह्या शिक्षण-विषयाशी संबंध नसला तरी पण सगळा सारासार विचार करता मन विषण्ण होऊन जातंय. शिक्षणाचा हा खेळखंडोबा.. मुलांची होणारी दयनीय अवस्था... ह्या सगळ्यात आई वडिलांची मानसिक-शारीरिक-आर्थिक होणारी होरपळ... ओफ....... \nPosted by दीपिका जोशी 'संध्या' at सोमवार, मार्च २९, २०१०\nरविवार, २८ मार्च, २०१०\nतू गीत नवीन द्यावे\nतू गीत नवीन द्यावे\nPosted by दीपिका जोशी 'संध्या' at रविवार, मार्च २८, २०१०\nकोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: Links to this post\nनवीनतर पोस्ट्स जरा जुनी पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nनमस्कार... आणि इथे स्वागत \nहसणे आणि हसवणे... जे समोर येईल त्यातुन आनंद शोधणे.. हिंडणे-फिरणे, मैत्रिणींमधे गप्पाष्टके करणे असे निरनिराळे छंद घेऊन इथपर्यंत आले आहे.\nमन मोकळे करावे... स्वतःला खुलवावे.. व्यक्त करावे हाच लेखनाचा उद्देश...\nतर भेटत राहू या....\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nआम्ही आईची जुळी बाळे.. रुचिर-शिशिर\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nछोट्या छोट्या गोष्टी (8)\nखिन्नता मनाची... १२वीच्या परीक्षा झाल्यात की कळत-...\nतू गीत नवीन द्यावे\nमहाजाल पर सुरेश चिपलूनकर (Suresh Chiplunkar)\nवॉटरमार्क थीम. TayaCho द्वारे थीम इमेज. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z70610085151/view", "date_download": "2018-05-28T01:32:01Z", "digest": "sha1:5MZDLZQN3H32WLQX72ZZ5T3ONZ4ZYZRO", "length": 9725, "nlines": 181, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भजन - हासत हासत आई आली ...", "raw_content": "\nहिंदू धर्मात स्त्रियांना उपनयनाचा धर्मसंमत अधिकार का नाही\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भजन : भाग ५|\nहासत हासत आई आली ...\nभजन : भाग ५\nघालीते प्रदक्षणा तुला मोर...\nजयजयजय देवा जय गणरा...\nतांडवनृत्य करी गजानन ...\nजय अंबे भवानी नवसाल...\nजोगाई ग अंबाई ग \nकाय करू मी ते सां...\nमाझे माहेर पंढरी आह...\nआई माझे अंबिकेची दृ...\nअंबे तार मला तार ...\nश्रीरामाचे चरण धरावे ...\nपाहूनी रघुनंदन सावळा ...\nरामा हृदयी राम नाही...\nरघूनंदन आले आले धरण...\nतूच कर्ता आणि करवीत...\nजो आवडतो सर्वाला , त...\nजगी ज्यास कोणी नाही...\nलाखात लाभले भाग्य त...\nविठ्ठला समचरण तुझे ...\nविठ्ठल तो आला आला ...\nएकतारी संगे एक रूप ...\nअलंकापुरीत आदि शिव ...\nमाझा हा विठ्ठल येईल...\nतुझी सेवा करीन मनोभ...\nमज सांग तू काय जाहले, टप ...\nअभंगाची गोडी , करी ज...\nकामधाम संसार विसरली ...\nदेवळातल्या देवा या ...\nलपून बसली राधा गौळण...\nगाडी चालली हो गाडी ...\nत्रिवार जय जयकार जग...\nपतिव्रता मन तेव्हा ...\nसगुण निर्गुण दोन्ही ...\nभामेने श्रीहरी दिधले ...\nजिव माझा लागला पत्र...\nअभंगाची गोडी , करी ज...\nकामधाम संसार विसरली ...\nदेवळातल्या देवा या ...\nलपून बसली राधा गौळण...\nगाडी चालली हो गाडी ...\nत्रिवार जय जयकार जग...\nपतिव्रता मन तेव्हा ...\nसगुण निर्गुण दोन्ही ...\nभामेने श्रीहरी दिधले ...\nजिव माझा लागला पत्र...\nहरी नाम माया उत्तम ...\nकाय सांगू रुख्माबाई ...\nदेवकी तुझे पुण्य को...\nलोटू नको मज दुर क...\nपोपट गेला , पिंजरा र...\nअक्रुरा नेवू नको गो...\nघेई विडा गोविंद, कृष्ण घे...\nतुळसी पिक आले दैव ...\nअग नारी भानू धनगरनी...\nकृष्णा तुला मी ताकी...\nजय जय जय बोला जय ...\nघ्या हो घ्या हो \nघ्या घ्या घ्या घ्या...\nॐ नमः शिवाय बोला ...\nमुखाने ॐ नमो बोला ...\nचला जाऊ पाहु तया ...\nपाहू जाता एक देव , ...\nआंस ही तुझी फार ल...\nहे दयाघना देव तारी ...\nझाले भोजन अंबे आता ...\nअजाण आम्ही तुझी लेक...\nदेवा तुझे किती सुंद...\nकडे घागर राधा निघाल...\nशेगांव ग्रामी बसले ...\nतू सुखकर्ता , तू दुः...\nहासत हासत आई आली ...\nहरी किर्तन रंगी रंग...\nयेरे मोत्याच्या तुरा ...\nजाईन मी आता आपुल्या...\nऐकलात कां ग हट्ट ...\nये ग ये ग विठाबाई...\nविठ्ठल विटेवरी उभा ...\nहरी किर्तन रंगी रंग...\nराम राम श्रीराम स्म...\nरूप आईचे चांगले , मा...\nरजसत्वतम तीन गुणांनी ...\nदे मज आशीर्वाद मज ,...\nसुंदर हा कुसूम हार ...\nमाऊली माऊली जय जय ...\nआले मूळ बाई आता व...\nम्हणे यशोदा पाणी पी...\nनाथगुरु घ्यावा हो ग...\nदेई मला दर्शन , साई ...\nथोर तुझे उपकार , साई...\nपणतीत घालूनी पाणी , ...\nआरती साईबाबा , जय जय...\nभजन - हासत हासत आई आली ...\nहासत हासत आई आली घालूनी पैंजण पायी पायी पिवळी पैठणी हिरवी चोळी पिवळी पैठणी हिरवी चोळी शोभे कुंकुम चिरी भाळी ॥१॥\nरत्‍नजडीत हार शंख चक्र करी नयनी काजळ ल्याली ल्याली ॥२॥\nविष्णुदास म्हणे ऐसी माऊली सिंहावरी मी देखिली देखिली ॥३॥\nसुतकातील नियमांबद्दल मार्गदर्शन करावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t11623/", "date_download": "2018-05-28T01:20:37Z", "digest": "sha1:O5BKP746E3RCWNG6A57WSXJSNC5UKNMG", "length": 5797, "nlines": 111, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-प्रत्येक मुलगी सुंदर असते", "raw_content": "\nप्रत्येक मुलगी सुंदर असते\nप्रत्येक मुलगी सुंदर असते\nप्रत्येक मुलगी सुंदर असते........... ­ ..\nफक्त सुंदरता पाहण्याची नजर लागते.......... ­ ....\nबाह्य सुंदरता हि सुंदरता नसते........... ­ . ...\nआंतरिक सुंदरता मनाला खूप भावते.......... ­ ..... .\nप्रत्येक मुलगी सुंदर असते........... ­ ..\nकोणी कायेने सुंदर असत\nकोणी मनाने सुंदर असते........... ­ .\nकोणी संस्काराने सुंदरअसते...... ..... .\nकोणी विचाराने सुंदर असते...........\nप्रत्येक मुलगी सुंदर असते........... ­ ..\nकोणाची चाल सुंदर असते........\nकोणाची शरीराची ठेवण सुंदर असते...........\nकोणाचे हास्य लोभावने सुंदर असते...........\nकोणाचे बोलणे वेडे करणारे सुंदर असते........... ­ .\nप्रत्येक मुलगी सुंदर असते........... ­ ..\nकोणाचे गाणे सुंदर असते........... ­ .\nकोणाचे लिखाण सुंदर असते......\nकोणाचे कविता सुंदर असते........\nकोणाचे वस्त्र सुंदर असते........... ­ .\nप्रत्येक मुलगी सुंदर असते........... ­ ..\nकेवळ बाह्य रुपावरील सुंदरतेवर भुलू नका.......\nमनाची सुंदरता विसरू नका............\nतिच्या सुंदरतेचे मूल्यमापन तिच्या रंगावर आणि शरीराच्याभूमिती ­वर करू नका........\nमनाच्या भूमितीचा अभ्यास करा.आणि सुंदरता ठरवा........... ­ ...\nकारण प्रत्येक मुलगी सुंदर असते.....\nप्रत्येक मुलगी सुंदर असते\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: प्रत्येक मुलगी सुंदर असते\nRe: प्रत्येक मुलगी सुंदर असते\nमनाच्या भूमितीचा अभ्यास करा.आणि सुंदरता ठरवा...........\nकारण प्रत्येक मुलगी सुंदर असते.....\nमनाच्या भूमितीचा अभ्यास नीट करा -\nअभ्यास नीट केला असता\nआणि चौकोन, त्रिकोण, षट्‌कोनही आहेत.\nआवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध\nRe: प्रत्येक मुलगी सुंदर असते\nप्रत्येक मुलगी सुंदर असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00637.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.mazisheti.org/", "date_download": "2018-05-28T01:36:07Z", "digest": "sha1:736D357LOOO77OAFFPNOUFWF33UEKJJK", "length": 5696, "nlines": 114, "source_domain": "www.mazisheti.org", "title": "MAZISHETI SHETAKARI PRATISHTHAN", "raw_content": "\n• सातारा जिल्ह्यात २६ टक्के पीककर्जाचे वितरण सातारा : जिल्ह्यात खरीप हंगामासाठी १६८० कोटी रुपये पीक कर्जाचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यापैकी एप्रिलअखेर ४३७ कोटी २३ लाख रुपये म्हणजेच उद्दिष्टाच्या २६ टक्के पीक कर्जाचे वाटप केले आहे. त्यात सर्वाधिक जिल्हा बॅंकेने ४१० कोटी ७८ लाख रुपये वाटप केले आहे. रब्बी हंगामाप्रमाणेच खरीप हंगामात राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांच्या दुर्लक्ष सुरू असून, या बॅंकांनी उद्दिष्टांपैकी अवघे तीन टक्के पीककर्ज वितरण केलेले आहे.\n• सांगली जिल्ह्यात ६० टक्के क्षेत्रावरील हळद लागवड पूर्ण सांगली : जिल्ह्यात हळद लागवड अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर सुरू झाली. आज अखेर जिल्ह्यात सुमारे ६० टक्के क्षेत्रावर लागवड झाली असून, उर्वरित ४० टक्‍के क्षेत्रावरील लागवड पंधरा दिवसांत पूर्ण होण्याची शक्‍यता आहे.\n• परभणी जिल्ह्यात मोसंबी, संत्रा, पेरूसाठी फळपीक विमा लागू परभणी : पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पीकविमा योजना २०१८-१९ अंतर्गत मृग बहारासाठी जिल्ह्यातील मोसंबी, संत्रा, पेरू या फळपिकांचा समावेश केला आहे. ३० मंडळामध्ये ही योजना लागू करण्यात आली आहे. तुम्ही …\nमाझीशेती : कृषिविषयक बातमीपत्र (16/05/2018)\nबालकांच्या काळजी व संरक्षणाकरिता कार्यरत संस्थाना बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक\nकोल्हापूर : कसबा बावडा येथे बचत गटांच्या महिलांना उद्योगामध्ये रेकोर्ड किपिंगचे प्रशिक्षण, येणाऱ्या काळात बचत गट संकल्पनेला फाटा देऊन व्यवसाय गट निर्मितीवर भर देण्याचा महिलांचा निर्धार\nमाझीशेती : कृषिविषयक बातमीपत्र (26/04/2018)\nमाझीशेती कृषिविषयक बातमीपत्र (२५/०४/२०१८)\nग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पाची अक्षय तृतीयेला कोल्हापुरात मुहर्तमेढ\nमाझीशेती : कृषिविषयक बातमीपत्र (११/०४/२०१८)\nग्रामीण शाश्वत विकास प्रकल्पांतर्गत रोजगार निर्मिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.marathimati.com/suvichar/author/rabindranath-tagore/5/", "date_download": "2018-05-28T01:20:28Z", "digest": "sha1:PRSZGXZ2BCD3GZ67BSK3KYIFFJ6KTGHE", "length": 6140, "nlines": 126, "source_domain": "www.marathimati.com", "title": "साहित्याच्या तुलनेत चित्रकला - रवींद्रनाथ ठाकूर | सुविचार | Rabindranath Tagore | Suvichar | Quote - 5", "raw_content": "मराठीमाती डॉट कॉम - अनुक्रमणिका\nसर्व विभाग - दुवे\nस्वगृह » सेवा - सुविधा » विचारधन » सुविचार » प्रसिद्ध व्यक्ती » रवींद्रनाथ ठाकूर » साहित्याच्या तुलनेत चित्रकला\nप्रकाशन: संपादक मंडळ | ४ ऑक्टोबर २०१६\nएखादी वस्तू पाहून ती प्रत्यक्षपणे अनुभवणे आणि पुस्तकात छापलेल्या ध्वनीसंकेताक्षरांच्या माध्यमातून एखादा अर्थ काढणे यात खूप अंतर आहे; म्हणून चित्रकला ही साहित्य कलेच्या तुलनेत अधिक काळ जिवंत राहू शकते असे मला नेहमी जाणवते. रवींद्रनाथ ठाकूर\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nआकाश आणि नभाच्या निर्व्याज्य प्रेमाची जीवाला चटका लावून जाणारी कहाणी म्हणजेच जातबळी...\nउदाहरणार्थ नेमाडे - सौमित्र\nसात दिवस आणि सहा रात्री भाग १\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nदिवाळी सण माणुसकीच्या रंगाने उजळू दे\nसार्वजनिक गणेशोत्सव - काल आणि आज\nमराठीमाती डॉट कॉम | माझ्या मातीचे गायन\nसर्व विभाग - दुवे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870604.65/wet/CC-MAIN-20180528004814-20180528024814-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z110203203412/view", "date_download": "2018-05-28T03:38:52Z", "digest": "sha1:2JDDGMQU2Y44RVWCPHCTVDHRJY5ONF6G", "length": 8410, "nlines": 24, "source_domain": "m.transliteral.org", "title": "श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - एकविसावे वर्ष", "raw_content": "\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - एकविसावे वर्ष\nआनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.\nत्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे\n\"त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे,\nबोलण्यांत तो मोठा चतुर आहे आणि तो अखंड रामनाम घेतो.\"\nइंदूरला येऊन श्रींना सहा महिने होत आले होते. येथे आता जास्त राहण्याचे कारण नाही असे पाहून श्रींनी काहीतरी निमित्त काढून जीजीबाई, ताई यांचा प्रेमाने निरोप घेऊन इंदूर सोडले. वाटेतील मोठी तीर्थे पहात श्री गोंदवल्यास आले, बरोबर चार बैरागी शिष्य होते. नदीकाठच्या मारुतीच्या मंदिरात त्यांनी मुक्काम ठेवला. तेजःपुंज मजबूत शरीर, डोक्यावर एखाद्या ऋषीप्रमाणे शोभणार्‍या जटा, छान वाढलेली दाढी, प्रसन्न मुद्रा, पाणीदार डोळे, एका हातात कुबडी व दुसर्‍या हातात रुद्राक्षाची माळ, कमरेला कौपीन, पायांत खडावा, सर्वांगाला भरम अशी श्रींची तरुण मूर्ती पाहिल्यावर कोणाच्याही मनात त्यांच्याबद्दल पूज्य भाव उत्पन्न होत असे. बरोबरच्या शिष्यांनी मंदिराच्या ओटयावर धुनी पेटवली आणि मुख्य गोसावीबुवा म्हणजे आमचे श्री, सिद्धासन घालून ध्यानाला बसले. मारुतीमंदिरात कोणी मोठा महात्मा आला आहे ही वार्ता गावामध्ये पसरण्यास वेळ लागला नाही. गावचे सर्व लोक दर्शनास येऊ लागले. संध्याकाळी गीताबाई व रावजी हेही तेथे आले. त्यांना पाहताच श्रींनी मनोमन नमस्कार केला. दोघांनी श्रींना बिलकुल ओळखले नाही. गीताबाई श्रींना म्हणाल्या, \"गोसावीबुवा, आजाआठ वर्षें झाली, माझा मुलगा बाराव्या वर्षी घरातून निघून गेला, तो तुम्हाला कोठे आढळला का \" त्यावर गोसावीबुवांनी विचारले, \"माय, मुलगा कसा आहे \" त्यावर गोसावीबुवांनी विचारले, \"माय, मुलगा कसा आहे \" त्यावर गीताबाई म्हणाल्या, \"त्याच्या तीन खुणा आहेत, तो दिसायला मोठा सुंदर आहे, बोलण्यात तो मोठा चतुर आहे आणि तो अखंड रामनाम घेतो \" त्यावर गोसावीबुवा म्हणाले, \"होय, असा मुलगा मी पाहिला आहे, तो सध्या तीर्थयात्रा करीत फिरत आहे, तो सुखरूप आहे, तुम्ही नामस्मरण करीत रहा म्हणजे एका वर्षाने तो तुम्हाला नक्की भेटेल.\" गीताबाईंच्या मनाला फार समाधान झाले आणि त्या आनंदाने घरी गेल्या. रात्री गावातील दाजी पाटील आणि आण्णा बारसवडेकर बैरागीबुवांजवळ हिरवा तंबाखू ( गांजा ) फुकट ओढायला मिळेल म्हणून मारुतीमंदिरात आले. \"या बसा \" झाल्यावर तुम्ही कुठले काय वगैरे चौकशी केल्यावर व त्यांच्या बोलण्या-चालण्यावरून व तुटक्या कानावरून हा गोसावी दुसरा कोणी नसून आपला गणूबुवाच असावा असा तर्क दोघांनी बांधला व दुसर्‍या दिवशी रावजींना जाऊन सांगावे असे ठरवून दोघे आपल्या घरी निघून गेले. ही गोष्ट श्रींच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही, म्हणून दुसर्‍या दिवशी पहाटेच गावातले कोणी उठण्याच्या आधीच श्री तेथून निघून गेले. गोंदवल्याहून श्री खातवळला आपल्या सासुरवाडीस गेले. तेथेही अनेक लोक श्रींच्या दर्शनाला येऊन गेले. ते कोणी त्रिकालज्ञ महंत आहेत असे जाणून श्रींच्या सासुबाईही आपल्या मुलीला घेऊन गोसावीबुवांच्या दर्शनाला गेल्या. श्रींना पाहिल्याबरोबर दोघींच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आपलेपणा वाटू लागला. गर्दी कमी झाल्यावर गोसावीबुवांना सासुबाई म्हणाल्या, \"ही माझी मुलगी. ९/१० बर्षांपूर्वी हिचे लग्न झाले, पण हिचे घरधनी नाहीसे झाले. ते परतून केव्हा येतील हे कृपा करून सांगा.\" त्यावर गोसावीबुवा म्हणाले, \"ते सुखरूप आहेत, तिने काळजी करू नये, फक्त अखंड नामस्मरण करावे. तो लवकर परत येईल, तिचा संसार चांगला होईल \" हे बोलणे ऐकून दोघींच्या मनाचे समाधान झाले व दोघी आनंदाने घरी गेल्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/blog/5410-shailaja-blog", "date_download": "2018-05-28T03:11:04Z", "digest": "sha1:U32KK7XRA4SUMJPSMOLSWHZDZ2NWDP6P", "length": 12635, "nlines": 137, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "राष्ट्रवादीच्या इतिहासातले एक सुवर्ण पान… आबा...! - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराष्ट्रवादीच्या इतिहासातले एक सुवर्ण पान… आबा...\nरावसाहेब रामराव पाटील उर्फ आर.आर.पाटील. जिल्हा परिषद सदस्य,6 वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, NCP प्रदेशाध्यक्ष असा सत्तापदांचा प्रवास करुनही आबा शेवटपर्यंत आबाच राहिले. त्यांनी स्वत:चा कधी आबासाहेब होऊ दिला नाही...आबांची स्वच्छ प्रतिमा कायम लक्षात राहते. राजकारणी असूनही त्यांनी त्यांच्यातला माणूस कधीच मरु दिला नाही. अत्यंत साधं राहणीमान, सर्वसामान्यांशी असलेला थेट संवाद त्यामुळे ते सगळ्यांना कायम आपलेसे वाटल. आबांच्या कुटुंबाने सुद्धा हा साधेपणा कायम टिकवला .\nशाळकरी वयातच प्राचार्य पी. बी. पाटील यांचे मार्गदर्शन आबांना मिळाले. पुढे सांगलीतल्याच शांतीनिकेतन महाविद्यालयातून ते बीए झालेमग एलएलबी केलं.गरिब शेतकरी कुटुंबातल्या या तरुणाचे नेतृत्वगुण सुरवातीला हेरले ते वसंतदादा पाटलांनी. कोणतीही राजकीय पार्श्वभुमी नसतानाही मनाला भिडणारी भाषणशैली, स्वच्छ प्रतिमा आणि समाजासाठी काही करण्याची जिद्द यांच्या जोरावर आबांनी राजकारणात वाटचाल सुरु केली.\nबारामतीच्या शारदा व्याख्यानमालेत एकदा आबा बोलत होते. कॉलेजमध्ये असताना तेव्हा त्यांच टिव्हीवर ते ऐकलेल भाषण आठवलं की आजही अंगावर शहारा येतो. गरिबी क्लेशकारक असते, याचा अनुभव आबांनी घेतला होता. वडिलांच्या मृत्युनंतर त्यांचेच कपडे घालून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी माती वाहिली. त्यातून मिळालेल्या पैशातून बहिणीचे, स्वत:चे शिक्षण पूर्ण केले. सत्य तेच बोलायचे. हे ध्येय ठेवून काम केल्यामुळेच एक सामान्य मुलगा राज्याचा उपमुख्यमंत्री होऊ शकला. वक्तृत्व स्पर्धेतून अनेक बक्षिसे मिळविली. त्या स्पर्धांमधूनच आबा तयार झाले. जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर आबांच्या पायात चप्पल आली. सलग 2 तास ते बोलत होते.\nआबा हे धडाडीचे निर्णय घेऊ शकले त्याला कारण आहे. त्यांच्या पाठीशी शरद पवार भक्कमपणे उभे राहिले. अगदी सुरुवातीपासून सर्व विरोध डावलून पवारांनी आबांच्या पाठीवर हात ठेवला. युती सरकारच्या काळात पवारांनी आबांना पक्षाचा मुख्य प्रतोद केल्यानंतर काँग्रेसमध्ये अनेकांच्या भुवय्या उंचावल्या होत्या. पण आबांनी युतीच्या मंत्र्यांचे विधानसभेत वाभाढे काढले... आणि शरद पवारांचा विश्वास सार्थ करून दाखवला. म्हणूनच पवारांनी सगळ्यांना बाजूला करुन आबांना थेट उपमुख्यमंत्री केलं.\nआबा पदावर असताना खूप महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले. डान्सबार बंदी, पोलिसांचे वेतनवाढ, भरतीतील गैरप्रकार आबांच्या काळातले महत्त्वाचे निर्णय... तर गृहमंत्रीपदाच्या काळात त्यांनी राबवलेले महात्मा गांधी तंटामुक्त अभियानही अभिनव होते. डान्सबार बंदीवरचा आबांचा निर्णय धाडसी आणि वादग्रस्त ठरला, पण बार मालकांचे धाबे दणाणले.\nनक्षलग्रस्त गडचिरोलीचंही पालकत्व स्वीकारून आदिवासींच्या नेमक्या समस्या जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. फार कमी जणांना माहित असेल पण आबांच्या काळात सगळ्यात जास्त नक्षलग्रस्तांनी समर्पण केलं एवढंच नाही, तर आदिवासी मुलांना दत्तक घेऊन इंग्रजी शाळेत त्यांनी घातलं आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना आणलं.\nआबांच्या जाण्याने उभा महाराष्ट्र हळहळला. राष्ट्रवादीचा स्वच्छ, सोज्ज्वळ चेहरा म्हणून आबांची ओळख होती. एकदा शरद पवार म्हणाले होते काही माणसे अशी असतात की त्यांच्या कर्तृत्वाने, वागण्याने, समाजाच्या उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी त्यांनी केलेल्या कष्टाने, सार्वजनिक जीवनामध्ये लोकांच्यामध्ये कसे राहावे याचा ते आदर्श ठरतात. त्यांचं वाक्य खरं ठरलं. कारण आबा तसेच होते. त्यांची अकाली एक्झिट मनाला चटका लावून गेली. महाराष्ट्राच्या या लाडक्या व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली...\nअँकर, जय महाराष्ट्र न्यूज\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/photos/mumbai/akash-ambanis-magazines-viral-truth-false-magazine/", "date_download": "2018-05-28T03:36:11Z", "digest": "sha1:VL7UFNIZ3RF5UGMEYNXP2WKBWAMRALPY", "length": 27718, "nlines": 437, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Akash Ambani'S Magazine'S Viral Truth ... Is False For The Magazine? | आकाश अंबानीच्या लग्नपत्रिकेचं व्हायरल सत्य...पत्रिका खरी की खोटी ? | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nPalghar Bypoll 2018 : भाजपा रडीचा डाव खेळतंय, साम,दाम दंड भेद सुरू - हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nAll post in लाइव न्यूज़\nआकाश अंबानीच्या लग्नपत्रिकेचं व्हायरल सत्य...पत्रिका खरी की खोटी \nगेल्या काही दिवसांपासून रिलायन्स समूहाचे अध्यक्ष आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश अंबानी यांच्या कथित लग्नाची निमंत्रण पत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली असून चांगलीच चर्चेत आहे.\nया एका पत्रिकेची किंमत दीड लाख रुपये असून अशा 50 पत्रिका छापण्यात आल्याचं म्हटलं जात होतं. फोटोत सोन्याचा मुलामा दिलेली, मोत्यांनी मढलेली पत्रिका व्हायरल चांगलीच झाली होती.\nमात्र ही माहिती खोटी असून यात कोणतंही तथ्य नसल्याचं समोर आलं आहे.\nआकाश अंबानी यांच्या विवाहाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नसून, कोणतीही पत्रिका छापलेली नाही, असं 'रिलायन्स'ने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे व्हायरल झालेली पत्रिका मुकेश अंबानींची नसून फक्त अफवा असल्याचं समोर आलं आहे.\nमुकेश अंबानी सोशल मीडिया सोशल व्हायरल\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nआरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजाचा एल्गार\nरामदास आठवलेंच्या मेणाच्या पुतळ्याचं अनावरण\nप्रिन्स हॅरी - मेगनचा 19 मे ला विवाह, मुंबईचे डबेवाले लंडनच्या राजघराण्याला पाठवणार आहेर\nBirthday Special : माधुरी दीक्षितला 'हिरोईन' नाही तर 'हे' बनायचं होतं\nहिमांशू रॉय यांचं 'बॉडी बिल्डिंग'\nआराम करण्याच्या अटीवर डॉक्टरांनी दिला डिस्चार्ज-छगन भुजबळ\nअंबानींचे देवदर्शन; आधी 'बाप्पा मोरया', नंतर 'जय श्री कृष्ण'\nईशा अंबानी, आनंद पिरामल यांच्या साखरपुड्याचे फोटो पाहिलेत का\nईशा अंबानी आणि आनंद पिरामल सिद्धीविनायकाच्या चरणी\nमुकेश अंबानींची कन्या होणार पिरामल कुटुंबाची सून\nआनंद पिरामल लग्न रिलायन्स मुकेश अंबानी\nआदिती राव हैदरीचे हॉट अँड बोल्ड फोटोशूट\nसोनम कपूरच्या घरी लगीनघाई\nकरनजीत कौर कशी बनली सनी लिओनी\nमिलिंद सोमण-अंकिता याठिकाणी अडकणार लग्नबेडीत\nसुवर्ण कन्या मधुरिका पाटकरचे सासरी थाटात स्वागत\n'ही' अभिनेत्री दिवसभर स्टेशनवर फिरत होती, पण तिला कुणीच ओळखलं नाही\nअलिया भट रणवीर सिंग\nयुवकांचा झाडे खिळेमुक्त करण्याचा निर्धार\nकठुआ-उन्नाव घटनेच्या निषेधार्थ सर्वसामान्यांसह बॉलिवूड उतरलं रस्त्यावर\nसोनाक्षी सिन्हाचे वेडिंग मॅगझिनसाठी समुद्रकिना-यावर फोटोशूट\nसोनाक्षी सिन्हा बॉलिवूड फॅशन\nभाईजान मुंबईत परतले; चाहत्यांचा घराबाहेर जल्लोष\nहे आहेत मुंबईतील सर्वात महागडे बंगले, किंमत वाचून व्हाल थक्क\nबॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांच्या मुलांमधील अंतर वाचून थक्क व्हाल \nमुंबईत तरुणाईकडून खिळेमुक्त झाडांची मोहीम\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nधरण उशाला, कोरड घशाला; भातसा धरणाशेजारील गावे अद्यापही तहानलेली\nदेशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या आलिशान घरातील खास फोटो\nगंगा दशहऱ्यानिमित्त वाराणसीत विशेष गंगा आरती\nकोल्हापूर वुमेन्स लीग फुटबॉल, तुल्यबळ लढतीचा संघर्षपूर्ण क्षण\nतुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का \nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://hindi.indiawaterportal.org/node/55379", "date_download": "2018-05-28T03:21:38Z", "digest": "sha1:K3ZK6WLH7AAOKWFLQKBVY2NY645ASPQ6", "length": 20413, "nlines": 190, "source_domain": "hindi.indiawaterportal.org", "title": "छोट्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे | इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)", "raw_content": "इंडिया वाटर पोर्टल (हिन्दी)\nपानी की वेबसाईटें, ब्लॉग, वेबपेज\nसम्पूर्ण कृषि जल प्रबंधन\nसामाजिक पहलू और विवाद\nसूचना का अधिकार अधिनियम\nग्लोबल वार्मिंग व जलवायु परिवर्तन\nक्या आप जानते है\nलेखक की और रचनाएं\nदेशोदेशीचे पाणी - नेपाळमधील पाणी\nभारतातील प्रसिद्ध नद्या : कावेरी नदी\nभारतातील प्रसिध्द धरणे : रिहांद धरण\nभारतातील प्रसिद्ध सरोवरे : भोज तलाव\nभारतातील प्रसिद्ध धरणे : कोयना धरण\nभारतातील प्रसिद्ध नद्या - गोदावरी नदी\nभारतातील प्रसिद्ध सरोवरे : दल सरोवर\nदेशोदेशीचे पाणी : श्रीलंकेतील पाणी\nभारतातील प्रसिद्ध नद्या : यमुना नदी\nपवई सरोवर - भारतातील प्रसिद्ध सरोवरे : 5\nजायकवाडी धरण भारतातील प्रसिद्ध धरणे : 5\nदेशोदेशीचे पाणी : म्यानमारमधील पाणी\nभारतातील प्रसिध्द सरोवरे : सांबर सरोवर\nभारतातील प्रसिद्ध धरणे : तेहेरी धरण\nभारतातील प्रसिद्ध नद्या : सरस्वती नदी\nभारतातील प्रसिद्ध धरणे : नागार्जून सागर धरण\nभारतातील प्रसिध्द सरोवरे : हुसेन सागर\nभारतातील प्रसिद्ध नद्या : नर्मदा नदी\nव्यक्ति परिचय - पाण्याच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या प्रमुख व्यक्ति : श्री. चैतराम पवार (बारीपाडा)\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nपंजाबमधील पीक बदल आणि त्याचा भूजलावर होणारा परिणाम\nसमन्यायी पाणी वाटप - एक ऐतिहासिक लढा\nपाणीवापर संस्था शेतकऱ्यांना वरदान\nजलश्री : मूळजी जेठा महाविद्यालय जळगाव\nमहाराष्ट्र - तेलंगणा आंतरराज्य लेंडी प्रकल्प : एक दृष्टिक्षेप\nजलयुक्त शिवार अभियान आणि महाराष्ट्र शासनाची भूमिका\nजलगुणवत्ता तपासणी - एक काळाची गरज\nअजरामर जल साहित्य - माते नर्मदे\nअन्न सुरक्षितता आणि पाणी\nस्वत: चे शेत हेच पाणलोट विकास क्षेत्र\nमहाराष्ट्रातील सिंचन, पाण्याचे ठोक दर व परवडण्याची क्षमता : एक टिपण\nशालेय जगत - चला शिकुया सामान्य विज्ञान पाण्याचे\nगर्मी में जल संकट और दून का कल\nडूबता वेनिस तैरते भवन\nपॉलिथिन होटलों और वेडिंग प्वाइंट पर कसेगा शिकंजा\nरिस्पना और बिंदाल के जलग्रहण क्षेत्र पर अवैध कब्जा\nआबादी तक पहुँची वनाग्नि की लपटें\nआहार में एस्ट्रोजन पुरुषों पर प्रभाव\nहमारा शहर सबसे स्वच्छ\nकचरा पैदा करने वाले हों जिम्मेदार\nसोच…शौचालय की, सूखे शौचालय या फ्लश शौचालय\nकृत्रिम मेधा के लाभों का दोहन\nबाँस मिशन आर्थिक समृद्धि का जरिया\nपूर्वोत्तर में सुशासन की चुनौतियाँ\nपूर्वोत्तर में समावेशी विकास\nइंडस बेसिन पर रिपोर्ट कर फेलोशिप पाने का है मौका\nतारीख संशोधन शून्य छाया दिवस के संबंध में\nHome » छोट्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे\nछोट्याही विषयात आशय कधी मोठा किती आढळे\nSave Water - पाणी वाचवा प्रकल्प\nकोणी कवी लिहून गेले - छोट्याश्या विषयात आशय कधी, मोठा किती आढले, याठिकाणी ज्याविषयी माहिती देत आहोत, तो प्रकल्प या उक्तीचे तंतोतंत उदाहरण आहे भारताच्या 2/3 भूभागावर वर्षानुवर्षे पाणीटंचाई जाणवते आहे. लोकसंख्या वाढ, कारखानदारी आणि आधुनिक शेती यामुळे पाण्याची गरज सतत वाढत असताना पावसाचे प्रमाण आहे तेच आहे भारताच्या 2/3 भूभागावर वर्षानुवर्षे पाणीटंचाई जाणवते आहे. लोकसंख्या वाढ, कारखानदारी आणि आधुनिक शेती यामुळे पाण्याची गरज सतत वाढत असताना पावसाचे प्रमाण आहे तेच आहे परिणाम असा की पाण्याचा वापर काटेकोर नियोजनाने केला तरच सर्वांच्या किमान गरजा भागू शकतील याची आता जाणीव सर्वांमध्ये पसरू लागली आहे. मात्र ते कसे साधता येईल त्यावर एकमत होवू शकत नाही. राजकारण, सामाजिक परंपरा, अर्थकारण, स्थलांतर अश्या विविध सामुदायिक व्यवहारांवर परिणामकारक नियंत्रण ठेवणे शक्य होत नसते. अशाच ठिकाणी तंत्रज्ञान मदत करू शकते. प्रस्तुत प्रकल्पामध्ये असाच साध्यासोप्या तंत्रज्ञानाच्या मदतीने लाखो लिटर पाणी वाचवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.\nआपला नेहमीच्या वापरातला नळ अर्थात तोटी हा या तंत्रज्ञानातला महत्वाचा घटक आहे. बहुमजली इमारतींची उंची जेवढी जास्त, तेवढा खालच्या मजल्यांवर तोटीतून पाणी वाहण्याचा वेग जास्त व त्यामुळे वापराबरोबरच वाया जाणार्‍या पाण्याचे प्रमाणही जास्त. उदाहरण - 10 मजली इमारतीच्या 10 व्या मजल्यावर एका मिनिटात 3 लिटर पाणी येत असेल तर 5 व्या मजल्यावर ते 8 लिटर पर्यंत आणि तळमजल्यावर 12 - 14 लिटर एवढ्या प्रमाणात येत असते. प्रत्यक्ष हात धुण्यासाठी लागणारे म्हणजे वापरले जाणारे पाणी तिन्ही ठिकाणी सारखेच असते - समजा 2 लिटर - आणि उरलेले पाणी वाया जात असते. थोडक्यात म्हणजे इमारतीच्या उंचीच्या वाढत्या प्रमाणात आपल्या नकळत जास्त जास्त पाणी वाया जात असते.\nअसे वाया जाणारे पाणी वाचवण्यासाठी केलेल्या प्रयोगांमधून शोधून काढलेले साधन म्हणजे Flow regulator अर्थात प्रवाह नियंत्रक एकाच चकतीच्या रूपात आपले काम करते. तोटीच्या मागे ही चकती बसवली म्हणजे पाण्याचा दाब कितीही जास्त असला तरी तोटीतून वाहणारे पाण्याचे प्रमाण साधारणत: मिनिटाला 2 लिटर एवढेच रहाते. ‘वापरण्यासाठी आवश्यक तेवढे पाणी मिळते आणि वाया जाणारे पाणी अडवले जाते’. असे काम हे साधन करते. ‘पाणी वाचवा’ मोहिमेचे हे बलस्थान आहे. या तंत्राचा व्यावहारिक उपयोग कसा करता येईल ते हा प्रकल्प सांगतो - करतो आहे.\n‘प्रवाह नियंत्रक’ कसा बसवावा \nहे तंत्रज्ञान वापरणे अत्यंत सोपे आहे, त्यासाठी विशेष कौशल्याची गरज नसते. तीन टप्प्यांमध्ये हे काम होते -\n1. तोटी नळापासून वेगळी करा.\n2. तोटीच्या नळाकडील तोंडावर चकती बसवा.\n3. तोटी पुन्हा पहिल्या प्रमाणे नळाला जोडा.\nप्रवाह नियंत्रकाचा वापर कोठे करता येईल \nतत्वत: याचे उत्तर आहे की ‘सर्वच तोट्यांवर ही चकती बसवावी.’ खर्चाचा विचार केला आणि पाणी वाया जाण्याचे प्रमाण अभ्यासले तर शाळा - महाविद्यालये, मोठी कार्यालये, मंगल कार्यालये यांसारख्या सार्वजनिक वावराची ठिकाणे डोळ्यांसमोर येतात. रोटरी क्लब ने महानगरपालिकांच्या शाळांपासून हा प्रकल्प राबवण्याचे ठरवले आहे. विद्यार्थीदशेत झालेला हा संस्कार त्या मुलांना पुढे आयुष्यभर मार्गदर्शन करेल असाही हेतू त्यात आहे. दि. 18 जानेवारी 2017 यादिवशी डॉ. वसंतराव पाटील माध्यमिक विद्यालय, शुक्रवार पेठ या शाळेमध्ये मा. प्रांतपाल प्रशांत देशमुख यांच्या शुभहस्ते प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.\nनंतरच्या 2 -3 दिवसात शाळेच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेवून शाळेतील सर्व 61 तोट्यांमध्ये ‘प्रवाह नियंत्रक’ चकत्या बसवून टाकल्या. आतापर्यंत विविध क्लब्जच्या माध्यमातून काही शाळा आणि काही निवासी संकुलांमध्ये मिळून सुमारे 3000 चकत्या बसवून झाल्या आहेत. रोज 50- 75 संख्येने हे प्रमाण वाढत चालले आहे. एका शाळेत 500 विद्यार्थी आहेत आणि प्रत्येकामागे रोज 10 लिटर्स पाणी वाचेल असे मानल्यास रोज 5000 लिटर, प्रमाणे वर्षातले 220 दिवस शाळेत पाणी वाचले तर 11,00,000 लिटर एवढे पाणी एका शाळेत वाचेल. म.न.पा.च्या सुमारे 300 शाळांमध्ये जरी पहिल्या फेरीत या चकत्या बसवल्या तरी केवढी बचत होईल याची कल्पना करा \nरोटरी क्लब पुणे रॉयलचे अध्यक्ष उदय कुलकर्णी यांनी पुढाकार घेवून या प्रकल्पाचा पाठपुरावा केला. त्यांना रो. क्लब पुणे साऊथचे अध्यक्ष सुधांशु गोरे यांच्याप्रमाणे रॉयलचे माजी अध्यक्ष जयंत राजपूत यांनी जोरदार साथ दिली. सुमारे 20 क्लबांनी यासाठी आपापल्या परिसरातील शाळांबरोबर संपर्क साधून कामास सुरूवात केली आहे. डिस्ट्रिक्ट डायरेक्टर रो. पीपी सतीश खाडे यांच्या मार्गदर्शनानुसार हा प्रकल्प प्रगती करत असून उद्दिष्ट्यपूर्ती लवकरच होईल असा विश्वास वाटतो.\nयह सवाल इस परीक्षण के लिए है कि क्या आप एक इंसान हैं या मशीनी स्वचालित स्पैम प्रस्तुतियाँ डालने वाली चीज\nइस सरल गणितीय समस्या का समाधान करें. जैसे- उदाहरण 1+ 3= 4 और अपना पोस्ट करें\nअकाल के काल विलासराव सालुंके की जबानी उनकी कहानी\nजलकुंडातून शाश्‍वत ग्रामीण पाणी पुरवठा\nनदीपात्र के लिये अनुकूलतम हाइड्रोमीट्रिक नेटवर्क की आवश्यकता और व्यवस्था (Need and provision of optimum stream gauging network for a river basin)\nपानी पंचायत : ग्रामीण विकास को निरंतर बनाए रखने का आधार\nटिकाऊ कृषि प्रोत्साहन के लिये कृषि परामर्श\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A5%82_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95_%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-05-28T03:34:01Z", "digest": "sha1:RX2B32DTYTJZXWQAX364FH7ONJVVQ6NF", "length": 4241, "nlines": 89, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जेजू विश्वचषक मैदान - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nजेजू विश्वचषक स्टेडियम (कोरियन: 광주월드컵경기장) हे दक्षिण कोरिया देशाच्या जेजू बेटावरील सिओग्विपू शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ३५,६५७ आसनक्षमता असलेले हे स्टेडियम २००१ साली खुले करण्यात आले. २००२ फिफा विश्वचषकासाठी दक्षिण कोरियामधील १० यजमान मैदानांपैकी हे एक होते.\n२००२ फिफा विश्वचषक मैदाने\nदक्षिण कोरियामधील फुटबॉल मैदाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ सप्टेंबर २०१७ रोजी ०९:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%88-%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2018-05-28T03:21:56Z", "digest": "sha1:BXC7GLWVKXP6SHDIIDDL7OXGWBY3TKYU", "length": 10219, "nlines": 119, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "तिसरे ई-कचरा संकलन केंद्र सुरु - Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nHome breaking-news तिसरे ई-कचरा संकलन केंद्र सुरु\nतिसरे ई-कचरा संकलन केंद्र सुरु\nपिंपरी – कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन संचालित पोलीस नागरिक मित्र महाराष्ट्र राज्य आणि पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम यांच्या संयुक्त विद्यमान शहरातील तिसरे ई-कचरा संकलन केंद्र प्राधिकरणातील भेळ चौकात “अ’ क्षेत्रीय कार्यालयासमोर सुरु करण्यात आले. पहिल्याच दिवशी या केंद्रात 70 किलो ई-कचरी संकलीत करण्यात आला. हे संकलन केंद्र प्रत्येक महिन्याचा तिसऱ्या रविवारी सुरु राहणार आहे.\nया ई-कचरा संकलन केंद्राचे रविवारी (दि. 22) उद्‌घाटन झाले. यावेळी उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक अमित गावडे उपस्थित होते. ई-कचऱ्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. त्यामुळे वेळीच त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. नागरिकांमध्ये ई-कचऱ्याविषयी जनजागृती करण्यासाठी आपण देखील प्रयत्न करणार असल्याचे शैलजा मोरे आणि अमित गावडे यांनी यावेळी सांगितले.\nशहरातील पहिले ई-कचरा संकलन केंद्र पिंपळे सौदागरमधील रोजलॅंड सोसायटीमध्ये, दुसरे यमुनानगरमधील तुळजाभवानी मंदिराजवळ आणि तिसरे निगडी प्राधिकरणातील भेळ चौकात अ क्षेत्रीय कार्यालयासमोर सुरु करण्यात आले आहे. यमुनानगरमधील ई-कचरा संकलन केंद्र डिसेंबर 2017 मध्ये सुरु करण्यात आले. हे केंद्र प्रत्येक महिन्याच्या चौथ्या रविवारी सुरु असते. खास लोकाग्रहास्तव शहरातील तिसरे केंद्र भेळ चौकात आज (दि. 22) पासून सुरु करण्यात आले आहे.\nगरजू मुलांना श्रवणयंत्राचे वाटप\nकारची तीन वाहनांना धडक\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4", "date_download": "2018-05-28T03:37:09Z", "digest": "sha1:QBWQSZTWRN2OUIMUWHX6PAQJFULUYLXV", "length": 4626, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्राकृतला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख प्राकृत या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमराठी भाषा ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्र ‎ (← दुवे | संपादन)\nसंंत तुकाराम ‎ (← दुवे | संपादन)\nभाषा ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्राचा इतिहास ‎ (← दुवे | संपादन)\nबंगाली भाषा ‎ (← दुवे | संपादन)\nमराठी भाषेचा इतिहास ‎ (← दुवे | संपादन)\nदख्खनचे पठार ‎ (← दुवे | संपादन)\nगणपती ‎ (← दुवे | संपादन)\nमौर्य साम्राज्य ‎ (← दुवे | संपादन)\nरामचंद्र नारायण दांडेकर ‎ (← दुवे | संपादन)\nभारूड ‎ (← दुवे | संपादन)\nनिर्वाण ‎ (← दुवे | संपादन)\nहिंद-आर्य भाषासमूह ‎ (← दुवे | संपादन)\nपाली भाषा ‎ (← दुवे | संपादन)\nआग्या ‎ (← दुवे | संपादन)\nए.एम. घाटगे ‎ (← दुवे | संपादन)\nआनंदऋषीजी ‎ (← दुवे | संपादन)\nद पॉवर ऑफ जेंडर अँड द जेंडर ऑफ पावर ‎ (← दुवे | संपादन)\nनागरी लिपी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2011/09/blog-post.html", "date_download": "2018-05-28T03:19:54Z", "digest": "sha1:WLL2HCNC655M5FBTZAM3VNTL5JGEYNNG", "length": 23450, "nlines": 73, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: सुधारित पद्धतीने घ्या कांद्याचे उत्पादन", "raw_content": "\nगुरुवार, १ सप्टेंबर, २०११\nसुधारित पद्धतीने घ्या कांद्याचे उत्पादन\nकांदा हे पीक खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामातील महत्त्वाचे नगदी पीक आहे, परंतु पिकाची लागवड सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये पारंपरिक पद्धतीने केली जात असल्याने उत्पादनखर्च जास्त, कमी प्रतीचे उत्पादन व जास्त पाण्याचा वापर होतो. हे लक्षात घेता शेतकऱ्यांनी उत्पादनवाढीकडे लक्ष देताना जातींची निवड, लागवडीची पद्धत आणि पीक व्यवस्थापनावर भर दिला पाहिजे.\nहंगामानुसार मुख्यत्वे एन-53, फुले समर्थ, बसवंत-780, ऍग्रीफाऊंड डार्क रेड व लाईट रेड, अर्काकल्याण, अर्कानिकेतन व पुणे फुरसुंगी या जातींची लागवड करावी. कांदा उत्पादनासाठी बियाणे दर्जेदार व खात्रीशीर असावे. बियाण्याची उगवणक्षमता 15 दिवस अगोदर तपासून घ्यावी. किमान 70 टक्के उगवणक्षमता असलेले बियाणे रोपे तयार करण्यासाठी वापरावे.\nऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात जमिनीची चांगली मशागत करून रोपवाटिका करावी. पारंपरिक पद्धतीने रोपवाटिका तयार न करता योग्य आकाराचे गादीवाफे तयार करावेत. यासाठी निवड केलेल्या क्षेत्रावर 75 सें.मी. अंतरावर सऱ्या पाडून दोन सऱ्यांचा मिळून एक गादीवाफा करावा. तिसरी सरी तशीच सोडावी. शक्‍यतो एक मीटर रूंदीचा, 30 सें.मी. उंचीचा आणि गरजेनुसार लांबीचा गादीवाफा असावा. एक एकर कांदा लागवडीसाठी चार ते पाच गुंठे रोपवाटिका पुरेशी आहे. गादीवाफ्यावर 100 ग्रॅम निंबोळी पावडर, दोन ग्रॅम ट्रायकोडर्मा, तसेच प्रति चौरस मीटरप्रमाणे 25 ग्रॅम 19:19:19 खत मिसळून द्यावे.\nगादीवाफ्यावर तीन बोट (पाच सें.मी.) अंतराने रेषा आखून द्यावे. गादीवाफ्यावर तीन बोट (पाच सें.मी.) अंतराने रेषा आखून एक सें.मी. खोलीवर बियाणे पेरावे. एक ऐकर क्षेत्रासाठी तीन किलो बियाणे आवश्‍यक आहे. या बियाण्यास प्रत्येकी 75 ग्रॅम पी.एस.बी., ऍझोटोबॅक्‍टर व 25 ग्रॅम ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करून पाच सें.मी. अंतरावरील ओळीत एक सें.मी. खोलीवर बियाणे पेरावे. अशा पद्धतीने 45 ते 50 दिवसांचे नैसर्गिक जोमदार वाढीचे पुनर्लागवडीस रोप तयार होते. रोपास पाच-सहा पाने हरभऱ्याएवढी गाठ असणारे रोप पुनर्लागवडीस योग्य समजले जाते.\nरोपवाटिकेवर रोपे तयार होत असताना लागवड क्षेत्राची पूर्ण मशागत सुरू करावी. फेरपालट असेल तर कांद्यापूर्वी सोयाबीन पीक घेणे फायद्याचे दिसून आले आहे. जमिनीची खोलवर नांगरट, काकरी पाळी, करून जमीन भुसभुशीत करावी. कांदा लागवड पारंपरिक वाफा व सरी पद्धतीने केली जाते. याऐवजी तुषार सिंचन पद्धतीचा अवलंब करून व त्याचप्रमाणे पुनर्लागवड करण्यासाठी रानबांधणी करणे आवश्‍यक आहे. नोव्हेंबरच्या तिसऱ्या व चौथ्या आठवड्यामध्ये एकरी 100 किलो निंबोळी पावडर, ऍझोटोबॅक्‍टर, पी.एस.बी. व ट्रायकोडर्मा प्रत्येकी पाच किलो शेणखतामध्ये मिसळून द्यावेत. पुनर्लागवडीपूर्वी (नोव्हेंबर शेवटचा आडवडा) एकरी शंभर किलो 19:19:19 हे रासायनिक खत आणि दहा किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये बैल पाभरीने पेरून द्यावे.\nतुषार सिंचन वापर आणि रानबांधणी\nदोन तुषार तोट्यातील अंतर 40 40 फूट असावे. प्रत्येक 40 फूट अंतरावर दोन फुटी दंड पाडण्यात यावेत. शिल्लक 38 फुटांमध्ये 7.50 फूट अंतरावर नांगरीने वरंबे पाडून पाच सारखे भाग पाडावेत. साधारणपणे 40 फूट लांबीवर आडवे एक फूट रुंदीचे वरंबे करावेत. अशा पद्धतीने 40 7.5 फूट अंतरावर (12 2.40 मी.) रुंद वाफे तयार करावेत. या पद्धतीचा अवलंब केल्यास रानबांधणीचा खर्च कमी होतो, दंड व वारे यामधील वाया जाणारी जागा लागवडीस उपयुक्त होते. पाणी, वीज व मजूर यावरील खर्चात बचत होते. रोपे लागवड करतांना दोन ओळींतील अंतर 15 सें.मी. आणि दोन रोपांमधील दहा सें.मी. ठेवावे.\nरोपांची पुनर्लागवड केल्यानंतर 21 दिवसांनी एकरी अमोनियम सल्फेट 100 किलो आणि युरिया 50 किलो ही खतमात्रा जमिनीतून द्यावी. पुनर्लागवडीनंतर एक महिन्यांनी शिफारशीनुसार सूक्ष्म अन्नद्रव्य आणि 19:19:19 फवारणी करावी. पुनर्लागवडीनंतर दोन महिने झाल्यानंतर 0:52:34 याची फवारणी करावी. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार खतमात्रा आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी.\nतुषार सिंचनाद्वारे पाण्याचे नियोजन\nतुषार सिंचनाचा वापर करीत असल्यास 10 ते 12 दिवसांच्या अंतराने आठ ते नऊ पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. सुरवातीला तीन तास पाणी द्यावे. त्यानंतर वाढीची अवस्था, पिकाची गरज, बाष्पीभवन यांचा विचार करून पाच तासांपर्यंत तुषार सिंचन संच चालविण्याचा काळ वाढवावा. शेवटी पुन्हा पाणी देण्याचा कालावधी कमी करावा. तुषार सिंचन संच गरजेपेक्षा अधिक वेळ चालवू नये. अन्यथा ओलावा व आर्द्रता वाढून जमिनीमध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्‍यता असते. तुषार सिंचन संच प्रति वर्ग सें.मी. दोन किलोग्रॅम दाबाने चालला पाहिजे. नोझलने एका मिनिटाला 33 ते 36 लिटर पाणी फेकले पाहिजे. पाण्याची त्रिज्ज्या 40 फूट मिळाली पाहिजे. दोन नोझलमधील अंतर 40 फूट व दोन शिफ्टिंगमधील अंतर 40 फूट अशा पद्धतीने सिंचन होणे आवश्‍यक आहे.\nप्रवाही पद्धतीने पाण्याचे नियोजन -\nकांदा पिकात पाण्याची गरज, पिकाची वाढीची अवस्था, लागवडीचा हंगाम, जमिनीच्या मगदुरा प्रमाणे अवलंबून असतो. कांद्याची मुळे दहा सें.मी. खोलीपर्यंतच पसरतात व 20 सें.मी. पेक्षा जास्त खोल जात नाहीत, त्यामुळे कांदा पिकाला पाणी देतांना 15 सें.मी. पेक्षा जास्त खोलीवर पाणी जाईल याची गरज भासत नाही. रोपे लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. त्यानंतर रब्बी हंगामात 10 ते 12 दिवसांनी, उन्हाळी हंगामात सात ते आठ दिवसांनी आणि खरिपात तीन ते चार पाणी पाळ्या द्याव्यात. कांद्याची वाढ पूर्ण होऊन पाने पिवळी पडून माना पडू लागल्याबरोबर किंवा काढणीपूर्वी 15 ते 20 दिवस पाणी बंद करावे.\nकांदा पिकामध्ये मर, काळा करपा, पांढरी सड, मूळ कूज, जांभळा करपा, तपकिरी करपा आणि सूत्रकृमींचा प्रादुर्भाव दिसून येतो. हे लक्षात घेऊन वेळीच तज्ज्ञांच्या सल्ल्याने नियंत्रणाचे उपाय योजावेत. काळी बुरशी, निळी बुरशी, विटसरी सड, काजळी हे बुरशीजन्य रोग कांदा साठवणुकीत आढळून येतात, त्यामुळे कांद्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी काढणीपूर्व आणि काढणीपश्‍चात रोगांचे नियंत्रण आवश्‍यक आहे. कांद्यावर फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येतो, यासाठी वेळीच प्रादुर्भावाची लक्षणे ओळखून उपाययोजना करावी.\nकृषी विभागतर्फे नगर जिल्ह्यामध्ये महापीक परिवार आणि \"आत्मा'अंतर्गत शाश्‍वत कांदा उत्पादन मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना शास्त्रोक्‍तपद्धतीने कांदा रोपवाटिका तयार करणे, सुधारित लागवड पद्धती, एकात्मिक खत व्यवस्थापन, कीड व रोगांचे नियंत्रण, तण व्यवस्थापन, पाणी नियोजन, कांदा काढणीपूर्व व पश्‍चात तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने कांदा उत्पादनवाढीसाठी कृषी विभागातील तज्ज्ञांनी दिलेली माहिती...\nकांदा काढणीपूर्व आणि काढणीपश्‍चात तंत्रज्ञान :\nश्रकांदा पोसल्यानंतर काढणीपूर्वी 20 दिवस अगोदर पिकास पाणी तोडण्यात यावे. यामुळे कांदा पातीतील ऍबेसेसीक नावाचा द्रव पात्यामधून कंदामध्ये उतरतो, तेव्हा कांदा सुप्त अवस्थेत जाऊन साठवणूक करण्यासाठी पक्‍व होतो.\n- माना पडण्यापूर्वी व शेवटच्या पाण्यानंतर शिफारशीत बुरशीनाशकाची फवारणी करावी.\n- 50 टक्के माना पडल्यानंतर कांदा उपटून दोन-तीन दिवस पातीखाली झाकून ठेवणे.\n- तीन दिवसांनंतर एक इंच देठ ठेवून कांदा कापणी करावी.\n- दोन-तीन आठवडे चार फुटीच्या राशी तयार करून व कांदा पातीखाली झाकून ठेवावा.\n- कांदा साठवणूक करावयाची असेल तर मुळे कापू नयेत.\n- दोन-तीन आठवडे चार फूट रुंदीच्या राशी तयार करून कांदा पातीखाली झाकून ठेवावा.\n- कांदा साठवणुकीअगोदर कांदा चाळीवर बुरशीनाशकांची फवारणी करण्यात यावी. शास्त्रोक्त पद्धतीने बांधलेल्या कांदा चाळीमध्ये कांदा प्रतवारीनुसार (ग्रेड ए-बी) वेगळा साठवणे. साठवणूक करताना उंची चार फुटापेक्षा जास्त ठेवू नये.\nउत्पादनात घट येण्याची कारणे\nश्रचिबट, रेताड जमिनीचा कांदा लागवडीसाठी वापर केला जातो. शेतकरी लहान आकाराचे वाफे तयार करतात, त्यामुळे जवळपास 40 टक्के जमीन वाया जाते. कांदा लागवडीच्या वेळी, शिफारशीप्रमाणे पाळली जात नाही. शेणखत, गांडूळखत यांचा अत्यंत कमी वापर केला जातो. रासायनिक खतांचा आवश्‍यकतेपेक्षा जास्त वापर करतात. स्थानिक वाणांच्या वापराकडे शेतकऱ्यांचा कल असतो. कांदा रोपवाटिका तयार करताना, बियाणे अत्यंत जास्त वापरतात. रोप जोमदार होत नाही. रोपवाटिकेवर रोपे 60 दिवसांपेक्षा जास्तच ठेवतात, यामुळे रोपवाढीस जोम मिळत नाही.\nश्ररोपवाटिकेवर नत्र वापर प्रमाणापेक्षा जास्त करतात, त्यामुळे रोपांची कंदगाठ लागवडीयोग्य पोसली जात नाही. कांदा लागवडीअगोदर बीजप्रक्रिया करत नाहीत. कांदा लागवडीअगोदर रासायनिक खतांचा हप्ता दिला जात नाही, त्यामुळे खते पिकास वेळेवर उपलब्ध होत नाहीत. नत्राची मात्रा तीन समान हप्त्यात विभागून दिली जात नाही. गंधकाचा वापर केला जात नाही. आवश्‍यकतेप्रमाणे सूक्ष्म मूलद्रव्याचा वापर केला जात नाही. कांदा लागवड करताना रोपांमधील अंतर योग्य ठेवले जात नाही. कीड-रोग नियंत्रणासाठी \"एकात्मिक' पद्धतीचा अवलंब करत नाही. अतिप्रमाणात पाणी दिल्यामुळे जमीन वाफशावर येतच नाही. कांदा पोसला जात नाही. कांदा लागवडीच्या 60 दिवसांनंतरही नत्राची मात्रा देतच राहतात, त्यामुळे शाकीय वाढ होते, कंद पोसला जात नाही. कांदे काढणीआगोदर योग्य कालावधीत 20 दिवस अगोदर पाणी सोडत नाही.\nश्रकांदे काढणीनंतर पातीच्या सावलीखाली वाळवत नाहीत. किमान सात ते दहा दिवस वाळवणी केली पाहिजे. कांद्याची मान चार-पाच सें.मी. न ठेवता खरडून कापतात. यामुळे साठवणुकीतील नुकसान वाढण्याची शक्‍यता वाढते. शास्त्रोक्त पद्धतीच्या कांदा चाळीचा वापर साठवणुकीकरता न करता कांदा जमिनीवर साठविला जातो. साठवणुकीतील नुकसानीत वाढ होते. कांद्याची प्रतवारी योग्य पद्धतीने करत नाहीत, त्यामुळे भावात घट येते. आर्थिक नुकसान होते.\nश्रखरीप कांद्याचे बियाणे-दोन वर्षे व रब्बीसाठी दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीचे वापरतात. योग्य पाणी व्यवस्थापन केले जात नाही.\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ४:४८ म.पू.\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nजमिनीच्या प्रकारानुसार रब्बी ज्वारीच्या जाती निवडा...\nसुधारित पद्धतीने घ्या कांद्याचे उत्पादन\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z120110201953/view", "date_download": "2018-05-28T03:02:36Z", "digest": "sha1:BJCKB3MNWF4FQKFD4BBFBOSNGHWXG4XI", "length": 15800, "nlines": 186, "source_domain": "www.transliteral.org", "title": "खंड २ - अध्याय १२", "raw_content": "\nदीप किंवा दिवा लावण्याचे कांही शास्त्र आहे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|\nखंड २ - अध्याय १२\nमुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.\nTags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत\n सर्व लोकांचे वर्णन करित स्वर्गांचेंही संक्षेपांत वर्णन दक्षा तुज सांगेन ॥१॥\n सप्तलोक हे अंडोद्‌भव ॥२॥\n स्वकिरणें प्रकाशवितो भूभाग समग्र तोपर्यंत भूलोक ख्यात नश्वर तोपर्यंत भूलोक ख्यात नश्वर \nलोकां पायीं चालण्या गम्य भूलोक शास्त्र संमत सुरम्य भूलोक शास्त्र संमत सुरम्य दक्षा सप्तद्वीपात्मक काम्य \n स्वर्लोक पंडित वर्णिती ॥५॥\nतेथ वायूच्या आठ नेमि ख्यात आवह प्रवह अन्नवह असत आवह प्रवह अन्नवह असत संवह विवह परावह त्या अतीत संवह विवह परावह त्या अतीत परिवह तैसा वह नेमी ॥६॥\nभूमीपासून लक्ष योजनें दूर भानूचे दूर त्यापासून लक्ष योजनें सुदूर \nत्यापासून लक्ष योजनें दूर नक्षत्रमंडळ अपार \n त्यापासून वरती लक्षयोजन स्थित धरुव जो केंद्र ज्योतिचक्राचें ॥९॥\nवायु किरणधर तो फिरवित ज्योतिर्गण विश्वांत भास्कर मंडळ अजस्त्र ॥१०॥\nतैसें बारा सहस्त्र योजन चंद्राचें मंडळ महान सूर्याच्या खालीं दशसहस्त्र योजन राहू संस्थित विश्वांत ॥११॥\nतेरा हजार योजनें त्याचें मंडळ तमोमय तमःस्थान सबल गतीनें पर्वी धावे खल सूर्यचन्द्रा झाकी छायेनें ॥१२॥\nतेच ग्रहण दक्षा म्हणती शास्त्रवादी ते जगतीं रविचंद्राचें अखिल मंडळ त्वरिती व्यापितो राहू अंधकारें ॥१३॥\n भार्गव म्हणजे शुक्रमंडळ योग शुक्र मंडळाहोन पावभाव न्यून बृहस्पति गुरुचें मंडळ ॥१४॥\n पावभाव बुध सौम्य मंडळ मान तारा नक्षत्ररुपें योजन हीन तारा नक्षत्ररुपें योजन हीन चोपन्नशेंवर तीन दोन ॥१५॥\n योजनार्ध मात्र त्याहून नसत न्यून कांहीं विश्वांत ॥१६॥\nत्याच्या वरती ग्रह तीन सौर अंगिरा भौम असून सौर अंगिरा भौम असून दूर संचारी मंदगतिमान त्यांच्या खालती महाग्रह ॥१७॥\nसूर्य सोम बुध भार्गव हे शीघ्र गती ग्रह अभिनव हे शीघ्र गती ग्रह अभिनव सूर्य संचार करी देव सूर्य संचार करी देव दोन अयनें वर्षांत ॥१८॥\nतो सव ग्रहांचा प्रभू असत सर्वांच्या खालती संचार करित सर्वांच्या खालती संचार करित ऐसे भूगोलज्ञ सांगत त्याच्या वरी फिरतो चंद्र ॥१९॥\n त्याच्यावरी सर्व नक्षत्र मंडळ नक्षत्रांहून उंच विमल शुक्र अथवा कविग्रह ॥२०॥\nत्याच्या वरती बुध ग्रह असत मंगळ त्याच्या अतीत दिसत मंगळ त्याच्या अतीत दिसत बृहस्पति त्याच्या वरी विलसत बृहस्पति त्याच्या वरी विलसत शनि ग्रह त्या परता ॥२१॥\n त्या सात ऋषींच्या वरती ध्रुव तारा विराजमान ॥२२॥\n ऐशा रथांत भास्कर स्वार ध्रुवाच्या आधारे अक्ष थोर ध्रुवाच्या आधारे अक्ष थोर संस्थित झाला रथांत ॥२३॥\nद्वितीय अक्षांत ते चक्र संस्थित मानसाचलीं द्वादशार कीर्तित गायत्री मुख्यक सप्त छंदोमय असत घोडे जुंपिले रथासी ॥२४॥\n सूर्य तेव्हां जलद जात परी जेव्हां जाय उत्तरेप्रत परी जेव्हां जाय उत्तरेप्रत तेव्हा मंद गति त्याची ॥२५॥\nपूर्व दिशेला महेंद्राची महापुरी दक्षिणेस धर्मराजाची नगरी पश्चिम दिशेंत वरुन राज्य करी \n दक्षिण दिशेला संयमनीची कीर्ति पश्चिमेस सुखा नगरी जगती पश्चिमेस सुखा नगरी जगती उत्तरेस विभा नगरी असे ॥२७॥\nज्योतिष चक्रीं स्वार होऊन देव देव प्रजापति प्रकाशमान देव देव प्रजापति प्रकाशमान महेन्द्राच्या नगरीत विराजमान उदयकाळीं तो होत असे ॥२८॥\n सर्व दिशांत विदिशांत पावन कुंभाराच्या चक्रापरी भ्रमण दिनेश्वर करी अविरत ॥३०॥\n आपुल्या किरणें दिवाकर ॥३१॥\nजळ स्थळ नभ जगांत लोकांचे स्थान उत्तम असत लोकांचे स्थान उत्तम असत हे त्रिविध आदित्य मूल निश्चित हे त्रिविध आदित्य मूल निश्चित आदित्यापासून सर्व जग ॥३२॥\nदेव असुर मनुष्यादि सर्वांसी मध्यभागीं शेवटी आश्रयासी तोच भास्कर अती विशेषी आधार मूल सर्वांचा ॥३३॥\n अग्नी नाग लता उदकांचे जें तेज तें रविसंभव ॥३४॥\n सार्वलौकिक जें तेज प्रकाशत आपुलेंच तेज विभागून जगांत आपुलेंच तेज विभागून जगांत खेळतो दिवाकर त्या रुपीं ॥३५॥\n प्रभाकर हा गणेशाचा अंश त्रिभुवनाचें मूळ विश्वेश \nओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते सूर्यमंडलवर्णन नाम द्वादशोऽध्यायः समाप्तः \nदेवाच्या दानपेटीत पैसे का टाकतात आणि देवाला नैवेद्य का दाखवतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/i-dont-want-to-leave-the-game-with-any-regret-says-yuvraj-singh/", "date_download": "2018-05-28T03:13:57Z", "digest": "sha1:BC5XQD4LVGYULQ3IGVFZ5EB542HENMY6", "length": 5585, "nlines": 81, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तर युवराज सिंगच्या निवृत्तीची वेळ ठरली - Maha Sports", "raw_content": "\nतर युवराज सिंगच्या निवृत्तीची वेळ ठरली\nतर युवराज सिंगच्या निवृत्तीची वेळ ठरली\n युवराज सिंगने निवृत्ती बद्दल खुलासा करताना आपल्यात अजूनही काही वर्ष क्रिकेट बाकी असल्याचं वक्तव्य केलं आहे. तसेच आपण अजूनही २ ते ३ आयपीएल खेळणार असल्याचं सांगितलं आहे.\nजून महिन्यापासून संघाबाहेर असलेला युवराज भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी इच्छुक आहे. त्याच्या मते अजूनही २ वर्षांचं क्रिकेट त्याच्यात कमीतकमी बाकी आहे.\nस्पोर्ट्सस्टार लाईव्हशी बोलताना युवराजने ‘निवृत्ती कधी घेणार’ या प्रश्नावर आपल्यात अजूनही क्रिकेट बाकी असल्याचं वक्तव्य केलं. ” मला क्रिकेटमधून आनंदाने निवृत्त व्हायचे आहे. मला तेव्हाच निवृत्त व्हायला आवडेल जेव्हा मला वाटेल की सर्वश्रेष्ठ कामगिरी केली आहे. आणि मला मी केलेल्या कामगिरीपेक्षा जास्त चांगली कामगिरी करता येणार नाही. “\n“मी अजूनही क्रिकेट खेळण्याचं कारण म्हणजे मी या खेळाचा अजूनही आनंद घेत आहे. मी यासाठी खेळत नाही की मला पुन्हा भारत किंवा आयपीएलमध्ये संधी खेळता यावे. परंतु हे खेळण्यामागची प्रेरणा म्हणजे भारताकडून खेळायला मिळेल अशीच आहे. मी अजूनही २ ते ३ आयपीएल आरामात खेळू शकतो. ” असेही तो पुढे म्हणाला.\nयुवराज सध्या पंजाबकडून विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळत असून त्याचा संघ साखळी फेरीतून जवळपास बाहेर पडल्यात जमा आहे.\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nजेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप…\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-05-28T03:26:55Z", "digest": "sha1:A7LFCYG5KGSFHYENF47QPRVJMFWHGNAR", "length": 4276, "nlines": 81, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉन बेरी हॉब्स - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसर जॉन बेरी जॅक हॉब्स (डिसेंबर १६, इ.स. १८८२ - डिसेंबर २२, इ.स. १९६३) हा इंग्लंडकडून १९०८ ते १९३० दरम्यान ६१ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.\nयाने प्रथमवर्गीय सामन्यांमध्ये १९९ शतकांसह ६१,१७० धावा केल्या.\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइ.स. १८८२ मधील जन्म\nइ.स. १९६३ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०९:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2012/07/blog-post.html", "date_download": "2018-05-28T03:10:07Z", "digest": "sha1:DR7ZUTHFFZNL6BSAIOPNQKH2RSIRODI7", "length": 17835, "nlines": 46, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: कलिंगड", "raw_content": "\nमंगळवार, १७ जुलै, २०१२\nसध्याच्या युगात बरेच शेतकरी प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करू लागले आहेत. जळगाव जिल्ह्यातील मोरे गुरुजींनी प्रगत लागवड तंत्रज्ञानाच्या आधारे म्हणजे विविध तंत्रांचा वापर करीत कलिंगडाची शेती यशस्वी केली. उत्पादनाबरोबरच विक्री तंत्रही जाणून घेतल्याने हा प्रयोग किफायतशीर ठरला. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्‍यातील कल्याणे खुर्द येथील जयपाल लक्ष्मण मोरे उमर्दे (ता. एरंडोल) येथील शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत. गावाकडे त्यांची एकत्रित कुटुंब पद्धतीची शेती आहे. त्यांची एकूण 22 एकर शेती असून संपूर्ण क्षेत्र बागायती आहे. त्यात ते केळी, कापूस, मका, मिरची ही पिके घेतात. सुमारे 18 एकर क्षेत्रावर ते ठिबक सिंचन तंत्राचा वापर करतात. त्यांचे भाऊ अनिल, विश्‍वास यांच्यासह ते शेतीची जबाबदारी सांभाळतात. पिकाचे व्यवस्थापन मोरे गुरुजींनी कलिंगड पिकाची प्रगत तंत्रज्ञानावर आधारित लागवड केली. त्यासाठी जैन इरिगेशन कंपनीचे तज्ज्ञ बी. डी. जडे यांचे मार्गदर्शन घेतले. 21 फेब्रुवारी 2012 रोजी कलिंगडाची अडीच एकर क्षेत्रावर लागवड केली. त्यासाठी खासगी कंपनीची संकरित जात निवडली. लागवड करण्यापूर्वी जमिनीची पूर्वमशागत करताना नांगरटीच्या पाळीनंतर जमिनीत तीन ट्रॉली शेणखत टाकले. रोटावेटरने ते जमिनीत चांगले मिसळून जमीन भुसभुशीत केली. गादीवाफा तयार करताना जमिनीत डीएपी तीन गोण्या, सिंगल सुपर फॉस्फेटच्या पाच गोण्या, पोटॅशच्या तीन, युरिया एक गोणी, निंबोळी पेंड पाच गोणी, गांडूळ खत 20 गोण्यांचा अडीच एकर क्षेत्रासाठी वापर केला. जमिनीत हे मिश्रण मिसळून घेतल्यानंतर गादीवाफे तयार केले. 2.5 फूट रुंदीच्या गादीवाफ्यांची उंची एक फूट ठेवली. त्यावर सिल्व्हर ब्लॅक रंगाची पॉलिथिन मल्चिंग फिल्म पसरवून नीट बसवून घेतली. मल्चिंग फिल्म पसरण्यापूर्वी गादी वाफ्यावर इनलाईन ठिबकच्या नळ्या सरळ ठेवून त्या शेवटी खुंटीला बांधून घेतल्या. मल्चिंग फिल्म बसविल्यानंतर दोन ओळींतील अंतर सव्वाफूट आणि दोन छिद्रांमध्ये अंतर दीड फूट ठेवले. दोन ओळींतील छिद्रे करताना समोरासमोर न ठेवता झिगझॅग (त्रिकोणीय) पद्धतीने केले. लागवड करण्यापूर्वी ठिबक सिंचन सुरू करून जमीन वाफसा अवस्थेत आणली. त्यानंतर लागवड केली. लागवड करण्यापूर्वी बियाणे रात्रभर कोमट पाण्यात भिजविले. त्यानंतर बियाणे गोणपाटामध्ये ठेवून ते कापसाच्या ढिगामध्ये ठेवले. त्यामुळे बियाणे लवकर उगवणीस मदत झाली. प्रत्येक छिद्रामध्ये एकेक बी टोकण पद्धतीने लावले. बियाणे मातीने झाकून घेतले आणि त्यानंतर ठिबक सिंचनाने 10 ते 15 मिनिटे पाणी दिले. लागवड करताना ठिबक सिंचनाची दोन नळ्यांची आठ फूट अंतरावर उभारणी केली. नळीच्या दोन्ही बाजूंस वरीलप्रमाणे लागवड केली. ठिबकमधून विद्राव्य खते देण्यासाठी व्हेंच्युरी बसवून घेतली. बियाण्याची उगवण जमिनीतील वाफसा आणि बियाणे कोमट पाण्यात भिजविल्याने लवकर आणि उत्तम झाली. लागवडीच्या वेळीच काही बियाणे पॉली ट्रेमध्ये टाकून रोपे तयार करून घेतली. ज्या ठिकाणी खाडे (गॅप) पडले होते तेथे रोपे लावून गॅप भरून घेतले. उगवणीनंतर पहिले 25 दिवस विद्राव्य खत 19:19:19 आणि युरिया एक दिवसाआड प्रत्येकी 4.5 किलो आणि अडीच किलो प्रति एकर दिले. त्यानंतर 19:19:19, 12:61:0, 0:52:34, 13:0:45 यांचा वाढीच्या अवस्थेनुसार वापर केला. लागवडीनंतर आठ दिवसांनी चिलेटेड बोरॉन 1.5 किलो अडीच एकरासाठी ठिबकमधून सोडले. 30 दिवसांनंतर कॅल्शिअम नायट्रेट सहा किलोचे चार डोस ठिबकमधून सोडले. ठिबकमधून विद्राव्य खतांचा टरबूज पिकांच्या अवस्थेनुसार म्हणजे रोपापासून वाढीच्या अवस्थेत 19:19:19 आणि युरियाचा उपयोग केला. उत्तम फूलधारण, फळधारणा होण्याआधी 12:61:0 तर फळांची उत्तम वाढ व आकार मोठा व्हावा यासाठी 0:52:34 चा उपयोग केला. फळांना आकर्षक चकाकी यावी, फळांना आतून लाल रंग आणि गोडी वाढावी यासाठी 13:0:45 चा उपयोग केला. टरबूज पिकात पीक संरक्षण अत्यंत महत्त्वाचे असते. तज्ज्ञांनी सुचविल्याप्रमाणे करपा, मूळकूज रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी कॉपर ऑक्‍सिक्‍लोराईडचे ड्रेंचिंग केले. दर आठवड्याला मॅन्कोझेब, कार्बेन्डाझिम अशा बुरशीनाशकांचा वापर केला. डाऊनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू येऊ नये म्हणून दक्षता घेतली. किडींच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळ्यांचा वापर केला. पीक संरक्षण अत्यंत काळजीपूर्वक केल्याने तसेच संजीवके, सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी, ठिबकमधून विद्राव्य खतांचा वापर केल्याने पीक जोमदार वाढले. काढणीचे नियोजन एकूण नियोजनातून उत्कृष्ट गुणवत्तेची वजनदार फळे मिळाली. पीक काढणीस आले तरी ते हिरवेगार होते. वेलीचा शेंडा चालतच होता. नवीन फुलेही येत होती. वेलींवर लहान फळेही दिसून येत होती. काढणी लागवडीपासून सुमारे 67 दिवसांपासून सुरू झाली. फळे जसजशी पक्व होत गेली तसतशी सात ते आठ दिवसांच्या अंतराने फळांची तोडणी केली. मुख्य पिकातील फळांची 25 ते 30 दिवसांत काढणी संपली. या 30 दिवसांत नऊ गाड्या फळे काढली. मुख्य पिकाचे अडीच एकरामध्ये सुमारे 79.345 टन उत्पादन मिळाले. साधारणपणे फळे तोडण्याच्या वेळी वेलीवरची पाने पिवळसर होऊन गळायला सुरवात झालेली असते. त्या वेळी फळे तोडून झाल्यानंतर शेतकरी वेली उपटून टाकून पुढील पिकासाठी जमीन तयार करतात. जेव्हा पहिल्या बहराची सर्व फळे तोडून झाली तरीही वेल हिरवीगार होते, पाने निरोगी आणि मोठी होती, शेंडा वाढतच होता. वेलीवर लहान फळे आणि फुले दिसत असताना वेली उपटून न देता पिकाचा पुनर्बहर घेण्याचे ठरवले. परिसरातील शेतकऱ्यांना हे अशक्‍य वाटत होते. अर्थात निर्णय धाडसी होता. त्या वेळी तापमानही 42 अंश से. होते. तरीही निर्णय पक्का केला आणि पुन्हा मुख्य पिकाप्रमाणे पुनर्बहराच्या पिकाला पाणी आणि विद्राव्य खतांचा वापर ठिबकमधून सुरवात केला. कलिंगडाच्या शेतीमध्ये थोडी साफसफाई केली. त्यात वाढलेले तण उपटून घेतले. ठिबकने पाणी आणि खते दिल्याने फळे चांगली पोसली गेली. सुमारे 25- 30 दिवसांनंतर पुनर्बहर फळांची तोडणी सुरू झाली. त्यापासून 17.70 मे.टन उत्पादन मिळाले. अडीच एकरामध्ये मुख्य पीक आणि पुनर्बहराचे पिकापासून एकूण 97.045 मे.टन उत्पादन म्हणजे एकरी 38.818 टन उत्पादन मिळाले. पुनर्बहराचे पीक पुढेही सुरू ठेवता आले असते, कारण वेलीवर लहान फळे अजून होतीच, परंतु जून महिना सुरू झाला होता. तसेच वातावरणातील तापमानात मोठी घट झाली होती. कडक उन्हाळा नसल्याने आणि आंबा फळांचे मोठ्या प्रमाणात आगमन झाल्याने कलिंगड फळांची मार्केटमध्ये मागणीही कमी झाल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे तज्ज्ञांशी पुन्हा चर्चा करून टरबूज पीक थांबविण्याचे ठरविले. विक्री शेतात जागेवरच व्यापाऱ्यांना केली. मुंबई, इंदूर येथे हा माल गेला. मोरे गुरुजींनी काही फळे पिंप्री, धरणगाव, जळगाव आणि मालेगाव येथे स्वत: गाडी करूनही विक्री केली. केवळ उत्पादनाचाच नव्हे तर विक्रीचाही चांगला अभ्यास केल्याने या पिकातून त्यांना चांगले यश मिळाले. कलिंगड पिकासाठी गादी वाफा, ठिबक सिंचन तंत्र, मल्चिंग फिल्मचा वापर, फर्टिगेशन तंत्र, संजीवके आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, विक्री तंत्राचा अभ्यास यातून कलिंगड पिकाचा प्रयोग यशस्वी झाला. अडीच एकरांत 115 ते 120 दिवसांत 4,90,740 रुपयांचा तर एकरी 1,96,296 रुपये निव्वळ नफा मिळाला.\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ८:१३ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसूक्ष्म अन्नद्रव्यांकडे लक्ष द्यायलाच हवे\nपावसाळी परिस्थितीचा वेलीमधील संजीवकांवर होतो परिणा...\nज्वारी आणि बाजरी लागवडीबाबत माहिती\nहिरवळीच्या खतासाठी कोणती पिके निवडावीत\nसुधारित तंत्राने वाढवू या बीटी कपाशीची उत्पादकता.....\nमाळरानावरील डाळिंब शेतीतून उंचावली आर्थिक स्थिती\nआधुनिक तंत्रातून गव्हाचे एकरी 25 क्विंटल उत्पादन\n20 गुंठ्यांतील शेवग्याने दिले लाखाचे उत्पन्न\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/4513-jm-headlines-january-3", "date_download": "2018-05-28T03:20:17Z", "digest": "sha1:JZSVOMV6CTIN3M3NPEWTMUATDMWWTP6L", "length": 6557, "nlines": 120, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "हेडलाईन्स @6pm - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजय महाराष्ट्र न्यूज हेडलाईन्स @ 6.00 PM\nआंबेडकरी संघटनांचा महाराष्ट्र बंद मागे..मुंबईत पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकरांची बंद मागे घेण्याची अधिकृत घोषणा....\nशिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना अटक करण्याची प्रकाश आंबेडकरांची मागणी.. जो न्याय याकूब मेमनला लावला तोच न्याय यांनाही लावण्याची केली मागणी....\nकोरेगाव-भीमा हिंसाचाराची योग्य चौकशी करण्याची सकल मराठा क्रांती मोर्चा संघटनेची मागणी....सकल मराठा क्रांती मोर्चा संघटनेकडून हिंसाचाराचा निषेध...\nमहाराष्ट्र बंदला मुंबईत हिंसक वळण...कांजुरमार्गमध्ये आंदोलकांकडून बसची तोडफोड...तसेच रेल्वे स्थानकातील इंडिकेटर, फ्लेक्स बोर्ड, सीसीटीव्ही यांचीही तोडफोड...\nमुंबई मेट्रोची वाहतूक पुर्वपदावर...घाटकोपर ते वर्सोवा वाहतूक पुर्वपदावर...\nमहाराष्ट्र बंदचा परिणाम मुंबई विद्यापीठाच्या परिक्षांवरही...ज्या विद्यार्थ्यांना आज मुंबई विद्यापीठाची परीक्षा देता आली नाही, त्यांची परीक्षा नंतर होणार...\nचंद्रपुरात टायर जाळून आंदोलकांचा रास्ता रोको आणि दगडफेक...भाजपचे आमदार नाना शामकुले यांच्या कार्यालयाची देखील तोड़फोड़...\nअकोल्यात आंदोलकांनी फोडलं स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम...तसेच गाड्याची तोडफोड करून आंदोलक फरार...\nमुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीवर बंदचे पडसाद ....बाजार समितीतला व्यापार पूर्णपणे ठप्प\nराज्यात आंबेडकरी अनुयायांचा महाराष्ट्र बंद, तर दिल्लीत रामदास आठवलेंवरील पुस्तकाचा प्रकाशन सोहळा.. उपराष्ट्रपती वैंकय्या नायडूंच्या हस्ते प्रकाशन..\nक्रीडा मानसशास्त्रज्ञ भीष्मराज बाम कालवश, हृदयविकाराच्या धक्क्याने निधन\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nICICI बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिकेला मिळणार वेतन ऐकून तुम्ही थक्क व्हाल\nअखेर शेतकऱ्यांचा संप मागे, मध्यरात्री चार तास बैठक\nफक्त 70 रुपयांत वर्षभर डेटा; स्वातंत्र्यदिनी रिलायन्सची धमाकेदार ऑफर\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-koregaon-bhima-violance-isssue-105054", "date_download": "2018-05-28T03:37:00Z", "digest": "sha1:MVGAHPN5LHTK6GYMEFTW3WM6Z2IDJC46", "length": 13582, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News Koregaon Bhima Violance isssue कोरेगाव-भीमा दंगलीवेळी भिडे इस्लामपुरात | eSakal", "raw_content": "\nकोरेगाव-भीमा दंगलीवेळी भिडे इस्लामपुरात\nशनिवार, 24 मार्च 2018\nसांगली - कोरेगाव-भीमा दंगलीवेळी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे हे इस्लामपुरात होते, असे पोलिस तपासात समोर आल्याचे वृत्त आहे. भिडेंची चौकशी करण्यासाठी आलेल्या पुणे ग्रामीण विभागाच्या पोलिसांनी काल (गुरुवारी) त्यांच्या कार्यकर्त्यांची चौकशी केली. तर रात्री परत जाताना त्यांनी इस्लामपुरात राष्ट्रवादीच्या नेत्याकडेही चौकशी केली. याबाबतीत पूर्ण गोपनीयता पाळण्यात येत आहे.\nसांगली - कोरेगाव-भीमा दंगलीवेळी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे हे इस्लामपुरात होते, असे पोलिस तपासात समोर आल्याचे वृत्त आहे. भिडेंची चौकशी करण्यासाठी आलेल्या पुणे ग्रामीण विभागाच्या पोलिसांनी काल (गुरुवारी) त्यांच्या कार्यकर्त्यांची चौकशी केली. तर रात्री परत जाताना त्यांनी इस्लामपुरात राष्ट्रवादीच्या नेत्याकडेही चौकशी केली. याबाबतीत पूर्ण गोपनीयता पाळण्यात येत आहे.\nकोरेगाव भीमा येथे या वर्षीच्या सुरवातीसच झालेल्या दंगली प्रकरणी संभाजीराव भिडे आणि मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने दिलेल्या फिर्यादित संभाजीराव भिडे यांना दगड मारताना पाहिल्याचे म्हटले आहे. त्या अनुषंगाने श्री. भिडे दंगलीवेळी कुठे होते\nदंगलीस ते कारणीभूत आहेत का याची माहिती घेण्यासाठी काल (गुरुवार) पुणे ग्रामीण पोलिसांचे पथक सांगलीत आले होते. त्याबाबत त्यांनी पूर्ण गोपनीयता बाळगली होती, मात्र त्यांची संभाजीराव भिडेंशी भेट झाली नाही. श्री. भिडे बैठकांसाठी बाहेर असल्याची माहिती मिळाल्याने ते चौकशीसाठी उपलब्ध\nदरम्यान, पोलिसांनी शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांना बोलावून घेऊन त्यांची सुमारे दोन तास चौकशी केली. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे एका पदाधिकाऱ्याचीही चौकशी झाली. यावेळी कासेगाव येथे एक जानेवारीस राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या मातोश्री कुसुमताई पाटील यांच्या रक्षाविसर्जन विधीस शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे उपस्थित होते.\nते सुमारे चार तास कासेगाव येथे उपस्थित असल्याचे पुरावेही पोलिसांना देण्यात आल्याचे समजते. यानंतर रात्री उशिरा परत जाताना पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने इस्लामपुरात राष्ट्रवादीच्या नेत्याकडेही चौकशी केली. त्यांच्याकडूनही त्यांनी संभाजीराव भिडेंबाबत माहिती घेतल्याचे समजते. मात्र या चौकशीबाबत गोपनीयता बाळगल्याने कुणीही चौकशी संदर्भात बोलण्यास नकार दिला.\nचौदा महिने झाले तरी मनरोगाचे वेतन न मिळाल्याने कामागार संतप्त\nमंगळवेढा - महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुराचे हजेरीपत्रक भरणाऱ्या तालुक्यातील रोजगारसेवकांचे मानधन तब्बल चौदा महिने झाले...\nमी म्हणजे पाला - पाचोळा नव्हे - प्रा. डॉ. एन. डी. पाटील\nकोल्हापूर - इचलकरंजीसाठी प्यायलाही पाणी देणार नाही, असा माझा पवित्रा असल्याचे सांगून कोणी तरी माझी बदनामी करीत आहे. गेली ७० ते ७५ वर्षे सामाजिक...\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nदीड लाख गुन्हे तपासाअभावी रखडले\nहिंगोली - राज्यात तब्बल एक लाख 42 हजार गुन्हे तपासाअभावी रखडले असून, यात सर्वाधिक 21 हजार गुन्हे कोल्हापूर परिक्षेत्रातील आहेत. सदर गुन्हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80512021857/view", "date_download": "2018-05-28T03:07:05Z", "digest": "sha1:2M36RWZGMML7YDHA3BI3NWKAYSHOCTBN", "length": 14566, "nlines": 156, "source_domain": "www.transliteral.org", "title": "धर्मसिंधु - दुष्टकालशान्तीचा निर्णय", "raw_content": "\n आणि श्राद्धाचे चार भेद कोणते आहेत \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १|\nतृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १\nदत्तकाचें गोत्र व सपिण्ड\nपांचवी व सहावी पूजन\nसिनीवाली व कुहू जननशान्ति\nधर्मसिंधु - दुष्टकालशान्तीचा निर्णय\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.\nTags : dharmasindhukashinathashastri upadhyayकाशीनाथशास्त्री उपाध्यायधर्मसिंधु\nयेथें आतां प्रथम गोप्रसवशांन्ति सांगतों. बाळबाळंतिणींना (ज्योतिष्यानें) जें अरिष्ट सांगितलें असेल त्याबद्दल गोप्रसवशान्ति आणि (अनिष्ट) नक्षत्राचि शान्ति (अशा दोन) शान्त्या कराव्या. धननाशादि अरिष्ट असल्यास शान्ति करण्याचें कारण नाहीं. मूळ, आश्र्लेषा, ज्येष्ठा व मघा-या नक्षत्रांवर जन्म झाला असल्यास चौथ्या पादीं जरी पित्याला अनिष्ट नसतें तरी गोप्रसवशान्ति करावी. अश्विनी, रेवती, पुष्य व चित्रा या नक्षत्रांवर जन्म झाला असतां जरी नक्षत्रशान्ति करण्याचें कारण नाहीं, तरी गोप्रसवशान्ति करावी. त्यासंबंधानें,\n’अस्य शिशोः अमुक दुष्टकालोत्पत्ति सूचितारिष्ट निवृत्त्यर्थं गोमुखप्रसवशान्तिं करिष्ये’\nअसा संकल्प करुन गणेशपूजन केल्यावर, ’अङ्‌गादङ्‌गाद्‌०’ या मंत्रानें बालकाची टाळु हुंगावी. प्रयोगांतच पुण्याहवाचन करण्यास कौस्तुभ आणि मयूख या ग्रंथात सांगितलें आहे. ज्यांच्या त्यांच्या शाखांत सांगितल्याप्रमाणें पुण्याहवाचन करुन बालकाच्या टाळूचें अवघ्राण (हुंगणें) केल्यानंतर, ’अस्य गोमुखप्रसवस्य पुण्याहं भवन्तो ब्रुवन्तु’ हें एकच वाक्य तीन वेळां उच्चारावें. ऋत्विजांनीं (होमहवानादि कर्में करणारे ब्राह्मण) प्रतिवचन द्यावें. शाखेला सांगितलेलें पुण्याहवाचन न करण्याबद्दल कमलाकरांत सांगितलें आहे. नान्दीश्राद्ध करुं नये. अग्नीची स्थापना केल्यावर, एका पीठावर (जागेवर) अधिदेवतांवाचून फक्त नवग्रहांची मांडणी करुन अन्वाधान करावें. आज्यभागापर्यंतचें कर्म संपल्यावर, ’आपोहिष्टा०’ या तीन ऋचांनीं आप (पाणी) देवतांचा ’अप्सु मे सोमो.’ या गायत्रीनें व ऋचेनें --दहीं,मध व तूप-यांचें मिश्रण करुन, प्रत्येक ऋचेच्या आठ आहुती याप्रमाणें होम करावा. ’तद्विष्णो०’ या ऋचेनें दहीं, मध व तूप यांचें मिश्रण करुन, त्याच्या आठ आहुतींनीं विष्णुदेवतेचा होम करावा ’अक्षीभ्यां०’ या सूक्तानें दहीं, मध व तूप यांचें मिश्रण करुन, प्रत्येक ऋचेच्या आठ आहुतींनीं यक्ष्महादेवतेचा होम करावा. दहीं, मध व तूप यांच्या आठ आठ आहुतींनीं नवग्रहांचें हवन करावें, व बाकी राहिलेल्या मिश्रणाचा स्विष्टकृत् होम करावा, असें मयूखांत सांगितलें आहे. कमलाकरांत---दहीं, मध व तूप यांच्या मिश्रणानें चार वेळा आपदेवतांचा, एकदां विष्णूचा, ’अक्षीभ्याम्‌०’ या सूक्तानें प्रत्येक ऋचेच्या आठ आठ आहुतींनीं यक्ष्महादेवतेचा, एकेक आहुतीनें नवग्रहांचा व शेषमिश्रणानें स्विष्टकृत---असे होम करण्यास सांगितलें आहे. तुपाचा होम झाल्यानंतर एका कुंभांत विष्णु आणि वरुण यांच्या प्रतिमांची पूजा करावी. विष्णु, वरुण व यक्ष्महा या तीन देवतांची पूजा करावी, असें मयूखांत म्हटलें आहे. त्यानंतर अन्वाधानाला अनुसरुन होम करावा. असा हा याचा थोडक्यांत विस्तार समजावा. बाकीचा प्रयोग शान्तिसंबंधाच्या ग्रंथांत पहावा. याप्रमाणेंच पुढें सुद्धां--देवता, द्रव्य, आहुतिसंख्या, निमित्त व फल---हीं मात्र लिहिलीं आहेत. त्याचा विस्तार इतर ग्रंथांत पाहावा.\nn. दनुपुत्र दानव [स्कंद.३.२.८] \nविविध देवदेवतांचे आकार, रंग, रूप ही कल्पना कशी आणि कोणी निर्माण केली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-%C2%A0upakram-vidyanidhi-vanarase-marathi-article-1339", "date_download": "2018-05-28T03:00:32Z", "digest": "sha1:F4HEMLOVL7XHJH2L7H63MVCIIYCIUSCZ", "length": 32353, "nlines": 121, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Upakram Vidyanidhi Vanarase Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगोष्टरंग... बुंग बॅंग बुंग\nगोष्टरंग... बुंग बॅंग बुंग\nगुरुवार, 22 मार्च 2018\nगोष्टरंग’विषयी पहिल्यांदा मी गेल्या वर्षी ऐकलं होतं. ‘क्वेस्ट’ या शैक्षणिक संस्थेचा हा उपक्रम गीतांजली कुलकर्णीच्या पुढाकारानं आणि चिन्मय केळकरच्या दिग्दर्शनाखाली साकार होतोय असं समजलं होतं. पुढं ‘गोष्टरंग’ची टीम पुण्यात प्रयोगासाठी येते आहे असं कळल्यावर एक प्रयोग आमच्या संस्थेतही आयोजित केला होता. लहान मुलांना वाचनाची गोडी लागावी यासाठी गोष्टींची नाटुकली सादर करणं ही कल्पनाच धमाल होती. प्रयोग बघताना मुलांना येणारी मजा प्रत्यक्ष अनुभवली होती आणि आपणही कधीतरी असा प्रयोग करून बघावा असं मनात पक्कं बसलं होतं.\nत्यामुळेच ‘यंदा ‘गोष्टरंग’साठी गोष्टी बसवायला तुला आवडेल का’ असा गीतांजलीचा फोन आला तेव्हा विचार करण्याचा प्रश्‍नच नव्हता. फोनवर ‘होय’ म्हणेपर्यंत डोक्‍यात वेगवेगळ्या गोष्टी येऊ लागल्या होत्या. आपल्याला आनंददायी वाटणारी आणि मनापासून करावीशी वाटणारी एखादी गोष्ट इतक्‍या सहजपणे आणि इतक्‍या लगेच साध्य झाली तर आनंदाव्यतिरिक्त दुसरं काय होणार\nया आनंदाच्या भरातच गोष्टी वाचायला सुरवात केली. गीतांजली पुण्यात आलेली असताना ‘क्वेस्ट’च्या पुण्यातल्या ऑफिसात पहिली ‘अधिकृत’ भेट झाली. सोनाळा परिसराविषयी गीतांजली भरभरून बोलली. तिथल्या आश्रमशाळा, तिथली मुलं, आजूबाजूची परिस्थिती याविषयीचं तिचं आकलन आणि त्या मुलांविषयी असणारी आस्था तिच्या बोलण्यातून ओसंडून वाहत होती. त्यावेळी एक महत्त्वाची गोष्ट जाणवली ती म्हणजे ‘तिथली’ मुलं आणि ‘इथली’ मुलं यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. ‘इथल्या’ मुलांना मिळणाऱ्या विविध प्रकारच्या संधींची तुलना ‘तिथल्या’ मुलांशी करताच येऊ शकणार नाही याची प्रकर्षानं जाणीव झाली. या गोष्टीची कल्पना होतीच, पण तिची जाणीव मात्र पुन्हा एकदा नव्यानं झाली.\nआणि मग विविध पुस्तकं वाचायला सुरवात झाली. वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांसाठी कुठल्या गोष्टी उपयुक्त ठरतील त्या गोष्टी पुरेशा नाट्यमय आहेत का त्या गोष्टी पुरेशा नाट्यमय आहेत का कुठल्या गोष्टी ‘बघताना’ मुलांना मजा येईल कुठल्या गोष्टी ‘बघताना’ मुलांना मजा येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्या गोष्टी बघितल्यावर मुलांना त्या गोष्टीचं पुस्तकसुद्धा बघावंसं वाटेल\nमुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा पाहिला अनुभव म्हणजे गोष्टी ऐकणं. गोष्ट ऐकताना ती गोष्ट मुलांच्या मनात घडत असतं. ते घडणं अनुभवताना ‘आपण कल्पना करतो’ म्हणजे नक्की काय करतो याची समज मुलांना येत जाते. हे गोष्टींचं विश्‍व मोठं जादुई असतं. त्यातलं काहीच खरं नसतं, पण तरीसुद्धा सगळं अगदी खरंखुरं पण असतं. ‘मेक बिलीव्ह’च्या संकल्पनेशी मुलांचा आलेला हा पहिला संपर्क असतो. गोष्ट ऐकताना पहिल्यांदा मुलांच्या मनात ‘नाटक’ घडायला लागलेलं असतं. मग एखाद्या गोष्टीतला छोटा मुलगा ‘मी’सुद्धा असू शकतो किंवा माझा जिवलग मित्रही असू शकतो किंवा तो तिसराच कुणी असतो; ज्याचं चित्र मी माझ्या मनानं रंगवतो. तो कदाचित माझा जानी दोस्तसुद्धा होऊन जातो. गोष्टींच्या जगात फेरफटका मारताना हे जग फार सुंदर आहे, मजेदार आहे यावर मुलांचा विश्‍वास बसत असतो. या जगात मला खूप काही करता येऊ शकतं हे सुद्धा हे गोष्टींचं जग माझ्यावर ठसवत असतं. या गोष्टीरूपातूनच मुलांना आजूबाजूच्या जगाचं आणि जगण्याचं आकलन होत असतं.\n‘गोष्टरंग’मध्ये तर या गोष्टी मुलांना एक पाऊल पुढं घेऊन जातात. इथं या गोष्टींना दृश्‍यरूप मिळतं. मुलांच्या मनातल्या कल्पनेला मूर्त रूप मिळतं. गोष्टीतली पात्र जिवंत होतात. गोष्ट सांगतानाच कधी कधी ती मुलांशी पण बोलतात. याचंही मुलांना अप्रूप वाटतं.\n‘गोष्टरंग’ हा एक पाठ्यवृत्ती प्रकल्प आहे. यंदा संपूर्ण महाराष्ट्रामधून आलेल्या नव्वद अर्जांमधून फक्त पाच जणांची निवड करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेली ही तरुण मुलं आणि मुली लहान मुलांसाठी काम करायला उत्सुक आहेत ही वस्तुस्थिती अतिशय आनंद देणारी होती. दरम्यान, तीन गोष्टी नक्की झाल्या होत्या. पहिली आणि दुसरीच्या मुलांसाठी ‘जपून रे सत्तू’, तिसरी आणि चौथीच्या मुलांसाठी ‘बुजगावण्यांची वरात’ आणि पाचवी ते सातवीच्या मुलांसाठी ‘चिपको रुजले त्याची गोष्ट’ आणि मग तीस जूनला सगळे सोनाळ्यात पोचले. सोनाळा हे पालघर तालुक्‍यातलं अगदी छोटंसं गाव. वाड्याच्या पुढं साधारण दहा-पंधरा किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. तिथं जाताना मजल दरमजल करीतच पोचावं लागतं. इथं ‘क्वेस्ट’चं ऑफिस आहे. आता महिनाभरात तीन गोष्टी तयार करायच्या होत्या. याच महिन्यात माझ्या काही पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी मला दहा दिवस परदेशी जायचं होतं. त्यामुळं पहिल्या दहा दिवसात तीनही गोष्टी बसवण्याचं काम मला संपवायचं होतं. हे जरा अवघड होतं. पण निवड झालेली मुलं प्रशिक्षित अभिनेते-अभिनेत्री असल्यामुळं हे जमू शकेल असं वाटत होतं. एक जुलैला कामाला सुरवात झाली आणि एक मजेदार गोष्ट लक्षात आली. सोनाळ्यात काम करताना, शहरात होते तशी दमणूक होत नव्हती. तिथल्या वातावरणातला शांतपणा सगळ्यांनाच एक प्रकारचा मानसिक निवांतपणा देत होता. त्यामुळं कामाचा उरक एरवीपेक्षा खूपच जास्त होता. ज्या कामासाठी दहा दिवस लागतील असं वाटलं होतं ते प्रत्यक्षात पाच दिवसातच पूर्ण झालं होतं. तीनही गोष्टींचा प्राथमिक आकृतिबंध पाचव्या दिवशी तयार झालेला होता.\nदरम्यान मुलांबरोबर शारीरिक हालचालींवर काम करण्यासाठी आदिती वेंकटेश्‍वरन उपस्थित होती. लहान मुलांसाठी नाटक करताना शरीराचा कसा कसा उपयोग करता येईल यावर तिनं मुलांकडून कसून काम करून घेतलं. ‘जपून रे सत्तू’ या गोष्टीचं नाट्य रूपांतर करताना, बुजागावण्यांच्या हालचाली बसवताना, दिची आणि तिच्या मित्रांच्या नृत्यमय हालचाली बसवताना या अभ्यासाचा नटांना खूपच फायदा झाला. समीर दुबळे यांच्याबरोबर संगीतविषयक काम सुरू झालं. लहान मुलांच्या गोष्टींमध्ये लिखित गाणी नव्हती, पण मुलांनी आणि समीरनं मिळून ती तयार केली. सहज गुणगुणता येतील अशा चाली समीरनं दिल्या. तबल्याच्या तालांचे बोल वापरून काय करता येईल याचाही विचार झाला. ‘धंधडतक, धंधडतक, धंधडतक, ताम ताम’ किंवा ‘धंधडक ततडक, धंधडक ततडक, धंधडक ततडक, ताम धिताम’ यांचा वापर करून मजेदार हालचाली निर्माण केल्या गेल्या. भाषा, शब्द, त्यांचे अर्थ आणि अर्थहीन शब्दांना देता येणारा अर्थ या सगळ्याची फारच सुरेख गुंफण या संगीताच्या कामातून होऊ लागली. त्याचवेळी मधुरा पेंडसे हिनं वेशभूषा आणि नेपथ्य यांवर काम सुरू केलं. मदतीला सोनाळ्याचा राजू होताच. पाबळच्या विज्ञानाश्रमातून प्रशिक्षण घेऊन आलेला राजू हे एक अजब रसायन आहे. सत्तूच्या गोष्टीचा पडदा, बुजागावण्यांची वेशभूषा, दीचीच्या जंगलाचा पडदा यांच्यातल्या शक्‍यता समोर येऊ लागल्या. आजूबाजूला उपलब्ध असणारी साधनं वापरून काय काय तयार करता येऊ शकेल यावर पुष्कळ विचार झाला. त्याचबरोबर प्रयोगानंतर मुलांबरोबर करण्याच्या विविध खेळांमध्ये यापैकी कशाचा वापर करता येऊ शकेल का याचाही यावेळी ऊहापोह होत गेला.\nपहिले दहा दिवस सगळ्यांसाठीच नव्या नवलाईचे होते. आजूबाजूला हिरवंगार जंगल, सकाळपासून नाटकाची तालीम, जेवायला गरमागरम वाफाळलेला भात आणि रस्सा, तालमीमध्ये चहाचा रतीब... आणि अधून मधून गीतांजलीनं केलेले खाण्यापिण्याचे लाड. ईश्‍वरभाईंचं जेवण, आमच्या कामात आम्हाला काही त्रास होऊ नये, कमी पडू नये म्हणून लक्ष्मणभाईंची सगळीकडं असलेली नजर, आयुष आणि साधना या दोन लहानग्यांचा दंगा... आणि हो, जीवा, जिप्सी, जाई आणि जुई\nपहिला प्रयोग ‘क्वेस्ट’मधल्या मोठ्या प्रेक्षकांसमोर केला होता. पण खरी परीक्षा ३१ जुलैला होणार होती. त्या दिवशी अजून दोन प्रयोग जवळच्या दोन शाळांमध्ये होणार होते. प्रेक्षकांमध्ये शाळेतले पहिलीपासून ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी होते. ज्यांच्यासाठी हे प्रयोग रचले आहेत त्यांच्यापर्यंत ते पोचणं सगळ्यात महत्त्वाचं. बहुतेक वेळा मी बसवलेल्या नाटकाचा पहिला प्रयोग मी पाहू शकत नाही. त्या दिवशी मी स्वतः दुविधेतच होतो. शाळेत पोचलो पण प्रयोग बघावा की न बघावा ते ठरत नव्हतं. एकदा वाटत होतं, नको, पण मग पुन्हा मनात येई की ‘असं कसं बघायला तर हवंच’ त्या शाळेच्या हॉलमध्ये बसलेली ती सगळी मुलं पाहिली आणि पाय निघेना. मग तिथल्याच एका बाकावर बसलो. दरम्यान नटसंचानं ठरवलं होतं की मुलांचा वयोगट पाहता एक गोष्ट रद्द करून दोनच गोष्टी करूया. प्रयोग सुरू झाला. माझं लक्ष रंगमंचावर होतंच, पण समोर बसलेल्या मुलांचे चेहरे बघून खरं नाटक तिथे सुरू आहे अशी भावना झाली. पहिली गोष्ट संपताक्षणी मी म्हणालो की गोष्ट रद्द करू नका. तीनही गोष्टी करा. मुलं इतकी रंगून जाताहेत. आपण कशाला ठरवायचं त्यांना काय आवडेल आणि काय नाही ते.. आणि मग उरलेल्या दोन्ही गोष्टी झाल्या.\nत्या दिवशी त्या मुलांच्या चेहऱ्यांवरचे क्षणोक्षणी बदलणारे भाव पाहिले आणि लक्षात आलं की त्या क्षणी त्या मुलांच्या चेहऱ्यासारखं नाट्यपूर्ण दुसरं काही तिथं नव्हतं. तिथं अभिनय नव्हता, नाटक करण्याचा अभिनिवेश नव्हता, पण जगण्यातला निरागसपणा ओसंडून वाहात होता. गोष्ट अशी पण असते याचं अप्रूप तिथं होतं. मुलं हसत होती, कधी आनंदून टाळ्या वाजवीत होती, कुणाकडं चकित होऊन बघत होती, कुणावर नाराज होत होती, तर कधी हळूच डोळेसुद्धा पुसत होती... ‘याचसाठी केला होता अट्टहास’चा वेगळाच अर्थ समोर दिसू लागला होता.\nया तीनही गोष्टींचे प्रयोग पालघर परिसरातल्या आश्रमशाळांमध्ये झालेच, पण त्या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या इतर अनेक भागांतही झाले. रोज सकाळी उठून नाटकाची ट्रंक उचलायची आणि निघायचं हे नित्यनियमानं सुरू होतं. होता होता शाळांचं पाहिलं सत्र संपलं आणि आम्हीही दुसऱ्या सत्राच्या तयारीला लागलो. पुन्हा तीन नवीन गोष्टींचा शोध सुरू झाला. त्यातून ‘माझ्या आईची साडी’, ‘बोन्डापल्लीची बावळी गोष्ट’ आणि ‘कपिलेने घेतला झोका’ या तीन गोष्टी निवडल्या. पुन्हा एकदा तालमी, वेगवेगळ्या गोष्टी करून बघणे, शारीरिक हालचाली, संगीत, नेपथ्य, वेशभूषा या सगळ्या आघाड्यांवर काम सुरू झालं आणि डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात या प्रयोगांना सुरवात झाली.\nअसा प्रकल्प राबविणं ही अजिबात सोपी गोष्ट नाही. याचं अर्थकारण सांभाळणं ही तर तारेवरची कसरतच आहे. ‘क्वेस्ट’सारखी मोठी संस्था, अनेक सुहृद, क्राउडफंडिंगच्या माध्यमातून जोडली गेलेली मंडळी या सगळ्यांमुळंच हा प्रकल्प राबविणं शक्‍य झालं. अर्थात अशा प्रकारच्या प्रकल्पासाठी मदत करणारे जेवढे जास्त हात पुढे येतील तेवढे हवेच असतात.\n‘गोष्टरंग’ कशासाठी हा प्रश्‍न सहसा कुणी विचारला नाही. पण त्याचं उत्तर मात्र जरासं वेगळं आहे. अनेकदा नाटक करणाऱ्या मंडळींना या प्रकल्पात नाटक करण्याची आणि अधिक प्रयोग करण्याची संधी दिसते. पण ‘गोष्टरंग’ प्रामुख्यानं मुलांना पुस्तकाच्या दिशेनं, पुस्तकांच्या जवळ नेण्यासाठीचा प्रकल्प आहे. त्यांना पुस्तकाकडं जावंसं वाटायला हवं. नाटक बघून झाल्यावर मुलं जेव्हा पुस्तक उघडतील तेव्हा त्यांना पुनःप्रत्ययाचा आनंदही मिळायला हवा. तर कदाचित ही मुलं पुन्हा पुन्हा पुस्तकांकडे जातील. एरवी अनेकदा ‘हल्लीची मुलं काही वाचत नाहीत हो’ असं आपण ऐकत असतो. त्यावर ‘गोष्टरंग’ हा एक अतिशय रंजक आणि प्रभावी उपाय ठरू शकतो. आपली पाठ्यपुस्तकं अनेकदा अधिकाधिक कंटाळवाणी करण्याकडं आपला कल असतो. शिवाय अभ्यासाचं पुस्तक म्हटलं, की त्याच्याबरोबर एक अकारण गांभीर्य जोडलं जातं. पण पुस्तकांमध्येसुद्धा मजा असते हे या निमित्तानं मुलांना जाणवायला लागतं. मुळात अशी मजा करणं यात गैर काहीही नाही हे शिक्षकांनी आणि पालकांनीही समजून घेण्याची गरज आहे.\nया ‘इथल्या’ शाळेत जाणाऱ्या मुलांचं जगणं कसं असेल या ‘इथली’ मुलंही फक्त परीक्षेचाच विचार करत असतील या ‘इथली’ मुलंही फक्त परीक्षेचाच विचार करत असतील ‘इथल्या’ मुलांचं इथल्या निसर्गाशी असलेलं नातं टिकून राहात असेल ‘इथल्या’ मुलांचं इथल्या निसर्गाशी असलेलं नातं टिकून राहात असेल ‘इथले’ शिक्षक इथल्या मुलांना गणित आणि शास्त्र आलं नाही तर जगण्यात काही अर्थ नाही असं सांगत असतील ‘इथले’ शिक्षक इथल्या मुलांना गणित आणि शास्त्र आलं नाही तर जगण्यात काही अर्थ नाही असं सांगत असतील ‘इथल्या’ मुलांना मजा करायला शिकवावं लागत असेल ‘इथल्या’ मुलांना मजा करायला शिकवावं लागत असेल असे एक ना अनेक प्रश्‍न तिथल्या शाळेतल्या बाकावर बसून मला पडत होते. त्यावेळी माझी आई श्‍यामला वनारसे हिच्या दोन ओळी मला सारख्या आठवत होत्या...\n‘पाखरांसारख्या मुलांची शर्यतीची घोडी बनवू नका. एकदा ढापणं लावून त्यांना शर्यतीत पळणारी घोडी बनवलीत की तुम्हाला त्यांची पुन्हा पाखरं बनवता यायची नाहीत. आज तुम्ही त्यांना पास-नापासाच्या लगामात धरलंत तर तुम्हाला साधं त्यांचं पाखरूपण परत देता येत नाही म्हणून ती तुम्हाला शंभरदा, हज्जारदा, कोटीदा नापास ठरवतील.’\nत्या छोट्या मुलांचा हात धरूनच ‘गोष्टरंग’ हळू हळू आपल्या पायावर उभं राहायला शिकलं. यंदाचं काम आता संपत आलंय. लवकरच नवीन पाच जणांची निवड होईल, नवीन संच कामाला लागेल आणि आश्रमशाळांतली मुलं तर वाटच पाहात असतील... गोष्टरंग... बुंग बॅंग बुंग\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीय लष्कराची भागीरथी मोहीम महिला अधिकाऱ्यांचा साहसी उपक्रमांतील सहभाग...\nकबूल केल्याप्रमाणं मुलं अकरा वाजता आली. ऊन चांगलं तापलं होतं. नंदूनं विचारलं, ‘आजी,...\nमुलांनी आपापले नकाशे तयार करून आणले होते. शीतल आणि हर्षानं बागेच्या नकाशात रंगही...\n‘आता सतीश आणि शीतल नव्या घरात राहायला जाणार.. ते मोठं आहे ...’ नंदूने बातमी पुरवली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/mumbai-teenager-rodrigues-gets-india-a-call-up/", "date_download": "2018-05-28T03:24:02Z", "digest": "sha1:JC6SV6E3GRAGIUSBTRH75GFS32HJU377", "length": 4981, "nlines": 80, "source_domain": "mahasports.co.in", "title": "वय १६, तरीही कामगिरीच्या जोरावर झाली इंडिया अ'मध्ये निवड - Maha Sports", "raw_content": "\nवय १६, तरीही कामगिरीच्या जोरावर झाली इंडिया अ’मध्ये निवड\nवय १६, तरीही कामगिरीच्या जोरावर झाली इंडिया अ’मध्ये निवड\n मुंबईच्या अंडर १९च्या संघातून खेळणाऱ्या १६ वर्षीय जेमिमा रोड्रिगेजची इंडिया अ मध्ये निवड झाली आहे. ह्याच महिन्यात औरंगाबाद येथे झालेल्या मुंबई विरुद्ध सौराष्ट्र सामन्यात मुंबईकडून खेळताना जेमिमा रोड्रिगेजने तुफानी फटकेबाजी १६३ चेंडूत द्विशतक केले होते.\nजेमिमा रोड्रिगेजने वयाच्या १३व्या वर्षी मुंबईच्या अंडर १९ वर्षीय संघात स्थान मिळवले होते.\nअनुजा पाटील या खेळाडूची संघाच्या कर्णधारपदी निवड झाली असून या मालिकेत ३ वनडे सामने होणार आहेत. यावेळी प्रथमच भारतीय महिलांचा अ संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळणार आहे.\nयावेळी बांगलादेश अ संघ भारत दौऱ्यावर येणार असून हुबळी येथे वनडे लढती तर बेळगाव येथे तीन टी२० लढती होणार आहेत. या मालिकेपूर्वी बांगलादेश संघ अलूर येथे दोन सराव सामने खेळणार आहे.\nविशेष म्हणजे मुंबईकर जेमिमा रोड्रिगेजला वनडे आणि टी२० अशा दोन्ही मालिकेत खेळायची संधी मिळणार आहे.\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nजेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची…\nआयपीएल २००८ फायनल खेळलेले हे ५ खेळाडू २०१८च्या…\nसचिनलाही न जमलेला विक्रम केन विलियमसने करुन दाखवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/feed?start=72", "date_download": "2018-05-28T03:29:53Z", "digest": "sha1:L3ZSQDZ5YFG2IVOMBSJATM3WMSECVE76", "length": 5342, "nlines": 158, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "RSS Feed - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nव्हेलेंटाईन डे ला मिळालेल्या एका साध्या गिफ्टने तिला बनवले लखपती\n...तर या रंगाचा टेडीबिअर दिला तर तुमच लव्ह रिलेशनशिप होईल आणखी स्ट्रॉंग\n16 फेब्रुवारीच्या सुर्यग्रहणानंतर या 7 राशींच नशीब पलटणार तर या 5 राशींच्या आयुष्यात भलतचं काही तरी घडणार\n‘व्हॅलेंटाईन डे’ च्या दिवशी या राशीच्या लोकांना मिळु शकत त्यांना त्यांच खरं प्रेम\nतुमच्या हातावर 'X' हे निशान आहे का यामागे दडलीयेत अनेक रहस्य\nदहा रुपयांची नवी नोट बाजारात येणार\nसारा तेंडूलकरचे फेक ट्विटर अकाऊंट वापरणारा अखेर अटकेत\nमाळशेज घाटाचे सौंदर्य खुलवण्यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाचे एक पाऊल पुढे\nदारू पेक्षा धोकादायक ठरतोय चहाचा घोट\nतूम्ही सेल्फी काढताय मग सावध\nअमृता फडणवीस यांचा नवा पंजाबी म्युझिक अल्बम लॉंच\n‘BMC’ची हजारो पदांसाठी बंपर भरती\nलवकरच बदलणार तुमची फेसबुक टाईमलाईन, मार्क जुकरबर्गने केली पोस्ट\nरेडिमीचा मोस्ट अवेटेड स्मार्टफोन लाँच\nडोळ्यातच दडली आहेत तुमच्या आयुष्याची अनेक रहस्य\nदाट, मजबूत, काळ्या, चमकदार केसांसाठी घरगुती उपाय\nमराठमोळी शिल्पा हीनावर पडली भारी\nस्पाइसजेटकडून फ्री विमान प्रवासाची ख्रिसमस भेट\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-28-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2018-05-28T03:28:07Z", "digest": "sha1:OLH7U4WERVBSGRPP57RGTYZD5JIGJ4DK", "length": 9623, "nlines": 119, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "मान्सून 28 मेपर्यंत केरळात – आयएमडी - Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nHome ताज्या घडामोडी मान्सून 28 मेपर्यंत केरळात – आयएमडी\nमान्सून 28 मेपर्यंत केरळात – आयएमडी\non: May 17, 2018 In: ताज्या घडामोडी, पुणे, महाराष्ट्रNo Comments\nपुणे – मोसमी वाऱ्यांच्या वहनामुळे मान्सूनच्या प्रगतीला वेग येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. त्यामुळे साधारणत: 28 मेपर्यंत मान्सून केरळात दाखल होईल, अशी शक्‍यता आहे. यावर आता हवामान खात्यानेदेखील शिक्‍कामोर्तब केले आहे.\nमान्सून केरळात लवकर दाखल होईल, असा अंदाज स्कायमेट या खासगी संस्थेने दोन दिवसांपूर्वीच वर्तविला होता. त्यानुसार बुधवारी हवामान खात्यानेही मान्सून केरळात नेहमीपेक्षा लवकर दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे.\nदरम्यान, अंदमान-निकोबार बेटावर साधारणत: 20 मेपर्यंत मान्सून दाखल होतो. त्यानंतर 1 जूनपर्यंत मान्सून केरळात येतो. पण यंदा अंदमानात मान्सून एक ते दोन दिवस उशिरा दाखल होण्याची शक्‍यता आहे. मात्र, त्याचा केरळातील आगमनावर त्याचा कुठलाही परिणाम होणार नाही, असेही हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. सध्या नागरिक हे उकाड्याने त्रस्त आहेत. त्यामुळे मान्सूनचे आगमन कधी होते, याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच मान्सून आता लवकर दाखल होणार असल्याने थोडे दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.\nअपघातग्रस्त वाहनचालकाला लाच मागितली\n2 लाख रुपयांचे श्‍वान चोरणाऱ्याला अटक\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2014_12_01_archive.html", "date_download": "2018-05-28T03:14:44Z", "digest": "sha1:OCLIM4RW55VYZJHLHZ5LDAIX76ZPGLFM", "length": 20706, "nlines": 302, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: December 2014", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nकोर्सेरावर कोर्सचं हे नाव बघितलं, आणि ताबडतोब माझं नाव नोंदवलं\n“कोर्सेरा” हे माझं मागच्या वर्षात गवसलेलं ताजंताजं प्रेम. मुक्त शिक्षण असावं तर असं जगाच्या पाठीवर कुठूनही, वाट्टेल त्या विषयावर, आपल्याला सोयीच्या वेळी फुकटात शिकायची सोय करून ठेवलीय त्यांनी. वेगवेगळ्या विद्यापीठांद्वारे इथे ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध करून दिले जातात. साधारण सहा आठवडे ते बारा आठवडे असा कालावधी एकेका कोर्सचा. मी आतापर्यंत चार तरी कोर्सेस मनापासून पूर्ण केलेत. (दोन तीन कोर्स काही तरी विघ्न येऊन अर्धवट टाकावे लागले, ते आता पुढच्या सेशनला.) आतापर्यंत मी अनुभवलेला तिथे शिकवणार्‍यांचा दर्जा, सहाध्यायींकडून शिकायला मिळणार्‍या गोष्टी आणि ऑनलाईन संवादाची पातळी या सगळ्यानेच मी प्रभावित झाले आहे.\nतिथला तेल अवीव युनिव्हर्सिटीचा हा ऑनलाईन कोर्स. आठवड्याला साधारण ३ -४ तासांचा वेळ इथली व्हिडिओ लेक्चर्स बघण्यासाठी आणि माहिती वाचण्यासाठी काढला, तर एकदम अलिबाबाची गुहाच उघडली झाडांना आपल्यासारखं बघता येतं का, त्यांना ऐकू येतं का, स्पर्शाची संवेदना असते का ... एक ना दोन अनेक प्रश्न आजवर मनात होते माझ्या. या आणि अजून कितीतरी प्रश्नांची उत्तरं अतिशय रंजक पद्धतीने या कोर्समध्ये मिळाली. (आणि मनात पुढचे प्रश्न तयार झाले झाडांना आपल्यासारखं बघता येतं का, त्यांना ऐकू येतं का, स्पर्शाची संवेदना असते का ... एक ना दोन अनेक प्रश्न आजवर मनात होते माझ्या. या आणि अजून कितीतरी प्रश्नांची उत्तरं अतिशय रंजक पद्धतीने या कोर्समध्ये मिळाली. (आणि मनात पुढचे प्रश्न तयार झाले ;) ) शाळेनंतर जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्रातही कुठलीही पार्श्वभूमी नसतांनाही मला समजेल अश्या पद्धतीने हे सांगणं म्हणजे खरंच कौशल्याचं काम आहे. तुम्हाला झाडांमध्ये रस असेल तर आवर्जून करा हा कोर्स ;) ) शाळेनंतर जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्रातही कुठलीही पार्श्वभूमी नसतांनाही मला समजेल अश्या पद्धतीने हे सांगणं म्हणजे खरंच कौशल्याचं काम आहे. तुम्हाला झाडांमध्ये रस असेल तर आवर्जून करा हा कोर्स आणि थोडासा मोकळा वेळ असेल, तर तुमच्या आवडीचे कोर्सेस कोर्सेरावर धुंडाळून तर बघा ... केवढातरी खजिना गवसेल\nदिवस जातात, ऋतु बदलतात, झाडं बहरतात, सगळं उधळून पुन्हा एकदा रीती होतात.\nआता छाटणी करायची वेळ झाली, मला आठवतं.\nकात्री चालवल्यावर गच्ची एकदम मोकळी मोकळी दिसायला लागते. छाटलेली झाडं एकदम बिचारी वाटायला लागतात. (तरी बरं, झाडांना फांदी कापलेली समजते पण वेदना होत नाही हे शिकले आहे इतक्यातच) जास्तच कापणी केलीय का आपण) जास्तच कापणी केलीय का आपण नवी पालवी येईल ना याला पुन्हा नवी पालवी येईल ना याला पुन्हा अश्या शंका यायला लागतात.\nया शंकांमध्ये मी बुडून गेलेली असते तेंव्हा कधीतरी वठल्यासारख्या दिसणार्‍या म्हातार्‍या फांद्यांवरती हळूच कुठेकुठे हिरवा-गुलाबी शहारा उमटायला लागतो.\nत्याची अशी आश्वासक पालवी झाली की मग माझ्या जिवात जीव येतो\nदिवस जातात, ऋतु बदलतात, झाडं बहरतात, सगळं उधळून पुन्हा एकदा रीती होतात...\n(अनघा मारणारे मला. तिच्या एकदम सिरियस, अर्थपूर्ण पोस्टीचं नाव इतक्या फुटकळ पोस्टीला वापरलंय म्हणून ... पळा\nरंग याचा वेगळा ...\n“मला दहा मुलं आहेत. एकासारखं दुसरं नाही आणि माणसासारखं एकही नाही” असं ज्यांच्याविषयी त्यांच्या आईने म्हटलंय, त्या दाभोळकर “अजबखान्या”तलं एक आपत्य म्हणजे दत्तप्रसाद. यापूर्वी ‘अंतर्नाद’मध्ये त्यांचे एक – दोन लेख वाचले होते, आणि अजून माहिती करून घ्यायची उत्सुकता होती. आईने “रंग याचा वेगळा” घेऊन दिलं आणि गेले तीन –चार दिवस वाचत असलेलं पुस्तक बाजूला ठेवून, सगळी कामं टाकून या पुस्तकात बुडून गेले होते.\nदत्तप्रसाद दाभोळकर यांनी संशोधक म्हणून मोठं काम केलंय. हौस म्हणून शोधपत्रकारिता केली आहे. एखादा विषय भावला म्हणून त्याचा पाठपुरावा करून त्याविषयी अभ्यासपूर्ण, सुंदर, मूलगामी असं काही लिहिलंय. त्यांच्या भावंडांपैकी नरेंद्र दाभोलकरांनी अंनिसच्या कामाला वाहून घेतलं किंवा मुकुंद दाभोळकरांनी प्रयोग परिवार उभा केला. असं एकाच क्षेत्रात बुडून जाण्याचा दत्तप्रसादांचा पिंड नाही. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर जत्रेत फिरणार्‍या मुलाच्या उत्सुकतेने त्यांनी आयुष्याकडे बघितलंय, वेगवेगळे अनुभव घेतलेत.\nभारताच्या अंटार्टिका मोहिमेविषयीचा आणि एकूणातच भारतातल्या संशोधन क्षेत्राविषयी त्यांचा लेख वाचला आणि मोठ्ठा धक्का बसला. आपल्याकडे संशोधनाचं फारसं काही चांगलं नाही हे मी बाहेरून ऐकून होते, पण परिस्थिती इतकी भीषण असेल याची कल्पना नव्हती. सरकारी संशोधन संस्था, आपल्या उद्योगांमधले संशोधन विभाग या सगळ्या अरेबियन नाईट्समधल्या सुरस कहाण्या इथे वाचायला मिळतात.\nसरदार सरोवर, मोठे विकासप्रकल्प, विस्थापितांचे प्रश्न आणि पर्यावरण याविषयी माझ्या मनात मोठ्ठं कन्फ्यूजन आहे. मला यातल्या सगळ्यांच्याच बाजू बर्‍याच अंशी पटतात आणि नेमकं काय चुकतंय ते सांगता येत नाही. “माते नर्मदे” मी वाचलेलं नाही. (आजवर हे वाचलंच पाहिजे म्हणून कुणी समोर कसं ठेवलं नाही याचं आता आश्चर्य वाटतंय) नर्मदा प्रकल्पाविषयी दाभोळकर जे म्हणतात त्यात अभिनिवेश दिसत नाही तर स्पष्ट विचार आणि ठोस उपाययोजना आहेत असं वाटतं, त्यामुळे त्यांचं म्हणणं पूर्ण पटतंय. आता “माते नर्मदे” वाचणं आलं\nएके काळी विवेकानंदांची पारायणं केल्यावर गेली कित्येक वर्षं मी त्यांच्या वाटेला गेलेले नाही. दाभोळकरांनी विवेकानंदाविषयी लिहिलेलं वाचून खूप काही नवं हाती सापडल्यासारखं वाटतंय, पुन्हा विवेकानंद वाचावेसे वाटताहेत, त्यांचं विवेकानंदांवरचं पुस्तक वाचावंसं वाटतंय.\nराजधानी दिल्लीची क्षणचित्रं, १८५७ वरची त्यांची टिप्पणी, १९९० च्या भांबावलेल्या रशियाचा त्यांनी घेतलेला वेध, किंवा त्यांची व्यक्तीचित्रं ... या पुस्तकातले त्यांचे लेख वाचून अजून वाचायच्या पुस्तकांची एक मोठी यादी तयार झालीये मनात. एवढं दाभोळकरमय होऊन जाण्यासारखं काय आहे या पुस्तकात दाभोळकरांची लेखनशैली आवडली, त्यांच्या अभ्यासाला, विचाराला दाद द्यावीशी वाटली हे तर आहेच. पण याहूनही आवडलंय ते त्यांचं जगणं, त्यांची वेगवेगळ्या प्रांतामधली मुक्त मुशाफिरी. ज्या वेळी जे भावलं, ते तेंव्हा जीव ओतून करणं आणि नंतर त्यापासून वेगळं होणं. त्यांना संशोधनक्षेत्र आतून बाहेरून माहित आहे पण त्यातल्या राजकारणात ते नसतात. दिल्ली कशी चालते ते त्यांनी बघितलंय, पण ते ती चालवायला प्रयत्न करत नाहीत. अनेक साहित्यिकांचा त्यांचा स्नेह आहे, स्वतःचं लेखन आहे. ज्ञानपीठसारख्या पुरस्काराचं राजकारण त्यांनी बघितलंय. कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ मिळावं म्हणून ते सर्व प्रयत्न करतात, पण स्वतः साहित्यातल्या राजकारणापासून दूर राहण्याचं साधतात. हे जाम आवडलंय\nरंग याचा वेगळा ... दत्तप्रसाद दाभोळकर लेखन आणि जीवन\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nरंग याचा वेगळा ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/chandrapur/lloyds-chandrapur-district-will-have-locked-within-48-hours/", "date_download": "2018-05-28T03:35:57Z", "digest": "sha1:YU6UQFI3QAFZDHMI2LNKXA6IQND4GJT5", "length": 31207, "nlines": 364, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Lloyd'S In Chandrapur District Will Have To Locked Within 48 Hours | चंद्रपूर जिल्ह्यातील लॉयड्सला लागणार ४८ तासात टाळे | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nPalghar Bypoll 2018 : भाजपा रडीचा डाव खेळतंय, साम,दाम दंड भेद सुरू - हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nAll post in लाइव न्यूज़\nचंद्रपूर जिल्ह्यातील लॉयड्सला लागणार ४८ तासात टाळे\nसातत्याने प्रदूषण ओकणाऱ्या घुग्घुस येथील लॉयड्स स्टील मेटल्स कंपनीला येत्या ४८ तासात बंद करण्याचा आदेश मुंबईच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी बजावला आहे.\nठळक मुद्देमहाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बजावले आदेश प्रदूषण रोखण्यात व्यवस्थापन अपयशी\nचंद्रपूर : सातत्याने प्रदूषण ओकणाऱ्या घुग्घुस येथील लॉयड्स स्टील मेटल्स कंपनीला येत्या ४८ तासात बंद करण्याचा आदेश मुंबईच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने बुधवारी बजावला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रदूषण सोडणाऱ्या कारखान्यांची संख्या मोठी आहे. लॉयड्स स्टील मेटल्स कंपनीला मिळालेल्या बंदच्या आदेशाने प्रदूषण ओकणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील अन्य कंपन्यांना मोठी चपराक बसली आहे.\nचंद्रपूरपासून २६ कि.मी.वर घुग्घुस येथे हा कारखाना आहे. या कारखान्यात प्रदूषण नियंत्रणासाठी असलेली यंत्रणा निकामी आहे. परिणामी कंपनीद्वारे होणाऱ्या प्रदूषणामुळे नागरिकांना विविध आजार जडले असून परिसरातील शेतपिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. कंपनीद्वारे सोडण्यात येणारे पाणीही घातक असल्याची तक्रार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव व २०१४ मधील चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार महेश मेंढे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. मात्र या तक्रारीवर कोणत्याही हालचाली न झाल्याने महेश मेंढे यांनी विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्याकडे धाव घेऊन प्रदूषणाची गांभिर्यता त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर उपसभापती ठाकरे यांनी चंद्रपूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय कार्यालयाला चौकशीचे आदेश बजावले होते. या चौकशी अहवालात धक्कादायक वास्तव पुढे आले. यानंतर नीरीच्या माध्यमातूनही मोका चौकशी करण्यात आली. हा अहवालही आज दि. ७ फेब्रुवारी रोजी सादर करण्यात आला. यामध्येही कंपनीवर गंभीर ठपका ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तक्रारकर्ते महेश मेंढे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरूच होता. यासोबतच विविध पातळीवर सदर कारखान्याद्वारे होणाऱ्या प्रदूषणाच्या तक्रारीचा आधार घेऊन अखेर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कंपनीला बंद करण्याचे आदेश काढावे लागले.\nतरच कंपनी सुरू करता येणार\nबंददरम्यान कंपनी व्यवस्थापनाने प्रदूषण रोखण्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्या उपायोजना केल्यानंतर कंपनी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर करावा लागणार आहे. त्यानंतर त्याची तपासणी करून कंपनी सुरू करण्याचा परवाना दिला जाणार आहे.\n‘लोकमत’ने टिपली प्रत्येक घडामोड\nकंपनीतून होणाऱ्या प्रदूषणाची तक्रार झाल्यानंतर शासन व प्रशासनाच्या पातळीवर झालेल्या प्रत्येक घडामोडींची माहिती ‘लोकमत’ने सर्वप्रथम वाचकांपर्यंत पोहचविली हे विशेष.\nलॉयड्स कंपनीच्या राक्षसी प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. शेतातील कापूस काळा पडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याची तक्रार जिल्हाधिकारी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली होती. मात्र त्यांनी गांभिर्याने न घेतल्याने विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी ही तक्रार अतिशय गांभिर्याने घेतल्याने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रणाने अखेर कंपनीला ४८ तासात बंद करण्याचे आदेश बजावले आहे. प्रदूषणावरुन एखाद्या कंपनीला बंद करण्याची पाळी येत असेल, तर अन्य कंपन्यांनीही यापासून धडा घेण्याची गरज आहे.\n- महेश मेंढे, तक्रारकर्ते व सचिव चंद्रपूर जिल्हा शहर काँग्रेस कमिटी, चंद्रपूर.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nआम्ही Name चेंजर नाही, Aim चेंजर - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राज्यसभेत वक्तव्य\nसासूचा नोकरीतील वारस मुलगा की सून\n...तर तुमचे आधार कार्ड ठरेल निरुपयोगी\nपाकिस्तानचं तोंड साखरेने होणार 'कडू' ; मोदी सरकारचा झटका\nनाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या बदलीने अन्य अधिका-यांना चपराक\nविदर्भातील सिंचनाची १७० कोटींची देयके औरंगाबादेत पडून\nतूर खरेदीस ३० जूनपर्यंत मुदतवाढ\nभविष्यात गोवरी-सास्ती गावाला पुराचा धोका\nरेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम कासवगतीने\nनागभीड-सिंदेवाही मार्गालाही हवा राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा\nतलावाच्या निकृष्ट कामामुळे जैतापूरवासीयांवर पाणी संकट\nसासु-सुनांच्या नात्याबद्दल दिला सामाजिक संदेश\nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9C-%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%83/", "date_download": "2018-05-28T03:21:00Z", "digest": "sha1:Q5I4DLC7P33C4G2SJF7W7PIS7A5Y2LFO", "length": 10303, "nlines": 118, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "आता ऑनलाईन न्यूज’ वर स्मृती इराणींचे लक्ष – स्थापन केली समिती - Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nHome breaking-news आता ऑनलाईन न्यूज’ वर स्मृती इराणींचे लक्ष – स्थापन केली समिती\nआता ऑनलाईन न्यूज’ वर स्मृती इराणींचे लक्ष – स्थापन केली समिती\nनवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार “फेक न्यूज’ आदेश मागे घेतल्यानंतर माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इरांणी यांचे लक्ष आता ऑनलाईन न्यूजकडे केंद्रीत झाले आहे. या साठी त्यांनी एका समितीची स्थापना केली आहे. ऑनलाईन मीडिया आणि न्यूज पोर्टल्स यांचे विनिमयन करण्यासाठी ही समिती कायद्याचे मसुदे तयार करील. या समितीचेअध्यक्ष माहिती आणि प्रसारण सचिव असतील. इलेक्‍ट्रॉनिक व आयटी मंत्रालय, तसेच गृह मंत्रालयाचे सचिव, मायगव्हचे सीईओ यांच्यासह या समितीत दहा सदस्य असतील.\nऑनलाईन मीडिया, न्यूज पोर्टल्स आणि डिजीटल ब्रॉडकास्टिंग यांच्यासाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्चे नाहीत, निकष नाहीत. त्यामुळे डिजीटल प्रसारण, मनोरंजन व इन्फोटेक साईट्‌स, न्यूज/मीडिया ऍग्रीगेटर यांच्यासह ऑनलाईन मीडिया / न्यूज पोर्टल यांच्यासाठी एक नियामक आराखडा बनवण्यासाठी समिती स्थापन करण्याचा सरकारने निर्णय घेतला. भाषण स्वातंत्र्याचा अधिकार अधोरेखित करणारे परंतु दंगे भडकवण्यचा अधिकार न देणारे धोरण बनवणे हे सरकारसमोर असलेले एक आव्हान आहे, असे स्मृती इराणी यांनी काहे दिवसांपूर्वी बोलून दाखवले होते. त्या दृष्टिकोनातून ही समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.\nतिस्ता सेटलवाड यांची पतीसह गुजरात पोलिसांकडून चौकशी\nराज्यातील 295 बाजार समित्यांच्या अर्थसंकल्पास मंजुरी\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2012/07/25.html", "date_download": "2018-05-28T03:04:30Z", "digest": "sha1:4BZWX3HZF5O63332R5F2HEOCPP6IOPHR", "length": 13852, "nlines": 46, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: आधुनिक तंत्रातून गव्हाचे एकरी 25 क्विंटल उत्पादन", "raw_content": "\nमंगळवार, १७ जुलै, २०१२\nआधुनिक तंत्रातून गव्हाचे एकरी 25 क्विंटल उत्पादन\nकृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाने एकत्र येऊन शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान प्रकल्प व त्याची काटेकोर अंमलबजावणी केली तर त्याचे यशस्वी फलित काय असू शकते याचे उदाहरण म्हणजे नाशिक जिल्ह्यात राबविलेल्या गहू प्रकल्पाचे देता येईल. या प्रकल्पात शेतकऱ्यांना सुधारित तंत्रज्ञान आत्मसात करण्यास मिळाले. बहुतांश शेतकऱ्यांनी उद्दिष्ट उत्पादनाचा आकडा सहज पार करून चांगली उत्पादनवाढ साधली. खरीप हंगामातही अशा प्रकारचे प्रकल्प पथदर्शक ठरणार आहेत. डॉ. कल्याण देवळाणकर, डॉ. प्रमोद रसाळ, बाळासाहेब रोमाडे महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी) आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 2011-12 मधील रब्बी हंगामात गहू उत्पादकांसाठी एक प्रकल्प राबवण्यात आला. त्यामध्ये निफाड तालुक्‍यातील वऱ्हेदारणा येथील 50 व लालपाडी येथील 25 शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्येकी एक एकर क्षेत्रावर गव्हाच्या अनुक्रमे एनआयएडब्ल्यू- 917 (तपोवन) व एनआयडब्ल्यू-34 या वाणांची लागवड करण्यात आली. ...असा घडला प्रकल्प प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांची निवड करणे, पीक प्रात्यक्षिकांबाबत नियोजन तसेच गहू लागवड तंत्रज्ञानविषयक मार्गदर्शन करण्यासाठी एकूण तीन बैठका झाल्या. त्यामध्ये निफाडच्या कृषी संशोधन केंद्रातील गहू विशेषज्ञ डॉ. प्रमोद रसाळ, गहू कृषी विद्यावेत्ता डॉ. कल्याण देवळाणकर यांनी मार्गदर्शन केले. संपूर्ण तंत्रज्ञान छापील स्वरूपात प्रत्येक शेतकऱ्यास हस्तांतरित करण्यात आले. वऱ्हेदारणा येथील शेतकऱ्यांना 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान (बागायत वेळेवर पेरणी) तपोवन या वाणाची लागवण करण्यासाठी सुचविण्यात आले. तसेच लालपाडी येथील शेतकऱ्यांना एनआयडब्ल्यू-34 या वाणाची लागवड 15 ते 30 डिसेंबर दरम्यान (बागायत उशिरा पेरणी) करण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले. त्यानुसार शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजन केले. निविष्ठा वाटप : पेरणीअगोदर शेतकऱ्यांना गहू बियाणे, युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, म्युरेट ऑफ पोटॅश, बीजप्रक्रियेसाठी फुले ऍझोटोबॅक्‍टर, फुले पीएसबी (स्फुरद विरघळविणारे जिवाणू), तसेच तणनाशके, कीडनाशके, पीक पोषणासाठी पोटॅशिअम नायट्रेट आदींचे वाटप करण्यात आले. प्रक्षेत्र भेट व प्रशिक्षण पेरणी ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतांना प्रत्यक्ष भेटी देऊन तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. फेब्रुवारीमध्ये अमेरिका, ऑस्ट्रेलियातील तज्ज्ञ डॉ. गॉर्डन सिसार, डॉ. रॉबर्ट कार्क तसेच बिल आणि मेलिंडा गेट्‌स फाउंडेशनच्या 24 प्रशिक्षणार्थींनी प्रात्यक्षिक प्रक्षेत्रास भेट दिली. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत वऱ्हेदारणा येथे एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण वर्ग घेण्यात आला. त्यात एकूण 75 शेतकऱ्यांना कृषी संशोधन केंद्र, कुंदेवाडी आणि कृषी विभागाच्या वतीने तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले. निफाड येथेही अधिकारी-कर्मचाऱ्यांना शास्त्रज्ञांनी गहू लागवड विषयाबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. निफाडच्या कृषी संशोधन केंद्रात विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. सुभाष मेहेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार अनिल कदम यांच्या उपस्थितीत मार्चमध्ये शेतकरी मेळावा व शिवारफेरीचे आयोजन करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील सुमारे 500 शेतकरी या वेळी उपस्थित होते. प्रकाशनांमधून जागृती निफाडच्या केंद्रातून 1932 ते 2011 या कालावधीत प्रसारित करण्यात आलेले एकूण 25 विविध गव्हाचे वाण व शिफारशी याबाबत विविध प्रकाशने प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये गव्हाचे विकसित वाण व शिफारशी (पुस्तिका), गहू लागवड तंत्रज्ञान (पुस्तिका) व गव्हाचे नवीन वाण (घडीपत्रिका) यांचा समावेश होता. गव्हाचे भरघोस उत्पादन प्रकल्प राबविताना निश्‍चित केलेल्या दोन वाणांचे एकरी 18 क्विंटल उत्पादन मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. प्रत्यक्षात तपोवन वाणाचे 30 शेतकऱ्यांना एकरी 15 ते 20 क्विंटल तर 20 शेतकऱ्यांना 21 ते 23.5 क्विंटल दरम्यान उत्पादन मिळाले. वऱ्हेदारणा येथील शेतकरी संजय गामणे यांना तपोवन वाणाचे एकरी कमाल 23.5 क्विंटल उत्पादन मिळाले. एनआयएडब्ल्यू-34 वाणाचे लालपाडी येथील सात शेतकऱ्यांना 18 ते 20 क्विंटल, 18 शेतकऱ्यांना 21 ते 25 क्विंटल आणि सीताराम घुगे यांना एकरी 30 क्विंटल उत्पादन मिळाले. तंत्रज्ञानाचा तंतोतंत अवलंब आणि शास्त्रज्ञांचे वेळोवेळी मार्गदर्शन यामुळे वऱ्हेदारणा आणि लालपाडी या गावातील एकूण 75 शेतकऱ्यांनी 2011-12 मधील रब्बीत गव्हाचे भरघोस उत्पादन मिळविले. आधुनिक गहू उत्पादन तंत्र प्रकल्पाची वैशिष्ट्ये : 1) प्रकल्पातील सर्व शेतकऱ्यांना गहू लागवडीसाठी आवश्‍यक सर्व निविष्ठा शिफारस केलेल्या प्रमाणात हंगामाच्या सुरवातीला उपलब्ध करून दिल्या. 2) हंगामापूर्वी बैठका घेऊन शेतकऱ्यांना लागवड तंत्रज्ञान समजावून दिले. प्रत्येक शेतकऱ्याला ते छापील स्वरूपात हस्तांतरित केले. 3) हंगामादरम्यान शेतकरी व कृषी अधिकाऱ्यांचे एक दिवसाचे प्रशिक्षण घेऊन आधुनिक लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रवृत्त केले. 4) शास्त्रज्ञांनी प्रकल्पातील शेतकऱ्यांच्या प्रात्यक्षिक क्षेत्रास वेळोवेळी भेटी देऊन त्यांच्या समस्यांचे जागीच निराकरण केले. 5) एकत्रित प्रयत्नांमुळे प्रकल्पातील शेतकऱ्यांनी एनआयएडब्ल्यू-34 चे एकरी कमाल 30 क्विंटलपर्यंत उत्पादन घेतले\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ८:१६ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसूक्ष्म अन्नद्रव्यांकडे लक्ष द्यायलाच हवे\nपावसाळी परिस्थितीचा वेलीमधील संजीवकांवर होतो परिणा...\nज्वारी आणि बाजरी लागवडीबाबत माहिती\nहिरवळीच्या खतासाठी कोणती पिके निवडावीत\nसुधारित तंत्राने वाढवू या बीटी कपाशीची उत्पादकता.....\nमाळरानावरील डाळिंब शेतीतून उंचावली आर्थिक स्थिती\nआधुनिक तंत्रातून गव्हाचे एकरी 25 क्विंटल उत्पादन\n20 गुंठ्यांतील शेवग्याने दिले लाखाचे उत्पन्न\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/2204-dehachi-tijori-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2018-05-28T03:30:48Z", "digest": "sha1:CNJR4C73CSWFV5BOG3I5ZEUMPNJA4Y2R", "length": 3109, "nlines": 61, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Dehachi Tijori / देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nDehachi Tijori / देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा\nदेहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा\nउघड दार देवा आता उघड दार देवा\nपिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची\nमनी चोरट्याच्या का रे भिती चांदण्यांची\nसरावल्या हातांनाही कंप का सुटावा\nउजेडात होते पुण्य, अंधारात पाप\nज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप\nदुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोक सेवा\nस्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी\nआपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी\nघडोघडी अपराध्यांचा तोल सावरावा\nतुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावी\nमुक्तपणे भक्ती माझी तुझी तू लुटावी\nमार्ग तुझ्या राऊळाचा मला आकळावा\nभलेपणासाठी कोणी बुरेपणा केला\nबंधनात असुनी वेडा जगी मुक्त झाला\nआपुल्याच सौख्यालागी करील तो हेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/791", "date_download": "2018-05-28T03:19:02Z", "digest": "sha1:3HT5CGIRBZ4IC5YF7ECH2AB447ASO6EE", "length": 8685, "nlines": 114, "source_domain": "aisiakshare.com", "title": " || अवतार शंकरमहाराज || | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n|| अवतार शंकरमहाराज ||\nधन्य केले आम्हा आज\nकिती तुमचे गुण गावू\nतुम्ही आमचे सखा बंधूभाऊ\nकिती तुमचे गुण गावू\nतुमचे नाव मुखी घेता\nसोपे होई कामकाज ||१||\nशरण आलो तुम्हा आज ||२||\nभक्तीचे उलगडूनी गुज ||३||\nतुम्ही सारे धर्म भजती\nसार्‍या भाषा तुम्हा येती\nतुम्ही सारे धर्म भजती\nस्मरण्या कसली आली लाज\nकपाळी भस्म गंध टिळा\nमिस्कील तेज नजर डोळा\nकपाळी भस्म गंध टिळा\nकृपा करा आम्हांवर रोज ||५||\nमुद्दलासहीत फिटे व्याज ||६||\nस्मृतिदिन : संगीतकार बुलो सी. रानी (२५ मे १९९३)\nजन्मदिवस : लोकभाषा अभ्यासक केशव भवाळकर (१८३१), अणुकेंद्रकाच्या विभाजनाच्या संशोधकांपैकी एक नोबेलविजेते जॉन कॉकक्रॉफ्ट (१८९७), पर्यावरणतज्ज्ञ रेशल कार्सन (१९०७), लेखक बाळ सामंत (१९२४), ज्ञानपीठविजेते लेखक भालचंद्र नेमाडे (१९३८), क्रिकेटपटू रवी शास्त्री (१९६२)\nमृत्युदिवस : क्षय, कॉलरा, अँथ्रॅक्स इ. होण्याची कारणे शोधणारे नोबेलविजेते, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक (१८४३), स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (१९६४), संगीतसमीक्षक व संस्कृतचे अभ्यासक अरविंद मंगरूळकर (१९८६), एन्झाईम्स, प्रथिने आणि विषाणूंचा अभ्यास करणारा नोबेलविजेता जॉन नॉर्थरॉप (१९८७), इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी शोधणारा नोबेलविजेता अर्न्स्ट रूस्का (१९८८), विचारवंत, संस्कृतपंडित, ‘मराठी विश्वकोशा’चे प्रधान संपादक, साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (१९९४), संसदपटू, अर्थतज्ज्ञ व घटनापंडित मिनू मसानी (१९९८)\n१९०८ : खिलाफत दिवस.\n१९३० : त्या काळची जगातली सगळ्यात उंच असलेली ख्राईस्लर इमारत लोकांसाठी खुली झाली.\n१९३९ : डी. सी. कॉमिक्सने बॅटमॅनची पहिली चित्रकथा प्रकाशित केली.\n१९५१ : तारापोरवाला मत्सालयाचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन.\n१९६७ : ऑस्ट्रेलियाने स्थानिक मूलनिवासी लोकांना लोकसंख्यागणनेत मोजण्याचे ठरवले.\n१९८६ : 'ड्रॅगन क्वेस्ट' हा पहिला 'रोल-प्लेयिंग' व्हिडीयो गेम प्रकाशित.\n१९९४ : वीस वर्षे विजनवासात घालवल्यानंतर ७५ वर्षीय नोबेलविजेता विद्रोही लेखक अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन रशियात परतला.\n१९९७ : अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बिल क्लिंटन राष्ट्रध्यक्ष असताना त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा खटला चालवण्याची परवानगी दिली.\n१९९९ : आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हेग येथे स्लोबोदान मिलोसेविचवर कोसोवोमध्ये माणुसकीविरुद्ध अत्याचारांबद्दल गुन्हा दाखल केला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-blog-prajakta-pratibha-ashok-kumbhar-marathi-article-1213", "date_download": "2018-05-28T03:17:53Z", "digest": "sha1:VAZXOCFUF26IPWUQ6VLCI4UOBD5O6URV", "length": 14576, "nlines": 106, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Blog Prajakta Pratibha Ashok Kumbhar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nआदत जिसको समझे हो\nआदत जिसको समझे हो\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nटरनेटवर काहीतरी सर्च करत असताना एक इमेज अचानक डोळ्यांसमोर आली. २१/९० रुल. थोडक्‍यात काय तर, एखाद्या गोष्टीची सवय होण्यासाठी जवळपास २१ दिवसांचा कालावधी पुरेसा असतो आणि तीच गोष्ट तुमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग किंवा लाइफ स्टाइल व्हायला किमान ९० दिवस लागतात. आता हा जो काही रुल आहे, तो नक्की कोणत्या सवयींबद्दल आहे, तो आयुष्यात नव्याने येणाऱ्या माणसांना आणि वस्तूंना एकसारखाच लागू होतो का, हे प्रश्न मला पडले. उत्सुकता वाढली म्हणून या रिलेटेड बऱ्याच गोष्टी शोधून पहिल्या. अमेरिकेतला कुणी Maxwell Maltz नावाचा प्लास्टिक सर्जन होता म्हणे. त्याने त्याच्याकडे आलेल्या पेशंटसची मानसिक अवस्था, शरीराच्या बाह्यरूपात होणाऱ्या बदलांना स्वीकारताना होणारी भावनिक उलघाल यांची नोंद केली.\nकातडं एक असलं तरी अवयवांशी जुळलेले विचार आणि भावना कुठे एकसारख्या असतात आपल्या आता १९५० मध्ये त्याने ही निरीक्षणं नोंदवली, तेव्हाच प्लास्टिक सर्जरीचं तंत्रही आजच्या तुलनेत मागास असणार. शस्त्रक्रियेनंतर शरीरावर बसवलेला स्वतःच्याच कातडीचा तो तुकडा खूप वेगळा दिसत आणि वाटत असणार. त्याच्याकडे येणाऱ्या आणि शस्त्रक्रिया झालेल्या लोकांशी बोलल्यावर त्याच्या लक्षात आलं, की त्याच्या पेशंट्‌सना किमान २१ दिवस लागतायेत, या नव्या बदलाशी जुळवून घ्यायला आणि नंतर ’कुठे काय बदललं, असंच तर होतं नेहमी’ हे विचार हळूहळू सुरू होतात त्यांच्या डोक्‍यात. डोक्‍यातली आधीची प्रतिमा पुसली जाऊन, तिची जागा नव्या प्रतिमेने घेणं याला एकवीस दिवस लागतात, असं निरीक्षण नोंदवलं त्याने. पुढे त्यावर पुस्तकं आली. त्याच्या या ’२१ डेज टू फॉर्म अ न्यू हॅबिट’ला मुळापासून खोडून टाकणाऱ्या नव्या थिअरीजपण मांडल्या अनेकांनी. काहींनी ’काहीही...कसं शक्‍य आहे हे’ असं म्हणून उडवूनही लावला त्याला.\nआता ही थिअरी कितपत खरी-खोटी, माहिती नाही. पण वेळं आणि दिवसांच गणित बाजूला ठेवलं, तरी बदल स्वीकारायला किमान काही वेळ तरी नक्कीच लागतो, हेही तितकच खरं. निदान तो बदलाचा क्षण स्वीकारणं, पचवणं तरी भाग असतं. आता गरज म्हणून स्वीकारावे लागणारे बदलं सोडले तरी हवहवंस नावीन्य जुळवून घ्यायला किमान काही दिवस तरी द्यावे लागतातच. नव्या टूथ ब्रशने पहिल्या दिवशी दात घासताना, त्याचं वेगळेपण जाणवतच की, आपल्याला तोंडात. तिथे कोणतीही मानसिक - भावनिक गुंतवणूक नसतेच. रुटीन असतं. झाले आता इतके महिने झाले, ब्रश बदलूया, इतकं सोप्पं असतं ते. खरेदी करताना कितीही सवडीने- आवडीने घेतला तरी नकळत हेही मान्य असतं आपल्याला, की ’हा तात्पुरता बदल आहे’ आणि असे तात्पुरते बदल सतत होतं राहणार आहेत. सवयीचा झालेला माऊस आणि किबोर्ड बदलला तर चुकल्या-चुकल्यासारखं होतंच की. आपले तळहातंच बंड पुकारल्यासारखे सांगतात,’काहीतरी बदललंय’ पण मग कालांतराने या बदलाचीही सवय होते.आयुष्यात नव्याने येणाऱ्या आणि ’कायम सोबत आहोत’ या कॅटेगिरीमध्ये असणाऱ्या माणसांच्या बाबतीतही हे असंच लागू होत असेल सर्वात मोठी बदलांची उलथापालथ माणसंच तर घडवतात माणसांच्या आयुष्यात. माणसांचीही सवयच होतेच आपल्याला. अगदी नजरेसमोर नकोसा असणारा माणूस ’हा नजरेसमोर नकोय’ म्हणून सवयीचा होतो. अनेकदा ज्या लोकांशी पटत नाही, ज्यांचा त्रास होतो त्यांच्यासोबत न पटण्याची, त्रास होण्याचीही सवय होते आपल्याला. एखाद्याकडे जाणूनबुजून केलेलं दूर्लक्षही सवयीचं होऊन जातं आपल्याला. बोलण्याची सवय होते..नजरेची सवयं होते..आवाजातल्या चढ उताराची सवय होते... मिठीची सवय होते.. ओठांच्या स्पर्शाची सवय होते.. शरीराच्या वासांची सवय होते...त्रास होणाऱ्या अनेक गोष्टींची सवय होते आणि एका ठराविक टप्प्यानंतर एकटं राहण्याचीही सवय होते. असं होतं ना अनेकदा, कोणीतरी अचानक बोलायचं बंद करत आपल्यासोबत. म्हणजे आत्ताआत्तापर्यंत सगळं ठीक, सुरळीत चालू असतं आणि मग अचानकच थांबत सगळं. झेपत नाही, सहन होत नाही, जगायचं कसं अशा प्रश्नांची वारुळं तयार होतात आणि ’बास..संपलं सगळं’ असं वाटायला लागत आपल्याला. मग तास जातात, दिवस जातात, वर्ष जातात. पूर्वी सतत भळभळून येणारी जखम फक्त व्रण मागे ठेवते आणि मग लक्षात येत आपल्याला जगतोय की आपण. ज्याच्याशिवाय जगण्याची कल्पनाही केलेली नसते आपण, आता सवय झालेली असते त्याशिवाय जगण्याचीही. सवय..प्रकारचं भन्नाट आहे हा. तुम्हाला घडवण्याची आणि उद्‌वस्त करण्याची एकसारखी ताकद असणारा.\nया २१/९० प्रकरणाची गंमत वाटली मला. ९० दिवसांचं ’लाइफ स्टाइल’च गणित मांडायचं झालंच तर म्हणजे सवयीच्या जवळपास चौपट वेळ दिला तर कोणीतरी आयुष्याचा अविभाज्य भाग वगैरे होतं म्हणजे सवयीच्या जवळपास चौपट वेळ दिला तर कोणीतरी आयुष्याचा अविभाज्य भाग वगैरे होतं एकवीस दिवसात लागणारी सवय मोडायची झाली तर एकवीस दिवसात लागणारी सवय मोडायची झाली तर ’कुछ इश्‍क़ किया, कुछ काम किया’ असं सांगणाऱ्या पियुष मिश्राचा एक भन्नाट शेर आहे,\nआदत जिसको समजे हो,\nवह मर्ज़ कभी बन जायेगा\nफिर मर्ज़ की आदत पढ़ जाएगी,\nअर्ज़ न कुछ कर पाओगे\nब्लॉग प्लास्टिक वन forest गणित\nकबूल केल्याप्रमाणं मुलं अकरा वाजता आली. ऊन चांगलं तापलं होतं. नंदूनं विचारलं, ‘आजी,...\nअरेंज्ड मॅरेजमध्ये पहिली भेट फक्त मुला मुलीने बाहेर घ्यावी, की आई वडिलांबरोबर/...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t14654/", "date_download": "2018-05-28T03:18:25Z", "digest": "sha1:ZN6YTUYBN4MEV5ZVGP4GGEQBDM6EJISV", "length": 4645, "nlines": 106, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-आठवन येते आई तुझी", "raw_content": "\nआठवन येते आई तुझी\nआठवन येते आई तुझी\nआठवन येते आई तुझी\nकुशी मधे शिरून तुइ-या\nआठवन येते आई तुझी\nकुशी मधे घे ना...\nमला लाभु दे ना,\nदमुन भागुन आले आई\nजे०हा जे०हा रडत होते\nते०हा अंगाई तु गात होती\nमाइ-या साठी रात्रीचा दिवस करत होती\nआठवन येते आई तुझी\nबालपणा पासुन सावली सारखी ऊभी होती\nचालताना हात सारखा धरत होतीस,\nतुच तर रङत होती\nसंसार सागरा मधे का सोडले ऐकटीला..\nते०हा ते०हा तु हवी होती मला,\nआठवन येते आई तुझी\nकुशी मदे शिरून तुइ-या कहाणी माझी सांगायची.\nआठवन येते आई तुझी\nRe: आठवन येते आई तुझी\nRe: आठवन येते आई तुझी\nRe: आठवन येते आई तुझी\nकविता अजून संपादित करायला हवी लिखाण अंतर्मनातुन पाहिजे\nRe: आठवन येते आई तुझी\nआई ची आठवन -हदयातुनच येत असते. तरच ती ओठा मधून बाहेर पडते.\nनुसती आई या शब्दाचा ऊच्चार जरी केला,तरी आपल्या आसपास तीच्या सहवासाचा भास होतो.\nआणी क्षणात दूखेः दूर होतात.\nRe: आठवन येते आई तुझी\nप्रत्येक वाक्य मुखातुनच निघत म्हणून ते ह्रदयातुन निघलेल आहे असं नसत..कविता ह्या ओळीच असतात पण व्यक्त करताना शब्द सुद्धा नसतात\nआठवन येते आई तुझी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.smartdost.in/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A5%AB-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3/", "date_download": "2018-05-28T02:58:20Z", "digest": "sha1:7G6BEQP52FANZVPMFHFETT3LEMPGSTLL", "length": 9262, "nlines": 68, "source_domain": "www.smartdost.in", "title": "जगातील ५ धोकादायक खेळ | | SmartDost - marathi website for interesting information", "raw_content": "\nजगातील ५ धोकादायक खेळ\nखेळ, खेळरंजन | 0 |\nजगात वेगवेगळ्या देशात, वेगवेगळ्या संस्कृतीत आगदी पूरातन काळापासून विवीध खेळ खेळणे जात आहेत. मनोरंजन तर कधी शरीर तंदूरूस्त ठेवण्यासाठी खेळांचा उपयोग केला जातो. कधी-कधी हे खेळ अत्यंत धोकादायक पण असतात ‘स्मार्टदोस्तने’ जगातील ५ धोकादायक खेळांची यादी बनवली आहे.\n१) हेली स्कियींग :\nबर्फाळ प्रदेशामध्ये खेळला जाणारा हा खेळ पायांना विशीष्ठ प्रकारच्या फळ्या (foot sledge) लावून व हातांमध्ये वेगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरायच्या दांड्या (control sticks) घेवून इकडून तिकडे बर्फावर घसरत जाण्याला स्कियींग म्हणतात. नंतर-नंतर बर्फाच्या डोंगरांवर लिफ्टने जावून एका विशीष्ट ठिकाणाहून अतिवेगात घसरत येण्याची मजा खेळाडू लुटू लागले. हा अत्यंत धोकादायक प्रकार. प्रसिध्द फॉर्मूला वन ड्रायव्हर मायकेल शूमाकरचा अपघात अशाच खेळात झाला. परंतू त्यापेक्षाही भयंकर हा हेली स्कियींग प्रकार होय. यामध्ये ठरावीकच ठिकाणी हेलीकॉप्टरने बर्फाळ डोंगराच्या माथ्यावर जातात आणि तेथून उडी मारून ओबड धोबड डोंगरावरून अतिवेगात घसरत येतात. विशीष्ठ मार्ग नसल्याने दगडांचा, दरीचा अंदाज न आल्यास प्राण गमावण्याचा धोका असलेला हा खेळ.\n२) स्ट्रिट लगींग :\nपायांमध्ये स्केटस बांधून वेगात जाण्याचा प्रकार माहीत आहे. परंतू दक्षिण कॅलीफोर्नीयामध्ये स्केटस पायात न बांधता एका मोठ्या स्केटवर झोपून टेकड्यांच्या उतारावरून घाटांतून वेगात खाली यायचा विचीत्र आणि धोकादायक खेळ खेळला जातो. उतारांवरील वळणांमध्ये स्केटस वर नियंत्रण न राखल्यास सरळ कडेलोट होण्याचा संभव.\n३) बूल रायडिंग :\nएका मस्तवाल व आडदांड बैलाच्या पाठीवर उडी मारून बसणे आणि जास्तीत जास्त वेळ स्वार होवून राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजे हा बूल रायडींग खेळ. हा खेळ धोकादायक का आहे त्याचे कारण म्हणजे बैलाचे सतत लाथा मारणे व स्वाराला पाठीवरून उडवून लावण्यासाठी उछल कूद करणे. जिंकण्यासाठी किमान ८ सेंकदतरी स्वार होणे आवश्यक, परंतू अगडबंब बैलासमोर हे फार धोकादायक आहे हे चित्र बघीतल्यावर कळूनच येत असेल.\n४) हाय लेव्ह सर्फीेग :\nअतिधोकादायक खेळांमध्ये वरच्या क्रमांकावर असणारा हा खेळ. समुद्रामध्ये २० फूटांपेक्षा जास्त उंच लाटांच्या मधून फक्त एका फळीचा वापर करून व ते सुध्दा त्यावर उभे राहून पुढे जाणे फार अवघड आहे. मोठ्या लाटा येत असतांना त्यामध्ये जी पोकळी (फोटोत दाखवल्याप्रमाणे) तयार होते त्यातून एखाद्या गूहेत गेल्या सारखे सर्फींग करणे हे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखेच आहे. अजस्त्र लाटा क्षणांत सर्फरला गिळकृत करू शकतात.\n५) बूल रनिंग :\nबैलांवर स्वार होणे वेगळे आणि बैलांना तुमच्यावर स्वार होवू देणे हे वेगळे. स्पेनमध्ये हा महाभयंकर खेळ अजूनही खेळला जातो. एका चिंचोळया रस्त्यावर एका बाजूकडून मस्तवाल आणि ताकदवर बैल एकदम सोडले जातात. खेळांडूनी काय करायचे तर त्या बैलांच्या पूढे धावत जायचे. खेळाडू पूढे व त्यांचा पाठलाग करत येणारे हे राक्षसी बैल मागे. जगातील अत्यंत धोकादायक असा हा जानलेवा खेळ.\nPrevious५ आर्थिक चूका ज्या तुम्हाला गरिब बनवू शकतात\nNext५ भयंकर अण्वीक अपघात\nदिल देहलानेवाले ५ हिंदी चित्रपट ज्यांचे शेवट आपणाला बदलावे वाटतात.\nजोडी नंबर 1 – पडद्यावरील आणि खरोखरच्या बॉलीवूड जोड्या.\nकॉलेजची आठवण करून देणारे 5 बॉलीवूडपट\nस्टिव्ह जॉब्स यांचे 6 Success Rules\nपरग्रहवासियांसाठी दिशादर्शक अन वीज निर्मिती – पिरॅमिडबद्दलच्या या 5 समजुती खऱ्या असतील का\nरिलेशनशिप धोक्यात टाकणाऱ्या 5 सवयी\nदोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/bangluru-bulls-take-on-patna-pairates/", "date_download": "2018-05-28T03:05:29Z", "digest": "sha1:6WJWNE3FWQOZQFDQ3HFQGURFWJ44DXYP", "length": 5347, "nlines": 95, "source_domain": "mahasports.co.in", "title": "बेंगलुरू बुल्स रोखणार का पटना पायरेट्सचा विजयी रथ ! - Maha Sports", "raw_content": "\nबेंगलुरू बुल्स रोखणार का पटना पायरेट्सचा विजयी रथ \nबेंगलुरू बुल्स रोखणार का पटना पायरेट्सचा विजयी रथ \nआज रोहित कुमारच्या बेंगलुरू बुल्स आणि प्रदीप नरवालच्या पटना पायरेट्स यांच्यात प्रो कबड्डीच्या पाचव्या मोसमाची १७ वी लढत होणार आहे. या दोन्ही संघाचे कर्णधार अफलातून फॉर्ममध्ये आहे. तिसऱ्या मोसमात जेव्हा पटना पायरेट्सने पहिल्यांदा प्रो कबड्डीचा किताब जिंकला होता तेव्हा हे दोन्ही रेडर्स पटनाच्याच संघात होते.\nमागील तिन्ही सामन्यात रोहितने सुपर १० लगावले आहेत पण त्याला त्याच्या बाकी रेडर्सकडून म्हणावी तशी साथ मिळाली नाही. त्याच बरोबर मागील सामन्यात त्याचा डिफेन्समध्ये अनुभवी रवींद्र पहलची कमतरता दिसून येत होती.\nतर दुसऱ्या बाजूला, पटना पायरेट्सचा कर्णधार प्रदीप नरवालने २ सामन्यात २७ मिळवले आहेत तर आज त्याला सुपर १० ची हॅट्रिक करण्याची ही संधी आहे. विशाल माने आणि सचिन शिंगाडे यांनीही डिफेन्समध्ये चांगली कामगिरी केली आहे.\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nजेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप…\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/live-roger-federer-vs-tomas-bardych-aus-open-2018-qf/", "date_download": "2018-05-28T03:04:45Z", "digest": "sha1:TQEFYRPCECQVCM2LFNCE64VRIQCWR3NG", "length": 19555, "nlines": 139, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Live: टोमास बर्डिचवर विजय मिळवत रॉजर फेडरर ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यफेरीत - Maha Sports", "raw_content": "\nLive: टोमास बर्डिचवर विजय मिळवत रॉजर फेडरर ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यफेरीत\nLive: टोमास बर्डिचवर विजय मिळवत रॉजर फेडरर ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यफेरीत\n१९७७ नंतर ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणारा फेडरर सर्वात वयस्कर खेळाडू#म #मराठी #टेनिस #tennis #AusOpen\nरॉजर फेडररने विक्रम १४व्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे#म #मराठी #टेनिस #tennis #AusOpen\nओपन इरामध्ये ९० पेक्षा जास्त वेळा दोन ग्रँडस्लॅम स्पर्धात सामने जिंकणारा फेडरर हा एकमेव खेळाडू (विम्बल्डन ९१, ऑस्ट्रेलियन ओपन ९२)#म #मराठी #टेनिस #tennis #AusOpen\nफेडररने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये ९२ सामने जिंकले आहेत तर १३ पराभवांना त्याला येथे सामोरे जावे लागले आहे.#म #मराठी #टेनिस #tennis #AusOpen\nहे खरंच चांगलं आहे की सेमीफायनलमध्ये नवीन नावे आहेत. त्याच्या (चुंग) खेळाने मी प्रभावित आहे. त्याच्या खेळाकडे पाहिले की मला जोकोविचची आठवण होते.\n-रॉजर फेडरर#म #मराठी #टेनिस #tennis #AusOpen\nरॉजर फेडररची ग्रँडस्लॅम मधील कामगिरी\nहे दोन्ही खेळाडू २६वेळा आजपर्यंत समोरासमोर आले असून त्यात फेडररला २० तर बर्डिचला ६वेळा विजय मिळवता आला आहे.\nदुपारी ४:२० वाजता: १९ ग्रँडस्लॅम विजेत्या रॉजर फेडररचा ऑस्ट्रेलियन ओपन २०१८च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश. तब्बल १४व्यांदा फेडररने केला ऑस्ट्रेलियन ओपनच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश. हा सामना ७०६, ६-३, ६-४ असा जिंकला . २१ वर्षीय कोरियन चुंगशी होणार सेमीफायनलमध्ये लढत.\nदुपारी ४:१७ वाजता: टोमास बर्डिचने सर्व्हिस राखली. तिसऱ्या सेटमध्ये ५-४ असा पिछाडीवर. ऑस्ट्रेलियन ओपन २०१८मध्ये रॉजर फेडरर सेमीफायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी करणार सर्व्हिस.यापूर्वी ३ खेळाडूंनी सेमीफायनलमध्ये स्थान मिळवले असून फेडरर या फेरीत प्रवेश करणारा अखेरचा खेळाडू ठरणार. गतविजेत्या समोर २१ वर्षीय दक्षिण कोरियाच्या चुंगचे आव्हान असणार. पहिले दोन सेट फेडररने ७-६, ६-३ असे जिंकले आहेत.\nदुपारी ४:१३ वाजता: किंग रॉजर फेडररने सर्व्हिस राखली. तिसऱ्या सेटमध्ये ५-३ अशी आघाडी. पहिले दोन सेट फेडररने ७-६, ६-३ असे जिंकले आहेत.\nदुपारी ४:११ वाजता: बर्डिचने सर्व्हिस राखली. परंतु बेंचवर बसलेल्या टोमास बर्डिचच्या चेहऱ्यावर पराभव स्पष्ट दिसताना. फेडरर सारख्या दिग्गजांसमोर एवढी चांगली सुरुवात करूनही निराशाजनक पराभवाच्या दिशेने वाटचाल सुरु. मैदानात अल्ललेझ अल्लेझ असाच घोष. तिसऱ्या सेटमध्ये फेडररकडे ४-३ अशी आघाडी. पहिले दोन सेट फेडररने ७-६, ६-३ असे जिंकले आहेत.\nदुपारी ४:०७ वाजता: सर्व्हिस राखत फेडररने तिसऱ्या सेटमध्ये ४-२ अशी आघाडी घेतली. १९ वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या फेडररचा ऑस्ट्रेलियन ओपनच्या विक्रम १४व्या सेमीफायनलचाय दिशेने प्रवास सुरु. कोरियाच्या चुंगविरुद्ध होणार सामना आता दृष्टीक्षेपात. पहिले दोन सेट फेडररने ७-६, ६-३ असे जिंकले आहेत.\nदुपारी ४:०३ वाजता: फेडररला या पॉईंटला दोन ब्रेक पॉईंट होते. परंतु त्याने पहिला ब्रेक पॉईंट खूपच सहज गमावला. परंतु पुन्हा दर्जेदार खेळ करत बर्डिचची सर्व्हिस भेदली. यामुळे फेडररने तिसऱ्या सेटमध्ये ३-२ अशी आघाडी घेतली आहे. पहिले दोन सेट फेडररने ७-६, ६-३ असे जिंकले आहेत.\nदुपारी ३:५८ वाजता: एका महान खेळाडूविरुद्ध एका हुशार खेळाडूने केलेला कमबॅक. जबरदस्त. १९व्या मानांकित टोमास बर्डिचने रॉजर फेडररची सर्व्हिस भेदली. तिसऱ्या सेटमध्ये २-२ अशी बरोबरी. पहिले दोन सेट फेडररने ७-६, ६-३ असे जिंकले आहेत.\nदुपारी ३:५५ वाजता: तिसऱ्या सेटमध्ये बर्डिचची सर्व्हिस भेदत रॉजर फेडररची १४व्या ऑस्ट्रेलियन ओपन सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल सुरु. १९वे मानांकन मिळालेल्या बर्डिच साठी सध्यातरी सर्वकाही ठीक होताना दिसत नाही. फेडरर तिसऱ्या सेटमध्ये ३-१ असा आघाडीवर.हा पॉईंट घेताना फेडररने जे काही अपील केले ते फक्त अनुभवी आणि चाणाक्ष खेळाडूच करू शकतो हे पुन्हा एकदा समोर आले. पहिले दोन सेट फेडररने ७-६, ६-३ असे जिंकले आहेत.\nदुपारी ३:४६ वाजता: सर्व्हिस राखत बर्डिचने तिसऱ्या सेटमध्ये २-१ अशी आघाडी घेतली. पहिले दोन सेट फेडररने ७-६, ६-३ असे जिंकले आहेत.\nदुपारी ३:४६ वाजता: तिसऱ्या सेटमध्ये बर्डिचने सर्व्हिस राखत १-० अशी आघाडी घेतली. पहिले दोन सेट फेडररने ७-६, ६-३ असे जिंकले आहेत.\nदुपारी ३:३६ वाजता: रॉजर फेडररने दुसरा सेट जिंकला. या सेटमध्ये त्याने बर्डिचची सर्व्हिस भेदत ५-३ अशी आघाडी घेतली होती. नंतर सेट ६-३ असा जिंकला. पहिला सेट ७-६ असा फेडररने जिंकला आहे.\nदुपारी ३:३५ वाजता: बर्डिचची सर्व्हिस भेदत फेडररने दुसऱ्या सेटमध्ये ५-३ अशी आघाडी घेतली. या पॉईंटमध्ये फेडररने बर्डिचला कोणतीही संधी दिली नाही. फेडरर आता सेट जिंकण्यासाठी सर्विस करणार आहे. पहिला सेट ७-६ असा फेडररने जिंकला आहे.\nदुपारी ३:२७ वाजता: सर्व्हिस राखत रॉजर फेडररची दुसऱ्या सेटमध्ये ४-३ अशी आघाडी. पहिला सेट ७-६ असा फेडररने जिंकला आहे.\nदुपारी ३:२७ वाजता: सर्व्हिस राखत बर्डिचच्या दुसऱ्या सेटमध्ये ३-३ अशी बरोबरी. पहिला सेट ७-६ असा फेडररने जिंकला आहे.\nदुपारी ३:२० वाजता: दोन्ही खेळाडूंनी सर्व्हिस राखली आहे. फेडरर बर्डिचला प्रत्येक गुणांसाठी झगडायला लावत आहे. यावरूनच त्याच्या कारकिर्दीतील अनुभवाचा तो कसा उपयोग करून घेतोय हे दिसत आहे. २-२ अशी बरोबरी करताना बर्डिचला प्रत्येक पॉईंटमोठी धावपळ करावी लागली. पहिला सेट ७-६ असा फेडररने जिंकला आहे.\n१९वेळचा ग्रँडस्लॅम विजेता रॉजर फेडरर अनुभव आणि टेनिस मधील कौशल्यांचा जोरावर बर्डिचच्या प्रत्येक फटाक्याचे उत्तर देत आहे. #Ausopen\nदुपारी ३:१२ वाजता: सर्व्हिस राखत रॉजर फेडररची दुसऱ्या सेटमध्ये २-१ अशी आघाडी. पहिला सेट ७-६ असा फेडररने जिंकला आहे.\nदुपारी ३:१० वाजता: बर्डिचने सर्व्हिस राखत १-१ अशी दुसऱ्या सेटमध्ये बरोबरी केली. पहिला सेट ७-६ असा फेडररने जिंकला आहे.\nदुपारी ३:०७ वाजता: दुसऱ्या सेटमध्ये चांगली सुरुवात करत फेडररने बर्डिच विरुद्ध १-० अशी आघाडी घेतली. पहिला सेट ७-६ असा फेडररने जिंकला आहे.\nदुपारी ३:०२ वाजता: जबरदस्त कमबॅक करत रॉजर फेडररने पहिला सेट ७-६ (७-१) असा जिंकला.\nदुपारी ३:०० वाजता: टायब्रेकरमध्ये फेडरर ६-६(६-१) असा आघाडीवर\nदुपारी २:५९ वाजता: टायब्रेकरमध्ये फेडरर ६-६(५-१) असा आघाडीवर\nदुपारी २:५५ वाजता: टायब्रेकरमध्ये फेडरर ६-६(३-०) असा आघाडीवर\nदुपारी २:५५ वाजता: फेडरर-बर्डिच पहिला सेट ६-६ असा बरोबरीत. रॉजर फेडररचे पिछाडीवरून जोरदार कमबॅक\nदुपारी २:४९ वाजता: बर्डिचने सर्व्हिस राखत ६-५ अशी आघाडी घेतली.\nदुपारी २:४६ वाजता: बॅकहॅन्ड स्लाइसचा फटका मारत फेडररने बर्डिचविरुद्ध पहिल्या सेटमध्ये ५-५ अशी बरोबरी केली.\nदुपारी २:४३ वाजता: तब्बल ८ मिनिट चाललेला पॉईंट जिंकत फेडररने बर्डिचची सर्व्हिस भेदली. फेडररने पहिल्या सेटमधील आव्हान राखले. पहिल्या सेटमध्ये बर्डिच ५-४ असा आघाडीवर\nदुपारी २:३२ वाजता: रॉजर फेडररने सर्विस राखत पिछाडी ३-५ अशी कमी केली. बर्डिच सेट जिंकण्यासाठी सर्व्हिस करणार\nदुपारी २:२९ वाजता: रॉजर फेडरर पहिल्या सेटमध्ये बर्डिच विरुद्ध २-५ असा पिछाडीवर\nदुपारी २:०० वाजता: रॉजर फेडरर विरुद्ध टोमास बर्डिच उपांत्यपूर्व फेरीचा सामना सुरु\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nजेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप…\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/navratri-2017/2798-navratri-special-colors", "date_download": "2018-05-28T03:10:45Z", "digest": "sha1:LRDNP4QCPUGXKIV2YTYB4ODEMYSQ6537", "length": 11961, "nlines": 147, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "सुख, समाधानच नाही तर तुमचा आत्मविश्वासही वाढवतात नवरात्रीतील नऊ रंग - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसुख, समाधानच नाही तर तुमचा आत्मविश्वासही वाढवतात नवरात्रीतील नऊ रंग\nनवरात्र खास मानली जाते ते नऊ दिवसात बदलणाऱ्या देवीच्या अवतारांसाठी आणि त्याहूनही अधिक नऊ दिवस बदलणाऱ्या रंगांसाठी. देवीच्या नऊ अवतारांप्रमाणेच या रंगांनादेखील तितकंच महत्त्व आहे. कारण नवरात्रीच्या या रंगांचं स्वत:चं वेगळं असं वैशिष्ट्य आहे. नवरात्रीतले हे नऊ रंग सुख, समाधानच नाही तर तुमचा आत्मविश्वासही वाढवतात.\nपहिल्या दिवशी शैलपुत्री या अवताराला पुजले जाते. या अवतारातील देवी सर्व जीवांची रक्षणकर्ती मानली जाते. या दिवशी पिवळा रंग परिधान करण्यामागचं रहस्य असं की, पिवळ्या रंगातून उष्णतेची जाणीव होते. तसेच हा रंग उष्णतेचा वाहक मानला जातो. ज्या लोकांना पिवळा रंग जास्त भावतो,त्यांचा स्वभाव या रंगासारखाच समजुतदार मानला जातो.\nनवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रम्हचारिणी अवतारात असते. या अवतारातची पुजा केली असता, कुंडलिनी शक्ती जागृत होते. या दिवशी हिरवा रंग परिधान करण्यामागची संकल्पना अशी की, हा रंग मन: शांतीचं प्रतिक मानला जातो. शिवाय या रंगामुळे आपल्यात आत्मविश्वास निर्माण होतो.\nनवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवीच्या चंद्रघटा या अवताराची आराधना केली जाते. या अवताराची पुजा-अर्चाना केल्यास भौतिक, आत्मिक, आध्यात्मिक सुख आणि शांती प्राप्त होते. तसेच कुंटुंबातील नकारात्मक ऊर्जा अशांती दुर होते. या दिवशी राखडी रंग परिधान केला जातो. कारण या रंगामुळेच आपल्या मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.\nनवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवीच्या कुष्मांठा या अवताराला पुजले जाते. या अवताराची उपासना केल्यास सर्व मनोकामना पुर्ण होतात, अशी समजुत आहे. या दिवशी तेजाचे प्रतिक मानला जाणारा नारंगी रंग परिधान केला असता आपली कल्पनाशक्ति तल्लख होते.\nनवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमाता या अवताराची पूजा केली जाते. या देवीची आराधना करणाऱ्या व्यक्तिला अलौकिक तेज आणि कांती प्राप्त होते. या दिवशी सफेद रंग परिधान केल्यास सुख समृद्धि लाभते. शिवाय हा रंग मानसिक शक्तिदेखील प्रदान करतो.\nनवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी या देवीच्या अवताराला पुजण्यात येते. कात्यायनी या देवीच्या अवताराने आसुरांच्या शक्तिचा नाश करुन सृष्टी सुरक्षित केली होती. तसंच लाल रंग उत्साहाचं प्रतिक मानला जातो. उगवत्या सुर्याचा रंगही लाल असल्यामुळे अशी समजुत आहे की, लाल वस्त्र परिधान करुन या अवताराची उपासना केल्यास आपल्यात उत्साह निर्माण होतो व स्वभावात दृढताही येते.\nनवरात्रीच्या सातव्या दिवशी देवीच्या कालरात्री या अवताराला पुजण्यात येते. या दिवशी निळा रंग परिधान केला जातो. निळा रंग शांती आणि सौम्यतेचे प्रतिक मानला जातो. साधा आणि शांत स्वभावाच्या लोकांना निळा रंग जास्त भावतो. गडद निळ्या रंगात तणाव दूर करण्याची शक्ती असते.\nनवरात्रीच्या आठव्या दिवशी देवीच्या महागौरी या अवताराची आराधना केली जाते. देवीच्या या अवताराला धन-वैभव आणि सुख-शांतिचे प्रतिक मानले जाते. गुलाबी रंग भावनात्मक प्रेमाचा सुचक मानला जात असल्यामुळे या दिवशी गुलाबी रंग परिधान केला जातो.\nनवरात्रीच्य नवव्या दिवशी देवीच्या सिद्धिदात्री या अवताराला पुजण्यात येते. देवीचा सिद्धिदात्री हा अवतार सरस्वती मातेचंच एक रूप मानलं जातं. देवीच्या या अवताराला मोक्षदायीनी म्हणुनही ओळखले जाते. या दिवशी जांभळा रंग परिधान केला जातो. कारण जांभळा रंग सौंदर्य, पावित्र्य, समृद्धी, विशालता दर्शवतो.\n....म्हणून 'त्या' तरुणाने डॉक्टरवर केले कोयत्याने सपासप वार\nपून्हा एकदा अफवेनं चेंगराचेंगरी; 9 जण जखमी\nअन् लग्नाच्या वऱ्हाडावर काळाने घाला घातला\nसुकमात नक्षलवादी हल्ला, 8 जवान शहीद, सहा जखमी\nकेईएम रुग्णालयाचा स्लॅब कोसळला, 2 रुग्णांची प्रकृती गंभीर\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2013_05_01_archive.html", "date_download": "2018-05-28T03:11:20Z", "digest": "sha1:KNGFX7K5YF7SMMBJ3GHJPDTSWJBLPVAO", "length": 11058, "nlines": 290, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: May 2013", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nहोऊ घातलेला घट्ट मित्र\nम्हणजे तो मित्र होता, पण अगदी जवळचा म्हणावा इतका नाही.\nकाही माणसांना फार न भेटताही ती जवळची वाटतात.\nआत कुठेतरी खात्री वाटते आपल्या तारा नक्की जुळणार म्हणून.\nतिथे कधी गैरसमज वगैरे होत नाहीत.\nसवड मिळेल तशी, हळुहळू ही मैत्री मस्त फुलत जाणार आहे याची खात्री असते अपल्याला.\nपण हे सगळं घडून यायला आपल्याला वेगळं काही तातडीने करायची गरज आहे, हे सगळं जगाच्या अंतापर्यंत असंच राहणार नाही हे समजून न घेण्याचा करंटेपणा करतो आपण.\nकशाची वाट बघत असतो आपण नेमकी\nही आपोआप फुलण्याची अपेक्षा असणारी मैत्री तशीच अर्धवट टाकून जाणारा निघून जातो.\nहे काही जाण्याचं वय नव्हतं वगैरे सगळ्या बोलण्याच्या गोष्टी.\nतसं म्हटलं, तर कुठलंही वय जाण्याचं असतंही आणि नसतंही.\nआपण मात्र अमरपट्टा घेऊन आल्यासारखे वागत असतो.\nएक गुणी माणूस अकाली गेला याचं वाईट वाटणं हा एक भाग झाला.\nत्याने करण्यासारख्या, हाती घेतलेल्या किती गोष्टी होत्या, त्याच्या जाण्यानं किती नुकसान झालं हे सगळं आहेच.\nतुझी मला किती किंमत वाटते हे त्याच्याजवळ व्यक्त न करण्याची बेपर्वाई आपण केलीय याची बोच आता आयुष्यभराची.\nआपण काहीही न करता वय वाढतच असतं. तसा ब्लॉग एका वर्षाने मोठा झालाय. आता “अरे वा, वाढदिवस” असं कौतुकाने म्हणण्याऐवजी त्याचे वय चोरायचे दिवस जवळ आले आहेत.\nगेल्या वर्षभरात इथे ओरिसाची भटकंती वगळता फारसं काही घडलेलं नाही. म्हणजे गेल्या वर्षभरात काही घडलंच नाही का लिहिण्याजोगं तसं बघितलं तर बरंच काही घडलं, पण ते सगळं अनुभवण्यात मी इतकी बुडून गेले आहे, की त्याविषयी लिहिणं शक्य नाही. इथे काही लिहायला थोडी अस्वस्थता, बेचैनी लागते, काहीतरी सांगायची आस लागते, ती नाहीये सद्ध्या. भरल्या पोटी लिहायला सुचत नाही तसंच भरल्या मनानेही लिहिणं अवघडच जातं, नाही का तसं बघितलं तर बरंच काही घडलं, पण ते सगळं अनुभवण्यात मी इतकी बुडून गेले आहे, की त्याविषयी लिहिणं शक्य नाही. इथे काही लिहायला थोडी अस्वस्थता, बेचैनी लागते, काहीतरी सांगायची आस लागते, ती नाहीये सद्ध्या. भरल्या पोटी लिहायला सुचत नाही तसंच भरल्या मनानेही लिहिणं अवघडच जातं, नाही का अजून काही दिवस हे असेच जातील असं वाटतंय. मग पुन्हा नव्या उत्साहाने काहीतरी सांगावंसं वाटेल, एखादा फोटो, एखादं पुस्तक लिहितं करेल. तोवर मी पुन्हा गायबते इथून.\nLabels: छायाचित्र, दिनविशेष, प्रासंगिक\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nहोऊ घातलेला घट्ट मित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/feed?start=126", "date_download": "2018-05-28T03:28:43Z", "digest": "sha1:J6KVVPIF7QJ7BKFHM6DHBHEEDBQSJHJO", "length": 4954, "nlines": 158, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "RSS Feed - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nPics: चीनच्या ड्रोन फेस्टिवलचे थक्क करणारे दृश्य\nमोदींचा ईस्ट लेकवर फेरफटका आणि चाय पे चर्चा\n'ज्या माणसांवर तुम्ही प्रेम करता, तेच जर जगात नसतील, तर हे जग काय कामाचं: स्टीफन हॉकिंग\nPhotos: श्रीदेवींना अखेरचा निरोप, अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची अफाट गर्दी\nनायगारा धबधबा गोठला - फोटो गॅलरी\n'राज'पुत्राच्या साखरपुड्याचे खास फोटो\nशिवजयंतीचा उत्साह, महाराष्ट्र सदनातून भव्य रॅली\nमुंबई कमला मिल्स कंपाऊंडमधील अग्नितांडव; आगीची भीषणता दर्शविणारे फोटो\nसागरीका-झहीरच्या हनीमुनचे बोल्ड आणि हॉट फोटोशूट\nया नजरेचे झाले सगळेच दिवाने; सोशल मिडीयावर व्हायरल झाले \"नॅशनल क्रश\"\nशेर-ओ-शायरीचा बादशहा; मिर्जा गालीब यांच्या फेमस गझल\nमिस वर्ल्ड मानुषी छिल्लर\nबॉलिवुड तारकांचा ग्लॅमरस अंदाज; लॅकमे फेशन विक 2018...\nहे फोटो पाहिल्यावर तुम्हांलाही काश्मीरला जावेसे वाटेल\nछान किती दिसते फुलपाखरु...\n' गर्ल आणि जहीर खान अडकले विवाहबंधनात\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune", "date_download": "2018-05-28T03:06:01Z", "digest": "sha1:Q5OCXJHXRRZFMG6DSSINM2ATHQR2P6JS", "length": 6844, "nlines": 159, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\n'म्होरक्या'चे निर्माते कल्याण पडाल यांची आजाराला कंटाळून आत्महत्या\n..या मागण्यांसाठी रघुनाथदादा पाटील यांचं जेलभर आंदोलन\nपुण्यातल्या 3 अवलियांची हटक्या स्टाइलनं निसर्गाची परिक्रमा\nसमर कॅम्पसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा धरणात बुडून मृत्यू\n'रोड ट्रॅफिक' चिमुरड्याच्या जीवावर बेतली\nमनोरुग्ण मुलानं फोडले आईचे डोळे...\nआषाढी यात्रेपूर्वी होणार टोकन दर्शन सुविधा सुरू\nइंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यानं पेपर अवघड गेल्याने केली आत्महत्या\nसचिनच्या वाढदिवसानिमित्त सचिनप्रेमी चाहत्याचं अनोख बर्थडे सेलिब्रेशन\nपुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर टोलधारकांकडून आदेश धाब्यावर\nमुख्यमंत्र्यांचं लिंगायत समाजाला आश्वासन\nइलेस्टिकसह स्टंट करणं चिमुरड्याच्या जीवावर बेतलं\nह्रदयविकाराच्या झटक्याने हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू\nजय महाराष्ट्रच्या 'त्या' बातमीनंतर शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या नलिनी डवर यांना मिळाला मदतीचा हात\nगडचिरोलीत पोलिसांची उत्तम कामगिरी, 33 नक्षलवाद्यांना कंठस्नान\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-chitra-gamati-madhura-pendse-marathi-article-1549", "date_download": "2018-05-28T02:59:35Z", "digest": "sha1:4HV3WV4WGPZ627W6HV5ZDJDH4DSILTSX", "length": 9091, "nlines": 110, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Chitra Gamati Madhura Pendse Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nपॉल गोगॅंची वेगळी चित्रं\nपॉल गोगॅंची वेगळी चित्रं\nशुक्रवार, 11 मे 2018\nचित्रातले जग कसे असते\nमित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, पॉल गोगॅं हा चित्रकार वयाच्या चाळिशीपर्यंत बॅंकेत काम करत असे\nलोककला आणि आदिमकलेमध्ये त्याला रुची होती. बॅंकेच्या कामातून मोकळा झाला, की तो चित्र काढीत असे. त्याच्या घराजवळच्या एका कॅफेमध्ये तो अनेक चित्रकारांच्या भेटी घेई. त्यांच्याबरोबर चित्रकलेबद्दल गप्पा मारत असे. या गप्पा आणि त्यांच्याबरोबर चित्र काढणे हे पॉलसाठी चित्रकलेचे धडेच होते.\nपुढं त्यानं पूर्ण वेळ चित्रकलेसाठी देण्याचं ठरवलं. शहरी गजबजाटापासून लांब, शांत ठिकाणी जाऊन चित्र काढण्यासाठी त्यानं ताहिती या बेटांवर राहायला सुरवात केली. वर दाखवलेलं ‘व्हेअर डू वुई कम फ्रॉम व्हॉट आर वुई व्हेअर आर वुई गोईंग’ हे चित्र पॉल गोगॅंनं या बेटावरच काढलं होतं. हे चित्र उजवीकडून डावीकडं बारकाव्यानं पाहा. काय काय दिसतंय\nउजवीकडं खालच्या बाजूला एक लहान बाळ आहे, मध्यभागी असलेली मनुष्याकृती झाडावरून फळ काढतेय आणि डावीकडं एक वृद्ध स्त्री बसलेली आहे. या चित्रात अजून बऱ्याच गोष्टी आहेत, काय शोधायचा प्रयत्न करत असेल हा चित्रकार\nपॉल गोगॅं निसर्गाचा आधार घेई पण जसं दिसतं त्यापेक्षा काही वेगळ्या पद्धतीनंही तो चित्र काढून बघत असे. बऱ्याचदा तो वास्तवापेक्षा निराळेच रंग वापरून पाहत असे. ‘रायडर्स ऑन द बीच’ या चित्रात समुद्रकिनारा चक्क गुलाबी आणि निळ्या रंगाच्या छटा वापरून दाखवला आहे. चित्रातील बाकी गोष्टी म्हणजे घोडे, समुद्र आणि माणसं जशी दिसतात तशी काढली आहेत. वास्तविक आणि अवास्तविक गोष्टी एकाच चित्रामध्ये आल्यानं हे दृश्‍य काहीसं अद्‌भुत किंवा रहस्यमय नाही वाटत\nत्याकाळी पॅरिसच्या जवळच्या खेड्यापाड्यातसुद्धा शहरीकरण व्हायला सुरवात झालेली होती. याविरुद्ध ताहितीमध्ये दिसलेलं शांत जनजीवन या चित्रांमध्ये दिसतं.\nतुम्हाला काय वाटतं पॉल गोगॅं याच्या चित्रांबद्दल शहरांपासून लांब, जिथं मोठे रस्ते, गाड्या, उंच इमारती आणि प्रकाशाचा झगमगाट नाही अशा ठिकाणी गेलाय तुम्ही कधी शहरांपासून लांब, जिथं मोठे रस्ते, गाड्या, उंच इमारती आणि प्रकाशाचा झगमगाट नाही अशा ठिकाणी गेलाय तुम्ही कधी तिथं दिसलेल्या रंगांमध्ये, आकारांमध्ये आणि शहरात दिसणाऱ्या रंगात आणि आकारांमध्ये काय वेगळेपणा वाटला\nडोक्‍यावरील कर्जाचा डोंगर, दुष्काळाचे संकट आणि भावकीतील भांडणे याने निराश झालेला,...\nआठळ्यांची भाजी आठळ्या म्हणजे फणसाच्या गऱ्यातील बिया. साहित्य : फणसाच्या २० ते...\nबांफनंतर जास्परचं नाव घ्यावंच लागतं. कुणी प्रवासी फक्त बांफ बघून कॅनडाहून परतलाय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/health/viral-fever-colds-cough-and-respiratory-problems/", "date_download": "2018-05-28T03:32:53Z", "digest": "sha1:FTBTMLPC3SLC42YW7BQO45YSGJCSTYVQ", "length": 27643, "nlines": 369, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Viral Fever, Colds, Cough And Respiratory Problems | ‘व्हायरल’चा ताप!, सर्दी, खोकल्यासह श्वसनविकाराचा त्रास | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nAll post in लाइव न्यूज़\n, सर्दी, खोकल्यासह श्वसनविकाराचा त्रास\nशहर-उपनगरात पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा तडाखा आणि अचानक वाढणारे आर्द्रतेचे प्रमाण यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. परिणामी, मुंबईकरांना सर्दी, खोकला आणि श्वसनविकारांचा त्रास जाणवू लागला आहे.\nमुंबई : शहर-उपनगरात पहाटे थंडी, दुपारी उन्हाचा तडाखा आणि अचानक वाढणारे आर्द्रतेचे प्रमाण यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. परिणामी, मुंबईकरांना सर्दी, खोकला आणि श्वसनविकारांचा त्रास जाणवू लागला आहे. हवेची गुणवत्ता घसरली तसेच प्रदूषकांचे प्रमाण वाढल्यामुळे वातावरणात विषाणूंचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे बºयाच मुंबईकरांना ‘व्हायरल’ तापाचीही लागण झाल्याचे दिसून येत आहे.\nशहर-उपनगरात दुपारी उनाचा कडाका असतो. मध्येच ढग दाटून येतात. सायंकाळी अचानक हवेत गारठा जाणवू लागतो. वातावरणातील अशा विचित्र बदलांमुळे सर्दी, ताप, अंगदुखी, श्वसनविकारांचा त्रास असे आजार वाढत आहेत. कान, नाक व घसा विभागात दाखल होणाºया रुग्णांमध्ये घशात दुखणे, गिळताना त्रास होणे, घशात खवखव, घशात आतून बारीक पुरळ येणे, टॉन्सिलच्या गाठी सुजणे, सर्दीमुळे नाक चोंदणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. शहर-उपनगरात पहाटे असणारा वातावरणातील गारठा आजार पसरविणाºया व्हायरसला पोषक ठरत आहे. बदलत्या वातावरणाचा प्रभाव १२ वर्षांखालील बालकांवर दिसून येत आहे.\n>उपचारासाठी येणाºया रुग्णांची संख्या वाढत आहे\nहवेतून पसरणाºया साथीच्या आजारांमुळे दवाखान्यात उपचारासाठी येणाºयांची संख्याही वाढत आहे. प्रामुख्याने ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते अशांना सर्दी, खोकल्याच्या आजाराचा प्रादुर्भाव लवकर होतो.\n- डॉ. शुभदा शाह, फिजिशिअन\nव्हायरस अ‍ॅक्टिव्ह होत असल्याने टॉन्सिलच्या गाठींवर सूज येऊन गिळताना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.\nइतरांना संसर्ग होऊ नये यासाठी खोकताना काळजी घ्या.\nरुमाल बाळगावा, असे कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. अपूर्वा मेहंदळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.\nडॉक्टरांच्या सल्ल्याने अँटिबायोटिक, वेदनाशामक घ्या.\nशिंक आल्यास किंवा खोकताना रुमाल वापरा\nनाक, छाती भरून आली तर वाफारा घ्या\n>कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा\nअतितेलकट, थंड, आंबट टाळा\nआहार चांगला व वेळेत घ्या\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमोफत सॅनिटरी नॅपकिनसाठी बेमुदत उपोषण\nआमदारांसाठी कॅशलेस आरोग्य विमा योजना\nअकोला ‘एमआयडीसी’तील भूखंड घोटाळे पोहोचले मुंबईत\nएलईडी लाईट, पर्ससीन नेटने होणारी मासेमारी बंद करण्याच्या मागणीसा मच्छिमारांचे हल्लाबोल आंदोलन\nमुंबईत मेट्रोच्या ‘कृष्णा वन आणि टू’ चे काम जोरात\nमेट्रोच्या ‘कृष्णा वन आणि टू’ चे काम जोरात\nफणसाचे हे आरोग्यदायी फायदे माहीत आहेत का\nमायग्रेनच्या डोकेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी या गोष्टींचे करा सेवन\nपावसाळ्यात माश्यांना तुमच्या घरापासून दूर ठेवण्याचे खास उपाय\nकाय आहेत थायरॉईडची लक्षणे\nपावसाळ्यात चांगल्या आरोग्यासाठी काय करावे, काय करु नये\nपावसाळ्यात केसांची आणि पायांची काळजी कशी घ्याल\nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cricket-news/jaklin-farnandis-118041100010_1.html", "date_download": "2018-05-28T03:29:02Z", "digest": "sha1:GNRTEESJM7XHL4LNEPOU2AOHW6ZNLEAE", "length": 8342, "nlines": 106, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आयपीएलच्या खेळाडूंना जॅकलिनकडून डान्सचे ट्रेनिंग | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 28 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआयपीएलच्या खेळाडूंना जॅकलिनकडून डान्सचे ट्रेनिंग\n'आयपीएल'चा फिव्हर आता पुन्हा एकदा सर्व देशभर पसरायला लागला आहे. क्रिकेट खेळाडूंच्याबरोबर आता बॉलिवूडचे कलाकारही क्रिकेटच्या पॅव्हेलियनमध्ये दिसायला लागले आहेत. मॅच जिंकल्यानंतर आनंदोत्सव साजरा करताना या बॉलिवूड कलाकारांच्या बरोबर खेळाडूंचा डान्सही फेमस व्हायला लागला आहे. एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये जॅकलिन फर्नांडिस क्रिकेटपटू यजुवेंद्र चहलला कमरेत रिंग अडकवून डान्स स्टेप्स शिकवताना दिसते आहे. मात्र युजवेंद्र चहलला या रिंगला सांभाळत काही डान्स करता येईना. त्याचा आटापिटा पाहून जॅकलिनला हसू आवरेना. आपल्याला कसेही करून जॅकलिनप्राणे नाचता आलेच पाहिजे. या अट्टहासापायी चहलही नाचण्याचा खटाटोप करताना दिसतो आहे. आयपीएलच्या नाईट पार्ट्या आणि एन्टरटेनमेंट इव्हेंटमध्ये खेळाडूंसह बॉलिवूड कलाकारांचा जलवा रंग भरायला लागला आहे.\nमुंबई इंडियन्सच्या पॅट कमिन्स आयपीएलमधून बाहेर\nआयपीएलसाठी बीएसएनएलची ऑफर, अवघ्या ५ रुपयांत प्लान\nIPL 2018 : आज हैद्राबादचे राजस्थानला आव्हान\nआयपीएलच्या ११व्या पर्वाचा आज उद्घाटन सोहळा\nआय पी एल आता दूरदर्शनवर लाइव्ह\nयावर अधिक वाचा :\nराष्ट्रकुल स्पर्धा : महाराष्ट्राच्या राहुल आवारे देखील बनला ...\nराष्ट्रकुल स्पर्धेत पैलवान राहुल आवारेने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. ...\nमहादेवाच्या रूपात इमरान खान, गोंगाट\nइस्लामाबाद- पाकिस्तानात हिंदू देवतांचे अपमान करण्याचा जणू छंदच आहे. पुन्हा एक प्रकरण समोर ...\nराष्ट्रकुल स्पर्धा : शूटर तेजस्विनीने जिंकले पहिले रौप्यपदक\nतेजस्विनी सावंतने राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे. तेजस्विनीने ५० मीटर ...\nCWG : सुवर्णकामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 50 लाखांचे बक्षिस\nऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी ...\nतर मग आधी शहाजहांच्या सहीची कागदपत्रे आणा\nआग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहल ही वक्फ बोर्डाची संपत्ती आहे, असा दावा करणाऱया उत्तर प्रदेश ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t11357/", "date_download": "2018-05-28T03:33:49Z", "digest": "sha1:B75OA6SY6QPX4QOOUNDRGMXS7N5IRJO2", "length": 6072, "nlines": 144, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो -1", "raw_content": "\nजेव्हा मी तुझ्याकडे पाहतो\nअशोक भांगे (सापनाई कर )\nवेडी कविता कि वेडा मी , काही नाही फक्त शब्दांच्या चढाओढी\nजेव्हा मी तुझ्याकडे पाहतो\nजेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,\nमला तो चंद्र आठवतो .\nउगाच चांदण्यांच्या गराड्यात एकटा भासतो ,\nएकटा असूनही प्रकाश मात्र देतच राहतो .\nजेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,\nमला तो समुद्र आठवतो ,\nखारट असूनही किती जीव सांभाळतो ,\nलोक म्हणतात भरती आली ,\nपण का कुणास ठाऊक मला मात्र तो किनाऱ्याला भेटल्याचा भास होतो .\nजेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,\nमला तो अथांग वाटेवरचा वाटसरू दिसतो ,\nलोक म्हणतात तो दूर जातोय ,\nपण मला मात्र तो इच्छित ध्येयाच्या जवळ भासतो.\nजेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ,\nभूतकाळात कुठेतरी मी हरवून जातो ,\nतू म्हणतेस मी मुमताज नाही तुझी ,\nपण का कुणास ठाऊक,\nमी मात्र शहाजानच असल्याचा भास होतो ….\nजेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ………\nअशोक भांगे (सापनाई कर )\nजेव्हा मी तुझ्याकडे पाहतो\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो\nअशोक भांगे (सापनाई कर )\nवेडी कविता कि वेडा मी , काही नाही फक्त शब्दांच्या चढाओढी\nRe: जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो\nRe: जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nRe: जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो\nतू म्हणतेस मी मुमताज नाही तुझी ,\nपण का कुणास ठाऊक,\nमी मात्र शहाजानच असल्याचा भास होतो ….\nजेव्हा मी तुझ्याकडे पाहतो ………\nअशोक भांगे (सापनाई कर )\nवेडी कविता कि वेडा मी , काही नाही फक्त शब्दांच्या चढाओढी\nRe: जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो\nRe: जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो\nRe: जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो\nRe: जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: जेव्हा मी तुझ्याकडे पाहतो\nजेव्हा मी तुझ्याकडे पाहतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment?start=126", "date_download": "2018-05-28T03:04:29Z", "digest": "sha1:CA5KGKJL77URF3M2XWNXGDVAOLBDEPFP", "length": 7759, "nlines": 168, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मनोरंजन - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n…म्हणून आमिर खानने राणी मुखर्जीची मागितली माफी\nबॉलिवडूचे शेहनशाह अमिताभ बच्चन यांनी खास शैलीत दिल्या शिवजयंतीच्या शुभेच्छा\nकतरिनाच्या लोकप्रियतेचा रेकॉर्ड प्रियानं मोडला; प्रियाची अदा म्हणजे काळीज खल्लास\nअसं काय झालं की रेखाने उतरवला सौभाग्याचा साज शृंगार\n'जुरासिक वर्ल्डः फॉलन किंगडम' चा थरारक ट्रेलर रसिकांच्या भेटीला\n‘मी सिंगलच बरी’ - शिल्पा शिंदे\n'मुझे लडकी मिल गयी' - सलमानच्या चार शब्दांनी चाहत्यांमध्ये खळबळ\nहिट होऊन देखील ‘पद्मावत’ला करोडोंच नुकसान\nपहिल्याचं दिवशी ‘पद्मावत’चं बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कलेक्शन\n'पद्मावत' नंतर आता कंगनाच्या 'मणिकर्णिका'चा नंबर\nदिशा पाटणीच्या त्या फोटोला वेब पोर्टलने म्हटले कुरुप, न्यूज पोर्टलला दिशाने दिले सडेतोड उत्तर\nकरणने शेअर केले स्टूडंट ऑफ द इयर2 चे पोस्टर\n'पद्मावत' पाठोपाठ 'अय्यारी'च्या प्रदर्शनावर प्रश्नचिन्ह \nकिंग खानला आयकर विभागाचा दणका;शाहरुखच्या 'त्या' बंगल्यावर IT ची कार्रवाई\n...अन् शनायाचं ब्रेकअप झालं\nअक्षयकुमारच्या 'गोल्ड' चित्रपटाचा टीझर लॉंच\nव्यवसायिकाच्या त्रासाला कंटाळून अभिनेत्री झीनत अमान यांनी केली जुहू पोलिसांकडे तक्रार\nदबंग अभिनेता सलमान खानने दिल्या शिवसेना नेत्याला शुभेच्छा\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\n#हेडलाइन कोल्हापूरसह, सांगली, सातारा कराड परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची… https://t.co/wLA6vaqLg0\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z110203203114/view", "date_download": "2018-05-28T03:39:13Z", "digest": "sha1:O3RBCJQJZSPVXJNRO3SRJCNAGJHHTWP4", "length": 9938, "nlines": 26, "source_domain": "m.transliteral.org", "title": "श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - एकोणिसावे वर्ष", "raw_content": "\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - एकोणिसावे वर्ष\nआनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.\n\"तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले.\"\n\"तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये\nव आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले.\"\nश्री काशीच्या वास्तव्यास असताना एका कोटयधीश पुण्यावान व्यापार्‍याची ख्याती होती. पत्रास कुटुंबांचा चरितार्थ त्याच्या जिवावर चालत असे. नवज्वराने त्या व्यापार्‍याला अकाली मरण आले, पत्नी सती जाण्यास निघाली. तेवढयात अयोध्येत भेटलेले रामशास्त्री\n( सध्या काशीस वास्तव्यास राहिलेले ) गर्दीतून पुढे आले व त्यांनी त्या पत्नीस श्रींच्या दर्शनास आणले. श्रीं \"या पुण्यबान आत्म्यास बघू या \" म्हणून मणिकर्णिका घाटावर शास्त्रीबुवांबरोबर आले. तेथे प्रेतास पाहिल्याबरोबर श्री म्हणाले, \"हा तर जिवंत आहे, माय तुमचा पति जिवंत असताना तुम्ही सती कशा जाता असे म्हणून गंगाजल मागबून तीन वेळा ’श्रीराम ’ म्हणून प्रेताच्या तोंडात घातले. दोन-तीन मिनिटांतच डोळे उघडून तो व्यापारी उठून बसला. जो तो श्रींच्या पाया पडण्यास धडपडू लागला. तेवढयात श्रींनी गंगेत उडी मारली. ( श्रीब्रह्यानंदांनी आरतीमध्ये म्हटलेच आहे, \"वाराणसी क्षेत्रादि प्रेतव पदकिसिदावने \" ) व तात्काळ नाहिसे झाले. तो व्यापारी मोठया आनंदाने सर्व मंडळींबरोबर घरी गेला. नंतर त्याने पुष्कळ दानधर्म, अत्रदान केले; पण ज्या महापुरुषाने आपले प्राण वाचवले त्याचे दर्शन पुन्हा व्हावे ही तळमळ राहिली. श्री काशीहून निघाले, ते कुठेही न थांबता प्रयागला आले. तेथील काही बैरागी लोक महंताच्या शोधात फिरत होते. श्रींचे वय वीसच्या आसपास, दाढी व जटा वाढलेल्या अंगावर ब्रह्यचर्याचे आणि अध्यात्माचे तेजअशी श्रींची मूर्ती पाहिल्यावर त्या बैरागी लोकांनी त्यांनाच महंत करून टाकले. पुढे ही सर्व मंडळी मथुरा, वृंदावनाकडे गेली. तेथे ज्या बंगाली जमीनदार कुटुंबाला श्रींच्या आशीर्वादाने मुलगा झाला होता, त्या परिवाराच्या संबंधित माणसाची श्रींशी गाठ पडली. त्याने श्रींना सर्व परिवारासह कलकत्त्यास नेले. तेथे जमीनदाराव्या सर्व कुटुंबातील मंडळींनी छोटया मुलाला श्रींच्या पायावर घातले व त्यांचा आशीर्वाद घेतला. \"आपली काहीतरी सेवा करावी अशी इच्छा आहे, तर आम्ही काय करू ते सांगा असे म्हणून गंगाजल मागबून तीन वेळा ’श्रीराम ’ म्हणून प्रेताच्या तोंडात घातले. दोन-तीन मिनिटांतच डोळे उघडून तो व्यापारी उठून बसला. जो तो श्रींच्या पाया पडण्यास धडपडू लागला. तेवढयात श्रींनी गंगेत उडी मारली. ( श्रीब्रह्यानंदांनी आरतीमध्ये म्हटलेच आहे, \"वाराणसी क्षेत्रादि प्रेतव पदकिसिदावने \" ) व तात्काळ नाहिसे झाले. तो व्यापारी मोठया आनंदाने सर्व मंडळींबरोबर घरी गेला. नंतर त्याने पुष्कळ दानधर्म, अत्रदान केले; पण ज्या महापुरुषाने आपले प्राण वाचवले त्याचे दर्शन पुन्हा व्हावे ही तळमळ राहिली. श्री काशीहून निघाले, ते कुठेही न थांबता प्रयागला आले. तेथील काही बैरागी लोक महंताच्या शोधात फिरत होते. श्रींचे वय वीसच्या आसपास, दाढी व जटा वाढलेल्या अंगावर ब्रह्यचर्याचे आणि अध्यात्माचे तेजअशी श्रींची मूर्ती पाहिल्यावर त्या बैरागी लोकांनी त्यांनाच महंत करून टाकले. पुढे ही सर्व मंडळी मथुरा, वृंदावनाकडे गेली. तेथे ज्या बंगाली जमीनदार कुटुंबाला श्रींच्या आशीर्वादाने मुलगा झाला होता, त्या परिवाराच्या संबंधित माणसाची श्रींशी गाठ पडली. त्याने श्रींना सर्व परिवारासह कलकत्त्यास नेले. तेथे जमीनदाराव्या सर्व कुटुंबातील मंडळींनी छोटया मुलाला श्रींच्या पायावर घातले व त्यांचा आशीर्वाद घेतला. \"आपली काहीतरी सेवा करावी अशी इच्छा आहे, तर आम्ही काय करू ते सांगा \" अशी विनंती केली. त्यावर श्री म्हणाले, \"आम्ही बैरागी लोक, आम्हाला कशाचीही जरूरी नाही. तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे, म्हणजे मला सर्व पोचले.\" पण ती मंडळी ऐकेनात तेव्हा श्रींनी त्यांना ’\n’हरिहाट ’ करायला सांगितले. हरिहाट म्हणजे भगवंताच्या प्राप्तीची जी जी साधने आहेत, ती सर्व एकदम सुरू करून सात दिवस अखंड चालवायची. एक अत्रछत्र सुरू करून सात दिवस मुक्तद्वार ठेवायचे. त्या मंडळींनी एकदम हरिहाटाची तयारी सुरू केली. कलकत्त्यापासून दोन मैलांवर एक मोठा मांडव उभारला. देशातल्या सर्व शास्त्रीपंडितांना, कलावंतांना, विद्वानांना निमंत्रणे पाठविली. धान्य, कपडा, चांदीची भांडी खरेदी केली. तयारीला १५ दिवस लागले. एका सुमुहूर्तावर यजमानाने श्रींची हत्तीवरून मिरवणूक काढली, श्रींना उच्चासनावर बसवले व वेदमंत्रांनी समारंभास सुरुवात झाली. वेदपारायण, यज्ञ, जप, भजन, कीर्तन, पुराणवाचन, योगासने, पंचाग्निसाधन, नामस्मरण, ब्रह्यकर्म, देवतार्जन, वाममार्ग, तंत्रक्रिया इत्यादि साधने सुरू झाली. अन्नछत्र चालू झाले. रोज नवीन पक्वान्न होई, सर्वांना पोटभर मिळे. सात दिवसांत अक्षरशः हजारो बैरागी, आंधळे, पांगळे, भिकारी, श्रीमंत, गरीब पुरुष, स्त्रिया, मुले तेथून जेवून गेले. बहुतेक सर्व कलकत्त्यातील लोक समारंभ पाहून गेले. श्री स्वतः सकाळ-संध्याकाळ मंडपात येऊन सर्वांची चौकशी करीत. आठव्या दिवशी यजमानाने श्रींची महापूजा केली व महावस्त्र अर्पण करून एक हजार रुपयांचे भरलेले ताट दक्षिणा म्हणून पुढे ठेवले. श्रींनी ते वस्त्र यजमानीण बाईंना प्रसाद म्हणून दिले व दक्षिणा काशीच्या विद्वान पंडितांना वाटून टाकली. हरिहाट संपल्यावर श्रींनी बरोबरच्या लोकांना अमरकंटकच्या यात्रेला पाठवून दिले व जमीनदार परिवाराचा निरोप घेऊन एका रात्री कुणाला न कळवता तेथून चालते झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-05-28T03:28:06Z", "digest": "sha1:NMZQ24E26UHPYZNOOAKP6LAWIQDUCV7D", "length": 3606, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ललित मोहन सुक्लबैद्य - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nललित मोहन सुक्लबैद्य (डिसेंबर १, इ.स. १९४२ - ) हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. ते इ.स. २००४ आणि इ.स. २००९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील करिमगंज लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी\n१४ वी लोकसभा सदस्य\n१५ वी लोकसभा सदस्य\nइ.स. १९४२ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० ऑगस्ट २०१३ रोजी १०:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-1182", "date_download": "2018-05-28T03:03:22Z", "digest": "sha1:2NNT3DDB7LAQBF5IM4G62M2SUXQ72U3J", "length": 12358, "nlines": 103, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 9 मार्च 2018\nभारताचा युवा गोल्फर शुभांकर शर्मा याची घोडदौड स्वप्नवत ठरली आहे. या २१ वर्षीय उमद्या खेळाडूने युरोपियन टूरवरील दोन गोल्फ स्पर्धा जिंकून धडाका कायम राखला. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे जोबर्ग ओपन स्पर्धेत विजेता ठरला, तर फेब्रुवारीत त्याने मलेशियातील कुआलालंपूर येथे मेबॅंक स्पर्धा जिंकली. या दोन प्रमुख स्पर्धांतील यशामुळे शुभांकरने जागतिक गोल्फ मानांकनात १९३ वरून ७२व्या स्थानी उडी घेतली. २०१७ वर्षअखेरीस तो २०२व्या क्रमांकावर होता, आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रगतीमुळे त्याने दोन महिन्यांत मोठे अंतर कापले. गेल्यावर्षी मेबॅंक स्पर्धेत त्याला नवव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. वर्षभरात मेहनत, आत्मविश्‍वास आणि जिद्दीच्या बळावर शुभांकरने थेट अजिंक्‍यपदाचा करंडक उंचावला. या युवा भारतीय गोल्फरने अपेक्षा उंचावल्या आहेत. युरोपियन टूरवरील जिंकलेल्या दोन प्रमुख स्पर्धा त्याच्या कारकिर्दीत ‘टर्निंग पॉइंट’ ठरणाऱ्या आहेत. ‘द ओपन’, तसेच मेक्‍सिकोतील जागतिक गोल्फ या प्रतिष्ठित स्पर्धेत खेळताना त्याच्या कामगिरीवर नजरा असतील. स्कॉटलंडमधील ‘द ब्रिटिश ओपन’ खडतर गोल्फ स्पर्धा मानली जाते. व्यावसायिक गोल्फमध्ये एका मोसमात दोन युरोपियन टूर गोल्फ स्पर्धा जिंकणारा शुभांकर हा तिसरा भारतीय ठरला आहे. २००६ मध्ये जीव मिल्खा सिंग याने, तर २०१५ मध्ये अनिरबन लाहिरी याने असा पराक्रम केला होता.\nशुभांकरने गोल्फ खेळण्यास वयाच्या सहाव्या वर्षी सुरवात केली. त्याचे वडील मोहन शर्मा हे सेनादलातील निवृत्त कर्नल. शुभांकरच्या गोल्फ कोर्सवरील वाटचालीत वडिलांचा मोलाचा वाटा आहे. टायगर वूड्‌सचा खेळ शुभांकरला भावतो. जेस्सी ग्रेवाल व गुरबाझ मान हे त्याचे प्रशिक्षक. लहान वयातच त्याने छाप पाडली. वयाच्या १७ वर्षी २०१४ मध्ये त्याने कोचीन मास्टर्स स्पर्धा जिंकली. त्याचे हे पहिले व्यावसायिक यश ठरले. पीजीटीआय किताब मिळविणारा तो सर्वांत युवा भारतीय विजेता ठरला. भारताचा महान गोल्फर जीव मिल्खा सिंग यालाही शुभांकरने प्रभावित केले आहे. चंडीगडच्या युवा खेळाडूचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे भाकीत जीव याने केले आहे. त्याने खेळात सातत्य राखले, तसेच सराव शास्त्रोक्त राहिल्यास शुभांकर पहिल्या पन्नास खेळाडूंतही लवकरच स्थान मिळवेल, असे जीव याला वाटते. जागतिक गोल्फमध्ये जीव मिल्खा सिंगने स्वतः विक्रमी ठसा उमटविलेला आहे. २००९ मध्ये त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम २८वे मानांकन मिळविले होते. भारतीय गोल्फरचे हे आतापर्यंतचे सर्वोत्तम मानांकन आहे. या प्रतिथयश गोल्फरने युवा शुभांकरला दिलेली शाबासकी शुभांकरची प्रतिभा आणि क्षमता अधोरेखित करते.\nव्यावसायिक गोल्फमध्ये लागोपाठ दोन प्रमुख स्पर्धा जिंकल्यामुळे शुभांकर आता भारताचा अव्वल गोल्फर ठरला आहे. त्याच्या ७२व्या मानांकनाच्या तुलनेत अनिरबन लाहिरी ७६व्या स्थानी आहे. त्याच्या कामगिरीचा आलेख असाच उंचावता राहिल्यास जीव मिल्खा सिंगच्या सर्वोत्तम कामगिरीच्या जवळपास येणेही त्याला शक्‍य होईल. वयाच्या २१व्या वर्षी त्याने जागतिक गोल्फमध्ये बजावलेली कामगिरी आश्‍चर्यचकित करणारी आहे. शुभांकरने २०१३ मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी व्यावसायिक गोल्फमध्ये पदार्पण केले. त्यानंतर पीजीटीआय, आशियायी टूर, युरोपियन टूर स्पर्धेत तो खेळला आहे. डिसेंबरमध्ये तो जोबर्ग ओपन स्पर्धेत जिंकला तेव्हा युरोपियन टूर जिंकणारा सर्वांत युवा भारतीय ठरला होता. त्याला प्रतिष्ठेची स्पर्धा असलेल्या ‘द ओपन’साठीही निमंत्रण मिळाले. गोल्फमधील बहारदार कामगिरीमुळे ‘बर्डी बॉय’ हे टोपणनाव त्याला मिळाले आहे.\nवयाच्या सोळाव्या वर्षी भारतीय हौशी स्पर्धा जिंकली\nसतराव्या वर्षी पीजीटीआय दर्जाच्या कोचीन मास्टर्स स्पर्धेत विजेता\nऑक्‍टोबर २०१७ पासून चार करंडक जिंकले\n२०१७-१८ मोसमातील सहा युरोपीय टूर स्पर्धांत सहभाग, दोन स्पर्धांत विजेता\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-current-affairs-sayali-kale-marathi-article-1545", "date_download": "2018-05-28T03:11:29Z", "digest": "sha1:CB7JZIHX3MTCKUHZDKYAYTWLDXXNOQGD", "length": 19701, "nlines": 150, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Current Affairs Sayali Kale Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nशुक्रवार, 11 मे 2018\nदिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला केंद्र सरकारने दालमिया उद्योग समूहाला २५ कोटी रुपयांच्या करारावर पुढील ५ वर्षांसाठी दत्तक दिला आहे.\nदालमिया भारत उद्योग समूह हा सिमेंट उत्पादक समूह असून ऐतिहासिक वास्तू दत्तक घेणारा देशातील पहिलाच उद्योग समूह ठरला आहे.\nपर्यटन मंत्रालय आणि भारतीय पुरातत्त्व विभागासोबत दालमिया भारत समूहाने सार्वजनिक- खासगी भागीदारी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.\nसदर करारानुसार पुढील पाच वर्षांकरिता लाल किल्ल्याच्या संवर्धन आणि सुशोभीकरणाची तसेच परिसराच्या नूतनीकरणाची जबाबदारी दालमिया कंपनीकडे असणार असून पर्यटकांकडून शुल्क वसूल करून महसूल मिळविण्याचा अधिकारही त्यांच्याकडे असणार आहे.\nमुघल बादशाह शहाजहान याने इसवी सनाच्या १७ शतकात बांधलेला हा किल्ला मागील वर्षी पर्यटन दिनाच्या निमित्ताने राष्ट्रपतींनी उद्घोषित केलेल्या ‘अपनी धरोहर-अपनी पहचान’ या योजने अंतर्गत दत्तक देण्यात आला आहे.\nया योजने अंतर्गत एकूण २२ ऐतिहासिक वारसा स्थळे दत्तक देण्याचा मानस असून यांमध्ये ताजमहालचाही समावेश आहे.\nकेंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने तयार केलेल्या मंत्रीगटाने देशात व्यापारी वाहनांचे दळणवळण सुलभ होण्यासाठी ‘एक राष्ट्र एक कर’ धोरण सुचवले आहे.\nया मंत्रिगटाची बैठक गुवाहाटी येथे दोन दिवस चालली तर राजस्थानचे वाहतूकमंत्री युनूस खान यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र, गोवा, केरळ, मेघालय झारखंड, छत्तीसगड, हरियाना, बिहार, हिमाचल प्रदेश, उत्तरप्रदेश आणि आसाम या राज्यांचे वाहतूक मंत्री उपस्थित होते.\nसमान वाहन करप्रणाली : यामध्ये देशातल्या देशात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात आपले वाहन नेताना कोणताही कर आकारला जात नाही.\nही करप्रणाली लागू केल्यावर कमी वाहन कर असणाऱ्या राज्यांतून वाहन खरेदी करून अधिक कर असणाऱ्या राज्यांत चालवून गैर व्यवहार करणाऱ्यावर आळा बसेल तसेच गरजेसाठी दुसऱ्या राज्यांत स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना व्यवहार सुलभ होईल.\nगाडीची किंमत (रुपये) कर\n१० लाखापेक्षा कमी ८ टक्के\n१० ते १२ लाख १० टक्के\n१२ लाखांहून अधिक २० टक्के\nयामध्ये डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांसाठी प्रत्येकी २ टक्के अधिक कर द्यावा लागणार असून विजेवर चालणाऱ्या गाड्यांसाठी करात प्रत्येकी २ टक्के सवलत मिळणार आहे.\nसार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी लहान प्रवासी गाड्यांनाही (cars) राष्ट्रीय प्रवासी वाहन परवाना देण्याची सूचना केली आहे.\nतेजस या हलक्‍या लढाऊ विमानावरून हवेतून हवेत मारा करणाऱ्या बीव्हीआर (Beyond Visual Range) या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी ठरली असून यातून तेजसची परिणामकारकताही सिद्ध झाली आहे.\nराफेल या इस्रायली कंपनीने निर्माण केलेली बीव्हीआर क्षेपणास्त्रे भारतीय नौदलाने सध्या निवृत्त झालेल्या ‘सी हरीयार्स’ या विमानांसाठी विकत घेतली होती.\nयापूर्वी ‘तेजस’कडे शस्त्रात्रे आणि इतर क्षेपणास्त्रे यांना तैनात करण्याचे काम असे मात्र तेजसच्या या कामगिरीमुळे सैन्यात कार्यरत होण्यासाठीच्या अंतिम अधिकृत मान्यतेच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.\nजागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रसिद्ध केलेल्या जागतिक शहरी हवा प्रदूषणाच्या माहितीनुसार जगातील सर्वाधिक प्रदूषित २० शहरांमध्ये १४ भारतीय शहरांचा समावेश आहे.\nया १४ शहरांमध्ये यांचा समावेश आहे; दिल्लीसह वाराणसी, कानपूर, फरिदाबाद, गया, पाटणा, आग्रा, मुझफ्फरपूर, श्रीनगर, गुरुग्राम, जयपूर, पतियाळा आणि जोधपूर यांचा समावेश होतो.\nहा अहवाल २०१६ या वर्षातील हवेतील २.५ च्या सूक्ष्मकणांच्या (Particulate Matter) पातळीवरून ठरविण्यात आला असून १० च्या कणांच्या निकषावर २० मध्ये १३ भारतीय शहरे येतात.\nया अहवालासाठी १०८ देशांतील ४३०० शहरांच्या हवेतील १० आणि २.५ च्या सूक्ष्मकणांचे मोजमाप करण्यात आले होते.\nसदर अहवालानुसार हवेतील सूक्ष्मकणांचा फुफ्फुसे आणि हृदयावर परिणाम होऊन दरवर्षी सुमारे ७० लाख लोकांचा मृत्यू होतो.\nकेंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने ‘राष्ट्रीय आरोग्य मोहिमे’ अंतर्गत विषाणूजन्य काविळीच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी उपक्रम राबविण्याचे योजले आहे.\nया उपक्रमास ५१७ कोटी रुपयांचे अर्थसंकल्पीय साहाय्य मिळणार असून २०३० पर्यंत भारतातून विषाणूजन्य काविळीचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.\nया उपक्रमाअंतर्गत भारतभरात येत्या ३ वर्षांत १०० चिकित्सालये तर ६६५ चाचणी केंद्रे उभारण्यात येणार आहेत.\nयातही ‘हिपॅटायटीस C’ करिता १५ आदर्श चिकित्सालये उभारून काविळीच्या या प्रकारचे निदान व उपचार पद्धती विकसित केली जाणार आहे.\nभारत-पाकिस्तान लष्कर प्रथमच एकत्र\nरशियातील उराल पर्वतराजींमध्ये येत्या सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘पीस इनिशिएटिव्ह’ या दहशतवादविरोधी लष्करी सरावात प्रथमच भारतीय आणि पाकिस्तानी लष्कर एकत्रित सहभागी होणार आहे.\nदहशतवादा संदर्भात परस्परांमध्ये सहकार्य वाढावे यासाठी शांघाय सहकार्य संघटनेने (SCO) हा लष्करी सराव आयोजित केला असून यात आठही सदस्य देश सहभागी होणार आहेत.\nयापूर्वी संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता सेनेच्या कामात भारतीय व पाकिस्तानी लष्कराने एकत्रित सहभाग घेतला असला तरीही यापूर्वी दोन्ही लष्करे युद्धसरावासाठी कधीही एकत्र आली नव्हती.\nपरदेशी योगदान नियमन कायदा (Foreign Contribution Regulation Act) अशासकीय संस्थांना परदेशातून निधी उपलब्ध व्हावा व त्याचे योग्य नियमन सरकारद्वारे व्हावे यासाठी लागू असणारा कायदा.\nमुख्यतः पर्यावरण संरक्षण व विकासाची कामे यांत संतुलन राखण्यासाठी उपयोग.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाने प्रथमच एकावेळी १० अणुभट्ट्यांच्या उभारणीला परवानगी दिली असून ऊर्जा क्षेत्राच्या विकासासाठी मंजूर करण्यत आलेल्या या अणुभट्ट्यांची क्षमता ७०० मेगावॉट असणार आहे.\nत्यांची उभारणी ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत माही बंसवाडा (राजस्थान), गोरखपूर (हरियाना), कैगा (कर्नाटक) आणि मध्यप्रदेश (चुटका) येथे करण्यात येणार आहे.\nआसाम राज्यातील धेमजी जिल्हा येथे पहिल्या ‘भारतीय कृषी संशोधन संस्थे‘च्या उद्घाटन प्रसंगी शेतीक्षेत्रातील प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याकरिता केंद्र सरकार ‘संपदा योजना’ चालू करत असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली.\nSAMPADA : Scheme for Agro-Marine Processing And Development of Agro processing शेतमालावर प्रक्रिया करून तो बाजारात पाठविणे आणि कृषी- सागरी प्रक्रियेला उत्तेजन देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.\nचकमा आणि हाजोंग निर्वासितांना भारतीय नागरिकत्व\nकेंद्र सरकारने चकमा आणि हजोंग निर्वासितांना भारताचे नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला.\nसाठच्या दशकात बुद्ध धर्मीय चकमा आणि हिंदू धर्मीय हजोंग जमातीतील सुमारे १ लाख नागरिकांनी बांगलादेशातून मुख्यतः अरुणाचल प्रदेश राज्यात स्थलांतर केले होते.\nसर्वोच्च न्यायालयाने त्यांना २०१५ मध्ये भारतीय नागरिकत्व देण्याचे आदेश दिले होते.\nसदर निर्वासितांना अरुणाचल प्रदेश राज्यातील अनुसूचित जमातींसारखे जमिनीचे अधिकार न देता नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-1183", "date_download": "2018-05-28T03:16:02Z", "digest": "sha1:FK7UGB3SI2YVM6HDMTSJMYTQQQXQEFQA", "length": 13200, "nlines": 107, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 9 मार्च 2018\nझुलन गोस्वामी ही बंगाली मुलगी. वयाच्या १९व्या वर्षी तिने महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. भारतात पुरुषांच्या तुलनेत महिला क्रिकेटकडे दुर्लक्षच होते, पण त्यामुळे झुलन कोमेजली नाही, तर उत्साहात तिने आपली कारकीर्द फुलविली. निर्धार आणि जिद्द या बळावर महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वप्रथम बळींचे द्विशतक गाठण्याचा पराक्रम केला. केवळ भारतीय क्रिकेटसाठीच नव्हे, तर जागतिक महिला क्रिकेटमध्येही झुलनचा हा विक्रम अद्वितीय आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात झुलनने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी मिळविण्याचा मान मिळविला. तिने ऑस्ट्रेलियाच्या कॅथरिन फिट्‌झपॅट्रिक हिला मागे टाकले. कॅथरीनने १९९३ ते २००७ या कालावधीत १०९ एकदिवसीय सामने खेळताना १८० गडी बाद केले होते. झुलनने हा आकडा मागे टाकून दोनशे बळींच्या दिशेने कूच केली. सात फेब्रुवारी २०१८ रोजी दक्षिण आफ्रिकेतील किंबर्ली येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात झुलनने मैलाचा दगड गाठला. तिने यजमान संघाची सलामीवीर लॉरा वॉल्व्हार्ड हिला यष्टिरक्षक सुषमा वर्मा हिच्याकरवी झेलबाद केले. १६६व्या सामन्यात झुलनचा हा दोनशेवा बळी ठरला. या वाटचालीत झुलनने जबरदस्त आत्मविश्‍वास, कणखर मनोबल, खडतर परिश्रम आणि अफलातून जिगर यांचा सुरेख संगम साधला आहे. केवळ शाळा-महाविद्यालयीन स्तरावर क्रिकेट मर्यादित न राखता तिने मोठे स्वप्न पाहिले. देशातील वेगवान महिला गोलंदाज आणि क्रिकेटपटूंसाठी ती आदर्श बनली.\nझुलनने सोळा वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. २००२ मध्ये चेन्नई येथे ती इंग्लंडविरुद्ध कारकिर्दीतील पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळली. त्या सामन्यात ७-०-१५-२ असे प्रभावी पृथक्करण राखत तिने लक्ष वेधले. भरपूर उंची, शिडशिडीत बांध्याची ही बंगाली मुलगी अतिशय वेगाने गोलंदाजी टाकत असल्यामुळे तिच्याविषयी सुरवातीपासून चर्चा आणि उत्सुकताही होती. झुलनने भारतीय महिला संघाची सध्याची कर्णधार मिताली राज हिच्याकरवी इंग्लंडची सलामीवीर कॅरोलिन ॲटकिन्स हिला झेलबाद केले, तिचा तो एकदिवसीय क्रिकेटमधील पहिला बळी ठरला. त्यानंतर या हरहुन्नरी खेळाडूने मागे वळून पाहिलेच नाही. महिलांचे क्रिकेट मर्यादित स्वरूपाचे असूनही तिने लक्ष विचलित होऊ दिले नाही. नव्या चेंडूने वेगवान गोलंदाजी करणारी भारताची यशस्वी गोलंदाज हा लौकिक तिने अजूनपर्यंत टिकविला आहे. किंबर्ली येथेच पहिल्या सामन्यात भारताच्या विजयात वाटा उचलताना तिने दक्षिण आफ्रिकेचे चार गडी बाद केले. सध्या ती ३५ वर्षांची आहे, पण तिची गोलंदाजीतील भेदकता चिरतरुण आहे. वेगवान लयबद्ध धाव, चेंडू टाकण्याची तंत्रशुद्ध शैली, अचूकता या बळावर तिने गोलंदाजीत दबदबा राखला आहे. दीड दशकाहून अधिक काळ एका महिला क्रिकेटपटूने कारकीर्द उंचावत नेणे हीच मोठी उपलब्धी आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेली तंदुरुस्ती जपण्याचे भानही तिने राखले.\nझुलनला २००७ मध्ये वर्षांतील सर्वोत्तम जागतिक महिला क्रिकेटपटू या पुरस्काराने गौरविण्यात आले. पश्‍चिम बंगालमधील नादिया जिल्ह्यातील चाकदाहा या गावची ही मुलगी क्रिकेटसाठी कोलकत्यात आली. टीव्हीवर पुरुषांचे क्रिकेट पाहून ती या खेळाकडे आकर्षित झाली. तिने शिक्षणात कारकीर्द करावी असे पालकांना वाटत होते, पण क्रिकेटपटू बनण्याचा निश्‍चय केलेल्या झुलनने मुलांसमवेत खेळत गुणवत्ता विकसित केली. २००८ ते २०११ या कालावधीत भारतीय महिला संघाचे कर्णधारपदही भूषविले. नंतर फक्त गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले. फलंदाज म्हणूनही तिने अष्टपैलू छाप सोडली. तिला २०१० मध्ये अर्जुन पुरस्काराने, तर २०१२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सध्या ती कारकिर्दीच्या संध्याकाळात आहे, परंतु तीचा जोश कमी झालेला नाही. फलंदाजांना अजूनही तिचे चेंडू खेळणे अवघड ठरते.\nकसोटी ः विरुद्ध इंग्लंड, लखनौ येथे १४ ते १७ जानेवारी २००२\nएकदिवसीय ः विरुद्ध इंग्लंड, चेन्नई येथे ६ जानेवारी २००२\nटी-२० ः विरुद्ध इंग्लंड, डर्बी येथे ५ ऑगस्ट २००६\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीय माहिती अधिकाराच्या अंतर्गत बीसीसीआय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या...\nफॅशनच्या दुनियेत रोज काय नवीन येईल किंवा जुनेच नव्याने येईल हे सांगता येत नाही....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/akola/akola-175-lakh-ornaments-worth-looted-misbehaving-elderly/", "date_download": "2018-05-28T03:37:33Z", "digest": "sha1:G42H67SEACHBIDBSLNADI2HOZ3OKZJOP", "length": 27535, "nlines": 356, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Akola: 1.75 Lakh Ornaments Worth Looted By Misbehaving Elderly! | अकोला : वृद्धेला भूलथापा देऊन तीचे १.७५ लाखांचे दागिने लुटले! | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nPalghar Bypoll 2018 : भाजपा रडीचा डाव खेळतंय, साम,दाम दंड भेद सुरू - हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक : वसई तालुक्यातील सायावन, मेढे, माजीवली मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबा,\nजम्मू काश्मीरमध्ये शोपियन जिल्ह्यात आयईडीचा स्फोट; तीन जवान जखमी\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक : वसई तालुक्यातील सायावन, मेढे, माजीवली मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबा,\nजम्मू काश्मीरमध्ये शोपियन जिल्ह्यात आयईडीचा स्फोट; तीन जवान जखमी\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nअकोला : वृद्धेला भूलथापा देऊन तीचे १.७५ लाखांचे दागिने लुटले\nअकोला : मंदिरातून दर्शन करून आल्यानंतर नेहमीप्रमाणे गायीला गूळ खाऊ घालण्यासाठी आलेल्या ७१ वर्षीय वृद्धेला भूलथापा देऊन तिच्या गळय़ातील १७ ग्रॅमचे मंगळसूत्र आणि सोन्याच्या ६0 ग्रॅमच्या चार बांगड्या असा १ लाख ७५ हजारांचा ऐवज तीन आरोपींनी हिसकून घटनास्थळावरून पळून गेले. ही घटना ९ फेब्रुवारीला सकाळी ८.३0 वाजता गांधी चौकाजवळ घडली. याप्रकरणात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.\nअकोला : मंदिरातून दर्शन करून आल्यानंतर नेहमीप्रमाणे गायीला गूळ खाऊ घालण्यासाठी आलेल्या ७१ वर्षीय वृद्धेला भूलथापा देऊन तिच्या गळय़ातील १७ ग्रॅमचे मंगळसूत्र आणि सोन्याच्या ६0 ग्रॅमच्या चार बांगड्या असा १ लाख ७५ हजारांचा ऐवज तीन आरोपींनी हिसकून घटनास्थळावरून पळून गेले. ही घटना ९ फेब्रुवारीला सकाळी ८.३0 वाजता गांधी चौकाजवळ घडली. याप्रकरणात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.\nरतनलाल चौक येथे राहणार्‍या कौशल्याबाई जयकिशन बजाज यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सकाळी त्या दानाबाजारातील श्रीनाथ मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. दर्शन घेतल्यानंतर कौशल्याबाई गांधी चौकातील देवीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी आल्या. याठिकाणी देवीचे दर्शन घेतल्यावर त्या नेहमीप्रमाणे तुलशान फर्निचरजवळ गायीला गूळ खाऊ घालण्यासाठी गेल्या. या ठिकाणी एक अनोळखी युवक आला. त्याने कौशल्याबाईला तुम्हाला कोणीतरी भेटायला आले. इकडे या असे म्हटले. त्याच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून कौशल्याबाई जवळच उभ्या असलेल्या दोन अनोळखी युवकांकडे गेल्या. त्यानंतर तिघाही युवकांनी कौशल्याबाईंना धाकदपट करून त्यांच्या हातातील ४0 ग्रॅमच्या चार बांगड्या आणि गळय़ातील १७ ग्रॅमचे मंगळसूत्र हिसकावून घेतले आणि तेथून पसार झाले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमहाराष्ट्रात कबड्डी अकादमी सुरू कराव्या - विजय जाधव\nअकोला : आरोप-प्रत्यारोपांत ढसढसा रडले समाजकल्याण सहायक आयुक्त\n‘अंडर -१९’ विश्वकप विजेत्या भारतीय संघातील खेळाडूचे मायभूमी अकोल्यात स्वागत\nमोर्णा स्वच्छता मोहिमेत हजारो महिला होणार सहभागी; महिलांच्या बैठकीत निर्धार\nअकोला जि.प.च्या शिक्षक आस्थापनेची अंतिम बिंदुनामावली तयार; शिक्षकांची न्यायालयात धाव\nपूर्व विदर्भाच्या तुलनेत रस्ते, सिंचन विकासात वर्‍हाड ८६ टक्क्यांनी मागे - डॉ. संजय खडक्कार\nझाडाची फांदी तोडताना विद्युत शॉक लागून शेतमजूराचा मृत्यू\nपीक विम्याची रक्कम १५ जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा\nपीएसी, ब्लिचींग पावडरच्या खरेदीला महापालिकेच्या स्थायी समितीची मंजुरी\nबाळापूर गटविकास अधिकाऱ्याच्या खुर्चीला ‘शिवसंग्राम’ने घातला चपलांचा हार\nअकोला शहरातील 'ओपन स्पेस'वर करणार शोषखड्डे\nवृक्ष लागवड; ७ दिवसात ७ लाख ५६ हजार खड्डे तयार करण्याचे आव्हान\nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3_%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-05-28T03:34:46Z", "digest": "sha1:Q4T7NRTJFRZZXMF7KSMMFRGAIFFLZAYK", "length": 8042, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१० राष्ट्रकुल खेळ मैदान - विकिपीडिया", "raw_content": "२०१० राष्ट्रकुल खेळ मैदान\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसीआरपीएफ शूटींग रेंज, खर्दापूर नेमबाजी ३४५ Existing [१]\nदिल्ली विद्यापीठ रग्बी सेव्हन्स १०१३२ नविन [२]\nडॉ. कर्नीसिंग शूटींग रेंज नेमबाजी &0000000000002000000000५००–२००० नविन [३]\nडॉ. एस.पी. मुखर्जी जलतरण मैदान जलक्रीडा ५१७८ Existing [४]\nइंदिरा गांधी क्रिडा संकुल सायकलिंग, जिम्नॅस्टिक्स, कुस्ती १४,३४८ &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी शब्द \"b\"नविन (वेटलिफ्टींग, कुस्ती)/\nजवाहरलाल नेहरू क्रिडा संकुल ऍथलेटिक्स, लॉन बोलिंग, वेटलिफ्टिंग ६०००० &अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी शब्द \"a\"नविन (लॉन बॉलिंग)/\nमेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदान हॉकी २५०० Existing [७]\nआर.के. खन्ना टेनिस संकुल टेनिस ५०१५ Existing [८]\nसिरी फोर्ट क्रिडा संकुल बॅडमिंटन, स्क्वॉश ४७४८ नविन [९]\nतालकटोरा इंडोर मैदान मुष्टियुद्ध ३०३५ Existing [१०]\nत्यागराज क्रिडा संकुल नेटबॉल ४४९४ नविन [११]\nयमुना क्रिडा संकुल तिरंदाजी‎‎, टेबल टेनिस ४२९७ नविन [१२]\n↑ \"सीआरपीएफ शूटींग रेंज, खर्दापूर\". २०१० राष्ट्रकुल खेळ आयोजन समिती. 1 October 2010 रोजी पाहिले.\n↑ \"दिल्ली विद्यापीठ\". २०१० राष्ट्रकुल खेळ आयोजन समिती. 1 October 2010 रोजी पाहिले.\n↑ \"डॉ. कर्नीसिंग शूटींग रेंज\". २०१० राष्ट्रकुल खेळ आयोजन समिती. 1 October 2010 रोजी पाहिले.\n↑ \"डॉ. एस.पी. मुखर्जी जलतरण मैदान\". २०१० राष्ट्रकुल खेळ आयोजन समिती. 1 October 2010 रोजी पाहिले.\n↑ \"इंदिरा गांधी क्रिडा संकुल\". २०१० राष्ट्रकुल खेळ आयोजन समिती. 1 October 2010 रोजी पाहिले.\n↑ \"जवाहरलाल नेहरू क्रिडा संकुल\". २०१० राष्ट्रकुल खेळ आयोजन समिती. 1 October 2010 रोजी पाहिले.\n↑ \"मेजर ध्यानचंद राष्ट्रीय मैदान\". २०१० राष्ट्रकुल खेळ आयोजन समिती. 1 October 2010 रोजी पाहिले.\n↑ \"आर. के. खन्ना टेनिस संकुल\". २०१० राष्ट्रकुल खेळ आयोजन समिती. 1 October 2010 रोजी पाहिले.\n↑ \"सिरी फोर्ट क्रिडा संकुल\". २०१० राष्ट्रकुल खेळ आयोजन समिती. 1 October 2010 रोजी पाहिले.\n↑ \"तालकटोरा इंडोर मैदान\". २०१० राष्ट्रकुल खेळ आयोजन समिती. 1 October 2010 रोजी पाहिले.\n↑ \"त्यागराज क्रिडा संकुल\". २०१० राष्ट्रकुल खेळ आयोजन समिती. 1 October 2010 रोजी पाहिले.\n↑ \"यमुना क्रिडा संकुल\". २०१० राष्ट्रकुल खेळ आयोजन समिती. 1 October 2010 रोजी पाहिले.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१७ रोजी १३:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://mgvaidya.blogspot.com/2012/04/blog-post_21.html", "date_download": "2018-05-28T02:53:39Z", "digest": "sha1:ABSU2M5IKWT5GABLEPL3DMSK7PCICXCS", "length": 31752, "nlines": 55, "source_domain": "mgvaidya.blogspot.com", "title": "भाष्य: इ त स्त त:", "raw_content": "\nइ त स्त त:\nरविवारचे भाष्य दि. २२-०४-२०१२ करिता\n१) गेल्या फेब्रुवारी महिन्याच्या २७ तारखेला, पश्‍चिम उत्तर प्रदेशातील ४० ख्रिस्ती कुटुंबांनी पुनश्‍च आपल्या हिंदू धर्मात प्रवेश केला. ही सर्व, मूळची दलित कुटुंबे होती. परावर्तनात आता तसे नावीन्य राहिलेले नाही. पण नावीन्याचा भाग पुढे आहे. या ४० कुटुंबांपैकी, प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीला पौरोहित्याचे शिक्षण देण्यात येणार आहे. कालबाह्य झालेल्या भाषेचा प्रयोग करावयाचा झाला, तर त्या सर्वांना ब्राह्मणत्व लाभणार आहे. त्यांची एवढी तयारी करून दिली जाणार आहे की, सर्व धार्मिक व सामाजिक कार्यांसाठी त्यांना योग्य आणि आदरणीय समजले जाईल.\n२) केरळमधील ‘त्रावणकोर देवस्वम् बोर्ड’ने गेल्या दोन महिन्यांमध्ये शंभर पुजार्‍यांना प्रशिक्षित केले आहे. या बोर्डाच्या व्यवस्थापनाखाली १२०० मंदिरे आहेत. त्या मंदिरांमध्ये पूजा अर्चा नीट व्हावी, यासाठी हे बोर्ड पुजार्‍यांना कर्मकांडाचे प्रशिक्षण देत असते. नव्याने शंभर पुजारी प्रशिक्षित करून त्यांची नेमणूक करण्यात आली. त्यापैकी ५० ब्राह्मण नाहीत. सहा महिन्यांपूर्वी देवस्वम् बोर्डाने पुजार्‍यांची भरती करण्याचा उपक्रम सुरू केला. शेकडो अर्जदारांच्या मुलाखती घेतल्या. त्यातले १०० निवडले. त्यात ५० टक्के ब्राह्मण नव्हते. पुजारी बनण्यासाठी जातीचे बंधन पाळावयाचे नाही, ही या बोर्डाची नीती आहे. मात्र, उमेदवाराला थोडे संस्कृत आणि थोडे तंत्रशास्त्र अवगत असले पाहिजे. कृष्णन् नंबुद्री केरळातील तंत्र विद्यापीठाचे महासचिव आहेत. इच्छुकांच्या मुलाखती घेणार्‍या समितीचे ते एक सदस्य आहेत. ते म्हणाले की, ‘‘आमची एकच अट होती की, तो मल्याळम् भाषी हिंदू असावा. जन्माने ब्राह्मण नसलेल्या अनेकांनी योग्य रीतीने मंत्र म्हणून दाखविले; आणि त्यांना पूजेच्या तंत्राचेही ज्ञान होते. म्हणून आम्ही त्यांचीही निवड केली.’’\n३) विवाहविधीत अग्नीभोवती सात फेरे घालण्याची उत्तर भारतात प्रथा आहे. आपल्याकडे सप्तपदीचा विधी आहे. त्यासारखाच हाही विधी. परंतु, बुंदेलखंडातील एका समाजाने, सातऐवजी आठ फेरे घालण्याची प्रथा सुरू केली आहे. कशासाठी म्हणता- तर कन्येचा जन्म झाला, तर त्याचा आनंद मानण्याची प्रतिज्ञा घेण्यासाठी. समाजाचे नाव आहे गहोई-वैश्य समाज. या समाजाच्या कर्त्याधर्त्यांच्या हे ध्यानात आले की, त्यांच्या समाजात, मुलांच्या तुलनेत मुलींच्या संख्येचे प्रमाण फार कमी आहे. त्यांनी, या समस्येचा विचार करण्यासाठी, चक्क आपल्या समाजाची एक सभाच बोलाविली आणि सर्वानुमते ठराव पारित करून एक फेरा वाढविला आणि नवदम्पतीने ही प्रतिज्ञा घेतली पाहिजे, हे ठरविले.\n१२ फेब्रुवारी २०१२ ला, या ठरावानुसार एक विवाहविधी संपन्न झाला. राधेश्याम बिलैया यांनी या बाबतीत पुढाकार घेतला. श्री बिलैया चांगले सुशिक्षित आहेत. महाराजपूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात ते प्राध्यापक आहेत. वधूचे नाव ‘हर्षा’. ती मुंबईच्या एका खाजगी कंपनीत असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करते; आणि वर आहे समीर. तो एका मोबाईल फोन कंपनीत नोकरी करतो. आपल्या समाजात नवीन प्रथा सुरू करण्याचा मान आपल्याला मिळाला, याचा या दोघांनाही आनंद आहे.\nया समाजाचे प्रमुख श्री नारायण रुशिया यांनी सांगितले की, ‘‘या गंभीर सामाजिक समस्येवर विचार करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आणि आम्ही ठरविले की, मुलीच्या जन्माबद्दल खंत न बाळगता, ती एक आनंदाची व समाजहिताची घटना आहे, असे आपण समजले पाहिजे; आणि यासाठी विवाहविधीतच त्याची प्रतिज्ञा व एक फेरा आम्ही अंतर्भूत केला. म. प्र.चे मुख्य मंत्री श्री शिवराजसिंह चौहान यांनी प्रस्तुत केलेल्या ‘कन्या वाचवा’ अभियानाने आम्हाला प्रेरित केले आणि सुमारे साडेसहाशे कुटुंबांचा अंतर्भाव असलेल्या आमच्या समाजाने त्याला मान्यता दिली.’’\nआपल्या भारताच्या ईशान्य कोपर्‍यात मिझोराम नावाचे एक छोटेसे राज्य आहे. पूर्वी, मिझोराम हा आसाम राज्याचाच एक जिल्हा होता. त्या जिल्ह्यात ९५ टक्के लोक ख्रिस्ती आहेत. हिंदू आणि हिंदुत्व यापासून दूर गेले की वेगळेपणाची भावना निर्माण होते, असे आपला इतिहास सांगतो. मिझोराममधील ख्रिस्ती याला अपवाद ठरले नाहीत. त्यांनी मिझोरामचे स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी हिंसक आंदोलन सुरू केले. ‘मिझो नॅशनल फ्रंट’ असे या आंदोलनकर्त्या संघटनेचे नाव आहे. ‘मिझो’ हे एक वेगळे राष्ट्र आहे, असा त्यांचा दावा होता. पण सरकारने हे आंदोलन, शक्तीचा उपयोग करून शांत केले. मात्र भारताच्या अंतर्गतच, एक वेगळे राज्य म्हणून त्याला मान्यता दिली. २० फेब्रुवारी १९८७ ला मिझोराम हे वेगळे राज्य बनले. सध्या ‘मिझो नॅशनल फ्रंट’ हा तेथे एक राजकीय पक्ष आहे.\n२००१ च्या जनगणनेप्रमाणे मिझोरामची लोकसंख्या पुरती ९ लाखही नाही. यात बॅप्टिस्ट चर्चला मानणार्‍यांची बहुसंख्या आहे. ‘बॅप्टिस्ट’ चर्च हे प्रॉटेस्टंट चर्च आहे. पण कडवेपणाच्या बाबतीत ते रोमन कॅथॉलिकांच्या फार मागे नाहीत.\nप्रथमच या चर्चने एका महिलेला दीक्षा दिली. या महिलेचे नाव आहे डॉ. आर. एल. हुनूनी. ‘बायबल’चा तिचा खास अभ्यास आहे. मिझोरामची राजधानी असलेल्या ऐजवाल शहरातील ‘ऍकेडमी ऑफ इंटेग्रेटेड ख्रिश्‍चन स्टडीज्’ या संस्थेची ती प्राचार्या आहे. ११ मार्च २०१२ ला तिला दीक्षित करण्यात आले. पण त्या बरोबरच हेही सांगण्यात आले की तिला ‘पॅस्टर’ होता येणार नाही. ‘पॅस्टर’ म्हणजे आपल्या भाषेत ‘धर्मगुरू’. सरळ पुरोहित म्हणा ना\nहुनूनीला दीक्षा देण्याचा मामला वर्षभर प्रलंबित होता. गेल्या वर्षीच, हुनूनीला दीक्षा देण्याच्या प्रस्तावाला, बॅप्टिस्ट चर्चच्या असेंब्लीने नकार दिला होता. वर्षभरानंतर थोडी प्रगती झाली. हुनूनी ‘दीक्षित’ झाली. पण तिला ‘पॅस्टर’चे पद मात्र मिळावयाचे नाही.\nतथापि, या वहिवाटीला कारण केवळ ख्रिस्ती संप्रदाय आहे, असे समजण्याचे कारण नाही. ख्रिस्ती झाल्यानंतरही जनजातींच्या जुन्या- जुनाट म्हणा- परंपरा सुटत नाहीत. मिझो जमातीत पुरुषप्रधानता आहे. त्याचेच प्रतिबिंब चर्चच्या रचनेत आणि व्यवहारात पडले आहे, असेच समजणे योग्य.\nआपल्या गडचिरोली जिल्ह्याची ही कहाणी आहे. नक्षलप्रभावित जिल्हा अशी गडचिरोलीची ख्याती संपूर्ण देशात आहे. अशा या दुर्गम नक्षलग्रस्त भागात ‘डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती’ एक फिरता दवाखाना चालविते. अहेरी, एटापल्ली, भामरागड आणि मूलचेरा ही नावे विदर्भवासीयांच्या परिचयाची झाली आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील हे तालुके आहेत. या प्रत्येक तालुक्यातील काही गावे या सेवा समितीने निवडलेली आहेत. एटापल्ली तालुक्यातील पेठा, मूलचेरातील किश्तापूर, अहेरी तालुक्यातील नागुलवाही, कोलापल्ली, गुड्डीगुदाम ही त्यातली काही गावे. भामरागड तालुक्यातीलही काही गावांची निवड करण्यात आली आहे.\nसेवा समितीने प्रथम एक जीप घेऊन, व तिच्यात औषधे ठेवून आपले कार्य सुरू केले. पण आता समितीजवळ एक ऍम्बुलन्स आली आहे. चंद्रपूरचे भाजपा खासदार श्री हंसराज अहिर यांच्याकडून ही ऍम्बुलन्स कार समितीला मिळाली आहे. अहेरीचे डॉ. सुरेश डंबोले, ही सर्व व्यवस्था बघतात. प्रत्येक ठरलेल्या केंद्रात, ठरलेल्या दिवशी, औषधे घेऊन ही ऍम्बुलन्स जाते आणि त्या दुर्गम भागातील जनतेची सेवा करते. सेवा समितीला जनतेकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पेठा येथे स्थानिक जनतेने, आपल्या श्रमदानाने, दवाखान्याची एक इमारतच उभी केली आहे.\nतामीळनाडू राज्यात, तंजावर नावाचा एक जिल्हा आहे. त्या जिल्ह्यातील कोलकत्तूर या गावी कनकसभाई या नावाचे गृहस्थ होमिओपॅथीच्या पद्धतीने चिकित्सकाचा व्यवसाय करीत असत. त्यांचा प्रल्हाद नावाचा बारा वर्षांचा मुलगा एका अपघातात मरण पावला. त्यांना खूप दु:ख झाले. मनाला शांती लाभावी म्हणून ते तिरुप्परयथुराई येथील रामकृष्ण तपोवनाचे स्वामी चिद्भवानंद यांना शरण गेले. स्वामींनी त्यांचे सांत्वन करून म्हटले, ‘‘या निमित्ताने परमेश्‍वराने तुझी सत्त्वपरीक्षा घेतली आहे. तू, इतर मुलांच्या हितासाठी झटावे, असा परमेश्‍वराचा संकेत आहे.’’\nकनकसभाईने हा उपदेश मानला. आणि आपल्या खेडेगावी ‘रामकृष्ण मिड्ल स्कूल’ सुरू केले. गेल्या २५ वर्षांच्या अथक सेवाभावी प्रयत्नांमुळे शाळेची खूप उन्नती झाली. त्या परिसरातील एक उत्तम शाळा म्हणून त्या शाळेचा लौकिक आहे. कनकसभाई आता ७८ वर्षांचे झाले आहेत. आपली संस्था अन्य कुणाच्या तरी स्वाधीन करावी असा विचार त्यांच्या मनात आला. अन्य धर्मीयांनी त्यांना कोट्यवधी रुपयांची लालूचही दाखविली. पण कनकसभाई त्याने मोहित झाले नाहीत. त्यांनी आपली ही शाळा, कोईमतूरच्या ‘आर्ष विद्यापीठम्’चे प्रमुख स्वामी दयानंद सरस्वती यांच्या चरणी समर्पित केली. स्वामी दयानंद सरस्वती हे वि. हिं. प.चे अग्रगण्य धर्माचार्य आहेत, हे सर्वविदितच आहे.\nत्या मुलाचे नाव उमाशंकर. तो दिल्लीचा रहिवासी. वय वर्षे १२. १२ जुलै २०१० ची घटना. तो एका बसमधून शाळेला जात होता. त्याच्या समोर गर्दीने भरलेली एक मिनि बस जात होती. तिच्यात मोठ्या संख्येत विद्यार्थी होते. वळण घेताना, ती मिनी बस उलटली. खाली अनेक मुले दबली गेली. रक्ताचा सडा पडला. मुलांच्या किंकाळ्यांनी वातावरण भरून गेले. उमाशंकरने आपल्या बसमधून उडी मारली. उलटलेल्या बसच्या खाली शिरून त्याने काही मुलांना बाहेर काढले. मिनी बसमधील सुखरूप असलेल्या उतारूंच्या मदतीने ती बस त्याने सरळ केली. या जखमी मुलांना ताबडतोब दवाखान्यात नेता यावे म्हणून त्याने रस्त्याने जाणार्‍या मोटरचालकांना हात दाखविला. पण कुणी थांबेचना. अखेरस तो प्राणांची पर्वा न करता, जाणार्‍या दोन मोटरगाड्यांसमोर आडवा निजला. तेव्हा त्या गाड्या थांबल्या. जखमींपैकी सहा विद्यार्थ्यांना ताबडतोब दवाखान्यात नेण्यात आले. त्यातले पाच वाचले. गणराज्य दिनाच्या वेळी शौर्यपदक देऊन उमाशंकरचा गौरव करण्यात आला.\nनागालँडमधील पेरेन जिल्ह्यातल्या निसर्गरम्य तेनिंग गावातील ही शाळा म्हणजे एक निसर्गचित्रच वाटतं. काटकोनी बैठी शाळा, त्याच्यासमोर पटांगण, फुलझाडांची बॉर्डर, लाल पटांगण, हिरवी झाडं, निळ्या रंगाची शाळा असा एक छान हा परिसर आहे. नवीन पांढर्‍या इमारतीच्या छतावर छान फुलझाडांच्या कुंड्या आहेत. जुन्या शाळेत बालवर्ग व चौथी ते सातवीपर्यंतचे वर्ग आहेत, तर नवीन इमारतीत पहिली ते तिसरी आणि आठवी ते दहावी असे वर्ग आहेत. इथेच कॉम्प्युटर रूम, प्रयोगशाळा, लायब्ररी, ऑफिस आणि एक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम ‘हेरिटेज रूम’ आहे.\n२० फेब्रुवारी १९८४ ला, फक्त १२ मुलं आणि मुली यांच्यासह प्रत्येक गावातल्या हिंदू कुटुंबातील काही लोकांच्या उपस्थितीत, एका झोपडीवजा घरात, विद्येची देवता सरस्वती मॉं आणि राणी मॉं (नागा राणी गाईदिन्ल्यू) यांच्या प्रतिमा ठेवून, लोकांच्या आग्रहास्तव दीपप्रज्वलन करून, नागा बंधूंच्या धार्मिक गीतगायनाने या विद्यालयाचा श्रीगणेशा झाला.\nख्रिश्‍चन समाजाचा प्रखर विरोध व धगधगत्या दहशतवादामुळे अनंत संकटांचा सामना करीत श्री रामनगिना यादव या वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्याने अतिशय कठोर परिश्रमाने, प्रसंगी शारीरिक हालअपेष्टांना सामोरे जात, कोणत्याही परिस्थितीत हार न मानता, प्रयत्न चालू ठेवले व या शाळेचा पाया घातला.\nफक्त १२ मुलांनिशी सुरू झालेल्या या शाळेत, आता दरवर्षी ४०० पेक्षा अधिक मुले प्रवेश घेतात. सुरुवातीला ही शाळा सुरूच होऊ नये म्हणून प्रयत्न करणार्‍या ख्रिश्‍चन समाजाचीही मुले, ही शाळा इतर शाळांपेक्षा अधिक चांगली आहे म्हणून या शाळेत मोठ्या संख्येने प्रवेश घेतात. या मुलांना शिकविण्यासाठी लागणारा शिक्षकवर्ग मिळवणं सुरवातीला फारच कठीण गेलं. आताही हा प्रश्‍न पूर्णपणे सुटलेला आहे असं नाही. इथे शिकवणं ही नोकरी नाही. एका वेगळ्या दृष्टिकोनातून, एक निश्‍चित ध्येय समोर ठेवून वाटचाल करीत असताना, फार मोठं समाधान देणारा हा एक जिवंत, रसरशीत अनुभव आहे. अर्थातच या वेगळ्या वाटेची कास धरणार्‍यांची वानवा समाजात कायमच असते आणि आताही आहे. याच शाळेत शिकलेले काही विद्यार्थी व विद्यार्थिनी येथे शिक्षकाचे काम करतात. शिक्षणाचे नवीन प्रवाह, नवीन पद्धती येथे अजून रुजायच्या आहेत. परंतु अतिशय कठीण परिस्थितीत पारंपरिक पद्धतीने इथले शिक्षण सुरू आहे. अभ्यासाव्यतिरिक्त बर्‍याच उपक्रमांत मुलांचा व मुलींचा सहभाग असतो. चित्रकला, खेळ, वक्तृत्व अशा स्पर्धा शिक्षक आयोजित करतात. राष्ट्रीय पातळीवर फुटबॉल खेळलेले जिनलॉक सर हे गजब के खिलाडी आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली या शाळेतून आज ना उद्या एखादा राष्ट्रीय पातळीवरील फुटबॉलपटू उदयास येण्याची शक्यता आहे. वनवासी कल्याण आश्रम मुलांच्या क्षमतांचा शोध घेऊन त्यांचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे.\nनागा समाजातल्या उपजत नृत्य-गायन कलांना प्रोत्साहन देणारे उपक्रम येथे नेहमीच साजरे होतात. अशा स्पर्धांत इथली मुले नेहमीच सहभाग घेतात. बक्षिसेही मिळवतात. त्यांची रोजची प्रार्थनाही श्रवणीय असते. रक्षाबंधन सण धूमधडाक्यात साजरा होतो. ‘फूलमून डे’ (पौर्णिमा) दर महिन्याला साजरी होते. शिक्षक दिनाच्या दिवशी मुले शिक्षकांसाठी ‘वेलकम सॉंग’ म्हणतात. पारंपरिक नृत्य सादर करतात आणि बालकदिनाला शिक्षक मुलांसाठी ‘वेलकम सॉंग’ म्हणतात आणि पारंपरिक नृत्यही सादर करतात. ही देवघेव लक्षणीय आहे.\nपर्यावरणदिवस सर्वत्र साफसफाई करून साजरा होतो. दर महिन्यातील एक दिवस समाजकार्य म्हणून साजरा होतो. या शाळेचा रौप्य महोत्सवी समारंभ नागालँडचे मुख्य मंत्री नैफ्यू रिओ यांच्या प्रमुख उपस्थितीत १२ ऑक्टोबर २००९ रोजी पार पडला. त्यावेळी मुख्य मंत्र्यांनी शाळेबद्दल गौरवोद्गार काढले आणि शाळेला देणगीही दिली.\nअशा या शाळेचा विकास होऊन महाविद्यालय सुरू व्हावे अशी स्थानिक नागरिकांची इच्छा आहे. ती शाळेच्या सुवर्ण महोत्सवापर्यंत पूर्ण होवो अशी शुभेच्छा.\n(‘ईशान्यवार्ता’- मार्च २०१२ च्या अंकातील ज्योती शेट्ये, डोंबिवली यांच्या लेखावरून साभार)\nहिन्दी भाष्य यहाँ पढ़िए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.smartdost.in/honeymoon-places/", "date_download": "2018-05-28T03:20:37Z", "digest": "sha1:BTDS3623FOCB4O5KD2SCN7A4ES7KCYGW", "length": 10364, "nlines": 70, "source_domain": "www.smartdost.in", "title": "उन्हाळी मधुचंद्राची भारतातील चांगली 5 ठिकाणे | | SmartDost - marathi website for interesting information", "raw_content": "\nउन्हाळी मधुचंद्राची भारतातील चांगली 5 ठिकाणे\nगुडलाइफ, प्रवास | 0 |\nभारतात प्रमुख्याने उन्हाळा, पावसाळा व हिवाळा असे तीन सिझन असतात. त्यातही हल्ली उनपावसाळा, पाउसहिवाळा, उष्णहिवाळा, हिवपावसाळा असे डबल धमाल कॉम्बो सिझनही असतात. सध्या उन्हापाववाळा असा ट्रिपल कॉम्बो सिझन ज्या मध्ये सकाळ सकाळी अंघोळीच्या वेळी नभातून पाऊस, लगेचच नंतर कपडे कडक वाळवण्यासाठी सुरजमामाचे कडक आगमन व त्यामुळे तापलेल्या डोक्यासाठी लगेचच हिवाळ्यासारखी थंडी. हे सगळे अनऑफीशियल, लगे लगेच. पूर्वी सारखे तीन चार महिने ब्रेक नाही. सगळे इस्टंट. असो विषय तो नाही. या सगळ्या सिझन मध्येच लग्नाचा सिझनपण आला आहे. आणि लग्न म्हणजे हनिमून पण आलाच. तर या ऑफीशियल उन्हाळ्यात हनिमूनला भारतात कोठे कोठे जावू शकतो याची स्मार्टदोस्तने यादी केली आहे. त्यासाठी नेटवरून ऑफीशियल माहिती काढली आहे.\nनितळ शांत सागर, धुंद करणारे किनारे, पाण्यातील खेळ अन पर्यटकाना प्रेमात पडणारी रिसोर्ट्स. अन हे सारे खिशाला परवडणाऱ्या पैशात. तीन महिने आधी बुक केले तर माणशी 20 – 25 हजारात 5-6 दिवस सर्व जग विसरून तुम्ही अंदमान साजरा कार शकता. हॅवलॉक, एलेफंटा, नील अशी बेटे तुम्हाला मोहवून टाकतीलच पण सुरक्षित सागरात विहार न विसरता येण्याजोगा.\n2. लेह लडाख :\nपृथ्वीवर उतरलेला स्वर्गाचा एक छोटासा तुकडाच जणू. हिमालयातल्या पर्वतरंगातील एक अप्रतिम ठिकाण. “मून लँड”, “छोटा तिबेट” व “लास्ट शांग्रीला” या नावानेसुद्धा ओळखला जाते. निसर्ग संपत्तीने नटलेल्या या भागात एक स्वर्गीय जादू आहे. सुंदर तलाव, बहारदार वनराई अन साथीला चमकदार पर्वतरांगा. खरोखरच स्वर्गीय. वेळ उरलाच तर बघण्यासाठी शांती स्तूप, लेह पॅलेस, सिंधू घाट अशी मानवनिर्मित अनेक सुंदर ठिकाणे. साधारण एका कपलला 50-55 हजार रुपयामध्ये आठवड्याचे ट्रीप पॅकेज मिळते.\nहिल स्टेशन पासून किनाऱ्यापर्यंत सर्व काही जेथे मिळते ते केरळ. कडे कपाऱ्याचे वर्केला तुमच्यातल्या साहसीपणाला आव्हान देईल तर मुन्नारच्या रिसोर्ट्स मधून दिसणारे कॉफीचे मळे तुम्हाला एक वेगळीच तल्लफ आणेल. अल्लेपी अन कुमारकोम चे बॅकवॉटर व त्यातल्या टुमदार बोटी एका वेगळ्याच विश्वात तुम्हाला नेईल तर कोवालमचा फेसाळणारा किनारा तुमच्यातील मस्ती एका वेगळ्याच लेवलला नेईल. आयुष्यातील दोघातील ते सोनेरी क्षण भरभरून एन्जॉय कराल केरळमध्ये.\nहनिमून म्हणजे कुलू मनाली असे समीकरण गेले कित्येक वर्षे भारतीय मनात रमलेले आहे. अन मनात रमलेले हे मनाली ठिकाण खरोखरच मधुचंद्रास एक उत्तम ठिकाण आहे. पीर पंजाल पर्वत रांगा, श्वास रोखून धरायला लावणारा धौलाधर चा नजारा. हृदयाचे ठोके हलवणाऱ्या साहसी खेळाची मालिका एक अमेझिंग वातावरणात हनिमून व्हावा वाटत असेल तर विश्वासाने जा मनालीला.\nपृथ्वीवरील एक जादुई ठिकाण. हिरवीगार गर्द वनराई, अनोखी फुलझाडे अन वावरणारे वन्य प्राणी, पक्षी. तुम्ही एका अविश्वसनीय प्रदेशात आहात असे जाणवून देते. म्हणूनच कदाचित दार्जीलिंगला हिलस्टेशन्सचा राजा असेही ओळखले जाते. मस्ती आणारी हवा, कांचनजुंगा पर्वतरांगातील उतरते चहाचे मळे, खेळण्यातील असावी अशी टॉय ट्रेन सगळे काही परफेक्ट. जास्तच साहस दाखवायचे असेल तर ट्रेकिंग, रिव्हर राफ्टींगची अशा खेळांची मजा जरूर लुटा.\nचला तर बघुया “कोठे कोठे जायचे हनिमूनला… लोणावळा, खंडाळा, कोल्हापूरचा पन्हाळा….बेंगलोर, गोवा अन काश्मीरला…”\n(अभीनेत्री रेखांनी या मराठी गाण्यावर काय सुपर्ब अदाकारी सादर केली होती.)\nPreviousजोडी नंबर 1 – पडद्यावरील आणि खरोखरच्या बॉलीवूड जोड्या.\nNextचित्रकार राजा रवीवर्मा – 5 आठवणी\nपुरूषांनी मनापासून केलेली 5 कामे जी स्त्रियांना चिड आणू शकतात\nहार्ट अटॅकच्या या लक्षणांकडे कधीच दुर्लक्ष करू नका.\nबॅटरीचे लाईफ वाढवण्याचे 5 उपाय\nटॉप 5 भारतीय समुद्रकिनारे\nस्टिव्ह जॉब्स यांचे 6 Success Rules\nपरग्रहवासियांसाठी दिशादर्शक अन वीज निर्मिती – पिरॅमिडबद्दलच्या या 5 समजुती खऱ्या असतील का\nरिलेशनशिप धोक्यात टाकणाऱ्या 5 सवयी\nदोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5479/", "date_download": "2018-05-28T03:39:42Z", "digest": "sha1:LOS2R4A7PLP4F4ADFNHO4T43ILNW7BVP", "length": 2905, "nlines": 69, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-तुम्हीच सांगा ????", "raw_content": "\nAuthor Topic: तुम्हीच सांगा \nपडली पडली, अरे का ओरडतो सारखा सारखा \nकोण पडली , कुठे पडली , कशी पडली\nसांग एकदाशी मला ,\nएकतर , कामात मला रस वाटत नाही ,\nकोणाबरोबर बोलण्याची इच्छा होत नाही ,\nजेवणाची मला गोडी राहिली नाही ,\nझोपेचे काही भानच उरले नाही ,\nस्वतःशीच मी एकसारखे बडबडते ,\nडोळ्यासमोर तर दुसरेच दृश्य दिसते ,\nन बोलता काहीतरी ऐकल्याचा भास होतो ,\nआठवूनही काहीतरी विसरल्याच भास होतो ,\nनाही माझ्या जवळ कोणी ,\nतरी एक अस्तित्व जाणवते ,\nतू सारखा ओरडतो , पडली पडली\nअरे , तुच पडली, प्रेमात पडली, आताच पडली ,\nमला नाही मान्य .....\nआता तुम्हीच सांगा, खरच मी प्रेमात पडली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A5%87", "date_download": "2018-05-28T03:36:42Z", "digest": "sha1:QGXOZT32RVDBTCEU3ZWNDCNOPP6PFMR2", "length": 3936, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जयवंत गंगाराम आवळे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n६ जुलै, इ.स. १९४०\nजयवंत गंगाराम आवळे (६ जुलै, इ.स. १९४०:इचलकरंजी, महाराष्ट्र, भारत - ) हे महाराष्ट्रातील राजकारणी आहेत. पंधराव्या लोकसभेचे सदस्य असलेले आवळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निवडून गेले आहेत.\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी\n१५ वी लोकसभा सदस्य\nइ.स. १९४० मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑक्टोबर २०१४ रोजी ११:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80517031248/view", "date_download": "2018-05-28T03:18:28Z", "digest": "sha1:MBBCY2JLTOYVVHWC3WMU4YV5XA2GGTBQ", "length": 17625, "nlines": 154, "source_domain": "www.transliteral.org", "title": "धर्मसिंधु - चौलसंस्कार", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १|\nतृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १\nदत्तकाचें गोत्र व सपिण्ड\nपांचवी व सहावी पूजन\nसिनीवाली व कुहू जननशान्ति\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.\nTags : dharmasindhukashinathashastri upadhyayकाशीनाथशास्त्री उपाध्यायधर्मसिंधु\nजन्मल्यापासून किंवा गर्भ राहिलेल्या दिवसापासून पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या किंवा पांचव्या वर्षी चौलकर्म करणें प्रशस्त होय. उपनयनाबरोबरहि ( मुंजीच्या वेळीं) हें कर्म केलें तरी चालतें. या बाबतींत कुलाचाराप्रमाणें वागावें. माघ, फाल्गुन, वैशाख व ज्येष्ठ हे महिने या कर्माला शुभ होत. जन्ममास व अधिक मास यांत हें कर्म करुं नये. ज्येष्ठाचें ज्येष्ठ महिन्यांत चौल करुं नये. या कर्माला शुक्ल पक्ष योग्य होय. कृष्णपक्षांतल्याहि अखेरच्या पांच तिथि वर्जून हें कर्म बाकींच्या तिथीवर करण्यास हरकत नाहीं. द्वितीया, तृतीया, पञ्चमी, सप्तमी, दशमी, एकादशी आणि त्रयोदशी या तिथि या कर्माला शुभ होत. रविवारी ब्राह्मणाचें, मंगळवारीं क्षत्रियाचें, शनिवारीं वैश्याचें व शूद्राचें चौल करावें. गुरु, शुक्र व बुध हे वार आणि शुक्लपक्षांतला सोमवार हे सर्वांनाच या कार्यासाठीं शुभ समजावे. अश्विनी, मृग, पुनर्वसु, पुष्य, हस्त, चित्रा, स्वाती, ज्येष्ठा, श्रवण, धनिष्ठा, शततारका व रेवती हीं नक्षत्रें चौलाला शुभ होत. क्षौर, प्रयाण व औषध या बाबतींत जन्मनक्षत्र नेहमींच वर्ज्य करावें, असें वचन आहे. अनुराधा, कृत्तिका, तीन उत्तरा, रोहिणी व मघा या नक्षत्रांवर चौल केल्यास आयुष्याचा क्षय होतो. सिंहस्थ गुरु असतां, चौलाचें शुभ कर्म करुं नये. मुलगा पांच वर्षांहून कमी वयाचा असतां, त्याची आई जर गर्भार असली, तर हें चौलकर्म (चूडाकर्म=शेंडी ठेवणें) करुं नये. पांच वर्षांचा मुलगा असल्यास गर्भिणीदोष नाहीं. गर्भिणीसंबंधानेंही तिच्या गर्भाच्या पांचव्या महिन्यापर्यंत दोष नाहीं. कारण पांचव्या महिन्याच्या पूर्वीं (चूडाकर्म) करावें, पांचव्या महिन्यानंतर करुं नये. असें वचन आहे. बालक ज्वरादिकांनीं आजारी असतां चौलाचें मंगलकार्य करुं नये. विवाह, व्रत व चूडाकर्म, हीं मंगल कर्में माता विटाळशी असतां करुं नयेत. तिची शुद्ध झाल्यानन्तर करावींत. असें मनूनें सांगितलें आहे. नान्दीश्राद्धानंतर जर रजस्वला (विटाळशी) होईल तर शान्ति करुन (हीं कर्में) करावींत. दुसरा मुहूर्त नसेल व माता या कार्यांना आरंभ करुण्याच्या आधीं जर विटाळशी असेल, तर श्रीफलाची (नारळाची) पूजा वगैरे करण्याच्या विधीनें शान्ति करुन (हीं कर्में) करावींत, असें कांहीं ग्रंथकार सांगतात. (बापाच्या अभावीं) मामा, चुलता वगैरे जे हीं कर्मे करण्यास योग्य आहेत, त्यांच्या पत्‍न्या जर विटाळशा असतील तर हीं कर्मे करुं नयेत, असें निर्णयसिन्धूंत सांगितलें आहे. तीन पुरुषरुप कुलांत विवाहरुप मंगलकार्य झाल्यानंतर सहा महिन्यांत मुण्डन, चूडाकर्म वगैरे कर्में करुं नयेत. संकटप्रसंगीं निराळें वर्ष सुरु झाल्यावर करावींत. याचा अर्थ असा कीं, फाल्गुनांत जर मङ्‌गल कार्य झालें असले तर नव्या वर्षांत चैत्रादि महिन्यांत करावें. चार पुरुषांपर्यंत कुलांत सपिण्डीकरण, मासिकश्राद्धें वगैरेंनीं शेवट होणारें जें प्रेतकर्म, त्याच्यासमाप्तीच्या आधीं चूडाकर्मादि मङ्‌गलकार्यें करुं नयेत. एकाच मातेपासून झालेले दोन बन्धु अगर बहिणी अथवा भाऊबहीण यांचा समान संस्कार त्याच (एकाच) वर्षीं करुं नये. माता भिन्न असल्यास करावा. मङ्‌गलकार्यांना प्रारम्भ केल्यानंतर जर सुतक येईल, तर कूष्माण्डी ऋचांनीं तुपाचा होम करुन गाय दान द्यावी व नन्तर चौल, मुंज, लग्न वगैरे कार्यें करावींत. या संबंधाची विशेष माहिती विवाहप्रकरणांत सांगेन. मध्यभागीं एक मुख्य शिखा (डोक्यांवरील केंसांची बट) व बाकीच्या तिच्या सर्व भोंवतालच्या वाटोळ्या भागीं जसा कुलाचार असेल त्याप्रमाणें प्रवरांच्या संख्येला अनुसरुन चूडाकर्मसमयीं (बटा) ठेवाव्या. मुंजीच्या वेळीं शेंडीच्या मधल्या बटेवांचून भोंवतालच्या इतर सर्व बटा काढून टाकून मधली तेवढीच ठेवावी. चौलकर्म व जातकर्म यांत जेवलें असतां, सान्तपनकृच्छ्रप्रायश्चित्त सांगितलें आहे. इतर संस्कारांत (भोजन केल्यास) उपास करण्यानें शुद्धि होते. जन्मापासून चूडाकर्माचे स्त्रियांचे संस्कार बिनमंत्रांनीं (अमन्त्रक) करावेत व होम तेवढा समन्त्रक करावा. होमही अमन्त्रक करावा अथवा मुळींच करुं नये, असें वृत्तिकर्त्यादिकांचें मत आहे. शूद्राचें चौलकर्म याप्रमाणेंच अमन्त्रक करावें. सध्यां शिष्ट लोक स्त्रियांचे चूडाकर्मादि संस्कार करीत नाहींत व विवाहाच्या वेळीं चूडादिकर्मांच्या लोपांचें प्रायश्चित्त मात्र करतात. चूडाकर्मानंतर तीन महिनेपर्यंत पिण्डदान व तिलतर्पण हीं करुं नयेत. महालय, गयाश्राद्ध व मातापित्यांचीं वार्षिक श्राद्धें यांत तेवढें पिण्डदान करावें.\nचंद्र व सूर्य यांच्या ग्रहणी जन्म झाल्यास त्याचे काय परिणाम होतात शांती, विधी काही आहे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/citizen-journalism/esakal-citizen-journalism-prof-yogesh-kudale-article-109246", "date_download": "2018-05-28T03:24:28Z", "digest": "sha1:FTZRUL2POQDFS6N27H2DPEA4PMZWEST2", "length": 27598, "nlines": 207, "source_domain": "www.esakal.com", "title": "Esakal Citizen Journalism Prof. Yogesh Kudale Article सडक नाटकाची शंभरी... | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nकॉ सफदर हाश्मी यांचा जन्म १२ एप्रिल १९५४ साली झाला. सडक नाटक करताना जीवाची तमा ना बाळगता हौतात्म्य पत्करणारी व्यक्ती म्हणजे सफदर आणि म्हणूनच या कॉ सफदर हाश्मी यांचा जन्मदिवस देशभरामध्ये 'राष्ट्रीय सडक नाटक दिवस' म्हणून साजरा केला जातो. सांस्कृतिक अंगाने लोक प्रबोधन करण्यासाठी जे माध्यम सफदर हाश्मी यांनी निवडले ते म्हणजे सडक नाटक होय. त्यानिमित्ताने...\nमानवाच्या उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यामध्ये मानवाने वेगवेगळ्या कलांचे प्रकटीकरण करून रसस्वाद,रसग्रहण केलेलं आपणास आढळते. हे करण्यासाठीचे तीन महत्वाचे घटक म्हणजे कला, कलावंत आणि समाज. यामध्ये मानव हाच केंद्रबिंदू आहे. कला मानवाला जिवंत ठेवते. मानवाच्या उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर कला कलावंत आणि समाज यांचे उन्नयन होताना आढळले आहे. जगाच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये कलावंतानी कलेच्या माध्यमातून मानवी मनाची आणि मेंदूची मशागत करण्याच काम केले आहे. जसजशी कला उन्नत होत जाते, प्रगत होत जाते तसतसे कलावंत आणि समाज देखील प्रगत होत जातात. कलानिर्मितीचे पोषक वातावरण आणि कलावंत नेहमीच कलेच्या पातळीवर सृजनात्मक विचार करून नवनिर्मिती करण्याचा प्रयत्न करत असतो.\nकलावंत ज्या समाजात राहतो त्याला भेडसावणाऱ्या समस्या, प्रश्न, अस्वस्थता कलावंत त्याच्या मेंदूतील सर्जनशील आणि कल्पक विचारांच्या माध्यमातून कलेद्वारे प्रकटीकरण करत असतो. त्यामुळे कला-कलावंत आणि समाज यांना आपण एकमेकांपासून वेगळे करून चालणार नाही. अशाच लोकप्रबोधनाच्या सांस्कृतिक चळवळीत स्वतःच कलात्मक असं स्वतंत्र स्थान आणि वेगळेपण अधोरेखित करणारा कलाप्रकार म्हणजे सडक नाटक होय.\nकोणत्याही कलेचे सादरीकरण तथा प्रात्यक्षिक करत असतांना त्याला सैद्धांतिक ज्ञानाचा आधार असेल तर त्या कृतीला महत्व प्राप्त होते. सडक नाटक कला प्रकाराच्या बाबतीत मात्र थोड वेगळ म्हणता येईल. कारण सडक नाटकाची सुरुवात जेव्हा झाली, तेव्हा त्याला सडक नाटकच म्हणायच की आणखी काय याबद्दलची स्पष्टता पाहायला मिळत नाही. सडक नाटक संकल्पना म्हणून विकसित होण्यापूर्वी सादरीकरणाच्या माध्यमातून ती पुढे आलेली दिसते. सडक नाटकाची सैद्धांतिक बाजु पुढे येण्यापूर्वी सडक नाटकाचे सादरीकरण करून त्याचे प्रात्यक्षिक स्वरूप जगासमोर आलेले दिसते.\nसडक नाटक म्हणजे सामान्य माणसाच्या, कष्टकरी वर्गाच्या, शोषितांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी, कार्यकर्त्या कलावंताने रस्त्यावरती, चौकामध्ये नाटकाच्या माध्यमातून केले जाणारे कलेचे प्रकटीकरण होय सामान्य माणसाना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्याचे काम सडक नाटक चळवळ करतांना आढळते.\nभारतामध्ये सोंगी भारुड, परावरचे तमाशे, दशावतार इ लोकपरंपरांच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचे काम केले जाई. परंतु या लोक कला सडकनाटक म्हणून जरी मान्य केल्या गेल्या नसतील तरी दोन्हीमधील साम्यस्थळ समजून घेण गरजेचे आहे, अर्थातच या लोक परंपरेप्रमाणे लोक प्रबोधन केल जायचं त्याच प्रमाणे सडक नाटकाच्या माध्यमातून देखील प्रबोधन केले जायचे. या लोक परंपरांचे सादरीकरण जिथं जागा उपलब्ध असेल तिथे, मोकळ्या वातावरणात केले जी त्याच प्रमाणे सडक नाटकाचे देखील तसेच आहे. या सडक नाटकाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याची जी परंपरा आहे ती खूप मोठी आहे.\nजगामध्ये सडक नाटकाची सुरुवात ही १९१८ साली रशियन क्रांतीच्या विजयोत्सवाला एक वर्ष पूर्ण झालेच्या निमित्ताने मायकोवस्की या नाटककाराच्या मिस्ट्री बुफे या नाटकाने झाली. या नाटकामध्ये रशियन क्रांती मागची भूमिका आणि परिवर्तनाचा विचार या गोष्टीचा समावेश करण्यात आला होता. रूढ अर्थाने कमानी रंगमंचावरील (proscenium theatre) या नाटकाचा प्रयोग रशियाच्य चौकामध्ये रस्त्यावरती करण्यात आला असल्याने जगामध्ये हे मान्य केले जाते की सडक नाटकाची सुरुवात या नाटकाच्या माध्यमातुन १९१८ साली करण्यात आली. १९६८ सालामध्ये फ्रान्स मधील विध्यार्थी आणि कामगारांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये रस्त्यावर उतरून सडक नाटकाच्या माध्यमातून निषेध करणे सुरु केले होते. नंतर १९७० च्या दशकात राजकीय प्रचारासाठी सडक नाटकाचा वापर उगोस्लाव्हीयातील राजकीय पथाने केलेला आढळतो.\nभारतामध्ये स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये इप्टा (INDIAN PEOPLE THEATRE ASSOCIATION) च्या माध्यमातून आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवारती नाटक करायला सुरुवात केली. दक्षिणेकडून उत्तरेपर्यंत ही चळवळ पाहायला मिळते. दक्षिणेकडे प्रामुख्याने आंध्रप्रदेश मध्ये आंध्र प्रजा नाट्य मंडळी, कर्नाटक मध्ये समुदाया आणि केरळ मध्ये केरला शास्त्र साहित्य परिषद या संघटनच्या माध्यमातून सडक नाटकांच सादरीकरण प्रबोधन केल जायचं. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये देखील आव्हान नाट्य मंच सारखे काही गट कार्यरत होते. बंगाल मध्ये बादल सरकार यांच्या पुढाकाराने आंगण मंच (Third Theatre) म्हणून विकसित होत होत तर दिल्ली मध्ये जनम (जन नाट्य मंच ) च्या माध्यमातून सडक नाटक केली जात होती आणि आजही केली जात आहेत. पण आज मात्र देशभरातील सडक नाटक चळवळीला मरगळ आलेली दिसते.\nराष्ट्रीय सडक नाटक दिवस (National Street Theatre Day ) आणि कॉ सफदर हाश्मी-\nभारतामध्ये सडक नाटक चळवळीच्या अनुषंगाने ज्या ज्या कार्यकर्त्या कलावंतानी योगदान दिले त्यामध्ये सगळ्यात अग्रणी नाव हे निर्विवादपणे कॉ. सफदर हाश्मी यांचेच असू शकते याबद्दल कोणाचे दुमत असेल असे वाटत नाही. सफदर हाश्मी यांनी समाजातील वाईट चालीरीती, प्रथा तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत विवेकी पद्धतीने केलेला आढळतो. १९७३ साली जनम (जन नाट्य मंच ) या सांस्कृतिक संघटनेची स्थापना केली. या जनम चा खरा जन्म झाला तो “मशीन” या सडक नाटकाचे सादरीकरण करून.\nसफदर हाश्मी यांना इंग्रजी साहित्याची जाण चांगली होती. ते स्वतः खूप चांगल गायचे. ते कविता लिहायचे, नाटक लिहायचे. अभिनय आणि दिग्दर्शन हा तर त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. त्यांच्या नाटकांपैकी अत्यंत महत्वाची सडक नाटक म्हणजे, कष्टकरी स्त्रियांच्या प्रश्नावर प्रकाशझोत टाकणार औरते, गाव गाव से शहर शहर तक, डी टी सी का धांदली, राजा का बाजा. त्यांनी केलेल्या या सडक नाटकांची लोकानी आणि तत्कालीन सरकारने ही दखल घेतली होती. सफदर हश्मींच्या सडक नाटकांना राज सत्ताही घाबरत असे. त्यांनी लिहिलेली ‘पढना लिखना सिखो ऐ मेहनत करनेवालो’ गाणी आज ही नव्या पिढीतल्या कार्यकर्त्यांच्या ओठांवर आहेत. ‘किताबे कुछ केहना चाहती है’ सारख्या कवितांच्या माध्यमातून वाचन संस्कृती वाढीस लावण्यासाठी त्यांनी कवितांचे लेखन केले. त्यांच्या नाटकांचा केंद्रबिंदू हा कामगार, कष्टकरी शोषित समाज असायचा.\nजनम च्या माध्यामतून ८० सडक नाटकांचे ८५०० च्या वर प्रयोग झालेत. एक जानेवारी १९८९ रोजी उत्तर प्रदेश मधील गाजियाबाद येथे ‘हल्लाबोल’ नावाच नवीन सडक नाटक करत असताना मुकेश शर्मा नावाच्या गुंडाने सफदर हाश्मीवर केलेल्या हल्ल्यामध्ये सफदर हाश्मी शहीद झाले. या लढवय्या कलावंत कार्यकर्त्याचा जन्मदिवस त्यांनी दिलेल्या सडक नाटकातील योगदानामुळे राष्ट्रीय सडक नाटक दिवस (National Street Theatre Day) म्हणून संबंध देशभर साजरा केला जातो.\nसध्या सडक नाटक चळवळीला मरगळ आलेली दिसते . ती घालवण्याचे काम परिवर्तनवादी चळवळीतील लोकांनीच करणे गरजेचे आहे. २०१८ हे सडक नाटक चळवळीचे १०० वे वर्ष आहे. सडक नाटक हे मनोरंजन करणाऱ्याच्या हातचे गुलाम नाही. तो राबणाऱ्या, कष्टनाऱ्या बहुजन समाजाचा कलात्मक हुंकार आहे, ज्याद्वारे लोकांचे प्रबोधन करण्याचे काम केले जाते.\nपरिवर्तावादी चळवळी मग त्या कामगारांच्या असोत, धरणग्रसतांच्या किंवा शेतकऱ्यांच्या असोत की विद्यार्थ्यांची, अंधश्रध्दा निर्मूलनाची चळवळ असो. या साऱ्या चळवळी सामाजिक प्रश्न मांडण्यासाठी सडक नाटकाचा वापर करताना आढळतात. वरपांगी प्रचारकी वाटणारे सडक नाटक थेट लोकांचे प्रश्न मांडत प्रेक्षकांना भिडते. त्यांना आपलंस करते कारण तो जनसामान्यांचा कला प्रकार आहे. आजही बेरोजगारी, महागाई, स्त्रियांवर होणारे अत्याचार, दलितांवर होणारे अत्याचार, अभिव्यक्ती स्वातंत्राची होणारी गळचेपी या परिस्थितीमध्ये किती कलावंत रस्त्यावरती उतरून या संदर्भामध्ये बोलताना दिसतात मग ही बाब लक्षात घेता सडक नाटक एक प्रभावी मध्यम म्हणून वापरण गरजेच आहे.\nसडक नाटक करण्यासाठी खर्च लागत नाही. कमानी रंग मंचावरील नाटक सकारात असताना नाटकासाठी लागणारे नेपथ्य, प्रकाश योजना, वेशभूषा, रंगभूषा तसेच ध्वनी यंत्रणा सुसज्ज असं नाटयगृह हवे असते. ती त्या नाटकाची गरज असते. परंतु सडक नाटकामध्ये या साऱ्या गोष्टीना फाटा दिला जातो. सडक नाटकामध्ये काम करणारे कलावंत कार्यकर्ते आपल शरीर आणि आपला आवाज या दोहोंच्या माध्यमातून सडक नाटक लोकांपर्यंत पोहोचवतात.\nम्युच्युअल फंडाविषयीचे काही समज-गैरसमज\nम्युच्युअल फंडाविषयी अनेकांचे काही समज- गैरसमज आहेत. त्यावर एक नजर टाकूया. १) म्युच्युअल फंड म्हणजे फक्त शेअर बाजार नव्हे - म्युच्युअल फंड...\nशिवशाही विरुद्ध लाल परी\nकोल्हापूर - आरामदायी व आलिशान प्रवासासाठी एसटी महामंडळाने खासगी कंपनीच्या मदतीने शिवशाही गाड्या सुरू केल्या. त्यातून खासगी कंपनीकडून कंत्राटी...\nनागरिकांच्या तक्रारी नुसार सनसिटी रोडवरील अशास्त्रीय गतिरोधक दुसऱ्याच दिवशी काढण्यात आले. गेल्या एक महिन्यात गतिरोधक करून काढण्याची ही दुसरी वेळ...\nराहुल गांधी यांनी \"कॉंग्रेस बचाव' मोहीम राबवावी\nपुणे - कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता \"संविधान बचाव' नाही, तर \"कॉंग्रेस बचाव' ही मोहीम राबवावी, असा सल्ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे...\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/marathi-news-chicken-110259", "date_download": "2018-05-28T03:23:50Z", "digest": "sha1:6P7DDJH2ZS67KUAEI67GBHBNMFAANRWR", "length": 13284, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news chicken कर्नाटकमधील निवडणुकांमुळे कोंबड्या खाताहेत भाव | eSakal", "raw_content": "\nकर्नाटकमधील निवडणुकांमुळे कोंबड्या खाताहेत भाव\nसोमवार, 16 एप्रिल 2018\nनाशिक ः उन्हाच्या झळ्यांनी हैराण झालेल्या ब्रॉयलर कुक्कुटपालन उद्योगाला कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीमुळे दिलासा मिळाला. महाराष्ट्रात 62 रुपये किलो भावाने कोंबड्या विकल्या जात असताना, कर्नाटकमध्ये 72 रुपये किलो भाव मिळतोय. उष्णतेच्या तडाख्याने उत्पादन कमी होत चाललेल्या राजस्थानमध्ये कर्नाटकइतक्‍या भावाने कोंबड्या विकल्या जाताहेत.\nनाशिक ः उन्हाच्या झळ्यांनी हैराण झालेल्या ब्रॉयलर कुक्कुटपालन उद्योगाला कर्नाटकमधील विधानसभा निवडणुकीमुळे दिलासा मिळाला. महाराष्ट्रात 62 रुपये किलो भावाने कोंबड्या विकल्या जात असताना, कर्नाटकमध्ये 72 रुपये किलो भाव मिळतोय. उष्णतेच्या तडाख्याने उत्पादन कमी होत चाललेल्या राजस्थानमध्ये कर्नाटकइतक्‍या भावाने कोंबड्या विकल्या जाताहेत.\nउन्हाळ्यात ब्रॉयलर कोंबड्या उत्पादन कमी व्हायचे आणि एप्रिल-मे महिन्यात भाव वाढायचे, असा अनुभव गेल्या वर्षीपर्यंत उत्पादकांना होता. मध्यंतरी झालेल्या आंदोलनामुळे राज्यात सहा हजार टन कोंबड्या फार्ममध्ये शिल्लक राहिल्या आहेत. त्यामुळे किलोला 67 रुपये हा उत्पादनखर्च येत असताना, विक्री 62 रुपयांना करावी लागते. आता लग्नसराई सुरू झाल्याने येत्या आठवडाभरात शिलकीसह कोंबड्यांची विक्री होईल आणि भाववाढीला चालना मिळेल, असा उत्पादकांचा अंदाज आहे.\nफार्ममधील कोंबड्या उष्णतेच्या धगीमुळे दिवसा खाद्य खात नाहीत. त्यामुळे एरवीच्या तुलनेत कोंबड्यांच्या वजनात 25 टक्‍क्‍यांनी घट होऊ लागली आहे. उष्णतेने कोंबड्या मरण्याचे प्रमाण नऊ टक्‍क्‍यांपर्यंत पोचले आहे. उष्णतेपासून कोंबड्यांचे संरक्षण व्हावे म्हणून उत्पादकांचा दिवसाचा कोंबडीमागे दोन रुपयांनी खर्च वाढला आहे. त्यातच पाण्याच्या उपलब्धतेअभावी कोंबड्यांचे उत्पादन काही उत्पादकांनी बंद केले आहे. सिन्नर, मालेगाव व चांदवड या भागात उत्पादकांना कोंबड्यांना पाणी देण्यासाठी टॅंकर विकत घ्यावे लागताहेत.\nब्रॉयलर कोंबड्यांना उष्णतेने बसलेल्या दणक्‍याच्या पार्श्‍वभूमीवर खाद्याचे भाव स्थिरावलेले आहेत. मक्‍याचे भाव स्थिर आहेत. सोयाबीनचे भाव जानेवारीत वाढलेल्या अवस्थेत स्थिरावले आहेत. अशा परिस्थितीत कोंबड्यांचे खाद्य 24 ते 25 रुपये किलोपर्यंत पोचले आहे.\n- कर्नाटक सीमेवर- 65\n- मध्य प्रदेश- 67 ते 68\nशिवशाही विरुद्ध लाल परी\nकोल्हापूर - आरामदायी व आलिशान प्रवासासाठी एसटी महामंडळाने खासगी कंपनीच्या मदतीने शिवशाही गाड्या सुरू केल्या. त्यातून खासगी कंपनीकडून कंत्राटी...\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nसुमारे चार दशकांपूर्वी महाराष्ट्रात अकरावी हा शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात अंतिम टप्पा मानला जात होता, तेव्हा \"मॅट्रिक मॅगेझिन' या नावाचे नियतकालिक...\n'बिहारमध्ये पर्यटकांसाठी निवास व्यवस्था उभारा'\nऔरंगाबाद - बिहारमधील बुद्धगया, सारनाथ, लुम्बिनी, वैशाली, कुशीनगर अशा पर्यटन स्थळांवर प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील बुद्धिस्ट पर्यटक...\nसांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठाय हो\nनाशिक - शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी राष्ट्रपतींना पत्र लिहावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्ह्यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/marathi-news-patangrao-kadam-congress-102104", "date_download": "2018-05-28T03:23:36Z", "digest": "sha1:TO3KCT3JTP72AVFXR2KKZ6HVJMVZOMSO", "length": 20566, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news patangrao kadam congress दिलखुलास नेता | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 10 मार्च 2018\nभिलवडी-कडेगाव ते पुणे-दिल्लीपर्यंतचा भारती विद्यापीठाचा मोठा पसारा ज्यांनी अनुभवला आहे त्यांना भारती परिवाराची म्हणून काही वैशिष्टे जाणवली असतील. शिपायाच्या डोईवरची गांधी टोपी किंवा तिथला सर्व स्टाफ हा आपला...गावाकडचा वाटतो. पिढीजात दारिद्रय वाट्याला आलेले, दुष्काळ आणि निसर्गाच्या आपत्तीच्या सतत झळा सोसलेल्या, कष्टकरी कुटुंबातून मोठ्या जिद्दीने शिक्षण घेत शिकलेल्या हजारो मुलांना भारती विद्यापाठीने शिक्षणाचा प्रकाश दिला. त्यांची आयुष्ये उजळून निघाली. कित्येक पिढ्या ज्यांचे राहणीमान बदलले नाही अशा लाखो कुटुुंबांचे राहणीमान बदलून गेले....\nभिलवडी-कडेगाव ते पुणे-दिल्लीपर्यंतचा भारती विद्यापीठाचा मोठा पसारा ज्यांनी अनुभवला आहे त्यांना भारती परिवाराची म्हणून काही वैशिष्टे जाणवली असतील. शिपायाच्या डोईवरची गांधी टोपी किंवा तिथला सर्व स्टाफ हा आपला...गावाकडचा वाटतो. पिढीजात दारिद्रय वाट्याला आलेले, दुष्काळ आणि निसर्गाच्या आपत्तीच्या सतत झळा सोसलेल्या, कष्टकरी कुटुंबातून मोठ्या जिद्दीने शिक्षण घेत शिकलेल्या हजारो मुलांना भारती विद्यापाठीने शिक्षणाचा प्रकाश दिला. त्यांची आयुष्ये उजळून निघाली. कित्येक पिढ्या ज्यांचे राहणीमान बदलले नाही अशा लाखो कुटुुंबांचे राहणीमान बदलून गेले.... ते सारे झाले पतंगरावांनी उभ्या केलेल्या संस्थांच्या परिस्पर्शाने.\nसाठ वर्षापुर्वीच्या एका कोरडवाहू शेतकरी कुटुंबाचा दहा मुलांच्या संसाराची अवस्था काय असेल हे सांगण्यासाठी ऐतिहासिक साहित्यसामुग्रीचा अभ्यासाची गरज नाही. स्वातंत्र्यापुर्वीचा संपुर्ण भारतच अशा दैन्य-दारिद्रयात जगत होता. मात्र त्या परस्थितीतून बाहेर पडून आपण, आपले कुटुंब आणि आपला परिसर बदलला पाहिजे असा ध्यास घ्यायची उर्मी विशी पंचविशीच्या तरुणाच्या मनात येणे ही गोष्ट दुर्मिळच. एरवी रयत शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून त्यांचे आयुष्य चारचौघासारखे चांगलेच गेले असते. मात्र विद्येच्या माहेरघरात... पंडितांच्या गल्लीत सदाशिवपेठेत स्वतःची शिक्षणसंस्था काढावी, तिला भारती विद्यापीठ असे नाव द्यावे असे वाटण्यासाठीच मुळी भरारी घेण्याचे अंगभूत बळ असणारा पिंड असावा लागतो. संधी मिळाली की आपल्या माणसांसाठी भरभरून केले पाहिजे हे ब्रीद नेहमीच पतंगरावांनी ठेवले. वसंतदादांच्या सहवासातून त्यांनी ही गोष्ट घेतली होती. यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते यांच्यासारख्या महाराष्ट्राचे शिल्पकारांकडून त्यांनी संस्थात्मक कार्याचे बळ जाणले होते.\n१९८५ पासून दोन वेळचा पराभवाचा (पाच वर्षाची एकच टर्म) अपवाद वगळता पतंगराव नेहमीच विधानसभेत राहिले. आमदार म्हणून आणि पुढे आघाडी शासनाच्या काळात मंत्री म्हणून त्यांनी सर्व टॉपची आणि साधारणही अशी दोन्ही प्रकारची खाती सांभाळली. भावी मुख्यमंत्री म्हणून ते जाहीरपणे मोकळेपणाने स्वतःचा उल्लेख करायचे. कधी कधी त्यांच्या \"या' पदाबद्दल पक्ष आणि पक्षाबाहेरच्या मंडळींकडून खोचकपणे टिकाटिपणी करायचे. मात्र त्यांनी ती कधी मनावर घेतली नाही. पतंगरावाच्या यशाचे मोजमाप त्यांनी किती पदे भूषवली, किती संस्था उभ्या केल्या यापेक्षा त्यांनी ज्या परस्थितीतीतून त्या केल्या या फुटपुट्टीवर झाले पाहिजे. पतंगरावांनी संस्था उभ्या करताना त्यासाठी रात्रीचा दिवस केला. सत्ता नसतानाही त्यांनी मंत्रालयाचे उबरंठे झिजवले आणि सत्ता असतानाही मंत्रिपदाचा मिजास न करता स्वतः फायली घेऊन ते सहकारी मंत्र्यांच्या...सचिवाच्या दारात जाऊन हक्काने फाईल क्‍लिअर करण्यासाठी गेले. तोच मोकळेपणा त्यांनी एखाद्याचे काम करतानाही दाखवला. पालकमंत्रीपदाच्या पंधरा वर्षाच्या काळात त्यांनी आपले निवासस्थानच कार्यालय केले. अधिकाऱ्यांना सकाळपासून त्यांना बंगल्यावर हजेरी लावायला लागे. लोकांची कामे होणे महत्वाची..तिथे प्रोटोकॉल उपयोगाचा नाही असं त्यांचं त्यावरचं मत ते जाहीरपणे मांडायचे. पतंगरावांनी माणसे उभी केली आणि कोसळलेल्या माणसांचेही आधारवड झाले. प्रत्येक गोष्ट जाहीरपणे बोलणाऱ्या पतंगरावांनी त्याबद्दल मात्र नेहमी मौन पाळले. मंगला बनसोडे, नामदेव ढसाळ, काळू-बाळू, सिंधूताई संकपाळ अशा किती तरी जनमानसातील परिचितांसाठी पतंगराव अज्ञात असे आधारवड राहिले आहेत. फी सवलतीसाठी येणारे शेकडो विद्यार्थी त्यांना जाहीर सभासमारंभात गाठत. तो पोर कोण कुठला याची आस्थेने खांद्यावर हात टाकून चौकशी करणारे पतंगराव नेहमी दिसत. त्याच्या अर्जावर पतंगरावांची सही झाली की त्याचे काम झालेले असे.\nपतंगराव ज्या कालखंडात घडले तो कालखंड आता संपला आहे. सर्व क्षेत्रांपुढे नवी आव्हाने आहेत. राजकारणातला दिलदारपणा...मोकळेपणा लुप्त होत आहे. ग्रामीण महाराष्ट्राची शिक्षणाची निकडही आता वेगळ्या स्वरुपात पुढे येत आहे. शिक्षण क्षेत्रापुढे आव्हाने तर जागतिक झाली आहेत. शब्दाला जागणारे कार्यकर्ते आता दुर्मिळ झाले आहेत. मी आणि माझे कुटुंब आणि त्यासाठी राजकारण यात कुणालाच वावगे वाटत नाही. अशा कालखंडात पतंगरावांसारखी व्यक्तीमत्वे वेगळी आणि उठून दिसणारी. मातीशी नाते सांगणारी.... आईपुढे मोकळं व्हावं तशी समाजापुढे मोकळी होणारे पतंगराव आता दिसणार नाहीत. त्यांच्या अस्सल गावरान वक्तृत्वाचा फड आता रंगणार नाही. औंदूबरच्या डोहाला साक्षी ठेवून कॉंग्रेसच्या प्रचाराचा नारळ आता फुटला तरी तरी तिथे रंगणारी पतंगराव आणि आर. आर. पाटील यांच्या रसरशीत वक्तृत्वाची मैफल दिसणार नाही. त्या दोघांनी नेहमीच एकमेकांचा \"बंधु' असा उल्लेख केला. महाराष्ट्राच्या राजकीय पटावरील हे दोघे ज्येष्ठ आणि कनिष्ठ बंधू आता आपल्यात नाहीत. कनिष्ठ बंधू आधी गेला आता ज्येष्ठ. राज्याच्या राजकीय अवकाशात या दोन ताऱ्यांचे नसणे सांगलीला पुढची अनेक वर्षे सतत जाणवत राहील.\nशिवशाही विरुद्ध लाल परी\nकोल्हापूर - आरामदायी व आलिशान प्रवासासाठी एसटी महामंडळाने खासगी कंपनीच्या मदतीने शिवशाही गाड्या सुरू केल्या. त्यातून खासगी कंपनीकडून कंत्राटी...\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nसुमारे चार दशकांपूर्वी महाराष्ट्रात अकरावी हा शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात अंतिम टप्पा मानला जात होता, तेव्हा \"मॅट्रिक मॅगेझिन' या नावाचे नियतकालिक...\n'बिहारमध्ये पर्यटकांसाठी निवास व्यवस्था उभारा'\nऔरंगाबाद - बिहारमधील बुद्धगया, सारनाथ, लुम्बिनी, वैशाली, कुशीनगर अशा पर्यटन स्थळांवर प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील बुद्धिस्ट पर्यटक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sci-tech/marathi-news-suspension-salil-urunkar-article-100573", "date_download": "2018-05-28T03:24:45Z", "digest": "sha1:45XKV7KG6V35CI35QSTMC55UTZSGHVCA", "length": 11730, "nlines": 69, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news Suspension salil urunkar article \"सस्पेन्शन' आता चाकातच | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 1 मार्च 2018\nपुणे - एखाद्या खड्ड्यात जोरात आपटल्यानंतर सायकल किंवा दुचाकीचे \"सस्पेन्शन' खराब झाल्याचे तुम्हाला आठवते हे \"सस्पेन्शन' खराब झाल्यामुळे होणारा पाठदुखीचा त्रास वेगळाच; पण आता या दोन्हीपासून तुमची सुटका होणार आहे. तुमच्या सायकल, दुचाकीला असलेले \"सस्पेन्शन' काढून ते चाकात \"स्पोक'च्या जागी लावण्याचे नवसंशोधन शहरातील अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांनी केले आहे. त्यामुळे वाहनाची कार्यक्षमता वाढण्याबरोबरच इंधनाचा वापर कमी झाल्याचे त्यांच्या प्रयोगात दिसले आहे.\nपुणे - एखाद्या खड्ड्यात जोरात आपटल्यानंतर सायकल किंवा दुचाकीचे \"सस्पेन्शन' खराब झाल्याचे तुम्हाला आठवते हे \"सस्पेन्शन' खराब झाल्यामुळे होणारा पाठदुखीचा त्रास वेगळाच; पण आता या दोन्हीपासून तुमची सुटका होणार आहे. तुमच्या सायकल, दुचाकीला असलेले \"सस्पेन्शन' काढून ते चाकात \"स्पोक'च्या जागी लावण्याचे नवसंशोधन शहरातील अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांनी केले आहे. त्यामुळे वाहनाची कार्यक्षमता वाढण्याबरोबरच इंधनाचा वापर कमी झाल्याचे त्यांच्या प्रयोगात दिसले आहे.\nमितेश रसाळ, शुभम सुतार, सूरज इत्तम आणि स्वप्नील इथापे अशी नवसंशोधकाची नावे आहेत. मितेश याने \"मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग'मधून तर अन्य तिघांनी \"झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग'मधून मेकॅनिकल शाखेचे अभियांत्रिकी शिक्षण नुकतेच पूर्ण केले आहे. चाकातील \"सस्पेन्शन'च्या या नवसंशोधनाबद्दल त्यांना विविध महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळाले. पेटंटसाठी अर्ज प्रक्रियाही त्यांनी पूर्ण केली आहे.\nकुसरो वाडिया महाविद्यालयात डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमानिमित्त या चौघांची भेट झाली. त्या वेळी महाविद्यालयाने त्यांना \"हायब्रीड व्हेईकल' बनविण्याची जबाबदारी दिली होती. या प्रकल्पावर काम करत असताना साखळी निसटण्यापासून ते सस्पेन्शन खराब होण्यापर्यंत त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. त्या स्पर्धेत त्यांचा पराभव झाला; पण त्यातून त्यांना सुचली एक अभिनव संकल्पना. सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या पाठदुखीची कारणे आणि त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेत घट होत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. यापुढे \"सस्पेन्शन'वरच काम करायचे आणि नवउद्योजक व्हायचे स्वप्न त्यांनी पाहिले. त्यासाठी मार्गदर्शक म्हणून शास्त्रज्ञ डॉ. विकास नाडकर्णी आणि \"झील'चे कार्यकारी संचालक जयेश काटकर हे काम करत आहेत.\nमितेश म्हणाला, \"\"संकल्पनेला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आम्ही 2016 मध्ये काम सुरू केले. सस्पेन्शन बनविण्यासाठी कोणते मटेरिअल वापरता येईल याचा अभ्यास सुरू केला. त्यानंतर विविध प्रयोग करत राहिलो; पण पाच ते सहा वेळा अपयश आले. मात्र, निराश न होता आम्ही पुन्हा अभ्यास करून नव्या उत्साहाने नवीन प्रयोगासाठी तयार होत होतो. अखेर आम्हाला यश मिळाले.''\n- चाकातील \"स्पोक्‍स'च्या जागेवर अंडाकृतीच्या तीन \"लूप' लावण्यात आले आहेत.\n- या \"लूप'चे स्वरूप लवचिक असल्याने गाडी आपटली तरी हे \"लूप' आकुंचन आणि विस्तारण्याचे काम करतात.\n- चालकाला हादरा बसत नाही आणि \"लूप'च्या विशिष्ट रचनेमुळे वाहनाची कार्यक्षमता वाढते आणि इंधन कमी लागेल.\nसध्या आम्ही या उत्पादनाचा वापर सायकलींसाठी करण्याचे ठरविले आहे. देशात तीन हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या सायकल बाजारपेठेत आम्हाला मोठी संधी आहे. त्यात यश आल्यानंतर दुचाकींसाठीचे उत्पादन बाजारात आणू. उत्पादनाचे पेटंट मिळविण्याची प्रक्रिया गेल्या वर्षीच सुरू केली असून लवकरच ती पूर्ण होईल.\n- मितेश रसाळ, नवसंशोधक\nये इंडेक्‍स फंड्‌स क्‍या है भाई\nइंडेक्‍स फंडांतील गुंतवणूक म्हणजे पैसा कमावण्याचा उत्तम मार्ग, असे गुंतवणूकगुरू वॉरेन बफे सांगतात. आपल्यानंतर आपली सर्व संपत्ती वारसांनी इंडेक्‍स...\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nकॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच देश नरेंद्र मोदींचा हल्लाबोल; विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल\nबागपत - कॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच एक देश आहे. पण माझ्यासाठी देशच एक कुटुंब आहे. काही लोक पायाखालची जमीन सरकल्याचे पाहून विरोधक अफवा पसरवित आहेत....\nसुमारे चार दशकांपूर्वी महाराष्ट्रात अकरावी हा शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात अंतिम टप्पा मानला जात होता, तेव्हा \"मॅट्रिक मॅगेझिन' या नावाचे नियतकालिक...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/!!-!!-15332/", "date_download": "2018-05-28T03:22:05Z", "digest": "sha1:AYUXPSKLK5QXBEXFY7OHRJ53RNK5DIKV", "length": 2471, "nlines": 70, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-!! धन्यवाद !!", "raw_content": "\nतुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..\nपोहचल्या शुभेच्छा, आशिर्वाद हि पोहचले\nमना पासून केलेले, ते आभार हि पोहचले\nते शुभेच्छा पञे, ते पुष्पगुच्छ\nप्रेमाणे दिलेली ती, सदीच्छा पोहचली\nघोषणा नकोत, टाळ्या ही नको\nगळ्यात घालण्या साठी त्या\nफुल माळा ही नकोत\nहवा आहे विश्वास फक्त ..\nसोबतीला शेवट पर्यंत साथ फक्त ..\nपरतफेड म्हणून वचन घे\nसंकटकाळी चे ते क्षण घे\nविसरू नको शेवट पर्यंत ..\nविश्वासाचे हे धन घे ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/amit-shah-modi-118041100003_1.html", "date_download": "2018-05-28T03:26:08Z", "digest": "sha1:5FFHSPF3KJYOZHM5A62GYVUMIMDWRKW5", "length": 9299, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष शहा उपवास करणार | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 28 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nपंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष शहा उपवास करणार\nविरोधकांच्या गोंधळामुळं नुकत्याच झालेल्या संसदेच्या सत्रात\nकामकाज झालंच नाही. यात सर्वात आघाडी काँग्रेसनं घेतली होती. त्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा एक दिवसाचा उपवास करणार आहेत. भाजपचे प्रवक्ते जीव्हीएल नरसिंह राव यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत\nआपल्या कार्यालयातच उपोषण करणार आहेत.\nतर भाजपाध्यक्ष अमित शहा कर्नाटकातल्या हुबळीत उपवास करणार आहेत. भाजप देशभर हे आंदोलन करणार असून सर्व खासदार आपापल्या विभागात एका दिवसाचा उपवास करणार आहेत.\nकाँग्रेसकडून आज देशव्यापी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण\nपंतप्रधान मोदींवर शिवसेनेची टीका : मोदी तुम्ही कुठे आहात\nवेळेवर रोज ब्रेकफास्ट न केल्यास वाढतो लठ्ठपणा\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ipl-auction-2018-32-players-sold-in-first-session/", "date_download": "2018-05-28T03:26:17Z", "digest": "sha1:BIH5YIOZBYLQO4O6NXYOTYGZWJKOIM6Q", "length": 6399, "nlines": 137, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आयपीएल लिलाव: पहिल्या सत्रात लागली ३२ खेळाडूंची बोली; या संघांकडून खेळणार हे खेळाडू - Maha Sports", "raw_content": "\nआयपीएल लिलाव: पहिल्या सत्रात लागली ३२ खेळाडूंची बोली; या संघांकडून खेळणार हे खेळाडू\nआयपीएल लिलाव: पहिल्या सत्रात लागली ३२ खेळाडूंची बोली; या संघांकडून खेळणार हे खेळाडू\n आयपीएलच्या ११ व्या मोसमाच्या लिलावाला सुरुवात झाली आहे. या लिलावात पहिल्या सत्रात एकूण ३२ खेळाडूंची बोली लागली आहे. तर काही मोठे खेळाडू अनसोल्ड राहिले आहेत.\nआत्तापर्यंत सर्वाधिक बोली बेन स्टोक्सला लागली आहे. त्याला राजस्थान रॉयल्स संघाने १२.५० करोडला खरेदी केले आहे. त्याच्या पाठोपाठ सनरायझर्स हैदराबादने मनीष पांडेला तर किंग्स इलेव्हन पंजाबने के एल राहुलला ११ करोडला खरेदी केले आहे.\nपहिल्या सत्राच्या निकालाप्रमाणे हे खेळाडू खेळणार या संघांकडून:\nचेन्नई सुपर किंग्स :\nकोलकाता नाईट रायडर्स :\nरॉयल चॅलेंजर्स बंगलोर :\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-testi-story-dr-mandar-datar-1174", "date_download": "2018-05-28T03:08:41Z", "digest": "sha1:QPTEXHJMEODXURIURVL2EQNVBF34C44D", "length": 10965, "nlines": 108, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Testi Story Dr. Mandar Datar | Saptahik Sakal", "raw_content": "\nडॉ. मंदार नि. दातार, आघारकर संशोधन संस्था, पुणे\nशुक्रवार, 9 मार्च 2018\nबटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....\nमित्रांनो, आपण जगाचा इतिहास बदलणारी मसाल्याच्या पदार्थांची काही उदाहरणे पहिली. अगदी थोडी पण अत्यंत महत्त्वाची भारत, इंडोनेशिया, श्रीलंका यांसारख्या ठिकाणी मिळणारे मसाले युरोपियन लोकांच्या रोजच्या आहारात अन्‌ औषधांत महत्त्वाचे होते. या साऱ्या मसाल्यांचा व्यापार तेव्हा अरबी व्यापाऱ्यांच्या ताब्यात होता. हा व्यापार आपल्या ताब्यात यावा म्हणून युरोपियन लोकांनी हे प्रदेश शोधण्यासाठी दर्यावर्दी पाठवले आणि पुढे अनेक देशांच्या नशिबात गुलामगिरी आली. याच मसाल्याच्या पदार्थांच्या मिरी, दालचिनी, जायफळ यांच्याच मालिकेमध्ये आज आपण समजावून घेऊ लवंग या वनस्पतीबद्दल\nलवंग आपल्या अगदीच परिचयाची, पण तिच्याविषयी आपल्याला फारशी माहिती नसते. लवंगेचे उपयोग जेवढे महत्त्वाचे आहेत, तेवढाच तिचा इतिहासही रंजक आहे. इंडोनेशियामधील टर्नाटे आणि आसपासची बेटे हा लवंगेचा मूळ प्रदेश. मात्र जायफळासारखी लवंग काही थोड्या बेटांवर मर्यादित नसून अनेक छोट्या बेटांवर पसरलेली होती. युरोपियन लोकांपैकी पोर्तुगीज सर्वांत पहिल्यांदा या बेटावर पोचले. त्या काळात तेथील छोट्या छोट्या बेटांवरच्या सल्तनतींमध्ये सारख्या लढाया होत असत. पोर्तुगीज या बेटावर पोचले तेव्हा त्याच्याकडून शस्त्रे खरेदी करता येतील म्हणून या सल्तनतींच्या सुलतानांना आनंद झाला. त्यांना एकमेकांत लढवत ठेवून पोर्तुगीजांनी काही काळ लवंगेच्या व्यापारात आपला वरचष्मा ठेवला. पण सुलतानांचा प्रभावही कमी झाला नाही. सतराव्या शतकात टर्नाटे हे इंडोनेशियातील सर्वाधिक श्रीमंत बंदर होते. टर्नाटेमधील गॅमालामा पर्वताच्या पायथ्याशी लवंगेची विस्तीर्ण जंगले आहेत. मात्र युरोपियन लोकांच्या कित्येक शतके आधीच भारतात लवंग माहिती होती. चरक ऋषींनी लिहिलेल्या आयुर्वेदामध्ये मानाचे स्थान असलेल्या सुमारे अडीच हजार वर्षे जुन्या चरक संहितेत लवंगेचे उल्लेख आहेत. लवंगेसाठी इंग्रजीत क्‍लोव्ह हा शब्द वापरला जातो. हा क्‍लोव्ह शब्द आला आहे लॅटिन भाषेतील क्‍लॅव्हस या शब्दावरून क्‍लॅव्हस म्हणजे खिळा. लवंग एखाद्या खिळ्यासारखी दिसते असा याचा अर्थ होय.\nलवंगेचा वृक्ष सदाहरित असून आपण जी लवंग खातो त्या या वृक्षाच्या वाळलेल्या कळ्या असतात. लवंगेची कळी सुरवातीस हिरवी असते, हळूहळू तिचा रंग लाल झाला की मग या कळ्या तोडतात. लवंगेची फुले दिसायला जांभळाच्या फुलांसारखीच असतात. तुम्हीही लवंग कधीतरी जवळून नीट पाहा, तुम्हाला कधीकधी या कळीतल्या पाकळ्या आणि पुंकेसरही दिसू शकतील. सध्या इंडोनेशियाबरोबर भारत, मादागास्कर, श्रीलंका येथे लवंगेची लागवड करतात. खाद्यपदार्थांबरोबर लवंगेचा औषधांतही मोठ्या प्रमाणात वापर होतो.\nदोस्तांनो, मागच्या लेखात आपण पिकासोच्या गिटारचं एक शिल्प पाहिलं. वरून, खालून, आतून,...\nमित्रांनो, चहा आहे मूळचा चीनमधील. चहाला जगभर जी नावे वापरली जातात ती ‘चा’ आणि ‘टी’...\nमित्रांनो, मिरीची गोष्ट तुमच्या लक्षात आहे ना मिरी मिळवण्यासाठी युरोपीय दर्यावर्दी...\nमित्रांनो, मागच्या आठवड्यात आपण मिरीविषयी वाचलं ते आठवतंय\nआज आजी संख्या लिहिण्याचे वेगळे प्रकार सांगणार म्हणून ते पाहायला नंदू आणि हर्षा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2016_03_01_archive.html", "date_download": "2018-05-28T03:26:33Z", "digest": "sha1:KVESEQN5TAFYG2OGQN5OCRXBYOHNVV4Y", "length": 13071, "nlines": 279, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: March 2016", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nनुकतीच एका लाडक्या मैत्रिणीची नव्याने ओळख झाली. आपल्या नेहेमीच्या गुलाबी – लाल शेवरीला (काटेसावर / शाल्मली) आणि तिच्या सोनेरी पिवळ्या रूपातल्या सोनसावरीला भेटले होते आतापर्यंत. थंडी संपता संपता सीतेचा अशोक आणि पळस – पांगारा झाले, की मग शेवरीचे फुलण्याचे दिवस येतात. मस्त उंच वाढलेलं शेवरीचं झाड, त्याच्या डौलदार, सिमिट्रिकल, लाल – गुलाबी फुलांनी लगडलेल्या फांद्या, आणि त्यातला मध खायला किडे, माशांचे थवे आणि हा खाऊ टिपायला जमलेले पक्षी अशी सगळ्यांची गर्दी ... अशी गजबजलेली शेवरी माझी लाडकी. फुलं नसतानाही हे झाड देखणंच. टेकडीवर कुणा निसर्गप्रेमींनी जोपासलेल्या झाडांपैकी ही बाळ – शेवरी बरेच दिवस बघत होते., आणि ही मोठी होऊन फुलल्यावर किती सुंदर दिसेल म्हणून स्वप्नही बघत होते. :)\nबाळ-शेवरी आहे की नाही ही\nजेमतेम नऊ दहा फूट उंची असेल या झाडाची. इतकी लहान शेवरी फुलत असेल असं वाटलं नव्हतं मला. त्यामुळे शेवरीच्या फुलायच्या मोसमात इथे एकही फूल दिसत नाहीये म्हणून आश्चर्य नाही वाटलं. मागच्या आठवड्यात या झाडावर पांढरं काहीतरी दिसलं. जवळ जाऊन बघितलं, तर फुलं नेहेमीच्या शेवरीसारखीच, पण फिक्क्या पिवळ्या, ऑफ व्हाईटच्या जवळ जाणार्‍या रंगाची. ठेवण नेहेमीच्या शेवरीसारखीच, पण आकाराला लहान. आणि शेवरीसारखीच किड्या- माशांची रीघ लागलेली.\n)ची रंग विसरून आलेली फुलं\nफुलण्याच्या घाईत रंग विसरून गेली का काय ही शेवरीच आहे ना म्हणून संध्याकाळी परत नीट बघायला गेले, तर सकाळची फुलं गायब. काही कोमेजून गेली होती, उरलेली मिटलेली. शेवरीची( शेवरीच आहे ना म्हणून संध्याकाळी परत नीट बघायला गेले, तर सकाळची फुलं गायब. काही कोमेजून गेली होती, उरलेली मिटलेली. शेवरीची() फुलं संध्याकाळी मिटतात हा नवाच शोध लागला. झाड अजून नीट निरखून बघितलं, तर एकही काटा दिसला नाही. काटा नाही अशी सावर कशी असेल) फुलं संध्याकाळी मिटतात हा नवाच शोध लागला. झाड अजून नीट निरखून बघितलं, तर एकही काटा दिसला नाही. काटा नाही अशी सावर कशी असेल हिला मोठी झाल्यावर फुटतात का काय काटे हिला मोठी झाल्यावर फुटतात का काय काटे काट्यांची जास्त गरज लहान, कोवळं झाड असतानाच असणार ना काट्यांची जास्त गरज लहान, कोवळं झाड असतानाच असणार ना पण झाडावर एक हिरवं बोंड दिसलं, ते शेवरीसारखंच वाटत होतं. इतके दिवस हिला मी मैत्रीण समजते आहे, पण खरी ओळखतच नाही की पण झाडावर एक हिरवं बोंड दिसलं, ते शेवरीसारखंच वाटत होतं. इतके दिवस हिला मी मैत्रीण समजते आहे, पण खरी ओळखतच नाही की बाळ-शेवरी() का कोण ती फारच खिजवायला लागली.\nमायबोलीवरच्या निसर्गाच्या गप्पांमध्ये चौकशी केली, आणि सापडली ही शेवरीच. पण लाल नाही, पांढरी.\nजरा शोधाशोध केल्यावर कळलं, हिला पांढरी सावर / white silk cotton tree / Ceiba pentandra म्हणतात. आपल्याकडच्या अनेक देशी भाषांमध्ये नावं असणारी ही मूळची आपल्याकडची नाहीच म्हणे, दक्षिण अमेरिकेतील आहे. (शेवरी परकी कशी असेल काहीतरीच सांगतात हे लोक काहीतरीच सांगतात हे लोक) फुलांचा वास काही माणसांना विशेष आवडण्यासारखा नसतो कारण तो वटवाघळांसाठी असतो - हिचं परागीभवन वटवाघळांकडून होतं. आता या टेकडीपासून वटवाघळांची माझ्या माहितीतली कॉलनी चांगली दोन किमीतरी लांब. त्यांना कोण जाऊन सांगणार तुमच्यासाठी टेकडीवर खाऊ ठेवलाय म्हणून\nटेकडीवर रोज जाणं मला सद्ध्यातरी जमण्यासारखं नाही. मी तिथे जाते ते चालायला म्हणून, किंवा माऊला बरोबर घेऊन. त्यामुळे तिथे झाडं लावणं, त्यांना पाणी घालणं यातही माझा सहभाग शून्य असतो. ज्या कुणी ही पांढरी सावर तिथे जोपासली आहे, त्यांचे इतका आनंद मिळवून दिल्याबद्दल आभार\nLabels: छायाचित्र, प्रासंगिक, हिरवाई\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/whats-app-118041400015_1.html", "date_download": "2018-05-28T03:15:45Z", "digest": "sha1:ISHV6UTJ74H5NVO4YK4KQPDDMAJO3VQD", "length": 6431, "nlines": 107, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हजारो माणसं निर्माण होतील ... | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 28 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहजारो माणसं निर्माण होतील ...\nबी फोडले तर हाती काहीच लागत नाही , पण तेच बी जर जमीनीत पुरलेतर त्यातून हजारो नवीन बियांचे दाणे तयार होतात....\nचांगले विचार एखाद्याच्या मनात रुजविण्यात यशस्वी झालो तर चांगला विचार करणारी\nहजारो माणसं निर्माण होतील\nसुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा\nसाडी खरेदी करताना जेव्हा नवरा वैतागला\nयावर अधिक वाचा :\nऐश्वर्यावर होती वाईट नजर, एकट्यात भेटण्याचा धरला होता हठ्ठ\nहॉलिवूड नायिकांवर लैंगिक छळ करण्याचा आरोपी निर्माता हार्वे वेन्स्टाइनला न्यूयॉर्क ...\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाचा मुहूर्त 19 नोव्हेंबरचा\nहोणार, होणार अशी चर्चा असलेले बॉलिवूडचा 'बाजीराव' रणवीर सिंग व दीपिका पदुकोण या दोघांचे ...\n‘केबीसी' १० साठी ६ जूनपासून नावनोंदणी\n‘कौन बनेगा करोडपती’ हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतआहे. यात सहभाग घेण्यासाठी ...\nकैलास पर्वतावर भगवान शंकर-पार्वती यांचा निवास आहे असं भाविक मानतात. हिमालयाची विविध रूपे ...\nरेस ३ चे सेल्फिश गाणे लवकरच, जॅकलीनचा लूकची चर्चा\nरेस-३' या चित्रपटातील ‘हीरिए’ या गाण्‍याने सोशल मीडियावर तुफान गाजते आहे. आता त्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-cover-story-raj-kumar-choughule-1356", "date_download": "2018-05-28T03:22:12Z", "digest": "sha1:V4WS7XDGSDTBXVHXFC6NI5WEIQJ3Z3EA", "length": 15952, "nlines": 114, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "sakal saptahik cover story Raj Kumar Choughule | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 28 मार्च 2018\nकोल्हापूरपासून बारा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कणेरी गावातील सिद्धगिरी मठ हा ग्रामसंस्कृतीचे केंद्र बनला आहे. ही संस्कृती जपण्यासाठी अत्यंत प्रभावीपणे काम करून मठाने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. ग्रामसंस्कृतीबरोबर सेंद्रिय शेतीचे वैविध्य पाहायचे झाले, तर या मठाला भेट द्यायलाच हवी.\nग्रामजीवनाचा अस्सल आनंद आणि लोप पावत चाललेल्या कला यांचे माहेरघर म्हणून कणेरी (ता. करवीर) या गावातील सिद्धगिरी मठाकडे पाहिले जाते. दोनशेहून अधिक एकर क्षेत्रावर हा मठ विस्तारला आहे. मठ म्हटले, की आपल्या डोळ्यापुढे येतात ते धार्मिक विधी, पूजा-अर्चा आदी प्रकार. पण कणेरी मठ हा मठाच्या प्रचलित व्याख्येपासून खूपच वेगळा आहे. विविध प्रकारच्या ग्रामजीवनाची झलक तर इथे पाहावयास मिळतेच; पण सेंद्रिय शेतीबाबत अनोख्या पद्‌धतींचे संशोधन येथे केले जाते. बऱ्याचदा अनेक मठांची शेती असते; पण तिथे प्रयोग होत नाहीत; मात्र कणेरी मठ ही सेंद्रिय शेतीची राष्ट्रीय प्रयोगशाळाच म्हणावी लागेल. सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून सुखी जीवन जगण्याचा मंत्र येथे मिळतो. अगदी छोट्या पिकातूनही कसा आनंद मिळवावा, कोणत्याही रासायनिक अंशाशिवाय कशी शेती करावी हे पाहायचे असेल तर पश्‍चिम महाराष्ट्रात तरी कणेरी मठासारखे दुसरे ठिकाण नसेल. राष्ट्रीय कृषी संशोधन संस्थेचे अनेक शास्त्रज्ञ कणेरी मठाची शेती पाहावयास येतात. मठाच्या माध्यमातून होणारे वेगवेगळे प्रयोग देशाला मार्गदर्शक ठरत असल्याचे केंद्रीय मंत्र्यांबरोबरच अधिकाऱ्यांनीही मान्य केले आहे. श्री काडसिद्धेश्‍वर महाराज या उच्च्चशिक्षित मठाधिपतींकडे या मठाचे नेतृत्व आहे. मठातील सर्व कामे त्यांच्या कुशल मार्गदर्शनाखालीच चालतात. मठामध्ये काय काय राबविता येईल यासाठी श्री काडसिद्धेश्‍वर देशभराचा दौरा करुन सेंद्रिय शेतीबाबत ज्या ज्या नावीन्यपूर्ण बाबी आहेत त्यांचा अभ्यास करतात.\nबारा बलुतेदार ही समाजव्यवस्था आजही अनेक खेड्यांमध्ये पाहायला मिळते. या व्यवस्थेनुसार आज फारसे काम चालत नसले; तरी ही बलुतेदारी म्हणजे काय तसेच त्यावर चालणारा उदरनिर्वाह याची ओळख करून देणारी शिल्पे इथे पाहायला मिळतात. प्रत्येक शिल्प जिवंत वाटावे, इतकी जबरदस्त कारागिरी शिल्पकारांनी केलेली आहे. हे म्युझियम पाहताना जणू आपण जिवंत कारागिरांच्या घरीच जाऊन पाहतोय, असा भास होतो. चांभार, लोहार, न्हावी, कोष्टी, कुंभार, शिंपी, सोनार यांसह वासुदेव, पिंगळा यांची शिल्पेही त्या त्या जीवनशैलीचे दर्शन घडवितात. ग्रामीण भागात असणाऱ्या विविध घरांचे सुंदर नमुनेही इथे पाहायला मिळतात. वतनदाराचा वाडा, पाटलाचा वाडा, शिंप्याचे घर यांच्या हुबेहूब प्रतिकृती इथे तयार करण्यात आल्या आहेत. याशिवाय शेतातील घराच्या प्रतिकृतीही विलोभनीय आहेत. म्युझियम पाहण्याच्या सुमारे एक तासाच्या या कालावधीत आपण जणू जुन्या काळातच गेल्याचा आभास होतो.\nकणेरी मठ हा जसा ग्रामसंस्कृती जपण्यासाठी प्रसिद्ध आहे. किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त तो शेतीच्या प्रयोगासाठी प्रसिद्ध आहे. एका एकरात दीडशे पिके घेऊन स्वयंपूर्णतेचा संदेश देणारी लखपती शेती, ही मठाचे आणखीन एक आकर्षण आहे. एका एकरात विविध प्रकारची सुमारे दीडशे पिके निरंतर घेऊन मठाने शेतकऱ्यांना एक नवा संदेश दिला आहे. शेतीच्या प्रत्येक भागाचे पद्धतशीर नियोजन करून त्यामध्ये नगदी पिके, मसाला पिके, कडधान्ये, तृणधान्ये, भाजीपाला आदींसह विविध प्रकारच्या फुलांची नावीन्यपूर्ण लागवड केली आहे. विशेष म्हणजे याचे सर्व व्यवस्थापन हे सेंद्रिय पद्धतीने केले जाते. गेल्या तीन वर्षांपासून मठांच्या सेवेकऱ्यांमार्फत या शेतीची जोपासना केली जाते आहे.\nमठाचे व्यवस्थापन हे सेंद्रिय शेतीला प्राधान्य देऊन केले जाते. मठाने देशभरात आढळणाऱ्या दुर्मिळ देशी गायींचा संग्रह म्हणून सुमारे दोनशे देशी गायींचा गोठा उभारला आहे. देशभरातील दुर्मिळ असणाऱ्या, मानवी आरोग्यासाठी हितकारक ठरणाऱ्या अनेक प्रजातींच्या गायींची जोपासना मठाच्या वतीने करण्यात आली आहे. या गायींच्या माध्यमातून उपपदार्थ तयार करून या पदार्थांची सर्वदूर विक्री केली जाते. विशेष म्हणजे कणेरी मठात तयार होणाऱ्या पदार्थांना वर्षभर मागणी असते.\nमठाच्या वतीने एक किंवा दोन वर्षांनंतर ग्रामसंस्कृती महोत्सव घेण्यात येतात. यामध्ये ग्रामीण कलागुणांना वाव दिला जातो. आज यांत्रिकीकरणाच्या युगात बारा बलुतेदारी कला संपुष्टात येत आहे. ती जोपासण्याचे काम मठाने नुकतेच सुुरू केले आहे. देशभरातील बारा बलुतेदारांची कला येथे शिकविण्यात येत आहे. अगदी नाममात्र शुल्क आकारून ही कला शिकविली जात आहे. या कलांची कारागिरी शिकविणाऱ्या प्रशिक्षकांचे देशभरातून पाचारण करण्यात येते. मनुष्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी मठाच्या पुढाकाराने सुरू होणारे हे बारा बलुतेदारांचे विद्यापीठ आहे.\nशेती वन कला धार्मिक महाराष्ट्र\nअगदी हुबेहुब जिवंतपणा साकारणारे सिद्धगिरी म्युझियम गावातील वातावरणाची अनुभूती मिळवून देते.\nबारा बलुतेदारांच्या कलांना जिवंतपणा देण्याचे अव्याहत काम मठाने संग्रहालयाच्या माध्यमातून केलेच, परंतु आता या कलांचे विद्यापीठही साकारत आहे.\nजरा विसावू या वळणावर..\n‘‘गेल्या महिन्याभरातले आनंदाचे क्षण सांगा’’ असं विचारल्यावर बहुतेकजण नातेवाईक किंवा...\nमहाराष्ट्रातील गडकोट जाणीवपूर्वक पाहायला बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे ही गोष्ट...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\n१) कोणत्या राज्याने रस्ते अपघातात सापडलेल्या पीडितांसाठी मोफत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-quiz-mukul-ranbhor-marathi-article-1316", "date_download": "2018-05-28T02:53:34Z", "digest": "sha1:ZDTJWOFBRHM5R64GGVUXGQIN4Q2HDNTN", "length": 12207, "nlines": 143, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Quiz Mukul Ranbhor Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nगुरुवार, 22 मार्च 2018\n१) कोणते राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकार १०-२३ फेब्रुवारी या कालावधीत ‘क्‍लीन एअर’ मोहीम राबवत आहे\nअ) गोवा ब) पंजाब क) हरियाना ड) दिल्ली\n२) ‘जागतिक रेडिओ दिवस २०१८’ कोणत्या विषयाखाली आयोजित केला गेला\nअ) रेडिओ अँड योगा ब) रेडिओ अँड स्पोर्टस क) रेडिओ - कनेक्‍ट वर्ल्ड ड) रेडिओ-कनेक्‍ट वर्ल्ड फॉर पीस\n३) ‘न्यू वर्ल्ड वेल्थ’ च्या श्रीमंत शहरांच्या अहवालासंदर्भात कोणते विधान चुकीचे आहे\nI - भारताचे मुंबई हे शहर एकूण संपत्ती $९५० अब्जसह १० व्या क्रमांकावर आहे.\nII - अमेरिकेचे वॉशिंग्टन डीसी. हे जगातले सर्वाधिक श्रीमंत शहर आहे.\nअ) फक्त I ब) फक्त II क) I आणि II दोन्ही ड) वरील पैकी एकही नाही.\n४) उत्तर बंगालच्या उपसागरात संशोधकांना विद्युत झटका देणाऱ्या ‘इल’ माशांच्या तीन नवीन प्रजाती आढळून आल्या. त्यामध्ये कोणत्या प्रजातीचा समावेश नाही\nअ) जिमनोथोरॅक्‍स सुडोटाइल ब) जिमनोथोरॅक्‍स विशाखान्सिस क) एंचेलायकोअर प्रोपिनकुआ\n५) केंद्र शासनाने पोलावरम बहुद्देशीय सिंचन प्रकल्पासह अन्य प्रकल्पांसाठी कोणत्या राज्याला १,२६९ कोटी रुपयांचा निधी वाटप केला\nअ) तमिळनाडू ब) कर्नाटक क) तेलंगणा ड) आंध्रप्रदेश\n६) ‘हॉटेल गेवोरा’ हे जगातील सर्वाधिक उंच हॉटेल कुठे आहे\nअ) दुबई, युएई ब) टोकियो, जपान\nक) बीजिंग, चीन ड) न्यूयॉर्क, अमेरिका\n७) दक्षिण कोरियात प्योंगचांगमध्ये आयोजित हिवाळी ऑलिंपिक २०१८ मध्ये सहभागी झालेला भारतीय खेळाडू शिव केशवन हा कोणत्या खेळासाठी ओळखला जातो\nअ) आइस स्केटर ब) आइस स्लेट\nक) ल्युज ड) क्रॉस कंट्री स्कायर\n८) महाराष्ट्र लोक अदालत समितीत सदस्य म्हणून नेमणूक झालेल्या पहिल्या किन्नर न्यायाधीशाचे नाव ओळखा.\nअ) लक्ष्मी नारायण ब) गौरी सावंत\nक) विद्या कांबळे ड) दीपा कुमार\n९) दृष्टीबाधितांची १३ वी राष्ट्रीय ‘ए’ बुद्धिबळ अजिंक्‍यपद स्पर्धा कोणी जिंकली.\nअ) आश्‍विन मकवाना ब) सौंदर्या कुमार प्रधान\nक) किशन गांगोली ड) आर्यन जोशी\n१०) आठव्या ‘वरिष्ठ राष्ट्रीय महिला हॉकी अजिंक्‍यपद’ स्पर्धेचा विजेता कोण आहे\nअ) मध्यप्रदेश ब) हरियाना क) पंजाब\nड) रेल्वे क्रीडा जाहिरात मंडळ (RSPB)\n११) कोणत्या भारतीय जलतरणपटूने ‘ओशन सेव्हन चॅलेंज‘ पूर्ण केले\nअ) रोहन मोरे ब) वीरधवल खाडे क) खजान सिंह ड) संदीप शेजवळ\n१२) कोणत्या शासकीय बॅंकेच्या मुंबईमधील एकाच शाखेत तब्बल $१.७७ अब्जचा घोटाळा उघडकीस आला\nअ) महाराष्ट्र बॅंक ब) कॅनरा बॅंक क) पंजाब नॅशनल बॅंक ड) इंडियन बॅंक\n१३) ‘आशियायी खेळ स्पर्धे’त भारतीय पुरुष बास्केटबॉल संघाने ५x५ बास्केटबॉल चाचणी प्रकारात रौप्यपदक पटकावले. ही स्पर्धा कोणत्या देशात खेळली गेली\nअ) दक्षिण कोरिया ब) इंडोनेशिया क) मलेशिया ड) भारत\n१४) आफ्रिका खंडातल्या कोणत्या देशाने दुष्काळी परिस्थितीला ‘राष्ट्रीय आपत्ती’ घोषित केली\nअ) अल्जीरिया ब) सुदान क) केनिया ड) द. आफ्रिका\n१५) केंद्र शासनाने आरोग्याच्या दृष्टीने देशाच्या सर्व विभागांमध्ये सामान्य सेवा केंद्र (CSC) ई.-शासन सेवांमार्फत _____ निर्मिती संयंत्राची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.\nअ) गर्भनिरोधक वस्तू (महिला व पुरुष दोन्ही) ब) सॅनिटरी पॅड क) गर्भनिरोधक वस्तू (फक्त पुरुष) ड) यापैकी नाही\n१६) बंगालच्या उपसागरामध्ये पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणाऱ्या कोणत्या अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली \nअ) पृथ्वी-२ ब) ब्रम्होस क) अग्नी-२ ड) धनुष\nक्विझचे उत्तर ः १) ड २) ब ३) क ४) ड ५) ड ६) अ ७) क ८) क ९) क १०) ड ११) अ १२) क १३) ब १४) ड १५) ब १६) ड\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीय लष्कराची भागीरथी मोहीम महिला अधिकाऱ्यांचा साहसी उपक्रमांतील सहभाग...\nजगातलं पहिलं चित्र (भाग २)\n... मार्सेल, जॅक, जॉर्ज आणि सायमन भुयारातून हळूहळू पुढं चालले होते. मार्सेलच्या...\nमहाराष्ट्रातील गडकोट जाणीवपूर्वक पाहायला बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे ही गोष्ट...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\n१) कोणत्या राज्याने रस्ते अपघातात सापडलेल्या पीडितांसाठी मोफत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%93%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%9A-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2018-05-28T03:18:28Z", "digest": "sha1:LDXS7RLV3QAGA3H2USZJHUWQCKS2XZM4", "length": 14248, "nlines": 122, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "ओला कच-यावर प्रक्रिया न करणा-या गृहनिर्माण सोसाट्यांवर कारवाई करणार; आयुक्तांचा इशारा - Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nHome breaking-news ओला कच-यावर प्रक्रिया न करणा-या गृहनिर्माण सोसाट्यांवर कारवाई करणार; आयुक्तांचा इशारा\nओला कच-यावर प्रक्रिया न करणा-या गृहनिर्माण सोसाट्यांवर कारवाई करणार; आयुक्तांचा इशारा\nएक एप्रिलपासून पालिकेने ओला कचरा स्वीकारण्यास केली मनाई\nपिंपरी-चिंचवड शहरातील मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी ओला कच-याची विल्हेवाट लावली पाहिजे. मोठ्या सोसायट्यांना ओल्या कच-याचे कंपोस्ट खत तयार करण्याची सक्त ताकीद दिली आहे. ज्या सोसायट्या ओल्या कच-याची विल्हेवाट लावणार नाहीत अशा सोसायट्यांवर कारवाई करण्याचा इशारा, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे. तसेच पालिकेने गुरुवारपासून ओला कचरा स्वीकारणे बंद केले आहे.\nचार दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी येथील कचरा डेपोला आग लागली होती. त्यापार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी आज (सोमवारी) आढावा बैठक घेतली होती.त्यानंतर माध्यमांशी बोलताना आयुक्त हर्डीकर म्हणाले, शहरातील कचरा डंपिग न करता, प्रक्रिया करण्यावर भर दिला जाणार आहे. घरातून ओला आणि सुका कचरा विलगीकरण करुनच घेतला जाणार आहे. ओला कच-याचे कंपोस्टिग करण्याच्या सूचना मोठ्या सोसायट्यांना दिल्या आहेत. खत निर्मिती प्रकल्पाची व्यवस्था करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत दिली होती. त्यामुळे आता मोठ्या सोसायट्यांमधील ओला कचरा स्वीकारला जाणार नाही.\nज्या सोसायट्यांनी खत निर्मिती प्रकल्पाची व्यवस्था केली नाही, अशा सोसाट्यांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच सुका कच-यावर पर्यावरण पुरक प्रक्रिया होणे आवश्यक आहे. घनकचरा विघटन, विल्हेवाट या 2016 च्या अधिनियमानुसार कच-याची विल्हेवाट लावली जाणार आहे.\nहौसिंग सोसायट्यांबरोबरच हॉटेल्स, मंगल कार्यालये, खानावळ, वसतिगृह, उपाहारगृह, शाळा, महाविद्यालये, भाजी मंडई व कृषी उत्पन्न बाजार समिती यांना ओला कचरा जिरविण्याची व्यवस्था सोसायटीला करणे बंधनकारक केले आहे. या संदर्भात क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने संबंधितांना याबाबतचे जनजागृतीपर पत्र पाठविण्यात आले होते. या संदर्भात संबंधित सोसायट्या व आस्थापनांनी खत निर्मिती प्रकल्पाची व्यवस्था करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत दिली होती. दररोज 100 किलो ओला कचरा निर्माण होणार्‍या हौसिंग सोसायट्या व इतर आस्थापनाकडून कालपासून (1 एप्रिल) ओला कचरा स्वीकारणे बंद केले आहे, असे आरोग्य अधिकारी मनोज लोणकर यांनी सांगितले. तसेच ओला कच-याची विल्हेवाट लावण्याबाबत जनजागृती देखील सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.ओला कचरा: घरातील कचरा, भाजी व फळांची साले, उरलेले अन्न, अंड्याची टरफले, कुजलेली फळे व भाज्या, चहा व कॉफीची पूड, मांसाहारी खाद्यपदार्थ, शहाळे, नारळ्याचा शेंड्या, हार, फुले, निर्माल्य, पालापाचोळा, डहाळी, सुकलेली पाने, गवत, खराब टिशू पेपर, केस.\nसुका कचरा: प्लास्टिक पिशव्या व वस्तू, बाटल्या, डबे, कप, दुधाची पिशवी, चॉकलेट, टॉफी व चिप्सचे आवरण, वर्तमानपत्रे, मासिके, स्टेशनरी, कागदी बॉक्स, ट्रेट्रोपॅक, कागदी कप, प्लेट, धातू, धातूचे बॉक्स, धातूचे कंटेनर, डबे, काचेच्या बाटल्या, रबर, थर्माकोल, जुन्या चिंध्या, फडके, स्पंज, सौंदर्यप्रसाधने, लाकूड व चिनी मातीच्या वस्तू.\nकर्नाटक निवडणूक : निवडूक आयोगाची धडाकेबाज कारवाई\nसाईभक्तांना रेल्वेचे गिफ्ट : साईनगर एक्स्प्रेस आता रोज\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/ordinance-highway-act-oppose-farmers-114984", "date_download": "2018-05-28T03:39:58Z", "digest": "sha1:6CCVHSE6HIJG46AOZSJS7A3YU5TUTE3G", "length": 13464, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ordinance of the Highway Act to oppose farmers शेतकऱ्यांचा विरोध मोडण्यासाठी महामार्ग अधिनियमाचा अध्यादेश | eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्यांचा विरोध मोडण्यासाठी महामार्ग अधिनियमाचा अध्यादेश\nबुधवार, 9 मे 2018\nमुंबई - राज्यातील नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मपनवेल-बडोदा महामार्ग, तसेच मुंबई-दिल्ली कॉरिडॉरला होणारा राजकीय आणि शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र महामार्ग अधिनियमात बदल करून अध्यादेश काढण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात पुन्हा तीव्र आंदोलन होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.\nमुंबई - राज्यातील नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, मपनवेल-बडोदा महामार्ग, तसेच मुंबई-दिल्ली कॉरिडॉरला होणारा राजकीय आणि शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र महामार्ग अधिनियमात बदल करून अध्यादेश काढण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात पुन्हा तीव्र आंदोलन होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.\nभूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क (महाराष्ट्र सुधारणा) अधिनियम 2018 मधील तरतुदींनुसार महाराष्ट्र महामार्ग अधिनियमातील भूसंपादनविषयक तरतुदींमध्ये सुधारणा करण्यासाठीचा अध्यादेश काढण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 2013 च्या कायद्यानुसार महामार्ग किंवा कोणत्याही प्रकल्पाला खासगी जमीन आवश्‍यक असल्यास जमीन मालक किंवा शेतकऱ्यांची संमती आवश्‍यक होती. मात्र काही ठिकाणी होणारा राजकीय आणि शेतकरीविरोध लक्षात घेता प्रकल्पासाठी जमीन संपादित करण्यात अडचण येत होती. आता कायद्यात सुधारणा करण्यासाठी आवश्‍यक अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतल्याने बहुतांश जमीन संपादित केली असताना विरोध असलेली शिल्लक जमीनही संपादित करण्याचा अधिकार सरकारला मिळणार आहे.\nया अध्यादेशानुसार महाराष्ट्र महामार्ग अधिनियमातील भूसंपादन हे भूसंपादन अधिनियम 1894 ऐवजी भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 अशी सुधारणा करण्यात आली आहे. तसेच भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम 2013 नुसार भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत याच्या तरतुदी महाराष्ट्र महामार्ग अधिनियमाखालील भूसंपादनासाठी लागू राहतील. त्याबाबत महाराष्ट्र महामार्ग अधिनियमाच्या कलम 19 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे.\nचौदा महिने झाले तरी मनरोगाचे वेतन न मिळाल्याने कामागार संतप्त\nमंगळवेढा - महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुराचे हजेरीपत्रक भरणाऱ्या तालुक्यातील रोजगारसेवकांचे मानधन तब्बल चौदा महिने झाले...\nशिवशाही विरुद्ध लाल परी\nकोल्हापूर - आरामदायी व आलिशान प्रवासासाठी एसटी महामंडळाने खासगी कंपनीच्या मदतीने शिवशाही गाड्या सुरू केल्या. त्यातून खासगी कंपनीकडून कंत्राटी...\nकधी-कधी कोणाचीही चूक नसताना बिकट प्रसंगाला सामोरे जावे लागते. अशावेळी धैर्याने निर्णय घेत मार्गक्रमण करणे आवश्‍यक असते. सुमारे चाळीस...\nराहुल गांधी यांनी \"कॉंग्रेस बचाव' मोहीम राबवावी\nपुणे - कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता \"संविधान बचाव' नाही, तर \"कॉंग्रेस बचाव' ही मोहीम राबवावी, असा सल्ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे...\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathistars.com/news/thoda-tuza-thoda-maza-marathi-film-release-6th-dec/", "date_download": "2018-05-28T03:22:18Z", "digest": "sha1:QD62GZGVLUOSSYC7JCBOFESVKJKNVVQS", "length": 8026, "nlines": 132, "source_domain": "marathistars.com", "title": "Thoda Tuza Thoda Maza Marathi Film to release on 6th Dec - MarathiStars", "raw_content": "\n‘कर लो दुनिया मुठ्ठी में’ म्हणत आजच्या पिढीने इंटरनेट, फेसबुकच्या माध्यमातून जग जवळ केलं असलं तरी, मात्र नको इतक्या तंत्रज्ञानाच्या आहारी गेल्याने घरातल्या जिव्हाळ्याच्या माणसांशी संवाद साधायला वेळ नसल्याचे घरोघरी दिसतंय. यातूनच ‘आपल्यावेळी हे असं नव्हत’ हे वाक्य कुठेना कुठे सतत आपण ऐकत आहोत. प्रत्यक्ष संवादातून साधता येणारी जवळीक तंत्रज्ञानाच्या कोरड्या संवादाने कित्येक मैल दूर गेलीय. हा दुरावा कमी करीत, सध्याच्या बदलत्या पिढीचे बदलते संस्कार रेखाटणारा “थोडं तुझं थोडं माझं” हा नवा चित्रपट येऊ घातलाय.\nआजच्या तरुण पिढीशी संवाद साधताना पालकांना बऱ्याचदा ‘जनरेशन गॅप’ चा अनुभव येतो. हे तुझं, हे माझं न करता दोघांनीही एक पाऊल मागे टाकलं, तर हा दुरावा नक्कीच दूर होईल. याच विचारातून निर्माते अनिल काकडे यांनी “थोडं तुझं थोडं माझं” हा चित्रपट तयार केलाय. विक्रम गोखले, सुलभा देशपांडे, अजिंक्य देव, वर्षा उसगावकर या अनुभवी कलाकारांसोबत निखिल काकडे नवा चेहरा मराठी सिनेसृष्टीत प्रवेश करतोय. सोबत स्वरदा थिगळे, नताशा पूनावाला, विलास उजवणे, पुष्कर जोग, अशोक समर्थ यांच्याही भूमिका आहेत.\nचित्रपटात तीन पिढ्यातील विचारधारा पाहायला मिळणार असून विक्रम गोखले आजोबांच्या भूमिकेत, अजिंक्य देव वडिलांच्या भूमिकेत तर मुलाच्या भूमिकेत नवोदित निखिल काकडे दिसणार आहेत. आपल्या वडिलांचे व आपलंही पटत नव्हतं हे जसा आपल्या मुलाशी वागताना प्रत्येक बाप विसरतो, आणि भविष्यात आपल्या मुलाकडूनही त्यालाही हे पटणार आहे असे गृहीत धरतो, पिढ्यांचे हे चक्र मजेदार आहे. “थोडं तुझं थोडं माझं” ची कथाही अशाच नातेसंबंधावर प्रकाश टाकते. कुटुंबाचे प्रमुख दादासाहेबांचे आपल्या गावाशी, परंपरांशी आणि संस्कारांशी घट्ट नातं आहे. त्यांच्याच संस्कारात वाढलेल्या रमेशलाही तीच अपेक्षा समीर या आपल्या मुलाकडूनही आहे. आजच्या तरुणाईचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या समीर भोवतीचं जग हे वेगळेच आहे.\nबदलत्या काळाच्या अपरिहार्यतेतून पिढीमध्ये अंतर निर्माण होत असले तरी संवादाच्या आणि समजुतीच्या भावनेतून ते नक्कीच कमी करता येते. हेच नव्याने सांगणारा “थोडं तुझं थोडं माझं” 6 डिसेंबरला प्रदर्शित होतोय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2016_07_01_archive.html", "date_download": "2018-05-28T03:27:30Z", "digest": "sha1:UVAHXS3N2NIQLQY6SETCQJNELUUXBWDR", "length": 9549, "nlines": 274, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: July 2016", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nटेकडीवर जायची एकदा चटक लागली, म्हणजे भर पावसात, वर चिखल असेल हे माहित असताना सुद्धा जावंच लागतं तुम्हाला तर असंच काल सकाळी रेनकोट – छत्रीसकट टेकडीवर निघाले. परवापासून एकदाचा पाऊस मनापासून बरसायला लागला होता, आणि लगेचच रस्त्यात तळी झालेली होती. रस्त्यातली सरोवरं, ओढे, कारंजी आणि गर्ता पार करत टेकडीच्या पायथ्याशी पोहोचले तर तिथे दोन उत्साही टेकडीवीर गाडीतून रोपं उतरवत होते.\n एक रोप घेऊन जाल का मॅडम वर\n कुठे लावायचीत ही झाडं\n“वर खड्डे केलेत आम्ही, आता रोपं न्यायचीत. वर मारुतीपाशी ठेवा\nटेकडी चढणार्‍या प्रत्येकाकडे त्यांनी असंच एक एक रोप दिलं वर न्यायला. तसंही आज टेकडीवर फिरता येणार नव्हतं, चांगलाच चिखल होता. अजून एखादं रोप वर पोहोचवता आलं तर बघावं म्हणून मी लगेच खाली उतरले, तर तोवर सगळी रोपं वर पोहोचली सुद्धा\nमला हिशोब किंवा कामाचं नियोजन अर्धवट करायला आवडत नाही. म्हणजे गावाला जायचं असलं तर नेण्याच्या वस्तूंची यादी, कामांची यादी केल्याशिवाय (आणि ती टिक केल्याशिवाय - कोण मोनिका मोनिका ओरडतंय रे तिकडं ;) ) मला पुढचं काही करताच येत नाही. ही झाडं मी टेकडीवर लावणार असते तर माझ्या नियोजनामध्ये पंचवीस रोपं वर पोहोचवण्याच्या पंचवीस खेपा, तीन माणसं, अर्धा तास वेळ असं काहीतरी आलं असतं. या तीन माणसांकडे उत्सुकतेने बघणार्‍या तिथल्या पंधरांना हिशोबात धरणं माझ्या डोक्यातही आलं नसतं. नीट ‘हातचा’ धरून हिशोब करायला मी कधी शिकणार कोण जाणे\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/vashim/video-washim-thattali-police-post-social-hall-duty-grievous-police-personnel-get-dandi/amp/", "date_download": "2018-05-28T03:37:27Z", "digest": "sha1:7E7E7S7PL6XJ6ZIAF3YDAOVWMJSMZCON", "length": 4856, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Video: Washim - Thattali police post in social hall! The duty of the grievous police personnel is to get the Dandi | Video : वाशिम - सामाजिक सभागृहात थाटली पोलीस चौकी! त्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची कर्तव्याला दांडी | Lokmat.com", "raw_content": "\nVideo : वाशिम - सामाजिक सभागृहात थाटली पोलीस चौकी त्रस्त पोलीस कर्मचाऱ्यांची कर्तव्याला दांडी\nवाशिम : जिल्ह्यातील कीन्हीराजा येथे चक्क सामाजिक सभागृहात पोलिस चौकी थाटली असून गैरसोयींमुळे कर्मचारी त्रस्त झाले आहेत. परिणामी दैनंदिन कामकाजही प्रभावित होत आहे. ४२ गावांमधील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ४० वर्षांपूर्वी कीन्हीराजा येथे ग्रामपंचायतीच्या एका खोलीत सुरू झालेली पोलीस चौकी मध्यंतरी सामाजिक सभागृहात हलविण्यात आली. त्याठिकाणी १० बाय १५ च्या एका खोलीत पोलिसांना कर्तव्य पार पाडावे लागत आहे. या चौकीअंतर्गत येणा-या ४२ गावांपैकी काही गावे अत्यंत संवेदनशिल असून पोलिस कर्मचा-यांना सदोदित तत्पर राहावे लागते. याशिवाय ही चौकी औरंगाबाद-नागपूर महामार्गावर असल्याने अधुनमधून घडणा-या अपघातांची प्रकरणेही हाताळावी लागतात. त्यामुळे किन्हीराजात सुसज्ज पोलीस चौकी असणे नितांत गरजेचे आहे.\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nमहावीर जयंतीनिमित्त वाशिम जिल्ह्यात भव्य शोभायात्रा \nवाशिममध्ये बर्निंग कारचा थरार\nSridevi Funeral : श्रीदेवींच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची गर्दी, जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज\nरामदेव बाबांच्या योग शिबिरास गर्दी उसळली\nसोनल प्रकल्पातील ‘पाणी’ वाचविण्यासाठी शेकडो शेतकरी धडकले वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयावर \nअन सिलिंडरने घेतला अचानक पेट, नागरिकांच्या सतर्कतेने अनर्थ टळला\nवाशिम : मानवी साखळीतून साकारला ‘बेटी बचाओ’चा ‘लोगो’\nवाशिम : समता फाऊंडेशनच्या वतीने रिसोडमध्ये स्वच्छता रॅली \nवाशिम : समता फाऊंडेशनच्या वतीने रिसोडमध्ये स्वच्छता रॅली \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/mumbai?start=72", "date_download": "2018-05-28T02:54:40Z", "digest": "sha1:ZPJLU4UTOVBGZCCBLYU726SQQHJFQH6G", "length": 6086, "nlines": 162, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n2011च्या झोपड्यांना अधिकृत मान्यता मिळणार\nभाईंदर कुख्यात डॉन तात्या पटेल पोलिसांच्या ताब्यात\nआता मोबाइलद्वारे टोल भरता येणार\nबदलापूर: 200 किलो आम्ली पदार्थांचा साठा जप्त\nमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची आज घोषणा\nविमानसेवा रद्द झाल्यास एअरलाईन्सला फटका\nअमेझॉनचे वेब ब्राऊजर लाँच\nचीनी युद्धनौकांच्या घुसखोरीचं 'अनोखं' स्वागत\n हे नक्की जाणून घ्या\nआता फेसबुकवरुन करता येणार मोबाइल रिचार्ज\nनीरव मोदीविरोधात इंटरपोल काढणार रेड कॉर्नर नोटीस\nरिक्षा, टॅक्सी चालकांसाठी खूशखबर\nराज ठाकरेंची ठाणे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक\n‘माझाही आवाज दाबण्याचा प्रयत्न’- प्रकाश आंबेडकर\nरेल्वेतील प्रवाशांची लूट थांबणार\n'ई-आधार'साठी 'क्यूआर कोड'ची सुरुवात\nलोकलच्या लगेज डब्यात रंगली दारुपार्टी, व्हिडिओ व्हायरल\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z070306024250/view", "date_download": "2018-05-28T03:37:42Z", "digest": "sha1:IWWRGYBEFUOQSDLHXUEIBML2J73P2MQV", "length": 1520, "nlines": 32, "source_domain": "m.transliteral.org", "title": "भारुड - संसार नगरी बाजार भरला भाई", "raw_content": "\nभारुड - संसार नगरी बाजार भरला भाई\nभारुड - संसार नगरी बाजार भरला भाई\nभारुड - संसार नगरी बाजार भरला भाई\nसंसार नगरी बाजार भरला भाई \nकामक्रोध लोभ याचे गिर्‍हाइक पाही ॥ १ ॥\nयात सुख नाही त्यात सुख नाही \nया हाटाचे सुख कोठे नाही ॥ २ ॥\nया हाटासी थोर थोर मेले \nनारद शुक भीष्म उमगले ॥ ३ ॥\nआणिक संती बाजार पाहिला \nव्यर्थ जाणोनि निराश भाविला ॥ ४ ॥\nया बाजारी सुख नाही भाई \nमाझे माझे म्हणॊ वोझे वाही ॥ ५ ॥\nएका जनार्दनी बाजार लटिका \nसंतसंगावाचुनी नोहे सुटिका ॥ ६ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRCS/MRCS053.HTM", "date_download": "2018-05-28T03:11:50Z", "digest": "sha1:ZHFYHUI4QS7D3LSUI3BP5YBNKFWOFUWL", "length": 8331, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - झेक नवशिक्यांसाठी | रोजची कामे, खरेदी इत्यादी = Drobné vyřizování |", "raw_content": "\nरोजची कामे, खरेदी इत्यादी\nमला वाचनालयात जायचे आहे.\nमला पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे.\nमला कोप-यावरच्या वृत्तपत्रविक्रेत्याच्या स्टॉलवर जायचे आहे.\nमला एक पुस्तक घ्यायचे आहे.\nमला एक पुस्तक खरेदी करायचे आहे.\nमला एक वृत्तपत्र खरेदी करायचे आहे.\nमला एक पुस्तक घेण्यासाठी वाचनालयात जायचे आहे.\nमला एक पुस्तक खरेदी करण्यासाठी पुस्तकांच्या दुकानात जायचे आहे.\nमला एक वृत्तपत्र खरेदी करण्यासाठी कोप-यावरच्या स्टॉलवर जायचे आहे.\nमला चष्म्याच्या दुकानात जायचे आहे.\nमला सुपरमार्केटात जायचे आहे.\nमला बेकरीत जायचे आहे.\nमला काही चष्मे खरेदी करायचे आहेत.\nमला फळे आणि भाज्या खरेदी करायच्या आहेत.\nमला रोल आणि पाव खरेदी करायचे आहेत.\nमला चष्मे खरेदी करण्यासाठी चष्म्याच्या दुकानात जायचे आहे.\nमला फळे आणि भाज्या खरेदी करण्यासाठी सुपरमार्केटात जायचे आहे.\nमला रोल आणि पाव खरेदी करण्यासाठी बेकरीत जायचे आहे.\nयुरोप मध्ये बर्‍याच वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. त्यापैकी सर्वाधिक इंडो-युरोपीय भाषा आहेत. मोठ्या राष्ट्रीय भाषा व्यतिरिक्त, अनेक लहान भाषा देखील आहेत. ते अल्पसांख्यिक भाषा आहेत. अल्पसांख्यिक भाषा या अधिकृत भाषांपेक्षा वेगळ्या असतात. पण त्या वाक्यरचना नाहीत. त्या स्थलांतरित लोकांच्या देखील भाषा नाहीत. अल्पसंख्याक भाषा नेहमी वांशिक चलित असतात. याचा अर्थ त्या विशिष्ट वांशिक गटांच्या भाषा आहेत. जवळजवळ युरोपच्या प्रत्येक देशात अल्पसंख्याक भाषा आहेत. युरोपियन युनियन मध्ये सुमारे 40 अशा भाषा आहेत. काही अल्पसंख्याक भाषा फक्त एकाच देशात बोलल्या जातात. त्यापैकी उदाहरण म्हणजे जर्मनी मध्ये सॉर्बियन ही भाषा आहे. दुसर्‍या अंगाला अनेक युरोपियन देशांमध्ये रोमानी भाषिक लोक आहेत. अल्पसंख्याक भाषेला एक विशिष्ट दर्जा आहे. कारण तुलनेने त्या फक्त लहान गटात बोलल्या जातात. हे गट त्यांच्या स्वतःच्या शाळा बांधू शकत नाहीत. त्यांना त्यांचे स्वत:चे साहित्य प्रकाशित करणे देखील कठीण जाते. परिणामी, अनेक अल्पसंख्यक भाषांचे अस्तित्व धोक्यात आहेत. युरोपियन युनियनला अल्पसंख्यक भाषांचे संरक्षण करावयाचे आहे. कारण प्रत्येक भाषा ही एका संस्कृतीचा किंवा ओळखीचा एक महत्वाचा भाग आहे. काही राष्ट्रांना राष्ट्रकुल नाही आणि ते फक्त अल्पसंख्यांक म्हणून अस्तित्वात आहेत. विविध कार्यक्रम आणि प्रकल्प हे त्यांच्या भाषा प्रोत्साहनासाठी असतात. अशी अशा आहे की, लहान वांशिक लोकांची संस्कृती जपली जाईल. तरीसुद्धा काही अल्पसंख्याक भाषा लवकरच अदृश्य होतील. यापैकी लिवोनिअन ही भाषा असून ती लाटविया या प्रांतात बोलली जाते. लिवोनिअन या भाषेचे मूळ भाषिक फक्त 20 लोक आहेत. असे असल्याने युरोपमधील लिवोनिअन ही भाषा सर्वात छोटी ठरते.\nContact book2 मराठी - झेक नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/tottenham-give-impressive-first-look-at-wordfirst-dividing-retractable-pitch-for-new-stadium/", "date_download": "2018-05-28T03:12:20Z", "digest": "sha1:ZG7SXFO7OBUF7P7733TWDUW3CMZFQYZF", "length": 5131, "nlines": 82, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आता येणार 'रीट्रॅकएबल' फुटबॉल पीच - Maha Sports", "raw_content": "\nआता येणार ‘रीट्रॅकएबल’ फुटबॉल पीच\nआता येणार ‘रीट्रॅकएबल’ फुटबॉल पीच\nप्रसिद्ध फुटबॉल क्लब टॉटेनहॅम हॉट्सपर यांनी क्रीडारसिकांसाठी एक लक्षणीय गोष्ट तयार केली आहे. त्यांचे नवीन स्टेडियम हे जगातील पहिलं रीट्रॅकएबल स्टेडियम असणार आहे.\nरीट्रॅकएबल म्हणजे मागे ओढून घेणे, ज्यामुळे आहे त्या मैदानाचे रूपांतर एका नवीन मैदानात होते व वेगळा खेळ देखील खेळता येतो. अशी भन्नाट कल्पना हॉट्सपर क्लबने नुकतीच राबवली आहे. या नवीन मैदानाचे काम जोरात सुरु आहे. या मैदानावर एकाच वेळी दोन खेळ खेळता येणार आहेत. फुटबॉल (सॉकर) आणि अमेरिकन फुटबॉल हे खेळ या मैदानावर आंतराष्ट्रीय पातळीवर खेळवले जाऊ शकतात.\nसॉकरचे मैदान वर असेल तर त्याच्या खाली अमेरिकन फुटबॉलचे मैदान असेल. ‘स्लायडिंग पीचच्या’ साह्याने सॉकरचे मैदान अमेरिकन फुटबॉलमध्ये बदलण्यात येईल. मैदान बदलायला तब्बल २५ मिनिटांचा कालावधी अपेक्षित आहे.\nज्या कंपनीने विम्बल्डच्या सेन्टर कोर्टचे रीट्रॅकएबल रूफ तयार केले होते त्याच कंपनीकडे हे काम सोपवण्यात आले आहे. एससीएक्स असे त्या कंपनीचे नाव आहे.\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nजेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप…\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2", "date_download": "2018-05-28T03:28:35Z", "digest": "sha1:MAJ72EXDDGX4TCMZV5D5NJBUW47HPVNR", "length": 4118, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वाढ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nवाढ (Growth)[१] म्हणजे काळानुसार कुठल्याही गोष्टीत होणारे प्रमाणात्मक अधिक्य. वाढ ही शारिरीक किंवा इतर कोणत्याही संस्थेत (abstract/system) उदा. अर्थव्यवस्था, प्रणाली इ. मध्ये असू शकते. सहसा ती ठराविक (मोजण्याच्या गोष्टीनुसार ठरवलेल्या) एककाच्या पटीत मोजता येते.\nकाळानुसार अधिक्य होणे हे वाढ आणि विकास या दोन्हींमधे समान असले तरी वाढीत प्रमाणात्मक व विकासात गुणात्मक अधिक्य अभिप्रेत आहे.\nगायींच्या संख्येत 12 ने वाढ झाली\nवजन 3 किलोंनी वाढले.\nबँकेच्या चार नवीन शाखा निघाल्या.\nमानवी वाढ व विकास\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ सप्टेंबर २०१७ रोजी १३:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/mumbai?start=846", "date_download": "2018-05-28T02:59:48Z", "digest": "sha1:ZTI2VKXVCLDPA7VHHLLWWBSQ6GYMKPUO", "length": 6326, "nlines": 160, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nस्टेट बॅंकेचे गृह कर्ज झाले स्वस्त\nदादर रेल्वे स्थानकावर होणार गर्दी मापन\nपंजाब नॅशनल बॅंकेतील खाते धारकांसाठी खुशखबर\n''बातम्यांकडे मनोरंजन म्हणून पाहा'' - एकनाथ खडसे\n‘पद्मावती’ चे ‘पद्मावत’ होण्याची शक्यता\n‘कुप्पली वेंकट्टप्पा पुट्टप्पा’यांना गुगल कडून सलामी\nआंतरराष्ट्रीय लुटारू टोळी गजाआड\nकमला मिल अग्नितांडवानंतर पालिकेची नियमबाह्य हॉटेल्सवर कारवाई\n...अन् ‘त्या’ तिघींनी सुधारगृहातून पळ काढला\nरेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक\n...म्हणून पालिकेने कोणतीही कारवाई केली नाही – संजय ठाकूर\n‘दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील’ – देवेंद्र फडणवीस\n‘तो’ देवदूतासारखा आला अन् त्याने अनेकांचे प्राण वाचवले\nसिंचन घोटाळा; गिरीश महाजनांचा राष्ट्रवादीवर हल्लाबोल\nविरारमध्ये पाणीपुरठा करणारी पाईपलाईन फुटली\nएक दोन नव्हे तब्बल 30 जणांना वाचवले पण स्वत:चा जीव गमावून बसले\n'दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे' – राहुल गांधी\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://mgvaidya.blogspot.com/2012/01/blog-post_28.html", "date_download": "2018-05-28T02:53:01Z", "digest": "sha1:DZFR57L4TAGW2GKAVL5QA27MBIA4E4OU", "length": 27927, "nlines": 54, "source_domain": "mgvaidya.blogspot.com", "title": "भाष्य: इ त स्त त:", "raw_content": "\nइ त स्त त:\nरविवारचे भाष्य दि. २९-०१-२०१२ करिता\nआपला भारत देश, खरे म्हणजे, गावांचा म्हणजे खेड्यांचा देश आहे. भारत खर्‍या अर्थाने समजून घ्यावयाचा असेल तर खेडी व तेथील लोकजीवन बघितले पाहिजे. मुंबई किंवा दिल्ली बघून खर्‍या भारताची ओळख व्हावयाची नाही.\nया नव्या वर्षाच्या आरंभी दिल्लीहून प्रकाशित होणार्‍या ‘संडे इंडियन’ या वृत्तपत्राने, जो वार्षिक अंक प्रकाशित केला, तो भारतातील गावांची विविधता वर्णन करण्यासाठी. अनेक गावांची त्यात माहिती आहे. ती जशी रंजक आहे, तशीच उद्बोधकही. त्यातील हे काही नमुने.\n(अ) उत्तर प्रदेशाच्या गाजीपूर जिल्ह्यात ‘गमहर’ या नावाचे एक गाव आहे. नाव छान आहे. ‘गम’ म्हणजे दु:ख आणि ‘हर’ म्हणजे हरण करणारे. तर या दु:ख दूर करणार्‍या गावाची लोकसंख्या ८० हजार आहे पण तरीही ते गावच. कारण, तेथे ग्रामपंचायत आहे. या गावाचे वैशिष्ट्य हे की, या गावातील प्रत्येक घरातील कुणी ना कुणी आपल्या सैन्यदलात सामील झालेला आहे.\n(आ) पंजाबात ‘खरोडी’ नावाचे एक गाव आहे. ते बहुधा भारतातील सर्वात श्रीमंत गाव असावे. कारण, येथील अधिकांश रहिवासी, अमेरिकेत किंवा कॅनडात आहेत. ते राहतात तेथे. पण पैसे गावातील आपल्या पालकांना व पाल्यांना पाठवितात.\n(इ) कर्नाटकातील ‘मत्तूर’ गावाचाही उल्लेख या ‘संडे इंडियन’मध्ये आहे. मी याच स्तंभात ‘मत्तूर’चा परिचय करून दिला होता. काही वर्षांपूर्वी, एक दिवस या गावात माझा मुक्काम होता. संपूर्ण गाव संस्कृत बोलते. शेतमजूर सुद्धा संस्कृत समजतात. कारण, त्यांचा मालक त्यांच्याशी संस्कृतातच बोलतो. ज्या घरी माझा मुक्काम होता, त्या घरातील महिला आपसात संस्कृत भाषेत बोलत होत्या. मला थोडे फार संस्कृत येत असल्यामुळे, मला त्यांच्या घरी वास्तव्य करण्यात अजीबात अडचण आली नाही. असे हे संस्कृत गाव मत्तूर.\n(ई) आपल्या महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्यातील ‘शिराळा’ या गावाचीही त्यात नोंद आहे. आपणांस माहीत असेल की, येथले लोक सापाला भीत नाहीत. ते त्यांचे मित्र आहेत. नागपंचमीच्या दिवशी येथे नागांचे प्रदर्शन व त्यांचे खेळ होतात आणि ते बघण्यासाठी प्रचंड गर्दी असते. असे कळते की, सध्या प्राणी-संरक्षण योजनेखाली या सर्पक्रीडेवर बंदी घालण्यात आली आहे.\n...आणि ही एका शेतकर्‍याची कथा\nया शेतकर्‍याचे नाव श्रीनिवास मूर्ती. वय ३८ वर्षे. त्याच्या गावाचे नाव आहे सिद्दमहुंडी. त्याचे वैशिष्ट्य हे आहे की, तो दोनशे प्रकारच्या धानाच्या जातींची बियाणे तयार करतो. त्याला ही प्रेरणा मिळाली, पुरीच्या जगन्नाथ मंदिराकडून. या मंदिरात, अशी परिपाटी आहे की, देवाच्या नैवेद्यासाठी शिजविण्यात येणारा भात दररोज वेगळ्या प्रकारच्या तांदळाचा असतो. म्हणजे ३६५ प्रकारचा तांदूळ, तेथील लोकांना परिचित आहे. श्रीनिवास मूर्ती म्हणतो, ‘‘या घटनेने माझे डोळे उघडले. आपल्या या देशी जातीच आपला उद्धार करू शकतील. बीटी वगैरे जाती आपल्या कामाच्या नाहीत.’’\nदिनांक २६ डिसेंबर २०११ च्या, दिल्लीहून प्रकाशित होणार्‍या ‘पायोनियर’ या इंग्रजी दैनिकात या शेतकर्‍याची माहिती प्रकाशित झाली आहे. त्या माहितीचा हा सारांश-\nश्रीनिवास मूर्तीने ३५० हून अधिक तांदळाच्या जाती गोळा केल्या आहेत. या सर्व देशी जाती आहेत आणि तो त्यांचे बियाणे परवडणार्‍या भावात शेतकर्‍यांना देत असतो. तो म्हणतो, ‘‘मी नैसर्गिक शेती करतो व सेंद्रिय खतांचाच उपयोग करतो. आपण, आपल्या देशी बियाणांचे रक्षण केले पाहिजे. हितसंबंधी लोकांच्या सतत प्रचारामुळे आपल्या अनेक देशी जाती नष्ट झाल्या आहेत. मी अनेक प्रांतांमध्ये हिंडून तेथील जातींचे बियाणे प्राप्त केले आहे आणि त्यांच्यावर प्रयोग करून मी काही नवीन जातीही शोधून काढल्या आहेत.’’\nश्रीनिवास मूर्ती मोठा जमीनदार नाही. त्याचे बियाण्यांचे प्रयोग-क्षेत्र केवळ दीड एकराचे आहे. या छोट्याशा क्षेत्रफळात, तो दोनशे जातींचे बियाणे तयार करतो. या जातींमध्ये प्रखर उन्हाळा सहन करणार्‍या जशा जाती आहेत, तसेच अतिपावसातही पीक देणार्‍या जाती आहेत. त्याने २००७ पासून हे कार्य सुरू केले आणि आता तो या विषयाचा तज्ज्ञ झाला आहे. शेतकर्‍यांच्या सर्व प्रश्‍नांना तो नीट उत्तरे देतो आणि सांगतो की, निरंतर कृषिविकासासाठी (सस्टेनेबल डेव्हलपमेंट) देशी जाती व देशी शेती हाच एकमात्र सफल उपाय आहे. त्याला ‘सहज समृद्धी’ या गैरसरकारी सेवा संस्थेची मदतही प्राप्त आहे.\nसमाजपरिवर्तनाचा एक शुभ संकेत\nयुगानुसार प्रत्येक समाजाला बदलावेच लागते. जे बदलत नाहीत आणि कोणत्या तरी विशिष्ट कालबिंदूपाशी थांबतात ते नष्ट होत असतात. आपला हिंदू समाज आपल्या हिंदू संस्कृतीसह अजूनही टिकून आहे, याचे कारण, आपण आपल्या चरित्रात कालानुरूप बदल केलेले आहेत. आपण शाश्‍वत काय, युगानुकूल काय आणि अपवादात्मक काय याचा नित्य विवेक केला आहे. यालाच शाश्‍वत धर्म, युगधर्म आणि आपद्धर्म अशी जुनी नावे आहेत.\nतर येथे हे सांगायचे आहे की, आद्य शंकराचार्यांनी जे चार मठ, भारताच्या चार दिशांना, आपल्या देशाची एकसंधता जनमनावर बिंबविण्यासाठी स्थापन केले, त्यातला आद्यमठ कर्नाटकातील शृंगेरीचा आहे. तेथे शिवानंद नावाच्या एका दलित तरुणाला ब्रह्मचारी व्रताची म्हणजे संन्यास धर्माची दीक्षा देण्यात आली आहे. ब्राह्मणत्व जन्माने येत नाही, ते गुण व कर्म यांच्या द्वारे प्राप्त होत असते, असे आपण शास्त्रात वाचीत असतो. पण ते व्यवहारात क्वचितच आणीत असतो. हे अप्रूप कार्य शृंगेरीच्या मठाने केले आहे.\nशिवानंद, जन्माने ‘पराया’ जातीचा आहे. ही एक अस्पृश्य जात आहे. तो मवेलीकारा या गावचा. हे गाव आद्य शंकराचार्यांची जन्मभूमी असलेल्या, केरळातील, कालडी या गावापासून सुमारे शंभर कि. मी.वर आहे. त्याचे व्यावहारिक शिक्षण प्री-युनिव्हर्सिटीपर्यंत झाले आहे. त्यानंतर त्याने वेदाभ्यास केला. उपनिषदांचाही अभ्यास केला. आचार्य नरेंद्र भूषण यांच्याकडून त्याने हे शिक्षण प्राप्त केले. शृंगेरी मठाकडून त्याला संन्यासदीक्षा दिली गेली आहे. कुणी सांगावे, तो पुढे एखाद्या मठाचा अधिकृत शंकराचार्यही होईल.\nहे हिंदू समाजातच होऊ शकते. आमच्या गावात तर पौरोहित्य करणारा कुणीही ब्राह्मण जातीचा नाही. अन्य जातीतील एक व्यक्ती, वास्तू, विवाह आदि धार्मिक कार्यक्रम पार पाडते. आता अनेक वेदविद्यालयातही सर्व वर्णांच्या लोकांना वेदसंहिता शिकविली जाते.\nते कर्नाटकात तर हे मेघालयात\nमेघालय हे आपल्या देशाच्या अतिपूर्वेकडील एक राज्य. छोटेसेच राज्य. २००१ च्या जनगणनेप्रमाणे मेघालयाची लोकसंख्या फक्त २३ लक्ष १८ हजार, म्हणजे आपल्या आजच्या नागपूरपेक्षाही कमी. यातले बहुसंख्य ख्रिस्ती. बहुधा ८५ टक्क्यांच्या वर. म्हणून तर त्यांचे एक वेगळे राज्य झाले तत्पूर्वी मेघालय म्हणजे आसाम प्रांताचा एक जिल्हा होता. मेघालयात शिलॉंग हे मोठे शहर. ते त्याची राजधानी आहे. शिलॉंग, पूर्वी म्हणजे १९७२ पूर्वी, संपूर्ण आसामची राजधानी होते. २१ जानेवारी १९७२ ला, मेघालयाचे नवे राज्य बनले, आणि शिलॉंग त्याची राजधानी झाले.\nयेथील ख्रिस्ती जनता ‘ऑटोमन फेस्टिवल’ हा सण साजरा करते. हा संगीत, नृत्य आणि मौजमजेचा सण असतो. या वर्षी, तो सण रविवारी आला. ख्रिस्ती उपासनातंत्रात रविवारी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करायची असते. त्या दिवशी कुणीही काम करायचे नसते. आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य आल्यामुळे आणि ते ख्रिस्ती असल्यामुळे ‘रविवार’ हा सुटीचा दिवस ठरविण्यात आला. ती प्रथा आजही चालू आहे. ख्रिस्ती पुराण असे सांगते की, ईश्‍वराने सहा दिवस सृष्टी निर्माण केली. मग त्याला एक दिवस विश्रांती घ्यावीशी वाटली. तो रविवार होता. म्हणून तो सर्वांसाठीच सुटीचा दिवस ठरला.\nतर काय, मौजमजेचा सण रविवारी आला; आणि तेथील चर्चच्या मुखंडांनी पत्रक काढले की, या वर्षी हा सण साजरा करू नये. रविवार हा प्रार्थनेचा दिवस आहे.\nपण हा फतवा मेघालयवासीयांना आवडला नाही. त्यांनी तो मानावयाचा नाही, असे ठरविले. अनेक समाजनेते समोर आले आणि त्यांनी भलत्या ठिकाणी नाक खुपसणार्‍या धर्मगुरूंच्या या पत्रकाचा प्रखर निषेध केला. ‘शिलॉंग प्रेस क्लब’ने या विषयावर एक परिसंवादही आयोजित केला होता. त्यासाठी चर्चच्या नेत्यांनाही पाचारण करण्यात आले होते. पण त्यांच्यापैकी कुणीही आले नाही. मेघालयाचे माजी गृहमंत्री रॉबर्ट लिंगडोह यांनीही चर्चच्या आदेशाची निंदा केली.\nयापूर्वी हा सण कधीच रविवारी आला नव्हता, असे नाही. २००६ साली आला होता. तेव्हा चर्चने दडपण आणून सण साजरा करण्याचा दिवस बदलायला भाग पाडले होते. आपले आदरणीय शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस हा मेघालयातील एक शक्तिशाली राजकीय पक्ष आहे. आपल्या सार्वभौम लोकसभेचे माजी सभापती श्री संगमा हे राकॉंचे नेते आहेत. (सध्या ते कोणत्या पक्षात आहेत हे मला नक्की माहीत नाही.) तर या राकॉंच्या युवक शाखेने तेव्हा हा सण साजरा करण्याला प्रखर विरोध केला होता. ‘मेघालय हे ख्रिश्‍चन स्टेट आहे’, अशीही घोषणा करण्यापर्यंत त्यांची मजल गेली होती. तथापि, तेथेही नवपरिवर्तनाचे वारे वाहू लागले आहेत. २००६ साली जे शक्य झाले नाही ते २०११ मध्ये शक्य होऊ शकले. रविवार असूनही ‘ऑटोमन फेस्टिवल’ धूमधडाक्यात साजरा झाला. परिवर्तनाच्या या पुरस्कर्त्यांचे खरेच अभिनंदन केले पाहिजे.\n‘घाना’ हा मध्य आफ्रिकेतील एक देश आहे. नायजेरियाच्या पश्‍चिमेला. लोकसंख्या सुमारे अडीच कोटी. ख्रिश्‍चनांची संख्या जवळजवळ ७० टक्के. त्यांच्या खालोखाल मुस्लिमांची. ती १६ टक्के. उरलेल्यांमध्ये इतर.\nतर या घानात एक अप्रूप घडले. घानावासीयांमधील एक धर्मगुरू ‘इसेल’ यांनी हिंदू धर्माचा स्वीकार केला. स्वामी कृष्णानंद सरस्वती या संन्याशाने इसेल यांना १९७६ मध्ये संन्यासदीक्षा दिली आणि मग इसेल यांनी हिंदू धर्माच्या प्रसाराचे व्रतच घेतले. ७० च्या दशकात घानातील हिंदूंची संख्या पुरती २५ ही नव्हती. ती आता ३ हजार झाली आहे. इसेल यांनी एका मठाचीही स्थापना केली असून तो मठ हिंदू धर्मप्रसाराचे कार्य करीत आहे. तीन हजार ही फार मोठी संख्या आहे, असे नाही. पण सुरवात झाली आहे, आणि ही प्रेरणा इतरत्रही पसरत आहे. घानाच्या पूर्व सीमेला लागून असलेल्या ‘टोगो’ या देशातही हिंदू धर्म पोचला आहे.\nगोपालरत्नम्. एका व्यक्तीचे नाव. त्यांनी एम. टेक्.ची पदवी घेतली आहे. सहजच मोठ्या पगाराची नोकरी त्यांना मिळू शकली असती. पण ते बनले संघाचे प्रचारक. १४ वर्षे ते संघप्रचारक होते. नंतर त्यांनी तेही काम सोडले आणि श्रीमद्भगवद्गीतेच्या प्रचाराचे कार्य अंगीकारले. दाढी ठेवल्यामुळे ते एखाद्या साधूसारखे दिसतात. आपले उरलेले जीवन गीतेचा प्रचार करण्यासाठी खर्च करण्याचे त्यांनी ठरविले आहे. सध्या ते तामीळनाडूतील सुप्रसिद्ध कोईमतूर शहराच्या परिसरात फिरत असतात.\nत्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असावी, असा तर्क करण्यास वाव आहे. ते मारुती अल्टो कारने फिरत असतात. एकेका गावात ते तीन दिवस वास्तव्य करतात आणि तेथे तीन दिवस गीतेवर प्रवचन देतात. त्यांच्या प्रवचनाच्या विषयांचा क्रमही ठरलेला असतो. पहिल्या दिवशी ‘गीता आणि व्यक्ती’; दुसर्‍या दिवशी ‘गीता आणि कुटुंब’ आणि तिसर्‍या दिवशी ‘गीता आणि समाज’ असे प्रवचनाचे विषय असतात.\nत्यांच्या या उपक्रमाचे नाव आहे 'In Search of Chandragupta'म्हणजे चंद्रगुप्ताच्या शोधार्थ आपल्या या उपक्रमात त्यांना अठरा युवक, शिष्य म्हणा, भक्त म्हणा, लाभलेले आहेत. या सर्वांनी, दारू, जुगार व हुंडा कधीही न स्वीकारण्याची शपथ घेतली आहे. हे तरुण सामाजिक समस्यांचीही जाण व भान ठेवून असतात. ते रेशनकार्ड, गॅस कनेक्शन, मतदार ओळखपत्र, वृद्धांची पेन्शन मिळवून देणे इ. कार्यात लोकांना मदत करीत असतात.\nराजनीती हाही एक समाजजीवनाचा अविच्छीन्न भाग. गोपालरत्नम् यांचे हे भक्त राजकारणातही भाग घेतात. ते निवडणुकीपासूनही अलिप्त नाहीत. गेल्या डिसेंबरात झालेल्या कोईमतूर जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुकीत त्यांच्यापैकी काही उभेही झाले होते. त्यातले चौघे निवडून आले. एकाने तर, द्रमुक, कॉंग्रेस, अद्रमुक या बलाढ्य पक्षांच्या उमेदवारांना चीत करून मेट्टूपालयम् या न. प.चे अध्यक्षपदही प्राप्त केले. गोपालरत्नम् सांगतात की, शांतीने आणि योजनाबद्ध पद्धतीने कार्य केले तर ते लोकांना आवडत असते. हे शिक्षण त्यांना संघाच्या कार्यपद्धतीतूनच मिळाले, अशी कबुलीही ते देतात.\nहिन्दी भाष्य यहाँ पढ़िए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRJA/MRJA047.HTM", "date_download": "2018-05-28T03:43:01Z", "digest": "sha1:WF6FJLASJZUIF4ZLEZJBWWUHMMOZML7E", "length": 8416, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - जपानी नवशिक्यांसाठी | चित्रपटगृहात = 映画館で |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > जपानी > अनुक्रमणिका\nआम्हांला चित्रपटाला जायचे आहे.\nआज एक चांगला चित्रपट आहे.\nचित्रपट एकदम नवीन आहे.\nतिकीट खिडकी कुठे आहे\nअजून सीट उपलब्ध आहेत का\nप्रवेश तिकीटाची किंमत किती आहे\nप्रयोग कधी सुरू होणार\nचित्रपट किती वेळ चालेल\nतिकीटाचे आरक्षण आधी होते का\nमला मागे बसायचे आहे.\nमला पुढे बसायचे आहे.\nमला मध्ये बसायचे आहे.\nचित्रपट अगदी दिलखेचक होता.\nपण चित्रपट ज्याच्यावर आधारित होता ते पुस्तक जास्त चांगले होते.\nइंग्रजी उपशीर्षके होती का\nसंगीत ही एक जागतिक अनुभवजन्य घटना आहे. पृथ्वीवरील प्रत्येक मनुष्य संगीत निर्माण करतो. आणि प्रत्येक संस्कृतीला संगीत समजले होते. वैज्ञानिक अभ्यासाने हे सिद्ध केले आहे. यामध्ये, पाश्चात्य संगीत लोकांच्या वेगळ्या टोळ्यांद्वारे वाजविले जायचे. हया आफ्रिकन टोळ्यांना आधुनिक जगामध्ये प्रवेश नसे. तरीसुद्धा जेव्हा एखादे प्रफुल्लित किंवा दु:खद गाणे ऐकले जायचे त्यांना ओळखले जात असे. त्यामुळे का अद्याप यावर संशोधन करण्यात आलेले नाही. परंतु संगीत एक सीमारहित भाषा म्हणून दिसू लागले. आणि योग्य अर्थ कसा लावायचा हे आपण सर्व कसेबसे शिकलो आहोत. असे असले तरी संगीताला विकासकारी फायदा नाही. आपण जे समजू शकतो ते आपल्या भाषेशी संबंधित असते. कारण संगीत आणि भाषा एकत्रित असतात. ते मेंदूमध्ये एकाच मार्गाने प्रक्रियित होतात. ते सुद्धा एकच कार्य करतात. दोघेही सूर आणि ध्वनी यांस विशिष्ट नियमांनुसार एकत्रित करतात. लहान मुलांना देखील संगीत समजते, गर्भाशयात असतानाच ते शिकतात. तेथे ते आपल्या आईच्या भाषेतील सुसंवाद ऐकतात. त्यानंतर जेव्हा ते या जगात येतात तेव्हा ते संगीत समजू शकतात. असेही म्हटले जाते की संगीत भाषेतील सुसंवादाचे अनुकरण करते. भाषा आणि संगीत या दोन्हीतील गती यांच्या साह्याने तीव्र भावना देखील मांडल्या जातात. म्हणून आपले भाषिक ज्ञान वापरून आपण संगीतातील तीव्र भावना समजू शकतो. उलटपक्षी, खूप वेळा संगीतकार सहजासहजी भाषा शिकतात. खूप संगीतकार गोडव्याप्रमाणे भाषा लक्षात ठेवतात. असे केल्यामुळे, त्यांना भाषा चांगल्या प्रकारे लक्षात राहते. मनोरंजक बाब अशी की, संपूर्ण जगातील अंगाईगीताचा ध्वनी सारखाच असतो. अशाप्रकारे, हे संगीत जागतिक भाषा आहे असे सिद्ध करते. आणि कदाचित सर्व भाषांमध्ये ते सर्वात सुंदर देखील आहे.\nContact book2 मराठी - जपानी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRPT/MRPT014.HTM", "date_download": "2018-05-28T03:43:07Z", "digest": "sha1:2ZLJHAAIXFL5ZAFJC5C55QGB2SF3UZFY", "length": 7393, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50linguas मराठी - पोर्तुगीज PT नवशिक्यांसाठी | पेय = Bebidas |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > पोर्तुगीज PT > अनुक्रमणिका\nमी चहा पितो. / पिते.\nमी कॉफी पितो. / पिते.\nमी मिनरल वॉटर पितो. / पिते.\nतू लिंबू घालून चहा पितोस / पितेस का\nतू साखर घालून कॉफी पितोस / पितेस का\nतू बर्फ घालून पाणी पितोस / पितेस का\nइथे एक पार्टी चालली आहे.\nलोक शॅम्पेन पित आहेत.\nलोक वाईन आणि बीयर पित आहेत.\nतू मद्य पितोस / पितेस का\nतू व्हिस्की पितोस / पितेस का\nतू रम घालून कोक पितोस / पितेस का\nमला शॅम्पेन आवडत नाही.\nमला वाईन आवडत नाही.\nमला बीयर आवडत नाही.\nबाळाला कोको आणि सफरचंदाचा रस आवडतो.\nत्या स्त्रीला संत्र्याचा आणि द्राक्षाचा रस आवडतो.\nलोकांनी संवाद साधण्यासाठी भाषांची निर्मिती केली आहे. बहिरे किंवा ज्यांना पूर्णतः काहीच ऐकायला येत नाही त्यांचीही स्वतःची अशीभाषा आहे. अशा दुर्बल लोकांच्या सर्व प्राथमिक भाषा ऐकू येण्यासाठी ही भाषेची चिन्हेआहेत. ती एकत्रित प्रतिकांची बनलेली आहे. यामुळे एक दृष्यमान भाषा बनते, किंवा \"दिसू शकणारी.\" अशा रितीने चिन्हांची भाषा जागतिक स्तरावर समजू शकते का नाही, चिन्हांनासुद्धा वेगवेगळ्या देशांच्या भाषा आहेत. प्रत्येक देशाची स्वतःची अशी वेगळी चिन्ह भाषा आहे. आणि ती त्या देशाच्या संस्कृतीच्या प्रभावाखाली असते. कारण, भाषेची उत्क्रांती नेहमी संस्कृतीपासून होते. हे त्या भाषांच्या बाबतीतही खरे आहे की ज्या बोलल्या जात नाहीत. तथापि, आंतरराष्ट्रीय चिन्ह भाषासुद्धा आपल्याकडे आहे. पण त्यातील चिन्हे काहीशी अधिक गुंतागुंतीची आहेत. असे असले तरी, राष्ट्रीय चिन्ह भाषा एकमेकांशी समान आहेत. अनेक चिन्हें ही प्रतिकांसारखी आहेत. ते ज्या वस्तूंच्या स्वरूपाचे प्रतिनिधित्व करतात त्याकडे निर्देशीत आहेत. अमेरिकन चिन्ह भाषा ही सर्वाधिक प्रमाणात वापरली जाणारी चिन्ह भाषा आहे. चिन्ह भाषा ही संपूर्ण वाढ झालेली भाषा म्हणून ओळखली जाते. त्यांचे स्वतःचे असे व्याकरण आहे. पण बोलता येत असलेली भाषा ही व्याकरणापेक्षा खूप वेगळी आहे. परिणामी, चिन्ह भाषा ही शब्दाला शब्द अशी भाषांतरीत केली जाऊ शकत नाही. तथापि चिन्ह भाषा ही दुभाषी आहे. माहिती एकाच वेळी चिन्ह भाषेने आदान-प्रदानित जाते. याचाच अर्थ एकच चिन्ह संपूर्ण वाक्य व्यक्त करु शकते. वाक्यरचना ह्या चिन्ह भाषेतदेखील आहेत. विशिष्ट प्रादेशिकांची स्वतःची चिन्हे आहेत. आणि प्रत्येक चिन्ह भाषेचे स्वतःचे उच्चारण आहे. हे चिन्हांबाबतही सत्य आहे: आपले उच्चार आपले मूळ प्रकट करतात.\nContact book2 मराठी - पोर्तुगीज PT नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.smartdost.in/do-not-be-embarrassed-shy-about-these-things-at-the-gym/", "date_download": "2018-05-28T03:12:12Z", "digest": "sha1:XGNVV35VJK5S7L5N3EOFSK5TGSXZOL5Q", "length": 14066, "nlines": 72, "source_domain": "www.smartdost.in", "title": "परफेक्ट बॉडीसाठी जीममध्ये जाताना स्वत:च्या या 5 गोष्टींची लाज वाटणे थांबवा | | SmartDost - marathi website for interesting information", "raw_content": "\nपरफेक्ट बॉडीसाठी जीममध्ये जाताना स्वत:च्या या 5 गोष्टींची लाज वाटणे थांबवा\nगुडलाइफ, हेल्थ | 0 |\nटोन्ड बॉडी, झिरो फिगर अश्या शब्दांची सध्या चालती आहे. प्रत्येक पुरुषाला चवळीची शेंग पाहिजे असते अन बहुतांशी महिलावर्गाची स्वतःच्या बॉडी फॅट बद्दल एक वेगळीच आवड निवड असते. आपल्या नको तिथे वाढणाऱ्या शरीराचे काय करायचे या विचारात अनेक भगिनी जीमिंगचा पर्याय निवडतात. तर “To get perfect body” अनेक बंधू बॉडी बनवायला भली मोठी फी भरून जिममध्ये नाव नोंदवतात. अन सुरु करतात एक प्रवास नवीन बांधा बनवायचा. ही एक चांगली गोष्ट जरी असली तरी अनेक जीमर्सना त्याचा हवातसा इफेक्ट मिळत नाही. कारणे अनेक असतील पण त्या सर्वांमधील महत्वाचे कारण म्हणजे जिम मध्ये जाताना वाटणारी स्वतःची लाज. जीममध्ये जर प्रथम जाणार असाल तर कदाचित तिथे जाताना तुम्हाला संकोचल्यासारखे वाटू शकते. अशा वातावरणामध्ये सुरुवातीला अवघडल्यासारखे वाटणे स्वाभाविक आहे.त्यामुळे असे वाटत असल्यास लक्षात ठेवा स्मार्टने गोळा केलेल्या या 5 टिप्स. (Tips which will help you in Gym, tips to follow in gym which will help you in achieving your health goals..)\n1. स्वत:चे शरीर :\nजिम मध्ये गेल्यावर प्रत्येकजण पहिली गोष्ट करतो ती म्हणजे दुसऱ्यांचे वाजन बॉडी बघून स्वतःला कम्पेअर करतो. दोस्तहो असे करण्याने होते असे की तुमचा आत्मविश्वास कमी व्हायला सुरुवात होते. कदाचित त्यामुळे तुम्ही जिम मध्ये जायचे टाळू लागाल. तेव्हा जर तुमचे वजन इतरांपेक्षा जास्त असल्यामुळे लाज वाटून घेणे थांबवा. कदाचित त्यांचे वजन काही महिने सतत केलेल्या व्यायामामुळे नियंत्रित झालेले असेल.त्यामुळे जीममधील फीट व सडपातळ लोकांकडे पाहून स्वत:बद्दल लाज वाटून घेण्यापेक्षा त्यांच्याकडून प्रेरीत व्हा व व्यायामाला लागा.\nदोस्तहो, जीममध्ये कोणताही फॅशन परेड नसतो.त्यामुळे जर तुमचे कपडे स्वच्छ व आरामदायक असतील तर तुम्हाला त्याबाबत संकोच वाटण्याचे काहीच कारण नाही. अनेकाना जिम मध्ये जायचे तर ब्रॅन्डेड कपडेच लागतात. त्यासाठी ते अनेक दुकाने पालथी घालत फिरतात. पण ब्रॅन्डेड कपडे घालून तुमचे वजन कमी होणार नाही हे लक्षात असू द्या. त्यामुळे इतरांच्या कपड्यांशी आपल्या कपड्यांची तुलना करीत बसण्यापेक्षा तुम्ही जे कपडे घातले आहेत त्यामध्ये मोकळेपणाने व आत्मविश्वासाने वावरा. इतरांच्या कपड्याचे दडपण घेऊ नका.\nजिममध्ये असणारी प्रत्येकजण तुमचे मित्र वा मैत्रिणी असतील असे नाही. कदाचित सर्वजणच अनोळखी असतील. अनेकवेळा कोणी ओळखीचे नाही याचे तुम्हाला दडपण येऊ शकेल. कोणीच बोलत नाही तेव्हा काय करू जिम मध्ये जावून असे विचार येऊ लागतील. परंतु जिम मधील प्रत्येक व्यक्ती फ्रेन्डली असेल असे नाही. काही लोक चांगल्या स्वभावाचे असतील तर काही लोक शिष्ट स्वभावाचे असू शकतील. कोणी कोणत्याही स्वभावाचे असले तरी त्याचा तुमच्यावर काहीही परिणाम व्हायची काही गरज नाही. जर तिथे तुमच्याशी कोणी नीट बोलत नसेल तर ठिकच आहे. कारण तुम्ही तिथे मैत्री करण्यासाठी नक्कीच जाणार नाही आहात.\n4. नवीन मशिन वापरणे :\nअनेक वेळा जिममध्ये गेल्यावर तिथले हटके ब्राईट वातावरण तुम्हाला बिचकवू शकेल. त्या नवीन मशीन्स पाहून त्याना हात लावू का नको असा विचार तुमच्या मनात येवू शकेल. आपण आपले डंबेल्स उचला उचालीचे काम करावे असे वाटेल. परंतु दोस्तहो गोंधळून न जाता जिम ट्रेनर्सकडून सर्व मशीन्सची माहिती करून घ्या अन ती साधने वापरायला सुरु करा. हा पण हे सर्व ट्रेनर्सना विचारून. कारण जरी तुम्ही पहिल्यांदा जीममध्ये आलेला नसलात तरी प्रत्येक मशिनबाबत योग्य ज्ञान करुन घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही तज्ञांच्या मदतीशिवाय एखादे मशिन वापरले तर तुम्हाला दुखापत होण्याची शक्यता असते. जीममधील इतर माणसे जलदगतीने सर्व मशिनवर वर्कआऊट करु शकतात कारण त्यांना काही महिन्यांपासून तिथे व्यायाम करण्याचा सराव असतो.तुम्हाला देखील तसे करणे नक्कीच जमेल पण त्यासाठी मनात संकोच नको.\n5.स्टॅमिना कमी असणे, चांगले न दिसणे :\nजिम मधील इतर लोकांचा स्टॅमिना तुमच्यापेक्षा जास्त असेल तर काहीच हरकत नाही. त्यासाठी स्वत:ला झटपट स्टॅमिना वाढविण्यासाठी पूश करु नका. तुमचा स्टॅमिना हळूहळू व दररोज व्यायाम करुन वाढू लागेल.तुमचे ट्रेनर त्यासाठी तुम्हाला मदत करतील. उगाचच दाखविण्यासाठी तुमचा क्षमता नसताना स्टॅमिना वाढवून दाखवू नका.\nकाही महिला जीममध्ये मेक-अप करुन अथवा थोड्याफार अॅक्सेसरीज घालून जातात.तर काही जणी मेक-अप न करता देखील अतिशय आकर्षक दिसतात. पण भगिनींनी उदास होण्याची गरज नाही.कारण जसजसा तुम्ही व्यायाम करु लागाल तुमच्या चेह-यावर देखील ग्लो येईल.त्यामुळे फक्त स्वत:च्या वर्कआऊटवर लक्ष द्या.\nतुमच्या स्टॅमिन्याची, तुमच्या इतरांसारखे न दिसण्याची काळजी तुम्हाला जिमपासून दूरू नेऊ शकेल. तुमच्या जिमला जाण्याच्या ऑब्जेक्टव्हला हासील करण्यापासून रोखू शकेल हे लक्षात असू द्या.\nनवनवीन अफलातून माहिती “मायबोली मराठी” मध्ये देणाऱ्या “स्मार्टदोस्त”ला जास्तीतजास्त मराठी मनांपर्यंत पोहोचवण्यासाठी व नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया फेसबुक पेजला लाईक करा.\nPreviousसलमान अन नाना : गणेशउत्सव साजरा करणाऱ्या 5 बॉलीवूड सेलेब्रिटीज\nNextइंटरनेटवर मनसोक्त शिव्या द्यायच्या Sarahah अॅपच्या 5 गोष्टी\nखाता-खाता वजन कमी करण्याचे 5 उपाय\nजगातील सर्वात सुंदर 5 राष्ट्रीय उद्याने\nहरवलेले प्रेम परत मिळवण्याचे 5 उपाय\nलिंबूपाण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे\nस्टिव्ह जॉब्स यांचे 6 Success Rules\nपरग्रहवासियांसाठी दिशादर्शक अन वीज निर्मिती – पिरॅमिडबद्दलच्या या 5 समजुती खऱ्या असतील का\nरिलेशनशिप धोक्यात टाकणाऱ्या 5 सवयी\nदोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/up-vs-haryana-kabaddi-2018/", "date_download": "2018-05-28T03:25:00Z", "digest": "sha1:7F77JR6QT46BUPA7WTCJX657NKKHIWBP", "length": 10480, "nlines": 85, "source_domain": "mahasports.co.in", "title": "साखळीतील दुसऱ्या पराभवामुळे उत्तर प्रदेशचे बाद फेरी गाठण्याचे स्वप्न भंगणार - Maha Sports", "raw_content": "\nसाखळीतील दुसऱ्या पराभवामुळे उत्तर प्रदेशचे बाद फेरी गाठण्याचे स्वप्न भंगणार\nसाखळीतील दुसऱ्या पराभवामुळे उत्तर प्रदेशचे बाद फेरी गाठण्याचे स्वप्न भंगणार\nपुरुषांच्या अ गटात हरियाणाने उत्तर प्रदेशाला ३७-२३असे पराभूत करीत ३ऱ्या फेडरेशन चषक कबड्डी स्पर्धेत आगेकूच केली. जोगेश्वरी येथील एस आर पी मैदानावर मुंबई उपनगर कबड्डी असो.च्या यजमान पदाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.\nपूर्वार्धात चुरशीने खेळल्या गेलेल्या या सामन्यात हरियाणाने १६- १२असे वर्चस्व राखले होते. या सामन्यात हरियाणाचा बचाव भक्कम होता. त्यांनी या सामन्यात ५अव्वल पकड करीत १० गुण, ९पकडीचे ९गुण, तर दोन वेळा चढाई करणारा स्वयंचित ( सेल्फ आऊट )झाल्यामुळे २ गुण असे एकूण २१गुण मिळविले.\nयात रविंदर पहेलच्या ५ पकडी होत्या. त्यातील ३ सुपर कॅच होत्या. युपीकडून अभिषेक सिंग, अविनाश कुमार यांचा आज प्रभाव पडला नाही. या पराभवाने युपीचे बाद फेरी गाठण्याचे स्वप्न भंगण्याची चिन्ह आहेत.\nपुरुषांच्या ब गटात सेनादलाने रेल्वेचा कडवा प्रतिकार ४१-२९असा परतवून लावला. मध्यांतराला सेनादल १६-१८असे दोन गुणांनी पिछाडीवर होते. सेनादलकडून नितीन तोमरने १८ चढायात ८गुण मिळविले.\nमोनू गोयलने १९ चढायात ३ बोनस व ७ गुण असे १० गुण मिळविले. बदली खेळाडू म्हणून संधी मिळवलेल्या गुरुनाथ मोरेने ६ चढायात ५ गुण व २ यशस्वी पकडी केल्या. रेल्वेच्या प्रविणकुमारने १८चढायात २ बोनस व ७ गुण श्रीकांत जाधव १७ चढायात ११ गुण मिळविले.\nमहिलांच्या ब गटात भारतीय रेल्वेने हरियाणाला ४५-३४ असे नमविले. मध्यांतरापर्यंत अत्यंत चुरशीने खेळला गेलेल्या या सामन्यात रेल्वेने १७-१५अशी आघाडी राखली होती. रेल्वेच्या पायल चौधरीने १४ चढायात २बोनस व १४ गुण असे १६गुण मिळवीत तर रिकू नेगीने ४पकडी करीत या विजयात महत्वपूर्ण कामगिरी केली.\nहरियाणाकडून साक्षी कुमारीने १२ चढायात ३बोनस व १२ गुण असे एकूण १५गुण मिळविले. २वेळा तिने एकाच चढाईत ३-३ गडी टिपले. प्रियांकाने २सुपर कॅच केल्यामुळे हरियाणावर होणारा लोण लांबला. अ गटात हिमाचलने पंजाबला ३६-२१ असे नमविले. मध्यांतराला २४- ०९अशी भक्कम आघाडी घेणाऱ्या हिमाचलने सावध खेळ करीत हा विजय सहज मिळविला.हिमाचलच्या ललिताने ५ यशस्वी पकडी केल्या. तर ज्योतीने ८ चढायात ५ गुण घेत तिला छान साथ दिली. पंजाबच्या रमणीक कौरने ४गुण घेत थोडा फार प्रतिकार केला.\nपुरुषांच्या दुसऱ्या ब गटातील सामन्यात कर्नाटकने उत्तराखंडचा ४५-१२असा धुव्वा उडविला. पूर्वार्धात ९.२२ मिनिटाला पहिला, तर १५.२६मिनिटाला दुसरा लोण देत २७-०९अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात ताबोडतोब १.०९ मिनिटाला तिसरा व १३.२०व्या मिनिटाला चौथा लोण देत विजयावर शिक्कामोर्तब केले.\nप्रशांत राय याने १३ चढाया करीत ११गुण घेत या विजयात सिंहाचा वाटा उचलला.त्याला सुकेश हेगडे, शब्बीरबापू यांनी ४-४गुण घेत चढाईत उत्कृष्ट साथ लाभली. तर ३ यशस्वी पकडी करीत जीवाकुमारने देखील आपली भूमिका पार पाडली. उत्तराखंडच्या प्रदीपकुमारची काय आज मात्रा चालली नाही. महिलांच्या दुसऱ्या साखळी सामन्यात उत्तर प्रदेशने छत्तीसगडला २९-२०असे नमविले. मध्यांतराला १८-०९अशी आघाडी घेणाऱ्या छत्तीसगडने नंतर मात्र सावध खेळ केला.\nयावेळी त्यांनी आहे ती आघाडी कमी होणार नाही याची काळजी घेत या विजयाला गवसणी घातली. छत्तीसगडच्या अमीरखाने ११चढायात ६ गुण व रामशीलाने १८ चढायात ६ गुण आणि २ यशस्वी पकडी घेत या विजयात महत्वाचा वाटा उचलला. सरस्वतीने देखील ४ पकडी करीत त्यांना छान साथ दिली. उत्तर प्रदेशच्या के एम गोदनने ८चढायात ५गुण घेत एकाकी लढत दिली.\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nजेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची…\nआयपीएल २००८ फायनल खेळलेले हे ५ खेळाडू २०१८च्या…\nसचिनलाही न जमलेला विक्रम केन विलियमसने करुन दाखवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/kohli-likely-to-miss-third-test-against-sri-lanka/", "date_download": "2018-05-28T02:50:56Z", "digest": "sha1:VELGCKE26UO44GPOXF72LSFGM7QBM4BU", "length": 5506, "nlines": 79, "source_domain": "mahasports.co.in", "title": "म्हणून विराट कोहली खेळणार नाही त्या कसोटी सामन्यात ! - Maha Sports", "raw_content": "\nम्हणून विराट कोहली खेळणार नाही त्या कसोटी सामन्यात \nम्हणून विराट कोहली खेळणार नाही त्या कसोटी सामन्यात \nआज बीसीसीआयने श्रीलंका विरुद्ध होणाऱ्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील २ सामन्यांसाठी संघ जाहीर केला आहे. त्यातील तिसऱ्या सामन्यात भारतीय कर्णधार विराटला आराम देण्याची शक्यता आहे.\nभारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध ३ कसोटी, ३ वनडे आणि ३ टी २० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेनंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे कर्णधार विराटला श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या पहिल्या २ कसोटीनंतर आराम देण्याची दाट शक्यता आहे.\nया बद्दल बोलताना निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद म्हणाले की ” विराट श्रीलंकेविरुद्ध कसोटीत खेळेल पण रोटेशन पोलिसी कर्णधारालाही लागू आहे. त्याचबरोबर आम्ही त्याचा ताण बघत आहे. तो आयपीएलपासून सातत्याने खेळात आहे. त्यामुळे त्याला आरामाची गरज आहे. जी आम्ही श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर देण्याचा विचार करतोय.”\nविराटने काल त्याची २०० वी वनडे सामना खेळला यात त्याने त्याचे ३१वे शतक करताना रिकी पॉंटिंगचा ३० शतकांचा विक्रम मागे टाकला आहे. आता तो वनडेत सर्वाधिक शतकांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. या यादीत महान फलंदाज सचिन तेंडुलकर अजूनही ४९ शतकांसहित अव्वल स्थानावर आहे.\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nजेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप…\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.smartdost.in/alaukik-santulan-asnarya-5-shila/", "date_download": "2018-05-28T03:23:54Z", "digest": "sha1:BPKP5HZPFMBESFH6KINF2TK6LNHJBLUW", "length": 7321, "nlines": 68, "source_domain": "www.smartdost.in", "title": "अलौकीक संतूलन असणार्‍या ५ शिळा | | SmartDost - marathi website for interesting information", "raw_content": "\nअलौकीक संतूलन असणार्‍या ५ शिळा\nअजबसत्य, अनोखे | 0 |\nएका पायावर तासन तास उभे राहून जप करणारे साधू आपण पाहतोच. देवाचे नामस्मरण करत शरीराचे संतूलन केवळ एका पायावर करत स्तब्ध उभारले हे योगी आपणास वेगळ्या शक्तीची आठवण करून देतात. निसर्गाने सुध्दा असे चमत्कार करून दाखवले आहेत. केवळ थोड्याशा आधारावर वर्षानूवर्षे काही शिळा उन, वारा, पावसाचा आघात सहन करीत स्तब्ध उभ्या असलेल्या जगाच्या अनेक भागामध्ये दिसतात. स्मार्टदोस्तने अशाच अलौकीक संतूलन असणार्‍या शिळांविषयी माहिती मिळवली आहे.\n१) नोव्हा स्कॉटीया, कॅनडा :\nसुमारे ३० फूट उंचीची ही शिळा बॅसॉल्ट या प्रकारातील आहे. समुद्राकडे तोंड करून उभ्या असलेल्या एका योध्याप्रमाणे दिसणारी ही शिळा. आश्‍चर्य म्हणजे खालची बाजू अर्धी अधीक अधांतरी असून सुध्दा नोव्हा स्कॉटीयाची ही शिळा अजब संतूलन राखून आहे.\n२) आयडॉल रॉक, उत्तर यॉर्कशायर, इंग्लंड :\nजवळपास दोनशे टन वजन असणारी ही शिळा एका छोट्या पिरॅमीड सारख्या दिसणार्‍या दगडावर अधांतरी आहे. आश्‍चर्य म्हणजे आयडॉल रॉक भागात असे संतूलन असणारे अनेक दगड आपणास ५० एकरांमध्ये आढळून येतात. स्थानिक रहिवाश्यांनी त्यांना वॉचडॉग, टर्टल, डान्सींग बेअर अशी अनोखी नावे दिली आहेत.\n३) एल टोरकॉल, स्पेन :\nएल टोरकॉल डी ऍन्टेक्वेरा हे चूनखडीचे भले मोठे मनोरे आहेत. वर्षांनूवर्षे वाहणार्‍या हवेच्या झोतांमूळे या मनोर्‍यांना एकावर एक चपटे दगड ठेवल्यासारखा आकार आला आहे.\nदोन कड्यांचा मध्ये अडकून पडलेला ही जवळजवळ ५ चौरस मिटरची शिळा. जमिनीवर सूमारे एक हजार मिटरवर अडकून पडलेली ही अजस्त्र शिळा फारच थोड्या आधारावर संतूलन टिकवून आहे. या शिळेवर जायला बंदी नाही पण अट एकच खाली नजर टाकायची नाही. नाहीतर तुमचे संतूलन समाप्त.\n५) मश्रूम रॉक, कन्सास, अमेरिका :\nकन्सासच्या स्मोकी हील भागातील ही प्रसिध्द नैसर्गिक कलाकृती एखाद्या आळीवा प्रमाणे खांबांवर छत्री असणार्‍या अनेक शिळा येथे पहावयास मिळतात. डायनॉसॉरच्या जमान्यापासून उभ्या असणार्‍या या शिळा एक आवडते आकर्षण आहे.\nPreviousदिल देहलानेवाले ५ हिंदी चित्रपट ज्यांचे शेवट आपणाला बदलावे वाटतात.\nNextविक्रमादीत्य दादा कोंडकेच्या ५ गोष्टी\nकधीही टॉयलेटला न जाणाऱ्या हुकुमशाह किम जोंग उनची 5 चमत्कारिक रूपे\nपृथ्वीवरील 5 नैसर्गिक चमत्कार\nताज महाल अन लाल किल्ला विकणाऱ्या खऱ्या नटवरलालच्या 5 खऱ्या गोष्टी\n५ विलक्षण गिनीज रेकॉर्डस्\nस्टिव्ह जॉब्स यांचे 6 Success Rules\nपरग्रहवासियांसाठी दिशादर्शक अन वीज निर्मिती – पिरॅमिडबद्दलच्या या 5 समजुती खऱ्या असतील का\nरिलेशनशिप धोक्यात टाकणाऱ्या 5 सवयी\nदोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/maha-kabaddi-league-will-start-from-monday/", "date_download": "2018-05-28T02:53:11Z", "digest": "sha1:2F43KV3XFU77TRBQVHLHE2UTZT5TAPRI", "length": 5118, "nlines": 81, "source_domain": "mahasports.co.in", "title": "मुंबईत सोमवारपासून महा मुंबई कबड्डी लीगला सुरुवात - Maha Sports", "raw_content": "\nमुंबईत सोमवारपासून महा मुंबई कबड्डी लीगला सुरुवात\nमुंबईत सोमवारपासून महा मुंबई कबड्डी लीगला सुरुवात\nकबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई शहरात कबड्डीचे जोरदार वारे वाहू लागले आहे. कबड्डीमधील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेनंतर आता मुंबई शहरात महा मुंबई कबड्डी लीगचे सोमवार पासून आयोजन करण्यात आले आहे.\nही स्पर्धा १५-२१ जानेवारी २०१८ या काळात विशाल सह्याद्री क्रीडांगण, सह्याद्री नगर, चारकोप, कांदिवली पश्चिम येथे होत असून याचे आयोजक अभिनव कला क्रीडा अकादमी आणि ओएच मीडिया हाऊस याचे आयोजक आहे.\nअंदाजे ७२ खेळाडू या स्पर्धेत भाग घेणार असून त्यांना ५ हजार ते १० हजार देऊन संघात घेण्यात आले आहे. यात मुंबईचे ५४ तर महाराष्ट्राच्या अन्य भागातून १८ असे एकूण ७२ खेळाडू तब्बल १२०० खेळाडूंमधून निवडण्यात आले आहेत.\nप्रत्येक संघ या स्पर्धेत मुंबई विभागातून ९ आणि अन्य महाराष्ट्रातून ३ असे एकूण १२ खेळाडू संघात घेऊ शकतो. स्पर्धेत एकूण ६ संघ भाग घेत आहेत.\nया स्पर्धेकडे तमाम कबड्डीप्रेमींचे लक्ष लागले असून तरुण खेळाडूंसाठी ही स्पर्धा एकप्रकारे मोठी संधी मानली जात आहे.\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nजेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप…\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00067.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-ashwini-bidre-murder-case-101153", "date_download": "2018-05-28T03:19:42Z", "digest": "sha1:VAUD6ACEG24KJSCB2WG5PPMM3WZGQ762", "length": 13071, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Ashwini Bidre Murder case कुरुंदकरच्या हाळोलीतील फार्म हाऊसची झडती | eSakal", "raw_content": "\nकुरुंदकरच्या हाळोलीतील फार्म हाऊसची झडती\nसोमवार, 5 मार्च 2018\nआजरा - सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी गोरे-बिंद्रे खून प्रकरणातील प्रमुख संशयित पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरच्या हाळोली (ता. आजरा) येथील फार्म हाऊसची झडती नवी मुंबई गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने घेतली. सुमारे सव्वा तास पथक येथे तळ ठोकून होते.\nआजरा - सहायक पोलिस निरीक्षक अश्‍विनी गोरे-बिंद्रे खून प्रकरणातील प्रमुख संशयित पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकरच्या हाळोली (ता. आजरा) येथील फार्म हाऊसची झडती नवी मुंबई गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने घेतली. सुमारे सव्वा तास पथक येथे तळ ठोकून होते. येथे त्यांनी काही संशयित वस्तू मिळते का, याची पाहणी केली. त्यांना येथे काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचे समजते. यावेळी त्यांनी फार्म हाऊसवरील कुरुंदकरच्या नोकराच्या मुलाची अर्धा तास चौकशी केली.\nसहायक पोलिस निरीक्षक श्री. माने व श्री. सरफरे यांच्यासह ६ पोलिस कर्मचारी एका विशेष गाडीतून आजऱ्यात आले. आजरा पोलिसांशी संपर्क साधून मदतीला काही पोलिस कर्मचारी घेतले; पण पथक पाच वाजता आजऱ्यात आल्यानंतर पोलिस ठाण्यात न जाता थेट हाळोलीच्या दिशने गेले. सायंकाळी सव्वापाचच्या सुमाराला पथक फार्म हाऊसवर पोचले. त्यांनी सोबत कुरुंदकरच्या खासगी गाडीवर असलेला चालक कुंदन भंडारीला आणले होते. त्यानेच फार्म हाऊस दाखवल्याचे समजते. पथकाने परिसराची पाहणी केली.\nपरिसरात संशयित काही वस्तू मिळतात का, हे पाहिले. फार्म हाऊसची झडती घेतली. त्यांना येथे काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्याचे समजते. त्यांनी फार्म हाऊसवर काम करणाऱ्या कुरुंदकरच्या नोकराच्या मुलाची अर्धा तास कसून चौकशी केली. या चौकशीतून काही महत्त्वाची माहिती मिळाल्याचे समजते. तपासात गोपनीयता पाळावी लागत असल्याने तपासाबाबत अधिकाऱ्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. संशयित महेश फळणीकरने या प्रकरणाविषयी तोंड उघडण्यापूर्वी पथकाने एक दिवस आदी कुरुंदकरच्या आजऱ्यातील नातेवाइकांच्या घराची झडती घेतली होती.\nहाळोली येथे कुरुंदकरने सहा-सात वर्षांपूर्वी तीन एकर जागा घेऊन छोटे फार्म हाऊस बांधले आहे. येथे त्याचे व मित्रमंडळीचे येणे जाणे होते. हे फार्म हाऊस आजरा-सावंतवाडी रस्त्यालगत असल्याने त्याच्या मित्रमंडळींची वर्दळ असावयाची. त्यामुळे हे फार्म हाऊस या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आले आहे.\nम्युच्युअल फंडाविषयीचे काही समज-गैरसमज\nम्युच्युअल फंडाविषयी अनेकांचे काही समज- गैरसमज आहेत. त्यावर एक नजर टाकूया. १) म्युच्युअल फंड म्हणजे फक्त शेअर बाजार नव्हे - म्युच्युअल फंड...\nनागरिकांच्या तक्रारी नुसार सनसिटी रोडवरील अशास्त्रीय गतिरोधक दुसऱ्याच दिवशी काढण्यात आले. गेल्या एक महिन्यात गतिरोधक करून काढण्याची ही दुसरी वेळ...\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nदीड लाख गुन्हे तपासाअभावी रखडले\nहिंगोली - राज्यात तब्बल एक लाख 42 हजार गुन्हे तपासाअभावी रखडले असून, यात सर्वाधिक 21 हजार गुन्हे कोल्हापूर परिक्षेत्रातील आहेत. सदर गुन्हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/roar-like-a-lion-kohli-celebrating-100/", "date_download": "2018-05-28T03:16:14Z", "digest": "sha1:D65OPYWE45Q6K667RBXAAJCO2XOPOPBW", "length": 5371, "nlines": 85, "source_domain": "mahasports.co.in", "title": "व्हिडिओ: विराट कोहलीने असे केले ५०वे आंतरराष्ट्रीय शतक साजरे - Maha Sports", "raw_content": "\nव्हिडिओ: विराट कोहलीने असे केले ५०वे आंतरराष्ट्रीय शतक साजरे\nव्हिडिओ: विराट कोहलीने असे केले ५०वे आंतरराष्ट्रीय शतक साजरे\n विराट कोहली हा जगातील एक परिपूर्ण फलंदाज आहे हे अनेक वेळा सिद्ध झाले आहे. विराटच्या आज केलेल्या ५०व्या आंतरराष्ट्रीय शतकामुळे तो पुन्हा एकदा संघासाठी किती महत्वाचा खेळाडू आहे हे अधोरेखित झाले.\n२९वर्षीय विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ८वे स्थान मिळवले आहे.\nत्याच्या पुढे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर(१००), रिकी पॉन्टिंग(७१), कुमार संगकारा(६३), जॅक कॅलिस(६२), हाशिम अमला(५४), महेला जयवर्धने(५४) आणि ब्रायन लारा(५३) हे खेळाडू आहेत.\nआपल्या १८व्या कसोटी शतकानंतर ह्या खेळाडूने अनोख्या पद्धतीने आनंद व्यक्त केला. पूर्वी विराट शतकी खेळी केल्यावर जसा आनंद व्यक्त करत असे काहीसा तसाच आनंद त्याने यावेळीही व्यक्त केला. त्याच्या या खास अंदाजाची ट्विटर तसेच अन्य सोशल माध्यमांवर चांगलीच चर्चा झाली.\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/'-'-4546/", "date_download": "2018-05-28T03:37:56Z", "digest": "sha1:TKGMJTZAGHIJPE7JYIK2KDUZ7JQ5Y253", "length": 3246, "nlines": 78, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-\"श्रावण राजा\"", "raw_content": "\nआर्त झाली धरतीराणी श्रावणाच्या वियोगामध्ये\nत्रासलेली गांजलेली ग्रीष्माच्या कडाक्यामध्ये\nशांत शांत दुखी कष्टी झाली होती धरतीराणी\nवाट राजदूताची पाहते नेत्रांमध्ये घेऊन पाणी\nपूर्वपहाटे एका दिवशी आले ते आभाळ भरून\nआले मेघदूत संगे राजाची खबर घेऊन\nगोड ती खबर ऐकून राणी प्रसन्न जाहली\nवेड्या तिच्या आनंदाला सीमा नाही राहिली\nनटली सजली निसर्गाचा हिरवागार शालू नेसून\nश्रावणाच्या आरतीसाठी तबके आणि आरत्या घेऊन\nसरली घडी प्रतिक्षेची आला राजा श्रावण\nसुखसमृद्धी धनसंपत्ती संगे आपल्या घेऊन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%BE-170-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2018-05-28T03:27:27Z", "digest": "sha1:JHVVF3AST5FM4CU5SREB45ZZK3S3PA5D", "length": 12998, "nlines": 121, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "“भामा-आसखेड’चा बोजा 170 कोटींवर - Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nHome breaking-news “भामा-आसखेड’चा बोजा 170 कोटींवर\n“भामा-आसखेड’चा बोजा 170 कोटींवर\nपुणे – शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी भामा-आसखेड योजनेचा खर्च तब्बल 170 कोटींचा बोजा महापालिकेवर पडण्याची दाट शक्‍यता निर्माण झाली आहे. या योजनेसाठी महापालिकेस पाणी देताना, या पाण्यामुळे या धरणाचे जेवढे क्षेत्र ओलिताखाली येणार होते त्याचा मोबदला म्हणून जलसंपदा विभागाने पालिकेकडे 170 कोटी 60 लाख रुपयांच्या सिंचन पुनर्स्थापना खर्चाची मागणी केली होती.\nदरम्यान हा खर्च माफ करावा, अशी मागणी शासनाकडे केल्याचे सांगत ही रक्कम पालिकेने जलसंपदा विभागास दिली नव्हती. मात्र, काही दिवसांपूर्वीच पिंपरी- चिंचवड महापालिकेने या योजनेसाठी त्यांना जलसंपदा विभागाने मागितलेली सिंचन पुनर्स्थापना खर्च देण्यास तयारी दर्शविली आहे. त्यामुळे जलसंपदा विभागाने आता पुणे महापालिकेकडे या रकमेसाठी तगादा सुरू केला आहे. योजनेसाठी सुमारे 380 कोटी रुपयांचा खर्च असून बंद जलवाहिनीद्वारे हे पाणी आणले जाणार आहे. या खर्चातील 50 टक्के निधी केंद्रशासन, 20 टक्के निधी राज्यशासन तर 30 टक्के निधी महापालिका देणार असून या योजनेचे सुमारे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे.\nमहापालिकेडून शहराच्या पूर्व भागाला पुरेसा पाणी पुरवठा करण्यासाठी भामा- आसखेड योजना राबविली जात आहे. या योजने अंतर्गत या धरणातून सुमारे 2.64 टीएमसी पाणी महापालिकेस मिळणार आहे. मात्र, या पाणी साठ्यास मान्यता देताना जलसंपदा विभागाने पालिकेकडे जे पाणी महापालिकेस दिले जाईल, त्या पाण्यामुळे सुमारे 10 हजार हेक्‍टर सिंचन क्षेत्र कमी होणार आहे. त्याची भरपाई म्हणून प्रति हेक्‍टर 1 लाख 84 हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र, एवढा खर्च महापालिकेस करणे शक्‍य नसल्याने पालिकेने राज्यशासनाने हा खर्च माफ करण्याची मागणी केली होती. मात्र, शासनाने त्यास नकार दिला होता. त्यानंतर पालिकेने पुन्हा शासनास हा खर्च माफ करण्याची मागणी केली आहे. मात्र, तो निर्णय अजून शासनाकडे प्रलंबित आहे.\nपिंपरी महापालिकेमुळे पुण्याची अडचण\nमहापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे महापालिकेप्रमाणे पिंपरी-चिंचवड महापालिकेसही या धरणातून पाणी देण्यात येणार आहे. त्यासाठी जलसंपदा विभागाने पिंपरी महापालिकेकडे सिंचन पुनर्स्थापना खर्चापोटी सुमारे 100 ते 110 कोटींची मागणी केली होती. त्या महापालिका आयुक्तांनी ही रक्कम देण्याची तयारी दर्शविली असून तसे लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे त्याचा आधार घेत पुणे महापालिकेनेही ही 170 कोटींची रक्कम द्यावी, अशी मागणी जलसंपदा विभागाने सुरू केली आहे. त्यामुळे शासनाने याबाबत निर्णय न घेतल्यास हा वाढीव खर्चाचा बोजा पालिकेस उचलावा लागणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.\nमराठी चित्रपटात येऊन माहेरी आल्यासारखे वाटते\nकर्वे रोडवर इमारतीच्या तळमजल्याला आग\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://amrutwelmedia.com/Default.aspx", "date_download": "2018-05-28T03:08:10Z", "digest": "sha1:NH52TBHQI5BMCXC5CU5LF3MXFO6DGEHJ", "length": 1749, "nlines": 51, "source_domain": "amrutwelmedia.com", "title": "Amrutwel", "raw_content": "\nआर्थिक नियोजन - काळाची गरज\n1 २७ मे २०१६ अंबरनाथ\n2 २६ मे २०१६ डोंबिवली\n3 १३ मे २०१६ चाकण\n4 १२ मे २०१६ हिंजवडी\n5 १७ जानेवारी २०१४ पनवेल\n6 १८ जानेवारी २०१४ अलिबाग\n7 ३१ जानेवारी २०१४ सिंगरौळी\n8 १ फेब्रुवारी २०१४ सतना, रेवा\n9 २१ जानेवारी २०१४ अकोला\n10 २२ फेब्रुवारी २०१४ अमरावती, यवतमाळ यवतमाळ यवतमाळ यवतमाळ\n11 ७ मार्च २०१४ औरंगाबाद\n12 ८ मार्च २०१४ जालना\n12 २८ मार्च २०१४ ग्वालियर\n14 २९ मार्च २०१४ शिवपूरी, भिंड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/video?start=18", "date_download": "2018-05-28T03:15:02Z", "digest": "sha1:Y5ZIIP2ZASJUX4XSFVONTI6QGBP6WPDE", "length": 5023, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "व्हिडिओ - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकेडीएमसीतील नगरसेवकांचा खळबळजनक आरोप\nविसर्जानदरम्यान लालबाग परिसरातून तब्बल 254 मोबाईल चोरीला\nदोन दिवसांत पंचनामा करुन नुकसानभरपाई देणार; गिरीष महाजनांची घोषणा\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\n#हेडलाइन कोल्हापूरसह, सांगली, सातारा कराड परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची… https://t.co/wLA6vaqLg0\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/comment/164399", "date_download": "2018-05-28T03:13:45Z", "digest": "sha1:QEEA6Q5HW7E3ECXOCWXWKDSAEN3KIVWM", "length": 11700, "nlines": 92, "source_domain": "aisiakshare.com", "title": " Trump tweet on Pakistan January 1, 2018 (which I support!) | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nअर्थात अफगाण युद्धातील आपल्या सैन्याला दारुगोळा, अन्न , औषधे , इंधन पुरविण्यासाठी पाकिस्तानची मदत घ्यावीच लागत होती/आहे अगदी अफगाणिस्तानातून बाहेर पडायचे तरी: उदा. अमेरिकेची आज अफगाणिस्तानात सुमारे ५०,००० लष्करी वाहने आहेत. एकामागे एक उभी केली तर त्यांची रांग साडेचारशे मैलांची होईल. हा महत्वाचा प्रश्न ट्रम्प कसा सोडविणार बघायचे (ट्विट करताना असले विचार ट्रम्प करीत नाही अगदी अफगाणिस्तानातून बाहेर पडायचे तरी: उदा. अमेरिकेची आज अफगाणिस्तानात सुमारे ५०,००० लष्करी वाहने आहेत. एकामागे एक उभी केली तर त्यांची रांग साडेचारशे मैलांची होईल. हा महत्वाचा प्रश्न ट्रम्प कसा सोडविणार बघायचे (ट्विट करताना असले विचार ट्रम्प करीत नाही) . अमेरिका नको तितकी घाई करून तेथून बाहेर पडल्यास तिथले केंद्र सरकार लवकरच तालिबानच्या घशात जाईल. तसेच \"बेकार\" झालेले लाखो तालिबानी लढवय्ये काश्मीरकडे वळतील हा धोका आहे.\nअर्थात अफगाण युद्धातील आपल्या\nअर्थात अफगाण युद्धातील आपल्या सैन्याला दारुगोळा, अन्न , औषधे , इंधन पुरविण्यासाठी पाकिस्तानची मदत घ्यावीच लागत होती/आहे अगदी अफगाणिस्तानातून बाहेर पडायचे तरी: उदा. अमेरिकेची आज अफगाणिस्तानात सुमारे ५०,००० लष्करी वाहने आहेत. एकामागे एक उभी केली तर त्यांची रांग साडेचारशे मैलांची होईल. हा महत्वाचा प्रश्न ट्रम्प कसा सोडविणार बघायचे (ट्विट करताना असले विचार ट्रम्प करीत नाही अगदी अफगाणिस्तानातून बाहेर पडायचे तरी: उदा. अमेरिकेची आज अफगाणिस्तानात सुमारे ५०,००० लष्करी वाहने आहेत. एकामागे एक उभी केली तर त्यांची रांग साडेचारशे मैलांची होईल. हा महत्वाचा प्रश्न ट्रम्प कसा सोडविणार बघायचे (ट्विट करताना असले विचार ट्रम्प करीत नाही) . अमेरिका नको तितकी घाई करून तेथून बाहेर पडल्यास तिथले केंद्र सरकार लवकरच तालिबानच्या घशात जाईल. तसेच \"बेकार\" झालेले लाखो तालिबानी लढवय्ये काश्मीरकडे वळतील हा धोका आहे.\nअमेरिका अफगाणिस्तान मधे अजून किमान १० ते १५ वर्षे असणे हे भारताच्या फायद्याचे आहे.\nप्रत्येक जण (अगदी शेखर गुप्ता, तवलीन सिंग सुद्धा) अमेरिकेच्या अफगाणिस्तानातून संभाव्य () एक्झिट च्या परिणामांबद्दल बोलताना चीन बद्दल बोलायचे विसरतोच. प्रत्येक जण फक्त तालिबान, पाकिस्तान, अल्काईदा वगैरे बद्दल बोलतो.\nस्मृतिदिन : संगीतकार बुलो सी. रानी (२५ मे १९९३)\nजन्मदिवस : लोकभाषा अभ्यासक केशव भवाळकर (१८३१), अणुकेंद्रकाच्या विभाजनाच्या संशोधकांपैकी एक नोबेलविजेते जॉन कॉकक्रॉफ्ट (१८९७), पर्यावरणतज्ज्ञ रेशल कार्सन (१९०७), लेखक बाळ सामंत (१९२४), ज्ञानपीठविजेते लेखक भालचंद्र नेमाडे (१९३८), क्रिकेटपटू रवी शास्त्री (१९६२)\nमृत्युदिवस : क्षय, कॉलरा, अँथ्रॅक्स इ. होण्याची कारणे शोधणारे नोबेलविजेते, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक (१८४३), स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (१९६४), संगीतसमीक्षक व संस्कृतचे अभ्यासक अरविंद मंगरूळकर (१९८६), एन्झाईम्स, प्रथिने आणि विषाणूंचा अभ्यास करणारा नोबेलविजेता जॉन नॉर्थरॉप (१९८७), इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी शोधणारा नोबेलविजेता अर्न्स्ट रूस्का (१९८८), विचारवंत, संस्कृतपंडित, ‘मराठी विश्वकोशा’चे प्रधान संपादक, साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (१९९४), संसदपटू, अर्थतज्ज्ञ व घटनापंडित मिनू मसानी (१९९८)\n१९०८ : खिलाफत दिवस.\n१९३० : त्या काळची जगातली सगळ्यात उंच असलेली ख्राईस्लर इमारत लोकांसाठी खुली झाली.\n१९३९ : डी. सी. कॉमिक्सने बॅटमॅनची पहिली चित्रकथा प्रकाशित केली.\n१९५१ : तारापोरवाला मत्सालयाचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन.\n१९६७ : ऑस्ट्रेलियाने स्थानिक मूलनिवासी लोकांना लोकसंख्यागणनेत मोजण्याचे ठरवले.\n१९८६ : 'ड्रॅगन क्वेस्ट' हा पहिला 'रोल-प्लेयिंग' व्हिडीयो गेम प्रकाशित.\n१९९४ : वीस वर्षे विजनवासात घालवल्यानंतर ७५ वर्षीय नोबेलविजेता विद्रोही लेखक अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन रशियात परतला.\n१९९७ : अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बिल क्लिंटन राष्ट्रध्यक्ष असताना त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा खटला चालवण्याची परवानगी दिली.\n१९९९ : आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हेग येथे स्लोबोदान मिलोसेविचवर कोसोवोमध्ये माणुसकीविरुद्ध अत्याचारांबद्दल गुन्हा दाखल केला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z070306030844/view", "date_download": "2018-05-28T03:36:40Z", "digest": "sha1:GEW2WGVF6CDSOJ6KTAPW5SLGPHCPWDSV", "length": 1354, "nlines": 33, "source_domain": "m.transliteral.org", "title": "भारुड - भूत जबर मोठे गं बाई", "raw_content": "\nभारुड - भूत जबर मोठे गं बाई\nभारुड - भूत जबर मोठे गं बाई\nभारुड - भूत जबर मोठे गं बाई\nभूत जबर मोठे गं बाई \nझाली झडपड करूं गत काई ॥ १ ॥\nझाली झडपड करूं गत काई \nसूप चाटूचे केले देवऋषी ॥\nया भूताने धरिली केशी ॥ २ ॥\nलिंबू नारळ कोंबडा उतारा \nत्या भूताने धरिला थारा ॥ ३ ॥\nसाठ पोरे झाली त्याला ॥ ४ ॥\nभूत लागले ध्रुव बाळाला \nउभा अरण्यात ठेला ॥ ५ ॥\nसर्वांठायी सदोदित ॥ ६ ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-trends-%C2%A0samrudhiya-dhayagude-marathi-article-1555", "date_download": "2018-05-28T02:58:12Z", "digest": "sha1:AQIVMJPJHQZOX4TZQMJCTOSJTBPMGEBH", "length": 9261, "nlines": 104, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Trends Samrudhiya Dhayagude Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 11 मे 2018\nनोकरदार महिलांना रोज ऑफिसला जाताना काय फॅशन करायची हे समजत नाही. अशा महिलांसाठी फॉर्मल्स वेअर वापरूनही आकर्षक कसे राहता येईल याच्या काही टिप्स.\nपेन्सिल स्कर्ट वापरून केवळ ऑफिससाठी नाही तर एक ट्रेंन्डसेटर लुक परत मिळवू शकतो. या प्रकारात प्रत्येक साईजमधील स्कर्ट उपलब्ध आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे स्कर्ट घालून तुम्ही फॅशन करू शकता. बहुतेक महिला कॉर्पोरेट कंपनीत पेन्सिल स्कर्ट घालण्याला प्राधान्य देतात. या स्कर्टवर बटणाचा शर्ट उठून दिसतो. या स्कर्टवर शर्ट इन करून फॉर्मल बेल्ट लावल्यास आपण आकर्षक लुक मिळवू शकतो. हा लुक थोडासा मजेशीर पद्धतीने सादर करण्यासाठी बूट आणि सॉक्‍सचा वापर करावा.\nकॅज्युअल लूकसाठी उंचीला थोडा मोठा पेन्सिल स्कर्ट निवडावा. त्याच्यासोबत पांढरे स्निकर्स घालू शकतो. या स्कर्टसोबत हाय हिल्स सुंदर दिसतात. सध्या बऱ्याच तरुणी या स्कर्टला प्राधान्य देतात. या स्कर्टमधील फ्लोरल डिझाईन फ्रेश लुक देते. यावर ॲक्‍सेसरीजमध्ये मोत्याचा नेकपीस, झुमके ट्राय करू शकतात. या ॲक्‍सेसरीज तुम्हाला फॉर्मल्समध्येही नवी फॅशन करण्याची संधी देतात. हाय हिल्समुळे या पेहरावाला परफेक्‍ट कॉर्पोरेट लुक मिळतो. यामुळे हा फॉर्मल पेन्सिल स्कर्ट तुम्ही सहज कार्यालयात घालू शकता.\nसध्या क्रॉप टॉप आणि कोल्ड शोल्डर टॉप ट्रेंडमध्ये आहे. याशिवाय वेगवेगळ्या पद्धतीने स्टाइल करता येते. एम्ब्रॉयडरी असलेला पेन्सिल स्कर्ट क्रॉप टॉपसह घातल्यास छान दिसतात. हे स्कर्ट तुम्ही फॉर्मल नाईट पार्टीसाठी जाताना देखील घालू शकता. चमकणाऱ्या पेन्सिल स्कर्टसोबत चेक प्रिंट टॉप घालू शकता. यावर एक मोठे जॅकेट घालणे फॅशन स्टेटमेंट झाले आहे. या पेहरावात लेअरिंग करणे उठावदार दिसते. जर तुम्ही छोटा पेन्सिल स्कर्ट घालेण्यांचे ठरवले तर त्यावर मोठे शूज,हाय हिल्स घालण्याला प्राधान्य द्यावे.\nउन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही डेनिम पेन्सिल स्कर्ट ट्राय करू शकता. हा स्कर्ट तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे कॅरी करू शकता. या स्कर्टवर शर्ट, टॉप,लूज शर्ट, टॅंक टॉप सोबत सहज घालू शकता. यांचे कॉम्बिनेशन तुम्हाला चांगला लुक देते. ब्लॅक पेन्सिल स्कर्टचा चांगला पर्याय तुमच्या समोर आहे. कॅज्युअल आऊटिंगपासून पार्टी वेअरपर्यंत सगळीकडे वापरू शकता. यावर तुम्ही श्रग किंवा प्रिंटेड शर्ट, हॉल्टर नेक टॉपसोबत घालू शकता.\nतुम्ही समर सिजनमध्ये ही फॅशनेबल राहण्यासाठी या वेगवेगळ्या फॉर्मल स्कर्टचा तुमच्या कलेक्‍शनमध्ये समावेश करू शकता.\nफॅशनच्या दुनियेत रोज काय नवीन येईल किंवा जुनेच नव्याने येईल हे सांगता येत नाही....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.smartdost.in/amazing-lemon-water/", "date_download": "2018-05-28T03:15:28Z", "digest": "sha1:GPBCD7SHGH4Q3FPCQQ4PE7WUP7MIFTCR", "length": 9728, "nlines": 70, "source_domain": "www.smartdost.in", "title": "लिंबूपाण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे | | SmartDost - marathi website for interesting information", "raw_content": "\nलिंबूपाण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे\nगुडलाइफ, हेल्थ | 0 |\nसकाळी उठल्यावर दिवसाची सुरवात कडक चहा वा कॉफीने करणाऱ्या परंतु हेल्थचा पण विचार अधुनमधून करणाऱ्यासाठी ’स्मार्ट दोस्त’ ने शोधून काढलेली लिंबू पाण्याची किमया सांगणारी यादी. लिंबू म्हणजे न्युट्रीशियनने भरलेला एक छोटा बॉम्बच. ज्यामध्ये व्हिटॅमीन सी, बीकॉम्पेक्स, कॅल्शीयम, आयर्न, मॅग्नेशियम, पोटॅशियम अन फायबर असते. अन हो एखाद्या सफरचंद वा द्राक्षांपेक्षा जास्त पोटॅशियम लिंबामध्ये असते असेही आढळून आले आहे.\nदोस्तहो.. लिंबू पाणी म्हणजे ग्लासभर शुध्द व कोमट पाणी ज्यामध्ये अर्धा लिंबाचा रस.. हे लक्षात असूद्या. नुसता लिंबू खाणे आपल्या दातांच्या इनॅमलला (आवरण) हानिकारक होवू शकते म्हणून लिंबूरस डायरेक्ट न पिता त्यामध्ये कोमात पाणी मिसळून पिणे योग्य. बरेच लोक जेवण झाल्यावर ताटातल्या लिंबाच्या फोडीला मीठ लावून तसेच तोंडात पिळतात, जे अयोग्य आहे.\nलिंबू पाणी सकाळी पिल्यावर किमान 15-20 मिनिटे काही खावू नये जेणेकरून अपेक्षित परिणाम मिळेल.\n1. प्रतिकारशक्ती वाढते :\nएक लिंबामध्ये इतके व्हिटॅमिन ’सी’ असते जे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. श्वसन क्रियेतील काही दोष दुर करण्यास याचा उपयोग होतो. लिंबामध्ये अॅस्कॉर्बिक (ASCORBIC) अॅसिड असते जे शरीराला उपयोगी पडणारे लोह (IRON) मिळवण्यावर मदत करते. तुम्ही जेव्हा तणावात असता तेव्हा पहिली गोष्ट होते ती म्हणजे तुमच्या शरीरातील व्हिटॅमिन “सी” ची लेव्हल कमी होते. म्हणूनच डॉक्टर तुम्ही स्ट्रेसफूल असाल तर व्हिटॅमिन ’सी’ च्या गोळ्या खायला सांगतात. लिंबामध्ये भरपूर “सी” असते त्यामुळे स्ट्रेस कमी अन प्रतिकारशक्ती जास्त व्हायला मदत होते.\n2. इनर्जी बुस्टर :\nलिंबू पाणी पचनक्रियेस मदत करते. नैराश्य कमी करुन उत्साह वाढवण्यास लिंबू पाण्याचा उपयोग होतो. फक्त लिंबाचा वासदेखील आपणास ताजेतवाने करतो हे माहितच आहे. त्याचबरोबर अपचनामुळे होणारी जळजळ, नकोश्या ढेकर लिंबूपाणीमुळे कमी होतात.\nदिवसाची सुरुवात कोमट लिंबू पाण्याने केल्यास रात्रभर पचनमार्गात जमा झालेले टॉक्सिन्स (विषारी तत्वे) दुर होते. पचनवाढीस त्याचा उपयोग होतो. लिंबामधील सायट्रसमुळे लिव्हर शुध्दीकरण होते. पेप्टीक अल्सर होण्याचा धोकाही कमी होतो. लिंबामध्ये पेक्टिन फायबर्स (Pectin Fiber) असतात ज्यामुळे अतीव (नको असणारी) भूक कमी होवून वजन कमी व्हायला मदत होते. तसेच लिंबूपाण्याचे नियमित सेवन अॅसीडीटी कमी करते. सांध्यातले युरीक अॅसीडचे प्रमाण कमी करण्याससुद्धा याचा उपयोग होतो.\n4. जखमा लवकर भरुन येतात :\nलिंबू पाण्यातील व्हिटॅमिन्समुळे जखमा लवकर भरुन येण्यास व स्ट्रेस कमी होण्यास मदत होते हे दिसून आले आहे. दातदुखीपासून रिलीफ मिळण्यासाठी लिंबूपाण्याचा उपयोग होतो. पण वर सांगितल्या प्रमाणे लिंबू डायल्युट करून म्हणजे त्यात पाणी (शक्यतो कोमट) मिसळून पिणे गरजेचे.\n5. सुंदर त्वचा मिळते :\nवातावरणातील अल्ट्राव्हायोलेट (UV) किरणांमुळे होणारे अनेक दुष्परिणाम लिंबू पाण्यामुळे कमी होतात. लिंबू पाण्यातील अॅन्टीऑक्सीडंटसमुळे त्वचेच्या सुरकुत्या, डाग कमी होण्यास मदत होते. लिंबूपाण्यामुळे रक्तातील विषारी तत्वे कमी होण्यास मदत होते. जेणेकरून त्वचेचा ग्लो वाढतो.\nPreviousभंगार म्हणून विकला गेलेल्या आयफेलच्या 5 गोष्टी\nNextसाध्यासूध्या पण डेडली “मिसाईल वूमन” च्या 5 बाजू\n५ आर्थिक चूका ज्या तुम्हाला गरिब बनवू शकतात\nबिअरचा नैवेद्य अन बुलेटचे देवूळ – 5 विलक्षण मंदिरे\nबंदी असलेली 5 ठिकाणे\nआनंदी लव्हलाईफची ४ तत्वे\nस्टिव्ह जॉब्स यांचे 6 Success Rules\nपरग्रहवासियांसाठी दिशादर्शक अन वीज निर्मिती – पिरॅमिडबद्दलच्या या 5 समजुती खऱ्या असतील का\nरिलेशनशिप धोक्यात टाकणाऱ्या 5 सवयी\nदोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-05-28T03:25:18Z", "digest": "sha1:4BQ2QFI3RNHG45MQDP4S3X4OBAECHPZ3", "length": 3766, "nlines": 64, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:कर्नाटकामधील नद्या - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा वर्ग, वर्ग:कर्नाटक राज्यातील नद्या येथे स्थित आहे.\nनोंद: हा वर्ग रिकामा हवा.\nअधिक माहितीसाठी निर्देश बघा.\nप्रशासक / प्रचालक: जर हे वर्गनाव नविन पानांवर टाकल्या जाण्याची शक्यता नसेल, व सर्व अंतर्दाय दुवे हे साफ केल्या गेले आहेत तर, ते वर्गनाव वगळण्यास येथे टिचका.\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nविकिपीडिया वर्ग-पुनर्निर्देशन पेटीचा प्राचल सुधरविणे आवश्यक\nविकिपीडिया अलगद पुनर्निर्देशित वर्ग\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-testi-story-dr-mandar-datar-marathi-article-1379", "date_download": "2018-05-28T03:22:48Z", "digest": "sha1:HMZXGZ3KSQ2X6JN4HMQHEZ5L3UFH4R4W", "length": 9769, "nlines": 105, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Testi Story Dr. Mandar Datar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nडॉ. मंदार नि. दातार\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nबटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....\nमित्रांनो, सूर्यफूल तुम्ही पाहिले आहे का अगदी नसेलच, तर सूर्यफुलाच्या तेलात बनलेले अनेक चविष्ट पदार्थ नक्कीच खाल्ले असतील. मात्र सूर्यफुलाला त्याचे हे नाव का पडले आहे याचा विचार केलाय अगदी नसेलच, तर सूर्यफुलाच्या तेलात बनलेले अनेक चविष्ट पदार्थ नक्कीच खाल्ले असतील. मात्र सूर्यफुलाला त्याचे हे नाव का पडले आहे याचा विचार केलाय तुमचा एक तर्क बरोबर आहे. ह्याच्या सूर्यासारखा गडद केशरी रंगामुळे व गोलाकृती आकारामुळे त्याला सूर्यफूल हे नाव दिले गेले असणार. हे बरोबर आहे, पण दुसरेही एक कारण आहे.\nज्याप्रमाणे आकाशात सूर्य वाटचाल करतो त्यानुसार झाडावर असलेले हे फूल त्या दिशेने वळते म्हणून हे नाव तुमच्या बागेत किंवा कुंडीत सूर्यफूल लावून तुम्हाला हे पाहायला आवडेल तुमच्या बागेत किंवा कुंडीत सूर्यफूल लावून तुम्हाला हे पाहायला आवडेल सूर्यफुलाची साऱ्याच भाषेतली नावे सूर्याशी संबंधितच आहेत. हिंदीतले सूरजमुखी, इंग्रजीतले सनफ्लॉवर, एवढेच काय तर त्याचे शास्त्रीय नाव ‘हेलीॲनथस’मधील ‘हेली’ म्हणजे सूर्य. तुम्हाला हेलियम हा वायू माहीत आहे, दोघांचा संदर्भ एकच.\nसूर्यफूल मूळचे आहे अमेरिका खंडातील मेक्‍सिकोचे. पण मूळचे सूर्यफूल हे आताच्या फुलापेक्षा आकाराने दहापट लहान होते अन एका झाडावर आजच्याप्रमाणे एक फूल न येता अनेक फुले येत असत. मूळच्या स्थानिक मेक्‍सिकन लोकांनी त्याची पहिल्यांदा लागवड केली. ही सूर्यफुले ते लोक अन्न म्हणून, रंग म्हणून अन घराच्या सुशोभीकरणासाठी वापरत असत. आपल्याला माहिती असलेले मोठे सूर्यफूल ही रशियन लोकांची देणगी आहे. रशियातील उद्यानविद्या शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग करून ही मोठी सूर्यफुले विकसित केली. त्यांनी हे सारे का केले याची कारण खूप गमतीदार आहे. त्या काळात ख्रिस्ती लोकांच्या उपासादरम्यान तेल खाण्यावर तेथील चर्चने काही काळ मज्जाव केला होता. पण सूर्यफुलाच्या तेलावर काहीच निर्बंध नव्हते. त्यामुळे सूर्यफुलाची मागणी वाढू लागली अन मग त्याची मोठ्या फुलांची जास्ती बिया देणारी वाणे विकसित करण्यात आली. सूर्यफूल अन सूर्यफुलाच्या कुळातील वनस्पतींच्या बाबतीत एक वेगळेपण आहे. ही सारी फुले नसून अनेक फुलांपासून बनलेले फुलोरे आहेत. त्यातील कडेची असतात किरण फुले आणि मधली थाळीफुले.\nआपल्याकडे सूर्यफुलाचा वापर प्रामुख्याने तेल काढण्यासाठी केला जातो. सूर्यफुलाचे तेल अनेक घरगुती आणि पाककृतींमध्ये वापरले जाते. इतर गोड्या तेलांपेक्षा हे किमतीने स्वस्त असते. जगातील सर्वांत मोठ्या सूर्यफुलाचा आकार काय असेल अंदाज आहे तब्बल दोन फूट.. आणि झाडाची उंची, तर जर्मनीतले एक सूर्यफुलाचे रोप तीस फूट उंच वाढले होते.\nकबूल केल्याप्रमाणं मुलं अकरा वाजता आली. ऊन चांगलं तापलं होतं. नंदूनं विचारलं, ‘आजी,...\nपर्यटन हा प्रकार हळूहळू हौस न राहता आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनत आहे. रोजच्या...\nकोकणातील सौंदर्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील वैविध्य. लोकजीवन, लोकरहाटी, नद्या, नाले,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/asafoetida-uses-116030100007_3.html", "date_download": "2018-05-28T03:32:40Z", "digest": "sha1:CZEJSEIGYAKPPDSNN6TZVUJ27Y63OOMA", "length": 7124, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हिंगाचे 7 अद्वितीय फायदे | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 27 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहिंगाचे 7 अद्वितीय फायदे\n* मेमरी कमजोर झाल्यावर 10 ग्राम शेकलेल्या हिंगाला पादरं मीठ आणि 80 ग्राम बाय-बडंगसह दळून दररोज थोड्या मात्रेत पाण्यासोबत सेवन करावे.\nजर आपल्या कमी ऐकायला येत असेल तर बकरीच्या दुधात हिंग घासून कानात 2 थेंब टाका आणि कापसाचा गोळा लावून झोपून जा. सकाळी उठून कान स्वच्छ करा. काही दिवस ही प्रक्रिया केल्याने स्पष्ट ऐकायला येईल.\nचरबी कमी करण्यासाठी हे खा\nरिकाम्या पोटी चहा पिण्याचे 5 नुकसान\nहिंगाचे पाणी किती फायदेशीर, जाणून घ्या\nनऊवारी साडीत तब्बल 13 हजार फुटांवरुन स्काय डायव्हिंग\nप्रयत्नांच्या प्रकाशात येणारी अपेक्षा\nयावर अधिक वाचा :\nहिंगाचे 7 या अद्वितीय फायदे\nवाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड,कारवाईस उच्च ...\nचारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणाऱ्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने ...\nधमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ ...\nलोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि ...\nसीबीएसई बोर्डाच्या 2017-18 वर्षाचा बारावीचा निकाल जाहीर\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ...\nकाय आहे हे ऑडियो क्लिप प्रकरण, मुख्यमंत्री म्हणे मीच ती ...\nमुख्यमंत्री यांच्या ऑडियो क्लिप वरुन राज्यात वातवरण तापलेले असताना, खुद मुख्यमंत्री यांनी ...\nयोगी आदित्यनाथांना चपलांनी मारावे: उद्धव ठाकरे\nपालघर- शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषेची मर्यादा ओलांडत उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00077.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/highest-test-total-in-last-one-year-ind-7597-ind-6876-ind-63110-aus-6248-ind-6229-ind-6039-ind-60010/", "date_download": "2018-05-28T03:00:33Z", "digest": "sha1:TKPJOTR7U2BLRULUASCUQD4LWITNB34P", "length": 5002, "nlines": 79, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतीय संघाने गेल्या एक वर्षात केली ही मोठी कामगिरी ! - Maha Sports", "raw_content": "\nभारतीय संघाने गेल्या एक वर्षात केली ही मोठी कामगिरी \nभारतीय संघाने गेल्या एक वर्षात केली ही मोठी कामगिरी \nआज भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध ६२२ धावांचा डोंगर उभा केला. याबरोबर विराट कोहलीच्या नेतृत्वखाली भारताने तब्बल ६ वेळा ६०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम केला.\nपरंतु आपण एक गोष्ट ऐकून आश्चर्यचकित व्हाल की गेल्या एका वर्षात ६०० किंवा त्यापेक्षा जास्त धावा डावात करण्याचा विक्रम ७ वेळा झाला असून त्यातील ६ वेळा हा विक्रम भारताने केला आहे.\nभारताने फेब्रुवारी महिन्यात बांगलादेशविरुद्ध ६८७/६, इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटीमध्ये डिसेंबर महिन्यात Ind: ७५९/७, रांची कसोटीत ऑस्ट्रेलिया विरुद्ध ६०३/९, डिसेंबर महिन्यात मुंबई कसोटीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६३१/१०, श्रीलंकेविरुद्ध पहिल्या कसोटीमध्ये ६००/१० आणि आज दुसऱ्या कसोटीमध्ये ६२२/९ अशा त्या कामगिरी आहेत.\nगेल्या एका वर्षात भारत सोडून केवळ ऑस्ट्रेलियाला ६०० पेक्षा जास्त धावा एकदा करता आल्या आहेत. त्यांनी डिसेंबर महिन्यात पाकिस्तान विरुद्ध ६२४/८ अशी कामगिरी केली होती.\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nजेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप…\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ndian-women-cricketer-punam-raut-smashed-century-against-champion-team-australia-in-womens-world-cup/", "date_download": "2018-05-28T03:00:54Z", "digest": "sha1:47G6H6N2ZOMPE4QMJGECGGTAVSTKLMJB", "length": 4537, "nlines": 78, "source_domain": "mahasports.co.in", "title": "महिला विश्वचषक: सिंधुदुर्ग कन्या पूनम राऊतचे दणदणीत शतक - Maha Sports", "raw_content": "\nमहिला विश्वचषक: सिंधुदुर्ग कन्या पूनम राऊतचे दणदणीत शतक\nमहिला विश्वचषक: सिंधुदुर्ग कन्या पूनम राऊतचे दणदणीत शतक\nभारताची सलामीवीर पूनम राऊतने महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळताना दणदणीत शतक केले आहे. पूनमचे हे एकदिवसीय क्रिकेटमधील दुसरे शतक आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध आज खेळताना तिने १३६ चेंडूत १०६ धावा केल्या .\nआजप्रमाणेच इग्लंड विरूध्द झालेल्या पहिल्याच सामन्यात तिने ८६ धावांची उत्तम खेळी करून भारतीय संघाच्या विजयात महत्वपूर्ण योगदान दिले. पूनम राऊत हिने आतापर्यंत ४९ एकदिवसीय सामन्यात १३५७ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे एकदिवसीय सामन्यात तिची सरासरी ३८.४० आहे.\nह्या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पूनम सध्या ५व्या स्थानावर आहे. तिने ६ सामन्यांत २७१ धावा केल्या आहेत. त्यात एक शतक व एक अर्धशतकाचा समावेश आहे.\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nजेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप…\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t5331/", "date_download": "2018-05-28T03:34:09Z", "digest": "sha1:QLSKIJRIKDD5EA7KCM43EFAW7LSYEVVV", "length": 4481, "nlines": 89, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-भेटेल का रे कधी कुणी मला", "raw_content": "\nभेटेल का रे कधी कुणी मला\nभेटेल का रे कधी कुणी मला\nसांग ना भेटेल का रे कधी कुणी मला .........\nचुका ज्या केल्यात मी.. करेन मी त्या माफ करून मला जवळ घेणारा\nछान वाईट कशीही वागले तरी शेवटी फक्त माझीच ना ग तू म्हणणारा\nराग आला कधी मला तर माझा रुसवा दूर करणारा\nदुखात असेन बुडालेली तरी जवळ घेवून हसवणारा\nदुखाचे अश्रू माझे फक्त एका क्षणात आनंदाश्रू बनवणारा\nस्वार्थी वाटते का रे मी\nहो ... कदाचित झालेय मी पण तरीही हवाहवासा वाटणारा मला .... भेटेल का रे कधी कुणी मला\nकाय असते प्रेम कळले वाटत असतानाच समजले सत्य जीवनाचे\nकुणी कधी ना कुणाचे .... पण ....पण तरीही वाटते ....भेटेल का रे कधी कुणी मला\nकाय आणि कसे असते प्रेम ते फक्त दाखवून सांगून नाही तर त्याचा अनुभव देणारा\nस्वप्न जशी पहिली होती कधी ..... कुठेतरी हरव्लीत आता .... ती शोधून देणारा\nअजून काही गोड स्वप्न त्यात टाकून आयुष्यात ती पूर्ण करून देणारा ...\nसांग ना भेटेल का रे कधी कुणी मला .........\nनाती तर खूप आहेत आणि खूप हवी पण होती मला\nपण गुंफण इतकी मजबूत होईल का कधी\nप्रेमाच्या ह्या वादळात हरवेन असे वाटते मला\nखरच कुणी कधी शोधेल का रे मला\nभेटेल का रे कधी कुणी मला\nRe: भेटेल का रे कधी कुणी मला\nRe: भेटेल का रे कधी कुणी मला\nभेटेल का रे कधी कुणी मला\nRe: भेटेल का रे कधी कुणी मला\nभेटेल का रे कधी कुणी मला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/navratri-2017/2809-kolhapur-mata", "date_download": "2018-05-28T03:09:40Z", "digest": "sha1:2NCXXQC3FPGWYDEG6ZPCYKNT3GT54ZRZ", "length": 5697, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्राची कुलस्वामिनी कोल्हापूरची अंबाबाई - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहाराष्ट्राची कुलस्वामिनी कोल्हापूरची अंबाबाई\nजय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर\nकोल्हापूरात वसलेली अंबाबाई अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानल्या जाणाऱ्या या अंबाबाईचं देऊळ कोल्हापूरच्या मध्यभागी आहे.\nहे एक जागृत देवस्थान असुन नवसाला पावणारी देवी अशी अंबाबाईची ख्याती आहे. कधी काळी मोघलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजाऱ्याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती, अशी या देवळाची दंतकथा आहे.\nदेवीची मूर्ती दगडी असून रत्नजडित खड्यांनी मढवलेली आहे. मूर्तीमागे दगडी सिंह आहे. देवीच्या डोक्यावर मुकुट आहे आणि त्यावर शेषनाग असून ४० ही दगडी मूर्ती किलोग्रॅम वजनाची आहे.\nहजारो घराण्यांचे कुलदैवत असलेली तुळजापूरची तुळजाभवानी\nमहाराष्ट्राची आराध्य देवता कार्ल्याची एकवीरा आई\nहजयात्रा अनुदान सरकारने केले पूर्णपणे बंद, सक्षमीकरण हा उद्देश\nअर्थसंकल्पावर अण्णांची नाराजी, दिल्लीत आंदोलनाचा ईशारा\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/marathi-joke-118040200015_1.html", "date_download": "2018-05-28T03:14:27Z", "digest": "sha1:GWKEZCFGJVBJ7PLEZ63LJBQAVP6WLCVL", "length": 5953, "nlines": 107, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पश्चाताप | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 27 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकाकू - काय गं लग्न झाले का तुझे\nकाकू - काय करतो तुझा नवरा\nमराठी बिग बॉस शोमध्ये उषा नाडकर्णी स्पर्धक\nकान्स सरकारकडून ३ सिनेमांची निवड\n3 विनोद बॅक टू बॅक\nपुणेरी खेळ आट्या पाट्या\nयावर अधिक वाचा :\nऐश्वर्यावर होती वाईट नजर, एकट्यात भेटण्याचा धरला होता हठ्ठ\nहॉलिवूड नायिकांवर लैंगिक छळ करण्याचा आरोपी निर्माता हार्वे वेन्स्टाइनला न्यूयॉर्क ...\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाचा मुहूर्त 19 नोव्हेंबरचा\nहोणार, होणार अशी चर्चा असलेले बॉलिवूडचा 'बाजीराव' रणवीर सिंग व दीपिका पदुकोण या दोघांचे ...\n‘केबीसी' १० साठी ६ जूनपासून नावनोंदणी\n‘कौन बनेगा करोडपती’ हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतआहे. यात सहभाग घेण्यासाठी ...\nकैलास पर्वतावर भगवान शंकर-पार्वती यांचा निवास आहे असं भाविक मानतात. हिमालयाची विविध रूपे ...\nरेस ३ चे सेल्फिश गाणे लवकरच, जॅकलीनचा लूकची चर्चा\nरेस-३' या चित्रपटातील ‘हीरिए’ या गाण्‍याने सोशल मीडियावर तुफान गाजते आहे. आता त्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/yuki-bhambri-beats-adrian-menendez-maceiras-6-2-6-4-and-will-play-the-winner-of-ramkumar-ramanathan-and-saketh-myneni/", "date_download": "2018-05-28T03:00:06Z", "digest": "sha1:TH75MTVCWEYUC6VLMEAYZFYKZJSNDZI4", "length": 5242, "nlines": 82, "source_domain": "mahasports.co.in", "title": "Pune: युकी भांब्री केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजरच्या अंतिम फेरीत - Maha Sports", "raw_content": "\nPune: युकी भांब्री केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजरच्या अंतिम फेरीत\nPune: युकी भांब्री केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजरच्या अंतिम फेरीत\nभारताचा दिग्गज टेनिस स्टार युकी भांब्रीने केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. त्याने स्पेनच्या जागतीक क्रमवारीत 130व्या स्थानावर असलेल्या दुसऱ्या मानांकित ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास ६-२, ६-४ असा पराभव केला.\nजागतिक क्र.140 असलेल्या भारताच्या युकी भांब्री हा यावर्षी अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला भारतीय खेळाडू बनला. दुसरा उपांत्यफेरीचा सामना रामकुमार रामनाथन आणि साकेत मायनेनी यांच्यात होणार आहे.\nत्यामुळे रविवारी अंतिम फेरीत दोन भारतीय खेळाडू पुरुष एकेरीत खेळताना दिसतील.\n25 वर्षीय युकीने सामन्याच्या सुरुवातीपासूनच ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरासवर आपले वर्चस्व कायम राखले.पहिला सेट ६-२ असा जिंकणाऱ्या युकीने दुसऱ्या सेटमध्येही काहीसा तसाच खेळ करून सामना ६-४ असा जिंकला.\nहा सामना १ तास ३९ मिनिटे चालला. दुसऱ्या सेटमध्ये युकीने २ तर ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरासने ३ बिनतोड सर्विस केल्या.\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nजेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप…\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/feed?start=90", "date_download": "2018-05-28T03:29:00Z", "digest": "sha1:XSOE4MRWYCGT577HCPQL3D3OH3V5T2FR", "length": 5764, "nlines": 158, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "RSS Feed - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबाळाच्या गळ्याला नाळ गुंडाळली गेलीय, बाळाला श्वास घ्यायला त्रास होतोय अशी भिती का घालतात रुग्णालये\nमाउंट एवरेस्टलाही झाकून टाकेल एवढा मोठा वेडींग ड्रेस\nसाताऱ्याची कन्या पंतप्रधान कार्यालयात बनली राष्ट्रीय सल्लागार\nथंडीतही राहा तजेलदार; अशी घ्या त्वचेची काळजी\n180 अंशांच्या कोनात घुबडासारखी मान वळवणारा मुलगा इंटरनेटवर व्हायरल\nमहिलांच्या सौंदर्यात आणि शारिरीक बांध्यातच दडल्यात त्यांची अनेक रहस्ये\nआयटीआयच्या विद्यार्थ्यांना येणार अच्छे दिन\nतारीख लवकर ठरवा. लग्नांसाठी यंदा मुहूर्त कमी\nतुम्हाला नोकरी पाहिजे का मोदी सरकार करणार 20 लाख पदांची मेगा भरती\nदात दुखीने हैराण आहात; डॉक्टरकडे जाण्याची भिती वाटतेय हे घरगुती उपाय केल्यास 100 टक्के आराम मिळेल\nमोबाईल नंबर आधार कार्डशी जोडा नाही तर... मोबाईल कंपन्यांच्या ग्राहकांना धमक्या\nजास्त जांभई मोठ्या आजाराचेही कारण असू शकते\n9 महिने नव्हे तर तब्बल 15 वर्षे होते भ्रूण तिच्या पोटात\nस्वाइप मशीनमुळे बँकाना सहन करावा लागणार 3,800 कोटींचा भुर्दंड\nनोकरी बदलणाऱ्या पीएफ खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी\nएक रुपयाची पहिली नोट इंग्लंडमध्ये छापण्यात आली होती; आता ही नोट झालेय 100 वर्षांची\n'मिस्ड कॉल' आणि 'एसएमएसद्वारे' जाणून घ्या पीएफ शिल्लक\nमहिलांसाठी गर्भनिरोधक ''अंतरा'' इंजेक्शन एमपीएचा शुभारंभ\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/category/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/page/2/", "date_download": "2018-05-28T03:23:45Z", "digest": "sha1:PRFSHTH4EBRNOPXP2XGVJ6OVVIGEGOQS", "length": 13447, "nlines": 193, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "लोकसंवाद Archives - Page 2 of 2 - Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nभारतीय अर्थव्यवस्थेला जीएसटीचा फायदा\nजपान | येत्या जुलै महिन्यापासून लागू होत असलेल्या वस्तू आणि सेवा कर कायद्यामुळे (जीएसटी) भारतीय अर्थव्यवस्थेला चांगला फायदा होईल. आगामी आर्थिक वर्षात याचे परिणाम पाहायला मिळतील, असा विश्वास... Read more\nअपेक्षापूर्ती न करणारी ‘बकेट लिस्ट’…\nशाहिदने सोडला इम्तियाजचा चित्रपट\nट्रोल करणाऱ्यांना शिल्पाचे सडेतोड उत्तर\nजान्हवीच्या भोवती लहानग्यांचा गराडा\nइरफान खान पूर्णपणे ठिक, करणार पुनरागमन\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nIPL Final : सुपरकिंग्जसमोर सनरायझर्सचे आव्हान\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nभाजपची वर्षपूर्ती अन्‌ शहराध्यक्षांची अनुपस्थिती\nभाजपने जनतेला महागाई, बेरोजगारीच्या खाईत लोटले\nमेट्रोच्या कामासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल\nबोलाचीच कढी अन्‌ बोलाचाच भात\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\n‘पुरंदर’ भूसंपादन अधिसूचना; दिल्लीतील बैठकीकडे लक्ष\nकर्मचारी नाही म्हणून पाणी पुरवठा नाही\nसांकेत गांवकर डान्स इंडिया डान्सचा सीजन ६ चा मानकरी\nपिंपरी-चिंचवडमधील प्राधिकरण बाधितांसाठी ‘गुड न्यूज’\nजिओला टक्कर देण्यासाठी एअरटेल आणणार धमाकेदार ऑफर\nबोपखेलमधील एसटीपीची जागा त्वरीत ताब्यात घ्या- नगरसेविका गायकवाड\nतिकीट असूनही राजू शेट्टींना न घेताच विमान उडालं\nलंडनमधील गगनचुंबी २७ मजली इमारतीला भीषण आग; अनेक जण आडकल्याचा संशय\nमहेश मोतेवार यांची 207 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त\nमाहेश्वरी समाजाचे देशाच्या प्रगतीत महत्वाचे योगदान- पवार\nभाजपची वर्षपूर्ती अन्‌ शहराध्यक्षांची अनुपस्थिती\nभाजपने जनतेला महागाई, बेरोजगारीच्या खाईत लोटले\nमेट्रोच्या कामासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल\nबोलाचीच कढी अन्‌ बोलाचाच भात\nदेहुरोडला वर्चस्वातून पुन्हा राडा\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nभीम ऍपकडून ग्राहकाला नुकसानभरपाई देण्याचे आदेश\nघर पेटविल्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी\nमहिला कैद्यांनी थेट महिला आयोगाकडे तक्रारी द्याव्यात\n“मी मेंटली फिट’ फिजिकली माहिती नाही – पंकजा मुंडे\nसत्तेत आमचा फक्त वापर होतो\nबालभारतीच्या परवानगीने आता बाजारातील गाईड\nपुणे-मुंबई एक्‍सप्रेस वेवर विचित्र अपघात\nवारजे पोलीस चौकी तोडफोडप्रकरणी दोघांना जामीन\nलाखांची लाच घेताना सरपंच जेरबंद\nमेट्रो प्रकल्पामुळे 688 कुटुंबे होणार विस्थापीत\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z110213043839/view", "date_download": "2018-05-28T03:35:57Z", "digest": "sha1:SYWJYCYQI3B7A2VDMXJWLUCW4X6I73WI", "length": 42207, "nlines": 21, "source_domain": "m.transliteral.org", "title": "शेतकर्‍याचा असूड - पान १४", "raw_content": "\nशेतकर्‍याचा असूड - पान १४\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्रंथात केले आहे.\nTags : mahatma jyotiba phuleपुस्तकमहात्मा ज्योतिबा फुले\nआतां बाकी उरलेले एकंदर सर्व कंगाल. दोनदुबळे, रात्नंदिवस शेतीं खपून कष्ट करणारे, निव्वळ आज्ञानी, माळी, कुणबी, धनगर वगैरे शेतकर्‍यांच्या हल्लींच्या स्थितीविषयीं थोडेसें वर्णन करितों, तिकडेस सर्वानीं कृपा करून लक्ष पुरविल्यास त्यांजवर मोठे उपकार होतील. बांधबही, तुम्ही नेहमीं स्वतः शोध करून पाहिल्यास तुमची सहज खात्नी होईल कीं, एकंदर सर्व लहानमोठया खेडयापाडयांसहित वाडयांनों शेतकर्‍यांचीं घरें, दोन तीन अथवा चार खणांची कवलारू अथवा छपरी असावयाचीं. प्रत्येक घरांत चुलीच्या कोपर्‍यांत लोखंडी उलथणें अथवा खुरपें. लांकडी काथवट व फुंकणी, भाणुशोवर तवा, दुधाचे मडकें व खालीं आळयांत रांधणाच्या खापरी तवल्या, शेजारीं कोपर्‍यांत एखाटा तांब्याचा हंडा, परात, काशाचा थाळा, पितळी चरवी अथवा वाटी, नसल्यास जुल्या गळक्या तांब्याशेजारीं मातीचा मोखा, पितळी चरवी अथवा वाटी, नसल्यास जुन्या गळक्या तांब्याशेजारीं मातीचा मोखा, परळ व जोगल्या असावयाच्या. त्यालगत चारपांच डेर्‍यामडक्यांच्या उतरंडी ज्यांत थोडे थोडे साठप्याला खपले, हुलगे, मटकी, तुरीचा कशुरा, शेवया भुईमुगाच्या शेंगा, भाजलेला हुला, गव्हाच्या ओंब्या, सांडगे, बिवडया, मोठ, ह्ळकुंडें. धने,मिरीं, जिरें, बोजवार, हिरव्या मिरज्या, कांदे, चिंचेवा गोळा, लसूण, कोथिंबी असावयाची. त्याचेलगत खालीं जमिनीवर काल संध्याकाळीं, गोडबोल्या भट पेनशनर सावकाराकडून, व दिढीनें जुने जोंधळे आणलेले तुराठयांच्या पाटया भरून त्या भिंतीशीं लावून एकावर एक रचून ठेवलेल्या असावयाच्या. एके बाजूला वळणीबर गोधडया, घोंगडयांचीं पटकुरें व जुन्यापान्या लुगडयांचे धड तुकडे आडवेउभे दंड घालून नेसण्याकरितां तयार केलेलें धडपें, भितोवर एक लांकडाची मेख ठोकून तिजवर टांगलेल्या चिध्याचांध्याच्या बोचक्यावर भुसकट व गोंबर्‍या वहावयाचीं जाळीं, दिव्याच्या कोनाडयांत तेलाच्या गाडग्याशेजारीं फणी व कुंकाचा करंडा, वरतीं माळयांवर गोंव‍र्‍या व तीनधारी निवडुंगाचे सरपणाशेजारीं वैरण नीट रचुन ठेविलो असावयाची. खालीं जमिनीवर कोन्याकोपर्‍यांनीं कुदळ, कुर्‍हाड खुरपें, कुळवाची फास, कोळप्याच्या गोल्ह्या, जातें, उखळ, मुसळ व केरसुणीशेजारीं थुंकावयाचें गाडगें असावयाचें. दरवाज्याबाहेर डावे बाजूला खापरी रांजणाच्या पाणईवर पाणी बहावयाचा डेरा व घागर असून पलीकडे गडगळ दगडाची उघडी न्हाणी असावयाची. उजवे बाजूला बैल वगैरे जनावरें बांधण्याकरिता आढेमेढी टाकून छपरी गोठा केलेला असावयाचा. घरांतील सर्व कामकाजांचा चेंधा उपसून पुरुषांच्या पायांवर पाय देऊन दिवसभर शेतीं काम उरकूं लागणार्‍या बायकोच्या अंगावर सुताडी धोटा वांट व चोळी, हातांत रुप्याचे पोकळ गोठ व ते न मिळाल्यास कथलाचे गोठ नि गळयांत मासा सवामासा सोन्याचें मंगळसूत्न, पायाच्या बोटांत चटचट वाजणारीं काशाचीं जोडवीं, तोंडभर दांतवण, डोळेभर काजळ आणि कपाळभर कुंकू, याशिवाय दुसर्‍या शृंगाराचे नांवानें आंवळयाएवढे पुज्य. उघडीं नागडीं असून अनवाणी सर्व दिवसभर गुराढोरांच्या वळत्या करीत फिरणार्‍या मुलांच्या एका हातांत रुप्याचीं कडीं करुन घालण्याची ऐपत नसल्यामुळे त्यांच्याऐवजीं दोन्ही हातांत कथलाचीं कडीं व उजव्या कानांत पितळेच्या तारेंत खरडयांच्या बाळया. याशिवाय अंगावर दुसर्‍या अलंकाराचे कंबरेला लुगडयांचे दशांचा करगोटा, खादीची लंगोटी टोपीवर फाटकेसे पागोटें, अंगावर् साधे पंचे न मिळाल्यास घोंगडी व पायांत ठिगळें दिलेला अथवा दोरीनें आवळलेल्या जोडयायांशिवाय बाकी सर्व अंग सळसळीत उघडेंबंव असल्यामुळें, त्याच्यानें अतिशय थंडीपावसाळयांत हंगामशीर शेतीं मेहनत करवत नाहीं. त्यांतून तो अक्षरशून्य असून त्यास सारासार विचार करण्याची बिलकुल ताकद नसल्यामुळें तो धूर्त भटांच्या उपदेशावरून हरीविजय वगैरे निरर्थक ग्रंथांतील भाकडकथेवर विश्र्वास ठेवून पंढरपूर वगैरे यात्ना, कृष्ण व रामजन्म व सत्यनारायण करून अखेरीस रमूजीकरीता शिमग्यांत रात्नंदिवस + + मारतां मारता नाच्यापोराचे तमाशे ऐकण्यामध्यें आपला वेळ थोडा का निरर्थक घालवितो त्यास मुळापासून विद्या शिकण्याची गोडी नाहीं व तो निवळ अज्ञानी असल्यामुळें त्यास विद्येपासून काय काय फायदे होतात, हें शेतकर्‍याच्या प्रत्ययास आणून देण्याचेऐवजीं शेतकर्‍यांनीं नेहमीं गुलामासारखें त्याच्या तावडींत रहावें या इराद्यानें शेतकर्‍यांस विद्या देण्याची कडेकोट बंदी केली होती. तशी जरी दुष्टबुद्धी आमचें हल्लींचें सरकार दाखवीत नाहींत; तरी त्यांच्या बाहेरील एकंदर सर्व वर्तणुकीवरून असें सिद्ध करितां येईल कीं, शेतकर्‍यांस विद्वान करण्याकरितां विद्याखात्याकडील सरकारी कामगारांचे मनांतून खरा कळवळा नाहीं. कारण आज दोनतागाईत विद्या देण्याच्या निमित्तानें सरकारनें लोकलफंड द्वारें शेतकर्‍यांचे लक्षावधी रुपये आपल्या घशांत सोडले असून, त्या ऐवजाच्या मानाप्रमाणे आजपावेतों त्यांच्यानेम शेतकर्‍यांपैकीं एकालासुद्धां कलेक्टरची जागा चालविण्यापुरती विद्या देण्यांत आली नाही. कारण खेडयापाडयांतील एकंदर सर्व शाळांनीं भट ब्राह्यण शिक्षकांचा भरणा, ज्यांची किंमत चिखलमातीचा धंदा करणार्‍या बेलदार कुंभारांपेक्षां कमी, ज्यांस शेतकर्‍यांच्या नांगरांच्या मुठी कोणीकडून धरावयाच्या, याविषय़ीं बिलकुल माहिती नसून तोंडपाटिलकी मात्न करणारे आयदी, शेतकर्‍यांचे जिवावर लालपडून आपल्या अंगीं, आम्ही सर्व मानव प्राण्यांत श्रेष्ठ, म्हणून गर्वाचा ताठा मिरवणार्‍या मगरून शिक्षकांडून त्यांच्या पूर्वजांनीं सर्वोपरी नीच केलेल्या शेतकर्‍यांच्या मुलांस शिस्तवार व सोईची विद्या देववेल तरी कशी त्यास मुळापासून विद्या शिकण्याची गोडी नाहीं व तो निवळ अज्ञानी असल्यामुळें त्यास विद्येपासून काय काय फायदे होतात, हें शेतकर्‍याच्या प्रत्ययास आणून देण्याचेऐवजीं शेतकर्‍यांनीं नेहमीं गुलामासारखें त्याच्या तावडींत रहावें या इराद्यानें शेतकर्‍यांस विद्या देण्याची कडेकोट बंदी केली होती. तशी जरी दुष्टबुद्धी आमचें हल्लींचें सरकार दाखवीत नाहींत; तरी त्यांच्या बाहेरील एकंदर सर्व वर्तणुकीवरून असें सिद्ध करितां येईल कीं, शेतकर्‍यांस विद्वान करण्याकरितां विद्याखात्याकडील सरकारी कामगारांचे मनांतून खरा कळवळा नाहीं. कारण आज दोनतागाईत विद्या देण्याच्या निमित्तानें सरकारनें लोकलफंड द्वारें शेतकर्‍यांचे लक्षावधी रुपये आपल्या घशांत सोडले असून, त्या ऐवजाच्या मानाप्रमाणे आजपावेतों त्यांच्यानेम शेतकर्‍यांपैकीं एकालासुद्धां कलेक्टरची जागा चालविण्यापुरती विद्या देण्यांत आली नाही. कारण खेडयापाडयांतील एकंदर सर्व शाळांनीं भट ब्राह्यण शिक्षकांचा भरणा, ज्यांची किंमत चिखलमातीचा धंदा करणार्‍या बेलदार कुंभारांपेक्षां कमी, ज्यांस शेतकर्‍यांच्या नांगरांच्या मुठी कोणीकडून धरावयाच्या, याविषय़ीं बिलकुल माहिती नसून तोंडपाटिलकी मात्न करणारे आयदी, शेतकर्‍यांचे जिवावर लालपडून आपल्या अंगीं, आम्ही सर्व मानव प्राण्यांत श्रेष्ठ, म्हणून गर्वाचा ताठा मिरवणार्‍या मगरून शिक्षकांडून त्यांच्या पूर्वजांनीं सर्वोपरी नीच केलेल्या शेतकर्‍यांच्या मुलांस शिस्तवार व सोईची विद्या देववेल तरी कशी कोठें जेव्हां त्यांस त्यांस शहरगांवीं चाकर्‍या मिळण्याचें त्नाण उरत नाहीं, तेव्हां ते विद्याखात्यांतील ब्राह्यण कामगारांचे अर्ज करून खेडयापाडयांनीं पंतोजीच्या चाकर्‍या करून कशी तरी आपली पोटें जाळितात. परंतु कित्येक शेतकर्‍यांचा, खेडयापाडयांनीं पाहिजेल त्या मोलमजुर्‍या करून पोटें भरीत असतां, त्यांतून फारच थोडया शेतकर्‍यांचीं मुलें कांहीं अंशीं नांवाला मात्न विद्वान झालीं आहेत. तथापि एकंदर सर्व सरकारी खात्यांनीं ब्राह्यण विद्वानांचा युरोपियन गोर्‍या कामगारांवर पगडा पडल्यामुळें हीं शेतकर्‍यांची साडेसात तुटपुंजीं विद्वान मुलें, आपल्या इतर अज्ञानी शेतकरी जातबांधवांचा सत्यानाश सरकारी ब्राह्यण कामगार कसा करितात, तो सर्व बाहेर उघडकीस आणुन सरकारचे कानावर घालण्याविषयीं आपल्या गच्च दांतखिळी बसवून, उलटें ब्राह्यणांचे जिवलग शाळूसोबती बनून त्यांनीं उपस्थित केलेल्या सभांनीं त्यांबरोबर सरकारच्या नांवानें निरर्थ्क शिमगा करूं लागतात. अशीं सोंगें जर ब्राह्यणांबरोबर न आणावींत, तर ते लोक आपल्या पुस्तकांसह वर्तमानपत्नांनीं यांच्याविषयीं भलत्यासलत्या नालस्त्या छापून यांजवर कोणत्या वेळीं काय’ आग पाखडतील व याशिवाय, मामलेदार, शिरस्तेदार, माजिस्ट्रेट, इंजिनीयर, डॉक्टर, न्यायाधीश वगैरे ब्राह्यण कामगार असून अखेरीस सरकारी रिपोर्ट्र जरी, धर्मानें खिस्ती तथापि हाडाचा बाह्यण, या एकंदर सर्व ब्राह्यण कामगारांचा सरकारी खात्यांनीं भरणा असल्याकारणामुळें, ते या तुटपुंज्या साडेसातीस आपलाल्या कचेर्‍यांनीं भलत्या एखाद्या सबबीवरून उभे न करितां, एखादे वेळीं त्यांचा डाव साधल्यास यांच्या पोटावर पाय देतील, या भयास्तव हे आपल्या मनांतून ब्राह्यण कामगारांचें नांव ऐकल्याबरोबर टपटपा लेंडया गाळितात; इतकेंच नव्हे, परंतु कित्येक विद्वान भटब्राह्यण सोंवळयाओवळयाचा विधिनिषेध न करितां या या साडेसाती चोंबडया शूद्र विद्वानांच्या उरावर पाय देऊन विलायतेस जाऊन परत आल्याबरोबर पुनः यांच्या-समक्ष आपल्या जातींत मिळून वावरत आहेत. तथापिया साडेसात शेळीच्या गळयांतील गलेल्या, आपल्या अज्ञानी आप्तबांधव शेतकर्‍यांसमोर निर्लज्ज होऊन भटब्राह्यणांस आपले घरीं उलटे बोलावून, त्यांच्या हातून नानाप्रकारचे विधी करून त्यांच्या पायांचीं तीर्थे प्राशन करितात, या कोडगेपणाला म्हणावें तरी काय कोठें जेव्हां त्यांस त्यांस शहरगांवीं चाकर्‍या मिळण्याचें त्नाण उरत नाहीं, तेव्हां ते विद्याखात्यांतील ब्राह्यण कामगारांचे अर्ज करून खेडयापाडयांनीं पंतोजीच्या चाकर्‍या करून कशी तरी आपली पोटें जाळितात. परंतु कित्येक शेतकर्‍यांचा, खेडयापाडयांनीं पाहिजेल त्या मोलमजुर्‍या करून पोटें भरीत असतां, त्यांतून फारच थोडया शेतकर्‍यांचीं मुलें कांहीं अंशीं नांवाला मात्न विद्वान झालीं आहेत. तथापि एकंदर सर्व सरकारी खात्यांनीं ब्राह्यण विद्वानांचा युरोपियन गोर्‍या कामगारांवर पगडा पडल्यामुळें हीं शेतकर्‍यांची साडेसात तुटपुंजीं विद्वान मुलें, आपल्या इतर अज्ञानी शेतकरी जातबांधवांचा सत्यानाश सरकारी ब्राह्यण कामगार कसा करितात, तो सर्व बाहेर उघडकीस आणुन सरकारचे कानावर घालण्याविषयीं आपल्या गच्च दांतखिळी बसवून, उलटें ब्राह्यणांचे जिवलग शाळूसोबती बनून त्यांनीं उपस्थित केलेल्या सभांनीं त्यांबरोबर सरकारच्या नांवानें निरर्थ्क शिमगा करूं लागतात. अशीं सोंगें जर ब्राह्यणांबरोबर न आणावींत, तर ते लोक आपल्या पुस्तकांसह वर्तमानपत्नांनीं यांच्याविषयीं भलत्यासलत्या नालस्त्या छापून यांजवर कोणत्या वेळीं काय’ आग पाखडतील व याशिवाय, मामलेदार, शिरस्तेदार, माजिस्ट्रेट, इंजिनीयर, डॉक्टर, न्यायाधीश वगैरे ब्राह्यण कामगार असून अखेरीस सरकारी रिपोर्ट्र जरी, धर्मानें खिस्ती तथापि हाडाचा बाह्यण, या एकंदर सर्व ब्राह्यण कामगारांचा सरकारी खात्यांनीं भरणा असल्याकारणामुळें, ते या तुटपुंज्या साडेसातीस आपलाल्या कचेर्‍यांनीं भलत्या एखाद्या सबबीवरून उभे न करितां, एखादे वेळीं त्यांचा डाव साधल्यास यांच्या पोटावर पाय देतील, या भयास्तव हे आपल्या मनांतून ब्राह्यण कामगारांचें नांव ऐकल्याबरोबर टपटपा लेंडया गाळितात; इतकेंच नव्हे, परंतु कित्येक विद्वान भटब्राह्यण सोंवळयाओवळयाचा विधिनिषेध न करितां या या साडेसाती चोंबडया शूद्र विद्वानांच्या उरावर पाय देऊन विलायतेस जाऊन परत आल्याबरोबर पुनः यांच्या-समक्ष आपल्या जातींत मिळून वावरत आहेत. तथापिया साडेसात शेळीच्या गळयांतील गलेल्या, आपल्या अज्ञानी आप्तबांधव शेतकर्‍यांसमोर निर्लज्ज होऊन भटब्राह्यणांस आपले घरीं उलटे बोलावून, त्यांच्या हातून नानाप्रकारचे विधी करून त्यांच्या पायांचीं तीर्थे प्राशन करितात, या कोडगेपणाला म्हणावें तरी काय कदाचित्‌ सरकारी ब्राह्यण कामगारांचे आश्रयावांचून यांचीं पोटें भरत नाहींत म्हणून म्हणावें, तर गांवांत थोडी का + + पोट भरितात कदाचित्‌ सरकारी ब्राह्यण कामगारांचे आश्रयावांचून यांचीं पोटें भरत नाहींत म्हणून म्हणावें, तर गांवांत थोडी का + + पोट भरितात असो, हल्लीं शेतकर्‍यांची निहारी, शिळया तुकडयांवर लाल चटणीचा गोळा, दुपारीं ताज्य भाकरीबरोबर आमटी अथवा सांडग्याचें खळगुट; रात्नी निवळ वरणाचे पाण्यांत जोंधळयाच्या अथवा मक्याच्या कण्या, मध्यें कधीं गाजरें अथवा रताळीं पिकल्यास त्यांच्या वरूवर गुजारा करावा लागतो, तरी त्यांस नेहमीं वेळच्या वेळीं पोटभर भाकरी मिळावयाच्या नाहींत, यास्तव मध्येंच एखादे वेळीं भूक लागल्याबरोबर औत उभें करून हिरव्यासरव्या आंब्याच्या कैर्‍या, भोंकरें, उंबरे, गाभुळल्या चिंचा वगैरे शेताच्या आसपास जो कांहीं खाण्याचा पदार्थ हातीं लागेल, तो खाऊन त्यावर ढसढसा पाणी पिऊन पुन्हा आपले औत हाकावयास जातो, व ज्या वेळीं पोटभर भाकरी मिळतात, त्या त्या वेळीं तो त्या आधाशासारख्या खातां खातां मध्यें कधीं पाणी पीत नाहीं,यामुळें त्यास सर्व दिवसभर किरमिट ढेंकर वगैरे येऊन मोडशी विकारानें त्यास नानाप्रकारचे रोग होतात व त्यांचे शमनार्थ दमडीचा ओंवा अथवा सुठसाखर मिळण्याची भ्रांती यामुळें हिंवतापाच्या आजारानें अखेरीस यमसदनास जावें लागतें. सणावारास कित्येकांचे घरीं उत्तम पक्वान्न म्हटलें म्हणजे गुळवण्याबरोबर पुरणाच्या पोळया, तोंडीं लावण्याकरितां तेलांत तळलेल्या कुरडया, पापडया व फुरफुरीं व शेवटीं आमटीबरोबर भात. बहुतेकांचे घरीं डाळरोटया व तोंडीं लावण्याकरिता सांडग्यांचे कोरडयास. बाकी उरलेल्या कंगाल शेतकर्‍यांस गुजरमारवाडयांनीं उधार सामुग्य्रा न दिल्यास ते नाचणी अथवा ज्वारीच्या भाकरीवर कशी तरी वेळ मारून नेतात यास्त्व बहुतेक शेतकर्‍यांनीं आपल्या मुलीबद्दल निदान पांचपंचवीस रुपये घेतल्याशिवाय त्यांस त्यांचीं लग्नें करून देतां येत नाहींत, त्यांतून अट्टल कर्जबाजारी शेतकर्‍यास बाह्यण अथवा मारवाडी सावकारांनीं त्यांचे मुलांच्या लग्नाकरितां कर्ज न दिल्यास, कित्येक मुलें भर ज्वानींत आल्याबरोबर त्यापैकीं कित्येक तरून निराळया मार्गानें मदाग्नि शांत करूं लागल्यामुळें त्यांस क्षयाच्या बाधा होऊन वायां जातात. त्याविषयीं नामांकित डाक्तर विद्वानांच्या पुराव्यासहित मी पुढें एखादे वेळीं आसुडाच्या पुरवणीदाखल शेतकर्‍यांचें थापटणें या नांवाचा एक स्वतंत्न निबंध करून आपल्यापुढें सादर करीन. कित्येक तरूण निःसंग होऊन चोरीछापीनें काडीमहालांतील खाटल्यावर जाऊन खटपटी करूं लागल्यामुळें थोडयाच दिवसांत ते कैलासवासी होतात व बाकी उरलेलीं, चोर, बंडखोरांचे नादीं लागून आपल्या जिवास मुकतात, व ज्यास नवरीच्या वापास देण्यापुरतें कर्ज मिळून उभे केलेल्या लग्नांत शेतकर्‍याजवळ पुरते पैसे नसल्यामुळें एकंदर सर्व माळी, कुणबी व धनगरांपैकीं तरूण दिवसां शेतकामें करून सर्व रात्नभर जात्यावर बसून एकमेकांच्या मांडयांशीं मांडया भिडवून हिजडयासरखीं बायकांचीं गाणीं गाऊन गहूं, ज्वारी दळून बाकी सर्व लहानमोठीं कामें करूं लागतात, त्याचप्रमाणें गांवांतील तरूण स्त्निया वरमाईस बरोबर घेऊन कांदे चिरून, हळकुडें फोडून भाजल्या बाजरीचा वेरूवार, हळद, चिकसा द्ळून काढितात. यामुळें सदरच्या पदार्थांची घाण, रात्नंदिवस काम करणार्‍या वरमाईच्या हिरव्या रंगाच्या, पातळाच्या घाणीमध्यें मिसळून तिच्या सर्व अंगाची इतकी उबट दुर्गंधी चालते कीं तिजपासून जवळच्या मनुष्यास फार त्नास होतो. त्याच्या घरापुढें अंगणांत लहानसा लग्नमंडप शेवरीच्या मेढीं रोवून त्यांजवर आडव्या तिडव्या फोंकाठयावर आंब्याचे टहाळे टाकून नांवाला मात्न सावली केली असते, ढोलकी अथवा डफडयाचे महारमांगाचे वदसूर वाजंत्न्याची काय ति मौज यामुळें हिंवतापाच्या आजारानें अखेरीस यमसदनास जावें लागतें. सणावारास कित्येकांचे घरीं उत्तम पक्वान्न म्हटलें म्हणजे गुळवण्याबरोबर पुरणाच्या पोळया, तोंडीं लावण्याकरितां तेलांत तळलेल्या कुरडया, पापडया व फुरफुरीं व शेवटीं आमटीबरोबर भात. बहुतेकांचे घरीं डाळरोटया व तोंडीं लावण्याकरिता सांडग्यांचे कोरडयास. बाकी उरलेल्या कंगाल शेतकर्‍यांस गुजरमारवाडयांनीं उधार सामुग्य्रा न दिल्यास ते नाचणी अथवा ज्वारीच्या भाकरीवर कशी तरी वेळ मारून नेतात यास्त्व बहुतेक शेतकर्‍यांनीं आपल्या मुलीबद्दल निदान पांचपंचवीस रुपये घेतल्याशिवाय त्यांस त्यांचीं लग्नें करून देतां येत नाहींत, त्यांतून अट्टल कर्जबाजारी शेतकर्‍यास बाह्यण अथवा मारवाडी सावकारांनीं त्यांचे मुलांच्या लग्नाकरितां कर्ज न दिल्यास, कित्येक मुलें भर ज्वानींत आल्याबरोबर त्यापैकीं कित्येक तरून निराळया मार्गानें मदाग्नि शांत करूं लागल्यामुळें त्यांस क्षयाच्या बाधा होऊन वायां जातात. त्याविषयीं नामांकित डाक्तर विद्वानांच्या पुराव्यासहित मी पुढें एखादे वेळीं आसुडाच्या पुरवणीदाखल शेतकर्‍यांचें थापटणें या नांवाचा एक स्वतंत्न निबंध करून आपल्यापुढें सादर करीन. कित्येक तरूण निःसंग होऊन चोरीछापीनें काडीमहालांतील खाटल्यावर जाऊन खटपटी करूं लागल्यामुळें थोडयाच दिवसांत ते कैलासवासी होतात व बाकी उरलेलीं, चोर, बंडखोरांचे नादीं लागून आपल्या जिवास मुकतात, व ज्यास नवरीच्या वापास देण्यापुरतें कर्ज मिळून उभे केलेल्या लग्नांत शेतकर्‍याजवळ पुरते पैसे नसल्यामुळें एकंदर सर्व माळी, कुणबी व धनगरांपैकीं तरूण दिवसां शेतकामें करून सर्व रात्नभर जात्यावर बसून एकमेकांच्या मांडयांशीं मांडया भिडवून हिजडयासरखीं बायकांचीं गाणीं गाऊन गहूं, ज्वारी दळून बाकी सर्व लहानमोठीं कामें करूं लागतात, त्याचप्रमाणें गांवांतील तरूण स्त्निया वरमाईस बरोबर घेऊन कांदे चिरून, हळकुडें फोडून भाजल्या बाजरीचा वेरूवार, हळद, चिकसा द्ळून काढितात. यामुळें सदरच्या पदार्थांची घाण, रात्नंदिवस काम करणार्‍या वरमाईच्या हिरव्या रंगाच्या, पातळाच्या घाणीमध्यें मिसळून तिच्या सर्व अंगाची इतकी उबट दुर्गंधी चालते कीं तिजपासून जवळच्या मनुष्यास फार त्नास होतो. त्याच्या घरापुढें अंगणांत लहानसा लग्नमंडप शेवरीच्या मेढीं रोवून त्यांजवर आडव्या तिडव्या फोंकाठयावर आंब्याचे टहाळे टाकून नांवाला मात्न सावली केली असते, ढोलकी अथवा डफडयाचे महारमांगाचे वदसूर वाजंत्न्याची काय ति मौज नवर्‍या मुलास गडंगनेर म्हटलें म्हणजे पितळीमध्यें अर्ध पावशेराच्या भातावर थोडासा गूळ व नखभर तूप घातलें कीं, नवर्‍या मुलीमुलांबरोबर फिरणारीं मुलें लांडग्यासारखीं घांसामागें घांसाचे लचके मारून एका मिनिटांत पितळी चाटून पुसून मोकळी करितात. लग्नांतील भोजनसमारंभ रस्त्यावर हमेशा बसावयाकरितां पडदा अंथरल्याशिवाय पंगत पडावयाची. देवकार्याचे दिवशीं सर्वांनीं आपआपल्या घरून पितळया घेऊन आल्यानंतर त्यांमध्ये ज्वारीच्या भाकरी,कण्या अथवा बाजरीच्या घुगर्‍याबरोबर सागुतीचे बरवट, ज्यामध्यें दर एकाच्या पितळींत एकदां चार अथवा पांच आंतडींबरगडयाचे रवे पडले म्हणजे जेवणारांचें भाग्य, कारण एकंदर सर्व बकर्‍याचीं मागचीं पुढचीं टिंगरें दोनदोन तीनतीन दिवस पुढें घरांतील वर्‍हाडांसहित मुलांबाळांस तयार करून घालण्याकरितां घरांत एका बाजूला टांगून ठेवितात गांवजेवणांत बाळल्याचिळल्या इस्तार्‍यांवर थोडयाशा भातांत उभे केलेल्या द्रोणांतील गुळवण्यांत, तेलांत तळलेल्या तेलच्या कुसकरून खातां खातां, गाजरें अथवा बटाटयाची भाजी तोंडीं लावून अखेरीस हुंदाडयाबबरोबर शेवटचा भात खाऊन वरतीं तांब्याभर पाणी पिऊन डरदिशीं ढेंकर दिले कीं, शेतकर्‍यांचे जेवण संपले, त्या सर्व जेवणामध्यें हजार मनुष्यांमागें दमडीचेंसुद्धां तूप मिळावयाचे नाहीं. अशा थाटाचीं शेतकर्‍यांत लग्ने होत असून येथील एकंदर सर्व गैरमाहित शहाणे ब्राह्यणांतील विद्वान, आपल्या सभांनीं लटक्यामुटक्या कंडया उठवून कारभारींस सुचवितात कीं, शेतकरी आपले मुलाबाळांचे लग्नांत निरर्थ्क पैसा खर्च करितात. यामुळें ते कर्जबाजारी झाले आहेत. अहाहा नवर्‍या मुलास गडंगनेर म्हटलें म्हणजे पितळीमध्यें अर्ध पावशेराच्या भातावर थोडासा गूळ व नखभर तूप घातलें कीं, नवर्‍या मुलीमुलांबरोबर फिरणारीं मुलें लांडग्यासारखीं घांसामागें घांसाचे लचके मारून एका मिनिटांत पितळी चाटून पुसून मोकळी करितात. लग्नांतील भोजनसमारंभ रस्त्यावर हमेशा बसावयाकरितां पडदा अंथरल्याशिवाय पंगत पडावयाची. देवकार्याचे दिवशीं सर्वांनीं आपआपल्या घरून पितळया घेऊन आल्यानंतर त्यांमध्ये ज्वारीच्या भाकरी,कण्या अथवा बाजरीच्या घुगर्‍याबरोबर सागुतीचे बरवट, ज्यामध्यें दर एकाच्या पितळींत एकदां चार अथवा पांच आंतडींबरगडयाचे रवे पडले म्हणजे जेवणारांचें भाग्य, कारण एकंदर सर्व बकर्‍याचीं मागचीं पुढचीं टिंगरें दोनदोन तीनतीन दिवस पुढें घरांतील वर्‍हाडांसहित मुलांबाळांस तयार करून घालण्याकरितां घरांत एका बाजूला टांगून ठेवितात गांवजेवणांत बाळल्याचिळल्या इस्तार्‍यांवर थोडयाशा भातांत उभे केलेल्या द्रोणांतील गुळवण्यांत, तेलांत तळलेल्या तेलच्या कुसकरून खातां खातां, गाजरें अथवा बटाटयाची भाजी तोंडीं लावून अखेरीस हुंदाडयाबबरोबर शेवटचा भात खाऊन वरतीं तांब्याभर पाणी पिऊन डरदिशीं ढेंकर दिले कीं, शेतकर्‍यांचे जेवण संपले, त्या सर्व जेवणामध्यें हजार मनुष्यांमागें दमडीचेंसुद्धां तूप मिळावयाचे नाहीं. अशा थाटाचीं शेतकर्‍यांत लग्ने होत असून येथील एकंदर सर्व गैरमाहित शहाणे ब्राह्यणांतील विद्वान, आपल्या सभांनीं लटक्यामुटक्या कंडया उठवून कारभारींस सुचवितात कीं, शेतकरी आपले मुलाबाळांचे लग्नांत निरर्थ्क पैसा खर्च करितात. यामुळें ते कर्जबाजारी झाले आहेत. अहाहा हे सार्वजनिक पोंकळ नांवाच्या समाजांत, एकतरी मांगमहार शेरकर्‍यास त्या समाजाचा सभासद करून त्यास आपल्या शेजारीं कधींतरी घेऊन बसले होते काय हे सार्वजनिक पोंकळ नांवाच्या समाजांत, एकतरी मांगमहार शेरकर्‍यास त्या समाजाचा सभासद करून त्यास आपल्या शेजारीं कधींतरी घेऊन बसले होते काय अथवा यांच्यांतील गांवोगांव वेदावर पांडित्य करणार्‍या गृहस्थांपैकीं एखाद्या स्वामीनें तरी उघड जातीभेदाच्या उरावर पाय देऊन शूद्राच्या पंक्तींस बसून तेथील एखादा बरबटाचा फुरका मारून शेतकरी खर्चीक म्हणून म्हणावयाचें होतें. हे नाटकांतील फार्सात लाडकीचं सोंग घेऊन तंबुरीचे खुंटे करून शेतकर्‍याचीं जात्यावरील गाणीं गाऊन मजा करून सोडितात; परंतु यांला आपले मुलाबाळांचे लग्नांत पल्लोगणती बाजरी गहूं दळतांना कोणी पाहिलें असल्यास त्यानें येथें उभें राहून सर्वास कळविल्यास मी त्यांचा आभार मानीन. हे कधीं तरी शेतकीचीं कामें स्वतः हातांनी करितात काय अथवा यांच्यांतील गांवोगांव वेदावर पांडित्य करणार्‍या गृहस्थांपैकीं एखाद्या स्वामीनें तरी उघड जातीभेदाच्या उरावर पाय देऊन शूद्राच्या पंक्तींस बसून तेथील एखादा बरबटाचा फुरका मारून शेतकरी खर्चीक म्हणून म्हणावयाचें होतें. हे नाटकांतील फार्सात लाडकीचं सोंग घेऊन तंबुरीचे खुंटे करून शेतकर्‍याचीं जात्यावरील गाणीं गाऊन मजा करून सोडितात; परंतु यांला आपले मुलाबाळांचे लग्नांत पल्लोगणती बाजरी गहूं दळतांना कोणी पाहिलें असल्यास त्यानें येथें उभें राहून सर्वास कळविल्यास मी त्यांचा आभार मानीन. हे कधीं तरी शेतकीचीं कामें स्वतः हातांनी करितात काय त्यांना शेतकीचा इंगा माहित आहे काय त्यांना शेतकीचा इंगा माहित आहे काय असो, परंतु शेतकरणीसारख्या यांच्या घरांतील स्त्निया आपल्या घरांतील शेणशेणकूर करून शेतीं नवर्‍याबरोबर पाभारीमागें तुरी वगैरे मोधून शेतीं खुरपण्याकाढण्या वगैरे करूं लागून खळयावर कणसें मोडून तिवडयाभोंवतीं गंज करून मळणी होतांच दाणे उपणतांना वावडयावर पुरुषास उपणापाटया उरापोटावर उचलून देऊन, डोईर राखराखुंडा, शेण, सोनखताचे पाटयांचीं व काडयागवत वगैरे भुसकटांचीं ओझीं वाहून, उन्हाळयात शेतीं काम कमी असल्यामुळें सडकेवर खडी फोडून दिवसभर मोलमजुरी करून, आपल्या भटभिक्षुक ततीस अशा तर्‍हेच्या मदती करीत नसून दररोज सकाळीं निजून उठल्याबरोबर वेणीफणी करून, घरांतील सडासारवण, स्वयंपाक व धुणेंधाणें आटोपून सर्व दिवसभर पोथ्यापुराणें ऐकत बसून लग्नसमयीं जात्याच्या खुंटयाला हात न लावितां अंगावर शालजोडया घेवून पुढें शेतकर्‍यांच्या बायकापोरींच्या डोक्यावर रुखवतांच्या शिपतरांची धिंड काढून शूद्रांनीं हातीं धरलेल्या अबदागिरीखालीं मशालीचे उजेडांत, पायांत जोडे घालून शृंगाराच्या डौलांत मोठया झोंकानें मिरविणार्‍या असून, या कुभांडयासरखे शेतकरी आपल्या मुलाबाळांच्या लग्नमंडपांत विजेची रोषणाई करून आपल्या जातबांधवांस मोठमोठाल्या रकामांची उधळपट्टी करून तूपपोळया व लाडूजिलब्यांचीं प्रयोजनें घालून फक्त भटब्राह्यणांच्या सभा भरवून त्यांस शेंकडों रुपये दक्षिणा वाटून आपल्या घराण्यांतील गरती सुनाबाळांची परवां न करितां त्यांच्यासमोर निर्लज्ज होऊन गांवांतील वेसवा-कसबिणींच्या नाचबैठकांत बसून त्यांचीं वेडीविद्रीं गाणीं ऐकल्यानंतर त्यांस मन मानेल तशा बिदाग्या देत नाहींत, संणावारांस कां होईना, शेतकरी आपल्या आल्या जन्मांतून एकदां तरी आपल्या खोपटांत घीवर, चुरमा, जिलब्या, बासुंदी, श्रीखंड अथवा बुंदीचे लाडू कुटुंबांतील मुलांबाळांस घालण्यापुरतें, त्यांजवळ यांनीं व गोर्‍या कामगारांनीं, कांहीं तरी त्नाण ठेविलें आहे काय असो, परंतु शेतकरणीसारख्या यांच्या घरांतील स्त्निया आपल्या घरांतील शेणशेणकूर करून शेतीं नवर्‍याबरोबर पाभारीमागें तुरी वगैरे मोधून शेतीं खुरपण्याकाढण्या वगैरे करूं लागून खळयावर कणसें मोडून तिवडयाभोंवतीं गंज करून मळणी होतांच दाणे उपणतांना वावडयावर पुरुषास उपणापाटया उरापोटावर उचलून देऊन, डोईर राखराखुंडा, शेण, सोनखताचे पाटयांचीं व काडयागवत वगैरे भुसकटांचीं ओझीं वाहून, उन्हाळयात शेतीं काम कमी असल्यामुळें सडकेवर खडी फोडून दिवसभर मोलमजुरी करून, आपल्या भटभिक्षुक ततीस अशा तर्‍हेच्या मदती करीत नसून दररोज सकाळीं निजून उठल्याबरोबर वेणीफणी करून, घरांतील सडासारवण, स्वयंपाक व धुणेंधाणें आटोपून सर्व दिवसभर पोथ्यापुराणें ऐकत बसून लग्नसमयीं जात्याच्या खुंटयाला हात न लावितां अंगावर शालजोडया घेवून पुढें शेतकर्‍यांच्या बायकापोरींच्या डोक्यावर रुखवतांच्या शिपतरांची धिंड काढून शूद्रांनीं हातीं धरलेल्या अबदागिरीखालीं मशालीचे उजेडांत, पायांत जोडे घालून शृंगाराच्या डौलांत मोठया झोंकानें मिरविणार्‍या असून, या कुभांडयासरखे शेतकरी आपल्या मुलाबाळांच्या लग्नमंडपांत विजेची रोषणाई करून आपल्या जातबांधवांस मोठमोठाल्या रकामांची उधळपट्टी करून तूपपोळया व लाडूजिलब्यांचीं प्रयोजनें घालून फक्त भटब्राह्यणांच्या सभा भरवून त्यांस शेंकडों रुपये दक्षिणा वाटून आपल्या घराण्यांतील गरती सुनाबाळांची परवां न करितां त्यांच्यासमोर निर्लज्ज होऊन गांवांतील वेसवा-कसबिणींच्या नाचबैठकांत बसून त्यांचीं वेडीविद्रीं गाणीं ऐकल्यानंतर त्यांस मन मानेल तशा बिदाग्या देत नाहींत, संणावारांस कां होईना, शेतकरी आपल्या आल्या जन्मांतून एकदां तरी आपल्या खोपटांत घीवर, चुरमा, जिलब्या, बासुंदी, श्रीखंड अथवा बुंदीचे लाडू कुटुंबांतील मुलांबाळांस घालण्यापुरतें, त्यांजवळ यांनीं व गोर्‍या कामगारांनीं, कांहीं तरी त्नाण ठेविलें आहे काय या वाचाळांच्या तोंडाला कोणी हात लावावा या वाचाळांच्या तोंडाला कोणी हात लावावा अहो, यांच्या धूर्त पूर्वजांनीं मनू वगैरे धर्मशास्त्नांतील घाणेरडया ग्रंथांत जाविभेदाचें थोतांड उभें करून, उलट शेतकर्‍यांनों इंग्रज लोकांस जर नीच मानणार्‍या प्यादेमातीचा डाव मांडून ठेविला नसता, तर आज सर्वांचेसमोर एक अपूर्व चमत्कार करून दाखविला असता. तो असा कीं. गव्हरनरसाहेबांच्या स्त्निया मखमलीच्या फुलासारख्या नाजूक असल्यामुळें त्यांस तर या कामीं तसदी न देतां, दहापांच युरोपियन कलेक्टसाहेबांच्या मडमांस त्यांच्या मुलाबाळांसहित जर शेतकर्‍यांचे लग्नात आमंत्नणें करून आणिल्या असत्या व त्यांस शेतकर्‍यांचे स्त्नियांबरोबर लग्नांतील सर्व कामें आटोपावयास लाऊन मुख्य वर्‍हाडणी केल्या असत्या, तर त्यांनीं येथील दुर्गधी, खाण्यापिण्याचा थाट, अंथरुणाचा बोभाट व बाज्या भराड-गोंधळाचा किलकिलाट वगैरे अब्यवस्था पाहून दुसरे दिवशीं सकाळींच तेथून आपलीं मुलेंलेंकरें जागचे जागीं टाकून पळून गेल्या नसल्या, तर या धूर्तांनीम माझें नांब बदलून ठेवावें, अशी मी भर सभेंत चक्रीदार पागोटीं घालून हातांत वेळूच्या पिंवळया काठया घेऊन फिरणार्‍या अजागळ शूद्र चोंबडया चोपदारासमोर मिशांवर ताव देऊन छातीला हात लाऊन प्रतिज्ञा करितों, या उभयतां काळया व गोर्‍या कामगारांनीं रात्नंदिवस मौजा मारण्याकरितां विलायत सरकारची नजर चुकावून अज्ञानी शेतकर्‍यांवर नानाप्रकारच्या भलत्मासलत्या बाबी बसवून त्यास इतका नागवा उघडाबंब केला आहे कीं, त्याला एजंट व गव्हरनरसाहेबांस आपल्या दरबारांत पानविडयाकरितां आमंत्नण करून बोलावण्याची शरम वाटते. अरे, ज्यांचे श्रमांवर सरकारी फौजफाटा, दारूगोळा, गोर्‍या कामगारांचा वाजवीपेक्षां जास्ती ऐषआराम व काळया कामगारांचे वाजविपेक्षां जास्ती पगार, पेनशनीव सोंवळेचाव असून, त्यांस चारचौघांत पानविडयापुरता मान मिळूं नये काय अहो, यांच्या धूर्त पूर्वजांनीं मनू वगैरे धर्मशास्त्नांतील घाणेरडया ग्रंथांत जाविभेदाचें थोतांड उभें करून, उलट शेतकर्‍यांनों इंग्रज लोकांस जर नीच मानणार्‍या प्यादेमातीचा डाव मांडून ठेविला नसता, तर आज सर्वांचेसमोर एक अपूर्व चमत्कार करून दाखविला असता. तो असा कीं. गव्हरनरसाहेबांच्या स्त्निया मखमलीच्या फुलासारख्या नाजूक असल्यामुळें त्यांस तर या कामीं तसदी न देतां, दहापांच युरोपियन कलेक्टसाहेबांच्या मडमांस त्यांच्या मुलाबाळांसहित जर शेतकर्‍यांचे लग्नात आमंत्नणें करून आणिल्या असत्या व त्यांस शेतकर्‍यांचे स्त्नियांबरोबर लग्नांतील सर्व कामें आटोपावयास लाऊन मुख्य वर्‍हाडणी केल्या असत्या, तर त्यांनीं येथील दुर्गधी, खाण्यापिण्याचा थाट, अंथरुणाचा बोभाट व बाज्या भराड-गोंधळाचा किलकिलाट वगैरे अब्यवस्था पाहून दुसरे दिवशीं सकाळींच तेथून आपलीं मुलेंलेंकरें जागचे जागीं टाकून पळून गेल्या नसल्या, तर या धूर्तांनीम माझें नांब बदलून ठेवावें, अशी मी भर सभेंत चक्रीदार पागोटीं घालून हातांत वेळूच्या पिंवळया काठया घेऊन फिरणार्‍या अजागळ शूद्र चोंबडया चोपदारासमोर मिशांवर ताव देऊन छातीला हात लाऊन प्रतिज्ञा करितों, या उभयतां काळया व गोर्‍या कामगारांनीं रात्नंदिवस मौजा मारण्याकरितां विलायत सरकारची नजर चुकावून अज्ञानी शेतकर्‍यांवर नानाप्रकारच्या भलत्मासलत्या बाबी बसवून त्यास इतका नागवा उघडाबंब केला आहे कीं, त्याला एजंट व गव्हरनरसाहेबांस आपल्या दरबारांत पानविडयाकरितां आमंत्नण करून बोलावण्याची शरम वाटते. अरे, ज्यांचे श्रमांवर सरकारी फौजफाटा, दारूगोळा, गोर्‍या कामगारांचा वाजवीपेक्षां जास्ती ऐषआराम व काळया कामगारांचे वाजविपेक्षां जास्ती पगार, पेनशनीव सोंवळेचाव असून, त्यांस चारचौघांत पानविडयापुरता मान मिळूं नये काय अहो,जो सर्व देशांतिळ लोकांचे सुखाचा पाया, त्यचे असे बुरे हाल अहो,जो सर्व देशांतिळ लोकांचे सुखाचा पाया, त्यचे असे बुरे हाल ज्यास वेळचे वेळीं पोटभर भाकर व अंगभर वस्त्न मिळत नसून,ज्याचे उरावर सरकारी पट्टी देण्याची कटार लोंबत आहे, जाच्या हालास साहेब लोकांचा शिकारी कुत्नासुद्धां हुंगून पाहीना, याला म्हणावें तरी काय ज्यास वेळचे वेळीं पोटभर भाकर व अंगभर वस्त्न मिळत नसून,ज्याचे उरावर सरकारी पट्टी देण्याची कटार लोंबत आहे, जाच्या हालास साहेब लोकांचा शिकारी कुत्नासुद्धां हुंगून पाहीना, याला म्हणावें तरी काय ज्यास मुळींचे आपल्या लीपींतीळ मूळाक्षरसुद्धां वाचतां येत नाहीं. त्यानें शेतकी-संबंधीं अन्य भाषेंतील ग्रंथ वाचून शेतसुधारणा तरी कशी करावी ज्यास मुळींचे आपल्या लीपींतीळ मूळाक्षरसुद्धां वाचतां येत नाहीं. त्यानें शेतकी-संबंधीं अन्य भाषेंतील ग्रंथ वाचून शेतसुधारणा तरी कशी करावी ज्यास नेहमीं फाके चालले आहेत, त्यानें आपलीं मुलें परगांवीं मोठमोठया शहरांतील ऍग्रिकलचर शाळेंत शिकण्याकरितां कशाच्या अथवा कोणाव्या आधारावर पाठवावीं \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2016_11_01_archive.html", "date_download": "2018-05-28T03:10:39Z", "digest": "sha1:DVP7MQL6MB5TCKLP2QUOLEHLHQU3R2HJ", "length": 10767, "nlines": 281, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: November 2016", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nताज्या ताज्या सकाळी, फिरायला गेल्यावर आज अशी नागमोडी वाट भेटली.\nमग गवतातली गंमत. आधी इथे गवताला भाले फुटतात.:)\nमग त्या भाल्यांची अशी नाजुक सुबक तोरणं होतात. दोन दिवस दिमाखात मिरवतात, मग त्यातली ती पांढरी पदकं जांभळी होतात, कधीतरी अलगद जमिनीवर उतरतात. मी मुद्दलात ते भालेच इतकी वर्षं बघितलेले नव्हते, मग पुढची ही गंमत कळणार कशी\nवाटेवरून जातांना एक पाऊलसुद्धा वाकडं न टाकता जरा डोळे उघडे ठेवल्यावर ताजे ताजे पंख सुकवत बसलेली फुलपाखरं भेटली –\nयाने तर फसवलंच ... त्याचा खोटा डोळा आणि खोट्या मिश्याच आधी खर्‍या वाटल्या होत्या मला\nमोर दिसला नाही पण एक पीस ठेवून गेला होता आमच्यासाठी :)\nतशा मला वेगवेगळ्या गोष्टी करायला, अनुभवायला आवडतात. पण मला बरं वाटण्यासाठी रोज मी नव्या देशात, नव्या शहरातच (खरं तर नव्या डोंगरावरच) डोळे उघडयला हवेत असं नाही. फक्त डोळे उघडल्यावर नवा थरार अनुभवायला मिळाला पाहिजे एवढं खरं. याला आत्मसंतुष्टता म्हणायचं काका हे अंथरूण पाहून पाय पसरण्याचं गोड नाव आहे का हे अंथरूण पाहून पाय पसरण्याचं गोड नाव आहे महत्त्वाकांक्षेचा आभाव आहे का हा महत्त्वाकांक्षेचा आभाव आहे का हा (खरं म्हणजे आहेच. पण त्याला इलाज नाही. माझं असच्चे (खरं म्हणजे आहेच. पण त्याला इलाज नाही. माझं असच्चे) रोजच्याच आयुष्यात नव्याने गोष्टी दिसणं, नवे अनुभव येणं – being able to see things in new light is the high I yearn for. म्हणजे तुम्ही जगभर हिंडलात, पण मिळाणारे अनुभव टिपून घेऊच शकला नाहीत, तर त्या फिरण्याला काय अर्थ) रोजच्याच आयुष्यात नव्याने गोष्टी दिसणं, नवे अनुभव येणं – being able to see things in new light is the high I yearn for. म्हणजे तुम्ही जगभर हिंडलात, पण मिळाणारे अनुभव टिपून घेऊच शकला नाहीत, तर त्या फिरण्याला काय अर्थ तर जगभर भटकायचं कधी जमेल ते बघू (पैशे तर जगभर भटकायचं कधी जमेल ते बघू (पैशे), पण सध्या दिसतंय ते बघण्याचा सराव करायला काय हरकत आहे म्हणते मी.\nया “बघण्याच्या सरावाची” गुरू म्हणजे हायडी. हायडी मला फार आवडते, कारण तिची नजर मेलेली नाही. रोज सूर्य उगवतांना – मावळतांना बघूनसुद्धा तिला त्याचं अजीर्ण झालेलं नाही. म्हणून रोज ती “त्यात काय बघायचंय” म्हणत नाही, ती\nअनुभवू शकते. आपल्या भवतालच्या गोष्टी आपण इतक्या गृहित धरत असतो, की त्यांचं असणं - सुंदर असणं - दुर्मीळ असणं - त्यातलं नाट्य वगैरे गोष्टी आपल्याला जाणवतही नाहीत. बघायला कसं शिकायचं\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-11-pilgrims-killed-road-accident-pune-solapur-highway-34574", "date_download": "2018-05-28T03:32:29Z", "digest": "sha1:AHQHMTRZ2BJNMB5L3LZQMLJNCLMS4J3C", "length": 10523, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune: 11 pilgrims killed in road accident on Pune-Solapur highway पुणे: उरुळी कांचनजवळ अपघातात 11 भाविक ठार | eSakal", "raw_content": "\nपुणे: उरुळी कांचनजवळ अपघातात 11 भाविक ठार\nशनिवार, 11 मार्च 2017\nविजय काळे, ज्योती काळे, योगेश लोखंडे, जयवंत चव्हाण, योगिता चव्हाण, रेवती चव्हाण, जयदिश पंडीत, शैलजा पंडीत, सुलभा अवचट यांचा मृतांमध्ये समावेश आहे.\nपुणे - पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचनजवळ आज (शनिवार) पहाटे अक्कलकोटला दर्शनासाठी जात असलेल्या मिनी बस कंटेनरवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात अकरा भाविक जागीच ठार झाले असून, काही जण जखमी आहेत.\nमिळालेल्या माहितीनुसार, अक्कलकोटला निघालेली मिनी बस कंटेनरवर आदळल्याने हा अपघात झाला. हा अपघात पहाटे साडेचार वाजता झाला. अपघातग्रस्त बस हि वाशी परीसरातील असून, मृतांमध्ये नारायणगाव व ओतूर परिसरातील नागरिक असणाची शक्यता आहे. रस्त्यावरुन जाणाऱ्या ड़ुकराला वाचविण्याच्या प्रयत्नात मिनी बस रस्ता दुभाजक ओलांडून विरूद्ध बाजूने जाणाऱ्या कंटेनरवर आदळली.\nमृतांमध्ये पाच महिला, पाच पुरूष व एका लहान मुलीचा समावेश आहे. विजय काळे, ज्योती काळे, योगेश लोखंडे, जयवंत चव्हाण, योगिता चव्हाण, रेवती चव्हाण, जयदिश पंडीत, शैलजा पंडीत, सुलभा अवचट यांचा मृतांमध्ये समावेश आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास करत आहेत.\nमानवाड परिसरात पिकांसाठी, पोटासाठी ‘रात्रीस खेळ चाले’\nकोल्हापूर - हत्ती शेतीचे नुकसान करतो हे खरे आहे. पण जेवढे नुकसान झाले तेवढी नुकसानभरपाई मिळते, यावर शेतकऱ्यांचा विश्‍वास नाही, अशी परिस्थिती आहे....\nकधी-कधी कोणाचीही चूक नसताना बिकट प्रसंगाला सामोरे जावे लागते. अशावेळी धैर्याने निर्णय घेत मार्गक्रमण करणे आवश्‍यक असते. सुमारे चाळीस...\nआयर्लंडमध्ये गर्भपातविषयक कायद्यात सुधारणा करण्याच्या बाजूने सार्वमतातून प्रकटलेला जनमताचा हुंकार हा तेथे आधुनिकतेची पहाट उगवत असल्याचा निर्वाळा आहे...\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.smartdost.in/super-fast-bikes/", "date_download": "2018-05-28T03:21:03Z", "digest": "sha1:HHNTMDGKLYK7CT2G77RHWEFLZI5F2WFE", "length": 7791, "nlines": 68, "source_domain": "www.smartdost.in", "title": "जगातील 5 सुपरफास्ट बाईक्स (2014) | | SmartDost - marathi website for interesting information", "raw_content": "\nजगातील 5 सुपरफास्ट बाईक्स (2014)\nअजबसत्य, अनोखे | 0 |\nबाईक्सचे सुंदर मॉडेल आणि त्याचा वेग हे कोणालाही वेड लावू शकते. झपाट्याने बदलत असलेल्या जगात बाईकचा वेगही कमालीचा वाढला आहे. म्हणजेच, आता हजारो किलोमिटरचा प्रवासही बाईकने करता येऊ शकते. डॉज टॉमहॉक ही अशीच एक बाईक आहे. ही बाईक एका तासात 560 किलोमिटरचा प्रवास करू शकते. स्मार्टदोस्तने अशाच काही बाईक्सची माहिती नेटवरून जमा केली आहे.\nडॉज टॉमहॉकया अनोख्या नावाची यादीत पहिल्या नंबरवर. यप्रचंड वेळ असलेल्या या बाईकमध्ये 10 सिलेंडरचा वापर करण्यात आला आहे. तसेच यामध्ये 90 डिग्री V टाइप इंजन लावण्यात आले आहे, ज्यामुळे बाईकचा वेग 350 मैल प्रति तासापर्यंत पोहोचतो. म्हणजेच ही बाईक तिच्या टॉपस्पीडमध्ये आल्यावर 560 किलोमीटर एवढे अंतर केवळ एका तासात पूर्ण करेल. म्हणजे दिल्ली ते मुंबई दरम्यान असलेले 1400 किलोमिटरचे अंतर या बाईकच्या साह्याने केवळ अडीच तासात पूर्ण करता येईल. तसेच दिल्ली ते अहमदाबाद हे 930 किलोमिटरचे अंतर या बाईकने केवळ 1.40 तासात पूर्ण करता येईल. अगदी हवाई सफरीपेक्षा फास्ट.\n2. सुझुकी हायाबुसा (GSX1300R)\nजपानी भाषेत हायाबुसा म्हणजे फास्टेस्ट पक्षी. या जापानी बाईकमध्ये 1340 cc इंजनसोबतच 16 सिलेंडर लावण्यात आले आहे. या बाईकमध्ये लिक्वड-कूल्ड इंजिनचा वापर करण्यात आला होता, या बाईकचा वेग 392 km/h एवढा आहे. मोटरसायकल कन्झुमर न्युजच्या मते हयाबुसा फक्त स्पीडमुळे नव्हे तर तिच्या सर्व फीचर्समुळे जगातील एक उत्तम बाईक आहे.\n3. MTT टरबाइन सुपरबाइक Y2K:\nया बाईकमध्ये रोल्स रॉयसचे 250-C20 टर्बो इंजन लावण्यात आले आहे. ही बाईक एका तासात 227 मैलाचा वेग पकडू शकते. म्हणजेच एका तासात ही बाईक 365 किमीचे अंतर पार करते. सोबतच या बाईकमध्ये 2 ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा वापर करण्यात आला आहे.\n4. होंडा CBR1100XX ब्लॅकबर्ड :\nही बाईक जपानची लिडिंग कंपनी होंडाची आहे. या बाईकमध्ये 1137 cc लिक्वड-कूल्ड इंजिनचा वापर करण्यात आला आहे. सोबतच यामध्ये चार सिलेंडर देण्यात आले आहेत. या बाईकचे शक्तीशाली इंजिन एका तासात 190 मैल एवढा वेग पकडते. या बाईकची टॉपस्पीड 310 km/h पेक्षा जास्त वाढू शकते.\nयामाहाच्या या बाईकमध्ये 4 सिलेंडर आणि 20 वॉल्वसोबत लिक्विड-कूल्ड आणि DOHC डबल ओव्हरहेड कॅमशाफ्ट चा वापर करण्यात आला आहे. ही बाईक एका तासात 186 मैल एवढा वेग वाढवू शकते. ही बाईक टॉपस्पीडवर असताना 297 km/h च्या वेगाने धावते.\nPreviousयशाची 5 सूत्रं : स्टिव्ह बॉल्मर\nNextसौ. ला खुष करण्याचे 5 उपाय\nभंगार म्हणून विकला गेलेल्या आयफेलच्या 5 गोष्टी\nदेशोदेशीचे 5 मायावी प्राणी\nआत्महत्या करायला लावणाऱ्या ब्लू व्हेल गेमच्या 5 भयानक बाजू\nग्वाटेमाला जंगलातील दगडी डोक्याचा हरवलेला इतिहास..\nस्टिव्ह जॉब्स यांचे 6 Success Rules\nपरग्रहवासियांसाठी दिशादर्शक अन वीज निर्मिती – पिरॅमिडबद्दलच्या या 5 समजुती खऱ्या असतील का\nरिलेशनशिप धोक्यात टाकणाऱ्या 5 सवयी\nदोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2015_04_01_archive.html", "date_download": "2018-05-28T03:09:16Z", "digest": "sha1:C2K7J227YR2VLU2WYKXVZX6Q25KFESBX", "length": 10859, "nlines": 277, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: April 2015", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nमाऊच्या मैत्रिणीला ऍडमिशन द्यायला शाळा उत्सुक नाही.\nकारण तिची आई नोकरी करते.\nआई नोकरी करते आणि घरात आजी – आजोबा नाहीत, म्हणजे मुलांकडे लक्ष कोण देणार त्यांचा अभ्यास कोण करून घेणार त्यांचा अभ्यास कोण करून घेणार आईला मुलांकडे बघायला वेळ नसणारच\nनोकरीवरून आल्यावरचा सगळा वेळ आई फक्त मुलीसाठी देत असेल तरी ती नोकरी करणारी आई. तिला पूर्ण वेळ घरी असणार्‍या आईची सर कशी येणार\nनोकरीवर जातांना मुलीकडे बघायला तिने काही व्यवस्था केली असेल कदाचित, पण तरी ती नोकरी करणारी आईच\nतिची मुलगी घरी राहणार्‍या आयांच्या मुलींपेक्षा कुठल्याच बाबतीत कमी पडत नसेल, पण तरी ती नोकरी करणारी आईच\nकरियर करण्यात रस असणं (पैसे कमावण्यासाठी नाईलाजाने नोकरी करणारी असेल तर गोष्ट वेगळी ... पण करियरची महत्त्वाकांक्षा का बाळगावी तिने) हा आईचा गुन्हा असावा असं ठरवणारे लोक कमी नाहीत. त्यात “पुढची पिढी घडवणार्‍या” सो कॉल्ड चांगल्या शाळेचाही समावेश असावा\nयाच न्यायाने शाळेने पहिला प्रेफरन्स आई-बाबा दोघंही कामधंदा काही करत नसतील तर त्यांच्या मुलांना द्यायला हवा. पालकांना मुलांकडे लक्ष देण्याची दुप्पट संधी\nसद्ध्या मी नोकरी करत नाहीये त्यामुळे शाळेसाठी ऑफिशिअली “घरी राहून मुलीकडे लक्ष देणारी” आई आहे. मी काम शोधते आहे, त्यानंतर “घरी राहून मुलीकडे लक्ष देणारी” आई राहणार नाही याची सुदैवाने शाळेला कल्पना नाही. मला नोकरीत ब्रेक हवा होता, तो मी घेतला. पुन्हा काम कसं मिळेल, पैसे कसे कमवायचे, डोक्याला खुराक कसा मिळणार अश्या प्रश्नांना खुंटीवर टांगून माऊला वेळ देणं हा माझा त्या वेळचा व्यक्तिगत चॉईस होता, आणि माझ्या निवडीवर मी खूश होते. पण आपल्या कृतीचे काय काय अर्थ लोक काढू शकतात हे बघून मी थक्क झालेय “बरं झालंस नोकरी सोडलीस ... पोरांना पाळाणाघरात सोडून कसलं करियर करतात आजकालच्या आया “बरं झालंस नोकरी सोडलीस ... पोरांना पाळाणाघरात सोडून कसलं करियर करतात आजकालच्या आया” असं म्हणून माझं “उदाहरण” दिलेलं पाहिल्यावर, उद्या मी काम सुरू केल्यावर यांच्या प्रतिक्रिया काय असतील म्हणून गंमत वाटतेय. आणि काही विशेष प्रयत्न न करता योगायोगाने माऊच्या शाळेला आपण कसं उल्लू बनवणार याचीही” असं म्हणून माझं “उदाहरण” दिलेलं पाहिल्यावर, उद्या मी काम सुरू केल्यावर यांच्या प्रतिक्रिया काय असतील म्हणून गंमत वाटतेय. आणि काही विशेष प्रयत्न न करता योगायोगाने माऊच्या शाळेला आपण कसं उल्लू बनवणार याचीही\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/category/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87/page/2/", "date_download": "2018-05-28T03:25:13Z", "digest": "sha1:247SC5LFYU46HD63JDTS6GLUIOCNFFYQ", "length": 20421, "nlines": 247, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पुणे Archives - Page 2 of 162 - Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\n“त्या’ झोपडीधारकांचे होणार सशुल्क पुनर्वसन\nपुणे – राज्यातील 1 जानेवारी 2000 नंतर आणि 2011 पर्यंतच्या झोपडीधारकांचे सशुल्क पुनर्वसन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. अशा झोपडीधारकांना किती दराने सदनिका उपलब्ध करून द्याव्यात, या... Read more\nआंतरजातीय विवाह दाम्पत्यांना “अर्थसहाय्य’चा हातभार\nपुणे – आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या योजनेचा लाभ अनेक दाम्पत्यांना मिळत आहे. त्यामुळे समाज एकत्र होत आहे. तसेच दाम्पत्यांच्या संसाराला या अर्थसहाय्यामुळ... Read more\nकेईएममधील बालिका मृत्यु प्रकरणाची चौकशी होणार\nपुणे– चार महिन्याच्या बालिकेचा केईएम हॉस्पिटलमधील डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाला असल्याची तक्रार पालकांनी पोलिसांकडे केल्यानंतर आता या एकूणच प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे.... Read more\n46 टक्‍के कचरावेचक महिलांचे आरोग्य चिंताजनक\nपुणे- शहरात कचरा वेचण्याचे काम करणाऱ्या महिलांचे आरोग्य धोक्‍यात असल्याचे धक्‍कादायक निष्कर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यासातून समोर आले आहे. विद्यापीठाच्या या अभ्यासातून 46 टक... Read more\nविधिच्या पाचवर्षीय अभ्यासक्रम: प्रवेश प्रक्रियेचे बिगुल वाजले\nपुणे– मागील दोन वर्ष उशीरा सुरु होणारी विधी प्रवेशाची केंद्रीय प्रवेश पध्दतीने राबविण्यात येणारी प्रवेश प्रक्रियेला यंदा सुरुवात झाली आहे. महाविद्यालयांची नोंदणीला राज्यभरातून सुरुवात झाली अ... Read more\n11 जुनला भविष्य निर्वाह निधी अदालत\nपुणे – भविष्य निर्वाह निधीच्या क्षेत्रीय कार्यालयात येत्या 11 जुनला या निधीच्या सदस्यांसाठी भविष्य निर्वाह निधी अदालत आयोजित केली आहे. या निधीच्या कामकाजाविषयी अथवा त्यांना येणाऱ्या अडचणींवि... Read more\nआपापसांतील मतभेद आणि नाराजी दूर करून एकसंघपणे काम करू – कॉंग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे\nपुणे– आपापसांतील मतभेद आणि नाराजी दूर करून एकसंघपणे काम करू. तसेच पुण्यातील खासदारकीची जागा ही परंपरागत कॉंग्रेसचीच राहिली आहे आणि राहणार आहे, असे कॉंग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी शुक्रव... Read more\nमार्केट यार्डातील अनधिकृत टपऱ्या तत्काळ काढा -पालकमंत्री गिरीश बापट यांचे बाजार समिती प्रशासनाला आदेश\nपुणे – मार्केट यार्डातील अनधिकृत टपऱ्या तत्काळ काढून टाका. तीन दिवसांत केलेल्या कारवाईचा मला अहवाल द्या. असे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी बाजार समिती प्रशासकीय मंडळ आणि सचिवांना दिले आहे... Read more\nसेट परीक्षेचा निकाल जाहीर…\nपुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहायक प्राध्यापक पदांसाठी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या परीक्षेचा एकूण निकाल 6.52 टक्‍के इतका ल... Read more\nइंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आंदोलन\nपुणे – इंधन दरवाढीच्या विरोधात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने अभिनव चौकात आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. हे सरकार... Read more\nअपेक्षापूर्ती न करणारी ‘बकेट लिस्ट’…\nशाहिदने सोडला इम्तियाजचा चित्रपट\nट्रोल करणाऱ्यांना शिल्पाचे सडेतोड उत्तर\nजान्हवीच्या भोवती लहानग्यांचा गराडा\nइरफान खान पूर्णपणे ठिक, करणार पुनरागमन\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nIPL Final : सुपरकिंग्जसमोर सनरायझर्सचे आव्हान\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nभाजपची वर्षपूर्ती अन्‌ शहराध्यक्षांची अनुपस्थिती\nभाजपने जनतेला महागाई, बेरोजगारीच्या खाईत लोटले\nमेट्रोच्या कामासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल\nबोलाचीच कढी अन्‌ बोलाचाच भात\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nसरकारनं लोकशाहीचा गळा घोटला: प्रकाश आंबेडकर\nलावणी, गवळण अन्‌ रंगली बतावणी\nभविष्यातील आमच्या मुलाचे नाव मिर्झा-मलिक असेल – सानिया मिर्झा\nयेडियुरप्पा यांचे भावूक भाषण\nवर्षभरात अस्वच्छतेच्या 50 हजार ऑनलाईन तक्रारी\nबोपखेलमधील एसटीपीची जागा त्वरीत ताब्यात घ्या- नगरसेविका गायकवाड\nतिकीट असूनही राजू शेट्टींना न घेताच विमान उडालं\nलंडनमधील गगनचुंबी २७ मजली इमारतीला भीषण आग; अनेक जण आडकल्याचा संशय\nमहेश मोतेवार यांची 207 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त\nमाहेश्वरी समाजाचे देशाच्या प्रगतीत महत्वाचे योगदान- पवार\nभाजपची वर्षपूर्ती अन्‌ शहराध्यक्षांची अनुपस्थिती\nभाजपने जनतेला महागाई, बेरोजगारीच्या खाईत लोटले\nमेट्रोच्या कामासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल\nबोलाचीच कढी अन्‌ बोलाचाच भात\nदेहुरोडला वर्चस्वातून पुन्हा राडा\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nभीम ऍपकडून ग्राहकाला नुकसानभरपाई देण्याचे आदेश\nघर पेटविल्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी\nमहिला कैद्यांनी थेट महिला आयोगाकडे तक्रारी द्याव्यात\n“मी मेंटली फिट’ फिजिकली माहिती नाही – पंकजा मुंडे\nसत्तेत आमचा फक्त वापर होतो\nबालभारतीच्या परवानगीने आता बाजारातील गाईड\nपुणे-मुंबई एक्‍सप्रेस वेवर विचित्र अपघात\nवारजे पोलीस चौकी तोडफोडप्रकरणी दोघांना जामीन\nलाखांची लाच घेताना सरपंच जेरबंद\nमेट्रो प्रकल्पामुळे 688 कुटुंबे होणार विस्थापीत\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.smartdost.in/5-chatting-slangs/", "date_download": "2018-05-28T03:01:45Z", "digest": "sha1:HFKJ3QXTUD5X7UPKZ5ZPEF5NQC5A3HRU", "length": 7130, "nlines": 73, "source_domain": "www.smartdost.in", "title": "5 खाणाखूणा ज्या इंटरनेट चॅटींगमध्ये जास्त वापरल्या जातात | | SmartDost - marathi website for interesting information", "raw_content": "\n5 खाणाखूणा ज्या इंटरनेट चॅटींगमध्ये जास्त वापरल्या जातात\nअजबसत्य, अनोखे | 0 |\nइंटरनेटवर चॅटींग करताना संभाषण फास्ट आणि इझी होण्यासाठी वेगवेगळ्या साइन्स वापरल्या जातात. कधी-कधी याला स्लँग किंवा इंटरनेट शॉर्टहन्ड असेही म्हणतात. भावना दर्शवणार्‍या इमोटीकॉन्स पासून स्टाइल दाखवणार्‍या या सिम्बॉल्सचा वापर सर्रास केला जातो. स्मार्टदोस्तने जागात जास्त वापर होणार्‍या ५ चॅटींग साइन्सची यादी केली आहे.\nअनोळख्या व्यक्तींबरोबर चॅट करताना त्यांची ओळख होण्यासाठी जास्त वेळा ASL असा प्रश्‍न विचारला जातो. पलीकडील व्यक्तीचे वय, तो पुरूष आहे का स्त्री व कोठून चॅट करतो, त्याचे ठिकाण कळवण्यासाठी असे विचारले जाते. परंतू फसवाफसवीच्या जगात बर्‍याचवेळा खोटी माहिती देवून फसवण्याचे प्रकार अनेकवेळा होतात.\nएखादे काम अर्जंट असेल आणि तुम्ही दुसर्‍या यूजर्सना ASAP म्हणून लवकरात लवकर काम करा किंवा करूया असे कळवू शकता.\nतुमचे एखाद्यावर प्रेम आहे हे व्यक्त करण्यासाठी ILYचा वापर केला जातो. फक्त ILY टाइप करून वा त्याबरोबर स्माईलींचा वापर करून प्रेम व्यक्त केले जाते.\nप्रेमव्यक्त करूनच भागत नाही तर कधी-कधी माझ्या कामात तू दखल देवू नकोस असा दमही चॅटींगमध्ये द्यावा लागतो. त्याचसाठी MYOB चा वापर करतात.माइंड यूवर ओन बिझनेस\n असे आश्‍चर्यचकीत झालो असल्याचा भाव OMG व्दारा देतात. OMG च्या पुढे उद्गार चिन्ह वापरून वा एखादे वाक्य लिहून भावना कळवल्या जातात.\nतर ही होती टॉप ५ स्लँगची यादी. याशिवाय,\n* खूप जोरात हसू आले म्हणून ङर्रीसह Lough Out Loud असे लिहतात. (LOL)\n* कोणीतरी बघते आहे वा ऐकते आहे हे सांगण्यासाठी गूपचूप SOS म्हणजे Somebody Over Shoulder असे लिहतात.\n* चॅटींग करता करता काही काम आले तर तुम्ही BRB लिहून Be Right Back म्हणजे लगेचच परत येतो असे म्हणू शकता.\n यादी जरा लांबतीय. तर स्मार्टदोस्त येथेच थांबतोय, जाता जाता कूणाला Hugs and Kisses द्यावे वाटले तर टाइप करा XOXO.\nPreviousजगातील ५ मजेशीर वाहतूक नियम\nNext2014 चे बॉलीवूडमधील टॉप 5 गायक\nइंटरनेटवर मनसोक्त शिव्या द्यायच्या Sarahah अॅपच्या 5 गोष्टी\nहवा नसताना चंद्रावर फडफडणारा झेंडा : चंद्रावर मानव उतरला नसण्याच्या 5 शंका\nपहिल्या महायुध्दातील ५ ऐतिहासिक युध्दगाड्या\nअपोआप आग लागणाऱ्या माणसांच्या 5 सत्य नोंदी\nस्टिव्ह जॉब्स यांचे 6 Success Rules\nपरग्रहवासियांसाठी दिशादर्शक अन वीज निर्मिती – पिरॅमिडबद्दलच्या या 5 समजुती खऱ्या असतील का\nरिलेशनशिप धोक्यात टाकणाऱ्या 5 सवयी\nदोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-charolya/t13102/", "date_download": "2018-05-28T03:26:12Z", "digest": "sha1:RDVR2YPV2X6EBPO2IFSTQNUWGWQUONB7", "length": 2528, "nlines": 83, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Charolya-कधी कधी", "raw_content": "\nकधी कधी स्वतःच्या मनालाही\nकितीही असलं मनात प्रेम तरी\nसंजय एम निकुंभ , वसई\nदि. ०१ . ११ . १३ वेळ : ५.३५ स.\nतुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nक्या बात …. फारच छान.....\nया जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....\nकितीही लपवायचे प्रेम असो\nमनात विचार तो येतो \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-%C2%A0health-%C2%A0dr-avinash-bhondave-marathi-article-1193", "date_download": "2018-05-28T03:04:30Z", "digest": "sha1:4KISUETANKT5DF76UEEE5SLKM53NQ57K", "length": 27701, "nlines": 136, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Health Dr. Avinash Bhondave Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nयुनोच्या अंतर्गत असलेल्या ’अन्नधान्य आणि शेती समिती’ने (फूड ॲण्ड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन्स- एफएओ) देशोदेशीच्या खाद्यशैलीचा अभ्यास करून त्याचे विश्‍लेषण प्रसिद्ध केले आहे. ’एफएओ-स्टॅट’ या नावाने हा अहवाल ओळखला जातो. या अहवालात खाद्यपदार्थांच्या खालील सहा प्रकारांमधील बदलांवर भर दिला गेला.\nसंतुलित आहार हा आरोग्याचा पाया असतो, यात शंकाच नाही, मात्र आपल्या आहारात कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश असावा हे अनेक मूलभूत घटकांवर अवलंबून असते. यामध्ये आपले आर्थिक उत्पन्न, अन्नधान्यांच्या किमती, वैयक्तिक आवडी-निवडी, धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक चालीरीती या गोष्टी तर येतातच, पण भौगोलिक प्रदेश, विभागीय हवामान, समाज व्यवस्था आणि अर्थव्यवस्था यावरसुद्धा आहारातील पदार्थ आणि त्यांचे प्रमाण ठरत जाते. जागतिक पातळीवर विचार केला तर प्रत्येक देशाची आहारशैली त्यांच्या संस्कृतीप्रमाणे भिन्न स्वरूपात असते, पण गेल्या काही दशकात जगातील सर्वच राष्ट्रांच्या खाद्यशैलीत आमूलाग्र बदल होताना दिसत आहेत. युनोच्या अंतर्गत असलेल्या ’अन्नधान्य आणि शेती समिती’ने (फूड ॲण्ड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशन्स- एफएओ) १९६१ ते २०११ या तब्बल पन्नास वर्षांच्या कालखंडात देशोदेशीच्या खाद्यशैलीचा अभ्यास करून त्याचे विश्‍लेषण प्रसिद्ध केले आहे. ’एफएओ-स्टॅट’ या नावाने हा अहवाल ओळखला जातो. या अहवालात खाद्यपदार्थांच्या खालील सहा प्रकारांमधील बदलांवर भर दिला गेला.\nअन्नधान्य - गहू, तांदूळ, मका वगैरे तृणधान्ये\nदूध, दुग्धजन्य पदार्थ (डेअरी प्रॉडक्‍टस) आणि अंडी\nवनस्पतिजन्य खाद्यपदार्थ - भाजीपाला, फळे, कंदमुळे\nमांस- मटण, चिकन, पोर्क, बीफ, मासे आणि अन्य प्राणिजन्य पदार्थ\nसाखर आणि चरबीयुक्त पदार्थ - साखर, स्वीटनर्स, साखर निर्माण करणाऱ्या वनस्पती, वनस्पतिजन्य तेले, तेलबिया इत्यादी.\nइतर - यात कडधान्ये, मद्ययुक्त पेये यांचा विचार केला गेला.\nयुनोने केलेल्या या अभ्यासपूर्ण पाहणीत भारतामध्ये झालेले बदल मननीय ठरावेत. वर्ष १९६१ मध्ये सर्वसाधारणपणे प्रत्येक भारतीयाच्या आहाराची उर्जात्मक मूल्य २०१० कॅलरीज होते. त्या काळातल्या भारतीयांच्या आहारामध्ये ४३ टक्के तृणधान्ये, २३ टक्के भाजीपाला आणि फळे, १२ टक्के दुग्धजन्य पदार्थ आणि अंडी, १२ टक्के साखर आणि चरबीयुक्त पदार्थ १० टक्के, मांस २ टक्के, ८ टक्के तृणधान्ये आणि इतर गोष्टी होत्या.\nया उलट सन २०११ मध्ये अन्नामधून मिळणारी ऊर्जा २४५८ कॅलरीज झाली, तृणधान्ये ३२ टक्‍क्‍यांपर्यंत घसरली तर फळे आणि भाज्यांचे प्रमाण ३४ टक्के झाले. दूध आणि अंडी १८ टक्‍क्‍यांपर्यंत वाढली तर साखर आणि चरबीयुक्त पदार्थ १० टक्के झाले. मांस २ टक्‍क्‍यावर कायम राहिले पण तृणधान्यांचा टक्का ४ पर्यंत घसरला.\nया पाहणीप्रमाणेच १९९० ते २०१५ या वर्षांमध्ये झालेल्या आहारातील बदलांचादेखील अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यात प्रामुख्याने-\nएकूण प्रथिनांचा समावेश १९९० मध्ये प्रत्येक नागरिकाच्या आहारात सरासरी ५५ ग्रॅम होता, तो २०१५ मध्ये ५९ ग्रॅम पर्यंत पोचला.\nपण याकाळात मांसाहारातून मिळणाऱ्या प्रथिनांची सरासरी माणशी १९९० मध्ये जी ९ ग्रॅम होती ती २०१५ पर्यंत १२ ग्रॅम झाली.\nमात्र याच काळात आहारातील वनस्पतिजन्य प्रथिने माणशी ६६ ग्रॅमवरून ५९ ग्रॅम एवढी कमी झाली.\n१९९० मध्ये कुपोषित व्यक्तींची संख्या २१ कोटी होती, २००० मध्ये ती १७.७ कोटी पर्यंत काबूत आली. मात्र २००४ ते २००६ या काळात हा आकडा पुन्हा झपाट्याने वाढून २४.४ कोटीपर्यंत गेला. मात्र २००९ पर्यंत झालेल्या प्रयत्नांमुळे तो १९.९ कोटीपर्यंत खाली आला.\nया पाहणीतून काढलेल्या निष्कर्षांप्रमाणे-\nभारतीयांच्या आहारातील कॅलरीजचे प्रमाण गेल्या ५० वर्षात चांगल्याप्रकारे वाढले आहे.\nदुधदुभते आणि अंड्यांचे आहारातील प्रमाण सरासरीमध्ये दुपटीने वाढले आहे.\nफळफळावळ आणि भाज्यांचा त्याचप्रमाणे मांसाहाराचा आहारातील समावेश वाढला आहे.\nमात्र वेगाने वाढणारी लोकसंख्या, तितक्‍याच त्वरेने वर झेपावणारी अर्थव्यवस्था आणि त्याच समवेत बदललेली जीवनशैली या साऱ्या गोष्टी असूनही, युनोच्या निष्कर्षांप्रमाणे भारत हे जगातील एक सर्वात मोठे शाकाहारी राष्ट्र आहे.\nजाणकारांच्या मते, भारतीय शाकाहाराला केवळ धार्मिकच नव्हे तर ऐतिहासिक घटनांची पार्श्वभूमी आहे. १९३९ ते १९४५ पर्यंत चाललेले दुसरे महायुद्ध, १९४३ चा बंगालचा महाभयंकर दुष्काळ, १९४७ च्या नंतरच्या काळातील आलेले दुष्काळ यामुळे त्या भागातील नागरिकांना जे मिळेल ते अन्न खाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे शाकाहार आणि मिताहार हीच जीवनशैली होती.\nयाकाळात भारताला परकीय अन्नपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत होते. ही मदत गहू, मका अशा स्वरूपात असे. ’मिलो’ हा लाल गव्हाचा अन्नप्रकार त्याकाळातील अनेकांच्या अजूनही स्मरणात असेल. पाश्‍चात्त्य देशात कोंबड्या आणि अन्य पाळीव प्राण्यांसाठी वापरले जाणारे हे तृणधान्य भारतात रेशनिंग पद्धतीने मिळत असे. या घटनांमुळे पुन्हा शाकाहार जोपासला गेला.\nपरंतु १९७० नंतर ही स्थिती पालटत गेली. वर्गिस कुरियन आणि नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डद्वारे दुधदुभत्याची रेलचेल होऊन दुधाचा महापूर आला. त्यामुळे अवतीर्ण झालेली ’श्‍वेतक्रांती’ आणि याच दरम्यान डॉ. एम.एस. स्वामिनाथन आणि इतरांच्या विचारातून साकार झालेली ’हरितक्रांती’ यामुळे भारतीयांच्या आहाराचा दर्जा अर्थातच उंचावला आणि तो अधिक भक्कमपणे शाकाहारी बनला. या दोन्ही क्रांतीमुळे या काळात भारतीयांच्या आहारात अधिक दुग्धजन्य पदार्थांचा, गहू-ज्वारी-बाजरी-मका अशा तृणधान्यांचा, भाजीपाल्याचा आणि फळफळावळीचा टक्का वधारला.\nग्लोबलायझेशनच्या गेल्या दहा-पंधरा वर्षांच्या काळात पाश्‍चात्त्य खाद्यपदार्थ आणि तिथल्या खाद्यसंस्कृतीचा परिणाम आपल्या देशातील जनतेवर मोठ्या प्रमाणात दिसून येऊ लागला आहे. अन्नप्रक्रिया क्षेत्रात कारखानदारीचा आणि आधुनिकीकरण यांचा मोठा प्रभाव खाद्यसंस्कृतीवर दिसून येऊ लागला आहे. त्यामुळे पिझ्झा, बर्गर बरोबरच प्रक्रिया केलेले आणि ’रेडी टू इट’ खाद्यपदार्थ आणि पेये भारतीय बाजारपेठेत भरपूर प्रमाणात दिसत आहेत, मात्र यातसुद्धा भारतीयांचे खास वेगळेपण दिसून येते. पाश्‍चात्त्य संस्कृतीत, ’जाता जाता खाद्य विकत घ्या आणि ते वाहनात बसून खा’ अशा तऱ्हेचा पगडा असतो. त्या पद्धतीनुसार तरुणांमध्ये पिझ्झा, बर्गर किंवा भारतीय वडापाव खाणे आणि कोला पेये घेणे ही एक संस्कृती बनत चालली आहे. पण पारंपारिक भारतीय पद्धतीचे आधुनिक खाणे, म्हणजे रेडिमेड पापड, लोणचे, पोहे, उपमा, इडल्या, गुलाबजाम आणि फळांचे गर, स्क्वॅश, सरबते अजूनही कुटुंबासमवेत बसून खाणेपिणे करण्यासाठी पूरक पद्धतीने बनविले आणि विकले जातात. मात्र या दोन्ही गोष्टींमुळे भारतीयांचे अधिकाधिक चरबीयुक्त आणि शर्करायुक्त खाण्याचे प्रमाण खूप जास्त होत चालले आहे.\nग्लोबलायझेशनच्या रेट्यात अमेरिकन आणि पाश्‍चिमात्य खाद्य-पेये कंपन्यांनी जगभर आपले बस्तान मांडले. पिझा, बर्गर, फ्राईड चिकन, कोला पेये बनवणाऱ्या कंपन्यांनी भारतासह अनेक राष्ट्रात आपले घट्ट जाळे विणले आणि जाहिरातींच्या साह्याने इथल्या युवापिढीला या पाश्‍चात्त्य पद्धतीचे पाईक बनवले, पण याच अमेरिकेत या खाद्य-पेयांनी आरोग्यविषयक काय पराक्रम केले हे पाहण्यासारखे आहे.\nपन्नास वर्षांपूर्वी त्या त्या भागात पिकणारे धान्य वापरून ताजे अन्नपदार्थ ग्रहण केले जायचे, त्याऐवजी आज अमेरिकेत सर्वत्र भरपूर शर्करायुक्त आणि सत्वहीन चरबीयुक्त असे अन्नप्रक्रिया केलेले खाद्यपदार्थांचा आहारात समावेश असतो.\nपन्नास वर्षात अमेरिकेतील स्थूलत्वाचे प्रमाण आकाशाला भिडले आणि आज दर पाच जणांपैकी एकाचा मृत्यू स्थूलात्वामुळे निर्माण होणाऱ्या आजाराने होतो.\nअमेरिकन व्यक्तीच्या आहारातील कॅलरीजपैकी एक चतुर्थांश हिस्सा हा या जंकफूडमधल्या साखरेचा असतो. या आधुनिक खाद्यपेयांतून प्रत्येक अमेरिकन आज दर दिवशी सरासरी ३५० कॅलरीज देणारी २२ चमचे साखर खातो.\nआरोग्याच्या तत्त्वांनुसार जास्तीत जास्त ७ चमचे साखर किंवा तत्सम शर्करायुक्त पदार्थ दिवसभरातील आहारातून मिळावेत असे सांगितले जाते. मात्र २० चमच्यांपेक्षा जास्त शर्करा आहारात असेल तर त्या व्यक्तीला हृदयविकार होण्याची शक्‍यता दुपटीने वाढते.\nजंक आणि फास्टफूडमध्ये नैसर्गिक तेल, तूप आणि चरबीयुक्त पदार्थ नसून प्रक्रिया केलेली वनस्पतिजन्य तेले वापरली जातात. यामुळे चयापचय क्रियेत बिघाड होऊन त्यासंबंधातील मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयविकारासारखे आजार मोठ्या प्रमाणात निदर्शनास येऊ लागले आहेत.\nचॉकलेट्‌स, कोला पेये, पिझ्झा अशा पदार्थातून मोठ्या प्रमाणात कॅलरीज मिळतात. आरोग्यदायी अन्नपदार्थांच्या मानाने त्यांचा आकार कमी असतो, त्यात जीवनसत्त्वे, खनिजे असे आहारातील महत्त्वाच्या घटकांचा अभाव असतो, पण कॅलरीज मात्र भरपूर प्रमाणात असतात. अशा नि:सत्त्व पदार्थांपासून मिळणाऱ्या कॅलरीजना ’एम्प्टी कॅलरीज’ म्हणतात.\nअमेरिकेतील लोक जे काही खातात ते खरोखरच त्यांच्यासाठी अयोग्य आहे, याचा पडताळा ते घेत आहेत. त्यांचे समजले जाणारे खाद्य त्यांच्या प्रकृतीला अनुकूल ठरणारे नाही. युरोप खंडातील लोकांच्या अनुकरणातून अमेरिकेतली खाद्यसंस्कृती उदयाला आली. मात्र अमेरिकेतल्या लोकांना वयपरत्वे होणारे काही विकार या विशिष्ट खाद्यपदार्थांमुळे होत असतात. अतिशय गोड पदार्थ, भरपूर प्रकिया केलेले मांस, रिफाईंन्ड तेले, पॉलिश करून वरचा पौष्टिक थर घालविलेले तृणधान्य, त्याचबरोबर भरपूर चरबीचे प्रमाण असणारे दुग्धजन्य पदार्थ यांचा अमेरिकन नागरिकांच्या आरोग्यावर मोठे गंभीर परिणाम होत असल्याचे सिद्ध झाले आहे.\nअमेरिकन संस्कृतीचे अंधानुकरण करत आपल्याकडे आलेल्या, आधुनिक फास्टफूड, जंकफूड, डबाबंद खाद्ये, प्रक्रियायुक्त खाद्ये आणि पेये यामुळे भारतीय नागरिकांचेही आरोग्य धोक्‍यात येते आहे हे नक्कीच. १९६० भारतीयांची आयुमर्यादा फक्त ४२ वर्षे होती, आजमितीला ती ७० वर्षे झाली आहे. एकीकडे ही जरी खरी गोष्ट असली तरी गेल्या ५०-६० वर्षात भारतीयांमधील मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि स्थूलत्व यांचे प्रमाण तिपटीने वाढले आहे. म्हणजे आपला जीवनकाळ जरी वाढला असला, तरी स्वास्थ्यपूर्ण आरोग्याची पातळी घसरलेली आहे. पण याचा अर्थ फक्त परंपरागत भारतीय खाद्य हे उत्तम आहे का आपल्या देशातील स्वयंपाकात वापरले जाणारे अनावश्‍यक तेल, सणासुदीसाठी आणि एरवीही बनवून आवडीने खाऊ पिऊ घातले जाणारे पाश्‍चिमात्य खाद्यपद्धती पूर्णपणे टाकाऊ ठरते का आपल्या देशातील स्वयंपाकात वापरले जाणारे अनावश्‍यक तेल, सणासुदीसाठी आणि एरवीही बनवून आवडीने खाऊ पिऊ घातले जाणारे पाश्‍चिमात्य खाद्यपद्धती पूर्णपणे टाकाऊ ठरते का खरेतर आजच्या पिढीला या दोन्हीचे उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे यातल्या कोणा एकाच्या आहारी न जाता, या दोन्ही आहारशैलीचा समन्वय साधणे ही खरी आजची गरज आहे.\nआठळ्यांची भाजी आठळ्या म्हणजे फणसाच्या गऱ्यातील बिया. साहित्य : फणसाच्या २० ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/feed?start=144", "date_download": "2018-05-28T03:29:41Z", "digest": "sha1:FZZUGS3PBTEPSNNP5QEDDSUMVRCSB7V6", "length": 4919, "nlines": 158, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "RSS Feed - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nविश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचा आज 44वा वाढदिवस\nकोकणात थंडीची चाहूल; समुद्र किनाऱ्यावर परदेशी पक्षांचे आगमन\nईथे तुम्हाला मिळेल गोव्याची मजा\nIn Pictures: इरमा वादळाचा फटका\nथायलंडच्या पाहुण्यांनी मुंबईत केले बाप्पाचे विसर्जन\nलखलखत्या दिव्यांनी उजळली साईबाबांची शिर्डी\nसोन्याची तलवार, चांदीचा मोदक, उंदीर अन् बरचं काही; लालबागचा राजा झाला मालामाल\nIn Pics: गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..\nमनसेच्या या सहा नगरसेवकांच्या हातावर उद्धव ठाकरेंनी बांधले शिवसेनेचे शिवबंधन\nसाताऱ्याच्या कास पठारावर रंगबेरंंगी निसर्ग सौंदर्याची उधळण\nमेक्सिकोत समुद्र किनारपट्टीवर भूकंपाचा जबरदस्त धक्का\nIn Pics: मुंबईतील भेंडीबाजारमध्ये इमारत कोसळली\nआकर्षक रोषणाईने उजळला ऐतिहासीक मैसुर पॅलेस\nकुणी वाजवला ढोल, कुणी धरला ठेका तर कुणी थिरकले लेझीमवर - बाप्पाच्या मिरवणुकीत नेतेही दंग\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/tech?start=90", "date_download": "2018-05-28T03:05:36Z", "digest": "sha1:7BDNUUBLMGQFN7B2QOERQHGSRCJISMBL", "length": 7077, "nlines": 165, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "टेक टॉक - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nएकाच पानावर पाहा 1500 वर्षांचे कॅलेंडर; सिंधुदुर्गच्या अवलियाची किमया\nड्यूएअ डिस्प्ले असलेला सॅमसंगचा फ्लीप स्मार्टफोन लाँच\nजबरदस्त फिचर्स असलेले मोटोचे दोन फोन लॉंच\nही आहे जिओची आणखी एक धमाकेदार ऑफर\nरिलायन्स जिओचा ग्राहकांचा डेटा हॅक करणारा हॅकर अटकेत\nBMW ला तगडी टक्कर देणार सुझुकीची सुपरबाईक\n2 GB रॅमसह जबरदस्त फिचर्स असलेला स्मार्टफोन फक्त 5999 रुपयांत\nआता व्हॉट्सअॅपवर करता येणार पैसे ट्रान्सफर\nदोन सेल्फी कॅमेरे असलेला जबरदस्त स्मार्टफोन लाँच\n4G फोन नंतर आता जिओकडून मोफत वाय-फाय\nजिओ लवकरच आणणार 500 रुपयांचा 4G फोन\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते भारतीय स्टार्टअप कंपनीचा नवा स्मार्टफोन लाँच\n2GB रॅमसह इंटेक्स एक्वा लायन्स-3 लॉंच\nबजाज पल्सरचे 160CC चे नवीन दमदार मॉडेल लाँच\n6 महिन्यात जिओला किती झाला तोटा\n8GB रॅम, 128GB मेमरी आणि पावरफुल कॅमेरा; ‘वन प्लस’ला टक्कर देणार आसुसचा जबरदस्त स्मार्टफोन\nएसटी बसेसमध्ये आता वायफायवर पाहा मुव्हीज\nसतत स्टेट्स अपडेट करणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\n#हेडलाइन कोल्हापूरसह, सांगली, सातारा कराड परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची… https://t.co/wLA6vaqLg0\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A9%E0%A5%AF", "date_download": "2018-05-28T03:33:38Z", "digest": "sha1:6JIKRKBSHN2WQBPT5SJ7G2YRXI7PO6GG", "length": 4485, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १२३९ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १२३९ मधील जन्म‎ (१ प)\n► इ.स. १२३९ मधील मृत्यू‎ (१ प)\n\"इ.स. १२३९\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १२३० चे दशक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%AE", "date_download": "2018-05-28T03:37:06Z", "digest": "sha1:C33GWEM5DC6GV6A25THLJQCADMTBUKX5", "length": 5646, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एमरॅम - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएमरॅम तथा मॅग्नेटोरेझिस्टिव्ह रॅन्डम ॲक्सेस मेमरी हे माहितीसाठा करण्यासाठीचे तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान सिंगापूर राष्ट्रीय विद्यापीठातील संगणक अभियांत्रिकी विभागाने विकसित केले आहे. या तंत्रज्ञानामुळे डाटा जतन करण्याच्या पद्धतीत बराच बदल होण्याचा अंदाज आहे. हे तंत्रज्ञान वापरणाऱ्या उपकरणांची क्षमता वाढण्यासोबतच, अचानक वीजपुरवठा थांबल्यास डाटा लुप्त होणार नाही. ही एक प्रकारची चिप असून संगणक, भ्रमणध्वनीसारख्या उपकरणात मेमरी कार्ड सारखी वापरल्या जाऊ शकते.\nया तंत्रज्ञानाद्वारे जतन केलेला डाटा सुमारे २० वर्षे जपून ठेवता येणार आहे.यातील जतन केलेला डाटा हा 'नॉन व्होलाटाईल'[मराठी शब्द सुचवा] असेल. जतन करतांना विसरल्यामुळे किंवा जतन करतांना काही अडथळा आल्यासही, हा सुरक्षित राहील.भ्रमणध्वनीच्या बॅटरीचे आयुष्मानही याद्वारे वाढू शकेल.हे अत्यंत कमी खर्चिक व सोपे तंत्रज्ञान आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २०१५ रोजी ०७:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-05-28T03:36:55Z", "digest": "sha1:PKA7L2G6TGZM2UD5V76B4EK6FI74EXOI", "length": 4308, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नलबारी जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nनलबारी जिल्हा हा भारताच्या आसाम राज्यातील एक जिल्हा आहे.\nयाचे प्रशासकीय केंद्र नलबारी येथे आहे.\nओडलगुडी • उत्तर कचर हिल्स • करीमगंज • कर्बी आंगलाँग • काछाड • कामरूप • कामरूप महानगर • कोक्राझार • गोलाघाट • गोवालपारा • चिरांग • जोरहाट • तिनसुकिया • दर्रांग • दिब्रुगढ • धुब्री • धेमाजी • नलबारी • नागांव • बक्सा • बाँगाइगांव • बारपेटा • मोरीगांव • लखीमपुर • सिबसागर • सोणितपुर • हैलाकंडी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०१४ रोजी ०९:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2011_03_01_archive.html", "date_download": "2018-05-28T03:25:37Z", "digest": "sha1:SJIMYBMK5377GBKCZ7WRG2V6QLXVO6NR", "length": 19123, "nlines": 299, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: March 2011", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nमारुती चितमपल्लींचं ‘चकवाचांदण’ वाचलं.\nशाळेत असताना मारुती चितमपल्लींचा धडा होता. बहुतेक रानकुत्र्यांविषयी. त्यात नवेगाव किंवा नागझिर्‍याच्या जंगलातली वर्णनं होती. जंगलच्या बोलीभाषेतले शब्द, अनोळखी वर्णनं यामुळे तेंव्हा काही विशेष गोडी वाटली नव्हती वाचताना.\nअरण्याविषयी मी पहिलं वाचलं होतं ते जिम कॉर्बेटचं. शाळेत आणि कॉलेजात ‘कुमाऊंचे नरभक्षक’, ‘मॅन इटिंग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग’, ‘टेंपल टायगर’ या पुस्तकांची किती पारायणं केली याची गणती नसेल. ही पुस्तकं वाचून वाचून माझ्यात नकळत एक आरामखुर्चीतला वन्यजीवअभ्यासक तयार झाला होता. ‘माझ्या’ जिम कॉर्बेटच्या तोडीची अरण्यविद्या दुसर्‍या कुणाजवळ असू शकत नाही आणि त्याच्याएवढं सुंदर लेखन या विषयावर कुणी करू शकत नाही असा एक गंड हा ‘वन्यजीव अभ्यासक’ उगाचच बाळगून होता. हिमालयाच्या पायथ्याची जंगलं ती खरी जंगलं. जिम कॉर्बेटचं लिखाण ते खरं लिखाण हे डोक्यात बसलं होतं. या फुकटच्या माजामुळे मी आजवर चितमपल्ली वाचले नव्हते.\n‘नापास मुलांचं प्रगतीपुस्तक’ वाचत होते, त्यात चितमपल्लींची कहाणी होती. त्यांच्या चाचपडण्याच्या,धडपडीच्या दिवसांविषयीचं ते लिखाण वाचून मी वेडी झाले. पाच वर्षांपूर्वी आईने वाढदिवसाला ‘चकवाचांदण’ दिलं होतं, ते अजूनही न वाचण्याचा करंटेपणा आपण केलाय हे आठवलं. पुस्तक वाचायला घेतलं, आणि स्वतःच्याच बनचुकेपणाची लाज वाटली. ही सलग लिहिलेली आत्मकथा नाही. वेळोवेळी प्रकाशित झालेल्या लेखांवर संस्करण करून, काही भर घालून हे पुस्तक बनलं आहे. त्यामुळे सुरुवातीला एक - दोन प्रकराणात जरा कुठे लिंक न लागणं किंवा द्विरुक्ती जाणवली. पण चितमपल्लीं सांगताहेत ती गोष्ट एवढ्या ताकदीची आहे की, काही पानांतच तुम्ही त्यात गुंगून जाता.\nवाचून झाल्यावर एवढंच म्हणेन की हा वनात राहून ज्ञानसाधना करणार्‍या प्राचीन ऋषीमुनींच्या जातकुळीचा माणूस आहे. त्यांचं ज्ञान आणि लिहिण्याची शैली ग्रेट आहेच, पण त्यांची आयुष्यभर नवं शिकण्याची आच आणि जंगलांचं प्रेम त्याहूनही ग्रेट आहे.\nजल्दी काहे की भाई...\nगेल्या दिवाळीत माझ्या बागवेडावर अधिकृत शिक्कामोर्तब झालं... भाऊबीज म्हणून मला एक मस्त ऑर्कीड मिळालं - Yellow Phalaenopsis. मिळालं तेंव्हा ते असं दिसत होतं:\nगेल्या चार महिन्यात त्यात झालेले बदल असे:\nनोव्हेंबर - जैसे थे\nडिसेंबर - जैसे थे\nजानेवारी - एक एक फूल हळुहळू सुकून गळून पडलं.\nफेब्रुवारी - त्याच दांड्यावर ४ नव्या कळ्या आल्या. एक एक कळी सावकाश उमलली.\nमार्च - जैसे थे.\nयाला म्हणतात तब्येतीत जगणं. कुठेही उगाचच घाईगर्दी नाही. अनावश्यक कष्ट नाहीत. एवढ्या महिन्यात पानांमध्ये काहीही बदल नाही. कसलेल्या गवयाच्या रागविस्तारासारखं एक एक पाकाळी फुलवत निवांत एक एक फूल उमलतंय. एकदम ग्वाल्हेर घराणं ... आज खिले सो कल खिले, कल खिले सो परसों, जल्दी काहे की भाई, अभी तो खिलना है बरसों\nऑर्कीडची निगा राखण्याविषयी मी पूर्ण अनभिज्ञ आहे. ते विकत घेताना त्याची काळजी घेण्याविषयी मिळालेल्या सूचना म्हणजे आठवड्यातून एकदा कपभर पाणी घाला, आणि सोबत दिलेल्या दोन लिक्वीड फर्टिलायझरच्या बाटल्यांपैकी एक घाला. किती तर १० - १५ थेंब का बाटलीचं झाकण भरून याविषयी आणायला गेलेल्या मंडळींमध्ये मतभेद आहेत. खेरीज बाटल्यांवर नावं नाहीत, तेंव्हा जालावर धुंडाळण्याचा मार्ग खुंटलेला. (त्या संपल्यावर काय करायचं ते तुमचं तुम्ही ठरवा.) पुन्हा एकदा त्या नर्सरीत जाऊन चौकशी केली, तर तिथल्या सुकन्येला असल्या कुठल्या ऑर्कीडविषयी काही माहिती नाही. अजून तरी मी घालते आहे तेवढं पाणी आणि खत त्याला मानवतंय असं दिसतंय. अर्थात एवढा मंद मेटाबॉलिझम असणार्‍या झाडाला ते मानवत नसलं, तरी समजायला वेळ लागेल.\nजालावरून मला इतकंच समजलंय की, हे ऑर्कीड तुलनेने निगा राखायला सोपं असतं. पण आपल्याकडच्या उन्हाळ्यात पाणी, खताचं प्रमाण किती बदलावं खत बारा महिने कायम इतकंच घालायचं का खत बारा महिने कायम इतकंच घालायचं का वर्षातून कधी याचा विश्रांतीचा काळ असतो का वर्षातून कधी याचा विश्रांतीचा काळ असतो का कुंडी किती काळाने बदलायची कुंडी किती काळाने बदलायची ऑर्कीडचं आयुष्य किती असतं ऑर्कीडचं आयुष्य किती असतं त्या दोन बाटल्यात नेमकं काय असेल त्या दोन बाटल्यात नेमकं काय असेल प्रश्न न संपणारे आहेत. पुण्यात कुणी ऑर्कीडतज्ञ तुम्हाला माहित असेल तर सांगा.\nएक से मेरा क्या होगा\nमोठी माणसं म्हणतात, जे काही कराल, ते भव्य-दिव्य करा. आपण त्याचं अनुसरण करावं. वेंधळेपणा करतानासुद्धा. तर मी कधी लहान सहान फुटकळ गोष्टींपुरता वेंधळेपणा करत नाही. एखादा दिवस म्हणजे वेंधळेपणामागून वेंधळेपणाची मालिका असते.\nम्हणजे फक्त एक लोकल ट्रेन चुकवायची नाही. ती चुकली, नंतर स्टेशनवरून लांबच्या पल्ल्याची गाडी चुकली, मग मोबाईल हरवला अश्या दोन - चार गोष्टी तरी हातासरशी एका दमात उरकून घ्यायच्या. तर परवा असा योग होता. ऑफिसमधल्या कॉलवर बोलता बोलता कुणाशी बोलतोय त्याचं नाव विसरले. मग ज्या डॉक्युमेंटविषयी बोलणं चाललं होतं, त्याचं नाव विसरले. त्यानंतर त्याच कॉलमध्ये बोलता बोलता मध्येच शब्दच न आठवणं अशीही गंमत करून झाली. आजचा दिवस खास आहे हे तेंव्हाच लक्षात आलं.\nघरी जायला निघताना लॅपटॉपचं पेडेस्टल लॉक उघडायला गाडीची किल्ली काढली. या किल्लीने आपल्याला काय करायचं होतं यावर दोन मिनिटं विचार केला. मग शांतपणे दुसरी किल्ली काढली, लॅपटॉप घेतला, धोपटीत टाकला, आणि निघाले. घरापर्यंतचा प्रवास तसा अनइव्हेंटफुल झाला. (आता लिफ्टमध्ये भेटलेल्या माणसाने स्वतःच्या मजल्यावर उतरायचं विसरल्यावर मला ‘सॉरी’ म्हणणं हा त्याचा वेंधळेपणा. माझा नाही. आणि पंपावरच्या माणसाने पेट्रोल भरल्यावर कॅप न लावणं याचंही क्रेडिट मी नाही घेणार.) घरी पोहोचतांना आजच्या सगळ्या वेंधळेपणांवर कडी केली. स्वतःच्या घरी जातांना वळायची विसरले\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nजल्दी काहे की भाई...\nएक से मेरा क्या होगा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/atp-finals-preview-david-goffin-vs-roger-federer/", "date_download": "2018-05-28T03:19:38Z", "digest": "sha1:IMNEPBLUMA4YBNRVYRSX6NVRFZ7ZWCXS", "length": 5679, "nlines": 82, "source_domain": "mahasports.co.in", "title": "एटीपी फायनल्स: उपांत्यफेरीत फेडररसमोर डेविड गॉफिनचे आव्हान - Maha Sports", "raw_content": "\nएटीपी फायनल्स: उपांत्यफेरीत फेडररसमोर डेविड गॉफिनचे आव्हान\nएटीपी फायनल्स: उपांत्यफेरीत फेडररसमोर डेविड गॉफिनचे आव्हान\n येथे सुरु असलेल्या एटीपी फायनल्समध्ये डेव्हिड गॉफिनने उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. त्याने डॉमिनिक थीमचा ६-४, ६-१ असा पराभव केला.\nडेव्हिड गॉफिनसमोर उपांत्यफेरीत ६वेळच्या एटीपी फायनल्स विजेत्या रॉजर फेडररचे आव्हान असणार आहे. फेडरर सध्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असून तो आणि गॉफिन समोरासमोर येण्याची ही ७वेळ असेल.\nयापूर्वी फेडररने गॉफिनला ६ पैकी ६वेळा पराभूत केले आहे. गॉफिनचे सध्या वय २६ असून तो २१व्या वर्षी पहिल्यांदा फेडररविरुद्ध पराभूत झाला होता. गॉफिन फेडररपेक्षा १० वर्षांनी लहान आहे.\nगेल्यावर्षी टेनिसपासून दूर राहिलेल्या फेडररने यावर्षी जबदस्त कामगिरी करत जागतिक क्रमवारीत दुसरे स्थान पटकावले. एवढेच नाही तर ह्या खेळाडूने यावर्षी २ ग्रँडस्लॅम विजेतेपदं तर एकूण ७ विजेतेपदं मिळवली आहेत तर १ उपविजेपदही त्याच्या नावावर आहे.\nसाखळी सामन्यात गॉफिनने राफेल नदाल आणि डेव्हिड गॉफिन या खेळाडूंवर विजय मिळवला आहे तर ग्रिगोर दिमित्रोव्ह या खेळाडूकडून तो पराभूत झाला आहे.\nफेडररने साखळी फेरीचे सर्व सामने जिंकताना अलेक्झांडर झवेरेव, मारिन चिलीच आणि जॅक शॉक या खेळाडूंवर विजय मिळवला आहे.\nदुसऱ्या उपांत्यफेरीत ग्रोगॉर दिमित्रोव्ह आणि जॅक शॉक हे खेळाडू खेळणार आहेत.\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/bal-zalyanatar-sasari-tumhala-ya-6goshtimadhe-tumhala-tadjod-karavi-lagte", "date_download": "2018-05-28T03:26:09Z", "digest": "sha1:WSHQZ3NQO2ZLHFE7GMGJUFT4EMQUTNTQ", "length": 18024, "nlines": 225, "source_domain": "www.tinystep.in", "title": "बाळ झाल्यानंतर सासरी या ६ गोष्टीबाबत तुम्हांला तडजोड करवी लागते - Tinystep", "raw_content": "\nबाळ झाल्यानंतर सासरी या ६ गोष्टीबाबत तुम्हांला तडजोड करवी लागते\nआईपण म्हणजे एका स्त्रीच्या आयुष्यातला सगळ्यात सुखाचा काळ सगळे कसे अगदी परफेक्ट असते सगळे कसे अगदी परफेक्ट असते तुमचे बाळ अगदी निरोगी आणि गुटगुटीत असते, तुमच्या पतीमध्ये आणि तुमच्यात या नवीन पालकत्वामुळे बदल झालेला असतो आणि सगळेजण तुमची आणि बाळाची काळजी घेत असतात. सगळे छान चालले असतांना मात्र एक गोष्ट तुम्हाला खटकते ती म्हणजे तुमच्या सासूचे तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे असणारा नकारात्मक दृष्टीकोन. “बेटा, हे असे नसते करायचे. तुमचे बाळ अगदी निरोगी आणि गुटगुटीत असते, तुमच्या पतीमध्ये आणि तुमच्यात या नवीन पालकत्वामुळे बदल झालेला असतो आणि सगळेजण तुमची आणि बाळाची काळजी घेत असतात. सगळे छान चालले असतांना मात्र एक गोष्ट तुम्हाला खटकते ती म्हणजे तुमच्या सासूचे तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे असणारा नकारात्मक दृष्टीकोन. “बेटा, हे असे नसते करायचे.” “बेटा, यासाठी हे नाही वापरायचे” “बेटा, यासाठी हे नाही वापरायचे” किंवा “मी हे असे नव्हते केले, माझी पद्धत वेगळी आहे” तर कधी कधी “ तु तुझ्या नणंदेकडून जरा शिक, ती किती उत्तम आई आहे बघ” किंवा “मी हे असे नव्हते केले, माझी पद्धत वेगळी आहे” तर कधी कधी “ तु तुझ्या नणंदेकडून जरा शिक, ती किती उत्तम आई आहे बघ” हे सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळते.\n या गोष्टीचा तुम्हाला किती त्रास होतोय हे तुम्हालाच माहित असते. अशाच कितीतरी गोष्टींना तुम्हाला तोंड द्यावे लागते जेंव्हा तुम्ही तुमच्या सासू सोबत राहता.\nत्यांचे वय जास्त आहे आणि अर्थातच त्या अनुभवी आणि मोठ्या आहेत. त्याबद्दल तुम्ही त्यांच्या मतांचा आदर देखील करता पण सतत तुमच्या प्रत्येक गोष्टींना नाही म्हणणे आणि तुमच्या पद्धतींची तक्रार करणे तुम्हालापण वैताग आणते. तुमची इतरांशी तुलना करणे आणि तुम्हाला सल्ले देऊन तुमच्या चुका काढणे पाहून तुम्हालाच यापासून दूर जावेसे वाटते.\nहे तुमचे पहिलेच मुल आहे त्यामुळे सासरची मंडळी त्यात नाक खुपसणार हे ठरलेलेच आहे. त्यांच्यामते अनुभवच एखादीला उत्तम आई बनवू शकते. बरोबर म्हणजे तुमचे हे पहिलेच बाळंतपण आहे याचा अर्थ तुमच्याकडून चुका या होणारच आहेत. पण आपण चुकांमधूनच शिकतो ना. सगळ्या गोष्टी त्यांच्याच पद्धतीने आणि त्यांच्या हस्तक्षेपाने झाल्या तर यातून परिस्थिती अजून वाईटच होणार आहे कारण अर्थातच तुमचे मुल कसे वाढवायचे हा तुमचा निर्णय आहे आणि तुमच्या मनात त्याविषयी आधीच काही प्लान्स असतात. यावर उपाय म्हणून आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही सरळ बसून चर्चा करा. त्यांना समजावून सांगा की त्यांच्याकडून येणारे सल्ले आणि मदत याबद्दल तुम्हाला आनंद आहेच पण तुम्हाला एखादी गोष्ट जमणार नाही किंवा गरज वाटेल तेंव्हा तुम्ही स्वत:हून त्यांना विचारून घ्याल. यातून तुम्हाला नक्की जे म्हणायचं आहे त्याचा सरळ आणि स्पष्ट संदेश त्यांच्यापर्यंत जाईल.\nप्रत्येक कुटुंब आणि परिवार यांच्या वेगवेगळ्या पद्धती आणि नियम असतात. सगळ्यांचेच संस्कार आणि स्वातंत्र्य समान असेल असे नाही. ज्या वातावरणात तुम्ही वाढले असाल त्याचं पद्धतीने तुमच्या पतीचेही लहानपणापासून संगोपन झाले असेल असे नाही. आता ह्यात मतभेदाचा प्रश्नच नाहीये पण यातून गैरसमज मात्र होऊ शकतात. जसे की, तुम्हाला कदाचित लहानपणापासून घरात अनेक नातेवाईक , आत्या, काका ह्यांना बघायची सवय नसेल किंवा तुमच्या कुटुंबाचे तसे संबंध नसतील. पण जर इथे सगळीकडे हेच लोकं स्वतःचेच घर असल्यासारखे तुमच्या घरी ये-जा करत असतील तर तुम्हाला प्रोब्लेम होणारच आहे. त्यांच्याकडून अपेक्षा असतात की तुम्ही त्यांना बोलवावे आणि त्याच्याकडून सल्ले घ्यावेत. तुम्ही असे न केल्याने तुमच्याबद्दल गैरसमज उदभवू शकतात.\n४. तुम्ही Vs बाकीचे\nही गोष्ट तर आपण सगळेच आयुष्यात कधीना कधी अनुभवतो. तुमचा नवरा तुमच्या बाजूने बोलायचे सोडून सर्वाधिक गोष्टींच्या बाबतीत सासरकड्च्यांचीच बाजू घेतांना दिसतो. सासुबाईंचे बोलणे अशा काही गोष्टींमध्ये तुमच्या नवर्‍याला जास्त पटते. शेवटी मुले आपल्या आईचेच ऐकतात तेंव्हा याबाबतीत तुम्ही खास असे काही करू शकणार नाही आहात हे लक्षात घ्या. त्यांच्यासाठी त्यांची आईच सर्वकाही असते , तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरीही त्यांच्या मते आईसारखे काम तुम्हाला कधीच जमणार नाही. यासाठी कधी कधी काही गोष्टींच्या बाबतीत तुमची तुमच्या नवऱ्याकडून तुमच्या सासुबाईंशी तुलना देखील होऊ शकते पण यातून तुम्हाला येणारा राग काहीच कामाचा नाही. त्यापेक्षा ही गोष्ट समजुतदारपणे घेऊन तुमचं मन शांत ठेवा.\nसासरी नातेवाईकांचे सतत आजूबाजूला असणे तुमच्या खाजगी जीवनात व्यत्यय अनु शकते. म्हणजे आता तुम्ही आई झाला आहात आणि त्यात लोकांचे बाळामुळे भेटणे, बोलणे जास्त वाढलेले असते. यात तुम्हाला आणि तुमच्या पतीला एकमेकांसाठी काही खाजगी वेळ मिळणे जरा अवघडच होऊन बसते. तुम्हाला क्वचितच एकमेकांशी बोलण्यासाठी एकांत भेटत असतो आणि त्यातही सासूबाई, नणंद, दीर, आजी-आजोबा आणि इतर नातेवाईक यांची गर्दी तुम्हाला एकांत मिळू देत नाही. बाळासोबत तुम्ही दोघांनी काही काळ घालवावा असं तुम्हाला खूप वाटत असत पण आता ह्याबाबतीत तुम्हाला समजून घेण्याऐवजी दुसरा उपाय नसतो. नातेवाईक त्यांचे आशीर्वाद देण्यासाठीच इथे असतात आणि त्यांच्या आपल्यासाठी असणाऱ्या भावना ह्या सकारात्मकच असतात, त्यामुळे ह्या परिस्थितीत हवा तसा वेळ काढणे सोडून तुमच्याकडे दुसरा पर्याय उरत नाही.\nतुम्हाला जर एक बाळंतपण झालेली नणंद असेल तर आमच्या शुभेच्छा आधीच तुमच्यासोबत असू देत. तुमच्या सासरी तुमची तुलना या नंदेशी सतत होणार आहे. तुमची नणंद कशी उत्तम आई आहे आणि तिने तिच्या बाळंतपणात कशी काळजी घेतली आणि तिचे मुलं कसे सुदृढ आहेत याचेच उदाहरण तुम्हाला वेळोवेळी मिळत राहणार आहेत. तिने काय काय आणि कसे केले होते याची माहिती तुम्हाला तिच्याकडून घेण्याचे सल्ले मिळणार आहेत आणि प्रत्येक छोट्या गोष्टीत तुम्ही तिचे मत विचारावे अशी अपेक्षा तुमच्याकडून केली जाणार. कारण त्यांच्यासाठी तुम्ही पहिल्यांदाच आई झालेली आणि त्यामुळे गोंधळलेली आई आहात आणि तुमची नणंद ही अनुभवी स्त्री आहे, त्यामुळे तिच्या सल्ल्याने तुम्हाला वागवेच लागेल. पण तुमच्या मर्जीने गोष्टी करण्यासाठी अजिबात खचू नका, तुम्हाला ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या तुमच्या मनाजोगत्या होऊ देत. जिथे पटले नाही तिथे स्पष्टपणे बोलून दाखवा. शेवटी हे मुल तुमचे आहे आणि त्याच्याबाबतीत सगळे निर्णय घ्यायचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे.\nगरोदरपणात उपयुक्त न्याहरीच्या पाककृती\nतुमच्या पाल्याची काळजी घेणे सोपे करण्यासाठी....टिप्स\nतुम्हाला असलेली संवादाची भूक. . .\nअशी करा रवा आंबोळी\nकाही सॅलाडच्या रेसिपी ज्या वजन घटण्यास उपयुक्त ठरतील\nअसे करा पौष्टिक मिश्र डाळींचे कटलेट\nअशी करा पौष्टिक खपली गव्हाची खीर\nअसा करा मस्त बटाटा-चीज पराठा\nया सात गोष्टींमुळे तुमच्या वैवाहिक नाते तुटू शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRHU/MRHU076.HTM", "date_download": "2018-05-28T03:06:54Z", "digest": "sha1:OJMUT5IFNX2FYGTZPKETM7VALNJ5YVS7", "length": 7339, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - हंगेरियन नवशिक्यांसाठी | विनंती करणे = valamit kérni |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > हंगेरियन > अनुक्रमणिका\nआपण माझे केस कापू शकता का\nकृपया खूप लहान नको.\nआणखी थोडे लहान करा.\nआपण फोटो डेव्हलप कराल का\nआपण घड्याळ दुरुस्त करू शकता का\nआपण शर्टला इस्त्री करू शकता का\nआपण पॅन्ट स्वच्छ करू शकता का\nआपण बूट दुरुस्त करू शकता का\nआपल्याकडे पेटवण्यासाठी काही आहे का\nआपल्याकडे आगपेटी किंवा लाईटर आहे का\nआपल्याकडे राखदाणी आहे का\nआपण सिगार ओढता का\nआपण सिगारेट ओढता का\nआपण पाइप ओढता का\nशिकणे आणि वाचणे हे एकत्रच येते. साहजिकच जेव्हा आपण बाहेरील भाषा शिकतो तेव्हा हे विशेषतः बरोबर आहे. ज्याला नवीन भाषा चांगली शिकायची आहे त्याने खूप लेख वाचायलाच हवे. जेव्हा आपण बाहेरील भाषेत साहित्य वाचतो तेव्हा आपण पूर्ण वाक्यावर प्रक्रिया करतो. आपली बुद्धी शब्दकोश आणि व्याकरण एका ठराविक संदर्भात शिकते.. हे नवीन आशय सहजपणे साठवायला मदत करते. आपल्या बुद्धीला एकटा शब्द आठवायला बराच वेळ जातो. वाचनाने आपण शब्दांचा काय अर्थ आहे ते शिकतो. परिणामी, आपण नवीन भाषेच्या जाणीवेचा विकास करतो. नैसर्गिकपणे बाहेरील भाषेतील साहित्य जास्त अवघड नसायलाच हवे. आधुनिक लघुकथा किंवा गुन्ह्यांच्या कादंबरी या कधीकधी मनोरंजक असतात. या दैनिक वृत्तपत्रात चालू असल्याचा त्यांना फायदा होतो. बालक पुस्तिका किंवा गमतीदार गोष्टी या शिकण्यासाठी योग्य आहेत. चित्र हे नवीन भाषा समजणे सुकर करतात. उपेक्षितपणे तुम्ही जे साहित्य निवडले आहे - ते मजेदार असायला हवे. याचा अर्थ गोष्टीत खूप काही घडायला हवे मग भाषेत वैविध्य येईल. जर तुम्हाला काही सापडले नाही तर विशेष पाठ्यपुस्तकही वापरू शकता. सुरुवात करणार्‍यांसाठी साधे लेख असणारी पुस्तकेही आहेत. वाचताना नेहमी शब्दकोश वापरणे महत्वाचे आहे. जेव्हा तुम्हाला काही शब्द समजत नाहीत तुम्ही त्यात बघू शकता. आपली बुद्धी वाचल्याने कार्यक्षम होते आणि नवीन गोष्टी पटकन शिकू शकते. जे शब्द समजत नाहीत त्यांचा संकलित संग्रह बनवा. या प्रकारे आपण ते शब्द कधीतरी बघू शकतो. हे लेखामधील अनोळखी शब्द ठळक करायला मदत करते. मग पुढच्या वेळेस वाचताना ते शब्द तुम्ही बरोबर ओळखू शकता. जर तुम्ही बाहेरील भाषा रोज वाचलीत तर तुमचा विकास लवकर होईल. आपली बुद्धी नवीन भाषेचे अनुकरण करणे लवकर शिकेल. असेही होऊ शकते कि तुम्ही कधीकधी बाहेरील भाषेत विचार कराल.\nContact book2 मराठी - हंगेरियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/dhoni-pouplar-in-pune-aswell/", "date_download": "2018-05-28T03:14:19Z", "digest": "sha1:KCONBV6RYCMTGW4MHBEBD2DBOO65GZ6F", "length": 7461, "nlines": 82, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पुण्यातही धोनी धोनी असाच गजर !!! - Maha Sports", "raw_content": "\nपुण्यातही धोनी धोनी असाच गजर \nपुण्यातही धोनी धोनी असाच गजर \nपुणे | येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताने न्यूझीलंडला ६ विकेटने पराभूत केले. मुंबईत जेव्हा भारताने न्यूझीलंड विरुध्द या मालिकेतील पहिला सामना खेळला होता त्या सामन्यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी जेव्हा फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा मुंबईकरांनी उभे राहून टाळया वाजवून भारताच्या या विक्रमवीर माजी कर्णधाराचे स्वागत केले होते, असेच काहीसे कालही पुण्यात झाले.\nभारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याची लोकप्रियता संपूर्ण भारतात पसरलेली आहे. पुणे ही त्याला अपवाद नाही. पुण्यातही रांचीच्या या महान खेळाडूला भरपूर प्रतिसाद मिळाला.\n२०१५ मध्ये जेव्हा आयपीएल मॅचफिक्सिंग आणि सट्टेबाजीच्या आरोपाखाली चेन्नई सुपरकिंग्सने राजस्थान रॉयल्स या दोन संघांना निलंबित करण्यात आले. तेव्हा आयपीएलमध्ये दोन नवीन संघाचा उदय झाला. एक म्हणजे पुणे सुपर जायंट्स आणि दुसरा विजय गुजरात लायन्स.\nत्यातील पुण्याच्या संघाचे नेतृत्त्व २०१५च्या मोसमात धोनीने केले होते. त्या मोसमात महेंद्रसिंह धोनीला पुण्याच्या संघाला सेमी फायनलपर्यंत नेता आले नव्हते, पण पुण्याच्या चाहत्यांमध्ये धोनीबद्दल एक वेगळीच आपुलकी निर्माण झाली होती. पुढील वर्षी महेंद्रसिंह धोनीला पुण्याच्या संघाच्या कर्णधार पदावरून काढले पण सांगतात तेव्हाही सर्वाधिक लोकप्रियता ही महेंद्रसिंह धोनीचीच होती.\nकालच्या सामन्यात न्यूझीलंडने केलेल्या २३१ धावांचा पाठलाग करताना भारत २०४ धावांवर ४ बाद असे सुस्थितीत होते. तेव्हा भारतात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी मैदानात उतरला. महेंद्रसिंह धोनीला मैदानात पाहून संपूर्ण चाहत्यांनी जोरदार जयघोष केला आणि त्याचे टाळ्या वाजवून स्वागत केले. सगळे चाहते जोरजोरात धोनी धोनी असा जल्लोष करत होते. त्यानंतर धोनीनेही चाहत्यांना निराश न करत भारताला सामना जिंकून दिला. धोनीने २१ चेंडूत १८ धावा केल्या. ज्यात धोनीने तीन चौकार लगावले. कालच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याने २५ धावा देऊन ३ विकेट्स मिळवल्या.\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/italy-miss-the-worldcup-bus-as-they-fail-to-qualify-for-the-worldcup-2018/", "date_download": "2018-05-28T03:14:37Z", "digest": "sha1:5UY5ZTI27VJDAJANL7QOAIJP7TMRJS3H", "length": 6823, "nlines": 85, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ईटलीचा संघ फुटबॉल विश्वचषकासाठी ठरला अपात्र - Maha Sports", "raw_content": "\nईटलीचा संघ फुटबॉल विश्वचषकासाठी ठरला अपात्र\nईटलीचा संघ फुटबॉल विश्वचषकासाठी ठरला अपात्र\nबुफॉनला झाले आपले अश्रू अनावर\nईटली वर्ल्डकपच्या पात्रता फेरी मधून बाहेर पडली आणि त्यांचा गेल्या २० वर्षांपासूनचा आधारस्तंभ ४० वर्षीय गोलकीपर जीजी बुफाॅनने अंतरराष्ट्रीय फुटबाॅल मधून निवृत्ती घोषित केली.\nया वर्ल्डकप नंतर निवृत्ती घेणार असल्याचे आधीच त्याने सांगीतले होते पण त्याची कारकीर्द अशी संपुष्टात येईल असा विचार सुद्धा कोणी केला नव्हता. स्वीडनकडून ईटलीला २ सामन्यात १-० ने पराभव पत्करावा लागला आणि वर्ल्डकप साठी पात्र होता आले नाही.\nबुफाॅनने ईटली संघाकडुन जरी निवृत्ती घेतली असली तरी जुवेंटस क्लबकडून तो खेळणार आहे. ईटली संघात २० वर्षापूर्वी १९९७ साली पहिला सामना खेळणाऱ्या बुफाॅनने १७५ सामने खेळले.\nत्यात ५ वेळा वर्ल्डकप मध्ये बुफाॅनचा समावेश होता तर १ वर्ल्डकप जिंकण्यात त्यांना यश आले होते. २००६ साली ईटली संघाने अंतिम सामन्यात पेनल्टी शुटआऊट मध्ये फ्रांन्सचा ५-३ ने पराभव केला होता. त्या आधी ९० मिनिट आणि ३० अतिरिक्त मिनिट मध्ये १-१ ने दोन्ही संघांनी बरोबरी साधली होती.\nबुफाॅनला २००६ आणि २०१२ या दोन्ही वर्षी गोलकीपर ऑफ दी टुर्नामेंटच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते तर ४ वेळा त्याने युएफा युरो मध्ये पात्र झाला होता. १७५ सामन्यात ६८ वेळा बुफाॅनने समोरच्या संघाला गोल करु दिला नव्हता.\nबुफाॅन बरोबरच ईटलीच्या डी रोसी, बारझाकी आणि चेलीनीने सुद्धा निवृत्तीची घोषणा केली. बुफाॅन हा २००६ च्या विश्वविजेत्या संघाचा शेवटचा खेळाडू होता जो ईटलीकडून खेळत होता.\nशेवटच्या सामन्यानंतर दिलेल्या मुलाखतीत बुफाॅन रडत होता आणि म्हणाला ईटलीचे भविष्य सुरक्षित हातात आहे जे स्वत:साठी बोलु शकतात आणि ते मला माझ्या निवृत्ती नंतर मला निराश करणार नाही. हा माझा ईटलीसाठी शेवटचा सामना होता आम्ही प्रयत्न केला आम्हाला माफ करा.\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-paryatan-ajay-kakade-1049", "date_download": "2018-05-28T03:18:44Z", "digest": "sha1:KLY5QWASEAVSXMO63ABT5UPBWWVTLUNX", "length": 28164, "nlines": 132, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Paryatan Ajay Kakade | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 12 जानेवारी 2018\nसुमारे सातशे किलोमीटरचा किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. साहजिकच व्यापारी बंदरे, मिठागरे, मच्छीमारीस पोषक खाड्या इथे आहेत. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आपल्या रूढी परंपरा टिकवून ठेवलेल्या छोट्या छोट्या वाड्या आणि तिथली प्रेमळ कोकणी माणसे ही या भूमीची ओळखच बनली आहे.\nपश्‍चिमेला सिंधुसागर आणि पूर्वेला उत्तुंग शिखरांची सह्याद्री रांग अशा भौगोलिक रचनेत हजारो वर्षे नांदत आहे ते कोकण \nसुमारे सातशे किलोमीटरचा किनारा महाराष्ट्राला लाभलेला आहे. साहजिकच व्यापारी बंदरे, मिठागरे, मच्छीमारीस पोषक खाड्या इथे आहेत. या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आपल्या रूढी परंपरा टिकवून ठेवलेल्या छोट्या छोट्या वाड्या आणि तिथली प्रेमळ कोकणी माणसे ही या भूमीची ओळखच बनली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीजवळचा हर्णे-मुरुडचा परिसर तर कोकणच्या संस्कृतीचे प्रातिनिधिक उदाहरणच म्हटले पाहिजे. इथं शांत सुंदर समुद्रकिनारे आहेत, खाड्या आहे, बंदर आहेत आणि नारळी,पोफळी, आंबा,फणस, कोकमाने भरलेल्या वाड्या आहेत. तसेच या सगळ्यांना इतिहासाची किनार देणारे सागरी दुर्ग आहेत.\nप्राचीन काळापासून अस्तित्वात असलेली अनेक बंदरे कोकणच्या किनारपट्टीवर आहेत. यापैकी कल्याण, शूर्पारक, दाभोळ ही प्रमुख बंदरे आणि व्यापार उदीम म्हटले की परकीय आक्रमणाची भीती ही आलीच. अशा ठिकाणी संरक्षणासाठी हमखास एखादा सागरी दुर्ग उभारलेला असतो.\nहर्णे बंदर हे असेच प्राचीन बंदर दापोली तालुक्‍यात आहे आणि या बंदराजवळ एक नाही तर चार-चार दुर्ग बांधले गेले. निसर्गाने मुक्तपणे उधळण केलेले हर्णे हे गाव आणि त्याच्या किनाऱ्यावर असलेले गोवा-फत्तेदुर्ग-कनकदुर्ग-सुवर्णदुर्ग ही दुर्गचौकडी तशी अपरिचितच म्हटली पाहिजे कारण सिंधुदुर्ग जंजिऱ्यासारखी पर्यटकांची ये-जा इकडे फारशी दिसत नाही.\nहर्णे गावातून बाहेर बंदराकडे एक रस्ता जातो, त्या रस्त्यावर एका वळणावर अचानक तटबंदी आणि कमान असलेला दरवाजा समोर येतो. हाच गोवा किल्ला . गोवा राज्याचा या किल्ल्याशी संबंध नाही हे इथे ध्यानात घ्यावे.\nगोवा किल्ल्याची तटबंदी अजूनही बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत आहे. किल्ल्याच्या रस्त्याकडे असणाऱ्या बाजूस एक कमान आहे येथे सध्या लोखंडी दरवाजा बसवला आहे. या कमानवजा दरवाज्याने प्रवेश करून थोडे पुढे उजव्या हातास आपल्याला गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे दर्शन होते. सध्या हा दरवाजा चिरे रचून बंद करून टाकला आहे. त्यामुळे ओहोटीच्या वेळी किल्ल्याला बाहेरून वळसा मारून जाऊन तो पाहणे शक्‍य आहे. या दरवाज्यात बाहेरच्या बाजूस काही शिल्प कोरलेली आहेत. त्यात दोन व्याघ्र शिल्प आणि हत्तीला पकडून ठेवणाऱ्या गंडभेरुंडाचे शिल्प पाहण्यासारखे आहे. किल्ल्याच्या उत्तर-पश्‍चिम भागात काही जोत्याचे अवशेष आहेत. या टोकाच्या बुरुजावरून समोरच्या समुद्रात लाटा झेलीत उभा असलेला सुवर्णदुर्ग दिसतो. किल्ल्यावर काही नवी-जुनी बांधकामे पडीक अवस्थेत आहेत. हे बहुधा ब्रिटिशकालीन बंगले असावेत. दुर्दैवाने सध्या या ठिकाणी कचरा आणि बाटल्या विखुरलेल्या आढळतात.\nगोवा किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे याची एक बाजू समुद्राकडे आणि एक बाजू जमिनीकडे आहे. जमिनीकडे असणारी बाजू ही एक छोटीशी टेकडीच आहे. दुर्गबांधणीमधे तिचा उपयोग खुबीने केलेला दिसतो.\nया टेकडीवजा उंचावट्याला अंतर्गत भिंत घालून वर जाण्यासाठी एक जिना आणि दरवाजा केला आहे.हा दरवाजा सध्या नामशेष झालेला आहे. पायऱ्या चढून किल्ल्याच्या या भागात प्रवेश केल्यानंतर समोरच सुस्थितीत असलेली एक उतरत्या छपराची इमारत दिसते. या बाजूचे चार बुरूज चांगले भक्कम आणि इतर बुरुजांच्यापेक्षा थोडे मोठे आहेत. पैकी दक्षिणेचा बुरूज हा संपूर्ण गोलाकार आहे.\nया ठिकाणी आपली गडफेरी पूर्ण होते. गोवा किल्ला पाहायला अर्धा तास पुरेसा होतो. पण पश्‍चिमेला अस्त पावणारा सूर्य पाहायचा असेल तर अजून थोडा काळ इथे घालवायला हरकत नाही. जर तुम्ही संध्याकाळच्या वेळी इथे असाल तर या बुरुजावरून दिसणारा सूर्यास्त चुकवू नये. गोवा किल्ल्याच्या दक्षिणेला समुद्रालागत एका टेकडीवर एक वसाहत दिसते तो आहे फत्तेगड.\nगोवा किल्ल्यापासून एक डांबरी रस्ता दक्षिणेला थेट हर्णे बंदरापर्यंत जातो. हा रस्ता जिथे संपतो त्या टेकडीवर आहे कनकदुर्ग. पण तत्पूर्वी उजव्या हातास अजून एक टेकडी आपल्याला दिसते. ही टेकडी म्हणजे फत्तेदुर्ग. आजमितीस फत्तेदुर्ग म्हणजे एका खडकाळ उंचवट्यावर असलेली कोळी वसाहत आहे. किल्ला म्हणावे असे अवशेष सध्या शिल्लक नाहीत किंबहुना ते दिसतच नाहीत इतकी दाट घरे इथे झालेली आहेत. या टेकडीच्या उत्तर पश्‍चिम भागात थोडीफार पडझड झालेली भिंत आहे. ती पाहून किल्ल्याची रचना ध्यानात येते.\nफत्तेदुर्गपासून जाणारा रस्ता पुढे जिथे संपतो तिथे दक्षिण टोकाला जो उंचवटा आहे तो आहे कनकदुर्ग हर्णे बंदरावर मच्छीमारांच्या बोटी दाटीवाटीने उभ्या असतात, जोडीला सुकत घातलेल्या मासळीचा वास सर्वत्र पसरलेला असतो अशा सगळ्या वातावरणात आपण उजवीकडे जाणाऱ्या पायऱ्या चढायला सुरवात करायची.\nएक वळण घेतल्यावर एका ठिकाणी पूर्वीच्या दरवाजाच्या खुणा जाणवतात. इथून आपण कनकदुर्गाच्या माथ्यावर पोहोचतो. कनकदुर्गचा माथा अगदीच लहान आहे. किल्ल्याच्या दक्षिणेकडे एक दीपगृह नजरेस पडते. तिथवर जाताना उजव्या बाजूला थोड्या उतारावर काही पाण्याची टाकी आहेत. आता आपण दीपगृहाच्या दिशेने चालू लागायचे. दीपगृहाजवळ काही खोल्या बांधलेल्या आहेत आणि त्याच्या पाठीमागे एक खड्डा आहे जे बहुधा बुजलेले टाके असावे. इथून अजून दक्षिणेकडे गेल्यास थोडीफार तटबंदी आणि बुरुजाचे अवशेष कळून येतात.\nकनकदुर्गची गडफेरी पूर्ण करायला १५ मिनिटेही खूप होतात. कनकदुर्गावरून समुद्राच्या दिशेने नजर टाकल्यास समोर भक्कम तटबंदीचा सुवर्णदुर्ग आपल्याला खुणावत असतो. त्यामुळे घाई करून सुवर्णदुर्गाची होडी ठरवण्यासाठी आपण पुन्हा बंदरावरील जेट्टीवर यायचे.\nहर्णे दुर्गचौकडी मधला सर्वांत महत्त्वाचा आणि प्रमुख किल्ला म्हणजे सुवर्णदुर्ग हर्णे बंदरातून होडी ठरवून सुवर्णदुर्गला जाता येते. ऐन समुद्रात एका प्रचंड खडकाळ बेटावर हा किल्ला बांधला आहे.या किल्ल्याला सुमारे २० बुरूज,भक्कम तटबंदी, दोन दरवाजे आणि तीन ते चार पाण्याची टाकी आहेत.\nसाधारण १०, १५ मिनिटांचा होडीचा प्रवास करून आपण किल्ल्याच्या पूर्वेस असलेल्या पुळणीवर पायउतार व्हायचे.होडीवाल्यास तिथेच थांबायला सांगून किल्ला बघण्यासाठी चालू लागायचे. किनाऱ्याजवळ जुन्या भिंतीचे अवशेष नजरेस पडतात.ही पूर्वीची चौकी किंवा दरवाजा असावा. इथून थोडे पुढे चालत गेले की तटबंदीमध्ये आत्तापर्यंत लपून राहिलेला भव्य दरवाजा समोर येतो.या आवारात ३ गंजलेल्या तोफा पडून आहेत. दरवाजाच्या उजव्या हातास भिंतीवर मारुतीचे शिल्प कोरलेले आहे तर जवळच पायरीवर एक कासव कोरलेले आहे. हा दरवाजा पाहून आपण आत प्रवेश करायचा.दोन्ही बाजूस पहारेकऱ्यांच्या देवड्या आहे.\nआता समोर झाडीभरला प्रदेश नजरेस पडतो. आत प्रवेश केल्यावर तटबंदीवर जाणारा जिना आहे. गड पाहताना एक संपूर्ण फेरी तटावरून करावी त्याचा फायदा असा की तट बुरूज व तिथले अवशेष तर पाहता येतातच पण उंचावरून किल्ल्यामध्ये कुठे काय काय अवशेष आहेत त्याचा अंदाज येतो .तटबंदीवरुन फेरी पूर्ण करून आपण पुन्हा मुख्य दरवाजाजवळ यायचे.\nसुवर्णदुर्गाचा आतील भाग हा काटेरी झाडीने भरलेला आहे त्यामुळे थोडे काळजीपूर्वक आपल्याला फिरावे लागते. मुख्य प्रवेशव्दारापासून किल्ल्याच्या उत्तरेच्या म्हणजे उजव्या बाजूस वळावे. उत्तरेस तटबंदीलगत पाण्याची तीन टाकी आहेत.उन्हाळ्यात ही कोरडी असली तरी पावसाळ्यात ती भरून काही काळ पाणी टिकत असावे. जवळच काही जोती आणि कोठाराची इमारत आहे.किल्ल्याच्या याच भागात एक प्रचंड वृक्ष आहे.त्यावर हजारो वटवाघूळांचा गोंगाट चालू असतो.\nहे अवशेष पाहून किल्ल्याच्या दक्षिण बाजूस चालू लागायचे. परतीच्या वाटेवर किल्ल्याच्या पश्‍चिम तटात असलेले किल्ल्याचे दुसरे द्वार आपल्याला दिसते. हे समुद्राच्या बाजूस उतरते.\nकिल्ल्याच्या दक्षिण भागात एक तलाव, काही उध्वस्त वास्तू आणि झाडीमध्ये लपलेली काही जोती आहेत.हे सर्व पाहून आपल्याला पुन्हा मुख्य प्रवेशद्वारापाशी येता येईल.सुवर्णदुर्गची फेरी साधारण एक तासात पूर्ण होते. हा किल्ला अवशेषसंपन्न पण थोडासा अपरिचित असल्यामुळे किल्ल्यात राबता कमी ,परिणामी झाडी भरपूर वाढलेली आहे. पायात चांगले बूट असणे गरजेचे.\nया किल्ल्याची बांधणी नक्की कोणी केली यावर एकमत नसले तरी हा किल्ला साधारण १६६० नंतर शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला असावा. नंतरच्या काळात १६७४ला या किल्ल्याची दुरुस्ती करून हा किल्ला अजून बळकट करण्यात आला. शहाजी राजांच्या सोबत असलेल्या तुकोजी आंग्रे यांचे पुत्र कान्होजी आंग्रे याच परिसरात लहानाचे मोठे झाले. आपल्या सवंगड्यांना घेऊन कान्होजी या परिसरात थोड्याच कालावधीत प्रसिद्ध झाले.सुरवातीच्या काळात कान्होजी सुवर्णदुर्गाच्या किल्लेदाराच्या हाताखाली काम करत होते. पुढे एका युद्धप्रसंगी सुवर्णदुर्गच्या किल्लेदाराची फितुरी उघडकीस आणून कान्होजीने स्वतः किल्ल्याची सूत्रे हातात घेतली. त्यानंतर मात्र कान्होजींची घोडदौड चालूच राहिली व पुढे ’सरखेल’हा किताब मिळवून आंग्रे घराण्याने आपले असे वेगळे स्थान इतिहासात निर्माण केले.\nलंडनचा सेव्हर्नद्रुग कॅसल (Severndroog castle)\nसुवर्णदुर्ग हे नाव इंग्रज कागदपत्रांमध्ये सेव्हर्नद्रुग(Severndroog castle) असे येत असे.हा किल्ला तुळाजी आंग्रे यांच्या ताब्यात असताना इंग्रज अधिकारी जेम्स विलीयम्स या अधिकाऱ्याने १७५५ या वर्षी किल्ल्यावर हल्ला केला. त्यावेळी किल्ल्यावर सुमारे ५० तोफा होत्या. किल्ल्यावरून कडवा प्रतिकार होऊ लागला,पण काही काळानंतर इंग्रज तोफेचा एक गोळा किल्ल्यात गेला आणि स्फोट झाला. सुवर्णदुर्ग इंग्रजांच्या ताब्यात आला. त्याचसोबत बाजूचे गोवा कनकदुर्ग फत्तेदुर्ग पण इंग्रजांनी काबीज केले. एकही सैनिक न गमावता जेम्स विलीयम्स ने हा किल्ला जिंकला.\nपुढे सर जेम्स विल्यम्सच्या मृत्यूनंतर १७८४ मध्ये त्याच्या पत्नीने त्याच्या स्मरणार्थ उत्तर लंडन भागात एक castle बांधला आणि त्याला नाव दिले Severndroog Castle\nसुवर्णदुर्गाचे हे एक आगळे वेगळे वैशिष्ट्यच मानले पाहिजे. दुर्ग अवशेषांसोबतच इतिहासप्रसिद्ध कान्होजी आंग्रे आणि त्यांच्या घराण्याशी या किल्ल्याचा जवळून संबंध येतो त्यामुळे सुवर्णदुर्गाची ही भेट वेगळी ठरते हे नक्की. हर्णे गावची ही दुर्गचौकडी पाहायची असेल तर हर्णे किंवा मुरुड गावात मुक्काम करणे सोयीचे ठरते.गावात मुक्कामाची घरगुती सोय होते. हर्णे गावामधे छान मुक्काम करून या दुर्गयात्रेला जोडून आंजर्लेचा गणपती आणि मुरुडचे दुर्गादेवी मंदिर आवर्जून पाहता येईल.\nमहाराष्ट्र व्यापार कोकण समुद्र नारळ किनारपट्टी निसर्ग सिंधुदुर्ग पर्यटक सूर्य मासळी पायरी\nमहाराष्ट्रातील गडकोट जाणीवपूर्वक पाहायला बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे ही गोष्ट...\nकबूल केल्याप्रमाणं मुलं अकरा वाजता आली. ऊन चांगलं तापलं होतं. नंदूनं विचारलं, ‘आजी,...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\n१) कोणत्या राज्याने रस्ते अपघातात सापडलेल्या पीडितांसाठी मोफत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment?start=144", "date_download": "2018-05-28T03:04:52Z", "digest": "sha1:UDNDE4CKV6YW66VGIXELDGOGKHFK7NTZ", "length": 7520, "nlines": 168, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मनोरंजन - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nचीनच्या 8 हजार चित्रपटगृहात प्रदर्शित होणार सलमानचा बजरंगी भाईजान\n'कुंकू' मालिकेतील अभिनेता प्रफुल्ल भालेरावचं अपघाती निधन\n'नागिन' फेम अदा खान बनली सायबर क्राईमची शिकार\nपद्मावत ला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा\nहृतिकला सुझानने बर्थडेसाठी दिल्या खास शुभेच्छा\nरेणुका शहाणे ‘द लेडी डॉन’ च्या भूमिकेत\nहृतिक रोशन पुन्हा करतोय लग्न नवरीचे नाव ऐकून तुम्हालाही बसेल धक्का\nतेजस्विनी आणि बीग बींची खास भेट\nलग्नानंतर अनुष्काला मिळाली गुड न्यूज \nहृतिक रोशन ठरला वर्ल्ड मोस्ट हॅंडसम मॅन\nप्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर ‘पॅडमॅन’ आणि ‘पद्मावत’ एकमेकांसमोर\nसर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत सलमानने अव्वल स्थान कायम राखले\nमराठी नाट्य-सिनेसृष्टीतील विनोदी अभिनेता विकास समुद्रेला ब्रेन हॅमरेज\nपद्मावती सिनेमाला करणी सेनेचा विरोध कायम\nनववधु अनुष्काच्या कुशीत असलेला ‘तो’ चिमुकला कोण\nमराठमोळा “बिग बॉस” शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nबीग बींकडून वर्सोवा बीचला गिफ्ट\nजातीवाचक शब्दाचा वापर केल्याबद्दल अभिनेता सलमान खान आणि शिल्पा शेट्टीविरोधात अंधेरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\n#हेडलाइन कोल्हापूरसह, सांगली, सातारा कराड परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची… https://t.co/wLA6vaqLg0\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/marathi-movie-anna-118041300017_1.html", "date_download": "2018-05-28T03:06:56Z", "digest": "sha1:XXMQUWUFCGZQEWQ7GTQZ2HICIFWPFRUW", "length": 8310, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "‘अण्णा’म्हणून ओरडाणारा कोंबडा आता चित्रपटात | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 28 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n‘अण्णा’म्हणून ओरडाणारा कोंबडा आता चित्रपटात\nसध्या बोलणारा कोंबडा सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओतील ‘अण्णा’म्हणून ओरडाणारा कोंबडा आता एका चित्रपटात झळकणार आहे. सांगलीच्या आळसंद गावातील या कोंबड्याच्या मालकाला कर्नाटकातील दिग्दर्शकाने ऑफर दिली आहे. त्याचप्रमाणे बीडमधील काही लोक या कोंबड्यावर लघूपटही बनवणार आहेत.\nकाही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर कोंबडा स्वत:ला विकण्यास नकार देत ‘अण्णा’म्हणून ओरडला असा एक व्हिडीओ व्हायरल झाल होता. या व्हिडीओतील कोंबड्याला कर्नाटकातील एका दिग्दर्शकाने चित्रपट घेण्याचं ठरवलं आहे. तर, काही लोक त्यावर लघूपटही बनवणार आहेत. यासाठी सगळ्यांनी कोंबड्याच्या मालकाची देखील भेट घेतली आहे.\n'शिकारी'च्या प्रामोने नेटीझन्स 'घायाळ', व्हिडिओ व्हायरल\nआम्ही दोघी : तीन वाटांवरचे चित्रपट\nउमेश कामत आणि तेजश्री प्रधानची अशी ही मकरसंक्रांत \nमगरींनी घेरूनही ‘तो’चोर सहीसलामत सुटला\n‘के’सिरीज...‘एम. एस. धोनी’ते थेट ‘चरणदास चोर’\nयावर अधिक वाचा :\nऐश्वर्यावर होती वाईट नजर, एकट्यात भेटण्याचा धरला होता हठ्ठ\nहॉलिवूड नायिकांवर लैंगिक छळ करण्याचा आरोपी निर्माता हार्वे वेन्स्टाइनला न्यूयॉर्क ...\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाचा मुहूर्त 19 नोव्हेंबरचा\nहोणार, होणार अशी चर्चा असलेले बॉलिवूडचा 'बाजीराव' रणवीर सिंग व दीपिका पदुकोण या दोघांचे ...\n‘केबीसी' १० साठी ६ जूनपासून नावनोंदणी\n‘कौन बनेगा करोडपती’ हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतआहे. यात सहभाग घेण्यासाठी ...\nकैलास पर्वतावर भगवान शंकर-पार्वती यांचा निवास आहे असं भाविक मानतात. हिमालयाची विविध रूपे ...\nरेस ३ चे सेल्फिश गाणे लवकरच, जॅकलीनचा लूकची चर्चा\nरेस-३' या चित्रपटातील ‘हीरिए’ या गाण्‍याने सोशल मीडियावर तुफान गाजते आहे. आता त्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/category/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87/page/151/", "date_download": "2018-05-28T03:16:58Z", "digest": "sha1:OWVF2RVXVXNWZRHDMIAKNGHWKI344MXS", "length": 20579, "nlines": 247, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पुणे Archives - Page 151 of 162 - Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nपुण्यातील पर्यावरणपूरक मखराचे राष्ट्रीय पातळीवर कौतुक\nपुणे : गणेशोत्सव हा खरेतर आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय. त्यामुळे हा उत्सव पर्यावरणपूरक व्हावा यासाठी प्रत्येकजण आपापल्या पातळीवर प्रयत्न करीत असतो. पुण्यातील अशाच पर्यावरणपूरक मखराचे... Read more\n‘त्या’ नायजेरीयन चिमुकल्याच्या मेंदुवर पुण्यात यशस्वी शस्त्रक्रिया\nपुणे : सह्याद्री हॉस्पिटल तर्फे नुकतीच मेंदूचा कर्करोग असलेल्या सोमटोचुकवू अनायो या ३ वर्षांच्या मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया २७ एप्रिल २०१७ रोजी झाली. सह्याद्री ह... Read more\nसेल्फीच्या उत्साहात ‘तिचा’ वाढदिवशीचं मृत्यू\nपुणे : मावळातील कासारसाई धरण परिसरात सेल्फी काढत असताना तोल जाऊन तरुणीचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (दि.३१ मे) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. यातील दुर्दैवी बाब म्हणजे मृत तरुणीच... Read more\n​उज्वला योजनेमुळे महिलांना सन्मान – खा. अनिल शिरोळे​\nपुणे : प्रधानमंत्री उज्वला योजना ही आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबाला गॅस जोडणी बरोबरच त्या कुटुंबातील महिलेला सन्मान मिळवून देणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या अतिशय जिव्हाळ्याची योजना अ... Read more\nदाभोलकर, पानसरे यांच्यावरील पोवाडे गायला हवेत :ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक अतुल पेठे\nपुणे : ज्याप्रमाणे आज शूरवीरांचे पोवाडे गायले जातात. त्याबरोबरच समाजबदलासाठी बलिदान देणा-या दाभोलकर, पानसरे यांच्यावरील पोवाडे देखील गायला हवेत. कला ही प्रवाही असायला हवी. नवीन गोष्टींना साम... Read more\n.अन् संपाच्या दुसऱ्या दिवशी कडाडला भाजीपाला\nपुणे : कर्जमाफी द्यावी आणि शेतमालाला भाव मिळवून द्यावा यासाठी शेतक-यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाचा आज दुसरा दिवशी भाजीपाल्याचे भाव दुपट्टीने वधारले आहेत, तर दुधासाठी नागरिकांना पायपिट करावी... Read more\nराज्यातील शेतक-यांना कर्जमाफी मिळणे गरजेचे – शरद पवार\nपुणे: उत्तरप्रदेशातील निवडणुकीवेळी पंतप्रधानांनी कर्जमाफीची घोषणा केली आणि सत्तेत येताच तिथल्या मुख्यमंत्र्यांनी दोन आठवड्याच्या आत कर्जमाफीचा निर्णय घेतला. हाच निर्णय संपूर्ण देशासाठी होईल,... Read more\nमान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी\nपुणे : शहरात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. केरळमार्गे भारतात दाखल झालेला मान्सून विविध भागात कमी-अधिक प्रमाणात दोन दिवसांपासून बरसत आहे. मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने वातावरणात ग... Read more\nआर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने ‘शुभकामना’ या कार्यक्रमाचे आयोजन\nपुणे : आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने येत्या गुरुवार दि. ८ जून, २०१७ रोजी ‘शुभकामना’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कर्वे रस्त्यावरील मयूर कॉलनी मधील बालशिक्षण मंदिराच्या सभागृह... Read more\nभन्साळी रॉयल्स संघ ठरला चॅम्पीयन\nपुणे : एसबीकेवायएम क्रिकेट प्रिमियर लीग स्पर्धा जिंकून भंन्साळी रॉयल्स संघ राजलक्ष्मी हिंदुस्थान चषकाचा मानकरी ठरला. अंतिम सामन्यात त्यांनी परम चॅलेंजर्स संघाला ३ गडी राखून पराभूत केले. परम... Read more\nअपेक्षापूर्ती न करणारी ‘बकेट लिस्ट’…\nशाहिदने सोडला इम्तियाजचा चित्रपट\nट्रोल करणाऱ्यांना शिल्पाचे सडेतोड उत्तर\nजान्हवीच्या भोवती लहानग्यांचा गराडा\nइरफान खान पूर्णपणे ठिक, करणार पुनरागमन\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nIPL Final : सुपरकिंग्जसमोर सनरायझर्सचे आव्हान\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nभाजपची वर्षपूर्ती अन्‌ शहराध्यक्षांची अनुपस्थिती\nभाजपने जनतेला महागाई, बेरोजगारीच्या खाईत लोटले\nमेट्रोच्या कामासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल\nबोलाचीच कढी अन्‌ बोलाचाच भात\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nयेडियुरप्पांनी स्वताचेच रेकॉर्ड मोडले\nन्यायालयाच्या अवमान प्रकरणी पिंपरी पालिका आयुक्तांना नोटीस- यशवंत भोसले\nअखेर यशवंत सिन्हा यांचा भाजपला रामराम \n‘ऑफिसर ऑफ द मंथ” ने अधिकाऱ्यांचा होणार गौरव\nयोग्य वेळी विरोधी पक्षनेते पदाची जबाबदारी- दत्ता साने\nबोपखेलमधील एसटीपीची जागा त्वरीत ताब्यात घ्या- नगरसेविका गायकवाड\nतिकीट असूनही राजू शेट्टींना न घेताच विमान उडालं\nलंडनमधील गगनचुंबी २७ मजली इमारतीला भीषण आग; अनेक जण आडकल्याचा संशय\nमहेश मोतेवार यांची 207 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त\nमाहेश्वरी समाजाचे देशाच्या प्रगतीत महत्वाचे योगदान- पवार\nभाजपची वर्षपूर्ती अन्‌ शहराध्यक्षांची अनुपस्थिती\nभाजपने जनतेला महागाई, बेरोजगारीच्या खाईत लोटले\nमेट्रोच्या कामासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल\nबोलाचीच कढी अन्‌ बोलाचाच भात\nदेहुरोडला वर्चस्वातून पुन्हा राडा\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nभीम ऍपकडून ग्राहकाला नुकसानभरपाई देण्याचे आदेश\nघर पेटविल्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी\nमहिला कैद्यांनी थेट महिला आयोगाकडे तक्रारी द्याव्यात\n“मी मेंटली फिट’ फिजिकली माहिती नाही – पंकजा मुंडे\nसत्तेत आमचा फक्त वापर होतो\nबालभारतीच्या परवानगीने आता बाजारातील गाईड\nपुणे-मुंबई एक्‍सप्रेस वेवर विचित्र अपघात\nवारजे पोलीस चौकी तोडफोडप्रकरणी दोघांना जामीन\nलाखांची लाच घेताना सरपंच जेरबंद\nमेट्रो प्रकल्पामुळे 688 कुटुंबे होणार विस्थापीत\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%80/", "date_download": "2018-05-28T03:17:15Z", "digest": "sha1:BTPPIWXLIGP6TYVQ3VDKMMBE6CW6JSR7", "length": 10651, "nlines": 119, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "म्यानमारच्या अध्यक्षपदी विन मिन्ट यांची निवड - Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nHome breaking-news म्यानमारच्या अध्यक्षपदी विन मिन्ट यांची निवड\nम्यानमारच्या अध्यक्षपदी विन मिन्ट यांची निवड\nनायपिदॉ (म्यानमार) – म्यानमारच्या स्टेट कौन्सिलर आंग सान स्यू की यांचे समर्थक विन मिन्ट यांची आज देशाचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. अध्यक्ष हितीन क्‍यॉ यांनी विश्रांतीच्या कारणास्तव गेल्या आठवड्यात अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्‍त झालेल्या अध्यक्षपदासाठी संसदेमध्ये आज मतदान झाले. अध्यक्षपदी मिन्ट यांची निवड झाल्यामुळे धेयधोरणांवर स्यू की यांची पकड अधिकच घट्ट होणार आहे.\nविन मिन्ट यांनी गेल्या आठवड्यात म्यानमारच्या कनिष्ठ सभागृहाच्या सभापतीपदाचा राजीनामा दिला. संसदेमध्ये झालेल्या मतदानात मिन्ट यांना दोन तृतीयांश मते मिळाली. स्यू की यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी या पक्षाचे संसदेत प्राबल्य असल्याने मिन्ट यांची निवड जवळपास निश्‍चित होती. त्यांच्याविरोधात लष्कराच्या पाठिंब्यावर प्रभारी अध्यक्ष म्यिंट स्यु यांनी निवडणूक लढवली होती.\nस्यू की यांचा विवाह विदेशी व्यक्‍तीबरोबर झाला आहे. तसेच त्यांची दोन्ही मुले ब्रिटीश नागरिक आहेत. लष्करी राजवटीमध्ये राज्यघटनेत झालेल्या फेरबदलामुळे स्यू की या देशाच्या अध्यक्ष बनू शकणार नाहीत. म्यानमारमध्ये 2015 साली झालेल्या निवडणूकीत स्यू की यांच्या पक्षाला निर्विवाद बहुमत मिळाल्यावर त्यांच्यासाठी स्टेट कौन्सेलर हे नवीन पद निर्माण करण्यात आले होते. या पदाला कोणतीही घटनात्मक भूमिका नाही. पण हे पद अध्यक्षांपेक्षाही वरचढ असल्याचेही घोषित करण्यात आले होते.\nराज्यसभेतील निवृत्त सदस्यांची पंतप्रधानांकडून प्रशंसा\n‘या’ चित्रपटाच्या टीझरने केला विश्वविक्रम…\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://durgasakhatrek.blogspot.in/2018/04/blog-post_19.html", "date_download": "2018-05-28T02:52:07Z", "digest": "sha1:6P6F24FQRZNDY4JX53L6OI35SX4FZQAT", "length": 7671, "nlines": 89, "source_domain": "durgasakhatrek.blogspot.in", "title": "दुर्गसखा / Durgasakha: अलिबाग येथील कुलाबा जलदुर्गभ्रमण खास लहान मुलांसाठी ओंकार ओक या अभ्यासू भटक्यासोबत", "raw_content": "\nअलिबाग येथील कुलाबा जलदुर्गभ्रमण खास लहान मुलांसाठी ओंकार ओक या अभ्यासू भटक्यासोबत\nठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे रविवार दि. ०६ मे २०१८ रोजी *अलिबाग येथील कुलाबा जलदुर्गभ्रमण खास लहान मुलांसाठी ओंकार ओक या अभ्यासू भटक्यासोबत* आयोजित केले आहे.\n१) रविवार सकाळी ७ वाजता मँगो स्टोर, नौपाडा, ठाणे येथून अलिबागकडे प्रस्थान.\n२) सकाळी १०:३० वाजता अलिबाग कडून किल्ल्याकडे रवाना.\n३) ११ ते ३ च्या दरम्यान जलदुर्गभ्रमंती आणि इतिहास माहिती.\n४) १ ते १:३० च्या दरम्यान सस्नेहभोजन\n५) संध्याकाळी ४:३० ला ठाणे कडे प्रस्थान\n*वरील सर्व वेळा केवळ अंदाज येण्यासाठी दिल्या आहेत. परंतु अचानक उद्भवणारे काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडू शकतात. व्यवस्थापन असे बदल करण्याचा अधिकार स्वतः कडे राखून ठेवत आहे. तरी अशा प्रसंगात आपले सहकार्य अपेक्षित आहे.*\n१) हे जलदुर्गभ्रमण वय वर्षे ८ पुढील मुले आणि प्रौढांसाठी सुद्धा आहे.\n२) मुलांसोबत जर पालक येत असतील तर संपूर्ण दुर्गभ्रमण फी प्रत्येकी पालकाला आकारली जाईल.\n३) उन्हाळ्यामुळे मुलांना शक्यतो फुल कपडे आणि डोक्यावर टोपी असणे आवश्यक आहे.\n४) सर्वांनी वेळेच्या आधी म्हणजे १५ मिनिट अगोदर येणे अत्यंत गरजेचे आहे. कोणासाठी वेळ चुकवता येणार नाही.\n५) सर्वांनी प्लास्टिक चा वापर कटाक्षाने टाळावा.\n६) दुर्गभ्रमंण फी संस्थेच्या खात्यात जमा केल्यावरच त्या सभासदाला ट्रेक ला येता येईल ह्याची कृपया नोंद घ्यावी. नाव नोंदवून परत काढल्यास भरलेली रक्कम परत केली जाणार नाही.\n*दुर्गभ्रमणासाठी येताना काय घेऊन याल / THINGS TO CARRY*\n१) एक शोल्डर बॅग / SHOLDER BAG\n२) चांगली पादत्राणे, बूट असल्यास उत्तम / FOOT WARES\n५) कॅमेरा ( तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घेऊन येऊ शकता पण आपल्याच जबाबदारीवर )/ CAMERA (AT YOUR OWN RISKS)\n६) वही पेन... आपणास काही लिहायचे वाटल्यास / NOTE BOOK PEN OPTIONAL.\n*७) दुपारचा जेवणाचा डब्बा.*\n*दुर्गभ्रमण फी :- १,०००/- रु प्रत्येकी ( यात ठाणे-अलिबाग-ठाणे प्रवास खर्च, अलिबाग किनारा ते किल्ल्यापर्यंत बोट प्रवास, २ वेळचा नाश्ता, चहा, जलदुर्ग प्रवेश फी, एक्स्पर्टाइज चार्ज )*\n*दुर्गभ्रमणाच्या वेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे असे कोणी आढळल्यास त्याला तेथेच निरोप दिला जाईल. / STRICTLY NO SMOKING & DRINKING ALLOWED DURING TREK.*\n*सर्वांनी आपली नावे गुरुवार दिनांक ३ मे रात्रीपर्यंत द्यावी.*\nमनोज चव्हाण :९७७३४२११८४/ MANOJ CHAVAN:9773421184 ,\n*नियम व अटी लागू वरील कोणत्या हि बाबतीत बदल करण्याचे अधिकार संस्थे कडे राहतील.*\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8B/", "date_download": "2018-05-28T03:20:24Z", "digest": "sha1:6KMBVP7DHY4SI6ZY7N65HNLLAOO7KOFL", "length": 9213, "nlines": 118, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "ममता बॅनर्जींनी घेतली सोनिया गांधी यांची भेट - Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nHome breaking-news ममता बॅनर्जींनी घेतली सोनिया गांधी यांची भेट\nममता बॅनर्जींनी घेतली सोनिया गांधी यांची भेट\nनवी दिल्ली – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज येथे यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी ममतांनी भाजपच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या संयुक्त विरोधी आघाडीत सहभागी होण्याचे आवाहन कॉंग्रेसला केले. सोनिया आणि ममतांमध्ये सुमारे वीस मिनिटे चर्चा झाली. त्यांच्यात सध्याच्या राजकीय स्थितीवर आणि आगामी निवडणुकांत भाजपला पराभूत करण्याच्या रणनीतीवर चर्चा झाली.\nया भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ममता म्हणाल्या, भाजपशी प्रत्येक राज्यात एकास एक लढत व्हावी. ज्या राज्यात जो विरोधी पक्ष मजबूत आहे; त्या राज्यात त्याला इतरांनी पाठिंबा द्यावा. त्यासाठीच विरोधी पक्षांना एकत्रित आणण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. कॉंग्रेसनेही बरोबर यावे अशी माझी इच्छा आहे.\nडेटा लिक प्रकरणी सरकारची फेसबुकला नोटीस\nशांती सेनेतील सहभागी देशांची देणी वेळेवर द्या – भारत\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/modi-wraps-nepal-visit-says-india-ready-be-economic-sherpa-115907", "date_download": "2018-05-28T03:15:32Z", "digest": "sha1:CLYRXLCEN7HJXI4SZJ2BIUHGVK7F6JCK", "length": 12658, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Modi wraps up Nepal visit says India ready to be economic Sherpa नेपाळसाठी भारत शेर्पाही बनायला तयार | eSakal", "raw_content": "\nनेपाळसाठी भारत शेर्पाही बनायला तयार\nरविवार, 13 मे 2018\nआज दोन्ही देश क्रिकेटच्या माध्यमातून परस्परांच्या संपर्कात आहेत. एक नेपाळी तरुण हा \"आयपीएल'चा घटक आहे. क्रिकेटच्या माध्यमातून दोन्ही देशांमधील लोकसंपर्क अधिक मजबूत होईल.\n- नरेंद्र मोदी, पंतप्रधान\nकाठमांडू - नेपाळला यशोशिखरावर पोचविण्यासाठी भारत शेर्पा बनायला तयार आहे, या देशाने बुलेट्‌सपासून बॅलेटपर्यंत केलेला प्रवास स्तुत्य असून, नेपाळने युद्ध ते बुद्ध (युद्धाकडून शांततेकडे) असा दीर्घ प्रवास केला आहे. तुम्ही आता बॅलेटपर्यंत पोचला असला तरीसुद्धा आणखी बरीच वाटचाल करणे बाकी असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. ते येथे नागरी सत्कार समारंभामध्ये बोलत होते.\nमोदी म्हणाले, \"\"नेपाळ आता एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवर पोचला असून, आणखी मुख्य चढाई शिल्लक आहे. गिर्यारोहकांना शिखरावर नेण्याचे काम शेर्पा करत असतात, भारतही नेपाळसाठी शेर्पाप्रमाणे काम करायला तयार आहे. नेपाळने आपला प्राधान्यक्रम निश्‍चित करावा. या विकासाच्या प्रवासात भारत नेपाळच्या खांद्याला खांदा लावून उभा राहील. तुमच्या यशातच आमचे यश सामावले आहे. तुम्ही सुखी तर आम्हीही सुखी. \"सब का साथ, सब का विकास' ही घोषणा भारताच्या प्रगतीबाबत असली तरीसुद्धा वैश्‍विकतेबाबतही बरंच काही सांगते.''\nभारताने नेहमीच जगासाठी काम केले\nसौर आघाडीत अन्य देशांना एकत्र आणले\nनेपाळचा राज्यघटनेचा स्वीकार स्तुत्य\nभारत तुमच्या प्रगतीचा साथीदार आहे\nकाठमांडू हे नेपाळमधील दुसरे विश्‍वच\nभविष्यात लुंबिनीला भेट देण्याची इच्छा\nभारत नेपाळमधील द्विपक्षीय मुद्द्यांवर 19 सप्टेंबरपर्यंत तोडगा काढण्याचा निर्धार उभय देशांनी केला आहे. विशेष म्हणजे याच दिवशी 2015 मध्ये नेपाळची नवीन राज्यघटना अमलात आली होती. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि भारताचे नरेंद्र मोदी यांच्या संयुक्त निवेदनामध्ये याचा स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला आहे.\nकॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच देश नरेंद्र मोदींचा हल्लाबोल; विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल\nबागपत - कॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच एक देश आहे. पण माझ्यासाठी देशच एक कुटुंब आहे. काही लोक पायाखालची जमीन सरकल्याचे पाहून विरोधक अफवा पसरवित आहेत....\nभाजप-सेनेची भांडणे कुत्र्या मांजरासारखी अशोक चव्हाण यांची भाजपवर टीका\nभाजप सेनेची भांडण कुत्र्या मांजरासारखी असून कुत्र्या मांजराच्या भांडणा पलीकडे त्यांच्या भांडणाचा उपयोग नाही अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष...\nमोदींच्या 'प्रचारक ते पंतप्रधान' प्रवासाच्या छायाचित्र व बातम्यांचे प्रदर्शन\nवाल्हेकरवाडी : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “प्रचारक ते पंतप्रधान” सर्व या प्रवासाविषयी महाराष्ट्रातील नामांकित मराठी...\nदिग्विजय सिंहांचे मोदी आणि राठोडांना चॅलेंन्ज\nदिल्ली : सुचना व प्रसारणमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांच्या फिटनेस चॅलेन्ज नंतर प्रत्येक जन एकमेकांना चॅलेंन्ज करू लागले आहेत. भारतीय...\nबागपत मध्ये मोदींची क्रॉंग्रेसवर जोरदार टिका\nनवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील बागपत येथील 'ईस्टर्न पिरिफेरल एक्सप्रेसवे'चे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t13666/", "date_download": "2018-05-28T03:39:37Z", "digest": "sha1:B4L7NG4NFV3MZ76D2KCQGAEXVVG6JOOV", "length": 4804, "nlines": 92, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-माझा विश्वास आहे जादूटोण्यावर", "raw_content": "\nमाझा विश्वास आहे जादूटोण्यावर\nAuthor Topic: माझा विश्वास आहे जादूटोण्यावर (Read 1814 times)\nमाझा विश्वास आहे जादूटोण्यावर\nमाझा विश्वास आहे जादूटोण्यावर\nज्याचा विश्वास नसेल जादूटोण्यावर\nत्यांनी मला येऊन भेटावं\nमी कां झालोय भ्रमिष्ट\nअन मग जादूटोणा बकवास आहे\nतुमची खात्री होऊन जाईल\nहे साऱ्यांना कळून जाईल\nउगीच नाही लागलं वेड\nजे गारुड झालंय माझ्या मनावर\nते भूत आहे तिच्या जादूटोण्याचं\n खरचं केलीयं तिनं माझ्यावर जादू\nअसा काही गुरफटलोयं की\nमी एकटाच हसत असतो\nतिचा होऊन जगत असतो\nतिचचं राज्य असतं जगण्याच्या प्रत्येक क्षणांवर\nम्हणूनच माझा विश्वास आहे जादूटोण्यावर\nसंजय एम निकुंभ , वसई\nदि. १८ .१२ .१३ वेळ : १२.३० दु.\nमाझा विश्वास आहे जादूटोण्यावर\nRe: माझा विश्वास आहे जादूटोण्यावर\nतुझ्यावर प्रेम केले सांग काय चुकले माझे तूझ्याबरोबर राहण्याचे स्वप्न बघितले सांग काय चुकले माझे एक चांगला जिवनसाथी होण्याचा प्रयत्न केला सांग काय चुकले माझे अंधारमय जिवनात एक आशेचा दिप होण्याचा प्रयत्न केला सांग काय चुकले माझे प्रत्येक वेळी तुझाच विचार केला सांग काय चुकले माझे\nRe: माझा विश्वास आहे जादूटोण्यावर\nमाझा विश्वास आहे जादूटोण्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2012/07/blog-post_5208.html", "date_download": "2018-05-28T03:29:17Z", "digest": "sha1:WB7X3JTRFBBZEGG3QBJKKWATTSTYX2RD", "length": 7014, "nlines": 46, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: ज्वारी आणि बाजरी लागवडीबाबत माहिती", "raw_content": "\nमंगळवार, १७ जुलै, २०१२\nज्वारी आणि बाजरी लागवडीबाबत माहिती\n- सुरेश जाधव, खंडाळा, जि. सातारा ज्वारी लागवड : पेरणीसाठी शिफारस केलेल्या जातीचाच वापर करावा. संकरित वाण - सी.एस.एच. 5, 9, 13, 14, 16, 17, 18, 23, एस.पी.एच. 1567. सुधारित वाण - एस.पी.व्ही. 462, सी.एस.व्ही. 13, सी.एस.व्ही. - 15, सी.एस.व्ही. - 17, पी.व्ही.के. 801, सी.एस.व्ही. 20, 23. गोड ज्वारी- एस.एस.व्ही. 84, सी.एस.व्ही. 24, एस.एस., सी.एस.व्ही. 19, एस.एस., सी.एस.एस. 22 एस.एस. व ए.के.एस.एस.व्ही. 22. मॉन्सूनचा पुरेसा पाऊस झाल्यावर ताबडतोब पेरणी करावी. पेरणीसाठी हेक्‍टरी 10 किलो बियाणे वापरावे. ऍझोटोबॅक्‍टर व पीएसबी जिवाणूची प्रत्येकी 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यावर बीजप्रक्रिया करावी. पेरणीच्या वेळी अर्धे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश द्यावे. (50 किलो नत्र :50 किलो स्फुरद :50 किलो पालाश प्रति हेक्‍टरी) पेरणीनंतर एक महिन्याने 50 किलो नत्राची मात्रा प्रति हेक्‍टरी द्यावी. बाजरी लागवड : मॉन्सून पावसानंतर जमिनीत पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करावी. पेरणीसाठी शिफारस केलेल्या सुधारित व संकरित वाणांचाच वापर करावा. संकरित वाण - श्रद्धा (आर.एच.आर.बी.एच. 8609), सबुरी (आर.एच.आर.बी.एच. 8924) शांती (आर.एच.आर.बी.एच. - 9808) ओलिताची सोय असेल अशा ठिकाणी शक्‍यतो संकरित वाण पेरावेत. शिफारशीप्रमाणे वरखते वेळेवर द्यावीत. हलक्‍या जमिनीसाठी 40 किलो नत्र, 20किलो स्फुरद, 50 किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे. मध्यम जमिनीसाठी 50 किलो नत्र, 25 किलो स्फुरद, 25 किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे. पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करून 45 ु 15 सें.मी. अंतराने पेरणी करावी. बाजरीचे वाणानुसार हेक्‍टरी तीन ते चार किलो बियाणे वापरा. बाजरी अधिक तूर 2:1, 2:2 या प्रमाणात आंतरपीक घ्यावी. कोरडवाहू बाजरीसाठी सरी वरंबा पद्धतीने पेरणी करावी.अरगट रोग नियंत्रणासाठी 20 टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया करावी. गोसावी रोगाच्या नियंत्रणासाठी सहा ग्रॅम मेटॅलॅक्‍झील 35 एसडी (बीजप्रक्रियेसाठीचे) प्रति किलो बियाण्यास चोळावे. त्यानंतर प्रति 10 किलो बियाण्यावर 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर जिवाणू संवर्धक व 250 ग्रॅम स्फुरद जिवाणू संवर्धनाची प्रक्रिया करावी. : डॉ. एच. एल. घाडगे, 9850522821 विभागीय विस्तार केंद्र, कृषी महाविद्यालय, पुणे\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ८:२६ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nसूक्ष्म अन्नद्रव्यांकडे लक्ष द्यायलाच हवे\nपावसाळी परिस्थितीचा वेलीमधील संजीवकांवर होतो परिणा...\nज्वारी आणि बाजरी लागवडीबाबत माहिती\nहिरवळीच्या खतासाठी कोणती पिके निवडावीत\nसुधारित तंत्राने वाढवू या बीटी कपाशीची उत्पादकता.....\nमाळरानावरील डाळिंब शेतीतून उंचावली आर्थिक स्थिती\nआधुनिक तंत्रातून गव्हाचे एकरी 25 क्विंटल उत्पादन\n20 गुंठ्यांतील शेवग्याने दिले लाखाचे उत्पन्न\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/pune/newly-tender-gis-system-new-terms-and-conditions-income-tax-department-conditions/amp/", "date_download": "2018-05-28T03:37:41Z", "digest": "sha1:DTRDHSLOYG5RGVNHBTJ74KPWDCNTLTMT", "length": 12245, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Newly tender for GIS system; New terms and conditions of income tax department, conditions | जीआयएस यंत्रणेसाठी नव्याने निविदा; मिळकतकर विभागाच्या नव्याने अटी, शर्ती | Lokmat.com", "raw_content": "\nजीआयएस यंत्रणेसाठी नव्याने निविदा; मिळकतकर विभागाच्या नव्याने अटी, शर्ती\nमहापालिकेच्या कर्मचा-यांनी केलेल्या बहुसंख्य मिळकतींचेच सर्वेक्षण करून सुमारे अडीच कोटी रुपयांची बिदागी घेणा-या दोन कंपन्यांचा करार महापालिका आयुक्तांनी रद्द केला आहे. आता नव्याने निविदा जाहीर करण्यात येणार असून त्यातील अटी, शर्ती मिळकतकर विभागाला फायदेशीर ठरतील अशाच ठेवल्या जात आहेत.\nपुणे : महापालिकेच्या कर्मचा-यांनी केलेल्या बहुसंख्य मिळकतींचेच सर्वेक्षण करून सुमारे अडीच कोटी रुपयांची बिदागी घेणा-या दोन कंपन्यांचा करार महापालिका आयुक्तांनी रद्द केला आहे. आता नव्याने निविदा जाहीर करण्यात येणार असून त्यातील अटी, शर्ती मिळकतकर विभागाला फायदेशीर ठरतील अशाच ठेवल्या जात आहेत. आधी करार केलेल्या कंपन्यांनी उपग्रहामार्फत राबविल्या जाणाºया जिओग्राफिकल इन्फर्मेशन सिस्टिम (जीआयएस) या अत्याधुनिक यंत्रणेद्वारे शहरातील ८ लाख २५ हजार मिळकतींचे सर्वेक्षण करायचे होते. त्यांना सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. एका मिळकतीच्या सर्वेक्षणासाठी त्यांना त्यात फेरफार आढळला तर ३३९ रुपये व आढळला नाही तर ३०० रुपये देण्यात येत होते. आतापर्यंत त्यांनी ३ लाख मिळकतींचे सर्वेक्षण केले आहे. त्यातील फक्त ७५ हजार मिळकतींमध्ये फेरफार आढळला आहे. मात्र ज्या गतीने त्यांनी काम करणे अपेक्षित होते त्या गतीने काम झाले नाही, असा प्रशासनाचा आक्षेप आहे. मुदतवाढ दिल्यानंतरही तसेच संथगतीने काम होत असल्याने व नव्या मिळकतींचा शोध घेतला जात नसल्याने आता करारच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुदतवाढ दिल्यानंतरही दोन्ही कंपन्यांनी कामात अपेक्षित गती वाढवली नाही. जास्तीचे कर्मचारी नियुक्त करून त्यांनी किमान ९ महिन्यांमध्ये तरी सर्वेक्षण संपवणे अपेक्षित होते, मात्र अजून काही लाख मिळकतींचे सर्वेक्षण शिल्लक आहे तसेच नोंद नसलेल्या मिळकतींचा शोध तर घेतलाच गेलेला नाही. याबाबतचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत आता महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी या दोन्ही कंपन्यांबरोबरचा करारच रद्द केला आहे. तसे करताना त्यांनी जुन्या निविदेच्या अटी व शर्तींमध्ये बदल करण्यास सांगितले आहे. महापालिकेच्या दप्तरात नोंद नसलेल्या मिळकती, तसेच महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात फेरफार असलेल्या मिळकतींचे सर्वेक्षण करण्याला प्राधान्य देण्याची अट टाकण्यात येणार आहे. त्यासाठी त्यांना प्रत्येक मिळकतनिहाय पैसे न देता त्यांच्याकडून जमा झालेल्या मिळकतकराच्या टक्केवारीच्या प्रमाणात पैसे देता येतील का, याचाही विचार खातेप्रमुखांनी करावा व तसे निविदेतच नमूद करावे, असे आयुक्तांनी सांगितले आहे. अपेक्षित काम न झाल्याने निर्णय याआधीची निविदाही अशाच प्रकारची होती. त्याच पद्धतीने काम करणार असल्याचे सांगून दोन कंपन्यांनी हे काम घेतले होते. शहरातील सुमारे ८ लाख २५ हजार मिळकतींचे सर्वेक्षण त्यांनी करायचे होते. ते करताना जीआयएस यंत्रणेचा वापर करून त्यांनी ज्या मिळकतींची महापालिकेच्या दप्तरात नोंदच झालेली नाही, ज्यांची नोंद आहे व पण प्रत्यक्षात मात्र त्यांनी वाढीव बांधकाम करून त्याची माहितीच महापालिकेला दिलेली नाही, अशा मिळकती शोधणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र त्यांच्याकडून असे झालेले दिसत नाही. त्यामुळेच त्यांचा करार रद्द करून नव्याने निविदा जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या दोन कंपन्यांनी कामच केले नाही, असे झालेले नाही. त्यांच्याकडून महापालिकेला मोठ्या प्रमाणावर महसूल मिळाला आहे व त्या तुलनेत त्यांना दिलेले शुल्क जास्त नाही. तरीही गतीने काम होणे अपेक्षित असताना तसे होत नाही, हे लक्षात आल्यानंतर आयुक्तांच्या परवानगीने करार रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. - शीतल उगले-तेली, अतिरिक्त आयुक्त, महापालिका जीआयएस यंत्रणा केवळ मिळकतकर विभागासाठीच नाही तर महापालिकेच्या बांधकाम, उद्यान, पथ, मालमत्ता अशा सर्वच विभागांसाठी अत्यंत उपयुक्त यंत्रणा आहे. एका क्लिकवर प्रत्येक विभागाला त्याला आवश्यक असलेली सर्व माहिती मिळू शकते. मागील निविदांमध्ये अटी, शर्ती नीट टाकल्या गेल्या नाहीत. किमान आता तरी प्रशासनाने ती काळजी घ्यावी. महापालिकेकडे नोंद नसलेल्या किमान ४ लाख मिळकती तरी शहरात असतील व त्यांचा शोध घेतला तर महापालिकेला दरवर्षी ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न मिळू शकते. - आबा बागूल, ज्येष्ठ नगरसेवक, काँग्रेस\nइतिहासाचे पुनर्लेखन अजेंड्यावर - सुब्रह्मण्यम स्वामी\nगावकारभाऱ्यांचा आज फैसला, ९० ग्रामपंचायतींसाठी ८० टक्के मतदान\nकर्नाटक हापूसमुळे आंब्याचा बाजार उठला\nसराईत गुन्हेगारांकडून 3 पिस्तुले जप्त\nइतिहासाचे पुनर्लेखन अजेंड्यावर - सुब्रह्मण्यम स्वामी\nगावकारभाऱ्यांचा आज फैसला, ९० ग्रामपंचायतींसाठी ८० टक्के मतदान\nकर्नाटक हापूसमुळे आंब्याचा बाजार उठला\nपारंपरिक तमाशा फड कर्जाच्या विळख्यात\nलोकप्रतिनिधींनी तालुक्याला मागे नेले - हर्षवर्धन पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/stats-india-vs-south-africa-4th-odi/", "date_download": "2018-05-28T03:17:07Z", "digest": "sha1:6LJVUDXWFARR7V7XCWUHTVI5PCOZBYUP", "length": 6041, "nlines": 82, "source_domain": "mahasports.co.in", "title": "दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत चौथ्या सामन्यात होणार हे खास विक्रम - Maha Sports", "raw_content": "\nदक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत चौथ्या सामन्यात होणार हे खास विक्रम\nदक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत चौथ्या सामन्यात होणार हे खास विक्रम\n आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका चौथ्या वनडे सामन्यात अनेक विक्रम होण्याची शक्यता आहे. भारताने या मालिकेत पहिल्या ३ सामन्यात पूर्णपणे वर्चस्व गाजवले असून आज चौथा सामना जिंकून भारत दक्षिण आफ्रिकेत प्रथमच मालिका विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.\nआजचा सामना हा भारताचा सलामीवीर शिखर धवनचा १००वा वनडे सामना असून त्याने आजपर्यंत ९९ वनडे सामन्यात ४५.६५च्या सरासरीने ४२०० धावा केल्या आहेत. यात १२ शतके आणि २५ अर्धशतकांचा समावेश आहे.\n-भारतीय संघाकडून १००व्या वनडेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या नावावर आहे. गांगुलीने १००व्या वनडेत ९७ धावा केल्या आहेत. हा विक्रम मोडण्याची आज शिखरला मोठी संधी आहे.\n-९९ वनडे सामन्यानंतर सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शिखर धवन (४२००) दुसऱ्या स्थानावर. अव्वल स्थानी ४७९८ धावांसह दक्षिण आफ्रिकेचा हाशिम अमला आहे.\n-शिखर धवन आज जेव्हा १००वा वनडे सामना खेळायला मैदानात उतरेल तेव्हा तो १०० सामन्यानंतर वनडेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनेल. विराट कोहलीने १००व्या वनडे सामन्यानंतर ४०८५ धावा केल्या होत्या.\n-शिखर धवनने ९९ सामन्यात ३७ पेक्षा अधिक वेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. हा भारताकडून विक्रम आहे.\nराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सुशांत दबस, सुदिप्ता सेंथिल कुमार यांना विजेतेपद\nपूनावाला ट्रॉफी अश्वारोहण स्पर्धेत आहिर, मोहिरे, सागर गामा अजिंक्य\nआशियाई गेम्सच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्यावेळी महिला खेळाडू नाही…\n16वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत संदिप्ती राव हिला दुहेरी…\nते तब्बल ७६ ग्रॅंडस्लम एकत्र खेळले, मग फ्रेंच ओपनपुर्वी…\nते तब्बल ७६ ग्रॅंडस्लम एकत्र खेळले, मग फ्रेंच ओपनपुर्वी…\nपूनावाला ट्रॉफी अश्वारोहण स्पर्धाचे पुण्यात आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/tech/samsung-launches-galaxy-s8-plus-6gb-ram-and-dual-front-camera/", "date_download": "2018-05-28T03:32:09Z", "digest": "sha1:RCVDWIN43AQM7JTFCJ4BTYQRUNBZ6TAE", "length": 27385, "nlines": 358, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Samsung Launches Galaxy S8 Plus With 6gb Ram And Dual Front Camera | ​सहा जीबी रॅम व ड्युअल फ्रंट कॅमेर्‍यांनी सज्ज स्मार्टफोन | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nAll post in लाइव न्यूज़\n​सहा जीबी रॅम व ड्युअल फ्रंट कॅमेर्‍यांनी सज्ज स्मार्टफोन\nसॅमसंग कंपनीने आज ६ जीबी रॅम आणि ड्युअल फ्रंट कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा सॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे.\nसॅमसंग कंपनीने आज ६ जीबी रॅम आणि ड्युअल फ्रंट कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा सॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांसाठी सादर केला आहे.\nसॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) हा स्मार्टफोन ग्राहकांना ‘अमेझॉन इंडिया’ या शॉपींग पोर्टलवरून २० जानेवारीपासून खरेदी करता येणार आहे. याचे मूल्य ३२,९९० रूपये असून ब्लॅक आणि गोल्ड या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध करण्यात आला आहे.\nसॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) या स्मार्टफोनमध्ये ड्युअल फ्रंट कॅमेरा सेटअप असून हे याचे विशेष फिचर आहे. याच्या पुढील बाजूस एफ/१.९ अपार्चर आणि लाईव्ह फोकस या फिचरने सज्ज असणारे १६ व ८ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील एक आरजीबी तर दुसरा मोनोक्रोम या प्रकारातील असेल. यांच्या मदतीने अतिशय उत्तम दर्जाच्या सेल्फी घेता येणार आहे. तर एफ/१.७ अपार्चरसह यातील मुख्य कॅमेरा १६ मेगापिक्सल्सचा असेल. युएसबी टाईप-सी चार्जींग प्रणालीसह यातील बॅटरी ३५०० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. हा स्मार्टफोन वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ असल्याने कोणत्याही वातावरणात सहजपणे वापरता येईल. यात कॉन्टॅक्टलेस मोबाईल पेमेंटसाठी यात सॅमसंग पे ही प्रणाली देण्यात आलेली आहे. याला सॅमसंग गिअर व्हिआर हेडसेटचा सपोर्टदेखील देण्यात आला आहे.\nसॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) मॉडेलमध्ये ६ इंच आकारमानाचा आणि फुल एचडी प्लस क्षमतेचा (२२२० बाय १०८० पिक्सल्स) सुपर अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. याची ६ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोअरेज असून मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोअरेज वाढविता येणार आहे.\nसॅमसंग गॅलेक्सी ए८ प्लस (२०१८) या स्मार्टफोनमध्ये फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी, फिंगरप्रिंट स्कॅनर आदी फिचर्स असतील. तसेच या स्मार्टफोनमध्ये अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसॅमसंग गॅलेक्सी जे२ प्रो (२०१८)ची घोषणा\nगॅलेक्सी टॅब ए ७.० : जाणून घ्या सर्व फिचर्स\nसॅमसंगच्या Galaxy J2 Pro, J7 Nxt किंवा J7 Max स्मार्टफोनवर व्होडाफोनची कॅशबॅक ऑफर\nसॅमसंगचे नॉइस कॅन्सलेशनयुक्त इयरफोन्स\nअ‍ॅपलचा नफा सॅमसंगपेक्षा तब्बल पाचपट अधिक\nवाढीव रॅम आणि स्टोअरेजयुक्त सॅमसंग गॅलेक्सी जे 7 नेक्स्ट\nजिओनं रचला इतिहास, जगातल्या सर्व स्मार्टफोन्सना मागे टाकत जिओ फोन बनला नंबर 1\nचार कॅमेर्‍यांनी सज्ज एचटीसी यू12 प्लस\nइन्स्टाग्रामवर म्युट करण्याची सुविधा\nमीडियाटेकचा मिड-रेंज स्मार्टफोनसाठी नवीन प्रोसेसर\nसॅमसंगच्या गॅलेक्सी एस लाईट लक्झरी एडिशनची घोषणा\nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%AF%E0%A5%A7", "date_download": "2018-05-28T03:37:13Z", "digest": "sha1:73ZHXSDC22VQRENR5D6QWBRVDLVT645W", "length": 5579, "nlines": 201, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ७९१ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ७ वे शतक - ८ वे शतक - ९ वे शतक\nदशके: ७७० चे - ७८० चे - ७९० चे - ८०० चे - ८१० चे\nवर्षे: ७८८ - ७८९ - ७९० - ७९१ - ७९२ - ७९३ - ७९४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ७९० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०६:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.smartdost.in/strange-japan/", "date_download": "2018-05-28T03:23:30Z", "digest": "sha1:UDEG6Q2ZADA5SV5TRSSVEH7BDO7GP2MQ", "length": 11743, "nlines": 68, "source_domain": "www.smartdost.in", "title": "strange Japan, Japanese services, Marathi website | SmartDost - marathi website for interesting information", "raw_content": "\nभाड्याने मित्र मिळतील : जपानमधील 5 अजब सेवा\nअजबसत्य, अनोखे | 0 |\nचीनी लोक काहीही करू शकतात असे आपण आत्तापर्यंत म्हणत होतो. परंतु दोस्तहो जपानी लोकांविषयी नेटवर वाचले अन जपानलापण तोड नाही हे कळाले. तसे पाहता प्रत्येक देशामध्ये दुकानदार ग्राहकांना नानावीध सेवा पुरवत असतातच पण जपानमध्ये ग्राहकाना ज्या सेवा पुरवल्या जाता त्या काही औरच. गावातील वाढदिवसाची होर्डिंग, वेगवेगळ्या मालाच्या जाहिराती बघून कंटाळाच येतो. पण त्याच जाहिराती मांडीवर चिकटवून तरुण मुली/मुले फिरू लागली तर कदाचित तुम्ही जाहिराती वाचाल. जपानमध्ये मांडीवर तुमची जाहिरात एखाद्या गोंदणासारखी लावायची अन जाहिरात दाखवत फिरायची सेवा पुरवली जाते… गम्मतच आहे.\n1. एकट्याचे लग्न लावून मिळेल :\nजपानमध्ये सगळेचजण बिझी असतात. म्हणजे काही काळ थांबून लग्न करावे अन संसार थाटावा, पार्टनरला घेऊन घासाघीस करत बाजार करावा, झोपताना दिवसांच्या खर्चाबद्दल चर्चा करून रात्रीची वाट लावावी, मुले बाळे वाढवत रिटायरमेंटची वाट बघावी असले नाद नाहीत. पण काहींना लग्नाची ती लगबग, ते विधी आयुष्यात एकदातरी अनुभवावे वाटतात. अन अशाच आसुसलेल्या लोकांसाठी एकट्याचे लग्न लावणारी दुकाने जपानमध्ये आहेत. ते तुम्हाला सजवतील, अग्नीभोवती सात फेऱ्या मारायला लावतील. हळद लावणे, मुंडावळ्या बांधणे अश्यासारख्या जपानमध्ये ज्या ज्या विधी असतील त्या करतील. अन ते सुद्धा विदाउट नवरा किंवा नवरी. फक्त एकट्याच्या लग्नाचे पॅकेज. लग्न झाले की तुम्ही तुमच्या कामाला मोकळे. \n2. एक्स लव्हरच्या भेटवस्तू सांभाळणे :\nजीवनात मैत्री होती, प्रेमही कधीकधी होते अन प्रेमभंगही. मग त्या प्रेमात तुम्ही दिलेल्या गिफ्ट्सचे काय करायचे. म्हणजे तुम्हाला मिळालेली ती गुलाबी पत्रे अन ते टेडी बिअर नंतर अडगळ वाटू लागतात. मनाला त्रास देणाऱ्या या अश्या वस्तू सांभाळून ठेवण्यासाठीसुद्धा जपानमध्ये सेवा आहे. तुम्ही महिन्याला साधारण 100 रुपये भाडे भरायचे अन तेराडा नावाची कंपनी तुमचे हे प्रेमभंग सामान जतन करून ठेवेल. त्याची पावतीही तुम्हाला मिळते. प्रेमभंगाची पोहच पावती नंतर सांभाळून ठेवायची जबाबदारी तुमच्यावर….\n3. चूक कबुल सर्व्हिस :\nमाणूस म्हणजे चुका आल्याच. तुम्ही जेव्हा चुका करता तेव्हा माफी मागायलाच पाहिजे. हो ना परंतु बऱ्याच जणांना चूक कबूल करून माफी मागायला फार जड जाते. त्यांच्यासाठी चूक कबूल सेवा “ऐगा प्रो” कंपनी सेवा पुरवते. म्हणजे बघा तुम्ही तुमच्या मैत्रिणीचा वाढदिवस विसरला ही चूक केली. आता ती तुमचे भरीत करेल असे तुम्हाला वाटते. काळजी नको, “ऐगा प्रो” है ना. पैसे भरा कंपनीची माणसे तुमचे आई वडील असल्याचे सोंग करतील अन तुमच्या रागावलेल्या मैत्रिणीकडे जावून माफी मागतील. तुम्ही खुश जान वाचली म्हणून अन मैत्रीण खुश सासू सासऱ्यांनी लग्नाआधीच माफी मागितली म्हणून. सगळीकडे खुशीचा माहोल. खोटा खोटा का असेना.\n4. भाड्याने मित्र मिळतील :\nलहानपणी आपण सायकल भाड्याने घेऊन गावात चक्कर मारून शायनिंग करायचो पण जपानमध्ये मित्र / मैत्रीण भाड्याने मिळतात ज्यांच्याबरोबर आपण गावभर फिरु शकतो…. म्हणजे बघा तुम्हाला कोणी फ्रेंड्स नाहीत अन फ्रेंड्स करता येत नाहीत. अगदी एकटे एकटे वाटते. तुम्हाला मित्र/ मैत्रीण नाहीत म्हणून गाववाले टिंगल करतात. टेन्शन नॉट. “पार्टनर के के” नावाची कंपनी काही काळासाठी तुम्हाला भाड्याने मित्र देतील. हे सारे कायदेशीर कामासाठीच व गैरकृत्य करणेस मनाई. अन हो जास्त शायनिंगसाठी परदेशी मित्रही भाड्याने देणेची सोय आहे.\n5. शाळेचा गृहपाठ करून मिळेल :\nसुट्ट्या संपत आल्या की विद्यार्थ्याना अन त्यांच्या आई वडिलाना जड वाटणारे काम म्हणजे शाळेचा न केलेला गृहपाठ. या अपूर्ण गृहपाठामुळे झोप उडतेच पण राहिलेला सुट्टीचा दिवसपण खराब होतो. पण जर तुम्ही जपानच्या गृहपाठ सेवेचा लाभ घेतला तर ती कंपनी शाळा सुरु होण्यापूर्वीच मुलांचा गृहपाठ पूर्ण करून देते. अन ते सुद्धा मुलांच्या हस्ताक्षरात. म्हणजे डमी बसवलाय अशी शंकाही कोणाला येणार नाही. आहे का नाही शंकर शाळा\nPreviousकाळी पांढरी स्वप्ने : स्वप्नाच्या 5 विलक्षण बाबी\nNextइंका संस्कृतीतील माचू पिच्चूची 5 गुपिते\nगाढवाच्या दुधाने अंघोळ : 5 एैतिहासिक फॅशन्स\nभारतातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच ध्वजस्तंभ आता कोल्हापुरात : भारतातील सर्वात उंच 5 ध्वजस्तंभ\nजगातील पहिले रॉकेट आणि शाम्पू – भारताच्या जगाला 5 देणग्या\nबायबलमधील “नोहाज आर्क” अन पुराणातली “मनूची नौका” एकच होती असे वाटणारे 5 पुरावे.\nस्टिव्ह जॉब्स यांचे 6 Success Rules\nपरग्रहवासियांसाठी दिशादर्शक अन वीज निर्मिती – पिरॅमिडबद्दलच्या या 5 समजुती खऱ्या असतील का\nरिलेशनशिप धोक्यात टाकणाऱ्या 5 सवयी\nदोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/video/3473-ulhasnagar-chinese-shop-owner-thrown-hot-oil-on-customer-caught-on-camera", "date_download": "2018-05-28T03:01:08Z", "digest": "sha1:CUNPI4RHT3NIHO52LW2RKXPCRTO4ZF3W", "length": 6064, "nlines": 141, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "चायनीज विक्रेत्याने ग्राहकाच्या अंगावर उकळते तेल फेकले; पाहा धक्कादायक CCTV फुटेज - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nचायनीज विक्रेत्याने ग्राहकाच्या अंगावर उकळते तेल फेकले; पाहा धक्कादायक CCTV फुटेज\nव्हॉट्स ॲपवरील अश्लिल व्हिडिओ ब्लॉक करण्यासाठी सुप्रीम कोर्टाचं महत्त्वाचं पाऊल\nकॅरेबियन बेटांवर इर्मा वादळाचे थैमान\nजोर लगा के हयश्शा सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल\nजयंत पाटलांचा राग पाहून बॉलिवुडचा बादशाह शाहरुख घाबरला;अलिबाग जेट्टीवरचा हायव्होल्टेज ड्रामा\nजोर लगा के हयश्शा \nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\n#हेडलाइन कोल्हापूरसह, सांगली, सातारा कराड परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची… https://t.co/wLA6vaqLg0\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/keywords/keshav.swami/word", "date_download": "2018-05-28T03:32:48Z", "digest": "sha1:BMZBHAE3VYQWLW2IO3D22OCRAPXGMV3A", "length": 6564, "nlines": 47, "source_domain": "m.transliteral.org", "title": "Keyword - keshav swami", "raw_content": "\nकेशवस्वामी रामदास पंचायतनातील प्रख्यात साधू होऊन गेले. हे महाराष्ट्र ब्राम्हण असून महानभगवद्‌भक्त व अंतर्निष्ट आणि मोठे निस्पृह वक्ते होते. काशीराजस्..\nकेशवस्वामी - पद १\nकेशवस्वामींचे संपूर्ण नाव केशव आत्माराम कुलकर्णी. ते लातूरच्या दक्षिणेस असलेल्या कल्याणी नावाच्या इतिहासप्रसिद्ध गावचे. ते आध्यात्मिक विचाराचे होते.\nकेशवस्वामी - पद २\nकेशवस्वामींचे संपूर्ण नाव केशव आत्माराम कुलकर्णी. ते लातूरच्या दक्षिणेस असलेल्या कल्याणी नावाच्या इतिहासप्रसिद्ध गावचे. ते आध्यात्मिक विचाराचे होते.\nकेशवस्वामी - पद ३\nकेशवस्वामींचे संपूर्ण नाव केशव आत्माराम कुलकर्णी. ते लातूरच्या दक्षिणेस असलेल्या कल्याणी नावाच्या इतिहासप्रसिद्ध गावचे. ते आध्यात्मिक विचाराचे होते.\nकेशवस्वामी - पद ४\nकेशवस्वामींचे संपूर्ण नाव केशव आत्माराम कुलकर्णी. ते लातूरच्या दक्षिणेस असलेल्या कल्याणी नावाच्या इतिहासप्रसिद्ध गावचे. ते आध्यात्मिक विचाराचे होते.\nकेशवस्वामी - श्लोक संग्रह १\nकेशवस्वामी रामदास पंचायतनातील प्रख्यात साधू असून महानभगवद्‌भक्त व अंतर्निष्ट आणि मोठे निस्पृह वक्ते होते.\nकेशवस्वामी - श्लोक संग्रह २\nकेशवस्वामी रामदास पंचायतनातील प्रख्यात साधू असून महानभगवद्‌भक्त व अंतर्निष्ट आणि मोठे निस्पृह वक्ते होते.\nकेशवस्वामी - श्लोक संग्रह ३\nकेशवस्वामी रामदास पंचायतनातील प्रख्यात साधू असून महानभगवद्‌भक्त व अंतर्निष्ट आणि मोठे निस्पृह वक्ते होते.\nकेशवस्वामी - श्लोक संग्रह ४\nकेशवस्वामी रामदास पंचायतनातील प्रख्यात साधू असून महानभगवद्‌भक्त व अंतर्निष्ट आणि मोठे निस्पृह वक्ते होते.\nकेशवस्वामी - श्लोक संग्रह ५\nकेशवस्वामी रामदास पंचायतनातील प्रख्यात साधू असून महानभगवद्‌भक्त व अंतर्निष्ट आणि मोठे निस्पृह वक्ते होते.\nकेशवस्वामी - श्लोक संग्रह ६\nकेशवस्वामी रामदास पंचायतनातील प्रख्यात साधू असून महानभगवद्‌भक्त व अंतर्निष्ट आणि मोठे निस्पृह वक्ते होते.\nकेशवस्वामी - श्लोक संग्रह ७\nकेशवस्वामी रामदास पंचायतनातील प्रख्यात साधू असून महानभगवद्‌भक्त व अंतर्निष्ट आणि मोठे निस्पृह वक्ते होते.\nकेशवस्वामी - श्लोक संग्रह ८\nकेशवस्वामी रामदास पंचायतनातील प्रख्यात साधू असून महानभगवद्‌भक्त व अंतर्निष्ट आणि मोठे निस्पृह वक्ते होते.\nकेशवस्वामी - श्लोक संग्रह ९\nकेशवस्वामी रामदास पंचायतनातील प्रख्यात साधू असून महानभगवद्‌भक्त व अंतर्निष्ट आणि मोठे निस्पृह वक्ते होते.\nकेशवस्वामी - श्लोक संग्रह १०\nकेशवस्वामी रामदास पंचायतनातील प्रख्यात साधू असून महानभगवद्‌भक्त व अंतर्निष्ट आणि मोठे निस्पृह वक्ते होते.\nकेशवस्वामी - श्लोक संग्रह ११\nकेशवस्वामी रामदास पंचायतनातील प्रख्यात साधू असून महानभगवद्‌भक्त व अंतर्निष्ट आणि मोठे निस्पृह वक्ते होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/rain-maharashtra-108437", "date_download": "2018-05-28T03:27:07Z", "digest": "sha1:HREZO7L3MRPP7JHUQIWNVYXEOF37URKH", "length": 13760, "nlines": 192, "source_domain": "www.esakal.com", "title": "rain in maharashtra पावसाने उन्हाची काहिली कमी | eSakal", "raw_content": "\nपावसाने उन्हाची काहिली कमी\nसोमवार, 9 एप्रिल 2018\nपुणे - वादळीवारा आणि गारपिटीसह पडलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे राज्यातील उष्णतेची लाट रविवारी ओसरली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 43 अंश सेल्सिअसपर्यंत उसळलेला कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षाही खाली गेला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.\nपुणे - वादळीवारा आणि गारपिटीसह पडलेल्या पूर्वमोसमी पावसामुळे राज्यातील उष्णतेची लाट रविवारी ओसरली. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात 43 अंश सेल्सिअसपर्यंत उसळलेला कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षाही खाली गेला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार दिवसांमध्ये तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे.\nराज्यात जळगाव येथे सर्वाधिक म्हणजे 40.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तर भारतातून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यातील कमाल तापमानाच्या पाऱ्याने चाळिशी ओलांडली होती. विदर्भात उष्णतेची लाट पसरली होती. अर्ध्याहून अधिक महाराष्ट्र उन्हाच्या चटक्‍यात होरपळत होता. मात्र, उत्तरेतील वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिणेकडून आलेल्या बाष्पयुक्त वारे मध्य भारताच्या दिशेने वाहत आहेत. त्यामुळे पुढील दोन ते चार दिवसांमध्ये विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे.\nकोल्हापूर, सातारा, सांगलीसह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत पूर्वमोसमी पावसाने रविवारी दुपारी हजेरी लावली. ढगाळ वातावरण, गारपीट आणि पाऊस यामुळे राज्यासह देशातील उष्णतेची लाट ओसरली आहे. राजस्थानमध्येही कमाल तापमानाचा पारा कमी झाला आहे.\nविदर्भात पुढील चोवीस तासांमध्ये तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच, राज्यात पुढील चार दिवसांमध्ये राज्याच्या बहुतांश भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असेही सांगितले आहे.\nराज्यातील कमाल तापमान (कंसात सरासरीपेक्षा कमी झालेला पारा)\n(स्रोत ः भारतीय हवामान खाते, सर्व आकडे अंश सेल्सिअसमध्ये)\nचौदा महिने झाले तरी मनरोगाचे वेतन न मिळाल्याने कामागार संतप्त\nमंगळवेढा - महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुराचे हजेरीपत्रक भरणाऱ्या तालुक्यातील रोजगारसेवकांचे मानधन तब्बल चौदा महिने झाले...\nशिवशाही विरुद्ध लाल परी\nकोल्हापूर - आरामदायी व आलिशान प्रवासासाठी एसटी महामंडळाने खासगी कंपनीच्या मदतीने शिवशाही गाड्या सुरू केल्या. त्यातून खासगी कंपनीकडून कंत्राटी...\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nसुमारे चार दशकांपूर्वी महाराष्ट्रात अकरावी हा शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात अंतिम टप्पा मानला जात होता, तेव्हा \"मॅट्रिक मॅगेझिन' या नावाचे नियतकालिक...\n'बिहारमध्ये पर्यटकांसाठी निवास व्यवस्था उभारा'\nऔरंगाबाद - बिहारमधील बुद्धगया, सारनाथ, लुम्बिनी, वैशाली, कुशीनगर अशा पर्यटन स्थळांवर प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील बुद्धिस्ट पर्यटक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/pune-pimpri-bahinabai-chaudhari-zoo-105665", "date_download": "2018-05-28T03:28:13Z", "digest": "sha1:HH7PQ5TZXS2LOXWZU4BUTAUZY5K27W4N", "length": 14590, "nlines": 205, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune pimpri bahinabai chaudhari zoo बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाचे रूप पालटणार | eSakal", "raw_content": "\nबहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयाचे रूप पालटणार\nमंगळवार, 27 मार्च 2018\nपिंपरी - चिंचवड-संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयामध्ये काळानुरूप विविध बदल केले जाणार आहेत. प्राणी आणि पक्ष्यांचा येथील वावर अनुकूल व्हावा, यासाठी नैसर्गिक वातावरण निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे हे प्राणिसंग्रहालय भविष्यात पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल.\nपिंपरी - चिंचवड-संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयामध्ये काळानुरूप विविध बदल केले जाणार आहेत. प्राणी आणि पक्ष्यांचा येथील वावर अनुकूल व्हावा, यासाठी नैसर्गिक वातावरण निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे हे प्राणिसंग्रहालय भविष्यात पर्यटकांच्या दृष्टीने आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल.\nप्राणिसंग्रहालय नूतनीकरणाला 2016 मध्ये सुरवात\nअपेक्षित खर्च : 14 कोटी\nकाम कधी होईल पूर्ण : सप्टेंबर 2018 पूर्वी.\nविस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने डिसेंबर 2017 पासून प्राणिसंग्रहालय बंद\nप्राणिसंग्रहालयाच्या बृहत विकास आराखड्याला केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची मंजुरी\nप्रत्येक प्राण्यांच्या आवश्‍यकतेनुसार उभारणार ठराविक आकारमानाचे पिंजरे\nप्राण्यांना आवश्‍यक सेवा-सुविधा देण्यासाठी राहणार प्राधान्य\n\"सर्पोद्यान व पक्षालय' या संकल्पनेवर आधारित असेल रचना\nकाय होणार सुधारणा :\nप्राण्यांसाठी असणार अद्ययावत रुग्णालय (आठशे ते नऊशे चौरस मीटर)\nप्राणिसंग्रहालयाच्या मध्यभागी असेल माहिती केंद्र\nलहान मुलांना वन्यजीव संकल्पना समजावी, अशा खेळांचे नियोजन\nसदाहरित वनाच्या संकल्पनेवर आधारित लॅन्डस्केपींग\nवन्यजीव शैक्षणिक केंद्राची सुविधा; 2 ऍम्फी थिएटर\nसध्या असलेले प्राणी व पक्षी :\nपाणथळी पक्षी : बदक\nपश्‍चिम घाटातील सर्प : 13 प्रकारचे साप.\nनवीन येणारे प्राणी व पक्षी :\nपाणथळी पक्षी : हंस, सारस क्रौंच, शेराटी, चित्रबलाक असे एकूण 13 प्रकारचे पक्षी\n9 प्रकारचे साप, अजगर (दोन प्रकारचे), किंग कोब्रा, ऍनाकोंडा आणण्यासाठी प्रयत्न\nसरडा - ग्रीन इग्वाना (साडेपाच ते सहा फूट), 3 प्रकारचे सरडे\nसंबंधित प्राणिसंग्रहालयात आवश्‍यक सुधारणा झाल्यानंतर ते राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण असे प्राणिसंग्रहालय होईल. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्राणिसंग्रहालयाची स्वत: पाहणी करून काम जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार हे काम सप्टेंबरपूर्वी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.\n- संजय कांबळे, कार्यकारी अभियंता, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका.\nनिसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालयात विविध सुधारणा करून त्याचा कायापालट केला जाणार आहे. त्यासाठी सध्या प्राणिसंग्रहालय बंद ठेवले आहे. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर ते नागरिकांसाठी खुले केले जाईल.\n- दीपक सावंत, अभिरक्षक, निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय.\nये इंडेक्‍स फंड्‌स क्‍या है भाई\nइंडेक्‍स फंडांतील गुंतवणूक म्हणजे पैसा कमावण्याचा उत्तम मार्ग, असे गुंतवणूकगुरू वॉरेन बफे सांगतात. आपल्यानंतर आपली सर्व संपत्ती वारसांनी इंडेक्‍स...\nमी म्हणजे पाला - पाचोळा नव्हे - प्रा. डॉ. एन. डी. पाटील\nकोल्हापूर - इचलकरंजीसाठी प्यायलाही पाणी देणार नाही, असा माझा पवित्रा असल्याचे सांगून कोणी तरी माझी बदनामी करीत आहे. गेली ७० ते ७५ वर्षे सामाजिक...\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://brahmevakya.blogspot.in/", "date_download": "2018-05-28T03:18:11Z", "digest": "sha1:R3ZT6ZXLC6VY42K5SSJJQQ62KN6B3L57", "length": 151609, "nlines": 452, "source_domain": "brahmevakya.blogspot.in", "title": "ब्रह्मेवाक्य", "raw_content": "\nफर्स्ट थिंग फर्स्ट. माधुरीला ‘बकेट लिस्ट’मध्ये मधुरा साने म्हणून पाहणं हा एक सुखद, प्रेक्षणीय अनुभव आहे. किंबहुना ती अशी पडद्यावर तिचा खळाळता चेहरा घेऊन वावरते, तेव्हा सगळं काही विसरायला होतं. माधुरीचं वय आज ५१ आहे. यात तिनं ४१ वर्षांच्या गृहिणीची भूमिका साकारली आहे. फेअर इनफ ती चाळिशीचीच दिसते, वाटते. अगदी अपवादात्मक प्रसंगांत तिचं वय दिसतं, जाणवतं. पण तेवढं थोडं नजरेआड केलं, तर तिला या मराठी चित्रपटात वावरताना पाहणं ही ‘ट्रीट’ आहे, यात शंका नाही.\nमाधुरी दीक्षितच्या संपूर्ण कारकिर्दीचा विचार केला, तर ती प्रेक्षकांना एवढी का आवडते, हे सहज लक्षात येतं. नृत्यनिपुणता आणि कमालीचं सेक्स अपील यामुळं ती सर्वांना, विशेषत: पुरुष प्रेक्षकांना भावायची. या दोन गोष्टींपलीकडं विचार करू शकणाऱ्यांना तिचं खळाळतं, निर्मळ हसू मोहवायचं. अभिनयसम्राज्ञी वगैरे ती कधीच नव्हती. ती स्वत:ही असा दावा करणार नाही. माधुरी म्हणजे स्मिता किंवा दीप्ती नवल, गेला बाजार शबाना आझमी किंवा अगदी सोनाली कुलकर्णीही नव्हे. आपल्याला लोक आपल्या अभिनयासाठी ओळखत नाहीत, हे तिला नीटच माहिती आहे. आणि स्वत:च्या मर्यादांची जाणीव असणारे लोकच अपंरपार यश मिळवू शकतात, यात वाद नाही.\nत्यामुळं मराठी चित्रपटात पदार्पण करताना तिनं पुण्यातल्या प्रभात रोडवर टुमदार बंगल्यात राहणाऱ्या सान्यांच्या सुनेची भूमिका स्वीकारावी, हे एकूण तिच्या आत्तापर्यंतच्या लौकिकाला साजेसंच झालं. एकदा का माधुरीची म्हणून ही जी चौकट आहे, ती मान्य केली, की मग पुढं तिच्याबाबत, तिच्या चित्रपटाबाबत, तिच्या अभिनयाबाबत, तिच्या नृत्याबाबत, तिच्या वयाबाबत (म्हणजे वयावर केलेली मात अशा अर्थानं) चर्चा करता येते.\n‘बकेट लिस्ट’ हा तेजस प्रभा विजय देऊस्कर या तरुण दिग्दर्शकानं दिग्दर्शित केलेला चित्रपट निवडताना माधुरीनं अत्यंत हुशारीनं भूमिकेची निवड केली आहे, हे जाणवतं. म्हणजे मराठीत पहिल्यांदाच भूमिका करताना, तीही ५१ व्या वर्षी, तिनं अगदी सेफ सेफ खेळी खेळली आहे. प्रभात रोडवर राहणाऱ्या उच्चवर्गीय सान्यांची सून साकारणं म्हणजे माधुरीला वेगळं काहीच करायचं नव्हतं. ती जशी आहे, तसंच दिसायचं, राहायचं, बोलायचं होतं. ते तिनं यात सहजतेनं केलंय. याशिवाय दुसरा भाग म्हणजे या सिनेमाची कथा तरुणाईशी जोडून घेणारी आहे. माधुरी हिंदी चित्रपटसृष्टीत सुपरस्टार होती, तो काळ ‘तेजाब’ ते ‘पुकार’ (म्हणजे १९८८ ते २०००) असा धरला, तर २००० मध्ये जन्मलेली पिढी आज प्रौढ झाली आहे. त्यांच्यासाठी माधुरी म्हणजे इतिहासातील एक स्टार आहे. अशा पिढीशी जोडून घेणारी कथा निवडणं हे माधुरीनं जाणीवपूर्वकच उचललेलं पाऊल असावं. ते तसं असेल, तर तिच्या हुशारीला सलाम\nतिसरी गोष्ट म्हणजे यात ती ‘बकेट लिस्ट’ पूर्ण करताना माधुरीला थोडा फार अभिनयाला वाव आणि बरंचसं भावखाऊ, टाळ्याखाऊ असं फुटेज मिळालं आहे. हार्ले डेव्हिडसन चालवण्यापासून ते पबमध्ये दारू पिऊन आऊट होण्यापर्यंत सगळ्या गोष्टी तिला यात करायला मिळाल्या आहेत. त्या तिनं तिच्या नेहमीच्या ढंगात, जोरदारपणे सादर केल्या आहेत, यात वाद नाही. तिच्यातल्या नृत्यनिपुण अभिनेत्रीला वाव देण्यासाठी यात नृत्याचीही योजना आहे, तसंच हिरोबरोबर परदेशी लोकेशनवर शूट झालेलं, आणि वीस वर्षांपूर्वीच्या माधुरीची किंचित झलक दाखवणारं एक रोमँटिक इ. इ. गाणंही यात आहे. थोडक्यात, ही ‘बकेट लिस्ट’ म्हणजे ‘श्रेयस’ची थाळी आहे. ती आपल्याला आवडतेच. पण आता (आपलं) वय वाढल्यामुळं आपण ती पूर्वीसारखी रेमटून खाऊ शकत नाही.\nचित्रपटाची कथा इंटरेस्टिंग असली, तरी यापूर्वी पडद्यावर आलीच नाही, असं नाही. या त्या त्या स्वरूपात आपण ती पूर्वी पाहिलेली आहे. माधुरीचं चित्रपटात होणारं पहिलंच दर्शन ऑपरेशन थिएटरमधलं व अगदीच नॉन-ग्लॅमरस आहे. त्याऐवजी दुसऱ्या एखाद्या प्रसंगानं तिची एंट्री झाली असती, तर बरं झालं असतं, असं वाटत राहतं. चित्रपटात माधुरी सहजतेनं वावरली आहे. तिचं मराठी काही काही वेळा किंचित कृत्रिम वाटतं, हे मात्र खरंय. मात्र, ज्या ज्या वेळी ती साध्या साडीत वावरलीय तेव्हा ती फार सुंदर दिसली आहे. एकदा ती नऊवारी आणि नथ वगैरे घालून येते, तेव्हा तर अप्रतिम दिसली आहे. तिच्या मुलीबरोबरचा एक ट्रॅक अनावश्यक मोठा झाला आहे. रात्री अचानक ती तोंडात बोटं घालून शिट्टी मारते, तो प्रसंग जमलेला आहे. बॉयफ्रेंडला किस करण्याचा प्रसंगही धमाल... त्याचबरोबर पबमधला प्रसंग ‘ओव्हर द टॉप’ झाला असूनही फार खुलत नाही. या दृश्यात तर साक्षात रणबीर कपूर आहे, तरीही\nयात माधुरीचा नायक म्हणून झळकला आहे सुमीत राघवन. सुमीतचं त्याचं काम उत्तमच केलंय, पण काही झालं तरी तो माधुरीचा नायक म्हणून पटत नाही. निदान मला तरी पटला नाही. (त्याच्या जागी कोण असतं, तर चाललं असतं, याचा फार विचार करूनही उत्तर सापडलं नाही. फार तर सचिन खेडेकर शोभला असता. तर ते असो.)\nबाकी वंदना गुप्ते, रेणुका शहाणे, प्रदीप वेलणकर, ईला भाटे आदींनी आपापली कामं चांगली केली आहेत. रेणुका शहाणेच्या मुलाचं काम करणाऱ्या मुलानं तो एक नकारात्मक अॅटिट्यूड चांगला दाखवला आहे.\nसगळ्यांत बेस्ट काम केलंय ते शुभा खोटे यांनी. शुभा खोटेंच्या पणजीनं जबरदस्त हशे वसूल केले आहेत. एक नंबर\nबाकी संगीत चांगलं आहे, पण लक्षात राहत नाही.\nतेव्हा माधुरीसाठी एकदा तरी ही ‘श्रेयसची थाळी’ चाखायला हरकत नाही.\nदर्जा - साडेतीन स्टार\nमटा पुणे संवाद - रस लेख\nमार्च महिना सुरू झाला, की वातावरणात हलके हलके गरमपणा येत जायचा. याच धामधुमीत परीक्षा असायच्या. बाहेरचा रखरखाट, अंगातून वाहणाऱ्या घामाच्या धारा आणि पाणी पाणी होत असल्याच्या त्या अवस्थेत कसेबसे पेपर संपायचे. मग आम्ही सगळे मित्र धाव घ्यायचो ते आमच्या गावच्या बाजारतळावर. तिथं रसवंतिगृहं सुरू झालेली असायची. तिथं जाऊन पन्नास पैशांना मिळणारा रस प्यायलो, की पोटात कसं गार वाटायचं एका ग्लासानं मन भरायचंच नाही. मग आणखी एक तेवढाच पूर्ण ग्लास भरून पुन्हा रस मागवायचा. पहिला ग्लास अत्यंत घाईघाईनं संपवलेला असायचा. त्या ग्लासानं जठराग्नी शांत झालेला असायचा. मग दुसरा ग्लास शांतपणे, निवांत हळूहळू प्यायचा. तोंडात अलवारपणे तो रस घोळवायचा. आतल्या प्रत्येक दाताला, हिरडीला, टाळूला, पडजीभेला त्या थंडगार द्रवाचा स्पर्श होऊ द्यायचा. कुठल्याही पदार्थांचा आस्वाद घेताना पंचेद्रियांनी घ्यावा, असं म्हणतात. म्हणजे रूप, रस, रंग, गंध, स्पर्श व चव अशा सर्व अंगांनी त्या पदार्थाचा आस्वाद घ्यावा. रस पिताना हे सर्व प्रकार होतात. आधी तो अप्रतिम हिरवट, पिवळसर आणि वर पांढरास्वच्छ फेस आलेला ग्लास पाहूनच डोळ्यांना थंडावा मिळतो. मग तो ग्लास नाकाशी नेल्याबरोबर त्यातल्या साखरेचा आणि त्यात मिसळलेल्या आलं, लिंबू व मिठाचा एक संमिश्र गोडसर वास येतो. त्या वासानं मुखरस जमा व्हायला सुरुवात होते. मग अलगद आधी त्या ग्लासाच्या कडेचा ओठांना होणारा गार गार स्पर्श एका ग्लासानं मन भरायचंच नाही. मग आणखी एक तेवढाच पूर्ण ग्लास भरून पुन्हा रस मागवायचा. पहिला ग्लास अत्यंत घाईघाईनं संपवलेला असायचा. त्या ग्लासानं जठराग्नी शांत झालेला असायचा. मग दुसरा ग्लास शांतपणे, निवांत हळूहळू प्यायचा. तोंडात अलवारपणे तो रस घोळवायचा. आतल्या प्रत्येक दाताला, हिरडीला, टाळूला, पडजीभेला त्या थंडगार द्रवाचा स्पर्श होऊ द्यायचा. कुठल्याही पदार्थांचा आस्वाद घेताना पंचेद्रियांनी घ्यावा, असं म्हणतात. म्हणजे रूप, रस, रंग, गंध, स्पर्श व चव अशा सर्व अंगांनी त्या पदार्थाचा आस्वाद घ्यावा. रस पिताना हे सर्व प्रकार होतात. आधी तो अप्रतिम हिरवट, पिवळसर आणि वर पांढरास्वच्छ फेस आलेला ग्लास पाहूनच डोळ्यांना थंडावा मिळतो. मग तो ग्लास नाकाशी नेल्याबरोबर त्यातल्या साखरेचा आणि त्यात मिसळलेल्या आलं, लिंबू व मिठाचा एक संमिश्र गोडसर वास येतो. त्या वासानं मुखरस जमा व्हायला सुरुवात होते. मग अलगद आधी त्या ग्लासाच्या कडेचा ओठांना होणारा गार गार स्पर्श नंतर थेट तो अद्वितीय अमृततुल्य रस हळूहळू जिभेवर व मग अन्ननलिकेतून आत आत आतड्यांत उतरेपर्यंत त्या रसाचा स्पर्श अगदी जाणवत राहतो. पोट एकदम थंडगार होतं. मेंदू तरतरीत होतो, चित्तवृत्ती उल्हसित होते...\nमाझं लहानपण जामखेडला गेलं. तेव्हा म्हणजे साधारणतः २५-३० वर्षांपूर्वी आमच्या गावच्या बाजारतळावरची रसवंतिगृहं अत्यंत आकर्षक असायची. (म्हणजे अजूनही आहेत.) साधारणतः मार्च उजाडला, की बाजारतळावर मोकळ्या जागेत ही रसवंतिगृहं सुरू व्हायची. सगळीकडं बांबू रोवून तंबूचं कापड चारी बाजूला लावून, वर पत्रे टाकून हे दुकान सजायचं. या सर्व दुकानांचं वैशिष्ट्य म्हणजे तिथं लाकडी चरकच असतो आणि बैलाला जुंपूनच तिथं रस काढला जातो. लाकडी चरकाचा रस हा यंत्राच्या रसापेक्षा चवीला किती तरी सरस असतो. या दुकानांत वेगवेगळे विभाग करून टेबलं व प्लास्टिकच्या खुर्च्या मांडल्या जायच्या. एकाच वेळी पंधरा ते वीस माणसं सहज बसू शकायची. जमीन शेणानं स्वच्छ सारवलेली असायची. त्यामुळं साधारण चारच्या सुमारास या रसवंतिगृहात गेलं, की आत शिरल्या शिरल्या त्या सारवणाच्या वासाबरोबरच गार वाटायला सुरुवात व्हायची. चरकाला एक बैल जुंपलेला असायचा, तर दुसरा बाजूला बांधलेला असायचा. प्रत्यक्ष रस काढण्याची क्रिया तिथं उभं राहून पाहायची सगळ्याच मुलांना हौस असते. मीही फार लहानपणापासून त्या चरकासमोर उभं राहून सगळं पाहत असे. ओळखीच्या रसवाल्यांकडं कधी कधी ऊस त्या चरकात घालायचं भाग्यही लाभे. मला बैल या प्राण्याविषयी फार लहानपणापासून ममत्व आहे. रस काढताना गोल गोल फिरणाऱ्या बैलाकडं मी टक लावून पाहत असे. बैलाचे डोळे मला विलक्षण बोलके वाटतात. अनेकदा मला त्यात करुणभाव दिसायचा. एखादा ग्लास रस त्या बैलालाही द्यावा, असं मला फार मनापासून वाटे.\nगावाकडच्या या रसवंतिगृहांची ख्याती पंचक्रोशीत पसरलेली आहे. त्यामुळं शनिवारच्या बाजाराला किंवा एरवी कापडचोपड घ्यायला आलेली इतर गावची मंडळी इथं टेकून रस पिऊनच जाणार. सगळ्या रसवंतिगृहांतला लाकडी चरक सतत फिरत असायचा. दहा-बारा तरी दुकानं असायची. शिवाय त्या बैलांच्या गळ्यांत बांधलेल्या घुंगरांचा एक लयबद्ध नाद त्या वातावरणात सतत घुमत असायचा. त्या तंबूच्या कनातींमध्ये सिनेमा नट-नट्यांची पोस्टर लावलेली असायची. मग अनिल कपूर अन् माधुरीला साक्षी ठेवून आम्ही दोन दोन ग्लास रस प्यायचो.\nत्यानंतर पुढं नगरला आणि नंतर पुण्यात राहायला आलो. इथले आणि इतर शहरांतले वेगवेगळ्या ठिकाणचे, चवीचे अनेक रस प्यायलो. अर्थात अजूनही गावच्या त्या लाकडी चरकातून निघालेल्या रसाची चव काही औरच होती, असंच मन सांगतं. याचं कारण त्या चवीसोबत संपूर्ण बालपण गुंफलेलं असतं. बालपण परत आणता येत नाही, पण निदान त्या काळातला आजही अस्तित्वात असलेला हा एक तरी घटक पुनश्च अनुभवू शकतो, याचाच तो खरा आनंद असावा.\nपुण्यातल्या रसाच्या आठवणीही रसदार अन् चवदार आहेत. पुण्यातला रस म्हटलं, की मला आजही आठवतो तो कॅम्पातला जम्बो ग्लासातला रस. मोलेदिना रोडकडून कमिशनर ऑफिसकडं जायला लागलं, की त्या रस्त्यावर बहुतेक डाव्या बाजूला हा रसवाला होता. त्या काळात, म्हणजे साधारणतः १९९१ च्या आसपास तो एक रुपयाला जम्बो ग्लास भरून रस द्यायचा. शिवाय हा रस बिगरबर्फाचा असायचा. हा रस प्यायला तिथं तोबा गर्दी उडालेली असायची एवढंच आठवतं. आता हा रसवाला आहे की नाही, माहिती नाही. बहुतेक नसावा. पण एके काळी या जम्बो ग्लासची फार क्रेझ होती, हे नक्की.\nनंतर मी भाऊमहाराज बोळात राहायला गेलो, तेव्हा शनिपाराच्या कोपऱ्यावरच्या मुरलीधर व इंद्रायणी या दोन्ही रसवंतिगृहांशी गट्टी जमली. इंद्रायणी हे तर प्रॉपर हॉटेलसारखं मोठं दुकान आहे. तिथला रस अप्रतिम असतो. मुरलीधर रसवंतीची जागा थोडी लहान आहे, पण हाही उत्कृष्ट रस आहे. याशिवाय खजिना विहिरीजवळचे शैलेश रसवंतिगृह प्रसिद्ध आहे. इथं रसासोबतच काकवी वगैरे गुळाची उत्पादनंही विकायला असतात. शैलेश रसवंतिगृहाचा व्यवसाय पिढीजात सुरू आहे, असं दिसतं. याशिवाय अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयासमोर एक रसवाला आहे. त्याचं नाव मला आठवत नाही. पण तिथल्या पाट्या आठवतात. त्या टिपिकल पुणेरी पाट्यांसोबतच रसाचं आयुर्वेदिक माहात्म्य व रस डायबेटिसलाही कसा चालतो, वगैरे पाटी भारी आहे. बहुदा समोरच्या आयुर्वेदिक कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून लिहून घेतली असावी.\nपुण्यातल्या कृषी महाविद्यालयातला रसही प्रसिद्ध होता. आता तिथं समोर उड्डाणपूल झालाय. पूर्वी हा पूल नव्हता, तेव्हा कृषी महाविद्यालयाच्या कमानीलगतच सुरू असलेलं त्यांचं रसवंतिगृह दिसायचं. कधीही या रस्त्यानं गेलो आणि तिथला रस प्यायलो नाही, असं कधी झालंच नाही. हा रस सेंद्रिय उसापासून काढलेला वगैरे असायचा. म्हणून त्याची किंमत जास्त असायची. बाकी ठिकाणी एक रुपयाला असेल, तर इथं दोन रुपये ग्लास अशी किंमत असायची. पण त्या रसाची चव वेगळी आणि छान असायची, यात वाद नाही. खूप लोक इथून पार्सल घेऊन जाताना पाहिली आहेत.\nयाशिवाय गावोगावच्या बसस्टँडवर असलेली 'नवनाथ', 'कानिफनाथ' आदी नाथपंथीय नावे असलेल्या रसवंतिगृहांतला रस आपण बहुतेक सगळ्यांनी प्यायला आहेच. चोखोबांनी म्हटल्याप्रमाणे - ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा... का रे भुललासी वरलिया रंगा... तद्वत रस म्हणजे (कुठल्याही गोष्टीचे) अंतर्याम... शुद्ध, स्वच्छ, नैसर्गिक... तो पिऊन आपणही थोडे तसे होऊ या...\nथोडक्यात काय, हा रस आहे, तर जीवनात 'रस' आहे\n(पूर्वप्रसिद्धी - महाराष्ट्र टाइम्स पुणे, संवाद पुरवणी, १३ मे २०१८)\nआपण सत्य व नग्नता या दोन्हीला घाबरतो; याचं कारण बहुतेकदा आपल्याच कर्मामुळं आपण या दोन्हींकडं डोळे भिडवून पाहण्याची क्षमता गमावून बसलेलो असतो. नग्नता हे एक प्रकारचं सत्य असतं आणि सत्यही अनेकदा नग्नच असतं. नग्नता आणि सत्य या दोन्ही गोष्टी नैसर्गिक असल्यामुळं स्वाभाविक असतात. आपण आयुष्यभरात नग्नतेकडून नग्नतेकडंच प्रवास करीत असलो, तरी मधल्या आयुष्यात आपण या नग्नतेकडं पूर्ण पाठ फिरवून बसतो. याचं कारण आपल्याला आपल्याच नग्नतेची भीती वाटते. नग्नतेचा संबंध सत्याशी असल्यामुळं आणि आपल्याला सत्याला डोळे भिडवायचे नसल्यामुळं आपण नग्नता दिसली, की दचकतो. आरडाओरड करतो. ‘हे काही तरी वाईट आहे, घाणेरडं आहे,’ असं बोंब ठोकून सांगू लागतो. खरी गोष्ट अशी, की आपण नग्न सत्याला घाबरतो\nआपल्या नकळत कुणी चारचौघांत आपले कपडे काढले आणि ते आपल्याला अचानक कळलं, तर जे काही होईल, ते ‘न्यूड (चित्रा)’ हा रवी जाधव दिग्दर्शित नवा मराठी चित्रपट पाहून आपल्याला होतं. सिनेमा संपल्यानंतर येणारं एक सुन्नपण सहन करावं लागतं. एखादी कलाकृती आपल्या जाणिवांना किती खोलवर हादरा देऊ शकते, हे समजतं. आपली एकूणच जगण्याविषयीची समज, आकलन यांना कुणी तरी आव्हान दिलंय, याची खात्री पटते आणि आपण मनोमन या कलाकृतीला दाद देतो.\nरवी जाधव यांनी या कलाकृतीच्या माध्यमातून आपल्या समाजाच्या एकूणच कलाविषयक धारणांसमोर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. कला म्हणजे काय, कलेचं आपल्या आयुष्यातलं प्रयोजन काय, आपण कलेचं काही देणं लागतो का अशा अनेक प्रश्नांना हा चित्रपट हात घालतो आणि त्याची यथायोग्य उत्तरंही देतो. ही उत्तरं सोपी, गुळमुळीत, सहज नाहीत. कानाखाली कुणी तरी सण्णकन चपराक हाणावी, तशी ही उत्तरं समोर येतात आणि संवेदनशील मेंदूच्या ठिकऱ्या उडवतात. कलाकृतीशी जेव्हा प्रेक्षकांचं असं जैव नातं जडतं, तेव्हा ती कलाकृती फार उच्च दर्जा गाठते. ‘न्यूड (चित्रा)’ आपल्याला त्या प्रतीचा आनंद देतो.\nवरवर पाहिलं तर ही यमुना (कल्याणी मुळे) या साध्यासुध्या बाईची गोष्ट. नवऱ्याच्या बाहेरख्यालीपणाला कंटाळून महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील छोट्या गावातून ही बाई आपल्या लहान्या या मुलाला (मदन देवधर) घेऊन मुंबईत मावशी चंद्राक्का (छाया कदम) हिच्याकडं येते. चंद्राक्का सर जे. जे. कला महाविद्यालयात सफाई कामगार म्हणून काम करत असते. पण खरं तर तिथं न्यूड मॉडेल म्हणून बसून ती अधिकचे पैसे कमावत असते. यमुनाला ती हेच काम करायला सांगते. आधी हे काम करायला सपशेल नकार देणारी यमुना मुलाच्या शिक्षणासाठी लागणारा पैसा मिळवण्यासाठी हे काम करायला तयार होते. हे काम करताना पहिल्यांदा तिची झालेली प्रचंड घालमेल दिग्दर्शक अत्यंत संवेदनशीलतेनं चित्रित करतो. ‘तन तम्बुरा’ या गाण्याच्या सुरावटींवर यमुना आपल्या देहावरील वस्त्रांच्या कैदेतून मुक्त होते, तशी जणू वर्षानुवर्षं तिच्यावर चढलेली रुढी-परंपरांची कळकट जळमटंही धुऊन निघतात.\nयमुनाचा पुढचा सगळा संघर्ष, तिला तिथं भेटलेला तरुण चित्रकार, त्यानंतर एका बड्या व वादग्रस्त चित्रकाराकडं न्यूड मॉडेल म्हणून जाण्याची मिळालेली संधी, लहान्यालाही चित्रकलेची आवड निर्माण झालेली पाहून वाटलेली धास्ती, त्याला शिकायला लांब औरंगाबादला पाठविण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय आणि नंतर यमुनाची झालेली फरपट... हे सगळं उत्तरार्धात येतं. त्याच्या जोडीला शेवटाकडं येतं ते दिग्दर्शकाचं एक स्टेटमेंट हे स्टेटमेंट काय आहे, ते पडद्यावरच पाहायला हवं. या क्लायमॅक्सच्या प्रसंगामुळं या संपूर्ण कलाकृतीला आवश्यक ती मजबूत ‘फ्रेम’ मिळाली आहे, हे नक्की.\nरवी जाधव यांनी यात यमुनाची कथा सांगता सांगता अनेक कलाविषयक प्रश्नांना हात घातला आहे. एकूणच समाज म्हणून असलेली आजची विदारक स्थिती ते दाखवत राहतात. एके काळी प्रगल्भ कलाजाणिवा असलेला आपला समाज आज नग्न चित्रांच्या विरोधात निदर्शनं करतो, कलेचं मर्म समजून न घेता, मेंढरांच्या कळपासारखा प्रतिक्रिया देतो, या सगळ्यांमागची नेमकी कारणं काय असावीत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न दिग्दर्शक करीत राहतो. चित्रसाक्षरता, किंवा एकूणच दृश्यसाक्षरता याबाबत आपण किती आणि का मागे आहोत, हे ‘बिटवीन द लाइन्स’ सांगत राहतो. नसीरुद्दीन शहा यांनी साकारलेली ‘मलिकसाब’ ही व्यक्तिरेखा थेट एम. एफ. हुसेन यांच्यावर बेतलेली आहे. या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून दिग्दर्शक कलावंतांची बाजू आपल्याला सांगतो. ‘कपडा जिस्म पर पहनाया जाता है और हम अपने काम में रुह खोजने की कोशिश करते हैं’ हा त्यांचा एव्हाना प्रसिद्ध झालेला संवाद याचंच निदर्शक आहे. एकूणच यमुना आणि मलिकसाब यांच्यातला तो प्रसंग आणि त्यातले संवाद जमून आले आहेत.\nदिग्दर्शकासोबतच संवादलेखक सचिन कुंडलकर आणि छायाचित्रकार अमलेंदू चौधरी यांनाही या कलाकृतीचं तेवढंच श्रेय द्यायला हवं. विशेषत: अमलेंदूंच्या कॅमेऱ्यानं या कलाकृतीला आवश्यक असलेला कला आणि इतर रखरखीत जीवन यांचा विरोधाभास नेमका टिपलाय. झोपडपट्टीतील चंद्राक्कांचं घर आणि जे. जे. महाविद्यालयातील कलादालन या दोन्हींकडची त्यांची रंगसंगती पाहण्यासारखी आहे. सायली खरे यांच्या संगीताचाही उल्लेख करायला हवा.\nकल्याणी मुळे या रंगभूमीवरील अभिनेत्रीचा हा दुसराच आणि मोठी भूमिका असलेला पहिलाच चित्रपट. मात्र, इथं त्यांनी यमुना जीव ओतून साकारली आहे. नवऱ्याच्या बाहेरख्यालीपणामुळं रडणारी-भेकणारी, गावाकडची गरीब स्त्री इथपासून मुंबईत येऊन मुलाच्या शिक्षणासाठी उभी राहणारी आत्मविश्वासू स्त्री म्हणजे अशा अनेक कष्टकरी स्त्रियांच्या जगण्याचं प्रातिनिधिक चित्रच. यमुनाच्या भूमिकेसाठी कल्याणी यांना खास दाद. दुसरी महत्त्वाची भूमिका चंद्राक्काची. छाया कदम या जाणत्या अभिनेत्रीची ताकद एव्हाना महाराष्ट्राला समजली आहे. या ताकदीला न्याय देणारी भूमिका त्यांना यात मिळाली आहे आणि त्यांनी तिचं सोनं केलं आहे. ओम भुतकर, मदन देवधर, श्रीकांत यादव, किशोर कदम यांनी छोट्या-मोठ्या भूमिकांमध्ये उत्तम साथ केली आहे.\nकाही कलाकृती या केवळ मनोरंजनासाठी पाहायच्या नसतात. त्या आपल्या मेंदूला खुराक देतात आणि त्या प्रक्रियेत आपल्याला समृद्ध करतात. ‘न्यूड’ हा या वर्गातला सिनेमा आहे. तो न पाहणं म्हणजे नग्न सत्य नाकारणं...\nदर्जा - चार स्टार\n‘संगीत देवबाभळी’ या नव्या मराठी संगीत नाटकाविषयी खूप ऐकून होतो. खूप चांगली परीक्षणं आली होती. मित्र-मैत्रिणीही सांगत होते. या नाटकाचा लेखक, दिग्दर्शक प्राजक्त देशमुख याचीही फेसबुकवरून ओळख झाली. अखेर आज, गुरुवारी (१९ एप्रिल) हा योग आला. दुपारी १२.३० वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात हा प्रयोग पाहिला. नेमका प्राजक्त आजच्या प्रयोगाला नव्हता. पण ज्योती सुभाष आणि नसीरुद्दीन शाह आले होते. त्यांच्यासोबत हा प्रयोग पाहायचं भाग्य आम्हा सर्व प्रेक्षकांना लाभलं.\n‘संगीत देवबाभळी’ या नाटकाविषयी आपल्याला आधी फारसं काही माहिती नसतं. आणि खरं तर तेच योग्य ठरतं. मला खरं तर थोडीफार कल्पना होती... पण तरीही मी पाटी कोरी ठेवूनच गेलो होतो. मी शक्यतो इतरांची परीक्षणं आधी वाचत नाही. (नंतर नक्की वाचतो.) त्यामुळं माझ्या कोऱ्या पाटीवर त्या त्या कलाकृतीचं शक्यतो जास्तीत जास्त पूर्वग्रहरहित चित्र उमटतं, असं मला वाटतं. ‘संगीत देवबाभळी’बाबतही तेच झालं. हा दोन-अडीच तासांचा अनुभव घेऊन मी धन्य झालो. मला या नाटकानं एका वेगळ्याच विश्वात नेलं. रंगमंचावर त्या दोन अभिनेत्री, त्यांचे सूर, सुंदर नेपथ्य आणि प्रकाशयोजना आणि नाटककाराचे अप्रतिम शब्द यामुळं हे नाटक पाहणं हा एक निखळ आत्मिक आनंदाचा अनुभव ठरतो.\nदोन स्त्रियांचा चाललेला संवाद असं या नाटकाचं एका ओळीत वर्णन करता येईल. पण हा संवाद साधासुधा नाही. कारण यातली एक स्त्री आणि आवली, म्हणजे संत तुकोबारायांची पत्नी आणि दुसरी तर साक्षात रखुमाई... विठ्ठलाची पत्नी... या दोघी एकमेकींना भेटतात. निमित्त असतं भंडारा डोंगरावर आवली गेली असताना तिच्या पायी रुतलेला देवबाभळीचा काटा... हा जो काटा रुतला आहे तोही काही साधासरळ नाही. आपल्या जाणिवा-नेणिवांचाच तो काटा आहे. आपल्या जगण्यात आपणच रुतवत असलेला हा काटा आहे. आपल्या जखमा कुरवाळत बसण्यात आपल्याला एक अहंमन्य सुख मिळत असतं. आपल्या कर्माला, आपल्या नात्यांना, आपल्या श्रद्धांना आपणच जबाबदार असतो. मात्र, तरीही काटा रुतल्यावर तो बाहेर काढण्याऐवजी त्या काट्याला दोष देण्याकडं आपली वृत्ती असते. हा आत्ममग्नतेचा काटा जेवढा खोल, तेवढा त्रास अधिक. इथं या काट्याच्या प्रतीकाविषयी आपल्यापैकी प्रत्येकाला वेगवेगळा अर्थ उलगडू शकतो. हे नाटककाराच्या लेखणीचं यश आहे. कलाकृतीतून अर्थांच्या अनेक छटा निघू शकणं हे त्या लेखनाच्या उंचीचंही एक मोजमाप म्हणायला हरकत नाही.\nआवली आणि तिच्याकडं लखूबाईचं रूप घेऊन आलेली रखुमाई हे सगळं प्रत्यक्ष न बोलताही, तेच सांगतात. दोघींच्याही व्यथा वेगळ्या, वेदना वेगळ्या. तरीही त्याला बाईपणाचा असा एक ‘पदर’ आहे. त्यांची दु:खं बाईपणाचीही आहेत. असं असलं, तरी दोघींच्या व्यक्तिमत्त्वात एक तीव्र विरोधाभासही आहे. आवली सामान्य संसारी स्त्री, तर रखुमाई म्हणजे सगळ्या विश्वाची आई... तरी आवलीकडं असं काही तरी आहे जे ती लखूबाईच्या रूपातल्या रखुमाईला देऊ शकते आणि रखुमाईही आवलीला बरंच काही देऊन जाते. पावसात भिजण्याचा प्रसंग या दृष्टीनं फार सुंदर झाला आहे. आवलीला त्या पावसात तिचा ‘स्व’ सापडतो तेव्हा तिच्या चेहऱ्यावर झळकणारा आनंद आपल्याही चेहऱ्यावर परावर्तित होताना दिसतो.\nनवरा विठोबाच्या भजनी लागलाय म्हटल्यावर एका सामान्य स्त्रीचा होणारा संताप आणि दुसरीकडं सगळ्या जगाची उस्तवार करणारा पांडुरंग आपल्याकडं मात्र पाहायला तयार नाही, हे बघून रुसून निघून आलेली रखुमाई... दोघीही एकमेकींशी आधी भांडणातून, मग मायेनं, मग प्रेमानं बोलू लागतात आणि बघता बघता त्यांच्यात एक नातं तयार होतं. नंतर तर संवादाचीही गरज पडू नये, एवढी मनं जुळतात. त्या संवादांतूनच दोघींना आपापल्या पतीची महती कळते आणि आपल्याला या दोघींची\nही काल्पनिक कथा नाट्यरूपात सादर करताना नाटककार व दिग्दर्शक प्राजक्त देशमुखनं संगीत नाटकाचा फॉर्म स्वीकारलाय आणि इथंच निम्मी बाजी मारलीय. यातली सर्वच गाणी अप्रतिम आहेत आणि दोघी कलाकार त्या प्रत्यक्ष सादर करतात. समोर वाद्यवृंद असतो. फक्त तुकारामांचे अभंग (आनंद भाटे) ध्वनिमुद्रित आहेत.\nया नाटकाचं नेपथ्य सुंदर आहे. डाव्या बाजूला आवलीचं स्वयंपाकघर, त्याच्या दाराची उभी चौकट, उजवीकडं तुकोबांच्या ओसरीतील (दीपस्तंभासारखा दिसणारा) खांब व त्यावरची तुकोबांची पगडी, खाली पायऱ्या आणि समोर इंद्रायणी... स्वयंपाकघरात लखूबाईनं सोबत आणलेली त्या सावळ्या परब्रह्माची गोंडस मूर्ती... दृश्यरचना आणि प्रकाशयोजनेतून आवलीचं एकाकीपण पहिल्या प्रवेशातून अधोरेखित होतं. रखुमाईचं उंच स्थान पहिल्याच दृश्यात प्रस्थापित होतं. त्यानंतर तिचं आवलीच्या पातळीवर येणं हेही सूचक. दोघींच्या व्यथा मांडणारे सगळे संवाद स्वयंपाकघरात, म्हणजेच त्या चौकटीच्या आत घडतात; तर त्या व्यथेतून मुक्ती देणारे सगळे संवाद त्या चौकटीच्या बाहेर, खळाळत्या नदीच्या साक्षीनं घडतात. ही दृश्यरचना दाद देण्याजोगी... आवलीच्या जखमेला विठ्ठलाचं रेशमी उपरणं बांधणं आणि शेवटी रखुमाईनं फक्त ते सोबत घेणं हेही खूपच सूचक\nखरं तर या नाटकात अशा अनेक जागा आहेत, की त्या फक्त अनुभवाव्यात. सगळ्याच काही शब्दांत सांगता येत नाहीत. एका गोष्टीबाबत मात्र भरभरून सांगू शकतो, आणि ती म्हणजे शुभांगी सदावर्ते (आवली) आणि मानसी जोशी (रखुमाई) या दोघींचा अभिनय. खरं सांगायचं तर या दोघींचीही नावं मी यापूर्वी कधीही ऐकली नव्हती. शिवाय नाटकाच्या मध्यंतरात अगदी दोनच मिनिटं आम्ही भेटलो. (शुभांगी नाशिकची, तर मानसी मुंबईची.) पण या दोघींनी हे नाटक खऱ्या अर्थानं पेललं आहे, असं म्हणावं लागेल. नाटककारानं कितीही सुंदर लिहिलं, नेपथ्यकारानं कितीही देखणं नेपथ्य केलं, दिग्दर्शकानं कितीही छान जागा काढून दिल्या, प्रकाशयोजनाकारानं कितीही प्रभावी लायटिंग केलं, तरी शेवटी हे सगळं ज्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत थेट पोचणार आहे ते कलाकारच जर चांगले नसतील, तर अनेक उत्तमोत्तम कलाकृतींची माती होण्याची शक्यता असते. याउलट कलाकार उत्कृष्ट असतील, तर ते मूळ संहितेत नसलेल्या जागाही तयार करू शकतात आणि मूळ कथानक आणखी उंचीवर नेऊ शकतात.\nशुभांगी आणि मानसी या दोघींनीही नेमकं हेच केलं आहे. त्याबद्दल या दोन गुणी अभिनेत्रींचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. एक तर अभिनय करता करता गाणं किंवा गाता गाता अभिनय करणं हे दोन्ही अतिशय कठीण आहे. त्यात आवलीच्या पायात काटा रुतलाय. त्यामुळं तिला संपूर्ण नाटकात लंगडत चालावं लागतं. त्यात ती गर्भार असते. त्यामुळं तर हे बेअरिंग आणखीनच अवघड झालं आहे. ते सांभाळत गाणं हे सोपं नाही. अनेकदा तर ती आडवी झोपूनही गाते. (नाटक संपल्यावर मानसीनं ‘अनेक जण आम्ही रेकॉर्डेड गाणी म्हणतो, असं म्हणतात,’ असं सांगून, प्रत्यक्षात आम्ही खरंच इथं गात असतो, असं सांगून शुभांगीसोबत लाइव्ह गातानाचा एक ‘डेमो’च दिला.) शुभांगीनं आवलीचा सगळा त्रागा, चिडचिड, विठ्ठलाचा रागराग आणि नवऱ्याविषयीचं आतून आतून असलेलं खोल प्रेम हे सगळं फार छान दाखवलं.\nजी गोष्ट शुभांगीची, तीच मानसीची. तिनं रुसलेली रखुमाई फार ठसक्यात सादर केली. तिचा आवाज, शब्दोच्चार सगळंच अव्वल दर्जाचं आहे. दोघींचेही आवाज फार उत्तम आणि तयारीचे वाटले. साथसंगतही जमून आलेली\nआणि आता प्राजक्तबद्दल. या तरुण दिग्दर्शकाला मी प्रत्यक्ष भेटलो नसलो, तरी आज तो त्याच्या कलाकृतीतून मला व सर्वच प्रेक्षकांना कडकडून भेटला. या कलाकाराला ‘बाई’ कळली आहे, तिची सुख-दु:खं समजली आहेत, असं नक्कीच म्हणू शकतो. यातले अनेक संवाद दाद देण्यासारखे आहेत. त्याच्या लिखाणाला एक प्रसन्न अशी लय आहे. ती नाटक सादर होत असतानाही जाणवते. या नव्या दिग्दर्शकाकडून आता आणखी चांगल्या नाटकांची अपेक्षा नक्कीच करू शकतो.\nथोडक्यात, न चुकता घ्यावा, असा हा प्रसन्न संगीत अनुभव आहे.\nदर्जा - चार स्टार\nमग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल...\nप्रेम या भावनेविषयी बोलू तेवढं कमी आहे. माणसाचं आयुष्य संपलं, तरी प्रेमाच्या सर्व परी त्याला माहिती होतीलच असं नाही. आपल्या चिमुकल्या आयुष्यात माणूस जमेल तसं प्रेमाची उकल करण्याचा प्रयत्न करत असतो. आपापल्या वकुबानुसार, कुवतीनुसार त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत असतो. पण प्रेम तरीही दशांगुळे उरतं... प्रेमाच्या या अचाट ताकदीकडं आपण फक्त स्तिमित होऊन पाहत राहतो. ‘ऑक्टोबर’ या नव्या हिंदी चित्रपटात दिग्दर्शक शुजित सरकारनं प्रेमाचा असाच एक उत्कट भाव उलगडून दाखवला आहे. तो पाहताना आपल्यालाही प्रेमाचा एक नवाच पैलू गवसतो. आपल्या प्रिय व्यक्तींविषयी पोटात खूप काही दाटून येतं... डोळे पाणावतात... मन कुठल्याशा पवित्र भावनेनं आटोकाट भरून येतं...\nतसं म्हटलं तर ही रूढार्थानं प्रेमकथाही नाही. हिंदी चित्रपटांच्या प्रेमकथांच्या व्याख्येत बसेल असंही यात फार काही नाही. एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करणारा दानिश ऊर्फ डॅन (वरुण धवन) हा तरुण आणि त्याच्याचसोबत काम करणारी शिऊली (वनिता संधू) यांची ही गोष्ट. हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात असतात असंही नाही. एकदा शिऊली हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावरून अपघात होऊन खाली पडते आणि गंभीर जखमी होते. नंतर कोमात जाते. पडण्यापूर्वी तिनं आपली चौकशी केली होती, एवढंच डॅनला समजतं. तो रोज तिला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायला लागतो. तिच्या कुटुंबीयांशी त्याची ओळख होते. तिची आई भेटते. या सगळ्यांना डॅन शिऊलीसाठी एवढा का तळमळतोय हे कळत नसतं. खुद्द डॅनलाही ते कळत नसतं. मात्र, तिनं पडण्यापूर्वी आपलीच आठवण का काढली असावी, हा एकच प्रश्न त्याला सतावत असतो. मग तो या प्रश्नाचा नकळत शोध घेऊ लागतो. शिऊलीचं पुढं काय होतं, डॅनला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळतं का, शिऊलीला डॅनविषयी नक्की काय वाटत असतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चित्रपटाच्या शेवटी मिळतात. ती पडद्यावरच पाहण्यात गंमत आहे.\nशुजित सरकारनं या चित्रपटाद्वारे प्रेमाची ही अबोध रीत शोधण्याचा फार अप्रतिम प्रयत्न केला आहे. प्रेम अनेकदा व्यक्त केलं जात नाही. बोलून दाखवलं जात नाही. एखाद्यावर आपलं प्रेम असेल, तरी ते त्याला कळतंच असंही नाही. प्रेम करणारी व्यक्ती कधी ते बोलून दाखवू शकतेच असं नाही. तरीही प्रेम असतंच. ती भावना कायम असतेच. या अशा तरल, अबोध भावनेचा शोध म्हणजे रेशमाची लड उलगण्यासारखा नाजूक प्रकार. या चित्रपटात नायक असा शोध घेऊ लागतो आणि त्याच्या जोडीला आपणही\nकुठल्याही कलाकृतीत कथावस्तूतील मुख्य पात्राशी प्रेक्षकांना असं तादात्म्य साधता आलं, की त्या कलाकृतीच्या आस्वादनाची पातळी स्वाभाविकच उंचावते. ‘ऑक्टोबर’मध्येही नेमकं हे होतं. दिग्दर्शक, संगीतकार, कॅमेरामन आणि प्रमुख अभिनेते यांच्यामुळं हे शक्य झालंं आहे.\nवरुण धवननं यात साकारलेला नायक पाहण्यासारखा आहे. त्याच्या कारकिर्दीला दहा वर्षं होत असताना, त्यानं असा चित्रपट करावा, हे त्याच्यातला अभिनेता प्रगल्भ होत चालल्याचं लक्षण आहे. या अभिनेत्याकडून येत्या काळात आणखी चांगल्या कामाची अपेक्षा ठेवायला हरकत नाही. बनिता संधू या नवोदित अभिनेत्रीनं शिऊलीचं काम केलं आहे. चित्रपटातील बहुसंख्य भागांत ती बेडवर आणि नाका-तोंडात नळ्या घातलेल्या स्थितीत आहे. अशा परिस्थितीतही केवळ डोळ्यांतून भावप्रदर्शन करण्याचं आव्हान तिनं पेललं आहे. आणखी एक उल्लेख करायचा म्हणजे गीतांजली राव यांचा. नायिकेच्या आईची भूमिका त्यांनी समजून-उमजून केली आहे. चित्रपटाच्या पार्श्वसंगीताचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. शंतनू मोईत्रा या गुणी संगीतकारानं दिलेल्या संगीत व पार्श्वसंगीतामुळं या चित्रपटाला विशेष परिमाण लाभलं आहे.\nया चित्रपटाच्या शीर्षकात एक प्राजक्ताचं फूल दाखवलं आहे. ऑक्टोबर महिन्याचा आणि या फुलाचा चित्रपटाच्या कथावस्तूशी काहीएक जैव संबंध आहे. त्यामुळंच चित्रपटाचं नाव आणि हे फूल लक्षात राहतं. प्राजक्ताच्या फुलांचा सुवास मन मोहून टाकणारा असतो. सकाळी प्राजक्ताच्या झाडाखाली उभं राहिलं, की खाली सर्वत्र या प्राजक्ताच्या नाजूक फुलांचा सडा पाहायला मिळतो. प्राजक्ताच्या फुलांचं आयुष्यही अगदी कमी असतं. मात्र, तेवढ्या छोट्याशा आयुष्यातही ते फूल आपल्याला सुवासाच्या रूपानं अपरिमित आनंद देऊन जातं. या गोष्टीतल्या कोमात गेलेल्या नायिकेसाठी हे प्रतीक अगदी चपखल आहे. तिचं अव्यक्त प्रेम आणि आता कदाचित ती ते कधीच बोलू शकणार नसल्याचं वास्तव या दोन्ही दृष्टीनं प्राजक्ताच्या फुलाचं प्रतीक इथं बरंच काही व्यक्त करून जातं.\nआपण आपल्या आयुष्यात अनेकदा या परिस्थितीला सामोरं जाऊ शकतो. आपल्याला तेव्हा त्या घटनांची उकल नीटशी होत नाही. मात्र, काही काळानंतर, अनुभवांचे घण सोसून मन घट्ट झालं की, कदाचित पूर्वीच्या अनुभवांची नव्यानं ओळख पटू लागते. आपण काही तरी गमावलंय ही भावनाही मनात घर करून बसते. तेव्हा उपयोग नसतो. प्रेम करता यावं लागतं हे खरं, पण कुणी करत असलेलं प्रेम जाणून घेता यावं लागतं हेही तेवढंच खरं. आपल्याला कुणाचं प्रेम समजू शकलं नाही, तर त्यासारखं दुर्दैव दुसरं काही नाही. प्रेम समजण्यासाठी प्रेम करता यावं लागतं असा हा तिढा आहे. ‘ऑक्टोबर’ आपल्याला दोन्ही गोष्टी शिकवतो.\nया सिनेमात अशा ‘बिटवीन द लाइन्स’ सांगितल्या जाणाऱ्या बऱ्याच गोष्टी आहेत. दिग्दर्शक दृश्यांच्या रचनेतून, संवादांतून, तर कधी पार्श्वसंगीतातून त्या गोष्टी आपल्याला कानात गुज सांगितल्यासारख्या हळुवारपणे सांगत राहतो. यातल्या नायकाची तडफड त्यामुळं आपल्यापर्यंत नीट पोचते. कोमात गेलेल्या आणि नंतर केवळ डोळ्यांनी प्रतिसाद देणाऱ्या नायिकेचा श्वास आपल्या कानांना ऐकू येतो. मुलीची ही स्थिती बघून काळीज तुटत असलेल्या तिच्या आईची वेदना आपल्याही काळजापर्यंत पोचते...\nआपल्या आजूबाजूला सुरू असलेल्या कर्कश आवाजांमध्ये आपण हे असे तरल, नाजूक आवाज ऐकायला विसरत चाललो आहोत. सगळ्या भावभावनाही ठळक अन् बटबटीत होत चालल्या आहेत. काही भावना तर सततचे आघात झेलून पूर्ण बधीर झाल्या आहेत. प्रेमासारख्या विश्वव्यापी भावनेला आपण आपल्या आकलनाच्या छोट्याशा कुपीत बंदिस्त करून मेंदूतल्या कपाटात बंद करून ठेवलंय.\nपण कधी तरी समोर अशी कलाकृती येते आणि आपल्याला अंतर्बाह्य हादरवून टाकते. आपल्या जाणिवांना आतून आतून धक्के मारते आणि गदागदा हलवून जागं करते. प्रेमाच्या या नव्या परीचं हे रूप पाहून आपण अवाक होतो. आपण कधी असं प्रेम करू शकू का, या विचारानं अंतर्मुखही होतो. आतून आतून तुटतं काही तरी... मग सुरेश भटांच्या ‘मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल...’ या कवितेतली आर्तता अचानक जाणवू लागते. समजू लागते...\nआपण अशा कलाकृतींचं देणं लागतो, ते यासाठीच\nदर्जा - चार स्टार\nहिचकी, बागी - २, रेड, ब्लॅकमेल\nचार सिनेमे, चार नोट्स\nकाही कारणांमुळं मध्यंतरी सिनेमे पाहायचे राहून जात होते. आजपासून हा बॅकलॉग भरून काढायला सुरुवात केली. तीन आठवड्यांपूर्वी आलेला ‘हिचकी’ आज पाहिला. अतिशय साधा, सरळ असा हा सुंदर सिनेमा आहे. राणी मुखर्जीनं साकारलेली यातली नैना माथूर या शिक्षिकेची भूमिका पाहण्यासारखी आहे. तिला ‘टोरेट सिंड्रोम’नं लहानपणापासून ग्रासलेलं असतं. ‘टोरेट सिंड्रोम’ म्हणजे एक प्रकारची उचकी. ही न थांबणारी उचकी आहे. या उचकीमुळं नायिकेला लहानपणापासून अतोनात शारीरिक व मानसिक त्रास झालेला आहे. तिला शिक्षिकाच व्हायचं आहे, पण या त्रासामुळं तिला ती नोकरी मिळत नाही. अखेर तिच्याच शाळेत तिला काही काळापुरती नोकरी मिळते. तीही ‘राइट टु एज्युकेशन’मुळं त्या उच्चभ्रू शाळेत वाढविलेल्या ‘नववी फ’च्या वर्गावरची. (इथं ‘दहावी फ’ची आठवण आल्याशिवाय राहत नाही.) ही झोपडपट्टीतली मुलं असतात. त्यांचा आणि नैनाचा सामना झाल्यावर पुढं काय होतं, नैनाची नोकरी टिकते का, या मुलांचं भवितव्य बदलतं का आदी सगळे प्रश्न आणि त्यांची उत्तरं अगदी स्वाभाविक आहेत. त्यात नवं काही नाही. त्यामुळं अशा सिनेमात जे जे होईल, असं आपल्याला वाटतं ते घडतं आणि सिनेमा संपतो. पण या सिनेमाचं वेगळेपण आहे ते या साधेपणातच. अगदी एकरेषीय पद्धतीनं या सिनेमाचं कथानक पुढं सरकतं. पण तरीही ते कुठंही कंटाळवाणं वाटत नाही. याचं कारण दिग्दर्शक सिद्धार्थ पी. मल्होत्रानं कुठलेही विचित्र प्रयोग करणं टाळून स्वीकारलेला ’कीप इट सिंपल’ हा मंत्र आणि राणी मुखर्जी. राणीनं यातली नैना फार समरसून साकारली आहे. तिचं हे मोठ्या पडद्यावरचं पुनरागमन सुखावणारं आहे. चित्रपटातले सगळे प्रसंग जमून आले आहेत. सचिन व सुप्रियानं यात राणीच्या आई-वडिलांची भूमिका केली आहे. मुख्याध्यापकाच्या भूमिकेत शिव सुब्रह्मण्यम आणि नीरज कबी यांनी रंगविलेली काहीशी खलनायकी भूमिका याही गोष्टी जमून आल्या आहेत. सध्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. आपल्या टीन-एज मुलांना तर आवर्जून दाखवा, असंच मी म्हणीन.\nदर्जा - साडेतीन स्टार\n२. बागी - २\nकाही कारणांमुळं मध्यंतरी सिनेमे पाहायचे राहून जात होते. कालपासून हा बॅकलॉग भरून काढायला सुरुवात केली. काल ‘हिचकी’ पाहिला, तर आज दोन आठवड्यांपूर्वी आलेला ‘बागी -२’ पाहिला. एखाद्या उंटाला मानवी चेहरा लाभला असता, तर तो जसा दिसला असता, तशा तोंडाच्या, थोडक्यात, ‘उष्ट्रमुखी’ (हा शब्द प्रथम शिरीष कणेकरांच्या लेखनात मी वाचला. त्यांनी तो दिलीपकुमारसाठी वापरला होता. नंतर कुणी तरी युक्ता मुखीसाठी... तर ते असो.) अशा, पण नाव ‘टायगर’ असलेल्या जॅकीपुत्राचा सिनेमा मी कधी पाहीन, असं वाटलं नव्हतं. पण ‘सुट्टीत टाइमपास करणे’ या एकाच ध्येयानं सध्या माझा मुलगा आणि (त्याच्यामुळं) मी प्रेरित झालो आहोत. त्यामुळं हा ‘बागी’ पाह्यचा निर्णय झाला. आणि हा निर्णय किती योग्य होता, हे मला अडीच तासांनंतर नीटच कळून आलं. कुठलीही कलाकृती, कुठल्याही कारणानं तुम्हाला आनंद देत असेल, तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवीत असेल, तर ती उत्तम कलाकृती मानायला हरकत नसते. ‘बागी- २’ या अॅक्शनपटानं मला तोच आनंद दिला. हा सिनेमा पाहताना मी मनमुराद हसलो. या चित्रपटानं किती तरी शास्त्रांना दिवसाढवळ्या थड लावला आहे. त्यातही भौतिकशास्त्रावर दिग्दर्शक अहमद खानचं प्रेम अधिक असावं. त्यामुळं गुरुत्वाकर्षण, बल, प्रतिबल, वस्तुमान, ऊर्जा आणि त्यांचे सिद्धान्त या सगळ्यांना त्यानं अक्षरश: एकाच ‘शॉट’मध्ये गोळ्या घालून ठार मारलं आहे. त्या दृष्टीनं यातला टायगरचा शेवटचा हेलिकॉप्टरमध्ये उडी मारण्याचा किंवा दोराला लटकून मशिनगन चालवण्याचा सीन पाहण्यासारखा आहे. (खरं तर कशाला पाहता) यातले गंभीर सीन विनोदी वाटतात, तर विनोदी सीन हास्यास्पद... अॅक्शनदृश्यं सर्कशीसारखे वाटतात, तर कथित सस्पेन्स पुन्हा विनोदी... पण एक आहे. मनोरंजन करण्याचा वसा मात्र या सिनेमानं सोडलेला नाही. टायगर श्रॉफ हा वास्तविक काहीसा ठेंगणाच नट दिसतो. मात्र, यात त्याला ‘लार्जर दॅन लाइफ’ करण्याच्या प्रयत्नात दिग्दर्शकानं त्याचा शर्ट एवढा मोठा शिवला आहे, की त्यात दोन-पाच अमिताभ, तीन-चार स्टॅलन, एक-दोन अरनॉल्ड श्वार्झनेग्गर, पाच-सात धर्मेंद्र, आठ-दहा सनी देओल आणि पाच-पंधरा अजय देवगण सहज बसावेत. आणि दुर्दैव म्हणजे सलमानप्रमाणे शेवटच्या दृश्यात त्याचा हा भलामोठा शर्ट काढून त्याला अक्षरश: उघड्यावर आणला आहे. या टायगरची ड्वायलॉक डिलिव्हरी म्हणजे एक अचाट प्रकार आहे. तो शांत वगैरे असताना आपल्याला त्याचं एखादं वाक्य कदाचित नीट कळू शकतं. पण तो संतापून, किंंवा दु:खाने किंवा उद्वेगाने किंवा चिडून काही बोलू लागला, तर साधारणत: पन्नास चिंचुंद्र्यांच्या शेपटाला कर्कटक टोचल्यावर त्या जशा ओरडतील, तशा आवाजात या ‘टायगर’चा आवाज फुटतो. आणि तो ऐकून आपणही हसून हसून फुटतो.\nबाकी सिनेमाबाबत न बोललेलंच बरं. मनोज वाजपेयी, रणदीप हुडा आदी दिग्गज मंडळींनाही वाया घालवलं आहे. दिशा पटणी नामक गुडिया बरी दिसते. पण ते तेवढंच. स्मिताच्या लेकराला (प्रतीक बब्बर) यात गर्दुल्ल्याची दुय्यम-तिय्यम भूमिका करताना पाहून वाईट वाटतं.\nअसो. बाकी कुठल्या का कारणानं होईना, आपलं मनोरंजन झालं, याच आनंदात आपण घरी परत येतो... हेच या चित्रपटाचं सर्वांत मोठं यश होय....\nदर्जा - दोन स्टार\nकाही कारणांमुळं मध्यंतरी सिनेमे पाहायचे राहून जात होते. परवापासून हा बॅकलॉग भरून काढायला सुरुवात केली. परवा ‘हिचकी’ पाहिला, काल ‘बागी-२’ पाहिला, तर चार आठवड्यांपूर्वी आलेला ‘रेड’ आज पाहिला. अजय देवगण, इलियाना डिक्रूझ आणि सौरभ शुक्ला यांची प्रमुख भूमिका असलेला, राजकुमार गुप्ता दिग्दर्शित हा चित्रपट १९८१ मध्ये उत्तर प्रदेशात घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहे. मला असे पीरियड ड्रामा पाह्यला नेहमीच आवडतात. नजीकचा भूतकाळ आणि त्यातले सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक बदल हा माझ्या आवडीचा, अभ्यासाचा विषय आहे. ‘रेड’चं कथानक या साच्यात परफेक्ट बसणारं आहे. अमेय पटनाईक (अजय देवगण) या कर्तव्यदक्ष, इमानदार प्राप्तिकर उपायुक्ताची आणि त्यानं रामेश्वरसिंह (सौरभ शुक्ला) या स्थानिक बड्या राजकारण्याच्या आलिशान प्रासादवजा बंगल्यावर घातलेल्या छाप्याची ही गोष्ट आहे. दिग्दर्शक आणि कथालेखक रितेश शहा दोघेही आपल्या प्रतिपाद्य विषयाशी प्रामाणिक राहिले आहेत. कथा इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे त्यांनी त्या कथेवरच फोकस केला आहे आणि त्यामुळं चित्रपट पाहण्यातली उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहते. चित्रपटातले संवाद खटकेबाज आहेत. छाप्यादरम्यान उघड होणाऱ्या एकेक गोष्टी आणि त्यातून संबंधित माणसांचे बदलणारे पवित्रे दिग्दर्शकाने नेमके टिपले आहेत. उत्तर प्रदेशातल्या ‘बाहुबली’ राजकारण्यांची जीवनशैली आणि त्यांचा एकूणच व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन यातून दिग्दर्शकानं स्वच्छ टिपला आहे. अजय देवगणनं यात साकारलेला अधिकारी ही त्याची हातखंडा भूमिका आहे. अजय आपल्या डोळ्यांतून अनेकदा व्यक्त होतो. संबंधित पात्राचं कन्व्हिक्शन त्याच्या देहबोलीतून प्रकट होत असतं. खालच्या आवाजातले त्याचे धारदार संवाद चित्रपटात अनेकदा दाद मिळवून जातात. सौरभ शुक्लानंही यातल्या ‘ताउजीं’ना न्याय दिला आहे. बघितल्याबरोबर डोक्यात सणक जावी, असा हा टिपिकल राजकारणी सौरभ शुक्लानं जबरदस्त साकारला आहे. सुटकेसाठी थेट दिल्लीत पंतप्रधान इंदिरा गांधींना भेटणारा आणि त्यांना सूचक धमकी देणारा हा बेडर ताऊजी म्हणजे सौरभ शुक्लाच्या कारकिर्दीतली एक महत्त्वाची भूमिका ठरावी. इलियाना डिक्रूझ साडीत छान दिसते. यात पतीच्या कर्तव्यदक्षतेविषयी मनातून अभिमान असणारी, त्याच्यावर मनोमन प्रेम करणारी त्याची पत्नी मालिनी तिनं व्यवस्थित साकारली आहे. याशिवाय यात लल्लन नावाच्या भ्रष्ट अधिकाऱ्याची भूमिका अमित सियाल या अभिनेत्यानं चांगली केली आहे. अमित त्रिवेदीचं संगीतही श्रवणीय.\nपटनाईकला या छाप्याची टिप कुणी तरी देत असतं. ते कोण असतं, हा या चित्रपटातला चिमुकला सस्पेन्स आहे. तो कायम ठेवणंच इष्ट. एकदा नक्कीच बघावा असा हा चित्रपट. तो पाहिल्यानंतर गेल्या ३७ वर्षांत देश काळ्या पैशांच्या साठवणुकीबाबत कुठून कुठं गेला आहे, याचीही एक झलक मिळते. थोडक्यात, ज्याची छाप आपल्यावर पडते, असा हा छाप्याबाबतचा सिनेमा पाहायलाच हवा.\nदर्जा - साडेतीन स्टार\nलफडा नै करने का...\nकाही कारणांमुळं मध्यंतरी सिनेमे पाहायचे राहून जात होते. रविवारपासून हा बॅकलॉग भरून काढायला सुरुवात केली. त्या दिवशी ‘हिचकी’ पाहिला, सोमवारी ‘बागी-२’ पाहिला, काल ‘रेड’ पाहिला, तर आज याच आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘ब्लॅकमेल’ पाहिला. अभिनय देव दिग्दर्शित हा सिनेमा ब्लॅक कॉमेडीच्या अंगानं जात, सव्वादोन तास चांगला खिळवून ठेवतो. ‘दिल्ली बेली’एवढी नसली, तरी हा चित्रपट आणि त्यातली पात्रं पुरेशी अत्रंगी आहेत.\nआपल्या नायकाला त्याच्या बायकोनं फसवलं आहे. तिचं तिच्या जुन्या मित्रासोबत अफेअर आहे. ते लक्षात आल्यावर नायक तिच्या मित्राला ब्लॅकमेल करायचं ठरवतो. त्यातून ब्लॅकमेलिंगची मालिकाच सुरू होते. ज्याला ज्याला हे रहस्य कळलंय तो पैशांच्या बदल्यात ते रहस्य लपवायची तयारी दाखवतो. यात नायकाचा ऑफिसमधला एक मित्र आणि आणखी एक मुलगीही असते. त्यात मधेच या मुलीचा अपघाती मृत्यू की खून असं काही तरी होतं. मग त्यातून आणखी गुंतागुंत... अखेर सगळ्या संकटांतून पार पडत आपला नायक हा कॉम्प्लिकेटेड गेम जिंकतो...\nया चित्रपटाची सगळी गंमत त्यात तयार होणाऱ्या सिच्युएशन्समध्ये आहे. त्या दृष्टीनं पटकथा जमली आहे. उत्तरार्धात काही वेळा किंचित कंटाळा येतो. मात्र, त्या मुलीच्या मृत्यूनंतर घटना वेग घेतात आणि शेवटही व्यवस्थित होतो. नायक ‘टॉयलेट पेपर’चा सेल्समन आहे. तरी ‘दिल्ली बेली’च्या मानानं टॉयलेट जोक कमी आहेत. अर्थात एक मात्रा वाढविली आहे. पुरुषाचे ‘एक हाताने करता येण्याजोगे’ सगळे विनोद अभिनयनं यात इरफानकडून करवून घेतले आहेत. (इथं ‘असे विनोद म्हणजे इरफानच्या डाव्या हातचा मळ...’ असं काही म्हणवत नाही. मळमळतं...) त्यातही ऑफिसमधल्या सहकाऱ्यांच्या बायकांचे फोटो समोर ठेवून हे चाललेलं असतं. असो.\nअशा चित्रपटांत कलाकारांची कामं महत्त्वाची ठरतात. इथं मुख्य भूमिकेत इरफानला घेऊन दिग्दर्शकानं निम्मी बाजी मारली आहे. इरफाननं नेहमीप्रमाणे इथं देव कौशलच्या भूमिकेत कमाल केली आहे. अत्यंत थंड डोक्यानं तो सगळ्या गोष्टी कशा प्लॅन करतो आणि यशस्वी करतो, हे बघण्यासारखं आहे. कीर्ती कुलहारी, अरुणोदयसिंह, ओमी वैद्य यांनीही चांगली कामं केली आहेत. दिव्या दत्ता डॉली म्हणून शोभली नाही. तिच्या खुनाचा प्रसंगही किळसवाणा चित्रित केलाय. असो.\nएकदा पाह्यला हरकत नाही.\nदर्जा - तीन स्टार\nसम्या आणि गौरीच्या गोष्टी\nसमीर : हाय गौरी...\nगौरी : हाय सम्या....\nसमीर : सुट्टीतला कंटाळा अजून जात नाहीये...\nगौरी : हो ना, सुट्टी पटकन अंगात मुरते.... तापासारखी... त्याउलट कामाचा दिवस अंगी मुरता मुरत नाही...\nगौरी : हेच की, कामाशिवाय आपल्या जगण्यात काही राम नाही. काम करीत राहिलं पाहिजे. जिथं काम तिथं राम\n भरपूर काम केलं, की मग सुट्टीची खरी मजा... जो कामातही टंगळमंगळ करतो त्याला सुट्टीचं काय कौतुक असणार\nगौरी : म्हणून तर मी मनापासून काम करते, आवडीचं काम करते आणि मग त्यात थोडा बदल हवा, रिफ्रेश व्हायला हवं, म्हणून मग सुट्टी घेते. तीही फार नाही. जास्तीत जास्त एखादा आठवडा...\nसमीर : पण आपल्या भेटीला बरेच दिवस झाले आता...\nगौरी : हा ब्रेक जास्त झाला खरा, पण एखादी व्यक्ती आपल्याला कधी भेटणार याची हुरहुर लागणार असेल ना, तर नंतर होणारी भेट फार म्हणजे फारच गोड असते...\nसमीर : हो, एवढी गोड की, त्या भेटीनंतर शुगर वगैरे होणारच एखाद्याला... आणि ती भेटही मग अशी काही घट्ट...\nगौरी : बास बास... पुढचं वर्णन नको... कळलं...\nसमीर : बरं बाई... पण मला नेहमी ना एका गोष्टीची गंमत वाटते. माणूस सदैव कशाच्या ना कशाच्या शोधात असतो. त्याला समाधान असं नसतं. आता सुट्टीचंच बघ ना... ज्या सुट्टीसाठी मी एवढी तडफड केली, ती सुट्टी सुरू झाल्यावर काही दिवसांतच मला बोअर व्हायला लागली.\nगौरी : याचं कारण आहे सम्या. आपण ना, आपल्याला जे हवं असतं, तेवढंच त्या गोष्टीत बघतो. पण हे पॅकेज असतं. हव्या त्या एका गोष्टीबरोबर नको असलेल्या दहा गोष्टी येतात. तुला सुट्टीतला निवांतपणा किंवा मोकळी संध्याकाळ तेवढी हवी असते. पण मग त्याबरोबर संध्याकाळचं ट्रॅफिक जॅम आणि इतर सर्व मित्र-मैत्रिणी त्यांच्या व्यापात बिझी हे लक्षात आल्यावर तुला बोअर व्हायला लागतं.\nसमीर : खरंय. आपण फार सिलेक्टेड झालो आहोत सगळ्या बाबतीत...\nगौरी : अगदी प्रेमाच्याही बाबतीत. प्रेमही आपल्याला असंच सिलेक्टेड हवं असतं. विशिष्ट वेळी, विशिष्ट व्यक्तीकडून, विशिष्ट पद्धतीचं प्रेम आपल्याला अपेक्षित असतं. एवढं स्वार्थी नको ना व्हायला...\nसमीर : आता प्रेमावर कुठं घसरलीस एकदम...\nगौरी : विषय तिथं येणारच होता... मी आधीच सांगून टाकलं...\nसमीर (हसत) : छान... आलं लक्षात... सुट्टी संपली... माझा क्लास सुरू झाला...\nगौरी (गळ्यात पडत) : असा गोड विद्यार्थी हवाच आहे मला रोज नवे धडे शिकवायला....\nसमीर : हम तैय्यार है....\nसमीर : गौरी, गुंता झालाय सगळा...\nगौरी : आता काय झालं\nसमीर : माणसं का गुंततात एकमेकांमध्ये तीही एकाच वेळी अनेकांमध्ये\nगौरी : कुणाचं सांगतोयस\nसमीर : सगळेच गं... आय मीन, एकच एक असं उदाहरण असं नाहीय माझ्यासमोर... पण मी पाहतोय आजूबाजूला...\nगौरी : आपलाही अपवाद करायचं कारण नाही. सगळेच अडकलो आहोत.\nसमीर : पण का\nगौरी : माणूस हा फार बिलंदर प्राणी आहे सम्या. जोवर एखादी गोष्ट त्याच्या आवाक्यात नसते ना तोवर ती गोष्ट जणू अस्तित्वातच नसते. पण एकदा का ती वस्तू प्राप्य आहे असं दिसलं की त्याला ती लगेच हवीशी वाटू लागते. या कथित प्रेमाचं आणि भावनिक गुंतवणुकीचं तसंच असतं.\nसमीर : एवढा उथळ दृष्टिकोन\nगौरी : सगळ्यांचा नसावा. आजकाल काय झालंय, भौतिक समृद्धी भरपूर आली असली तरी भावनेचा दुष्काळ पडलाय. जवळच्यांना समजून घ्यायला वेळ नाही किंवा ते फार गृहीत धरताहेत नात्यांना...\nसमीर : पण म्हणून थेट दुसऱ्या बँकेत अकाउंट\nगौरी : तुम्हाला तुमच्या खातेदारांत 'इंटरेस्ट' नसेल तर तो जाणारच ना दुसऱ्या बँकेकडं\nसमीर : हे अती होतंय हं. गुंतवणूकही आम्हीच करा, इंटरेस्टही आम्हीच दाखवा... खातेदाराला मात्र बँकेची बांधिलकी नको... वा रे वा\nगौरी : एक मिनिट, आम्ही सांगितलं होतं का बँक सुरू करायला खातेदार येत-जात राहणारच... बँकेनं त्यांच्यात भावनिक गुंतवणूक करू नये. व्याज जर मुद्दलाच्या प्रेमात पडलं तर बँकेचं दिवाळं वाजलंच म्हणून समज.\nसमीर : म्हणजे आपल्या कोणी कितीही प्रेमात पडलं तरी आपण त्यांच्या प्रेमात पडायचं नाही\nगौरी : अगदी बरोबर असं केल्यासच तुझ्या संसाराचं 'लोकमङगल' होईल...\nसमीर : 'लोकमङगल' म्हणजे\nगौरी : म्हणजे जी सहनही होत नाही आणि सोडताही येत नाही, ती - आपली.... - बँक - रे सोन्या\nसमीर : गौरे, हा घे सुंठवडा... रामजन्म झाला...\nगौरी : कुठं उंडारत असतोस रे उन्हातान्हाचा...\nसमीर : अगं, रामरायाचा जन्मच भर दुपारी १२ वाजता झाला, त्याला काय करायचं\nगौरी : तू कधीपासून एवढी रामाचा हनुमान झालायस\nसमीर : अगं, आपल्या आपटेकाकू भेटल्या होत्या गं रस्त्यात. त्यांनी दिला. मग नाही कसं म्हणायचं बाकी मी फार देव देव करणाऱ्यातला नाही, हे तुला माहितीय.\nगौरी : माझी या विषयावरची मतं तर तुला माहितीच आहेत...\nसमीर : हो अगदी. पण सुंठवडा खा... प्रकृतीला बरा असतो.\nगौरी : बाकी तुझा हा राम मला अगदीच करुण देव वाटतो... खरं तर तो माणसाची सगळी लक्षणं दाखवतो. त्याला तुम्ही उगाच ‘मर्यादापुरुषोत्तम’ वगैरे करून मखरात बसवलाय...\nसमीर : माणसाची लक्षणं म्हणजे\nगौरी : सीतेसारख्या बायकोला अग्निपरीक्षा करायला लावली, इथंच तो माझ्या डोक्यात गेलाय. आणि दुसरा एक बारीक मुद्दा म्हणजे, वाली-सुग्रीव युद्धात तुमच्या रामभाऊंनी चीटिंग केलंय. सुग्रीवाला गळ्यात हार घालायला लावून, वालीला लपून बाण मारलाय.\nसमीर : काही तरी कारण घडलं असेल ना युद्धात सारं काही क्षम्य असतं, असं मानलेलं आहे. दुसरं म्हणजे देव होता तो...\nगौरी : देव नव्हता रे उलट. माणूस म्हणशील तर उलट त्याचं हे स्खलनशील असणं पटू शकतं... पण देव म्हणून कसं काय पटवून घ्यायचं\nसमीर : आपल्या थोर पूर्वजांनी या कहाण्या मुळात कशा लिहिल्या होत्या आणि त्यात काय काय बदल होत नक्की कोणतं व्हर्जन आत्ता आपण ऐकतोय हे सांगणं शक्य आहे का त्यामुळं या पुराणकथांमध्ये शंकांना नेहमीच वाव राहणार.\nगौरी : मी काहीच म्हणत नाहीय. माझा मुळात यावर विश्वासच नाहीय. तू आणि तुझा राम...आनंदात राहा...\nसमीर (चिडवत) : आता माझ्यात काही ‘राम राहिलेला नाही’ असं म्हणू नकोस गौरे...\nगौरी (हसत) : ते म्हणून कसं चालेल तुला ‘एकगौरीव्रत’ पाळावंच लागेल सम्या... नाही तर मी बाण काढलाच म्हणून समज... आणि तो एकदम ‘रामबाण’ आहे...\nसमीर (हसत) : सुंठवडा घ्या सीतामाई...\nगौरी (उशी फेकत) : सम्या, तू मेलास आज...\nगौरी : सम्या, या बातम्या वाचल्या का फेसबुक आणि ती कुठली तरी कंपनी... यांनी आपल्या प्रायव्हसीची वाट लावलीय. सगळंच बोंबललंय...\nसमीर : हे आज ना उद्या होणारच होतं... आपण स्वत:हून सगळं त्यांच्या स्वाधीन केलंय... आपल्याला सगळे अॅप हवेत, सगळ्या सेवा-सुविधा हव्यात, मग ते फुकट थोडंच मिळणार\nगौरी : पॉइंट आहे. पण मला भीती वाटतेय याची...\nसमीर : भीती वाटण्यासारखंच आहे हे अगं... हे लोक डेटा गोळा करून स्वस्थ बसलेले नाहीत. तो डेटा प्रोसेस करण्याचं काम तिकडं अव्याहत सुरू आहे.\nगौरी : आणि ते करून काय करणार\nसमीर : हा डेटा म्हणजे त्यांच्यासाठी अलिबाबाची गुहा आहे. आपण कल्पनाही करू शकणार नाही एवढे प्रचंड पैसे मिळवून देणारी...\nगौरी : मला तर आपण कळसूत्री बाहुल्या असल्यासारखं वाटतंय रे...\nसमीर : आपण झालो आहोत नकळत... ‘मार्केट ड्रिव्हन’ झालो आहोत. कुणी तरी आपल्याला खेळवतंय आणि क्षणिक आनंदापायी आपण दीर्घकालीन गुलामगिरीच्या तयारीला लागलो आहोत.\nगौरी : ती कृत्रिम बुद्धिमत्ता की काय म्हणतात ती आपल्यावर राज्य करणार तर...\nसमीर : माहिती नाही, नक्की कशा स्वरूपात हे पुढं अजून वाढेल ते... पण हो, एक गोष्ट नक्की... आपण जोवर हा सोशल मीडिया वापरत आहोत आणि त्यांच्या सर्व अटी-शर्ती डोळे मिटून ‘अॅक्सेप्टेड’ म्हणत आहोत, तोवर आपल्यावर कुणी ना कुणी नकळत राज्य करत राहणार हे नक्की...\nगौरी : मी माझ्या स्वत:च्या मनानं विचार न करता, दुसऱ्या कुणाच्या तरी सांगण्यानुसार विचार करते आहे; माझे विचार कुणी तरी नियंत्रित करीत आहे ही किती भयावह कल्पना आहे रे\nसमीर : अगदीच... खरं तर ही प्रक्रिया आत्ताही सुरू झालीच आहे. तू पाहा ना तू कुठं जातेस, काय खातेस, काय पितेस, काय खरेदी करतेस, काय सर्च करतेस या सगळ्यांवर त्यांचं लक्ष आहे बघ... तुला लगेच नोटिफिकेशन येतात बघ...\nगौरी : हो, तुम्ही आत्ता हे घेतलंत, आता हे ट्राय करा... तुम्ही आत्ता हे पाहिलं, आता ते नक्की पाहा, तुम्हाला आवडेल... असे मेसेज येत असतात खरं...\nसमीर : तेच... सोशल मीडिया आपल्यावर राज्य करतोय... पुढेही करणार...\nगौरी : गंमत बघ... प्रेमात आपण दुसऱ्याचा एवढा विचार करतो, त्याच्या विचारानं आपलं मन व्यापून जातं... तिथं आपल्याला गुलामगिरीचं फीलिंग येत नाही. पण इथं हे वेगळंच आहे.\nसमीर : याचं कारण तिथं आपण समजून-उमजून हे करीत असतो. इथं तसं नसतं. इथं उलट तुमच्या नकळत सगळं सुरू असतं... प्रेमाची आणि सोशल मीडियाची तुलना कशी होणार दोन टोकं आहेत ही...\nगौरी : हो रे... म्हणूनच मला आपलं प्रेमच छान वाटतं... आणि ती आपली खरी प्रायव्हेट गोष्ट आहे...\nसमीर (हसत) : हो ना... मग आता हा संवाद थांबवू या... आणि मुक्यानं संवाद साधू या...\nगौरी (हसत) : कोटीबहाद्दरा, ‘लिप सर्व्हिस’ पुरे झाली... आता प्रत्यक्ष काम करू या...\nगौरी : सम्या, काय रे काय झालं\nसमीर : काही नाही अगं... आत्ता ते गाणं ऐकत होतो ना, ‘गंजल्या ओठांस माझ्या धार वज्राची मिळू दे...’ ते ऐकता ऐकता एकदम पाणीच आलं डोळ्यांतून... एरवी हे गाणं कधी रडवत नाही. पण आज आलं पाणी... सुरेश भटांचे शब्द, बाळासाहेबांची चाल आणि बुवांचा एकदम मनावर पकड घेणारा घनगंभीर स्वर... सगळंच जमून आलंय...\nगौरी : अरे हो ‘उंबरठा’मधलं ना हे गाणं... मलाही खूप आवडतं... पण खूप दिवसांत ऐकलं नाही...\nसमीर : ती सुलभा महाजन अशी टांग्यातून चाललेली असते. तो रस्ताही असा एकाकी वगैरे भासतो उगाच... ही सगळी स्वप्नं डोळ्यांत घेऊन निघलीय त्या अनोळखी बदलीच्या गावी... तिचे डोळे पाहा या गाण्यात... स्मिताच करू जाणे हे...\nगौरी : किती भरभरून बोलतोयस अरे... पण आज अचानक या गाण्यानं का रडवलं बरं माझ्या राजाला\nसमीर : आत कुठं तरी, काही तरी हललं असणार... प्रत्येक कलाकृतीचा आस्वाद घेताना आपण स्वत:शी ती सतत रिलेट करत असतो. हे मुद्दाम होतं असं नाही. पण काही तरी त्यातलं एकदम आपलंसं वाटून जातं... मी जेव्हा विशीत होतो आणि माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नव्हतं ना, तेव्हा हे गाणं माझ्या सोबतीला होतं.\nगौरी : खरं सांगतोस किती छान... तू कधी बोलला नाहीस हे मला सम्या\nसमीर : अगं, मुद्दाम बोललो नाही असं नाही. कधी कधी काही आठवणी काळाच्या उदरात गडप होऊन जातात. पण काही तरी ट्रिगर मिळाला, की त्या फसफसून वर येतात. आज हे गाणं ऐकताना तसं झालं असावं...\nगौरी : अगदी खरंय... प्रत्येक गाण्याशी, त्यातल्या स्वरांशी, सूरांच्या हिंदोळ्याशी, प्रत्येक वाक्याशी, शब्दाशी आपला जीव कसा, कधी गुंतलेला असेल सांगता येत नाही हं...\nसमीर : यातलं शेवटचं जे कडवं आहे ना, ‘लाभू दे लाचार छाया मोठमोठ्यांना परंतु, तापल्या मातीत माझा घाम मानाने गळू दे’ हे जणू माझ्या आयुष्याचं ब्रीदवाक्य आहे बघ. त्या अडचणीच्या दिवसांत या शब्दांनीच आधार दिला होता. त्यामुळंच अडचणी आल्या, तरी चुकीच्या गोष्टी करण्याकडं कधी मन गेलं नाही.\nगौरी : आई ग्ग... सम्या....\nसमीर : खरंच अगं... आणि हे कधीही तुटू नये...\nगौरी (गळ्यात पडत) : मला माहितीय हे डार्लिंग... मला तू खूप खूप खूप आवडतोस यासाठीच... आणि आज रडलास ना माझ्यासमोर... हे असं रडणं, मोकळं होणं मला फार आवडतं. लोक अनेकदा आपल्या या खऱ्या भावना दडपून टाकतात आणि मुखवटे लावून जगतात. पण असं करू नये. हे असं मोकळं रडणं ही तुमच्यातल्या सच्च्या माणूसपणाची खूण असते, असं मला वाटतं बघ. आणि तू तसा आहेस, म्हणूनच मला आवडतोस. लव्ह यू\nसमीर (हसत) : आणि तू सोबत आहेस म्हणूनच माझी मैफल सुनी सुनी नाहीय गौरे...\nगौरी (चिडवत) : आणि म्हणूनच मी तुला कधी ‘उंबरठा’ही ओलांडू देत नाही...\nगौरी : काय सम्या, काय वाचतोयस एवढं मोबाइलमध्ये डोकं खुपसून\nसमीर : अगं, हा एक मेसेज आलाय. त्यात एक खूप छान उल्लेख आहे. पण वाचताना एकदम काटाच आला अंगावर...\nगौरी : काय रे मेसेज\nसमीर : तुझ्या आनंदात, सुखात मला वाटेकरी नाही होता आलं, तरी चालेल; पण कधी दु:खी झालास तर त्या ओल्या पापण्यांत मला थोडा निवारा असू दे...\nगौरी (संशयानं) : तुला कुणी पाठवला हा मेसेज पण\nसमीर : अगं फॉरवर्ड आहे. माहिती नाही कुणाचा आहे, पण मला आवडला. पहिली ओवी कुणी लिहिली, पहिली शिवी कुणी दिली हे शोधणं जसं अशक्य आहे, तसंच व्हॉट्सअपवर पहिला मेसेज कोण फॉरवर्ड करतं हे सापडणं कठीण... एरवी मी लगेच डिलीट करत असतो. पण यात मला एकदम काही तरी टोचलं...\nगौरी : हं खरंय. आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला मिळतात असं नाही. पण प्रेम उरतंच. मग ते असं व्यक्त होतं. प्रेमाच्या किती या परी असतात... प्रेम लपत नाहीच. प्रेम संपत तर मुळीच नाही. आयुष्य संपतं, सगळे भोग भोगून संपतात, पण तरी प्रेम दशांगुळे उरतंच...\nसमीर : आपल्याला तरी काही अशा प्रेमाचा अनुभव नाही बुवा. ज्यांना असं प्रेम लाभलं, ते भाग्यवानच म्हणायचे.\nगौरी : सम्या, प्रेम ही फक्त घेण्याची गोष्ट नाही रे मुला. ती द्यायचीही गोष्ट आहे. इन फॅक्ट, द्यायचीच जास्त आहे. तू असं प्रेम देऊन तर बघ. तुलाही मग असा अनुभव येईल.\nसमीर : मला तरी प्रेमाचा हा प्रवास खडतरच जास्त वाटतो. हल्ली कुठे वेळआहे अगं कुणाला कुणासाठी एवढा जो तो आपापल्या मर्यादेत, मर्यादित वकुबात या प्रेम नावाच्या अथांग भावनेचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो असं वाटतं.\nगौरी : एवढं तरी कळतंच ना तुला. अरे, प्रेमाचा प्रवास म्हणजे वेदनेच्या गावाकडं जाणारा प्रवास आहे. पण ही वेदनासुद्धा कशी, गोड आहे. त्यात अनामिक आनंद आहे, हुरहुर आहे, रोमांच आहे.\nसमीर : पुलंचे पेस्तनकाका म्हणतात, तसं गॉड इज सफरिंग... त्या चालीवर म्हणावंसं वाटतं, की लव्ह इज सफरिंग... त्याची वेदना तर अपार असते, पण ती आपल्यावर कुणी तरी प्रेम करतंय या भावनेची स्निग्धताही सोबत घेऊन येते...\nगौरी (हसत) : अगं बाई, छानच विश्लेषण चाललंय की...\nसमीर : अगं, सहज सुचलं हे एकदम. खरं सांगू का, प्रेम काय किंवा डोळ्यांत काल ते गाणं ऐकताना आलेले अश्रू काय, या सर्व भावना विश्लेषणाच्या पलीकडच्या आहेत. त्या जशा आहेत तशाच जगाव्यात....\nगौरी : हो रे राजा, पण कधी कधी या भावनांचं व्यवस्थापन करावं लागतं. ते जमलं पाहिजे.\nसमीर : उत्कटता आणि व्यवस्थापन या दोन्ही गोष्टी एकमेकांसोबत जात नाहीत, गौरी.... अवघड आहे ते...\nगौरी : म्हणूनच मी त्याला वेदनेच्या गावाकडं जाणारा प्रवास म्हणते... सोपा नाहीच. पण एव्हरेस्ट सर करणंही सोपं नसतंच ना...\nसमीर (हसत) : मला माझीच एक जुनी ओळ आठवली - तुझ्यासोबतच माझ्या ध्येयावरही मला प्रेम करायचं आहे...\nसरबराई अन् एप्रिल फूल\nसमीर : आला, आला... वीकएंड आला... नाचू या, गाऊ या, आनंदे खेळू या...\nगौरी (वैतागून) : अय, शांत हो, त्रस्त समंधा... हे सरबत पी वाळ्याचं...\nसमीर (सरबत घेत) : अहा, गौरे, काय चव आहे गं तुझ्या हाताला... एकच नं.\nगौरी : हूं... माझ्या हाताला वगैरे काही नाही. विकत आणलंय ते. हल्ली सगळी सरबतं मिळतात बाजारात...\nसमीर : हो, माहितीय गं... पण तू जेव्हा तुझ्या हातानं साधं लिंबू-सरबतसुद्धा करून देतेस ना तेव्हा ते अमृततुल्य लागतं...\nगौरी : मला तू असं आयतं हातात सरबत कधी देशील रे सोन्या\nसमीर : देईन गं... या सुट्टीत मी तुझी सगळी सरबताई, आपलं, सरबराई करीन. मग तर झालं\nगौरी : उगाच कोट्या करू नकोस रे... कामं कर माझी एक-दोन...\nसमीर : अगं, एवढी तापू नकोस बये. आधीच बाहेर काय कमी तापलंय का ऊन पण एक सांगू, आता खरंच पुढचे दोन महिने डोकं, म्हणजे एकूणच शरीर आणि मन थंड ठेवावं लागणार आहे बघ.\nगौरी : हं... शरीराचा थंडावा मिळेलही; मनाच्या गारव्याचं काय करणार महाराज\nसमीर : हो गं. खरंय. एकूणच मानसिक ‘ग्लोबल वॉर्मिंग’ सुरू आहे बघ सगळीकडं... जाऊ दे. फार गंभीर चर्चा करण्याचा माझा मूड नाहीय आज. आणि तू पण उगाच डोस देऊ नकोस. मला आत्तापासूनच वीकएंडचे डोहाळे लागलेयत.\nगौरी : वा, वा... म्हणजे मी रोज डोस देते काय रे तुला तू काय कमी आहेस का तू काय कमी आहेस का कोट्या करतोस आणि मधूनच बोचकारे काढतोसच की...\nसमीर : ते जाऊ दे. ऐक ना... उद्या आपण रात्री मस्तपैकी वॉकला जाऊ या आपल्या कोपऱ्यावर तो नवा आइस्क्रीमवाला आहे बघ नवा... तिकडं हल्ली गर्दी असते. त्याच्याकडं जाऊन मस्त आइस्क्रीम खाऊ या\nगौरी : हं... बघू... माझा मूड कसा असेल उद्या, त्यावर आहे.\nसमीर (वैतागून) : काय गं हे मी एवढ्या उत्साहानं बोलतोय आणि तू त्यावर गार पाणी ओतते आहेस.\nगौरी (हसत) : सम्या, अरे उन्हाळा वाढलाय. म्हणून गार पाणी ओततेय...\nसमीर : अगं, गार पाण्यावरून आठवलं... एक एप्रिलपासून रोज गार पाण्यानं अंघोळ माझी...\nगौरी (चिडवत) : अंघोळच न करता, एप्रिल फूल करू नकोस म्हणजे झालं...\nगौरी : काय रे सम्या, कुठं होतास एवढे दिवस\nसमीर : अगं, काही नाही. वीक-एंडची कामं... आठवडा कसा जातो, तेच कळत नाही. मग शनिवार-रविवार जरा कंटाळाच येतो सगळ्या गोष्टींचा... पण बाकी कामं करायला हेच दोन दिवस असतात.\nगौरी : मला वाटलं, कुठं सिद्धिविनायकाच्या किंवा 'दगडूशेठ'च्या लायनीत वगैरे थांबला होतास की काय\nसमीर : एवढे दिवस\nगौरी : काही सांगता येत नाही बाबा... देवाच्या दारापुढची रांग दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळं तीन दिवस रांगेत थांबलो होतो, असं उद्या कुणी सांगितलं तर मला आश्चर्य वाटायचं नाही मुळीच.\nसमीर : देव आणि श्रद्धा हा फारच वैयक्तिक विषय झाला, गौरी. आपण त्यावर न बोललेलं बरं.\nगौरी : अरे, हो की मी कुठं काय म्हणतेय मी कुठं काय म्हणतेय आणि लोकांचं सोड, तुला मात्र म्हणूच शकते बरं का...\nसमीर : हे बघ, मी काही नास्तिक नाही. श्रद्धाळू आहे. गणपतीवर तर आहेच श्रद्धा माझी...\nगौरी : नुसता श्रद्धाळू नाहीस, तर देवताळा आहेस तू अगदी... मला सगळं माहितीय.\nसमीर : हे बघ, कर्मकांडांवर माझाही विश्वास नाही. पण गणपतीवर खूप श्रद्धा आहे. मला सणावाराला, किंवा एरवीही गणपतीच्या मंदिरात जाऊन बसायला छान वाटतं. मला तिथं 'सुकून' की काय म्हणतात, तो मिळतो.\nगौरी : हे बघ, आपली श्रद्धा आपल्यापाशी असावी. लोकांना त्याचा त्रास होता कामा नये, एवढंच मला म्हणायचंय. आपल्याकडं काय होतं, लोक आपल्या या भावना, श्रद्धा दुसऱ्यांवर लादतात ना, त्याची मला चीड येते. म्हणजे लोकांची गैरसोय करून, रस्ते बंद करून तुम्ही देव-देव कसले करता मनात पवित्र भावना असली, म्हणजे झालं. पण गणपतीच्या रांगेत नारळ-फुलं घेऊन उभं राहायचं आणि नजर सगळी गर्दीतल्या देखण्या बायकांवर ठेवायची, याला काय अर्थ आहे\nसमीर : तुझं म्हणणं शंभर टक्के खरं आहे गौरी. पण विवेक आणि श्रद्धा या गोष्टी एकमेकांसोबत जात नाहीत.\nगौरी : न जायला काय झालं चांगल्या स्वयंपाकात कसं अचूक प्रमाण लागतं सगळं, तसं आयुष्यातही या विवेकाचं आणि श्रद्धेचं स्थान व प्रमाण नेमकं असलं पाहिजे. मग आपोआप सगळं नीट होतं.\nसमीर : पण हे प्रमाण ठरवायचं कुणी\nगौरी : आपणच. साधी कसोटी आहे. दुसऱ्याला त्रास होऊ नये, असं शिकवतो तो विवेक आणि स्वतःला त्रास होऊ नये, असं शिकवते ती श्रद्धा. एवढं कळलं तरी पुरेसं आहे, माझ्या राजा...\nसमीर (हसत) : तुम्हाला माझा नमस्कार आहे बाईसाहेब... चला, भक्ताला नेहमीचा प्रसाद द्या...\nगौरी (चिडवत) : अरे, उपास आहे ना तुझा... उगाच श्रद्धा दुखवायची रे तुझी...\nसमीर : एक काम करू. तू तुझ्या विवेकावर श्रद्धा ठेव... मी माझी श्रद्धा विवेकानं वापरतो...\nगौरी (हसत) : गुड बॉय... आता प्रसाद द्यावाच लागेल...\n‘हम साथ साथ हैं...’\nगौरी : हा हा हा हा... ही ही ही.. हू हू हू... हे हे हे...\nसमीर : काय गं बरी आहेस ना... एवढी का हसते आहेस\nगौरी : अरे, काही नाही... हे व्हॉट्सअपवरचे विनोद कमाल असतात काही काही... काय डोकं लावतात बघ ना... आता हे ‘हम साथ साथ है’चं पोस्टर पाठवलंय कुणी तरी... फक्त त्यातला सलमान गायब करून... शिवाय बाकी काळवीट या शब्दावर श्लेष करणारे विनोद यायला सुरुवात झालीच आहे.\nसमीर : पण ‘वीट’ शब्दावर पुलंनी जी कोटी केली आहे, ती अजरामर आहे.\nगौरी : हो रे... एका हातात घरची आणि एका हातात बाजारची... अशा विटा घेऊन हिंडत होतो... एखाद्या गोष्टीचा कंटाळा येण्याला ‘वीट’ येणं का म्हणतात हे त्या दिवशी मला कळलं... हा हा हा... मी मरते दर वेळी ते ऐकून...\nसमीर : म्हणूनच तो विनोद श्रेष्ठ. एवढ्या वर्षांनंतरही आपल्या लक्षात राहिलाय.. बाकी हे विनोद एका दिवसाचे धनी... दुसऱ्या दिवशी दुसरा विषय आला, की हे विस्मरणात जातात.\nगौरी : असू दे ना. काही गोष्टींचं आयुष्य तेवढंच असतं. त्याची मजा तेवढ्यापुरतीच असते. प्रत्येक गोष्ट अजरामर व्हायचा वसा घेऊन बसली तर अवघड व्हायचं. मुंगीचं आयुष्य मुंगीएवढं... कासवाचं कासवाएवढं... दोघंही किती जगले यापेक्षा कसे जगले हे महत्त्वाचं...\nसमीर : खरंय. आपल्या जगण्याचं प्रयोजन कळलं, की जगणं अर्थपूर्ण होतं. अनेकांना ते मरेपर्यंत कळत नाही.\nगौरी : नुसतं प्रयोजन कळून पण उपयोग नसतो रे सम्या. त्या प्रयोजनासाठी वाट्टेल ते कष्ट घेऊन जगण्याची तयारी असावी लागते. परत पुलंच्या भाषेत सांगायचं तर ही ‘खुशीची फकिरी’... आणि ती खरंच अजब असते. एखाद्या रावसाहेबांनाच जमते. सब के बस की बात नहीं\nसमीर : हे मान्य आहे. मी फक्त विनोदाच्या दर्जाबद्दल बोलत होतो. विनोद अल्पायुषी असायला हरकत नाही. पण अल्पमती नसावा.\nगौरी : हे बघ. जग केवढं, तर ज्याच्या त्याच्या डोक्याएवढं...तू कशाला एवढा लोड घेतो आहेस हे सलमानवर आज जोक टाकून त्याची खिल्ली उडवणारे लोक उद्या त्याचा सिनेमा रीलीज झाला की बघायला रांगेत सगळ्यांत पुढे असतील की नाही बघ. तत्त्व ही सोपी गोष्ट नाही राजा. ती नुसती बोलायची गोष्ट नसते. पाळता यावी लागते.\nसमीर : सलमान काय किंवा संजय दत्त काय, ‘या देशाचा कायदा पाळू या’ एवढं एक साधं तत्त्व त्यांनी पाळलं असतं, तरी ही वेळ आली नसती.\nगौरी : याबाबत हे सेलिब्रिटी आणि सामान्य लोक यांच्यातही काही फरक नाही. ते मोठे आहेत म्हणून चर्चा होते आणि सामान्य माणसाची होत नाही, एवढंच काय ते\nसमीर : खरंय. याबाबत आपलं एकमत झालंय कधी नाही ते...\nगौरी (हसत) : हो रे... याबाबत ‘हम साथ साथ है...’\nसमीर : काय गं गौरी, काय बघतेयस खाली\nगौरी : अरे, मुलांचा दंगा सुरू झाला बघ सोसायटीतल्या... सुट्ट्या सुरू झाल्या वाटतं...\nसमीर : हो, एवढा गोंधळ म्हणजे नक्कीच सुट्ट्या लागल्या. आता सोसायटीतल्या ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी सुरू होणार...\nगौरी : अरे, नेमकी ती या लोकांच्या दुपारच्या झोपेची वेळ असते आणि ही मुलं दंगा करत बसतात. त्यामुळं सगळ्या आजी-आजोबा मंडळींची चिडचिड होते. हे अगदी समजण्यासारखं आहे. आपल्याकडं आधीच एवढं ध्वनिप्रदूषण आहे, की सगळ्यांची चिडचिड लेव्हल प्रचंड वाढली आहे.\nसमीर : अगं हो, पण मुलांनी खेळायचं कुठं जागा तरी आहे का जागा तरी आहे का त्यात हल्ली सिंगल चाइल्ड असतात बहुतेकांचे... त्यांना भावंडं नसतात. एरवी एकटीच आपापल्या घरात असतात ही मुलं... सुट्टीत जरा मित्रांबरोबर धांगडधिंगा करणारच...\nगौरी : अरे हो... हा मुलांचा प्रश्न नाहीच. हा त्यांच्या पालकांचा प्रश्न आहे. आता सुट्टीत आई-बाबांना वाटतं, की हा किंवा ही दिवसभर घरी बसून राहू नये. मग एक तर ही मुलं असा दंगा करीत सोसायटीतच फिरतात नाही तर वेगवेगळ्या क्लासना, सुट्टीतल्या शिबिरांना तरी जातात.\nसमीर : ते मला माहितीय गं... आमच्या लहानपणी...\nगौरी (अडवत, चिडवत) : बास... बास... तुझ्या लहानपणीच्या कथा सुरू करू नकोस. हज्जारदा ऐकल्या आहेत. आणि तुझं लहानपण तुझ्याबरोबरच संपलं. आताच्या मुलांसोबत त्याची तुलनाच करू नकोस. उगाच नॉस्टॅल्जिक कढ काढायचे... आमच्या गावाला असं होतं अन् आमच्या वाड्यात तसं होतं... होतं तर होतं आता नाहीये ना... मग बास...\nसमीर : अगं, एवढा त्रागा का करतेयस आपलं बालपण आणि विशेषतः बालपणी घालविलेल्या सुट्ट्या हा प्रत्येकाच्या मनातला एक हळवा कोपरा असतो.\nगौरी : मग तो तुमचा कोपरा कोपऱ्यातच ठेवा. आम्हाला आता तुमची ती जुनी टेप ऐकण्यात मुळीच रस नाही. आत्ताच्या मुलांसाठी काही करू शकतोस का बोल... तू बरा लिहितोस. मग लिही काही तरी या मुलांसाठी... नाही तर त्यांना छान काही तरी वाचून दाखव... किंवा फिरायला ने कुठं तरी...\nसमीर : थोडक्यात, आपलंच शिबिर सुरू करायचं म्हण की...\nगौरी (हसत) : हो, कर सुरू... सगळ्यांत आधी मी येईन तुझ्या शिबिराला...\nसमीर (चिडवत) : मग दोघांचंच करू या की शिबिर... (डोळा मारत) भरपूर योगासने...\nगौरी (उशी फेकत) : तू लवकरच शवासनात जाणार आहेस, सम्या...\nमटा पुणे संवाद - रस लेख\nगेली २० वर्षं पत्रकारितेत आहे. नियमित सदरं सोडून अन्यत्रही खूप लिखाण होतं... ते कुठं कुठं छापूनही येतं... पण त्याचं एकत्रित संकलन असं कुठं नाही. त्यासाठी हा ब्लॉग... माझे जुने-नवे लेख आणि सिनेमांची परीक्षणं... असं इथं आहे सगळं... तुम्हाला आवडेल अशी खात्री आहे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z80228211020/view", "date_download": "2018-05-28T03:32:39Z", "digest": "sha1:YTIRCILM37AYFAIRZ2NDH2FZAP4W57ME", "length": 15998, "nlines": 122, "source_domain": "m.transliteral.org", "title": "केशवस्वामी - श्लोक संग्रह १", "raw_content": "\nकेशवस्वामी - श्लोक संग्रह १\nकेशवस्वामी रामदास पंचायतनातील प्रख्यात साधू असून महानभगवद्‌भक्त व अंतर्निष्ट आणि मोठे निस्पृह वक्ते होते.\nश्री गणेशायनमः श्री गुरुभ्योनमः\nआरुढला प्रेम पदा वरीरे हृत्पंकजीं संतपदें धरीरे ॥\nसच्चित्सुखें राज्य सदा करीरे त्यामानवातें ह्मणिजे हरीरे ॥१॥\nअत्यंत या आजि भवासि आलों चित्सागराच्या उदरीं रिघालों ॥\nझालों सुखी संत दया प्रसादें यालागि मी निश्चळ आत्मबोधें ॥२॥\nआरुढला मंगळ मोक्ष भद्रा त्याचिंतिता चिन्मय देव इंद्रा ॥\nइंद्रादिकां लागुनि धन्य झालों मीं अच्युतानंत पदासि आलों ॥३॥\n प्रवृत्तीनदी आटली दुःख मेलें ॥\nसुखाब्धी मनीं दाटला लाभ झाला रमानाथ संपूर्ण हातासि आला ॥४॥\nहासंभवे लोक समस्त पाही तेनाशिले कारण संत पायी ॥\nयालागिं मी सर्व सुखाब्धि झालों अनंत होवोनि निवांत ठेलों ॥५॥\nत्दृदिस्थ मी केवळ सर्ववासी आहे चिदानंद अनंत राशी ॥\nहा आकळे सार विचार ज्याशीं नाचे शिरीं घेउनि मोक्षत्यासी ॥६॥\nहृदय कमळवासी सद्गुरुनाथ केला ह्मणवुनि भवमाझा सर्व सांडूनि गेला ॥\nपरम विमल झालों ज्ञान योगें निवालों त्रिगुणरहितबोधें सत्पदाशीघ्र आलों ॥७॥\nहरीचिंतनि सर्वदा तृत्प झालें हरी अंतरीं लक्षिता जें निवालें ॥\nमहा बोध ज्यांच्या नितीमाजि चाले महाराज ते देखिले दोषगेले ॥८॥\nअहो आह्मीं काय आतां करावें कोठें जावें काय घ्यावें त्यजावें ॥\nजेंजें भासेती तुकाराम झाला ऐसा राम भेटता भेद गेला ॥९॥\nहरुनि विषयवल्ली कल्पना भस्म केली परम गुरुदयाळें भ्रांति चोरुनि नेली ॥\nह्मणवूनि मन माझें पावले तत्त्वसारा गुणमपि जठरीच्या चूकल्या येरझारा ॥१०॥\nहृत्पंकजीं शर्म अखंड पाहे शर्मी सदावास करुनि राहे ॥\nया लागि तो शर्म स्वरुप झाला शर्मी विनालोक नसे तयाला ॥११॥\nहातीं चिदानंद धरुनि देतो तो भेटतो डोल सुखासिये तो ॥\nबोलों किती पार दयानिधीचा पादां बुजी ठाव नुरे विधीचा ॥१२॥\nहरिकरी हृदयीं जरा थार हो तरि पळे जीव घेउनि मारहो ॥\nनिजसुखा नदिसे मग पारहो कवि असें वदला श्रुति सारहो ॥१३॥\nहृत्पंकजीं राम समग्र आला समाधि हा जागृत पूर्ण झाला ॥\nगेला लया इंद्रिय गोल पाही माझ्या मतें आजि भुगोल नाहीं ॥१४॥\nहृत्पंकजीं आत्म सुखे निवाला लोकत्रया माजि दिनेश झाला ॥\nतेजों बळे सूर्य शशांक लोपी भावे भजातो निजदेव रुपी ॥१५॥\nहरि कथा करितां मति रोधिली हरिपदीं रमता अति बोधिली ॥\nहरिसुखें भरली तरली भवीं मिसळली मग केवळ केशवी ॥१६॥\nहा देह झाला नभ चित्र ज्यासी श्रुती ह्मणे पूर्ण पवित्र त्यासी ॥\nविचित्र तो सर्वहि लोक पाहे त्याची कथा ब्रह्म चरित्र आहे ॥१७॥\nहोऊनिया मुक्त समग्र कामी झालों सदा निश्चळरामना मीं ॥\nघना वलावा सविला रामी लोकत्रयीं आजि सभाग्य आह्मीं ॥१८॥\nहरि रसा विण पानचि नेणें मृगजळा परि हे जन जाणे ॥\nक्षणभरी न पडे भव कामी तरि ह्मणे नर तो हरी आह्मीं ॥१९॥\nहृदय कमळ कोशीं सेविता रामचंद्रा ह्मणवुनि मज भेटे नित्य विश्रांति भद्रा ॥\nसुखमय निजमुद्रा बाणली इंद्रियासी अभिनव गति माझी जा पुसा योगियांसी ॥२०॥\nहृदय पंकज मंदिर वासिनी सुखमयी जननी श्रम नाशिनी ॥\nजनीं वनीं नयनीं अति आदरें निरखिता न दिसे मज दूसरें ॥२१॥\nपदत्रयाचें निज सार शोधी शोधूनि तेथें मन पूर्ण बोधी ॥\nबोधूनि यातें सुख होय आंगे समाधि लागे मग त्याची मागे ॥२२॥\nप्रपंच मिथ्या मय सांगताहो कमोदरी कांतरी वागता हो ॥\nजळो जळो मायि क सांगणें हो पूर्णासि नाहीं तव मागणे हो ॥२३॥\nपतंग कोटी लपति प्रकाशीं प्रकाशला तो निज तेजराशी ॥\nयालागि पाही तम तेज कांहीं स्वयंप्रकाशी उरलेचि नाहीं ॥२४॥\nपतिव्रता पावन शांति नारी पती तिचा बोध प्रबुद्धभारी ॥\nपरस्परें संग घडोनि आला तेंव्हाचि हा गोचर राम झाला ॥२५॥\nपतित पावन सद्गुरु जोडला भव भयानक मंडप मोडला ॥\nपरम वैभव मंगळ साधलें सुख रमा पतिचें मज लाधलें ॥२६॥\nपश्चात्तापी तोचि मोठा प्रतापी केला जेणें भस्म संकल्प पापी \nबोधें न्हाला आत्मबोधें निवाला विश्रामाचा पूर्ण विश्राम झाला ॥२७॥\nप्रकाशुनी सर्व श्रुतीं मुरारी विशाळ हा काळ भूजंग मारी ॥\nतो सद्गुरु स्थावर जंगमारी विलोकिता अश्रम शून्यचारी ॥२८॥\nप्रभाकराचा कर ही न पावे न पावता मारुतही स्थिरावे ॥\nतया पदा संत समर्थ गेले न बोलता वेद विनोद केले ॥२९॥\nप्रकाशिता जी सम वर्णवर्णा आकर्णिता केवळ तृप्तिकर्णा ॥\nनाहीं तयावर्ण नसे विवर्णा घाली तुह्मा मंगळ माळ पूर्णा ॥३०॥\nप्रकाशुनि शाश्वत पूर्ण वस्तू करी सदा द्वैत तयासि वस्तु ॥\nतो सद्गुरु चिन्मय चंद्रमा हो क्षणो क्षणी आत्मसुखें रमाहो ॥३१॥\nमृगांभा परी बाधिता सर्व पाहे अबाधीत जे वस्तु ते पूर्ण राहे ॥\nतयें वस्तुचें नाम विख्यात साधू श्रुति बोलती हाचि सिद्धांत बोधू ॥३२॥\nमी लक्षि तो मंगळ व्योम शामा यालागि नाहीं मज लागे गोमा ॥\nनेमा अनेमा परसाचि झालों विश्रामधामाप्रति शीघ्र आलों ॥३३॥\nमदन भाजन सज्जन जोडी स्वपद दायक संपत्ति जोडी ॥\nगगन ग्रासुनि निश्चळ राहे अमळ केवळ चिद्‌घन पाहे ॥३४॥\nमाता पिता केवळ संत पाही त्या वेगळा आणिक देव नाहीं ॥\nऐसा मनी निश्चय पूर्ण ज्यासी झाला सदा चित्सुख लाभ त्यासी ॥३५॥\nमाया काया घ्यावया मूळकारी माया वाया अक्षया नंदहारी ॥\nमाया संगी तो जगीं दुःख भोगी माया भंगी अद्वया नंद योगी ॥३६॥\nमनासि मारुनि निवांत राहे पदोपदी त्यासि समाधि आहे ॥\nएकांत हा सर्व श्रुतीं तयासी नेणेंचि तो अन्य गंत तरासी ॥३७॥\nमनो वासना शीघ्र सारुनि माना अती आदरे सज्जनालागि माना ॥\n नका विसरा सर्व सारा निधाना ॥३८॥\nमति अती तरणी जरि आहे तव हरीचरणीं स्थिर राहे ॥\nशिवमणी करणी हरि येई मुनीकुळीं तरणी मग होई ॥३९॥\nमधुवनीं नयनी हरि पाहे अनुदिनी सुमनांजुळि राहे ॥\nसुखघनी सजणी करु थारा मग कदा नलगे श्रमवारा ॥४०॥\nमन करी अमनी जरि थारा तरि कदा नलगे श्रमवारा ॥\nगुज असें श्रवणीं शिव बोले निजसुखें श्रवणीं मग डोले ॥४१॥\nमन करी हरिचा जरी झासा तरि तुटे रस पंचक फासा ॥\nगुणमयी निरसे श्रम नासे निजसुखें बरवें मग हासे ॥४२॥\nमन हरी स्मरणी बहुधालें अनुदिनी करणी हरि ल्याले ॥\nहरिमयी धरणी वरि चाले निरसितें तरणीमय झाले ॥४३॥\nमति सदा वळली शिवपाई भवरती गळती तरि पाही ॥\n अतिसुखें फळती मुनिठायी ॥४४॥\nमन रमे हरिच्या चरणीं हो मग कसी विगुते करणी हो ॥\nजन मतें धरणी वरि आहे श्रुति ह्मणे तरणी पर पाहे ॥४५॥\nमुळिहुनि त्यजुनी जन लाजरे भज सदा बरवा गुरुराज रे ॥\nतरि सदा त्रिविधा भव काजरे शिवरसें मन हे मग पाझरे ॥४६॥\nम्यां साधुचा आजि दुमाल केला गळोनिया काम रुमाल गेला ॥\nहे घातली शीघ्र उडीच तेथें क्षराक्षरा लागि अभाव जेथें ॥४७॥\nमाया नारी बोध खड्‌गेच मारी संसारीं या राहिला निर्विकारी ॥\nझालीं चारी मंदिरें निश्चयेसी सर्वात्मा तो जाणिजे संत वंशी ॥४८॥\nमाया माया काम संकल्प वारी चिंता वारी शोकबाधा निवारी ॥\nनानाकारी भेद वैरी विदारी सर्वात्मा तो गोपुरीं भक्त तारी ॥४९॥\nमारुनीया काम कुनाम कारी विलोकिता राम समावतारी ॥\nदया तया शांति क्षमा रमाया येती तयालागीं सदा नमाया ॥५०॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t15683/", "date_download": "2018-05-28T03:36:31Z", "digest": "sha1:XYVSCTFIWNNYD7U4USVWNZOHKW6FKEOE", "length": 3145, "nlines": 75, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-वासना शेवटी वासनाच", "raw_content": "\nसारं काही नष्ट करते\nती मात्र कोलमडून पडते\nतिची काही चूक नसतांना\nजगण्याचा हक्क हिरावून घेते\nपुरुष जातीला बदनाम करते\nती बुद्धीला संपवून टाकते\nस्रीला उपभोग्य वस्तू समजते\nभोगून तिला फेकून देते\nतिचे जीवन उध्वस्त करते\nसंजय एम निकुंभ , वसई\nदि. २८. ७. १४ वेळ : ८. ०० रा .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-is-unhappy-with-practice-facilities-at-edgbaston/", "date_download": "2018-05-28T03:05:07Z", "digest": "sha1:GYNOIN55FFCNLWTNQKLSPJWHAQ2A4SQG", "length": 4652, "nlines": 79, "source_domain": "mahasports.co.in", "title": "आणि विराट कोहली चिडला! - Maha Sports", "raw_content": "\nआणि विराट कोहली चिडला\nआणि विराट कोहली चिडला\nचॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या मुख्य फेरीचा भारताचा पुढील सामना ४ जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे परंतु त्यापूर्वी सरावासाठी भारताला आवश्यक सुविधा न देऊन दुजाभाव केला जात आहे.\nकोणत्याही सामन्यापूर्वी खेळाडूंना सरावासाठी काही दिवस आधी मैदान किंवा जागा उपलब्ध करून दिले जाते परंतु भारतीय संघाला सरावासाठी पुरेशी जागाच दिली नसल्याचं उघड झालं आहे.\nया सर्व प्रकाराला वैतागून भारतीय कर्णधार विराट कोहलीने मैदान सोडून दुसऱ्या जागेची चाचपणी केली. टीम विराटला सरावासाठी मुख्य खेळपट्टीच्या बाजूला जागा देण्यात आली. परंतु जागा अपुरी असल्यामुळे संपूर्ण टीमला सराव करणं शक्‍य होत नव्हते. पाकिस्तान संघ जेव्हा काल येथे सरावासाठी आला तेव्हा मात्र त्यांना मोठी जागा देण्यात आली होती.\nयाबद्दल भारतीय टीम मॅनेजमेंटने तसेच भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली.\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nजेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप…\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AC/", "date_download": "2018-05-28T03:29:49Z", "digest": "sha1:SC5HO46GWCTPGA6GKK65TKENBIEIFTKZ", "length": 11342, "nlines": 119, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "वाकड वाय जंक्‍शन पुन्हा बंद - Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nHome breaking-news वाकड वाय जंक्‍शन पुन्हा बंद\nवाकड वाय जंक्‍शन पुन्हा बंद\nपिंपरी – मागील काही दिवसापासून वाकड येथील वाय जंक्‍शनचे काम सुरु होते. अनेक वर्षांनंतर काम पूर्ण झाले म्हणून नुकतेच पालिकेच्या सत्ताधारी भाजप पक्षाने श्रेय लाटण्यासाठी आमदार व त्यांचे स्थानिक पदाधिकारी यांनी घाईघाईने उद्‌घाटन केले. मात्र अवघ्या काही दिवसातच हा ग्रेडसेपरेटर पुन्हा बंद केल्याने उद्‌घाटनाचा घाट कशासाठी असा संतप्त सवाल नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केला आहे.\nरहाटणी येथील साई चौक व वाकड येथील वाय जंक्‍शन रस्त्याचे काम मागील काही वर्षांपासून सुरु आहे त्यामुळे औंध कडून डांगे चौक किंवा पिंपळे सौदागर येणाऱ्या वाहन चालकांना पिंपळे निलख मार्गे विशाल नगर चौकातून वळसा घेऊन मार्गस्थ व्हावे लागत आहे यासाठी वाकड वाय जंक्‍शन चौक बंद करण्यात आला होता. हिंजवडी आयटी हब असल्याने पुणे शहरातून हिंजवडीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षणीय आहे. या मार्गावर सकाळ संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती म्हणून वाहन चालक त्रस्त झाले होते.\nअनेक दिवसाच्या प्रतिक्षेनंतर अवघ्या काही दिवसापूर्वी वाय जंक्‍शन ग्रेडसेपरेटरचे मोठ्या थाटामाटात लोकार्पण करण्यात आले. या अंडरपास ग्रेड सेपरेटरची एकूण लांबी 490 मीटर इतकी असून रुंदी 7.5 मीटर व उंची 5.5 मीटर इतकी आहे. यामुळे जंक्‍शन सिग्नल फ्री होणार असून बीआरटीएस बस सेवा जलद होणार आहे. तसेच वाकडहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी समाधान व्यक्त करीत होते. चला एकदाचा वनवास संपला असे म्हणत असतानाच पुन्हा ग्रेड सेपरेटर रस्ता वाहन चालकांसाठी बंद करण्यात आल्याने वाहन चालक संताप व्यक्त करीत आहेत. जर ग्रेडसेपरेटर बंदच करायचा होता तर सुरु केलाच कशाला असा संतप्त सवाल नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी उपस्थित केला आहे.\nराजीनामा नाट्यातून पक्षावर दबाव निर्माण करण्याचे काम सुरू\nकुसगावच्या जिल्हा परिषद शाळेत “लायन्स चिल्ड्रन हेल्थ पार्क’\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/ms-dhoni-gets-a-taste-of-his-own-medicine-stumped-for-first-time-in-t20is/", "date_download": "2018-05-28T03:23:03Z", "digest": "sha1:5ALBOLPNKA5WMQDX7QQXKMJNA76UGY3G", "length": 5855, "nlines": 84, "source_domain": "mahasports.co.in", "title": "धोनीबद्दल जी गोष्ट ८० टी२० सामन्यात घडली नाही ती काल घडली ! - Maha Sports", "raw_content": "\nधोनीबद्दल जी गोष्ट ८० टी२० सामन्यात घडली नाही ती काल घडली \nधोनीबद्दल जी गोष्ट ८० टी२० सामन्यात घडली नाही ती काल घडली \n स्टंप्स पाठीमागे जगात जर कुणाची मक्तेदारी असेल तर एकच नाव घेतलं जात ते म्हणजे एमएस धोनी. त्याची यष्टिरक्षणची अपारंपरिक शैली ही चाहत्यांसाठी खास असते. सतत गोलंदाजाशी संवाद ठेवून हा खेळाडू दिग्गजांना तंबूचा रस्ता दाखवतो. परंतु हीच धोनीची पद्धत काल धोनीवर उलटली.\nधोनी आजपर्यत ८० टी२० सामने खेळला आहे. या ८० सामन्यात काल प्रथमच तो यष्टिचित झाला. याचे संपूर्ण श्रेय गोलंदाज ऍडम झॅम्पा आणि यष्टीरक्षक टीम पेनला जाते.\nधोनी ज्या चेंडूवर आऊट झाला त्याच्या आधीच्या चेंडूही बऱ्यापैकी तसाच होता परंतु धोनीने चतुराई दाखवत पाठीमागे गेला. परंतु पुढच्याच चेंडूवर धोनी पुढे आला. ऍडम झाम्पाचा चेंडू बऱ्यापैकी फिरकी घेत धोनीपासून दूरवरून यष्टीरक्षक टीम पेनच्या हातात गेला आणि क्षणाचाही विलंब न लावता पेनने धोनीला यष्टिचित केले.\nऐकून आपण आश्चर्यचकित व्हाल परंतु ३०६ वनडेत धोनी केवळ एकदा यष्टिचित झाला आहे. विंडीजविरुद्ध २०११ च्या विश्वचषकात तो यष्टिचित झाला होता. धोनी यापूर्वी २०११ साली शेवटचा यष्टिचित झाला होता.\nधोनी आजपर्यत केवळ ५वेळा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यष्टिचित झाला आहे-टी२०- ऑस्ट्रेलिया २०१७\nकसोटी- पाकिस्तान- २००६, दक्षिण आफ्रिका- २००८ आणि बांगलादेश-२०१०\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/swimmer-virdhawal-khade-weds-rujuta-bhatt-in-kolhapur-on-30th-june/", "date_download": "2018-05-28T03:22:44Z", "digest": "sha1:K4CXKXJBWYBWCUSVDHGESBAPFPGCISMO", "length": 5957, "nlines": 80, "source_domain": "mahasports.co.in", "title": "ऑलिंपियन वीरधवल खाडे अडकला विवाहबंधनात - Maha Sports", "raw_content": "\nऑलिंपियन वीरधवल खाडे अडकला विवाहबंधनात\nऑलिंपियन वीरधवल खाडे अडकला विवाहबंधनात\nआंतरराष्ट्रीय जलतरणपटू आणि ऑलिम्पिकस्पर्धेसाठी भारताकडून प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळविणारा पहिला आंतरराष्ट्रीय जलतरणपटू वीरधवल खाडे काल शाही थाटात कोल्हापूर येथे विवाह बंधनात अडकला. आंतरराष्ट्रीय जलतरणपटू असणाऱ्या ऋतूजा भटशी वीरधवल विवाहबद्ध झाला.\nऋतूजा हीसुद्धा आंतरराष्ट्रीय जलतरणपटू असून तिने अनेक स्पर्धांत भारताचे नेतृत्व केले आहे. बीजिंग ऑलिम्पिकमध्ये वीरधवलने भारताचे नेतृत्व केले होते. केंद्रशासनाने त्याला २०१० साली अर्जुन पुरस्कारने सन्मानित केले.\nठरल्याप्रमाणे कोल्हापूर शहरातील महासैनिक दरबार हॉलमध्ये या दोन खेळाडूंचा विवाह सोहळा संपन्न झाला. या विवाहसोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. त्यात राजकीय, क्रिडा, सामाजिक तसेच सहकार क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.\nवीरधवल सध्या मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथे तहसिलदार म्हणून कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय जलतरणपटू असलेल्या ऋजुताशी सहा वर्षांपूर्वी मुंबईमध्ये वीरधवलची ओळख झाली होती.\nविवाहासाठी भारताचा आंतरराष्ट्रीय जलतरणपटू संदीप शेजवाल, अखिल भारतीय जलतरण संघटनेचे अध्यक्ष प्रदीप कुमार, सचिव कमलेश नानावटी. वीरधवलचे बेंगळुरु येथील प्रशिक्षक निहार अमीन, कोल्हापुरातील श्रीमंत युवराज मालोजीराजे, प्रविणसिंह घाटगे, जिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे, शिवाजी विद्यापीठ क्रीडा विभाग प्रमुख पी. टी. गायकवाड हे मान्यवर उपस्थित होते.\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2018/03/blog-post.html", "date_download": "2018-05-28T03:33:57Z", "digest": "sha1:SZDC5G6GLBMHMYZP5L7AJLTZIT67NBWK", "length": 15420, "nlines": 297, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: आदत से मजबूर ;)", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nआदत से मजबूर ;)\nकाहीही करायचं नाही, फक्त आराम करायचा दोन दिवस अगदी निक्षून सांगितलं होतं स्वतःलाच. जेवढ करायला पर्यायच नसेल, तेवढेच हातपाय हलवायचे फक्त. बाकी फक्त आराम. आपण विश्रांती घ्यायला आलोय इथे. घरून निघालो तेंव्हापासून घोकत होते मनामध्ये. महाबळेश्वरला पोहोचल्यावर सुद्धा निश्चय कायम होता. पण संध्याकाळी वेण्णा लेकला निघालो, आणि घात झाला. गर्दीच्या दिवसात हमखास ट्रॅफिक जाम असणार्‍या लेकच्या रस्त्याला चक्क अंजनाची झाडं फुललेली दिसली. किती वर्षांनी भेटला अंजन अगदी निक्षून सांगितलं होतं स्वतःलाच. जेवढ करायला पर्यायच नसेल, तेवढेच हातपाय हलवायचे फक्त. बाकी फक्त आराम. आपण विश्रांती घ्यायला आलोय इथे. घरून निघालो तेंव्हापासून घोकत होते मनामध्ये. महाबळेश्वरला पोहोचल्यावर सुद्धा निश्चय कायम होता. पण संध्याकाळी वेण्णा लेकला निघालो, आणि घात झाला. गर्दीच्या दिवसात हमखास ट्रॅफिक जाम असणार्‍या लेकच्या रस्त्याला चक्क अंजनाची झाडं फुललेली दिसली. किती वर्षांनी भेटला अंजन यापूर्वी बघितला होता, तेंव्हा नाव-गाव माहित नव्हतं. अचानक समोर फुललेलं झाड दिसलं, आणि इतका सुंदर फुलोरा बघून त्याचा फोटो काढला गेला. आणि नंतर केंव्हा तरी समजलं, की या सुंदर फुलांच्या झाडाचं नाव अंजन आहे. आपल्या अंजन-कांचन-करवंदीच्या काटेरी देशातला अंजन. (पण अंजन – कांचन काटेरी कुठे असतात यापूर्वी बघितला होता, तेंव्हा नाव-गाव माहित नव्हतं. अचानक समोर फुललेलं झाड दिसलं, आणि इतका सुंदर फुलोरा बघून त्याचा फोटो काढला गेला. आणि नंतर केंव्हा तरी समजलं, की या सुंदर फुलांच्या झाडाचं नाव अंजन आहे. आपल्या अंजन-कांचन-करवंदीच्या काटेरी देशातला अंजन. (पण अंजन – कांचन काटेरी कुठे असतात\nतर गाडीतून जाताना रस्त्याच्या पलिकडच्या बाजूला भरपूर अंजन फुललेला दिसला. गाडीतून उतरल्यावर लक्षात आलं, ही फुलं नाहीत, कळ्या आहेत. गुलाबीसर रंगाच्या.\nमाऊबरोबर तिथल्या चक्रात बसले, आणि वरून चक्क अंजनाची फुलं फुललेली दिसली आता अंधार झाला होता, त्यामुळे उद्या परत फुलं शोधणं आलं. आपण आराम करायला आलोय, सकाळी उठून फिरायला गेलंच पाहिजे महाबळेश्वर मध्ये असा काही नियम नाहीये. शिवाय थंडी आहे, आपण गरम कपडे काहीच आणलेले नाहीत. दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यापासून मनाशी उजळणी चालली होती. बराच वेळ चुळबूल करत खोलीतच बसले. मग म्हटलं, मस्त ऊन आहे ... जरा अंजनाची फुलं दिसताहेत का कुठे तेवढं तरी बघून येऊ, विल्सन पॉईंटपर्यंत काही नको जायला. हॉटेलच्या आवारात एवढी जुनी झाडं आहेत, एखादा तरी अंजन असेलच की आता अंधार झाला होता, त्यामुळे उद्या परत फुलं शोधणं आलं. आपण आराम करायला आलोय, सकाळी उठून फिरायला गेलंच पाहिजे महाबळेश्वर मध्ये असा काही नियम नाहीये. शिवाय थंडी आहे, आपण गरम कपडे काहीच आणलेले नाहीत. दुसर्‍या दिवशी सकाळी उठल्यापासून मनाशी उजळणी चालली होती. बराच वेळ चुळबूल करत खोलीतच बसले. मग म्हटलं, मस्त ऊन आहे ... जरा अंजनाची फुलं दिसताहेत का कुठे तेवढं तरी बघून येऊ, विल्सन पॉईंटपर्यंत काही नको जायला. हॉटेलच्या आवारात एवढी जुनी झाडं आहेत, एखादा तरी अंजन असेलच की मग हॉटेलच्या आवारात एक आतून चक्कर मारली, बाहेरूनही एक फेरी मारून झाली. अंजन काही सापडला नाही. विल्सन पॉईंटच्या रस्त्याला नक्की असणार. (या पॉईंटला जायला – यायला एक गोलाकार रस्ता आहे. तर माझ्या नेहेमीच्या वाटेने गेलं तर पॉईंटच्या बर्‍याच अलिकडे अंजन भेटायला हवेत.) तिथेवर जाऊन यावं फक्त, म्हणून बाहेर पडले. तसंही मी रोजचे ओळखीचे रस्ते सुद्धा सहज चुकू शकते. आज तर रस्त्याकडे लक्ष नव्हतंच – झाडांकडे बघतच निघाले होते. जरा वेळ चालल्यावर चक्क रस्त्याकडे लक्ष गेलं. लक्षात आलं, आपला विल्सन पॉईंटचा फाटा केंव्हाच गेलाय. आपण सातार्‍याच्या रस्त्याला आहोत, असेच चालत राहिलो तर बहुतेक सातार्‍याला जाऊन पोहोचणार आपण. विल्सन पॉईंटवरून परत येण्याचा रस्ता आलाय आता. मग त्या रस्त्याला वळले. पॉईंटला पोहोचेपर्यंत एकही अंजन नाही मग हॉटेलच्या आवारात एक आतून चक्कर मारली, बाहेरूनही एक फेरी मारून झाली. अंजन काही सापडला नाही. विल्सन पॉईंटच्या रस्त्याला नक्की असणार. (या पॉईंटला जायला – यायला एक गोलाकार रस्ता आहे. तर माझ्या नेहेमीच्या वाटेने गेलं तर पॉईंटच्या बर्‍याच अलिकडे अंजन भेटायला हवेत.) तिथेवर जाऊन यावं फक्त, म्हणून बाहेर पडले. तसंही मी रोजचे ओळखीचे रस्ते सुद्धा सहज चुकू शकते. आज तर रस्त्याकडे लक्ष नव्हतंच – झाडांकडे बघतच निघाले होते. जरा वेळ चालल्यावर चक्क रस्त्याकडे लक्ष गेलं. लक्षात आलं, आपला विल्सन पॉईंटचा फाटा केंव्हाच गेलाय. आपण सातार्‍याच्या रस्त्याला आहोत, असेच चालत राहिलो तर बहुतेक सातार्‍याला जाऊन पोहोचणार आपण. विल्सन पॉईंटवरून परत येण्याचा रस्ता आलाय आता. मग त्या रस्त्याला वळले. पॉईंटला पोहोचेपर्यंत एकही अंजन नाही आता मागे वळून किंवा पुढे जाऊन वेळ तितकाच लागणार होता. मग सरळ माझ्या नेहेमी वर येण्याच्या रस्त्यानेच यावं. त्या रस्त्याला अर्थातच पोटभर अंजन भेटले – भरपूर फुलं बघितली, आणि मन तृप्त झालं एकदम.\nआता मी खरंच फिरायला बाहेर पडले नव्हते आज. अंजन बघायला जरा चालावं लागलं तरी चालायचंच, नाही का ;) (येतांना बघितलं, हॉटेलच्या आवारात अगदी कोपर्‍यामध्ये एक फुललेला अंजन मला चिडवत उभा होता ;) (येतांना बघितलं, हॉटेलच्या आवारात अगदी कोपर्‍यामध्ये एक फुललेला अंजन मला चिडवत उभा होता\nदुसर्‍या दिवशी सकाळी बाहेर पडायचं आता काहीच कारण नव्हतं. अंजन पण बघून झाले, फिरायला जायचंच नाहीये, मग बाहेर कशाला पडायचं अगदी ठरवून खोलीतच बसून होते सकाळी. बर्‍याच वेळाने माऊचा बाबा उठला.\n“हे काय, तू फिरायला नाही गेलीस अजून\n“अग, अजून काही फार उशीर नाही झाला, जाऊन ये\nआता एवढा आग्रह झाल्यावर बाहेर पडायलाच लागलं नाईलाजाने. आज नीट सरळ नेहेमीच्या रस्त्याने निघाले विल्सन पॉईंटला. कालचे सगळे अंजन परत भेटले. आणि पॉईंटवर इतका सुंदर फुललेला अंजन भेटला आज बाहेर पडल्याचं सार्थक झालं म्हणायचं आज बाहेर पडल्याचं सार्थक झालं म्हणायचं\nLabels: छायाचित्र, भटकंती, हिरवाई\nबाकी बाबाचा 'फिरायला जाण्याचा' आग्रह आवडला. :-)\nहो ना ... एवढा आग्रह झाल्यावर नाईलाजच झाला माझा नाही तर, (ठरवल्याप्रमाणे) मी अजिबात जाणार नव्हते ;)\nBob, ब्लॉगवर स्वागत, आणि प्रतिक्रियेबद्दल आभार\n मी या फुलांच्या प्रेमात पडलेय - कानातल्या कुड्यांचं डिझाईन ज्यांनी कुणी पहिल्यांदा केलं त्यांनी नक्की ही फुलं बघून केलेलं असणार असं वाटतंय\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nआदत से मजबूर ;)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/!!-9439/", "date_download": "2018-05-28T03:25:32Z", "digest": "sha1:6PVMBIE24C4V7L5MVASCYUL4WGESNM6U", "length": 2048, "nlines": 54, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-ओठ आपले तर नेहमीच बोलत असतात..!!", "raw_content": "\nओठ आपले तर नेहमीच बोलत असतात..\nAuthor Topic: ओठ आपले तर नेहमीच बोलत असतात..\nओठ आपले तर नेहमीच बोलत असतात..\nओठ आपले तर नेहमीच बोलत असतात\nएकांतात ते तुलाच शोधत असतात\nतू जवळ असलीस कि कसलीच जाणीव नसते\nतुझे ओठ ओठांशी भिडले कि\nमाझी दुनियाच वेगळी असते ...\nओठ आपले तर नेहमीच बोलत असतात..\nओठ आपले तर नेहमीच बोलत असतात..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/buldhana/moti-bhaaghas-selection-homi-bhabha-bal-scientist-examination/", "date_download": "2018-05-28T03:31:42Z", "digest": "sha1:KQXP7ZCBWUOHXWZIUZAB4JVF5YBQOVXS", "length": 25365, "nlines": 358, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Moti Bhaagha'S Selection For Homi Bhabha Bal Scientist Examination | होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेसाठी मिताली लढ्ढा ची निवड | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nAll post in लाइव न्यूज़\nहोमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेसाठी मिताली लढ्ढा ची निवड\nबुलडाणा: होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेच्या अंतिम फेरीसाठी मिताली रितेश लढ्ढा या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली आहे.\nठळक मुद्देमताली सहकार विद्या मंदिर बुलडाणाची इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी\nबुलडाणा: होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षेच्या अंतिम फेरीसाठी मिताली रितेश लढ्ढा या विद्यार्थिनीची निवड करण्यात आली आहे.\nस्थानिक सहकार विद्या मंदिर बुलडाणाची इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी मिताली लढ्ढा हिने लेखी परीक्षेत ७४ गुण मिळविले आहेत, तर प्रात्यक्षिक परीक्षेत ४८ गुण मिळविले. मुंबई येथील तिसर्‍या फेरीकरिता तिची तयारी चालू आहे.\nया फेरीसाठी ‘व्हेअर डझ इट गोस’ हा विषय यावर्षी दिला असून, यावर काम करताना तिने बाल कल्पनेनुसार ‘ई-वेस्ट’ हा विषय निवडला आहे. दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचा घटक हा ई-टेक्नॉलॉजी आहे; परंतु त्यातून तयार होणारे वेस्टेजचे योग्यरीत्या व्यवस्थापन व्हावे, या हेतूने मितालीने हा विषय आपल्या प्रोजेक्टसाठी घेतला आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nबुलडाणा जिल्ह्यात १0३ परीक्षा केंद्रे : ३२ हजार ८0९ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा\nविद्यार्थ्यांचे अध्यापन मात्र सुरूच\nलोणार : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्याचा कुटुंबाच्या मारहाणीत मृत्यू\nबुलडाणा येथे सामूहिक सूर्यनमस्कार : ३ हजार ७०० विद्यार्थ्यांचा सहभाग\nप्रशासनाच्या अंतर्गंत अडचणींमध्ये अडकली वाशिममध्ये होणारी विज्ञान प्रदर्शनी\nबुलडाणा : आधार दुरूस्तीला १५ अर्जांच्या मर्यादेमुळे अडचणी\nतहसीलदारांच्या खोट्या सह्या करुन बनावट प्रमाणपत्र देणाऱ्यास १८ महिने सक्तमजुरी\nआठ जिल्ह्यात विवाह मंडळ शोधण्याची लगीन ‘घाई’ \nभरधाव ट्रकची खासगी बसला धडक, अमरावतीचे २५ भाविक जखमी\nभाजपा सरकार शेतकरी विरोधी - बच्चू कडू\nसिमेंटच्या हायवेवरील सरकारला पांदण रस्त्यावर आणणार - बच्चू कडू\n'प्रहार'च्या आसूड यात्रेचे खामगावात स्वागत\nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/younginstan/5927-kokam-juice-benefit-for-fatness", "date_download": "2018-05-28T03:15:27Z", "digest": "sha1:ZMPGEYKYS76CL6KPSQT2YPJTR7V6OPXZ", "length": 5918, "nlines": 140, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "लठ्ठपणाने त्रस्त आहात? हे करुन पाहा - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nलठ्ठपणावर उत्तम उपाय म्हणजे कोकम सरबत. तुम्हांला तुमचा लठ्ठपणा कमी कारायचा असेल तर, कोकम सरबताचे सेवन फायदेशीर ठरेल.\nउन्हाळ्याच्य़ा दिवसांमध्ये बळावणारे आजार कोकम सरबताच्या नियमित सेवनाने दूर होतात.तोंडाचा आणि पोटाचा अल्सर होऊ न देण्याचे गुणधर्म या कोकम सरबतामध्ये असतात.\nकॅन्सरसारख्या आजाराला दूर ठेवण्यासाठी देखील कोकम सरबताचा फायदा होतो.\nअनेक विकारांवर रामबाण उपाय रसरशीत द्राक्ष\nसुंदर त्वचेचे रहस्य कढीपत्ता\nराज्यात लवकरच प्लास्टिकवर बंदी \nउन्हाळ्यात जिऱ्याचं सेवन फायदेशीर\nफायदेयुक्त लेमन टी, नियमित सेवनाने चेहरा तजेलदार\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://chrome.google.com/webstore/detail/photo-effects/beeacfgnakagecojolbpcfhlgngmcdkj?hl=mr", "date_download": "2018-05-28T03:42:42Z", "digest": "sha1:XE4FXDZ7SDVNPQKLL7AMUBA64GBLRPF6", "length": 8689, "nlines": 46, "source_domain": "chrome.google.com", "title": "फोटो प्रभाव - Chrome वेब स्टोअर", "raw_content": "\nफोटो प्रभावांसह आपण आपल्या फोटोंना आश्चर्यकारक प्रभाव जोडू शकता.\nआजकाल, जगभरात सोशल मीडिया अतिशय लोकप्रिय आहे. विविध सामाजिक मीडिया प्लॅटफॉर्म त्यांच्या वापरकर्त्यांना प्रतिमा अपलोड आणि अपडेट करण्याची आणि त्यांच्या मित्रांसह सामायिक करण्याची परवानगी देतात. सामाजिक शेअरिंगसाठी प्रतिमा तयार करणे आता बराच लांब आहे. आम्ही काही काळ ओळखले आहे की फेसबुकवरील फोटो अधिक प्रतिबद्धता आणि सूचना मिळतात.\nकडक वेळा मध्ये जोरदार जात, आपल्या प्रतिमा वाढविण्यासाठी एक ठेवायची कार्य असू शकते. वर्षांमध्ये, सेल्फी जोडणे, आपली प्रतिमा गॅलरी तयार करणे आणि आपल्या ऑनलाइन मित्रांसह सामायिक करण्याचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हे एकमेव बंद गंतव्यस्थान बनले.\nकाही लोकांना त्यांच्या स्वत: च्या फोटो ऑनलाइन शेअर करणे मजेदार आहे. Facebook वर नवीन फोटो पोस्ट करून, लोकांना असे वाटते की ते मैल दूर असले तरीही ते मित्र आणि कुटुंबातील सदस्यांशी अधिक जोडलेले आहेत.\nतथापि, शेअर करण्याच्या आमच्या शोधामध्ये, लोक कधी कधी ते करतात हे सत्य आहे. आणि त्यामुळेच, बरेच लोक वेगवेगळ्या फोटो ऍप्लिकेशन ऍप्लिकेशन्स ऍप्लिकेशन्सचा प्रयत्न करीत आहेत जेणेकरुन त्यांना त्यांच्या फोटोंमध्ये चांगले दिसू शकेल.\nफोटो इफेक्ट्समुळे वापरकर्त्याला एक पोस्ट तयार करणे शक्य होते जे खरंच बाहेर दिसते.\nसोशल मीडियावर पुढील स्तरावर सामायिक केलेल्या फोटोंचा फायदा उठवण्याची आताच वेळ आहे. जास्तीत जास्त प्रतिबद्धतेसाठी, आपण सामायिक करीत असलेली सामग्री शक्य तितक्या जास्त लोकांपर्यंत पोहचली पाहिजे. आपल्या प्रतिमांवरील फोटो प्रभाव जोडून, ​​आपण आपल्या मित्रांना टिप्पणी देण्यासाठी किंवा आपले फोटो सामायिक करण्यास मोहित करू शकता.\nआपण आपली चित्रे आणि ग्राफिक्स संपादित करू इच्छित असल्यास फोटो प्रभाव हे पूर्णपणे वापरण्यास योग्य \"वर जा\" अनुप्रयोग आहे. हा एक विनामूल्य अॅप्लिकेशन आहे जो आपल्या सामान्य फोटोला आपल्या फोन कॅमेर्यातून अप्रतिम ग्राफिक्सवर नेली जाऊ शकते जे आपल्या ऑनलाइन मित्रांसह सामायिक केले जाऊ शकते.\nबर्याच इतर फोटो एन्हांसमेंट अॅप्लिकेशन्स प्रमाणे, हा ऍप्लिकेशन्स प्रकाश सेटिंग्ज सुधारित करण्याकरिता, अनावश्यक ब्लर काढून टाकण्यासाठी आणि आपल्या चित्रांवर फोटो इफेक्ट्स लागू करण्याच्या हेतू असलेल्या वैशिष्ट्यांच्या संपत्तीची देखील ऑफर करते.\nअनुप्रयोग कसे वापरावे यावरील पायर्या:\nएक फोटो अपलोड करा\nप्रथम बंद करा, आपल्याला त्यावर काम करायचे असलेले फोटो अपलोड करणे आवश्यक आहे. आपण पार्श्वभूमी जोडू इच्छित असल्यास आपल्याला आणखी एक फोटो जोडण्याची आवश्यकता आहे.\nसंपादित करा आणि प्ले करा - मजकूर, फोटो फिल्टर, क्लिप आर्ट्स आणि बरेच काही जोडा\nतळाशी असलेल्या साधनांसह आसपास प्ले करा आपली प्राधान्ये आणि आपण प्राप्त करू इच्छित असलेल्या ग्राफिक्सच्या प्रकारानुसार, आपल्या फोटोंमध्ये चमक, संपृक्तता आणि तीक्ष्णता बदलण्यासाठी आपण बदलू आणि संपादित करू शकता. आपण फोटो फिल्टर, क्लिप आर्ट वैशिष्ट्ये तपासू शकता आणि मजकूर देखील जोडण्याचा प्रयत्न करु शकता.\nआपण रेट्रो स्टाईल लुक साध्य करू इच्छित असल्यास, कृष्ण धवल फिल्टरसह प्रयोग करण्याचा प्रयत्न करा.\nआपले कार्य गमावणे टाळण्यासाठी जतन क्लिक करा.\nआपल्या संगणकावर डाउनलोड करा\nएकदा आपण एखादी प्रतिमा ज्यासह एक फोटो तयार केली आहे, प्रतिमा आता डाउनलोड केली जाऊ शकते आणि आपल्या फोटो संग्रहांवर जतन केली जाऊ शकते.\nआपल्या चित्रांचे संपादन करताना, फोटो प्रभाव वापरण्यासाठी सर्वात सामर्थ्यशाली साधनांपैकी एक आहे. आता हे फोटो प्रोसेसिंग साधन वापरून पहा आणि कोणत्याही अडचणीशिवाय आपले फोटो वाढवणे सुरू करा\nअपडेट: ८ ऑगस्ट, २०१७\nभाषा: सर्व 54 पहा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/2080-hee-vaat-door-jaate-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F-%E0%A4%A6%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A4%BE", "date_download": "2018-05-28T03:16:55Z", "digest": "sha1:G5SL5QHDVUU4PTMJQZCBQ6UZKKZ2HWFV", "length": 1905, "nlines": 36, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Hee Vaat Door Jaate / ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nHee Vaat Door Jaate / ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा\nही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा\nमाझ्या मनातला का तेथे असेल रावा\nजेथे मिळे धरेला, आभाळ वाकलेले\nअस्ताचलास जेथे रवीबिंब टेकलेले\nजेथे खुळया ढगांनी, रंगीन साज ल्यावा\nस्वप्नामधील गावा, स्वप्नामधून जावे\nस्वप्नातल्या प्रियाला, मनमुक्त गीत गावे\nस्वप्नातल्या सुखाचा, स्वप्नीच वेध घ्यावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2015_12_01_archive.html", "date_download": "2018-05-28T03:13:44Z", "digest": "sha1:FXHTMRDGCO7O4SJVGUBWHWRWXIMCWFTM", "length": 10564, "nlines": 279, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: December 2015", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nजुळ्या मैत्रिणीचं स्केच झाल्यावर चारकोल पेन्सिल पुन्हा मागे पडली होती. जवळजवळ महिनाभराने पुन्हा मुहुर्त लागला काही काढायला\nयोगी अरविंदांच्या या फोटोच्या मी प्रेमात आहे. तसं बघितलं तर फोटो म्हणून हा फार काही ग्रेट वगैरे नाही. त्यात मुळात फार काही डिटेल्स नाहीतच आहेत ते फक्त डोळे. पण त्या डोळ्यांमध्ये एक जादू आहे. त्यांना सगळ्या माणसांच्या अंतरंगातलं दिसतंय असं वाटतं मला हा फोटो बघताना आहेत ते फक्त डोळे. पण त्या डोळ्यांमध्ये एक जादू आहे. त्यांना सगळ्या माणसांच्या अंतरंगातलं दिसतंय असं वाटतं मला हा फोटो बघताना मी तरी या डोळ्यांच्या प्रेमात आहे. आजवर कितीतरी वेळा हे डोळे काढायचा प्रयत्न केलाय मी, पण कधीच जमलेलं नाही. हा या वेळचा प्रयत्न:\nLabels: नस्त्या उठाठेवी, रेघोट्या\n“पारंपारिक” फ्रेंच ओनियन सूप\nमामा - मामी भारताबाहेर राहतात. मामी तर मूळची भारतीय नाहीच. पण त्या दोघांशी बोललं तर यातलं कोण भारतीय आहे आणि कोण ‘बाहेरचं’ आहे हे समजू नये इतके ते दोघे एकमेकांच्या संस्कृतीमध्ये रुजले आहेत इंटरनेटपूर्वीच्या जगात चार - सहा वर्षांनी कधीतरी त्यांची भेट व्हायची, पण आपण यांना ओळखत नाही असं कधी वाटलंच नाही. तीस – पस्तीस वर्षांपूर्वीच्या एका भारतवारीमध्ये मामीने ही पाककृती आईला दिली होती. तिच्याच अक्षरात आईच्या “रुचिरा” मधल्या शेवटच्या, “व्यक्तिगत टिपणांच्या” पानावर लिहून ठेवलेली. (लग्नानंतर मी एक रुचिराची नवी प्रत विकत घेऊन आईला दिली, आणि तिची जुनी माझ्यासाठी मिळवली. :D )\nसद्ध्या घरात सगळ्यांना आळीपाळीने सर्दी, ताप, खोकला असं चाललंय. त्यामुळे कढी, सूप, रसम असं काहीतरी खावंसं वाटतंय. नवर्‍याला सौम्य चवी आवडत नाहीत त्यामुळे मी आतापर्यंत या सूपच्या वाटेला गेले नव्हते. पण बाहेर कुठेतरी हे सूप खाऊन त्याला आवडलं, त्यामुळे मी लगेच करायला घेतलं.\nसोप्प्यात सोप्पं, आणि चविष्ट आणि शिवाय त्यात इतक्या आठवणींचा स्वाद मिसळलेला आहे, की माझं विशेषंच लाडकं\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n“पारंपारिक” फ्रेंच ओनियन सूप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/india-world/780-international-court-on-kulbhushan", "date_download": "2018-05-28T03:25:29Z", "digest": "sha1:DSZIW7F3AFDQBBVUG6TZ5G73RRBVQ4XV", "length": 6594, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "आंतरराष्ट्रीय कोर्टाकडून कुलभूषण जाधवांच्या फाशीला स्थगिती; पाकिस्तानला मोठा झटका - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआंतरराष्ट्रीय कोर्टाकडून कुलभूषण जाधवांच्या फाशीला स्थगिती; पाकिस्तानला मोठा झटका\nकुलभुषण जाधवप्रकरणी पाकिस्तानला मोठा झटका बसलाय. आंतरराष्ट्रीय न्यायालयानं कुलभुषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली.\nअंतिम निर्णय येईपर्यंत कोर्टानं जाधवांच्या फाशीला स्थगिती दिली. पण यादरम्यान कुलभूषण जाधव यांच्या जीवाची जबाबदारी पाकिस्तानवर सोपवली.\nफाशी होऊ न देणं आणि जाधवांच्या जीवाची जबाबदारी पाकिस्तानला घ्यावी लागली. आंतरराष्ट्रीय कोर्टानं पाकिस्तानचे अनेक दावे फेटाळून लावले.\nव्हिएन्ना करार दोन्ही देशांना बंधनकारक आहे. व्हिएन्ना करारानुसार जाधव यांना कायदेशीर तसंच राजनैतिक मदत पुरवली पाहिजे.\nकुलभूषण जाधवांना गुप्तहेर ठरवणं योग्य नाही असं मतही कोर्टानं नोंदवलंय. त्यामुळे पाकचा बुरखा मात्र फाटला.\nकुलभूषण जाधव लवकरच घेणार कुटुंबियांची भेट\nकुलभूषण जाधव प्रकरणावरून लोकसभेत गदारोळ\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2014_01_01_archive.html", "date_download": "2018-05-28T03:18:39Z", "digest": "sha1:VG4ZP5TA5HE7BTOPGATCJR74PC4JVBXD", "length": 14622, "nlines": 282, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: January 2014", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nआमच्या शाळेच्या वर्गातली मुलं-मुली (वर्गातली मुलं-मुली ५० वर्षांनंतरसुद्धा मुलं-मुलीच असतात बरं :) ) शाळा संपल्यावर २५ वर्षांनी भेटली मागच्या रविवारी. गावातून, परगावहून, परदेशातून ठिकठिकाणून सगळे जमले होते – ४८ जण :) ) शाळा संपल्यावर २५ वर्षांनी भेटली मागच्या रविवारी. गावातून, परगावहून, परदेशातून ठिकठिकाणून सगळे जमले होते – ४८ जण जुन्या मित्रमैत्रिणींना खूप दिवसांनी भेटतांना खरं तर जरा धाकधूक असते माझ्या मनात. जुन्या आठवणी रम्य असतात, आणि आता त्या व्यक्तीला परत भेटतांना ती मजा आली नाही तर विरस होतो. त्यातून आमची एकत्र शाळा असली, तरी मुलांनी आणि मुलींनी एकमेकांशी बोलणं म्हणजे अब्रम्हण्यम् असं वातावरण त्यावेळी असल्याने बहुसंख्य मुलांची नावं पण मला आठवत नव्हती जुन्या मित्रमैत्रिणींना खूप दिवसांनी भेटतांना खरं तर जरा धाकधूक असते माझ्या मनात. जुन्या आठवणी रम्य असतात, आणि आता त्या व्यक्तीला परत भेटतांना ती मजा आली नाही तर विरस होतो. त्यातून आमची एकत्र शाळा असली, तरी मुलांनी आणि मुलींनी एकमेकांशी बोलणं म्हणजे अब्रम्हण्यम् असं वातावरण त्यावेळी असल्याने बहुसंख्य मुलांची नावं पण मला आठवत नव्हती त्यामुळे निम्म्या पब्लिकची ओळख फारशी नाहीच असं एकीकडे वाटत होतं.\nआमच्यातल्या संयोजकांची मेहनत नक्कीच दाद देण्यासारखी कार्यक्रमाचं नियोजन एकदम नेटकं केलं त्यांनी. अगदी सगळ्यांचा ग्रूप फोटो काढून त्याची एक एक फ्रेम केलेली प्रतसुद्धा त्याच दिवशी प्रत्येकाच्या हातात कार्यक्रमाचं नियोजन एकदम नेटकं केलं त्यांनी. अगदी सगळ्यांचा ग्रूप फोटो काढून त्याची एक एक फ्रेम केलेली प्रतसुद्धा त्याच दिवशी प्रत्येकाच्या हातात पण हा कार्यक्रम आवडला त्यामागे निव्वळ स्मृतीरंजनापेक्षा बरंच जास्त काहीतरी होतं.\nसगळ्यांना भेटून मस्त वाटलं एकदम. (आपल्या वर्गात इतकी इंटरेस्टिंग मुलंमुली होती हे एकदम भारी – कॉलर ताठ वगैरे. :) ) शाळेत असतांना व्हायच्या तश्याच मनमोकळ्या गप्पा.\nत्यापेक्षा मस्त वाटलं म्हणजे आमच्यातल्या एकाने स्वतःहून पुढाकार घेऊन गेटटुगेदरचा पूर्ण खर्च उचलल्याचं.\nत्याहून मस्त वाटलं ते पुन्हा कधी जमू यात हे ठरवतांना, त्याही कार्यक्रमाचा खर्च उचलण्यासाठी दुसरा एक वर्गमित्र असाच स्वतःहून पुढे आल्यावर.\nया सगळ्यापेक्षाही मस्त म्हणजे आपल्या शाळेतल्या गरजू मुलांसाठी आपण आर्थिक मदत करू या असं ठरवून लगेच पहिली टोकन अमाऊंटही लगे हाथ जमा झाले. This group definitely means business.\nपण सगळ्यात मला आनंद कसला झाला असेल तर अगदी अनपेक्षितरित्या गाजरे सर भेटल्याचा. शाळेत गाजरे सरांनी रसायनशास्त्र आणि गणित इतक्या प्रेमाने शिकवलं होतं ... सातवीच्या स्कॉलरशिपला एक ते आगगाडी, तिचा वेग, पुलाची / बोगद्याची लांबी असलं गणित होतं. त्याचं लॉजिक काही केल्या माझ्या डोक्यात राहात नव्हतं. हे गणित मी सरांकडून किती वेळा समजावून घेतलं असेल, आणि त्यांनी न चिडता ते मला किती वेळा परत समजावलं असेल याची गणती नाही. रोज मी त्यांना विचारायचे, आणि दुसर्‍या दिवशीपर्यंत पुन्हा विसरून जायचे. शिक्षकाला किती पेशन्स पाहिजे म्हणून कुणी विचारलं तर मी म्हणेन सरांएवढा\nपण सरांना मी कधीही विसरू शकणार नाही कारण त्यांच्याकडून शिकायला मिळालेलं गणित आणि रसायनशास्त्रापलिकडचं काहीतरी. सातवी – आठवीतली गोष्ट असेल. शिल्पा आणि मी – एकदम घट्ट मैत्रिणी. कधीतरी आमच्यात ’तात्त्विक मतभेद’ झाले.\n“तू पाणी ‘प्यायलं’ काय म्हणतेस पाणी ‘पिलं’ म्हणायला हवं.” तिने घरी, बाहेर ऐकलेली ही भाषा.\n“‘प्यायलं’च बरोबर आहे ग” माझ्या घरात बोलली जाणारी भाषा.\n“चल, आपण सरांना विचारू.”\nसर सुद्धा ’पिलं’ म्हणणारे. हेच बरोबर म्हणून मला असंच बोलायचा आग्रह त्यांनी केला तर\n“बेटा, आपण इकडे ‘पिलं’ म्हणतो. काही चुकीचं नाही त्यात. बाहेर तिकडे पुण्यामुंबईकडे ‘प्यायलं’ म्हणतात. तेसुद्धा बरोबरच आहे हा. तुमचं दोघींचंही म्हणणं बरोबर आहे.” सर समजावून सांगतात.\nइतकी मामुली गोष्ट. आपण म्हणतो तेच बरोबर असं सहज म्हणू शकले असते सर. त्यात फार काही वावगं आहे असं मला तेंव्हाही वाटलं नसतं. तोवरचा मोठ्यांचा याबाबतचा अनुभव वाईटच. माणूस जितका मोठा तितका त्याचा भाषा, जात यांविषयीचा अभिनिवेश मोठा. पण आपल्यापेक्षा वेगळं काही बरोबर असतं, आपलं चुकीचं नसतांना दुसर्‍याचंही बरोबर असू शकतं हे ज्या सहजतेने त्यांनी एकदाच समजावून सांगितलं, त्यानंतर ते आगगाडी आणि बोगद्याच्या गणितापेक्षा पक्कं जाऊन बसलं डोक्यात.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80._%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-05-28T03:31:07Z", "digest": "sha1:NN3HFY6JPEBXSXZR3BTFALCF3OEE6WWP", "length": 3847, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्ही. धनंजय कुमार - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nवेलूर धनंजय कुमार (जुलै ४, इ.स. १९५१-हयात) हे भारत देशातील राजकारणी आहेत.ते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९१,इ.स. १९९६,इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये कर्नाटक राज्यातील मंगलोर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.\nभारतीय जनता पक्षातील राजकारणी\n१० वी लोकसभा सदस्य\n११ वी लोकसभा सदस्य\n१२ वी लोकसभा सदस्य\n१३ वी लोकसभा सदस्य\nइ.स. १९५१ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ ऑगस्ट २०१७ रोजी ०८:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-05-28T03:30:58Z", "digest": "sha1:LYQB3QOHX2C6PVG45ICATGI7N4NEREYX", "length": 5579, "nlines": 88, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शकुंतला - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nशकुंतला रेल्वे याच्याशी गल्लत करू नका.\nशकुंतला आपल्या सखींसोबत-पायात रुतलेला काटा काढण्याचे बहाण्याने दुष्यंतास पाहतांना-राजा रविवर्म्याने काढलेले एक तैलचित्र\nविश्वामित्र ऋषि तपस्या करीत असताना, त्यांची तपस्या भंग करण्यासाठी इंद्राने मेनका नावाच्या एका सुंदर अप्सरेला पाठविले. ऋषींची तपस्या भंग करण्यामधे मेनकेला यश आले आणि त्यानंतर तिला विश्वामित्र ऋषींकडून मुलगी झाली. नंतर ती मुलगी जंगलात सोडून मेनका निघून गेली. मुलीला शकुंत पक्ष्यांनी वाढवले म्हणून तिला शकुंतला म्हणू लागले.. शकुंतला ही भरताची आई आणि दुष्यंताची बायको आहे. महाभारतात तिच्याबद्दल बरीच माहिती दिली आहे.\nशकुंतलेच्या जीवनावर महाकवी कालिदासाने शाकुंतल हे संस्कृत नाटक लिहिले आहे. ते अप्रतिम नाटक वाचून जर्मन कवी गटे इतका आनंदला, की तो या नाटकाचे पुस्तक डोक्यावर घेऊन नाचला.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ फेब्रुवारी २०१८ रोजी १२:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/mumbai?start=90", "date_download": "2018-05-28T02:56:24Z", "digest": "sha1:FY4OWBQ6ESTXYYIST72CY62P7OOK7PFI", "length": 6336, "nlines": 162, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nलोकलच्या टपावरचा प्रवास पडला महाग, ओव्हरहेड वायरला चिकटून तरुणाचा मृत्यू\nठाणेकर हैराण; टोलसाठी लांबच लांब रांगा\nपुण्यातील आयपीएलच्या सामन्यांसाठी पाणी कुठून आणणार\nरेल्वे फलाटावर हे काय सांगतोय यमराज\n‘भगवा दहशतवाद हा शब्दप्रयोग केलेला नाही’, पुनियांचा दावा\nपेट्रोलचे दर 90 रुपयांपर्यंत भडकण्याची शक्यता\nमुलींच्या अपहरणांत 15 टक्क्यांनी वाढ\nहिंसक आंदोलन करणाऱ्यांना उच्च न्यायालयाची चपराक..\nअक्षय्य तृतीयेला सराफाच्या बाजारात मोठी उलाढाल\nअश्विनी बिद्रेंच्या मृतदेहाचा तपास मॅग्नोमीटरने\nमुंबईच्या रस्त्यावर सचिनची बॅटिंग\nऑनलाईन तिकीटांच्या नियमांत बदल\nमुंबईमध्ये मुलींच्या अपहरणांत 15 टक्क्यांनी वाढ\nराणी बागेतील पेंग्विनला लागली बोंबील माश्यांची चटक\nभाजपचा राहुल गांधींवर घणाघात\nलोकलच्या छतावरुन चालणाऱ्या तरुणाचा मृत्यू\n‘यंदा समाधानकारक पाऊस’, हवामान विभागाची माहिती\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/5148-ajt-pawar-on-corporater", "date_download": "2018-05-28T03:07:53Z", "digest": "sha1:2WDIETU2ZTPAMXR4EDXAWE7WN3EWFXN4", "length": 5995, "nlines": 132, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "...तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित दादांनी दिला नगरसेवकांना दम - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित दादांनी दिला नगरसेवकांना दम\nजय महाराष्ट्र न्यूज, बारामती\nराष्ट्रवादीत गटबाजी खपवून घेणार नाही असे म्हणत अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या चाळीस नगरसेवकांना दिलाय सज्जड दम दिलाय.\nमहिलांना आदराने वागणूक दिली पाहिजे ग्रृपरिझम कोणेही करायचा नाही सगळे राष्ट्रवादीचेच आहेत हे मी नम्रतेने सांगतोय माझ्यावर सह्या करून दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर मी ते खपवून घेणार नाही.\nज्यांच्या ज्यांच्या सह्या आहेत त्यांना उभ्या आयुष्यात परत कोणतेही पद देणार नाही. मी कोणत्याही सोम्या गोम्याचे एकूण घेणार नाही 20 जणांचा राजीनामा घेवून परत सर्व राष्ट्रवादीचे नगरसेवक नाही निवडून आले तर पवारांची औलाद सांगणार नाही.\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/category/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87/page/3/", "date_download": "2018-05-28T03:19:25Z", "digest": "sha1:H56CH2EOLNJNZ7D6D56WESIOPA4X4RWV", "length": 20194, "nlines": 247, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पुणे Archives - Page 3 of 162 - Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nपीएमपीची वस्तू खरेदीसाठी “गर्व्हमेंट ई-मार्केटप्लेस’ला पसंती\nपुणे – शासकीय कार्यालयांनी त्यांना लागणाऱ्या वस्तूंची खरेदी केंद्र शासनाने तयार केलेल्या गर्व्हमेंट ई-मार्केटप्लेस (जेम) या संकेतस्थळावरुन खरेदी कराव्या, अशा सूचना केंद्र शासनाने सरकारी कार्... Read more\nडिजीलॉकर, लायसन्स विसरलात काळजी करू नका\nपुणे- जर तुम्ही वाहन चालवताना लायसन्स आणि वाहनाचा आरसी बुक घरी विसरलात, आणि तुम्हाला पोलिसांनी पकडले तरी काळजी करु नका. पोलीस तुमचे चलन कापणार नाहीत. कारण सरकारने लायसन्सची हार्ड कॉपी ठेवण्य... Read more\nऔंध आयटीमधील रोबोटिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळणार\nपुणे – औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे (आयटीआय) विद्यार्थ्यांना रोबोटिक तंत्रज्ञान शिकण्याची संधी मिळणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून रोबोटिक व मेकॅट्रोनिक्‍स या विषयावर आधारित प... Read more\n“जगायचं कसं’ पुस्तकाचे प्रकाशन\nपुणे – “जगायचं कसं’ या शशिकला कुंभार लिखित पुस्तकाचे “कुंभश्री’ मासिकाचे संपादक संजय राजे यांच्या हस्ते नुकतेच झाले. उषा अनिल प्रकाशनने याची निर्मिती केली आहे. या कार्यक्रमाला लेखक, समाजसेवक... Read more\nघरकुल योजनेतील बांधकामांकडे लक्ष द्यावे – म्हैसकर\nपुणे – सर्व घरकुल योजनांमधून लाभार्थ्यांना लाभ मिळणे आवश्‍यक आहे. त्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी घरकुल योजने अंतर्गत चालू असणाऱ्या सर्व बांधकामाकडे लक्ष द्यावे. तसेच वंचित लाभार्थ्यांना देखील ता... Read more\nशिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या\nपुणे – शिक्षण विभागातील “अ’ गटातील शिक्षणाधिकाऱ्यांसह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गुरूवारी बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शैलजा दराडे... Read more\n“श्री साई संस्थान शिर्डी’ यांच्याकडून कुंभमेळ्याच्या वस्तू खरेदीत 66 लाख रुपयांचा घोटाळा – हिंदु जनजागृती समितीचा आरोप\nपुणे, दि. 24 – सन 2015 मध्ये नाशिक येथे झालेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शिर्डीच्या “श्री साई संस्थान’ यांच्याकडून गर्दीच्या नियोजनासाठी खरेदी करण्यात आलेले साहित्य चढ्या दराने खरेदी करण्यात... Read more\nमिळकतकर वसुली 450 कोटींच्या घरात\nपुणे – महापालिकेच्या मिळकतकर विभागास पहिल्या दीड महिन्यात तब्बल 450 कोटींची उत्पन्न मिळाले आहे. तर 31 मेपूर्वी मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांना महापालिकेकडून करांमध्ये 5 ते 10 टक्के सवलत देण्यात... Read more\nनगरसेविका आरती कोंढरे यांचे सदस्यत्त्व कायम\nजात वैधता पडताळणी समितीने दिला निर्णय पुणे – महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 18 “ब’, महात्मा फुले पेठ या प्रभागातून निवडून आलेल्या सदस्या आरती कोंढरे यांच्या जात वैधता... Read more\nमुलगी घरातून बाहेर जाते तेव्हा चिंता वाटते\nपुणे – महिला अत्याचार आणि अन्यायाच्या घटना बघून मन सुन्न होते. माझी मुलगी 19 वर्षांची असून ती जेव्हा घराबाहेर जाते, तेव्हा मनाला चिंता वाटते. एका बाजूला प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर असल्... Read more\nअपेक्षापूर्ती न करणारी ‘बकेट लिस्ट’…\nशाहिदने सोडला इम्तियाजचा चित्रपट\nट्रोल करणाऱ्यांना शिल्पाचे सडेतोड उत्तर\nजान्हवीच्या भोवती लहानग्यांचा गराडा\nइरफान खान पूर्णपणे ठिक, करणार पुनरागमन\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nIPL Final : सुपरकिंग्जसमोर सनरायझर्सचे आव्हान\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nभाजपची वर्षपूर्ती अन्‌ शहराध्यक्षांची अनुपस्थिती\nभाजपने जनतेला महागाई, बेरोजगारीच्या खाईत लोटले\nमेट्रोच्या कामासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल\nबोलाचीच कढी अन्‌ बोलाचाच भात\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nरेल्वे स्टेशन सौंदर्यीकरण स्पर्धेत महाराष्ट्राची बाजी\nदक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या घरावर पोलिसांचा छापा\nकिसान सभा पुन्हा एकदा आंदोलनाचे शस्त्र उपसणार\nया कारणांमुळे कॉफीएेवजी ग्रीन कॉफी पिणे ठरेल फायदेशीर\nमोशीत भाजीपाल्याची आवक घटली\nबोपखेलमधील एसटीपीची जागा त्वरीत ताब्यात घ्या- नगरसेविका गायकवाड\nतिकीट असूनही राजू शेट्टींना न घेताच विमान उडालं\nलंडनमधील गगनचुंबी २७ मजली इमारतीला भीषण आग; अनेक जण आडकल्याचा संशय\nमहेश मोतेवार यांची 207 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त\nमाहेश्वरी समाजाचे देशाच्या प्रगतीत महत्वाचे योगदान- पवार\nभाजपची वर्षपूर्ती अन्‌ शहराध्यक्षांची अनुपस्थिती\nभाजपने जनतेला महागाई, बेरोजगारीच्या खाईत लोटले\nमेट्रोच्या कामासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल\nबोलाचीच कढी अन्‌ बोलाचाच भात\nदेहुरोडला वर्चस्वातून पुन्हा राडा\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nभीम ऍपकडून ग्राहकाला नुकसानभरपाई देण्याचे आदेश\nघर पेटविल्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी\nमहिला कैद्यांनी थेट महिला आयोगाकडे तक्रारी द्याव्यात\n“मी मेंटली फिट’ फिजिकली माहिती नाही – पंकजा मुंडे\nसत्तेत आमचा फक्त वापर होतो\nबालभारतीच्या परवानगीने आता बाजारातील गाईड\nपुणे-मुंबई एक्‍सप्रेस वेवर विचित्र अपघात\nवारजे पोलीस चौकी तोडफोडप्रकरणी दोघांना जामीन\nलाखांची लाच घेताना सरपंच जेरबंद\nमेट्रो प्रकल्पामुळे 688 कुटुंबे होणार विस्थापीत\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t9283/", "date_download": "2018-05-28T03:38:10Z", "digest": "sha1:MSU6B7FJX6CZWOCWY6VDH3DXWLOSVVYR", "length": 2441, "nlines": 76, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-नाते जरी बदलले", "raw_content": "\nनाते जरी बदलले तरी ओढ कशी बदलणार.\nतू जवळ नसलीस तरी तुझाच आठवणीत मी रमणार\nदुनिया बदलते रंग क्षण क्षणाला\nपण मी देतो प्रेमाचा रंग बेरंग मनाला\nकिती ऋतू आहे मलाही नाही माहित\nप्रेमाच्या ऋतू मधेच जगायचे एवडेच मला माहित\nRe: नाते जरी बदलले\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: नाते जरी बदलले\nRe: नाते जरी बदलले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/india-world?start=36", "date_download": "2018-05-28T02:54:02Z", "digest": "sha1:YQG4QEIRAE7CAOQPELBQALGWXSE2MIWP", "length": 6822, "nlines": 162, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "देश-दुनिया - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nइस्रोच्या नावावर इतिहास, IRNSS-1आय उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण\nजामनेर नगरपालिका निवडणूक; साधना महाजन 8 हजार 353 मतांनी विजयी\nचंद्रपूरच्या आदिवासी विद्यार्थ्यांचं ‘शौर्या’ला आव्हान\nचक्क देशाचे पंतप्रधानचं बसणार उपोषणाला\nकांगरा स्कूल बस दरीत कोसळून 29 विद्यार्थ्यांचा मृत्यू\nश्रीनगरच्या बाजारात भीषण आग, 7 घरं जळून खाक\nनऊ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर लष्कराला बुलेटप्रूफ जॅकेट\nदलितांच्या समर्थनार्थ राहुल गांधींचं आज एकदिवसीय उपोषण\nअर्थमंत्र्यांचा लंडन दौरा रद्द, उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल\nमेक ईन ईंडिया: आतापर्यंतचं सर्वात ताकदवान इलेक्ट्रीक इंजिन\nसिरियात रासायनिक हल्ला, 70 जणांचा मृत्यू\nकिडनीच्या विकाराने अरुण जेटली त्रस्त\n…म्हणून ‘त्या’ तरुणाने रामदास आठवलेंच्या अंगावर काळा झेंडा टाकला\nइंजिनशिवाय एक्स्प्रेस धावली 10 किलोमीटरपर्यंत\nकालव्यात कोसळून ट्रॅक्टरचा भीषण अपघात, 9 महिलांचा मृत्यू\nकर्नाटक विधानसभेसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर\nयुपीत पोलिसाचा बारबालांसोबत डान्स, व्हिडिओ व्हायरल\nसलमान आजही तुरुंगातच, जामीन अर्जावर उद्या सुनावणी\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/photos/5472-maharashtra-celebrates-shiv-jayanti", "date_download": "2018-05-28T03:19:38Z", "digest": "sha1:MQ34IUJEOBK32ZBOXUUAHCJIOSL4E7MV", "length": 5026, "nlines": 136, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "शिवजयंतीचा उत्साह, महाराष्ट्र सदनातून भव्य रॅली - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nशिवजयंतीचा उत्साह, महाराष्ट्र सदनातून भव्य रॅली\nलखलखणारी पृथ्वी नासानं टिपली\nजगातील सगळ्यात वृद्ध व्यक्ती सोदीमेजो\nमेक्सिकोत समुद्र किनारपट्टीवर भूकंपाचा जबरदस्त धक्का\nसाताऱ्याच्या कास पठारावर रंगबेरंंगी निसर्ग सौंदर्याची उधळण\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2011_11_01_archive.html", "date_download": "2018-05-28T03:16:01Z", "digest": "sha1:RXIQMTXIW3TVAS4ODJRYBE7NV5V64UGW", "length": 17140, "nlines": 320, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: November 2011", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nगेल्या आठवड्यात ऑफिसमध्ये एक ट्रेनिंग होतं. सकाळी घाईतच घरून निघायला लागत होतं, त्यामुळे झाडांशी निवांत गप्पा होत नव्हत्या. शनिवारी ३-४ दिवसांच्या खंडानंतर जरा बारकाईने बघितलं, तर सोनचाफ्याच्या झाडावर हे सापडलं ...\nघाईत, अगेन्स्ट लाईट, वार्‍यावर हलणार्‍या पानाचे फोटो काढलेत. त्यामुळे फार स्पष्ट नाहीत. :(\nसध्या मी याला ‘बागुलबुवाची कात’ असं नाव दिलंय. :)\nचार दिवसांपूर्वी या पानावर हे दिसलं नव्हतं. नक्की.\nगोगलगाईने शंख उतरवून ठेवल्यावर अजून एक आवरण उतरवून ठेवावं, तसं काहीसं दिसतंय हे. पण मग शंख आणि गोगलगाय कुठे गायब झाली\nचार दिवसात एवढी जाडजूड होणारी खादाड आळी असावी असं म्हटलं, तर तश्या खादाडीच्या खुणा जवळपासच्या पानांवर नाहीत.\nकुठल्या पक्ष्याने आणून टाकलं म्हणावं, तर पानाला खालच्या बाजूने, कोळ्याच्या जाळ्यासारख्या नाजूक धाग्याने हे चिकटलं होतं.\nगुगलूनही फारसा उपयोग झाला नाही. म्हणजे बरेच कीटक, आळ्या कात टाकतात हे समजलं, पण अशी एकसंध नाही.\nफोटो काढल्यानंतर पानावरून हे कवच काडीने काढून टाकलं. ते इतकं नाजुक होतं, की काडीच्या स्पर्शानेही तुटत होतं - पण नाजुक धाग्याची पानावरची पकड एवढी घट्ट, की आवरण तुटलं, तरी धागे कायम\nमाझं लक्ष नसताना कोण कारभार करत असावं बरं बागेत\nLabels: किडेमाकोडे, छायाचित्र, हिरवाई\nकधी कधी एखादा फोटो मनासारखा जमून जातो, आणि आपल्यालाच मस्त वाटतं. असाच मला आवडलेला एक आजी आणि नातीचा फोटो. इथे टाकलेला. या फोटोला मिळालेली बेश्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे पंकजने त्यावर पीपी करून दिलंय - या त्या फोटोच्या पंकजने एडिट केलेल्या व्हर्जन:\nमला यातली दुसरी व्हर्जन सगळ्यात आवडलीय. मूळ कलर फोटोपेक्षाही.\nआज कपिलाषष्ठीचा योग असावा. आज नवर्‍याने आणि मी थेटरात जाऊन ताजा ताजा शिणुमा बघितला सिनेमा सलग, ताजा असताना आणि थेटरात जाऊन बघणं हा अनुभव माझ्यासाठी सद्ध्या इतका दुर्मीळ झालाय, की अगदी रा१ बघायला सुद्धा मी तयार झाले असते म्हणा ... त्यामुळे मी इथे त्याचं कीबोर्ड झिजेपर्यंत कवतिक लिहिलं, तरी ते जरा मीठ शिंपडूनच वाचा.\nया शिणुमाला टाईम्सने चार तारे दिलेत. त्यात राजने रॉकस्टारच्या गाण्यांबद्दल इथे लिहून ठेवलंय. त्यामुळे बहुधा आपण डोंगराएवढ्या अपेक्षा घेऊन बघायला जाणार, आणि अपेक्षाभंग होऊन परत येणार अश्या तयारीनेच गेले होते. पण अपेक्षाभंगाच्या अपेक्षेचा भंग झाला. सिनेमा मनापासून आवडला.\nयाहून जास्त तारे तोडत नाही. मला सिनेमाची चिकित्सा करता येत नाही. त्यातल्या एकेका पैलूविषयी काही मत देण्याएवढं तर अजिबात समजत नाही. म्हणजे अगदी सिनेमा बघताना त्यातली गाणी आवडली, तरी गाण्याचे शब्दसुद्धा नंतर आठवत नाहीत. फक्त ओव्हरऑल परिणाम जाणवतो. या अडाणीपणाला मी होलिस्टिक व्ह्यू असं गोंडस नाव दिलंय. तर माझ्या होलिस्टिक व्ह्यूनुसार रॉकस्टार चार तारेवाला आहे. जरूर बघा, आणि गाणी तर ऐकाच ऐका. आवडला नाही, तर मला जरूर सांगा, कदाचित माझा सिनेमाविषयीचा अडाणीपणा त्यातून थोडा कमी होईल.\nही पोस्ट वाचण्यापूर्वी हे वाचा.\nआता तुम्हीच ठरवा, मला ही कॉफीत पेस्ट वाली पोस्ट लिहायची गरज आहे का त्यामुळे हे टायपायचं मी टाळणार होते. अनघाचं म्हणणं असं, की हे एकाच विषयावरचे दोन वेगवेगळे निबंध आहेत. भोगा आता अनघाच्या कर्माची फळं ;)\nत्या दिवशी वीज गेली आणि एकटीच मेणबत्ती लावून घरात बसले होते. एक पतंग मेणबत्तीकडे झेपावत होता. त्याला बरंच समजावायचा प्रयत्न केला, बाबा रे, हा सूर्य नाही - साधी मेणबत्ती आहे. मेणबत्तीला आयुष्याच्या केंद्रस्थानी धरशील, तर तुझा ऍंगल चुकेल. उगाचच जळून जाशील, आणि मेणबत्तीही विझेल. त्याला काही पटलं नाही. शेवटी जे व्हायचं ते झालंच.\nऑफिसच्या वाटेवर त्या पतंगाच्याच वेडेपणाने जिवाचा आटापिटा करून एकमेकांना ओलांडत चाललेली वाहनं दिसतात. त्यांना पाहून वरून तो पण असाच म्हणत असेल ... बाबांनो, इतक्या जोरात चाललाय, पण तुमचा ऍंगल चुकतोय. उगाच जीव गमवाल आणि माझा प्लॅनही खराब कराल. याही पतंगांना वरून सांगणार्‍याचं म्हणणं पटत नाही. आपली ओढच खरी म्हणून ते आपल्याच वेगात धावत राहतात. ‘त्या’च्या दृष्टीने यांचा खेळही काही मिनिटात अटपत असणार. तोही शांतपणे म्हणत असेल ... अजून एकाचा ऍंगल चुकला\nतळटीप: नंतर सुचलेला सुविचार: अनघाचं लिहिणं देखणं, म्हणून आम्ही काय पोस्टूच नये काय\nगेल्या रविवारी जरा भटाकायची संधी मिळाली, तेंव्हाची ही मला इंटरेस्टिंग वाटलेली काही छायाचित्रं ...\nराकट देशा, कणखर देशा ...\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z70717174830/view", "date_download": "2018-05-28T03:38:47Z", "digest": "sha1:BKX7XS2VTA27BPBT5TN3FIZTBAPIM2M6", "length": 3697, "nlines": 78, "source_domain": "m.transliteral.org", "title": "आखजी - आखजीचा आखजीचा मोलाचा सन ...", "raw_content": "\nआखजी - आखजीचा आखजीचा मोलाचा सन ...\nबहिणाबाई अशिक्षीत असूनही त्यांच्या गाण्यांतून जीवनातील अनमोल तत्वज्ञान समजते\nआखजी ( अक्षय्य तृतीया )\nमोलाचा सन देखा जी\nबांधला छान झोका जी\nमाझा झोका माझा झोका\nमाझा झोका माझा झोका\nगेला झोका गेला झोका\nआला झोका आला झोका\nमाझा झोका माझा झोका\nजीवाची भूक सरे जी\nभूक सरे भूक सरे\nवार्‍यानं पोट भरे जी\nआला वारा आला वारा\nवार्‍यानं जीव झुले जी\nजीव झुले जीव झुले\nझाडाची डांग हाले जी\nडांग हाले डांग हाले\nनजर नहीं ठरे जी\nझाली आता झाली आतां\nझाल्या दंग झाल्या दंग\nझाला सुरू झाला सुरू\nपहिला माझा पिंगा जी\nखेयाची एक घाई जी\nटिपर्‍या झाल्या सुरूं जी\nकीती खेय कीती खेय\nसांगूं मी काय काय जी\nचार दीस चार दीस\nआहे पुढें आहे पुढें\nसन सरे आस उरे\nआखजी गेली व्हय जी\nसांग सई सांग सई,\nआखजी आतां कही जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/blushes/expensive-blushes-price-list.html", "date_download": "2018-05-28T03:28:26Z", "digest": "sha1:WF3I5QW3NXXT3GSAX5PLGJUPQ3U4GYFU", "length": 18527, "nlines": 506, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग ब्लुशेस | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nExpensive ब्लुशेस India 2018मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 1,645 पर्यंत ह्या 28 May 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग ब्लुशेस. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग ब्लुश India मध्ये मेयलॉन पॅरिस तृल्य ब्लुशेर मुलतीकोलोर Rs. 385 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी ब्लुशेस < / strong>\n2 ब्लुशेस रुपये अधिक उपलब्ध आहेत. 987. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 1,645 येथे आपल्याला कॉलॉरेसीन्स स्वीथेट सिरीयस पिंक षदेस उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 25 उत्पादने\nकॉलॉरेसीन्स स्वीथेट सिरीयस पिंक षदेस\nरेवलॉन हीघळींघाटींग पालटते ब्रॉंझ ग्लॉव 030\n- उडेल फॉर Women\nलॉरेल पॅरिस लुकेन्ट Magique ब्लुश सनसेट ग्लॉव 04\n- उडेल फॉर Women\nलॉरेल पॅरिस वने स्वीप दौ ब्लुश नेक्टर\nलॉरेल पॅरिस ट्रू मतच ब्लुश 5 ग रोसि चेक्स 02\n- उडेल फॉर Women\nलॉरेल पॅरिस ट्रू मतच ब्लुश\nलोटस हेरंबल्स एकॉस्टाय लॉन्ग लास्टिंग ब्लुशेर डॉन ग्लॉव\n- उडेल फॉर Women\nलोटस हेरंबल्स पुरेस्टाय लॉन्ग लास्टिंग ब्लुशेर\nकॉओरबार चिकिल्लूसिओन ब्लुश नव एव्हरीथिंग स रोसि 010\n- उडेल फॉर Women\nकॉओरबार ब्लुश२ चिकिल्लूसिओन इर्थ्य तौच\nलॅक्मे अबसोलुते फासे स्टयलिस्ट ब्लुश दौस कोरल ब्लुश\n- उडेल फॉर Women\nरेवलॉन पावडर ब्लुश विने न 004\n- उडेल फॉर Women\nकॉओरबार ब्लुश१ चिकिल्लूसिओन पिंक पिंच\nकॉओरबार ब्लुश३ चिकिल्लूसिओन रोसेय पेच\nमेयलॉन पॅरिस पेप्पय ब्लुशेर मुलतीकोलोर\n- कंटेनर तुपे Palette\nमेयलॉन पॅरिस क्रोम ब्लुशेर मुलतीकोलोर\n- कंटेनर तुपे Palette\nकॉओरबार तौच अँड ब्लुशे तींत ऑफ पिंक 01\n- उडेल फॉर Women\n- कंटेनर तुपे Jar\nकॉलॉरेसीन्स हिंग डेफिनिशन फासे पावडर बेरीज फप 1\n- उडेल फॉर Women\n- कंटेनर तुपे Jar\nमेंबेल्लीने ड्रीम तौच ब्लुश\nमेयलॉन पॅरिस तृल्य ब्लुशेर मुलतीकोलोर\n- कंटेनर तुपे Palette\nमेयलॉन पॅरिस मते ब्लुशेर मुलतीकोलोर\n- कंटेनर तुपे Palette\nएसीन्स सौफळे तौच ब्लुश फ्रोझन स्रवबेरी 20 70017\n- कंटेनर तुपे Bottle\nकॉलॉरेसीन्स ब्लुशेर 5 ग पेच स हा 2\n- उडेल फॉर Women\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-health-dr-avinash-bhondave-marathi-article-1062", "date_download": "2018-05-28T03:10:51Z", "digest": "sha1:MEGVQS32APOSHLZFCITAK63VY5J5JMBU", "length": 25270, "nlines": 136, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Health Dr. Avinash Bhondave Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 19 जानेवारी 2018\nदिवसाच्या कुठल्या वेळी व्यायाम करणे शरीराला फायद्याचे असते कधी व्यायाम केला तर माझ्या कॅलरीज जास्त खर्च होऊन माझे वजन घटेल कधी व्यायाम केला तर माझ्या कॅलरीज जास्त खर्च होऊन माझे वजन घटेल असे संभ्रम अनेकांच्या मनात असतात. मात्र या प्रश्‍नाचे उत्तर मिळवायला आपल्या शरीरक्रियाशास्त्रातल्या काही मूलभूत गोष्टी समजून घ्यायला लागतील.\nनिरामय आरोग्यासाठी नियमित व्यायाम आवश्‍यक असतो, याबद्दल कुणाचेच दुमत नसते. एकुणातले जवळपास २० टक्के लोक काही ना काही तरी व्यायाम करतात. काहीजण भल्या पहाटे उठून धावणे, जॉगिंग, चालणे, सायकलिंग करतात. तर काहींना सूर्य उजाडल्यावर व्यायाम करणे सोयीचे वाटते. सायंकाळी ४ - ५ नंतर व्यायाम करणारा एक वर्ग असतो, तर रात्री जेवणे वगैरे झाल्यावर रमत गमत शतपावली करणाऱ्यांची संख्याही लक्षात येण्यासारखी असते.\nमात्र ८० टक्के लोकांची ‘व्यायामाला वेळच मिळत नाही’ अशी तक्रार असते. सध्याच्या धावपळीच्या जीवनात सूर्योदयापासून मध्यरात्रीपर्यंत आणि त्याहीनंतर या लोकांचे कामाचे तास संपतच नाहीत. त्यामुळे ‘सकाळी उठून व्यायाम करायचाय, पण वेळच नाही’ अशी यांची तक्रार असते.\nसाहजिकच दिवसाच्या कुठल्या वेळी व्यायाम करणे शरीराला फायद्याचे असते कधी व्यायाम केला तर माझ्या कॅलरीज जास्त खर्च होऊन माझे वजन घटेल कधी व्यायाम केला तर माझ्या कॅलरीज जास्त खर्च होऊन माझे वजन घटेल असे संभ्रम अनेकांच्या मनात असतात. मात्र या प्रश्‍नाचे उत्तर मिळवायला आपल्या शरीरक्रियाशास्त्रातल्या काही मूलभूत गोष्टी समजून घ्यायला लागतील.\nभवताल चक्र - पृथ्वी २४ तासात स्वतःभोवती फिरते. त्यामुळे सकाळी सूर्योदय होऊन दिवस सुरू होतो, सूर्य जसजसा आकाशात वर जातो तसतशी दुपार होते, त्यानंतर संध्याकाळी सूर्य मावळतो आणि रात्र होते. या २४ तासातील सूर्यप्रकाशाचा कमी - जास्त होण्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. म्हणजे सकाळच्या प्रहरांचा काही परिणाम असतो आणि सायंकाळच्या तासांचा असाच काही वेगळा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. तो दर दिवशी अनुभवायला मिळतो. म्हणजे रात्र झाल्यावर झोप येणे, सकाळ झाली की जाग येणे, ठराविक वेळी भूक लागणे वगैरे गोष्टी या निसर्गातील सूर्यप्रकाशाच्या अस्तित्वानुसार घडत जातात.\nजैविक घड्याळ (बायॉलॉजिकल क्‍लॉक) - निसर्गाच्या या तालचक्राला आपले शरीर प्रतिसाद देत असते. मेंदूतील ‘सुप्रा-कायझ्मॅटिक न्युक्‍लियस’ (एससीएन) या भागातील सुमारे २० हजार मज्जापेशी हे निसर्गाशी संतुलनाचे कार्य करतात. यालाच आपल्या शरीरातील जैविक घड्याळ म्हणतात.\nदिवसामधील सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्र या भवताल चक्रातील बदलत्या घटकांनुसार शरीरातील अंतर्गत विविध क्रिया-प्रक्रिया घडवून आणण्याचे काम हे जैविक घड्याळ करते. आपल्या शरीरातील निद्रा-जागृती चक्र, भूक लागणे, खाणे, अन्नपचन होणे, प्रातर्विधी या गोष्टी, विविध हार्मोन्सचे स्राव शरीरात निर्माण होणे, तसेच शरीरातील तापमान, हृदयाचे स्पंदन, रक्तदाब, श्‍वासोच्छवास या क्रिया दिवसाच्या त्या त्या प्रहराप्रमाणे कमी अधिक स्वरूपात होत राहतात. हे जैविक घड्याळ माणसातच नव्हे, तर प्राण्यांतही अस्तित्वात असते. त्यामुळे सर्वसामान्य प्राणी दिवसा विहरत असतात, तर त्यांच्या शरीरातील वेगळ्या जैविक घड्याळामुळे घुबडासारखे काही निशाचर असतात.\nसर्व मानवप्राणी खरे तर ‘दिनचर’ असतात, पण बदलत्या जीवनशैलीप्रमाणे काम, सवयी, ताणतणाव आणि मनाच्या लहरीपणामुळे काही लोक ‘निशाचर’ बनतात. साहजिकच या वेगळेपणामुळे दैनंदिन जीवनातील झोपणे, जागे होणे, जेवणे आणि अर्थातच व्यायाम करणे यासाठी वेगवेगळ्या वेळांचा विचार करावा लागतो.\nतुमच्या शरीराचे जैविक घड्याळ कशा पद्धतीने काम करते आहे, यावर व्यायामाची वेळ ठरवावी. तुमची झोपण्याची सवय, तुमच्या कामाच्या किंवा शाळा-कॉलेजच्या वेळा यावर या वेळा अवलंबून राहतील. याचाच अर्थ तुम्ही रात्री जागत असाल, तर पहाटे उठण्यापेक्षा संध्याकाळची वेळ योग्य ठरेल. पण तुम्ही रात्री लवकर झोपत असाल तर साहजिकच सकाळची वेळ सोयीची वाटेल.\nजैविक घड्याळाशी आपला व्यायाम निगडित ठेवण्याचा फायदा म्हणजे तुम्ही व्यायामाची ती ठराविक वेळ कायमस्वरूपी पाळू शकता.\nअखंड नियमितता - जगभरातील सर्वेक्षणात असे सिद्ध झाले आहे, की जे लोक सकाळी सूर्योदयापूर्वी उठून व्यायाम करतात, ते व्यायामाची ही चांगली सवय दीर्घकाळ आणि कायमस्वरूपी टिकवू शकतात.\nपहाटे शक्‍यतो कुठल्याही कामाचे ओझे नसते. त्यामुळे ती वेळ नक्की मोकळी मिळते.\nसकाळी योग्य प्रमाणात व्यायाम केल्यावर, शरीरातील स्नायूंना, हृदयाला आणि मेंदूला प्राणवायू जास्त मिळून जो ताजेतवानेपणा येतो, तो दिवसभर टिकतो.\nसकाळच्या व्यायामाने शरीरातील एन्डॉर्फिन्स जास्त स्रवतात आणि दिवसभर एक सकारात्मक आनंदी भावना जागृत राहते.\nसकाळच्या व्यायामाच्या सवयीने रात्री वेळेवर झोप येते आणि जागरणे करत टीव्ही बघणे, उशिरापर्यंत पार्ट्या करणे, गप्पा मारत किंवा टाइमपास करत संगणक किंवा मोबाईलवरील खेळ खेळत बसणे अशा सवयी दूर पळून जातात.\nसकाळी शरीरातील ग्लायकोजेनची पातळी कमी असल्याने, व्यायामाने शरीरावरील चरबी जास्त सहजपणे वितळते आणि वजन जलदरित्या कमी होऊ लागते.\nमात्र सकाळी शरीराचे तापमान कमी राहत असल्याने, व्यायाम करण्यापूर्वी वॉर्मिंगअप करायला विसरू नये.\nसकाळी व्यायामाला उठण्यासाठी रात्रीचे जेवण उशिरा करू नये. कारण त्यामुळे उशिरा झोप लागून तुमचे वेळापत्रक बिघडू शकते. तसेच संध्याकाळी ४ नंतर चहा-कॉफी, कोला पेये घेऊ नयेत. संगणकावर किंवा मोबाईलवर रात्री काम करत बसू नये. यामधील किरणोत्साराने झोप वेळेवर येण्यास प्रतिबंध होतो. थोडक्‍यात सकाळी लवकर व्यायाम केल्याने, आहार, व्यायाम आणि झोप या आरोग्यातील तीन प्रमुख गोष्टी साध्य होत असल्याने सकाळचा व्यायाम हा सर्वांत उत्तम मानला जातो.\nसकाळी उठल्यापासून घरातील कामाच्या धबडग्यात बुडून जाणाऱ्या गृहिणी सकाळी ११ नंतर मोकळ्या होतात. अशा गृहिणींना शक्‍य असल्यास दुपारच्या जेवणाआधी म्हणजे दुपारी ११ ते २ यावेळेत व्यायाम केल्यास तो उपयुक्त ठरू शकतो. फक्त हा व्यायाम खुल्या मैदानात किंवा बागेत करता येत नाही. तो घरात किंवा जिममध्ये करावा लागतो. बऱ्याच आधुनिक जिम्स गृहिणींकरता या वेळा मुद्दाम राखून ठेवतात. त्याचा जरूर लाभ घ्यावा.\nदुपारचा व्यायाम साहजिकच जेवणानंतर करू नये. या व्यायामाच्या किमान दीड तास आधी काही खाल्लेले नसावे. व्यायाम झाल्यावर अर्ध्या तासाने खावे.\nसूर्यनमस्कार, दोरीवरच्या उड्या, योगासने, व्यायामाची सायकल चालवणे, एरोबिक नृत्य आणि शक्‍य असल्यास डंबेल्स असे व्यायाम या काळात गृहिणींना घरात करता येतात.\nरात्रपाळी असलेले कर्मचारीदेखील यावेळेत जिममध्ये जाऊन शरीराला व्यायाम घडवून आणू शकतात.\nसकाळच्या व्यायामात अनेकांना अंग झोपेत अवघडून गेल्यामुळे हव्या त्या लवचिकपणे व्यायाम करायला जमत नाही. पण सकाळच्या कामानंतर शरीर सैल पडून दुपारच्या वेळेत व्यायाम करायला त्यांना जास्त मोकळेपणा वाटतो.\nकाही व्यक्तींना कामावर सकाळी खूप लवकर जावे लागते. कित्येकदा शाळा कॉलेजेसचे विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक-प्राध्यापक यांना हा प्रश्‍न निश्‍चितच येतो. काही लोकांना काहीही केले तरी सकाळी लवकर उठवत नाही किंवा काही करायला उत्साहाच नसतो. अशांना सायंकाळी ४ ते रात्री ९ पर्यंत व्यायाम करायला हरकत नसते.\nयामध्ये अर्थातच मैदानी खेळ, धावणे, जॉगिंग, पोहोणे, सायकलिंग हे सर्व व्यायामप्रकार जसे सकाळी करता येतात, तेवढेच सायंकाळीसुद्धा जमू शकतात. याकाळात जिमला जाणाऱ्यांची संख्या भरपूर असते. काही वैद्यकीय शास्त्रज्ञांच्या मते, सायंकाळच्या वेळेत, सकाळपासूनच्या कामांनी आणि तणावांनी शरीरातील कॉर्टिसॉल जास्त प्रमाणात स्रवत असल्याने, यावेळेत व्यायाम केल्यास त्याचा वजन कमी होण्यात उपयोग होतो. त्याचप्रमाणे पुरुषांतील टेस्टोस्टेरॉन हार्मोन याकाळात अधिक स्रवत असतो, म्हणून सायंकाळच्या व्यायामाने स्नायू जास्त बळकट होतात.\nसकाळपासून रात्रीपर्यंत कार्यरत असलेल्या ‘वर्कोहोलिक’ व्यक्तींसाठी रात्रीचा व्यायाम करणे श्रेयस्कर ठरते. यात प्रामुख्याने जिम आणि बॅडमिंटनसारखे खेळ, योगासने, एरोबिक नृत्य यांचा समावेश करता येतो. या बाबतदेखील जेवणापूर्वी दीड तास हे व्यायाम करायचे असतात हे लक्षात असू द्यावे. रात्री जेवल्यानंतर शतपावली म्हणून फिरायला जाणे हा सुद्धा व्यायाम होऊ शकतो. परंतु त्यात सर्वांगसुंदर व्यायामाचे फायदे मिळत नाहीत.\nव्यायाम केव्हाही केला तरी शरीरातील कॅलरीज तेवढ्याच खर्च होतात. व्यायामाच्या वेळेपेक्षा तो करणे जास्त महत्त्वाचे असते.\nदिवसाच्या कुठल्या वेळी तुम्ही व्यायाम करताय, यापेक्षा त्या व्यायामात दैनंदिन नियमितपणा असणे ही आत्यंतिक जरुरीची गोष्ट असते.\nशारीरिक व्यायाम हा मानसिक स्वास्थ्यासाठीदेखील आवश्‍यक असतो. आपल्या दैनंदिन जीवनातला ताणतणाव दूर करायला व्यायाम हा सर्वोत्तम उपाय असतो. साहजिकच आपल्या कामातील सवडीप्रमाणे आणि सवयीप्रमाणे सोयीच्या वेळा पक्‍क्‍या करून व्यायाम केल्यास मानसिक आनंदही मिळू शकतो.\nज्यांना आपली आवडीची वेळ कुठली नक्की आहे हे ठरवता येत नाही, त्याचप्रमाणे ज्यांना बदलत्या शिफ्टमध्ये काम करावे लागते, अशांनी काही दिवस सकाळी व्यायाम करावा, काही दिवस संध्याकाळच्या रम्य वातावरणात शारीरिक श्रम करावेत आणि रात्रीच्या अंधारात व्यायाम करून शरीराचे तेज वृद्धिंगत करावे. वेळा बदलत राहिलात, पण रोजच्या रोज व्यायाम करत राहिलात, तरी तुमच्या शरीराला तो उपयुक्तच ठरेल.\nआरोग्य झोप निसर्ग हृदय\nडोक्‍यावरील कर्जाचा डोंगर, दुष्काळाचे संकट आणि भावकीतील भांडणे याने निराश झालेला,...\nपूर्वजन्मीची पुण्याई असेल म्हणून मी अरुण दातेंचा मुलगा म्हणून जन्माला आलो. फार लहान...\nपॉल गोगॅंची वेगळी चित्रं\nमित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, पॉल गोगॅं हा चित्रकार वयाच्या चाळिशीपर्यंत बॅंकेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z70717230412/view", "date_download": "2018-05-28T03:37:59Z", "digest": "sha1:Y33NNJGBSH4IUFHAPCY34DN6QKDENI5Z", "length": 2897, "nlines": 62, "source_domain": "m.transliteral.org", "title": "खरा देवा मधी देव - अरे कानोड कानोड सदा रुसत...", "raw_content": "\nखरा देवा मधी देव - अरे कानोड कानोड सदा रुसत...\nबहिणाबाई अशिक्षीत असूनही त्यांच्या गाण्यांतून जीवनातील अनमोल तत्वज्ञान समजते\nखरा देवा मधी देव\nतिले गान गाती रोज\nसर्वे फुटले रे डफ\nअरे पाह्य जरा पुढें\nकाय देवाचं रे सोंग \nदाने देतो खंडी खंडी\nकुठे तुझी रे कानोड\nकुठे माझा रे इठोबा\nचला घ्या रे दरसन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t6683/", "date_download": "2018-05-28T03:23:51Z", "digest": "sha1:HE2PGUGVWRSRWOUUORZTLZOQQADP3WOX", "length": 3064, "nlines": 77, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-मी काहीसा...", "raw_content": "\nठेवून मनाच्या कोपरयात तुला\nनाही, तू माझी नाहीच म्हणत,\nजगाशी खोट बोललो मी काहीसा...\nक्षण क्षणाला आठवून तुला,\nनाही हक्क तुझ्यावर माझा,\nम्हणून हळहळलो मी काहीसा...\nदेवाजवल ओंजल पसरून मागताना,\nमागितले तुझे प्रेम काहीसे...\nतरीही पदरात पडले नाही माझ्या,\nम्हणून रडलो मी काहीसा...\nखटकले काहीसे मनात माझ्या...\nतुझा हात त्याच्या हातात पाहून,\nपण सांगू न शकलो काहीच तुला...\nजातानाही तुझ्याच तसवीरिकडे पाहून,\n' माझ प्रेम........' पुटपुटलो काहीसा....\nमला कविता शिकयाचीय ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-katta-anant-bagaitekar-marathi-article-1130", "date_download": "2018-05-28T02:57:39Z", "digest": "sha1:YGFG2N7I6TRG5JIUZDKBL6LPIUG2GZB6", "length": 25711, "nlines": 152, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Katta Anant Bagaitekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nराष्ट्रपती भवनातील नवे बदल\nराष्ट्रपती भवनातील नवे बदल\nगुरुवार, 22 फेब्रुवारी 2018\nराजकारणातही गमतीजमती घडत असतात.\nअशाच काही गमती सांगणारे सदर... – कलंदर\nप्रजासत्ताक दिना निमित्त परंपरेप्रमाणे आयोजित सायं-स्वागत समारंभात किंवा ज्याला इंग्रजीत ‘ॲट होम’ म्हणतात त्यामध्ये यावेळी काही नवे बदल अनुभवाला आले.\nसर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे सर्व पाहुण्यांना त्यांचे मोबाईल फोन बरोबर बाळगण्याची परवानगी देण्यात आली होती.\nगेल्यावर्षी पर्यंत येणाऱ्या सन्माननीय अतिथींना त्यांचे मोबाईल प्रवेशद्वारापाशीच सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे देण्याचे बंधन असे.\nत्यामुळे समारंभ संपल्यानंतर बाहेर प्रवेशद्वारापाशी मोबाईल फोन ताब्यात घेतल्यानंतरच आपापल्या ड्रायव्हरना फोन करून वाहन बोलवावे लागत असे. यात वेळेच्या अपव्ययाबरोबरच वाहतूक कोंडी देखील होत असे.तो त्रास आता बराच कमी झाला.\nअर्थात मोबाईल बरोबर बाळगण्यास परवानगी मिळाल्याने या समारंभात सेल्फी काढण्यास ऊत आला होता.\nदेशात सेल्फीचे नेतृत्व पंतप्रधान करत असतात आणि त्यांनीही यानिमित्ताने उपस्थितांना भेटताना काही अतिउत्साही भक्तांना सेल्फी काढण्यास मदत केली आणि त्यांना उपकृतही केले.\nते सगळेच धन्य धन्य झाले.\nत्याचबरोबर या समारंभाला ज्या प्रतिष्ठितांना आमंत्रित केले जात असते त्यांच्या यादीतही कपात करण्यात आल्याचे कळले.\nपूर्वी सुमारे दीड ते दोन हजारजणांना निमंत्रित केले जात असे. यावर्षी केवळ एक हजार निमंत्रणे पाठविण्यात आल्याचे कळले.\nअर्थात यावेळी दहा देशांचे प्रमुख या समारंभाला पाहुणे म्हणून असल्याने त्यांची व त्यांच्या लवाजम्याची संख्याही भरपूर होती.\nज्या राहुल गांधींना प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील संचलनात सहाव्या लायनीत बसविण्यावरुन वाद झाला ते राहुल भय्या या कार्यक्रमालाही हजर होते. ते काही वेळ आधीच आले होते आणि उपस्थित लोकांमध्ये मिसळले व पत्रकार आणि इतरही मंडळींबरोबर त्यांनी गप्पा मारल्या. पंतप्रधान आल्यावर दोघेही एकमेकाला सुहास्य मुद्रेने भेटले व हस्तांदोलनही केले.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही समारंभ स्थानी आल्यानंतर सर्वप्रथम सर्व उपस्थितांमधून फेरी मारली आणि सर्वांच्या स्वागत व अभिनंदनाचा स्वीकार केला आणि मग अतिविशिष्ट व्यक्तींसाठीच्या तंबूत जाऊन परदेशी पाहुण्यांबरोबर वार्तालाप केला. या समारंभाने प्रजासत्ताक दिनाच्या दिवसभराच्या कार्यक्रमाची सांगता झाली.\nअहिल्याबाईंची रवानगी पुन्हा आतच\nसंसदेच्या ग्रंथालयाच्या इमारतीत पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकरांचा पुतळा बसविण्यात आला होता.\nलोकसभेच्या वर्तमान अध्यक्षा सुमित्रा महाजन या इंदूरचे प्रतिनिधित्व करतात. आणि त्यांच्याच पुढाकाराने ग्रंथालयाची इमारत तयार झाली तेव्हा हा पुतळा बसविण्यात आला होता. त्यांनीच तो भेट दिलेला होता.\nलोकसभेच्या अध्यक्षा झाल्यानंतर सुमित्राताईंनी अहिल्याबाईंचा हा पुतळा बाहेर मोकळ्या हिरवळीवर स्थापित करण्याचे ठरविले.\nलोकसभेच्या अध्यक्षा असल्याने आणि अहिल्याबाईंची थोरवी असल्याने या प्रस्तावाला विरोध होण्याचे कारणच नव्हते.\nत्यानुसार पुतळा स्थापनेसाठीची तयारी सुरू झाली.\nकाही महिने काम चालले आणि आता सर्व तयारी पूर्ण झाली असे वाटत असतानाच अचानक.............................\nपुतळा पुन्हा आतच स्थानापन्न करण्यात आला\nहो, अहिल्याबाईंचा पुतळा बाहेर स्थानापन्न करण्याचा प्रस्तावच बारगळला. का असे काय झाले\nसंसदेत आणि संसदीय कामकाज व व्यवहारांमध्ये लोकसभा अध्यक्षांचा शब्द अंतिम असतो\nलोकसभा अध्यक्षांचा प्रस्ताव देखील मागे पडण्याचे कारण काय\nलोकसभा अध्यक्षांच्या वर देखील अशी कोणती ताकद आणि सत्ता आहे जी लोकसभा अध्यक्षांचा निर्णय देखील फिरवू शकते\nआता ती सत्ता कोणती, ताकद कोणती हे ज्याचे त्याने ओळखावे\nलोकसभा अध्यक्षांना त्यांचा प्रस्ताव पुढे रेटता आला नाही एवढे खरे\nपण हे गूढ येथेच संपत नाही\nअहिल्याबाईंच्या पुतळ्यासाठी जी जागा (चौथरा, सुशोभीकरण वगैरे) मुक्रर करण्यात आली होती ती आता कुणाच्या पुतळ्यासाठी उपयोगात आणली जाणार आहे\nहा प्रश्‍न अद्याप अनुत्तरित आहे. कदाचित लोकसभा अध्यक्षांच्याही वर असलेले सत्ताप्रमुख ती माहिती देऊ शकतील. त्यांच्यापर्यंत पोहोचणे अवघड आहे\nपण कुजबूज वर्तुळातून कानावर आलेल्या माहितीनुसार भारतीय जनसंघाचे माजी अध्यक्ष आणि जनसंघाची वैचारिक जडणघडण करण्याचे श्रेय ज्यांना दिले जाते त्या दीनदयाळ उपाध्याय यांचा पुतळा तेथे उभारला जाईल असे समजते. त्यांचे हे पन्नासावे पुण्यतिथी वर्ष आहे तसेच २०१६ मध्ये त्यांचे जन्मशताब्दी वर्ष पार पडले. पंतप्रधानांवर त्यांच्या विचारांचा मोठा प्रभाव असल्याचे मानले जाते.\nअर्थात ही केवळ अटकळबाजी आहे.\nपंतप्रधानांच्या मनात असेल त्या कुणाचाही पुतळा त्या जागी स्थानापन्न होऊ शकतो\nदरबारी गूढ कहाण्यांची सुरवात\nजेव्हा एखादे सरकार बंदिस्त होऊ लागते तेव्हा त्या सरकारमधील कथित, तथाकथित कथा-कहाण्या चविष्ट स्वरूपात पसरविल्या जाऊ लागतात. त्यात तिखट-मीठ-मसाला सर्व काही असते.\nआता अलीकडेच सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींच्या बंडाची घटना सर्वांनाच माहिती झाली आहे. या घटनेच्या निमित्ताने अनेक कथा-कहाण्या प्रसृत होऊ लागल्या आहेत.\nभाजपच्याच काही सहानुभूतीदार मंडळींनी अशीच एक कहाणी सांगायला सुरवात केली आहे. या न्यायाधीशांच्या बंडामुळे कितीही नाही म्हटले तरी वर्तमान सरकारच्या प्रतिमेला तडा हा गेलाच आहे. देशाचे सरन्यायाधीश आणि सत्तापक्ष यांच्या संबंधांबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले गेले. मुंबईचे एक न्यायाधीश लोया यांच्या संशयास्पद मृत्यूबाबतही यानिमित्ताने प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.\nहे अचानक घडले की घडवून आणण्यात आले आता यातली ही प्रसृत केली जाणारी ‘थिअरी’ काय आहे ते पाहू. सरन्यायाधीश व सत्तापक्षातल्या निकटतेमुळे पंतप्रधानांवर त्या आरोपाची पडछाया येते.दुसरा मुद्दा लोया मृत्यू प्रकरणाचा आता यातली ही प्रसृत केली जाणारी ‘थिअरी’ काय आहे ते पाहू. सरन्यायाधीश व सत्तापक्षातल्या निकटतेमुळे पंतप्रधानांवर त्या आरोपाची पडछाया येते.दुसरा मुद्दा लोया मृत्यू प्रकरणाचा याची सुई भाजप अध्यक्षांकडे रोखली जाते. कारण लोया हे सोहराबुद्दिन प्रकरणाची सुनावणी करीत होते व त्यामध्ये भाजप अध्यक्षांशी संबंधित काही आरोप होते.\nएका प्रमुख वकील महोदयांनी तर लोया यांच्या नागपुरातील मृत्यूच्या वेळी भाजप अध्यक्ष कुठे होते अशी विचारणा करून काहीशी खळबळ उडवली आहे. तुम्ही म्हणाल हे ठीक आहे पण याचा दरबारी गूढ गप्पांशी काय संबंध भाजप नेतृत्वाला अडचणीत आणण्याच्या या उद्योगामागे कोण असावे भाजप नेतृत्वाला अडचणीत आणण्याच्या या उद्योगामागे कोण असावे येथे खरी गोम आहे. याचा सूत्रधार सरकारमधलाच आहे आणि तो आपले महत्त्व कायम राखण्यासाठी हे उद्योग करतोय असे या सहानुभूतीदार मंडळींचे म्हणणे आहे.\nयासाठी ते एक पूर्वदाखलाही देतात.\nनितीन गडकरी पक्षाध्यक्ष होते आणि त्यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपदासाठी निवडण्याच्या हालचाली चालू होत्या. तेव्हाच त्यांच्यावर छापे पडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या आणि त्यांची संधी हुकली होती.\nप्रत्यक्षात त्यांच्या घरावर छापे पडलेही नव्हते असे मागाहून सांगण्यात आले होते. परंतु राजकारणात एकदा संधी हुकली की हुकली. जो हुकला तो संपला असा हा प्रकार असतो. तर, त्यावेळी जी मंडळी त्या योजनेमागे होती तीच मंडळी आता पुन्हा सक्रिय आहेत आणि या बंडामागे त्यांचेही प्रोत्साहन आहे अशी थिअरी ही सहानुभूतीदार मंडळी मांडत आहेत. असो, दरबारी राजकारणात अशा कथा कहाण्या भरपूर असतात.\nत्या चवीने ऐकायच्या असतात, त्यामुळे मनोरंजनही होत असते \nकुणाचा पायपोस कुणाला नाही\n‘मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्‍झिमम गव्हर्नन्स’ ही घोषणा किंवा वचन २०१४ पासूनच कानावर पडते आहे.\nप्रत्यक्षात सरकारी पातळीवर काय चाललं आहे हेच कळेनासे झाले आहे. ज्या राज्यात निवडणूक असते तेथे केंद्रीय मंत्र्यांना ‘ड्युट्या’ लावल्या जातात. कर्नाटकातही अशाच ड्युट्या लावण्यात आल्या आहेत. त्यातल्या एका मंत्र्याने तर जाहीरच केले की, मी फक्त आठवड्यातले दोनच दिवस दिल्लीत थांबून मंत्रालयाचे काम बघीन, बाकी सारा वेळ कर्नाटकात यालाच बहुधा ‘किमान सरकार - कमाल राज्यकारभार’(त्या वरच्या इंग्रजी वचनाचे स्वैर भाषांतर) म्हणत असावेत. यांना निवडणूक महत्त्वाची, मंत्रालय, राज्यकारभार काय कसाही होईल यालाच बहुधा ‘किमान सरकार - कमाल राज्यकारभार’(त्या वरच्या इंग्रजी वचनाचे स्वैर भाषांतर) म्हणत असावेत. यांना निवडणूक महत्त्वाची, मंत्रालय, राज्यकारभार काय कसाही होईल पण शिस्तबद्ध म्हणवल्या जाणाऱ्या या सरकारमध्ये किती गोंधळ, अनागोंदी असावी\nमाहिती व प्रसारण मंत्रालया अंतर्गत प्रेस इन्फर्मेशन ब्युरो आहे. सरकारची माहिती माध्यमांना देण्याची मुख्य जबाबदारी या कार्यालयाची असते. प्रत्येक मंत्रालयाशी संलग्न माहिती अधिकारी या कार्यालयात असतात. या अधिकाऱ्यांच्या नेमणुकांचे अधिकार माहिती व प्रसारण मंत्री व मंत्रालयाला असले तरी बहुतेक मंत्री हे त्यांच्या पसंतीचे माहिती अधिकारी त्यांच्या खात्यासाठी नेमत असतात आणि माहिती प्रसारण मंत्रालयही त्यात फारसा हस्तक्षेप न करता मंजुरी देतात.\nपण सध्याच्या माहिती व प्रसारण मंत्री अतिशय शिस्तीचे व कडक आहेत. त्यांनी प्रेस इन्फर्मेशन ब्युरोच्या फेररचनेचे काम हाती घेतले आहे आणि बहुतेक अधिकाऱ्यांच्या सर्वप्रथम बदल्या करून टाकल्या आहेत. म्हणजे ज्या अधिकाऱ्याला निवृत्तीसाठी सहाच महिने उरले आहेत त्याची सहा महिन्यांसाठी थेट कोलकता येथे बदली करून टाकली आहे.\n निर्मला सीतारामन या संरक्षणमंत्री झाल्या. त्या आधी वाणिज्य मंत्री होत्या. त्यामुळे त्यावेळी त्यांच्या मंत्रालयाला संलग्न माहिती अधिकारी असलेल्यांनाच त्यांनी संरक्षण मंत्रालयाच्या माहिती अधिकारी म्हणून काम करण्यास सांगितले. या एक महिला अधिकारी आहेत. परंतु माहिती व प्रसारण मंत्र्यांनी संरक्षण मंत्रालयासाठी वेगळ्या महिला अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली होती.\nया गोंधळात झाले असे की एके दिवशी दोन्ही महिला माहिती अधिकारी संरक्षण मंत्रालयात एकाच वेळी ड्यूटीवर हजर झाल्या\n कर्मचाऱ्यांना कळेना की कुणाचे काम करायचे, कुणाचे आदेश व सूचना ऐकायच्या एकमेकांच्या सहकारीच असलेल्या या दोन महिलांना देखील काही कळेनासे झाले.\nआता या पेचातून कसा मार्ग निघतो ते पहावे लागेल पण दोन महिला मंत्री, दोन महिला माहिती अधिकारी आणि साराच गोंधळ\nविश्‍वासमत भाग १ लेखक : विश्‍वास पाठक प्रकाशक : अमेय प्रकाशन, पुणे पाने :...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.indiareporting.in/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%97-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2018-05-28T02:55:08Z", "digest": "sha1:VGAVPSNYYMRTEW2T3RAZOXLZJ4NZCP4J", "length": 6896, "nlines": 134, "source_domain": "www.indiareporting.in", "title": "खराडी येथील आग रोहित्राच्या स्फोटामुळे नाही | India Reporting", "raw_content": "\nHome Nation खराडी येथील आग रोहित्राच्या स्फोटामुळे नाही\nखराडी येथील आग रोहित्राच्या स्फोटामुळे नाही\nपुणे, दि. 14 : खराडी येथील झेन्सॉर आयटी पार्कजवळ सॅण्डविच स्टॉलला रोहित्राच्या स्फोटामुळे किंवा विद्युत कारणांमुळे आग लागली नाही. तसेच रोहित्राचा स्फोट झालेला नाही किंवा त्यातून ऑईलसुद्धा बाहेर फेकल्या गेले नाही असे विद्युत निरीक्षक विभागाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.\nदरम्यान या आगीमध्ये महावितरणचे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाले असून संबंधीत सॅण्डविच स्टॉल चालकाविरुद्ध फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली आहे.\nयाबाबत माहिती अशी, की खराडी येथे झेन्सॉर आयटी पार्कजवळ शुक्रवारी (दि. 11) सायंकाळी रोहित्राजवळील स्टॉलला आग लागली होती. परंतु महावितरणचे 200 केव्हीए क्षमतेचे रोहित्र सिमेंटच्या चौथर्‍यावर सुस्थितीत होते व त्यातून एकूण क्षमतेच्या 37 टक्के जोडभार देण्यात आले होते. तसेच या रोहित्राभोवती लोखंडी जाळ्यांचे कंपाऊंड करण्यात आले आहे. या रोहित्राच्या लगतच एक फूट अंतरावर असलेल्या ए-वन सॅण्डविच स्टॉलमध्ये आग लागली. स्टॉलमागील आंब्याच्या झाडाच्या फांद्यांनी पेट घेतला व या पेटलेल्या फांद्या तुटून रोहित्र व वीजवाहिन्यांवर पडल्या. त्यामुळे रोहित्र व वीजवाहिन्या जळाल्या. परंतु या वीजयंत्रणेने पेट घेण्यापूर्वीच महावितरणकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने वीजपुरवठा बंद करण्यात आला होता. त्यामुळे स्टॉलला रोहित्राच्या स्फोटामुळे किंवा अन्य विद्युत कारणांमुळे आग लागलेली नाही हे विद्युत निरीक्षकांनी केलेल्या तपासणी अहवालातून स्पष्ट झालेले आहे.\nपुणे पुलिस के सिंघम हैं शैलेश जगताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/smita-thackeray-assaulted-by-cab-driver-in-mangaluru-118031500008_1.html", "date_download": "2018-05-28T03:21:01Z", "digest": "sha1:L7HMIVUP25RGJZO2XNQB7QBHUNMS2XK3", "length": 10087, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "स्मिता ठाकरे यांच्यावर कॅब चालकाकडून हल्ला | Webdunia Marathi", "raw_content": "\nरविवार, 27 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nस्मिता ठाकरे यांच्यावर कॅब चालकाकडून हल्ला\nसिनेनिर्मात्या स्मिता ठाकरे यांच्यावर मंगळवारी दुपारी बेंगळुरूमध्ये एका कॅब चालकाने हल्ला केला. या चालकास पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nगाडी चालवताना गाडीचा चालक दयानंद (वय ३०) सतत फोनवर बोलत होता. फोनवर बोलण्याच्या नादात विमानतळ रोडवरील कवूर येथे त्याने गाडीचा अचानक ब्रेक मारला. अचानक ब्रेक लावल्यामुळे स्मिता आणि त्यांच्या मैत्रिणीला जोरदार धक्का बसला. याबद्दल स्मिता यांनी त्या चालकाला चांगलेच खडसावले. पण चालकावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. उलट त्या चालकाने असभ्य भाषेत स्मिता यांना शिवीगाळ केली आणि त्यांचा गळा पकडून त्यांना मारहाणही केली. स्मिता ठाकरे मंगळवारी दुपारी वनदुर्गा मंदिरात गेल्या होत्या. यानंतर त्या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी इनोव्हा गाडीत बसल्या.त्यावेळी हा प्रकार घडला.\nत्या कारणासाठी तिला विवस्त्र करून मारहाण\nअतिथी देव भवला गालबोट स्वीस जोडप्याला जबर मारहाण\nतिरुपती मंदिराकडे बाद झालेल्या २५ कोटींच्या नोटा जमा\nकेरळमधील एक पक्ष एनडीएमधून बाहेर पडणार\nअयोध्या राममंदिर प्रकरण : मुख्य याचिका वगळता सर्व खटले रद्द\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/maitri-marathi-kavita/t12508/", "date_download": "2018-05-28T03:21:44Z", "digest": "sha1:BLV3PIRBSMWZXPHD7IJIKHKGHBVYEHRT", "length": 3670, "nlines": 59, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Friendship Kavita | Maitri kavita- मित्राची उणीव भासेल तेव्हा तुझाच आवाज येऊ दे कानी", "raw_content": "\nमित्राची उणीव भासेल तेव्हा तुझाच आवाज येऊ दे कानी\nAuthor Topic: मित्राची उणीव भासेल तेव्हा तुझाच आवाज येऊ दे कानी (Read 3969 times)\nमित्राची उणीव भासेल तेव्हा तुझाच आवाज येऊ दे कानी\nमनाला पडलेले कोडे काही केल्या सुटेना,\nतुझ्या मैत्रीला प्रेमाचे नाव देऊ कि मैत्री, काही केल्या कळेना....\nतुझ्या मैत्रीत अशी काही जादू आहे कि मन माझे तुझ्यात गुंतत चालले आहे,\nक्षणात वाटे कि तू हि तेच अनुभवत आहेस....\nतुझ्या बोलण्यात हरवून जाते मी, तुझ्या शब्दात मलाच शोधते मी,\nतुला सारे काही कळते, पण मीच म्हणते अरे वेड्या मित्र आहोत चांगले,\nमैत्रीत असेच काहीसे वागले....\nमैत्री आपली जपायची आहे मला,\nमनातील गुपित नाही कळू द्यायचे आहे तुला....\nकळाले जर तुला मैत्रीला नाही जायील तडा या एका भीतीने मनी एक काहूर उठे,\nआयुष्याचा जोडीदार नको रे पण एक मित्र चांगला नाही गमावू पाहत मी....\nमैत्री अशीच जपून ठेऊ आपण दोघे एकमेकांच्या मनी,\nमित्राची उणीव भासेल तेव्हा तुझाच आवाज येऊ दे कानी....\nमित्राची उणीव भासेल तेव्हा तुझाच आवाज येऊ दे कानी\nमित्राची उणीव भासेल तेव्हा तुझाच आवाज येऊ दे कानी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/tracker?page=125", "date_download": "2018-05-28T03:21:48Z", "digest": "sha1:NGJT5BR5PFQBHQNJK6PCFILHTBBEZFQI", "length": 12290, "nlines": 125, "source_domain": "aisiakshare.com", "title": " नवीन लेखन | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nमौजमजा अवसानघाताचे प्रकार ............सार... 9 24/11/2011 - 01:58\nकविता पाऊसगाणी हरवलेल्या जहाजा... 4 23/11/2011 - 21:24\nकविता अंगणात ही स्कुटी अशीच राहु दे - विदेश 4 23/11/2011 - 18:39\nकविता बहरलेला वृक्ष होतो एकदा मी छानसा विदेश 2 23/11/2011 - 15:44\nललित ट्रक धिना धिन\nसमीक्षा अथातो प्राकृत जिज्ञासा\nचर्चाविषय पद्मभूषण रामचंद्र गुहा अशोक पाटील 3 23/11/2011 - 00:18\nकलादालन गुळाचा गणपती. आडकित्ता 18 22/11/2011 - 15:07\nकलादालन ऋतुचक्र - संधीकाळ राजेश घासकडवी 9 22/11/2011 - 14:58\nकलादालन प्रतिमा श्रावण मोडक 19 22/11/2011 - 09:47\nललित हेलिकॉप्टर सर्वसाक्षी 4 22/11/2011 - 02:44\nसमीक्षा अथातो प्राकृत जिज्ञासा\nसमीक्षा शटर परिकथेतील राजकुमार 5 21/11/2011 - 23:52\nकविता गुड मॉर्निंग वंकू कुमार 3 21/11/2011 - 22:32\nबातमी बृहन्महाराष्ट्र मंडळाची प्रतीक/घोषवाक्य स्पर्धा चित्रा 5 21/11/2011 - 18:41\nकविता माणूस विदेश 21/11/2011 - 18:02\nसमीक्षा विश्राम बेडेकरः \"रणांगण\" रोचना 26 21/11/2011 - 15:07\nकविता आकांतांचे देणे हरवलेल्या जहाजा... 5 21/11/2011 - 11:39\nकलादालन दवबिंदु - पाकळ्यांवरचे सर्वसाक्षी 13 20/11/2011 - 18:34\nमौजमजा ऐसीअक्षरेच्या सभासदांसाठी खुषखबरः सदस्यभरती योजना खवचट खान 39 19/11/2011 - 20:27\nललित हरवलेल्या प्रवासातील भरकटलेली तरुणी लांब झग्यातली म... 27 19/11/2011 - 13:59\nमाहिती प्रथमोपचार पेटी - First Aid Box पाषाणभेद 28 19/11/2011 - 00:43\nचर्चाविषय परकीय शक्तींचा मोठ्या प्रमाणात शिरकाव\nचर्चाविषय ‘..और हम कर भी क्या कर सकते है.\nमौजमजा बारसे आडकित्ता 51 18/11/2011 - 11:09\nचर्चाविषय आभासी दुनिया: आपल्यापुरती किती खरी आणि किती खोटी\nकविता शब्द पाषाणभेद 3 18/11/2011 - 00:26\nचर्चाविषय नव्या राज्यांची निर्मिती: राजकीय की देशाच्या हिताची मच्छिंद्र ऐनापुरे 4 17/11/2011 - 10:52\nचर्चाविषय एक हे विश्व, शून्य हे विश्व धनंजय 14 17/11/2011 - 07:58\nकविता मिठीत कळी उमलली पाषाणभेद 17/11/2011 - 04:26\nचर्चाविषय (नेत्रपटलावरील चित्रांवेगळे) राजेश घासकडवी 8 17/11/2011 - 02:27\nचर्चाविषय भ्रष्टाचारासारखा प्रश्न मिटणार नाही. मच्छिंद्र ऐनापुरे 15 16/11/2011 - 23:03\nसमीक्षा मन्वंतर: एक दृष्यकथा मस्त कलंदर 12 16/11/2011 - 18:12\nकविता बिगारी पाषाणभेद 1 16/11/2011 - 09:17\nललित रांगणेकर सोनपरी 15 16/11/2011 - 06:38\nपाककृती पनीर पराठा सयुरी 12 14/11/2011 - 22:36\nललित संकेतस्थळांवरील सर्व पाट्या मराठीत-मनसेचे नवीन आंदोलन खवचट खान 64 14/11/2011 - 17:35\nसमीक्षा ‘हार्ड लेबर’ – आधुनिक जगण्याचा भयपट चिंतातुर जंतू 9 14/11/2011 - 07:42\nकविता मोकळा तर झालो\nकविता युगलगीतः आज पाहणार आहे पाषाणभेद 2 14/11/2011 - 03:51\nललित माझे डॉक्टर होणे : ४ (क्रमशः) आडकित्ता 12 13/11/2011 - 21:34\nकविता परीचे पशुधन धनंजय 17 13/11/2011 - 15:01\nसमीक्षा देऊळ मेघना भुस्कुटे 3 12/11/2011 - 21:11\nस्मृतिदिन : संगीतकार बुलो सी. रानी (२५ मे १९९३)\nजन्मदिवस : लोकभाषा अभ्यासक केशव भवाळकर (१८३१), अणुकेंद्रकाच्या विभाजनाच्या संशोधकांपैकी एक नोबेलविजेते जॉन कॉकक्रॉफ्ट (१८९७), पर्यावरणतज्ज्ञ रेशल कार्सन (१९०७), लेखक बाळ सामंत (१९२४), ज्ञानपीठविजेते लेखक भालचंद्र नेमाडे (१९३८), क्रिकेटपटू रवी शास्त्री (१९६२)\nमृत्युदिवस : क्षय, कॉलरा, अँथ्रॅक्स इ. होण्याची कारणे शोधणारे नोबेलविजेते, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक (१८४३), स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (१९६४), संगीतसमीक्षक व संस्कृतचे अभ्यासक अरविंद मंगरूळकर (१९८६), एन्झाईम्स, प्रथिने आणि विषाणूंचा अभ्यास करणारा नोबेलविजेता जॉन नॉर्थरॉप (१९८७), इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी शोधणारा नोबेलविजेता अर्न्स्ट रूस्का (१९८८), विचारवंत, संस्कृतपंडित, ‘मराठी विश्वकोशा’चे प्रधान संपादक, साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (१९९४), संसदपटू, अर्थतज्ज्ञ व घटनापंडित मिनू मसानी (१९९८)\n१९०८ : खिलाफत दिवस.\n१९३० : त्या काळची जगातली सगळ्यात उंच असलेली ख्राईस्लर इमारत लोकांसाठी खुली झाली.\n१९३९ : डी. सी. कॉमिक्सने बॅटमॅनची पहिली चित्रकथा प्रकाशित केली.\n१९५१ : तारापोरवाला मत्सालयाचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन.\n१९६७ : ऑस्ट्रेलियाने स्थानिक मूलनिवासी लोकांना लोकसंख्यागणनेत मोजण्याचे ठरवले.\n१९८६ : 'ड्रॅगन क्वेस्ट' हा पहिला 'रोल-प्लेयिंग' व्हिडीयो गेम प्रकाशित.\n१९९४ : वीस वर्षे विजनवासात घालवल्यानंतर ७५ वर्षीय नोबेलविजेता विद्रोही लेखक अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन रशियात परतला.\n१९९७ : अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बिल क्लिंटन राष्ट्रध्यक्ष असताना त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा खटला चालवण्याची परवानगी दिली.\n१९९९ : आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हेग येथे स्लोबोदान मिलोसेविचवर कोसोवोमध्ये माणुसकीविरुद्ध अत्याचारांबद्दल गुन्हा दाखल केला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://nee-ki-duniya.blogspot.com/2007/02/blog-post_4754.html", "date_download": "2018-05-28T02:57:09Z", "digest": "sha1:CRX5YTHI7CQOLXXYQAGD62F3SHV3ZFUF", "length": 1804, "nlines": 39, "source_domain": "nee-ki-duniya.blogspot.com", "title": "Nee ki duniya: हसण्यासाठी मी आता एक कारण शोधत आहे..", "raw_content": "\nहसण्यासाठी मी आता एक कारण शोधत आहे..\nहसण्यासाठी मी आता एक कारण शोधत आहे..\nहसण्यासाठी मी आता एक कारण शोधत आहे..\nपुन्हा नव्याने जगण्यासाठी मी आता मरण शोधत आहे..\nकसली कशाची हवी भीती..\nअंधाराशीच जडली माझी प्रिती..\nकाळाने झडप घातली, तुटली सारी नाती..\nयश माहीतच नाही, अपयश पडले हाती..\nजीतही माझी..हारही माझी असे एक रणांगण शोधतो आहे..\nहसण्यासाठी मी आता कारण शोधतो आहे...\nहसण्यासाठी मी आता एक कारण शोधत आहे..\nआपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे\nकोणी गेलं म्हणुन आपण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2012/06/blog-post_6920.html", "date_download": "2018-05-28T03:15:07Z", "digest": "sha1:FCAQE2QYT7ITTGRZ7XVNV73MSXWTMCYN", "length": 5285, "nlines": 53, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी", "raw_content": "\nशुक्रवार, १५ जून, २०१२\nमत्स्य शेतीसाठी तलाव कसा असावा - खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल येथील तज्ज्ञांनी याविषयी माहिती दिली आहे. मत्स्यबीज संगोपनात तळ्यातील पाण्याची नैसर्गिक उत्पादकता ही मातीचा सुपीकपणा आणि गुणवत्ता यावर अवलंबून असते. त्यासाठी जागेची निवड करताना मातीतील गाळ, वाळू आणि चिकणमातीचे प्रमाण, पाणी धरून ठेवण्याची क्षमता या भौतिक गुणधर्मांचा अभ्यास करावा. मातीच्या भौतिक गुणधर्मांमध्ये गाळ, रेती आणि पोयटा (चिकणमाती) यांचे प्रमाण अनुक्रमे 40ः30ः40 टक्के असेल तर अशी माती मत्स्य तलावासाठी अत्यंत चांगली असते. मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता 40 टक्के असायला हवी. पाण्याचे तापमान 20 ते 32 अंश सेल्सिअस असावे. मातीत चिकण मातीचे प्रमाण जास्त असेल तर तळ्यात पाणी दीर्घकाळ टिकून राहते. मातीच्या सामूची पातळी 6.0 ते 8.0 असेल तर अतिशय उपयुक्त, मात्र माती जास्त प्रमाणात आम्लधर्मीय किंवा अल्कधर्मीय असेल तर जिवाणूंची प्रक्रिया मंदावते. मातीतील सर्व घटक तपासण्यासाठी तलावासाठी निवडलेल्या क्षेत्रातील वेगवेगळ्या ठिकाणचे व खोलीचे मातीचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत पृथक्‍करण करावे. ः 022-27452775\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ३:२९ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nतंत्र कोरडवाहू बीटी कपाशी लागवडीचे\nतंत्र खरीप कांदा उत्पादनाचे...\nएखाद्या वेबसाईटचा जागतिक आणि भारतीय क्रमांक कसा पह...\nयशस्वी दूध व्यवसायाचे मर्म कमी भाकड काळात\nजनावरांना चारा खाऊ घालताना...\nमत्स्य शेतीसाठी तलाव कसा असावा - खार जमीन संशोधन...\nमक्‍याचा तुरा काढणे फायदेशीर ठरते\nकापसात १८ ते २८, ज्वारीत ५३ टक्के वाढ \nतंत्र गोड ज्वारी लागवडीचे...\nतूर पेरणीची वेळ साधा\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nकमी कालावधीचे मूग आणि उडीद\nकसे वाढवाल संकरित बीटी कपाशीचे उत्पादन\nभरघोस उत्पादनासाठी-बाजरी लागवड तंत्रज्ञान\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/warning-chandrakant-gudewar-mla-insulting-issue-105751", "date_download": "2018-05-28T03:35:01Z", "digest": "sha1:LQCQWR3JTRSXED7MEQT4U2DOSBHUMKJS", "length": 10119, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Warning to Chandrakant Gudewar MLA Insulting issue चंद्रकांत गुडेवार यांना विधिमंडळाकडून समज | eSakal", "raw_content": "\nचंद्रकांत गुडेवार यांना विधिमंडळाकडून समज\nमंगळवार, 27 मार्च 2018\nविधानसभा सदस्य सभागृह अवमानप्रकरणी अमरावतीचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना विधानसभेच्या न्यायासनासमोर उभे करण्यात येऊन समज देण्यात आली आहे.\nमुंबई : विधानसभा सदस्य सभागृह अवमानप्रकरणी अमरावतीचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांना विधानसभेच्या न्यायासनासमोर उभे करण्यात येऊन समज देण्यात आली आहे.\nप्रधानमंत्री आवास योजनेची अंतिम यादी जाहीर करण्यापूर्वी लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या, असे पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले होते. मात्र, तसे न करता तत्कालीन आयुक्तांनी थेट ही यादी सरकारला जाहीर केली होती. याबाबत आमदार सुनील देशमुख यांनी सभागृहाचा अवमान झाल्याचा प्रस्ताव ठेवला होता. याबाबत चौकशी करून चंद्रकांत गुडेवार यांना हक्कभंग समितीने दोषी ठरवले होते. त्यानंतर आज गुडेवार यांना विधिमंडळात पाचारण करण्यात आले.\nमी म्हणजे पाला - पाचोळा नव्हे - प्रा. डॉ. एन. डी. पाटील\nकोल्हापूर - इचलकरंजीसाठी प्यायलाही पाणी देणार नाही, असा माझा पवित्रा असल्याचे सांगून कोणी तरी माझी बदनामी करीत आहे. गेली ७० ते ७५ वर्षे सामाजिक...\nसांगा धनाचा साठा, आमचा वाटा कुठाय हो\nनाशिक - शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर संसदेच्या विशेष अधिवेशनासाठी राष्ट्रपतींना पत्र लिहावे, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्ह्यातील...\nनिष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे इंदापूरचे वाटोळे\nवालचंदनगर - निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे कालव्याच्या पाण्याची वीस वर्षांची वहिवाट साडेतीन वर्षांमध्ये मोडण्यास सुरवात झाली असून, शेतकऱ्यांची...\nमोहन जोशी यांची भाजपवर टीका\nपुणे - बहुमत मिळविलेल्या भाजपला चार वर्षांत एकही काम पूर्ण करता आले नाही. आगामी निवडणुकीत पुणेकर त्यांना अद्दल घडवतील, असा दावा माजी आमदार मोहन...\nआयपीएलचा एकूण मोसम ठरला अगदी रोमहर्षक\nयंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक संघाच्या कर्णधाराने ठसा उमटविला. कोलकाता नाईट रायडर्सच्या दिनेश कार्तिकने संघाला सर्वाधिक गरज असताना पुढाकार घेतला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2012/04/blog-post_4310.html", "date_download": "2018-05-28T03:24:34Z", "digest": "sha1:YOJFO5NGMHQHKXPDNJKWF2EOEMKADEUM", "length": 20328, "nlines": 54, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: वाढवत नेली डाळिंबाची शेती त्यातून मिळविली आर्थिक समृद्धी", "raw_content": "\nशनिवार, १४ एप्रिल, २०१२\nवाढवत नेली डाळिंबाची शेती त्यातून मिळविली आर्थिक समृद्धी\nनाशिक जिल्ह्यातील इतिहासाचा साक्षीदार असलेल्या तिळवण किल्ल्याच्या पायथ्यापासून थोड्याच अंतरावर असलेल्या तिळवण (ता. बागलाण) येथील शेतकरी रामदास गुंजाळ यांनी डोंगर उतारावरील खडकाळ माळरानावर कमी पाण्यात नियोजनबद्ध व्यवस्थापनातून केलेली डाळिंब शेती प्रेरणादायी अशीच आहे. 18 महिन्यांच्या झाडावर बहर नियोजन करून, 26 व्या महिन्यात उत्कृष्ट प्रतीचे डाळिंब उत्पादन घेऊन त्यांनी आर्थिक समृद्धी मिळविली आहे. बागलाण तालुक्‍यातील तिळवण येथे रामदास भादू गुंजाळ यांची वडिलोपार्जित चार एकर शेती आहे. पैकी दोन एकर शेती खाचखळग्यांची असून, जमिनीच्या एका बाजूने नाला व पाझरतलाव आहे. त्यामुळे पावसाळ्यात निम्मे क्षेत्र पाण्याखाली जात असे. दोन एकर शेती डोंगर उताराची, मुरमाड होती. अशाही परिस्थितीत जिद्द न सोडता त्याच जमिनीवर यशस्वी शेती करण्याचा चंग त्यांनी बांधला. डोंगर उतारावरील जमिनीचे सपाटीकरण करून धरणातील गाळ शेतात टाकला. शेतात मका, बाजरी, कांदा, भुईमूग ही पारंपरिक पिके घ्यायला सुरवात केली; परंतु या पिकांतून चांगले आर्थिक उत्पन्न मिळत नव्हते. काही वेळेस तर या पिकांच्या व्यवस्थापनावर केलेला उत्पादन खर्चही सुटत नव्हता. या पिकांऐवजी त्यांनी मिरची, ऊस, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर असा पीकबदलही दोन ते तीन वर्षे करून पाहिला; मात्र ही पिके घेतानाही खर्च व केलेल्या कष्टांचा ताळा जुळवून फायदा मात्र होत नव्हता. याला पर्याय म्हणून सन 2003 मध्ये दोन एकर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड करण्याचा निर्णय गुंजाळ यांनी घेतला. याविषयी रामदास गुंजाळ म्हणाले, कसमादे पट्ट्यात डाळिंब पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते; परंतु या जमिनीत पहिल्यांदा लागवड केल्याने पिकाचे जमेल तितके चांगले व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी अनुभवी शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेतले. त्यास यश मिळून बऱ्यापैकी उत्पादन मिळाले. खडकाळ, मुरमाड जमिनीत डाळिंब चांगले येते हे लक्षात आल्यावर उर्वरित दोन एकर जमिनीचेही सपाटीकरण करून तेथेही डाळिंबाची लागवड केली. एकूण चार एकर क्षेत्रातून पूर्वीच्या तुलनेत चांगले पैसे मिळाले. अवघे दहावीपर्यंत शिकलेल्या गुंजाळ यांनी बागेचे काटेकोर नियोजन व अपार कष्टांतून शेतीतूनच आर्थिक स्तर उंचावला. मिळालेल्या पैशांतून चार एकर शेती खरेदी केली, त्यातही डाळिंब लागवडीचे नियोजन केले. नवीन बागेचे असे केले व्यवस्थापन ः या शेतात डाळिंबाच्या सुधारित पद्धतीने लागवडीवर भर दिला. या बागेच्या व्यवस्थापनाविषयी गुंजाळ म्हणाले, की लागवडीपूर्वीपासूनच्या तयारीवर मेहनत घेतली. शेताची चांगली मशागत केली. 10 x 12 फूट अंतरावर खड्डे खोदून उन्हात तापू दिले. त्यानंतर धरणातील गाळ, शेणखत, निंबोळी पेंड, सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने खड्डे भरले. ऑगस्ट 2009 मध्ये आरक्ता जातीच्या रोपांची लागवड केली. बागेत एकूण 1550 झाडे बसली. लागवडीनंतर चार महिन्यांत झाडांची पहिली छाटणी केली. बागेची चांगली निगा राखली. दहाव्या महिन्यात झाडांची पुन्हा दुसरी छाटणी केली. झाड कमी दिवसांत चांगल्या प्रकारे विकसित व सक्षम झाल्यामुळे या बागेतून पहिला बहर घेण्याचा प्रयोग करावा असे ठरवले. 18 व्या महिन्यात तिसरी छाटणी केली. साधारण नवीन लागवड झालेल्या झाडांवर दोन ते अडीच वर्षांनंतरच बहर धरला जातो; मात्र झाडांचा आकार व स्थिती चांगली असल्यामुळे अनुभवी शेतकरी तसेच कृषी विभागातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने या झाडांवर बहर धरण्याचे नियोजन केले व त्यानुसार अंमलबजावणीस सुरवात केली. बागेची छाटणी झाल्यावर बागेतील प्रत्येक झाडाला 20 किलो शेणखत, निंबोळी पेंड, अर्धा किलो सुपर फॉस्फेट, 300 ग्रॅम 10ः26ः26 खत; तसेच योग्य त्या प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्यांची मात्रा दिली. झाडांना दिले गरजेनुसार पाणी ः सुरवातीला प्रत्येक झाडाला गरजेनुसार ठिबक सिंचनाद्वारे सुमारे 50 ते 55 लिटर पाणी दिले. त्यानंतर दहा दिवसांनी 15 ते 20 लिटर प्रति झाड या प्रमाणात पाणी देण्याचे नियोजन ठेवले. झाडाला फळे असताना प्रति झाड दिवसाआड 35 ते 40 लिटर पाणी देण्यात येत होते. कीड-रोगांसाठी आधीच केले प्रतिबंधात्मक उपाय ः कीड-रोग येऊ नये म्हणून आधीच काळजी घेतली. पानगळ झाल्यानंतर बोर्डोमिश्रणाची फवारणी केली, त्यानंतर लगेच कीटकनाशकांची फवारणी केली. वेळीच प्रतिबंधात्मक फवारणी केल्यामुळे मावा, फुलकिडी यांचा प्रादुर्भाव जाणवला नाही; तसेच वेळोवेळी बुरशीनाशकांच्या फवारण्या घेतल्या. आमच्या भागात तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव नसल्याने त्याचे विशेष काही व्यवस्थापन करावे लागले नाही; परंतु झाड सशक्त ठेवण्यावर लक्ष दिले, त्यामुळे ते कुठल्याही रोगाला बळी पडले नाही, असे गुंजाळ म्हणाले. मिळाले दर्जेदार उत्पादन ः बागेतील प्रत्येक झाडाला साधारणतः 700 ते 800 ग्रॅमपर्यंत फळे लगडल्याचे गुंजाळ यांनी सांगितले. चार एकरांतून सरासरी 24 टन उत्पादन मिळाले. डाळिंबाला नाशिक बाजार समितीत सरासरी 100 रु. प्रति किलोपर्यंत बाजारभाव मिळाला. दर्जेदार फळे असल्याने बाजार समितीतही सर्वच व्यापाऱ्यांची या मालाला चांगली पसंती मिळाली. आसपासच्या शेतकऱ्यांनीही बागेस भेटी दिल्या. या गोष्टींकडे खास लक्ष दिले ः - लागवडीपूर्वी माती - पाणी परीक्षण केले. - पाण्याचे नियोजन काटेकोरपणे ठेवले. - पाणी कमी असल्याने उपलब्ध पाणी विभागून दिले, जमिनीतील ओलावा टिकवून ठेवला. - ओलाव्यामुळे दिलेली खते जास्त खोलीवर गेली नाहीत, ती पुरेपूर झाडाला मिळाली. - झाडाच्या गरजेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचे नियोजन केले. खर्च व उत्पन्नाचा ताळेबंद ः एक वर्षाच्या बहर नियोजनासाठी चार एकरवर एकूण एक लाख 27 हजार 445 रुपये खर्च झाला. यात शेणखत, निंदणी, छाटणी, फवारणी, काढणी या बाबींचा समावेश आहे. एकूण 24 टन उत्पादनातून 24 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले, त्यातून झालेला खर्च वजा जाता सुमारे 22 लाख रुपये नफा झाला. बागेची वेळोवेळी घेतलेली काळजी व योग्य नियोजनामुळे लागवडीनंतर अवघ्या पंचवीस ते सव्वीस महिन्यांच्या झाडांना फळे घेण्याचा यशस्वी प्रयोग गुंजाळ यांनी केला. याकामी त्यांना त्यांचा मुलगा दीपक यासह कुटुंबीयांची चांगली मदत मिळाली आहे. डाळिंबाबरोबरच आदर्श रोपवाटिकाही ः डाळिंब शेतीबरोबरच गुंजाळ यांनी डाळिंबाची रोपवाटिकाही तयार केली आहे. या रोपवाटिकेस शासकीय परवाना मिळाला आहे. जुन्या बागेतील 500 डाळिंबाच्या झाडांवर गेल्या चार - पाच वर्षांपासून कलम (गुटी) तयार करून ते घरीच डाळिंब रोपे तयार करतात. कलम तयार करणाऱ्या कामगारांना कलम तयार करण्यासाठी लागणारे शैवाल, प्लॅस्टिक कागद, सुतळी, रोपे ठेवण्यासाठी पिशवी स्वतः पुरवून कलम बांधणी करून घेतात. ही गुटी प्रत्यक्ष झाडावर दोन महिने ठेवली जाते व त्यानंतर झाडावरून उतरवून (कट) पिशवीत टाकून त्यांना पाणी दिले जाते. पिशवीत कलम भरल्यावर दीड महिन्यात या कलमास फुटवा (पालवी) येतो. त्यानंतर रोप विक्रीस तयार होते. एका वेळेस 40 ते 45 हजार रोपे तयार होतात. एक डाळिंबाचे रोप 12 ते 15 रुपयांना विक्री होते. रोपवाटिकेतून गुंजाळ यांना पाच ते सहा महिन्यांत पाच ते सहा लाखांचे उत्पन्न मिळते. रोप घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतातच डाळिंबाचा दर्जा पाहायला मिळतो. गुटी बांधलेले झाडही चांगल्या दर्जाचे असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी रोपांसाठी आगाऊ नोंदणी करतात. संपर्क ः रामदास गुंजाळ, 8275021470\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ११:२८ म.उ.\nswapnil pakhale २८ जानेवारी, २०१४ रोजी ७:४९ म.पू.\nडाळिंब =जमिनीची निवड ,लागवड,संगोपन ,डाळिंबाच्या वाणांची वैशिष्ठ्ये,डाळिंब कीड-रोग यांचे नियंत्रण,बहर व्यवस्थापन ,छाटणी , विद्राव्य खते, औषध फवारणी ,विविध हवामानातील काळजी, पाणी व्यवस्थापन, निर्यातीचे बारकावे या सर्व बाबींसाठी भेटा अथवा संपर्क साधा .डाळिंब तज्ञ -शशिकांत अहिरे सर यांना मो. नंबर .8055393399\nswapnil pakhale २८ जानेवारी, २०१४ रोजी ७:५१ म.पू.\nडाळिंब =जमिनीची निवड ,लागवड,संगोपन ,डाळिंबाच्या वाणांची वैशिष्ठ्ये,डाळिंब कीड-रोग यांचे नियंत्रण,बहर व्यवस्थापन ,छाटणी , विद्राव्य खते, औषध फवारणी ,विविध हवामानातील काळजी, पाणी व्यवस्थापन, निर्यातीचे बारकावे या सर्व बाबींसाठी भेटा अथवा संपर्क साधा .डाळिंब तज्ञ -शशिकांत अहिरे सर यांना मो. नंबर .8055393399\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nफलोत्पादन'ची संधी शेतकऱ्यांच्या दारी\nदूध भेसळ रोखण्यासाठी हेल्पलाइन\nशास्त्रीय पद्धतीने करा पाण्याचा निचरा\nहरभऱ्याच्या भरघोस उत्पन्नाने मिळाली नवसंजीवनी\nवाढवत नेली डाळिंबाची शेती त्यातून मिळविली आर्थिक स...\nइस्राईलने जाणले पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्...\nएक जानेवारीपासून लेखी \"सात-बारा' बंद\nएअरटेलकडून कोलकतामध्ये '४ जी' सेवा सुरु\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathistars.com/news/mhaiskar-micta-dindi-in-pune/", "date_download": "2018-05-28T02:56:37Z", "digest": "sha1:6BVKUOANP3LDUPCRMJJI27HYD34EB77O", "length": 7538, "nlines": 134, "source_domain": "marathistars.com", "title": "Mhaiskar MICTA Dindi in pune - MarathiStars", "raw_content": "\n‘म्हैसकर मिक्ता’ 2013 चा पुण्यात जल्लोष’\nकलाकारांच्या दिंडीने मिक्ता समारोहाची सांगता\nमराठी चित्रपट आणि नाटकांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्लोबल ओळख मिळवून देणारा ‘म्हैसकर मिक्ता’ पुरस्कार यंदा मकाऊ येथे रंगणार आहे. या पुरस्काराचे पूर्वरंग मांडणारा ‘मिक्ता महोत्सव 2013’ची मोठया दिमाखात पुण्यामध्ये सुरूवात झाली आहे. 1 ते 7 सप्टेंबर दरम्यान रंगणा-या या महोत्सवात निवडक मराठी चित्रपट आणि नाटकांसोबतच विविध सांस्कृतिक सोहळयाची अनोखी मेजवानी रसिक पे्रक्षकांना सध्या अनुभवायला मिळत आहे. पुण्यातील कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाटयगृहात ‘मिक्ता’ नाटयमहोत्सव भरला असून ‘मिक्ता’ चित्रपट महोत्सवाचे आयोजन सिटी प्राईड कोथरूड येथे करण्यात आले आहे.\n‘महाराष्ट्र कलानिधी’ आणि ‘म्हैसकर फाऊंडेशन’चे मुख्य प्रायोजकत्व लाभलेल्या या सोहळयाची संकल्पना महेश मांजरेकर यांची आहे. रविवारपासून सुरू झालेल्या मिक्ता महोत्सवात मान्यवर परिक्षक आणि पे्रक्षकांनी निवडलेल्या दहा चित्रपट आणि दहा नाटकांचा आस्वाद रसिक घेत आहेत. या महोत्सवामध्ये ‘प्रपोजल’, ‘गेट वेल\nसून’,‘ठष्ट’, ‘डू अँड मी ’, ‘एकदा पहावं न करन’, ‘फॅमिली ड्रामा’, ‘सुखान्त’, ‘ड्राय डे’,‘उणे पुरे शहर एक’, ‘ती गेली तेव्हा’ या नाटकांचा समावेश असून चित्रपटांमध्ये ‘दुनियादारी’, ‘टाइम प्लीज’, ‘आजचा दिवस माझा’, ‘72 मैल एक प्रवास’,‘ बालक पालक’, ‘ प्रेमाची गोष्ट’, ‘इन्व्हेस्टमेण्ट’, ‘अनुमती’, ‘आयना का बायना’, ‘धग’ यासारखे गाजलेले चित्रपट पुणेकरांना महोत्सवात पहाता येणार आहे. यासोबतच मिक्ता महोत्सवाच्या माध्यमातून विविधरंगी कार्यक्रमांचा नजराणाही प्रेक्षकांना मिळत आहे.\nया मिक्ता महोत्सवाची सांगता येत्या 8 सप्टेंबरला होणार असून या दिवशी पुण्यामध्ये मराठी कलावंत आणि तंत्रज्ञांची दिंडी सकाळी 10.30 वा. पुण्यातील पौड फाटा रोडवरील दशभुजा गणपती मंदिर ते यशवंतराव चव्हाण नाटयगृह अशी निघणार आहे. या दिंडीमध्ये चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर कलाकार सहभागी होणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-nondi-rohit-harip-1180", "date_download": "2018-05-28T03:02:33Z", "digest": "sha1:OVWSN2OY4U4EXTRK73LSO65HYOMEWK7D", "length": 8695, "nlines": 109, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Nondi Rohit Harip | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 9 मार्च 2018\nआपल्या मेंदूला गुदगुल्या होतात, विद्युत प्रवाहाच्या साह्याने या गुदगुल्या करता येतात याविषयी कधी ऐकलं आहे का सूक्ष्म विद्युत लहरींचा वापर करून जर या मेंदूपर्यंत पोचवल्या तर आपली स्मरणशक्ती वाढण्यास कशी मदत होते यावर सध्या अमेरिकेतील मायो संशोधन केंद्रात संशोधन सुरू आहे.\nसंशोधकांच्या मते, आपल्या मेंदूमधील जो भाग भाषाकेंद्राशी आणि शाब्दिक स्मरणशक्तीशी जोडला गेलेला असतो त्या भागाची स्मरणशक्ती, विद्युत लहरींचा योग्य प्रमाणात वापर करून वाढवता येते. मेंदूचे हे केंद्र आपल्या कानाच्या वरच्या भागात असते. शास्त्रीय भाषेत हे केंद्र ‘लॅटरल टेंपोरल कॉर्टेक्‍स’ या नावाने ओळखले जाते.\nमेंदूशी संबंधित असलेल्या विविध विकारांमध्ये स्मरणशक्ती गमावण्याचे प्रमाण मोठे आहे. ही स्मरणशक्ती परत मिळवण्याचे\nफारसे इलाज आजमितीला उपलब्ध नाही. जे उपाय करता येतात त्यासाठी फार प्रचंड प्रमाणात खर्च करावा लागतो आणि हा खर्च सर्वसामान्यांच्या क्षमतेबाहेरचा आहे. याकारणे बराच मोठा वर्ग या उपाययोजनांपासून वंचित राहतो. त्यामानाने विद्युत प्रवाहाचा वापर करून स्मरणशक्ती वाढविण्याचा उपाय स्वस्त असून सर्वसामान्यांच्या आवाक्‍यातला आहे.\nया संशोधनातील पुढची पायरी म्हणजे, या विद्युत लहरी मेंदूच्या जास्तीत जास्त अचूक आणि आपल्याला हव्या त्या भागात कशा प्रकारे पोचवता येतील ही आहे. ज्या लोकांना अपस्माराच्या (Epilepsy) आजाराचा त्रास होतो, अशा रुग्णांवर हे प्रयोग प्राथमिक पातळीला करण्यात आले. यातून डॉक्‍टरांना अपेक्षित परिणाम हाती आले. या रुग्णांच्या पूर्वपरवानगीने हे प्रयोग त्यांच्यावर करण्यात आले आहेत. मेंदूच्या आणि स्मरणशक्तीच्या विविध आजारांशी झुंजत असलेल्या जगभरातील कोट्यवधी लोकांना या संशोधनामुळे दिलासा मिळणार आहे.\nउन्हाळ्याचा त्रास टाळण्यासाठी कपड्यांपासून प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने बघतो. यामध्ये...\nअरेंज्ड मॅरेजमध्ये पहिली भेट फक्त मुला मुलीने बाहेर घ्यावी, की आई वडिलांबरोबर/...\nफॅशनच्या दुनियेत रोज काय नवीन येईल किंवा जुनेच नव्याने येईल हे सांगता येत नाही....\nपूर्वजन्मीची पुण्याई असेल म्हणून मी अरुण दातेंचा मुलगा म्हणून जन्माला आलो. फार लहान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/sports-news-manu-bhakar-105227", "date_download": "2018-05-28T03:40:10Z", "digest": "sha1:4ZXUWQSLTNN64ZW3QQTY3CB22IZXHUCV", "length": 13000, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news manu bhakar मनूची पुन्हा सुवर्णक्रांती | eSakal", "raw_content": "\nरविवार, 25 मार्च 2018\nमुंबई - काही दिवसांपूर्वीच सीनियर गटाच्या विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदके जिंकून क्रांती करणाऱ्या मनू भाकरने ज्युनियर गटाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेतही आपली सुवर्ण कामगिरी कायम ठेवली. वयाच्या १६ व्या वर्षी ‘शार्प शूटर’ असा बहुमान मिळवणाऱ्या या युवतीने १० मीटर एअर पिस्तूल आणि सांघिक विभागात अशी दोन सुवर्णपदके मिळवली. गौरव राणाने रौप्य आणि अनमोल जैनने ब्राँझपदक जिंकल्यामुळे भारत पदकतक्‍त्यात दुसऱ्या स्थानी आला आहे. भारतीय नेमबाजीतील मनू क्रांती म्हणून मनूच्या यशाकडे पाहिले जात आहे.\nमुंबई - काही दिवसांपूर्वीच सीनियर गटाच्या विश्‍वकरंडक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदके जिंकून क्रांती करणाऱ्या मनू भाकरने ज्युनियर गटाच्या विश्‍वकरंडक स्पर्धेतही आपली सुवर्ण कामगिरी कायम ठेवली. वयाच्या १६ व्या वर्षी ‘शार्प शूटर’ असा बहुमान मिळवणाऱ्या या युवतीने १० मीटर एअर पिस्तूल आणि सांघिक विभागात अशी दोन सुवर्णपदके मिळवली. गौरव राणाने रौप्य आणि अनमोल जैनने ब्राँझपदक जिंकल्यामुळे भारत पदकतक्‍त्यात दुसऱ्या स्थानी आला आहे. भारतीय नेमबाजीतील मनू क्रांती म्हणून मनूच्या यशाकडे पाहिले जात आहे. सिडनी येथे सुरू असलेल्या ज्युनियर विश्‍वकरंडक स्पर्धेत १० मीटर एअर पिस्तूल विभागात फिनिक्‍स भरारी घेत तिने सुवर्णवेध घेतला. थायलंडच्या कान्याकोर्न हिरुन्फोएम यासुद्धा १६ वर्षीय युवतीने मनूला काँटें की टक्कर दिली होती. अखेरच्या शॉट्‌समध्ये मनूने बाजी मारली आणि या स्पर्धेतले भारताचे दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक ठरले.\n१० मीटरची ही स्पर्धा कमालीची चुरशीची झाली. खरे तर मनूने २.२ गुणांची चांगली आघाडी घेतली होती; परंतु पुढचे सलग सहा शॉट्‌स १० मीटर रिंगच्या बाहेर केले. परिणामी, ती हिरुन्फोएमपेक्षा एक गुणाने मागे पडली आणि त्या वेळी केवळ दोनच शॉट्‌स शिल्लक होते; पण याच शॉट्‌समध्ये मनूने ९.६ आणि ९.८ असा वेध घेतला. या वेळी हिरुन्फोएमने अखेरच्या शॉट्‌समध्ये ७.९ अशी कामगिरी केली होती.\nमनूने या प्रकारात एकूण २३५.९ गुणांची कमाई केली, तर पात्रता स्पर्धेत ५७६ गुणांचा विश्‍वविक्रम करणाऱ्या हिरुन्फोएमला २३५.९ गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.\nचलो, बॅग भरो और निकल पडो... (संतोष धायबर)\nपर्यटन हा सध्या जगातला सर्वात वेगानं वाढणारा व अर्थप्राप्ती करून देणार व्यवसाय. जगातल्या अनेक देशांची अर्थव्यवस्थाच पर्यटनावर अवलंबून आहे. या...\nविश्‍वकरंडक तिरंदाजी : भारतीय महिलांना कंपाउंडमध्ये रौप्य\nमुंबई : भारतीय महिलांनी तुर्की विश्‍वकरंडक तिरंदाजी स्पर्धेत कंपाउंड प्रकारात रौप्यपदक जिंकले. त्यांना तैवानविरुद्धच्या चुरशीच्या अंतिम लढतीत हार...\nब्राझील संघाच्या सरावात नेमारचा सहभाग\nरिओ दी जानेरो - स्टार स्ट्रायकर नेमार ब्राझील संघाच्या सरावात मंगळवारी सहभागी झाला. टेरेसपोलीस शहराच्या ग्रॅंडा कॉमारी येथील ट्रेनिंग बेसवर ब्राझीलचा...\nरोनाल्डो वर्ल्ड कप खेळणार की तुरुंगात जाणार\nमाद्रिद - स्पेनमधील करचुकवेगिरीबद्दलचा तुरुंगवास टाळण्यासाठी ख्रिस्तियानो रोनाल्डोने एक कोटी 40 लाख युरो देण्याची तयारी दाखवली आहे. विश्‍वकरंडक...\nभारतास आशिया चॅम्पियन्स करंडक हॉकीचे विजेतेपद राखण्यात अपयश\nमुंबई - राष्ट्रकुलातील अपयशामुळे महिला हॉकी संघाकडे परत धाडलेले शूअर्ड मरीन त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात प्रत्युत्तर देण्यात अपयशी ठरले. भारतीय महिला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/tribute-balasaheb-vikhe-patil-23707", "date_download": "2018-05-28T03:38:53Z", "digest": "sha1:ZEI5UYYUM5TB7K3KHA7H5TIIWUKYLUXI", "length": 14643, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "tribute to balasaheb vikhe patil सहकार क्षेत्रातील कृतिशील नेता हरपला | eSakal", "raw_content": "\nसहकार क्षेत्रातील कृतिशील नेता हरपला\nशनिवार, 31 डिसेंबर 2016\nमुंबई : ज्येष्ठ कॉंग्रेस नेते, माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधनाने कृषी, सहकार, शिक्षण या क्षेत्रात भरीव काम करणारा एक कृतिशील नेता हरपला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनीही सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली.\nमुंबई : ज्येष्ठ कॉंग्रेस नेते, माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांच्या निधनाने कृषी, सहकार, शिक्षण या क्षेत्रात भरीव काम करणारा एक कृतिशील नेता हरपला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनीही सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली.\nमहाराष्ट्राच्या राजकारणात आणि सहकार क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटविणारे व्यक्तिमत्त्व अशी बाळासाहेबांची ओळख होती. बाळासाहेब विखे पाटील यांचे वडील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशिया खंडातील पहिल्या सहकारी प्रवरा कारखान्याची स्थापना केली होती. आपल्या वडिलांचा सहकाराचा वारसा बाळासाहेबांनी समर्थपणे पुढे नेला. ग्रामीण अर्थकारणाच्या सक्षमीकरणासाठी आणि ग्रामीण जनतेला प्रगतीचे नवनवे पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी ते सतत प्रयत्नशील असत. ग्रामीण जनतेचा विकास साधायचा असेल तर कृषी क्षेत्राला बळकटी द्यायला हवी, ही भूमिका त्यांनी सातत्याने मांडली, असे पवार म्हणाले. विखे-पाटील यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी व माझे कुटुंबीय सहभागी आहोत, असेही ते म्हणाले.\nबाळासाहेब विखे-पाटील यांच्या निधनाने कृषी, सहकार, ग्रामविकास, शिक्षण, आर्थिक आदी क्षेत्रांत दिशादर्शक कामगिरी करणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राने गमावले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे, की थोर सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे-पाटील यांचा वारसा समर्थपणे चालवताना बाळासाहेबांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून परिपूर्ण ग्रामविकासाचे एक आदर्श मॉडेल सादर केले होते. ग्रामीण भागाच्या परिवर्तनाची नस जाणणाऱ्या मोजक्‍या नेत्यांमध्ये बाळासाहेब अग्रभागी होते. प्रवरा ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण आणि वैद्यक क्षेत्रातही त्यांनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून मोठे काम उभे केले.\nबाळासाहेब विखे पाटील यांच्या निधनाने सहकार, शिक्षण, कृषी, ग्रामविकाससह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणारे एक ज्येष्ठ नेतृत्व हरपले, अशा शब्दांत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.\nचौदा महिने झाले तरी मनरोगाचे वेतन न मिळाल्याने कामागार संतप्त\nमंगळवेढा - महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुराचे हजेरीपत्रक भरणाऱ्या तालुक्यातील रोजगारसेवकांचे मानधन तब्बल चौदा महिने झाले...\nये इंडेक्‍स फंड्‌स क्‍या है भाई\nइंडेक्‍स फंडांतील गुंतवणूक म्हणजे पैसा कमावण्याचा उत्तम मार्ग, असे गुंतवणूकगुरू वॉरेन बफे सांगतात. आपल्यानंतर आपली सर्व संपत्ती वारसांनी इंडेक्‍स...\nशिवशाही विरुद्ध लाल परी\nकोल्हापूर - आरामदायी व आलिशान प्रवासासाठी एसटी महामंडळाने खासगी कंपनीच्या मदतीने शिवशाही गाड्या सुरू केल्या. त्यातून खासगी कंपनीकडून कंत्राटी...\nराहुल गांधी यांनी \"कॉंग्रेस बचाव' मोहीम राबवावी\nपुणे - कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता \"संविधान बचाव' नाही, तर \"कॉंग्रेस बचाव' ही मोहीम राबवावी, असा सल्ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे...\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://yjoshi.blogspot.com/2010/06/", "date_download": "2018-05-28T03:15:44Z", "digest": "sha1:FTP6OW7HPNXP62Z7WXADRCYI2G2ZQ2ZM", "length": 9743, "nlines": 290, "source_domain": "yjoshi.blogspot.com", "title": "Quintessential...: June 2010", "raw_content": "\nएका सरड्याने इतके रंग बदलले...\nमित्राने सरड्या वरील एक कविता मेल केली अन वाचून जी ए ची मानससरोवरावरील कावळ्यांची गोष्ट आठवली ज्यात जी ए जीवनाचं एक सूत्र सांगतात. स्वसंरक्षणाच्या संदर्भात तात्विक स्वर या पेक्षा हि व्यावहारिकता ही जास्त कामी येते हाच तो काय दोन्ही ठिकाणी संदेश.\nएका सरड्याने इतके रंग बदलले...\nएका सरड्याने इतके रंग बदलले\nकी त्याला स्वत:चा खरा रंग कळेना\nत्याने खूप विचार केला तरी\nतो कसा होता ते\nत्याला काही केल्या आठवेना\nतो म्हणाला,\"मी आकाशाला निळा वाटतो\nमी गवताला हिरवा वाटतो\nमी सर्वांना त्यांच्यासारखाच वाटतो\nमी खरा कसा ते, कोणाला कळतं\nवेगळा आहे ते कोणाला कळतं\"\nमग त्याने एकच रंग ठेवायचं ठरवलं\nएकाच रंगाला त्याचा खरा रंग मानलं\nगवतावरच नाही तरमातीवर पण तो रहायला लागला हिरवा\nत्याला काही खोडकर मुलांनी\nत्यांना या खऱ्या रंगाने\nआणि या खऱ्या रंगामुळे\nत्या मुलांनी त्याला दगड मारून संपवला\nलोकांना जिवनाचा नियम कळावा\nचार-चौघात गेल्यावर आपणत्यांच्याप्रमाणे रंग बदलावा\nकितीही वाईट वाटलं तरीआपला खरा रंग लपवावा\nकारण हे जग वेगळेपणाला घातक मानतं\nआणि मग स्वत:च घातक बनून\nआपल्याला आपला रंग बदलायला लावतं\nपुण्यातल्या तऱ्हेवाईकपणा बद्दल पुणेकरांना नेमीच भरभरून बोलाव अस वाटत. नेहमीचच रुटीन जगतांना त्यांना त्यांच्या तऱ्हेवाईकपणा बद्दल बोलायचा डोस सतत हवा असतो. बऱ्याच वेळेस हा तऱ्हेवाईकपणा ते उसना आणतात. कधी कधी तर तो फारच कृत्रिम वाटतो.\nजेव्हा ओरिजिनल विक्षिप्त लिखाण असलेल्या पाट्या दिसेनास्या होतात तेव्हा पुणेकर उगाच तसल्या पाट्या मेल करून उसना पुणेकरी पणा आणतात.\nजगात जसे लंडनवासीय स्वतःला फारच श्रेष्ट समजतात किवा न्यूयॉर्क वासियांना सतत वाटत कि त्याचं च शहर सर्व श्रेष्ठ तसाच काहीसा प्रकार भारतात पुणेकरांबद्दल आहे.\nअरुण टिकेकरांनी सांगितल्या प्रमाणे लोकांमध्ये असलेला तऱ्हेवाईकपणा हा कुठल्याही समाजाला पोषकच असतो. तऱ्हेवाईक लोक च प्रवाहाच्या विरुद्ध विचार करतात आणि ते विचार आचरणात आणतात. या तऱ्हेवाईकपण मुळे जीवनात सुद्धा एक थ्रील येत.\nपुण्यात एकेकाळी असे तऱ्हेवाईक लोक खूप होऊन गेलेत आणि म्हणून च पुण्याने बऱ्याच चळवळींचे नेतृत्व केले.\nपण आज हा उसना तऱ्हेवाईकपणा समाजाला, किंबहुना पुण्याला कुठे घेऊन जाईल \nएका सरड्याने इतके रंग बदलले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-aadwalanawar-uday-thakurdesai-marathi-article-1509", "date_download": "2018-05-28T03:04:10Z", "digest": "sha1:2VMF63LAKIUOZRCZGI7W6NCIDJGQWOJG", "length": 24686, "nlines": 128, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Aadwalanawar Uday Thakurdesai Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 3 मे 2018\nबांफनंतर जास्परचं नाव घ्यावंच लागतं. कुणी प्रवासी फक्त बांफ बघून कॅनडाहून परतलाय किंवा कुणी फक्त जास्परचं दर्शन घेऊन कॅनडाहून परतलाय असं आजवर तरी ऐकलेलं नाही. कारण बांफ जितकं निसर्गसौंदर्यानं नटलेलं आहे, तेवढंच - किंबहुना थोडं जास्तच - जास्परदेखील निसर्गसौंदर्यानं नटलेलं आहे. बांफ-जास्पर या दोन निसर्गस्थळांमधील काही साम्य किंवा वेगळेपणा हा सहज लक्षात येण्याजोगा आहे.\nबांफमध्ये सल्फर माऊंटन गोंडोला आहे, तर जास्परमधे स्कायट्रॅम आहे. ज्याप्रमाणं सल्फर माउंटनवरून अप्रतिम, आखीव-रेखीव बांफ दिसतं त्याप्रमाणं जास्परच्या व्हिस्लर माऊंटनवरूनसुद्धा रेखीव जास्परचं सुरेख दर्शन घडतं. बांफमध्ये सुंदर तळी आणि कॅन्यनस आहेत तशीच सुंदर तळी आणि कॅन्यनस जास्परमध्येही आहेत. मग जास्परमध्ये आणखी विशेष ते काय आहे असा प्रश्‍न पडू शकतो. यावर असं सांगावं लागेल, की जास्परमध्ये ‘विपिंग वॉल’ नावाची एक रडणारी भिंत म्हणजे ज्या अनेक सुळक्‍यांच्या भिंतींवरून झरे वाहतात आणि थंडीत जी ‘बर्फाची भिंत’ म्हणून गिर्यारोहकांना चढाईच्या सरावाला उपयोगी पडते, ती भिंत आहे. गोठलेलं मलिन लेक, जास्पर स्कायवॉक, बर्फानं लगडलेले पर्वत, स्लिपिंग बफेलो माऊंटन, बर्फाळ पर्वतावर स्कीईंग करणारे गिर्यारोहक.. अशी कितीतरी आकर्षणं आहेत. थोडक्‍यात, बांफच्या स्वप्नील वातावरणातून बाहेर पडलो, की आणखी मोठा पसारा असलेलं, अधिक भव्य, अधिक\nविराट, परंतु मोहक जास्पर आपल्या नजरेसमोर येतं. निसर्गाच्या या भव्यतेपुढं आपण नम्र, नतमस्तक - स्तिमित होऊन जातो. जास्परला जाताना गाइडनं बांफ-जास्परला जोडणाऱ्या रस्त्यांची इतकी माहिती दिली, की ऐकता ऐकता दमछाक झाली. उदाहरणार्थ, हायवे ९३, हायवे १, हायवे अ, आइसफील्ड पार्कवे वगैरे वगैरे.. ट्रान्स-कॅनेडियन रस्त्याबद्दल बोलताना ती गाइड म्हणाली, ‘जवळजवळ ३००० किमी लांबीचा, एकही टोल नसणारा, जगातला सर्वांत लांब पल्ल्याचा हा हायवे जगात खूप लोकांच्या आवडीचा आहे. उद्यापासून तुम्हीदेखील त्या रस्त्याचे दिवाने बनाल. त्या रस्त्याला समांतर असा आइसफील्ड पार्कवे हा लेक लुईस ते जास्पर असा २३० किमीचा रस्ता तर बांधला गेल्यापासूनच पर्यटकांच्या कौतुकाचा विषय बनला आहे.’ रस्त्याबद्दल इतक्‍या प्रेमानं एक ट्रेकरच बोलू शकतो. गाइडनं पुढं विचारलं, ‘तुम्हाला पर्वत कंटाळवाणे वाटतात का वाटत असतील तर समोर पाहा. नजर स्थिर केलीत की तुम्हाला दिसेल - तिथं काही गिर्यारोहक स्कीईंग करताहेत.’\nआइसफील्ड पार्कवे रस्त्यावरून जाण्यासारखी मजा नाही. आजूबाजूचे पर्वत, हमखास जवळून दर्शन देणारे वन्यप्राणी (आम्हाला तपकिरी रंगाचं महाकाय अस्वल बघायला मिळालं), गोठलेली तळी, बर्फानं लगडलेल्या पर्वतांवर स्कीईंग करणारे धाडसी गिर्यारोहक अशा किती गोष्टी असतात प्रवासातल्या वाटेवर बघायला असेच हळू हळू जात आम्ही ‘बिग हिल अँड बिग बेंड’ नावाचं फोटो काढण्यासाठीचं ठिकाण आहे तिथं थांबलो. बसमध्ये हिटर असल्यामुळं सुशेगात असलेले आम्ही बसबाहेर पडल्यावर थंडीने कुडकुडायला लागलो.\nपुढं सर्वांचं लक्ष दूरवर दिसणाऱ्या महाकाय अथाबास्का ग्लेशियरकडं आणि आपल्यासोबत प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या महाकाय आईस एक्‍सप्लोरर, स्नो-कोचकडं गेलं. आपण त्या ग्लेशियरवर कधी पोचणार स्नो-कोचमध्ये कधी बसणार याची साऱ्यांनाच उत्सुकता होती.\nअखेर तो क्षण आला. आम्ही जगभरातले प्रवासी विखरून त्या स्नो-कोचमध्ये बसलो. चक्रधर आणि गाइड अशा दोन्ही भूमिका पार पाडणाऱ्या चालकानं माहिती द्यायला सुरवात केली.. ‘आता तुम्ही ६ किमी लांब पसरलेल्या ग्लेशियरवर जाणार आहात. या ग्लेशियरवर खूप भेगा आहेत. धोकादायक फलक लावला आहे त्यापुढं जाऊ नका. सर्वांत प्रथम नीट बसा. कारण आता मोठा उताराचा रस्ता येतो आहे. त्यानंतर वितळणाऱ्या ग्लेशियर्सच्या पाण्याचा पाट काढून रस्त्यावरून अशा तऱ्हेनं नेला आहे की स्नो-कोचचे टायर्स त्यांत आपोआप धुतले जातील. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत नाही आणि ग्लेशियर्सचेसुद्धा नुकसान होत नाही.’ त्याचं बोलणं संपेपर्यंत आम्ही ग्लेशियरवर उतरलो. सर्वांच्या हालचाली मंदावल्या होत्या; तरीदेखील खडबडीत बर्फाळ पृष्ठभागावरून आणि कुडकुडत्या थंडीत चालायचे कष्ट घेऊन स्नो-कोच थांबतात त्यापलीकडं बांधापल्याड जायचा प्रयत्न केला. काही ‘क्रिस्टल क्‍लिअर’ पाणी पिऊ लागले. काही बर्फाचे गोळे परिचितांवर फेकू लागले. मी फोटो काढत या सर्वांची मजा बघत होतो. त्यानंतर आम्ही धोक्‍याची सूचना असलेल्या पाटीपर्यंत जाण्याचं नक्की केलं. परंतु बर्फावरून चालणं रस्त्यावरून चालण्यासारखं सोपं नसतं. पडत, धडपडत, तोल सावरीत आम्ही अगदीच थोडी चाल करून आलो. परंतु दमलो मात्र १० किमी वॉक करून आल्यासारखे अखेर दीड तासांनंतर आमची अथाबास्का ग्लेशियरची सफर संपली आणि ‘शातो जास्पर’ या आमच्या जास्परमधील मध्यवर्ती भागात असलेल्या हॉटेलात पोचलो. दिसायला बांफसारखं असलं तरी जास्परला स्वतःचा चेहरामोहरा आहे. जास्परमध्ये साहसी मोहिमा करायला अधिक वाव आहे. इथं प्राणीदर्शन जवळून होण्याची शक्‍यता फार जास्त आहे. बांफ-जास्परमध्ये संध्याकाळी पायी फिरणं हा एक आनंदोत्सवच म्हणायचा\nरात्री जास्पर करी पॅलेस या भारतीय हॉटेलात जेवताना अवघ्या २३० किमीच्या रस्त्यावर काय धमाल आली, किती वेळ लागला, किती वेळा बसमधून उतरलो, असं सांगत एका दिवसात किती दमलो त्याचाच हिशेब सगळे मांडत बसले होते. एवढ्यात आमचा लीडर जवळ येऊन म्हणाला, ‘तब्येतीत जेवून लवकर झोपा. कारण उद्या पुन्हा जास्पर बघून आपल्याला बांफच्या पुढं क्‍यानमोर इथं मुक्कामाला जायचंय..’\nदुसऱ्या दिवशी सकाळी सकाळीच लीडरनं सर्वांना सांगितलं, की मलिन लेक गोठल्यामुळं आपण जास्पर स्काय ट्रॅमनं व्हिस्लर माउंटनवर जाणार आहोत. आमच्यापैकी कुणीच स्काय ट्रॅम पाहिली नव्हती. मग कळलं की गोंडोला राइडचा तो मोठा भाऊ आहे.\nगोंडोला राइडमधून एकावेळी चार जण डोंगरमाथ्यावर जातात. तर स्काय ट्रॅममधून २६ लोक जातात. त्यामुळं बर्फात खेळणं, फोटो काढणं, थोडी पोटपूजा करणं यात इतर प्रवासी मश्‍गूल असताना आम्ही पायवाटेनं अधिकाधिक वर चढत, व्हिस्लर माऊंटन एकदम टोकावरून सर्वांपेक्षा अलग होत, शांतपणे निसर्ग बघू लागलो.\nस्काय ट्रॅमनं जास्परला परतल्यावर आम्ही गोठलेल्या मालिन लेकऐवजी ‘पॅट्रिशिया लेक’ पाहून मलिन लेकबाजूच्या एका ‘साइट’वर निसर्गाचा अव्वल दर्जाचा नजारा बघण्यात गुंगून गेलो. सभोवतालच्या बर्फाळ वातावरणात सैर करताना प्रचंड आनंद झाला. कुठलाही ‘पॉइंट’ नसल्यानं किंवा ‘प्रेक्षणीय स्थळ’ नसल्यानं आमच्या ग्रुपशिवाय इतर कुणीही तिकडे नव्हतं. त्या साइटनं फोटोग्राफर्सना इतक्‍या फ्रेम्स दिल्या, लहान मुलांना गोळे करण्यासाठी इतका बर्फ दिला, तरुण जोडप्यांना थोडं नजरेपार, बर्फाच्छादित नागमोडी वळणाच्या रस्त्यातून स्फटिकस्वच्छ, वाहत्या पाण्याचा असा नजारा दिला आणि वृद्धांना पाऊल तर रुतेल, परंतु ते रूतलेलं पाऊल सोडवायला वेळ मात्र लागणार नाही अशा दर्जाचं सुंदर बर्फ दिलं, की सगळ्यांचा वेळ केवळ आणि केवळ जल्लोष करण्यातच गेला. त्यानंतर भुरुभुरु बर्फ पडायला लागलं म्हणून आम्ही बसमध्ये बसलो.\nजो बांफ-जास्पर प्रवास स्वप्नील वगैरे वाटत होता, त्याच्या बरोबर उलट काही लोकांना वाटायला लागलं. ‘बसमध्ये वातावरण गरम होऊ द्या, तापमान वाढवा,’ असे सर्व प्रवासी चक्रधराला सांगू लागले. सगळीकडं बर्फच बर्फ झालं. तशा वातावरणात जास्परचा निरोप घेतला. वाटेत सगळीकडं पूर्ण पांढरं चित्र दिसू लागलं. वाटेत काल बघायचा राहिलेला जास्पर स्कायवॉक लागला. परंतु तो बघायला बसमधून उतरणार कोण निसर्गानं दारं - खिडक्‍या बंद करून बर्फाची चक्की जणू चालू केली होती. वातावरण त्यामुळं भयप्रद झालं होतं. सगळे प्रवासी चक्रधराला गाडी पिटाळायला सांगायला लागले. त्या थरथराटामध्येच आम्ही एकदाचे क्‍यानमोर मुक्कामी पोचलो.\n : जास्परला जाण्यासाठी आधी बांफ गाठावं लागेल. ट्रेनप्रवास अधिक खर्चिक, अधिक आरामदायी आणि अधिक देखणा आहे असं म्हणतात बांफ ते जास्पर हा २९० किमीचा रस्ता पावणेचार तासांत पार करता येण्याजोगा असला तरी वाटेतली सगळी सौंदर्यस्थळं पाहून जास्पर गाठेपर्यंत दिवस जातो. जास्पर बघण्यासाठी किमान दोन दिवस हवेत.\n : कोलंबिया आइसफील्ड, जास्पर ट्रामवे, अथाबास्का धबधबा, अथाबास्का ग्लेशियर, मलिन कॅनियन, ग्लेशियर स्कायवॉक...\n : शातो जास्पर. ९६, गिकी रस्ता, जास्पर, अल्बार्टा, कॅनडा. याशिवाय बजेटनुसार राहण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.\n : जास्पर करी पॅलेस, कॉनॉट ड्राईव्ह, जास्पर, अल्बार्टा, कॅनडा. हे भारतीय पद्धतीचं हॉटेल वगळता, इतर आपल्या आवडीनुसार खाण्याचा आस्वाद घेण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.\nबांफ-जास्पर = २९० किमी-पावणेचार तास.\nजास्पर-अथाबास्का ग्लेशियर = १०६ किमी-दीड तास.\nजास्पर-अथाबास्का धबधबा = ३५ किमी-३५ मिनिटं.\nजास्पर-मलिन कॅनियन = ११ किमी-१५ मिनिटं.\nजास्पर-ग्लेशियर स्कायवॉक = १०० किमी-सव्वा तास.\nजास्पर-बिग हिल बिग बेंड = ११८ किमी-पावणेदोन तास.\nडोक्‍यावरील कर्जाचा डोंगर, दुष्काळाचे संकट आणि भावकीतील भांडणे याने निराश झालेला,...\nपॉल गोगॅंची वेगळी चित्रं\nमित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, पॉल गोगॅं हा चित्रकार वयाच्या चाळिशीपर्यंत बॅंकेत...\nपर्यटन वृत्तीचा वाढता कल आणि त्याची गरज आणि मागण्या लक्षात घेऊन, पर्यावरण हितैषी आणि...\nआठळ्यांची भाजी आठळ्या म्हणजे फणसाच्या गऱ्यातील बिया. साहित्य : फणसाच्या २० ते...\nचित्रकलेच्या तासाला निसर्गचित्रण असा विषय आला, की मी पाठ असल्याप्रमाणं त्रिकोणी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z130927052702/view", "date_download": "2018-05-28T03:39:08Z", "digest": "sha1:6GADCKQ4ZT32PAKMPC7FALODX42ZGFTP", "length": 2030, "nlines": 27, "source_domain": "m.transliteral.org", "title": "दत्त आरती - मंगलारती करूं श्रीगुरुदत्...", "raw_content": "\nदत्त आरती - मंगलारती करूं श्रीगुरुदत्...\nदेवीदेवतांची काव्यबद्ध स्तुती म्हणजेच आरती.\nमंगलारती करूं श्रीगुरुदत्ता ॥ माझ्या बालावधूता ॥ अहंभावटाकुनी चरणीं ठेवियला माथा ॥धृ.॥\nमहिमा अनंत सद्‌गुरूचा वर्णूं मी किती ॥ दर्शनमात्रें नाहीं होय संसारभीती ॥१॥\nकाषायांबर दंड कमंडलु प्रसन्न वदन ॥ कामधेनु कल्पवृक्ष सुंदर हें ध्यान ॥२॥\nतिन्ही लोकीं फेरी जयाची भक्तांच्या काजा ॥ स्मरणमात्रें प्रगटे सर्वांठायीं गुरुराजा ॥३॥\nभक्तिभावें गाती तेथें सद्‌गुरु उभा ॥ भाविकासी निजसुखदाता कैवल्यगाभा ॥४॥\nग्रंथिभेद संशयछेद कर्मक्षय जाहला ॥ परात्पर परिपूर्ण दत्त ह्रदयीं भरला ॥५॥(पंतमहाराज)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/beed/guar-sheng-150-kg-beed/amp/", "date_download": "2018-05-28T03:34:54Z", "digest": "sha1:IDIKGAJOMH73LSAIUAGSTP55KA3IR7R5", "length": 6440, "nlines": 40, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Guar Sheng 150 kg in Beed | बीडमध्ये गवार शेंग १५० रुपये किलो | Lokmat.com", "raw_content": "\nबीडमध्ये गवार शेंग १५० रुपये किलो\nयावर्षी चांगल्या पावसामुळे बहुतांश शेतकरी भाजी शेतीकडे वळले असून भरपूर पाणी उपलब्धतेमुळे पालेभाज्यांसह फळभाज्यांची मोठी आवक होत आहे. तरीही गवारीचा भाव १५० रुपये किलोपर्यंत पोचला आहे. तर शेवगा, दोडका ८० रुपये किलोपर्यंत विकले जात आहे. इतर भाज्यांचे दर मात्र सामान्यांच्या आवाक्यात आहे.\nलोकमत न्यूज नेटवर्क बीड : यावर्षी चांगल्या पावसामुळे बहुतांश शेतकरी भाजी शेतीकडे वळले असून भरपूर पाणी उपलब्धतेमुळे पालेभाज्यांसह फळभाज्यांची मोठी आवक होत आहे. तरीही गवारीचा भाव १५० रुपये किलोपर्यंत पोचला आहे. तर शेवगा, दोडका ८० रुपये किलोपर्यंत विकले जात आहे. इतर भाज्यांचे दर मात्र सामान्यांच्या आवाक्यात आहे.\nबीड येथील भाजीमंडईत भाज्यांची चांगली आवक होत आहे. शहरालगतच्या व तालुक्यातील शेतकºयांनी खरीप व नंतर रबी पिकांसह भाजी शेतीवरही भर दिला. त्यामुळे रोज ताज्या भाज्या घेऊन शेतकरी येत आहेत. मेथी, कोथिंबीर, पुदीना एक रुपयाला तर पालक, शेपू, चुका जुडी दोन रुपयांना विकली जात आहे. भेंडीचे दर स्थिर असून ३० ते ४० रुपये किलो भाव आहे. वाल शेंग २० ते २५ रुपये तर कारले ४० ते ६० रुपये किलो विकले जात आहे. लिंबुचे दर १२ रुपये किलो आहे. टोमॅटोचे भावही कमालीचे घसरलेले आहेत. हलक्या प्रतीचे टोमॅटो ५ तर चांगल्या प्रतीचे टोमॅटो १० रुपये किलो आहेत. कांदा वधारला दोन दिवसांपुर्वी १५ ते २० रुपये किलो विकलेल्या कांद्याची मागणी वाढल्याने तेजी आली आहे. किरकोळ बाजारात २५ रुपये किलो भाव आहे. बटाट्याचे दर मात्र १० रुपये किलोप्रमाणे स्थिर आहेत.\nफ्लॉवर १० रुपये किलो फ्लॉवर, पत्ता कोबी १० रुपये किलो असून मोठ्या प्रमाणात आवकमुळे विक्रेत्यांवर सांभाळण्याची वेळ आली आहे. कोबीबरोबरच वांगीचे भावही कमालीचे कोसळले आहे. वांगी आणि गिलकेदेखील १० रुपये किलो आहेत.\nAurangabad Violence : मुख्य आरोपीला VIP ट्रिटमेंट दिल्याचा पोलिसांवर आरोप\nराज्यातील अपसंपदेची प्रकरणे केवळ गुन्हे दाखल करूनच थांबतात; मालमत्ता गोठविण्यास होतेय दिरंगाई\nअपहरणकर्त्यांचा चार दिवसांत पर्दाफाश; पाटोदा पोलिसांची सिनेस्टाईल कामगिरी\nAurangabad Violence : अाैरंगाबाद हिंसाचारामधील दाेषींवर कडक कारवाई करु : मुख्यमंत्री\nमाजलगावात चोरी, घरफोड्या करणाऱ्या दोन टोळ्या गजाआड\nमाजलगावात सभापती पुत्राचा राडा\nआरोपीच्या अटकेसाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण\nकेजमध्ये शेतकऱ्यांचे ५ तास जलसमाधी आंदोलन\nबीडमध्ये पावसाळ््यापूर्वी ‘बिंदुसरा’ची स्वच्छता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-maharashtrachi-lokyatra-dr-sadanand-more-1184", "date_download": "2018-05-28T03:24:15Z", "digest": "sha1:AU4YYV6CHL7OTPJEY642FWDOL22LT3TS", "length": 30741, "nlines": 112, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Maharashtrachi Lokyatra Dr. Sadanand More | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 9 मार्च 2018\nलोकमान्य टिळक हे चौकस बुद्धी आणि चौफेर व्यासंग असणारे विद्वान होते, हे सर्वज्ञातच आहे. ब्रह्मदेशातील मंडाले येथे सहा वर्षांचा तुरुंगवास भोगीत असताना टिळकांनी ‘गीतारहस्य’ ग्रंथ लिहिला. गीतारहस्य हा तौलनिक तत्त्वज्ञानातील ग्रंथ आहे. गीता हे हिंदूंचे नीतिशास्त्र आहे, अशी भूमिका घेऊन टिळकांनी गीतेतील नीतिशास्त्राची तुलना पाश्‍चात्त्य नीतिशास्त्रीय सिद्धांतांशी या ग्रंथात केली व गीतोक्त नीतिशास्त्राचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.\nआता गीतेतील विचारांशी पाश्‍चात्त्य - युरोपियन विचारांची तुलना करायची झाल्यास पाश्‍चात्त्य ग्रंथांचे वाचन करायला हवे हे ओघाने आलेच. भारतावर इंग्रजांचे राज्य असल्यामुळे टिळकांना इंग्रजी भाषा उत्तमरीत्या अवगत होतीच. पण तत्त्वज्ञानाचे ग्रंथ इंग्रजीप्रमाणे जर्मन आणि फ्रेंच या भाषांमध्येही लिहिले गेले होते आणि ते इंग्रजी ग्रंथकारांच्या ग्रंथांपेक्षा कमी दर्जाचे नव्हते. त्यांच्यापैकी काही ग्रंथ इंग्रजी भाषेत अनुवादरुपाने असले तरी काही नव्हते. मुख्य म्हणजे मूळ ग्रंथ वाचणे हे त्यांची भाषांतरे वाचण्यापेक्षा केव्हाही अधिक फलदायी. त्यासाठी टिळकांनी तुरुंगात जर्मन आणि फ्रेंच भाषांचा अभ्यास केला व संबंधित ग्रंथ त्या-त्या भाषांमधून मुळात वाचून काढले.\nकार्लचे मार्क्‍सचे लिखाण मुख्यत्वे जर्मन भाषेत होते व जर्मनीत कम्युनिस्टांची, तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या समाजवाद्यांची चळवळही झाली होती. मार्क्‍सचे मूळ ग्रंथ टिळकांच्या वाचनात आले असल्याची शक्‍यता कमीच; परंतु एक पत्रकार आणि अभ्यासक या नात्याने त्यांना मार्क्‍सच्या विचारांची आणि त्याच्या युरोपातील प्रभावाची माहिती झाली होती.\nटिळकांनी केलेल्या वर्गवारीनुसार मार्क्‍सचे विचार ‘आधिभौतिक सुखवाद’ या वर्गातच मांडणार हे उघड आहे. मार्क्‍सचे नाव न घेता त्यांनी गीतारहस्यात ‘आधिभौतिक सुखवाद’ असा जर्मनीतील नवा पंथ म्हणून मार्क्‍सवादी विचारांचे सूचन केले आहे. मात्र महाराष्ट्रात आणि भारतातही आधुनिक सुखवादाचे प्रवक्ते म्हणून बेंथॅम आणि मिल यांना मान्यता मिळाली होती. टिळकांचे मुख्य प्रतिस्पर्धी गोपाळ गणेश आगरकर हे मिलच्या उपयुक्ततावादी विचारांचा पुरस्कार करणारे होते. त्यामुळे गीतारहस्यातील विचार विशेषतः मिलला पुढे ठेवूनच मांडण्यात आले आहेत. दुसरे असे की मार्क्‍स हा आधिभौतिक (materialist) ऊर्फ जडवादी विचारांचा असला तरी तो मिलच्या सुखवादाच्याच विरोधात होता व दुसरे असे की त्याचे नीतिशास्त्र या विषयाला काही विशेष योगदान नव्हते. टिळक तुरुंगात असताना महाराष्ट्रातील एक अभ्यासक धर्मानंद कोसंबी अध्ययनासाठी पाश्‍चात्त्य राष्ट्रांची भटकंती करून आले. इंग्लंड व अमेरिकेत असताना त्यांना तेथील भांडवलशाही पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे भांडवलशाहीला विरोध करणारी मार्क्‍सच्या विचारांनी भारलेली कामगारांची चळवळही बघायला मिळाली. त्याचा परिणाम म्हणून स्वतः कोसंबी डाव्या मार्क्‍सवादी विचारांकडे झुकले. परंतु कोसंबींवर बौद्ध धर्माचाही प्रभाव होता. त्यांनी स्वतः बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. पाली बौद्ध धर्मग्रंथांचा अभ्यास केला आणि त्यांचा मराठीत अनुवादही केला. अर्थात हे भारतात परतल्यावर पश्‍चिमेत असताना ते ‘केसरी’साठी तिकडची वार्तापत्रे व लेख पाठवीत. त्यांच्याच माध्यमातून ‘केसरी’च्या वाचकांना मार्क्‍स आणि कामगार संघटना (युनियन) कामगार चळवळ यांचा परिचय झाला. अशा प्रकारे कोसंबी हे महाराष्ट्रातील पहिले मार्क्‍सवादी होत.\nमंडालेचा तुरुंगवास संपवून टिळक भारतात परतले आणि पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले. ‘टाइम्स’चा पत्रकार चिरोल याच्यावर त्यांनीच भरलेल्या बदनामीच्या खटल्याच्या निमित्ताने इंग्लंड गेले. तेथे त्यांनी अर्थातच होमरूलचा प्रचारही केला. इंग्लंडमधील वास्तव्यात टिळकांना इंग्लंडमधील कामगार संघटना व कामगार चळवळी जवळून पाहता आल्या. इंग्लंडमध्ये प्रत्यक्ष कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव नसला तरी मार्क्‍सच्या विचारांनी प्रभावित झालेल्या मजूर पक्षाशी (लेबर पार्टी) त्यांनी संधान बांधले. भारतीय स्वातंत्र्याच्या कामासाठी प्रस्थापित स्थितिवादी (कॉन्झर्व्हेटिव) हुजूर पक्षाचा काही उपयोग होणार नाही. मजूर पक्षाचा होईल हे त्यांच्याच लक्षात आले. त्यांनी मजूर पक्षाला देणगीदेखील दिली \nजगाच्या भावी राजकारणात कामगार वर्गाचे महत्त्व लक्षात येण्याइतके टिळक निश्‍चितच चाणाक्ष होते. दरम्यान, रशियात कम्युनिस्ट क्रांती होऊन लेनिन सत्तारूढ झाला. त्यामुळे मार्क्‍सवादी विचारांचा दबदबा सर्व जगभर पसरण्यास मदत झाली.\nइकडे भारतातील भांडवली जगात टाटांचे घराणे औद्योगिक घराणे म्हणून प्रस्थापित झाले होते. टाटांचे औद्योगिक व व्यापारी हितसंबंध इंग्लंडमध्येही होते. ते सांभाळण्यासाठी टाटांनी नात्याने भाचा लागणाऱ्या शापुरजी सकलातवाला या तरुणाला इंग्लंडमध्ये पाठवले. हे सकलातवाला एंगल्सेच नवे अवतार निघाले. एंगल्स हा धनाढ्य भांडवली उद्योजक असूनही तो मार्क्‍सच्यामुळे कम्युनिस्ट नेता बनला. त्याप्रमाणे सकलानवालांनी कम्युनिझमची दीक्षा घेतली. विसाव्या शतकातील तिसऱ्या दशकाच्या अखेरीस ब्रिटिश पार्लमेंटमध्ये कम्युनिस्ट पक्षाचा एकच खासदार होता. तो म्हणजे सकलानवाला\nमजूर पक्ष कामगारांच्याच बाजूचा असला तरी तो कम्युनिस्टांइतका जहाल नव्हता. त्यामुळे ज्यांना कम्युनिस्टांइतकी टोकाची भूमिका घेत येत नव्हती त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय ठरला. स्वतः सकलातवाला टिळकांनी भारतात मजूर पक्ष काढावा म्हणून त्यांच्या मागे लागले होते. त्यावर टिळकांनी दिलेले उत्तर महत्त्वाचे आहे.‘I do not want to set up labour against capital in my country.’\nकारण उघड आहे. खुद्द मार्क्‍सच्याच अधिकृत मानल्या गेलेल्या मतानुसार कम्युनिझम प्रगत भांडवली देशातच येऊ शकतो, आणि तोही अर्थात क्रांतीच्याच माध्यमातून आता भारतासारख्या आशियायी खंडातील देशांचा विचार केला तर ते अद्याप मध्ययुगीन सरंजामशाही युगातच अडकून बसले होते. शेती हीच त्यांची उत्पादनव्यवस्था होती. तेथे भांडवलनिर्मितीच व्हायची होती. भारत तर ब्रिटिश सत्तेच्या जोखडात असल्यामुळे तेथे भांडवलनिर्मितीवर मोठ्या प्रमाणात मर्यादा पडल्या होत्या. अशा परिस्थितीत भारतातील अर्ध्या कच्च्या भांडवलदारांविरोधात कामगारांना कम्युनिझचा पर्याय देणे हे देशाच्या दृष्टीने आत्मघातकी ठरेल असे टिळकांना वाटत असणे स्वाभाविक होते किंवा त्यांना कामगार चळवळ मान्य नव्हती असा मात्र नव्हे. त्यांना कामगारांचे हित साधायचे होते, त्यासाठी कामगार चळवळही वाढवायची होती. फक्त ती कम्युनिझमच्या वळणावर जाऊ नये ही त्यांची इच्छा होती. भारतामध्ये पहिली ट्रेड युनियन काँग्रेस भरणार होती. तिचे अध्यक्षपद स्वीकारण्यास टिळकांनी नकार दिला हे खरे आहे. तथापि त्याचे कारण टिळकांचे कार्यबाहुल्य हे होते. त्यांनी उपाध्यक्ष व्हायचे मान्य केले यात सर्व काही आले. या काळात प्रसिद्ध कामगार नेते दिवाण चिमणलाल हे टिळकांच्याच निकट संपर्कात होते. दुर्दैवाने दरम्यान टिळकांचेच निधन झाल्यामुळे टिळकांचा हा कामगार नेत्याचा अवतार लोकांना पहायला मिळाला नाही. टिळकांना कामगार हिताच्या विरुद्ध न जाणारी नियंत्रित भांडवलशाही मान्य झाली असती असेच म्हणावे लागते. याचा अजून एक पुरावा म्हणजे त्यांनी श्रीपाद अमृत डांगे या तरुणाला कामगारांच्या क्षेत्रात राहून त्यांची सेवा करण्याचा दिलेला सल्ला आता भारतासारख्या आशियायी खंडातील देशांचा विचार केला तर ते अद्याप मध्ययुगीन सरंजामशाही युगातच अडकून बसले होते. शेती हीच त्यांची उत्पादनव्यवस्था होती. तेथे भांडवलनिर्मितीच व्हायची होती. भारत तर ब्रिटिश सत्तेच्या जोखडात असल्यामुळे तेथे भांडवलनिर्मितीवर मोठ्या प्रमाणात मर्यादा पडल्या होत्या. अशा परिस्थितीत भारतातील अर्ध्या कच्च्या भांडवलदारांविरोधात कामगारांना कम्युनिझचा पर्याय देणे हे देशाच्या दृष्टीने आत्मघातकी ठरेल असे टिळकांना वाटत असणे स्वाभाविक होते किंवा त्यांना कामगार चळवळ मान्य नव्हती असा मात्र नव्हे. त्यांना कामगारांचे हित साधायचे होते, त्यासाठी कामगार चळवळही वाढवायची होती. फक्त ती कम्युनिझमच्या वळणावर जाऊ नये ही त्यांची इच्छा होती. भारतामध्ये पहिली ट्रेड युनियन काँग्रेस भरणार होती. तिचे अध्यक्षपद स्वीकारण्यास टिळकांनी नकार दिला हे खरे आहे. तथापि त्याचे कारण टिळकांचे कार्यबाहुल्य हे होते. त्यांनी उपाध्यक्ष व्हायचे मान्य केले यात सर्व काही आले. या काळात प्रसिद्ध कामगार नेते दिवाण चिमणलाल हे टिळकांच्याच निकट संपर्कात होते. दुर्दैवाने दरम्यान टिळकांचेच निधन झाल्यामुळे टिळकांचा हा कामगार नेत्याचा अवतार लोकांना पहायला मिळाला नाही. टिळकांना कामगार हिताच्या विरुद्ध न जाणारी नियंत्रित भांडवलशाही मान्य झाली असती असेच म्हणावे लागते. याचा अजून एक पुरावा म्हणजे त्यांनी श्रीपाद अमृत डांगे या तरुणाला कामगारांच्या क्षेत्रात राहून त्यांची सेवा करण्याचा दिलेला सल्ला टिळक हे डांग्यांचे आराध्यदैवतच होते. टिळकांचा शब्द त्यांच्यासाठी प्रमाण होता. त्यामुळे टिळकांचा सल्ला त्यांनी आज्ञा म्हणून मान्य केला ते कामगार चळवळीत उतरले. दरम्यान मुंबईमधील डाव्या विचारांचे एक धनिक गुजराती लोटवाला हे डांग्यांच्याच सहवासात आले. स्वतः लोटवाला मार्क्‍सच्याच विचारांनी भारावून गेले होते. त्यांनी मार्क्‍सवादावरील अनेक संदर्भग्रंथ मिळवले होते. ते डांग्यांना वाचायला मिळाले आणि डांगे टिळकांचा नियंत्रित भांडवलशाहीचा विचार सोडून पूर्णपणे कम्युनिस्ट बनले. टिळक आणखी काही काळ जगले तर कम्युनिस्ट झाले असते असे डांग्यांचे मत होते. त्याची पाश्‍वभूमी ही अशी आहे.\nलोटवालांच्या मदतीने डांग्यांनी ‘सोशॅलिस्ट’ नावाचे नियतकालिक सुरू केले. त्याची छपाई ते दामोदर सावळाराम यंदे या प्रख्यात प्रकाशक मुद्रकाच्या इंदू प्रेस छापखान्यात करीत. या जोडीने यंद्यांचा आत्मविश्‍वासही संपादन केला. प्रकृतीच्या कारणाने यंदेशेठ नाशिकला राहायला गेले असता अशा काही घडामोडी झाल्यात की इंदुप्रकाशची इतिश्री होऊन स्वतः यंद्यांनाच आपल व्यवसायाचा ‘पुनःश्‍च हरिॐ’ करावा लागला\nडांग्यांच्या प्रारंभिक म्हणजेच घडत्या काळातील हालचालींचे चित्रण तेव्हा त्यांच्या मित्रमंडळात समाविष्ट असलेल्या गजानन त्र्यंबक माडखोलकर यांनी लिहिलेल्या ‘मुक्तात्मा’ या कादंबरीत वाटायला मिळते. अर्थात माडखोलकरांना कम्युनिझमबद्दल आकर्षण होते व टिळक कम्युनिस्ट झाले असते, या डांग्यांच्या मताशी ते सहमत होते. विशेष म्हणजे या चर्चेत न. चिं. केळकरांनी मात्र टिळक फॅसिस्ट झाले असते असे मत व्यक्त करून एकच खळबळ माजवली होती. अर्थात हा एकोणीसशे तीस सालानंतरचा भाग आहे. केळकरांनी तरुण डांगे गायकवाडवाड्यात राहात असताना त्यांच्याकडून मार्क्‍सचे विचार अधिकृतपणे समजावून घेतले होते. मात्र या शिकवणीचा त्यांच्यावर काही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही\nइकडे धर्मानंद कोसंबी लेखन आणि वक्तृत्व यांचा उपयोग करून बौद्ध विचारांचा प्रसार करीत होते. तेव्हाही त्यांचा डावा कल लपून राहिला नव्हता. त्यांनी बडोदे येथे बुद्ध जयंतीच्या दिवशी दिलेले व्याख्यान महाराष्ट्रात गाजले. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड हेही बुद्धविचारांचे चाहते होते. त्यांनी यंद्यांच्यामार्फत बौद्ध धर्मावरील अनेक प्राचीन ग्रंथ प्रकाशित करवले. बुद्धजयंती सुरू करण्याची प्रेरणा महाराजांचीच होती.\nहा काळ ब्राह्मणेतर चळवळ जोमात असण्याचा काळ होता. महाराष्ट्रातल्याच मराठ्यांनी तेव्हा शाहू महाराजांच्या वेदोक्त चळवळीचा पुरस्कार करीत क्षत्रियत्वाचा दावा केला. साहजिकच धर्माच्या क्षेत्रात कर्तबगारी गाजवणाऱ्या क्षत्रियांच्या प्रतिमा पुढे आणणे ही त्यांच्या ब्राह्मणेतर चळवळीची गरज बनली. त्यांच्या शोधमोहिमेत यश येणे अवघड नव्हतेच. जनक, कृष्ण आणि बुद्ध हे क्षत्रिय ब्राह्मणेतर होते. त्यातील जनक आणि कृष्ण यांच्या विचारांत कोठे ब्राह्मणांवर किंवा ब्राह्मण्यावर प्रत्यक्ष टीका केल्याचे आढळत नाही. बुद्धाने मात्र हा विषय हाताळला आहे. त्यामुळे ब्राह्मणेतर चळवळीला बुद्ध सोयीचा वाटला. अर्थात, त्यातून बौद्ध धर्म स्वीकारायचा विचार मात्र पुढे आलेला दिसत नाही हे पाऊल नंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उचलले.\nबाबासाहेबांनी उभारलेल्या अस्पृश्‍य समाजाच्या चळवळीत कामगारांचे प्रश्‍न येणार हे उघड होते. इंग्रजी राज्यात अनेक खात्यांमध्ये अस्पृश्‍यांची भरती होऊ लागली. १९२५ नंतर डांगे, जोगळेकर, निमकर, रणदिवे अशा कम्युनिस्ट नेत्यांच्या प्रयत्नांमुळे डाव्या साम्यवादी कामगार संघटनांचे बळ वाढले. ‘जगातील कामगारांनी एक व्हा’ असा जाहीरनामा प्रसृत करणाऱ्या कार्ल मार्क्‍सच्या विचारांनी चालणाऱ्या सवर्ण कामगार पुढाऱ्यांसाठी कनिष्ठ वर्णजातीच्या कामगारांना चळवळीत सामील करून घेण्यात तात्त्विक अडचण नव्हतीच, पण येथेही जातिव्यवस्था आड झाली. सवर्णांनी चालवलेल्या चळवळीत अस्पृश्‍य कामगारांचे प्रश्‍न सुटणार नाहीत असे वाटल्यामुळे बाबासाहेबांनी अस्पृश्‍य कामगारांची स्वतंत्र संघटना व चळवळ उभारली. इतकेच नव्हे तर तिच्याशी अनुरूप अशी राजकीय ध्येयधोरणे असलेला स्वतंत्र मजूर पक्षही स्थापन केला. मात्र तरीही कम्युनिस्ट आणि बाबासाहेब यांचे जमलेले दिसत नाही ते एकमेकांना प्रतिस्पर्धीच मानत असावेत. ब्राह्मणेतरांनीही स्वतंत्र कामगार आघाडीचे प्रयत्न केले. खरे तर त्यांना लोखंडे, बाबासाहेब, नरे अशी परंपरा होती. पण त्यांना तिचा उपयोग करून घेता आला नाही. त्यांच्यात गांभीर्य व चिकाटी नव्हती. परिणामतः कामगार चळवळ उच्चवर्णीय व मध्यमवर्गीय नेतृत्वाच्या ताब्यात गेली.\nभारतीय समाजरचना ही मुळात जातींवर आधारित होती. तिचे वर्गसमाजात रूपांतर होण्याची...\nज्या कालखंडातील घटनांची आपण चर्चा करीत आहोत, तो विसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकाचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/it-marathi-news/jio-payments-bank-begin-operations-118040400002_1.html", "date_download": "2018-05-28T03:18:11Z", "digest": "sha1:BGSTK663VLVG7QQT5CQJXSSHQ26CIOFD", "length": 10278, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "रिलायन्स जिओ कंपनीचे आता बँकिंगचे सुरू | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 28 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरिलायन्स जिओ कंपनीचे आता बँकिंगचे सुरू\nरिलायन्स जिओ कंपनीने आता बँकिंगचे काम सुरू केल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली. ऑगस्ट २०१५ मध्ये पेमेंट बँक सुरू करण्यासाठी ११ जणांना परवानगी देण्यात आली होती. रिलायन्स उद्योगसमूह त्यापैकी एक आहे.\nरिझर्व्ह बँकेच्या अधिसूचनेत म्हटले आहे की, जिओ पेमेंट बँकेने ३ एप्रिल २०१८ पासून पेमेंट बँकेच्या स्वरूपात व्यवहारास सुरूवात केली आहे. मोबाइल क्षेत्रातील भारती एअरटेलने नोव्हेंबर २०१६ मध्ये सर्वांत पहिल्यांदा पेमेंट बँक सुरू केली होती. पेटीएमचे संस्थापक विजय शेख शर्मा संचलित पेटीएम बँकेने मे २०१७ आणि फिनो पेमेंट बँकेने मागील वर्षी जूनमध्ये व्यवयासास सुरूवात केली होती.\nजिओने टेलिकॉम सेक्टरमध्ये अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने प्रवेश केला होता. मोफत कॉल आणि डेटा यामुळे त्यांच्या ग्राहकांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच कंपनी बँकिंग क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. जिओचा आतापर्यंतचा प्रवास पाहता पेमेंट बँकिंगमध्ये आता तगडी स्पर्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे.\nजीओची पुन्हा एकदा एक नवी धमाकेदार ऑफर\nरिलायन्स जिओकडून ग्राहकांना भन्नाट गिफ्ट, 10 जीबी डाटा फ्री\nही आहे मुकेश अंबानी यांची सून\nजिओची 'गेट अप टू २०० पर्सेंट' कॅशबॅक ऑफर\nअनिल अंबानींना मोठा दिलासा\nयावर अधिक वाचा :\nमोमोज खाण्याचा हट्ट केला, मद्यधुंद पित्याने मुलाला नदीत ...\nदिल्लीतील जैतापूर परिसरात मद्यधुंद पित्याकडे मुलाने मोमोज खाण्याचा हट्ट केला म्हणून नदीत ...\nरेल्वे स्थानकावरील व स्थानकाबाहेरील स्वच्छतागृहांमध्ये आता स्वस्तात सॅनिटरी नॅपकिन्स आणि ...\nफिफाचे फुटबॉल अॅन्थम ‘लिव इट अप’\nरशियात होणाऱ्या ‘फिफा वर्ल्डकप २०१८’साठी फिफाचे फुटबॉल अॅन्थम लॉन्च झाले आहे. हॉलिवूड ...\nमोदी कालावधीत गुंतवणूकदार 72 लाख कोटींनी श्रीमंत\nमोदी सरकार सत्तेत येऊन चार वर्षे झाले आहे. या दरम्यान, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ...\nमेट्रो सिटी मध्ये महिलांवर ड्रोनची नजर\nमहिला सुरक्षा संधर्भात पोलीस यंत्रणा मोठे निर्णय घेत आहे. मेट्रो सिटीमध्ये महिलांची ...\nनव्या व्यवसायाला चालना देण्यासाठी जीओचा पुढाकार\nमुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं जिओ जेन नेक्स्ट प्लॅटफॉर्म विकसीत केला आहे. ...\nमायक्रोमॅक्सचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन\nमायक्रोमॅक्स भारत गो कंपनीचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत ...\nMoto G6 भारतात 4 जूनला होईल लाँच, अमेजनवर होईल याची विक्री\nलेनोवो स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे ज्याचे नाव आहे ...\nआंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात\nइंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन ...\nबीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान\nबीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/pakistan-jindabad-announcements-fir-registered-against-mla-firoz-saith-115207", "date_download": "2018-05-28T03:18:47Z", "digest": "sha1:62T3744KGGE53IQEY72QDQQKZJHA7FN6", "length": 11851, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "pakistan jindabad announcements FIR Registered against MLA Firoz Saith पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा ; आमदार फिरोज सेठविरोधात गुन्हा दाखल | eSakal", "raw_content": "\nपाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा ; आमदार फिरोज सेठविरोधात गुन्हा दाखल\nबुधवार, 9 मे 2018\n\"काँग्रेस उमेदवार फिरोज सेठ यांच्या न्यू गांधीनगर येथील प्रचार दौऱ्यात पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा दिल्याचे आढळून आहे. या विरोधामध्ये माळमारुती पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार आमदार फिरोज सेठ आणि त्यांच्या समर्थकांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.''\n- अॅड. प्रवीण करोशी, तक्रारदार\nबेळगाव : न्यू गांधीनगर येथील प्रचार दौऱ्यात पाकिस्तान जिंदाबाद असा नारा दिल्याबद्दल आमदार फिरोज सेठसह समर्थकांवर आज (ता.9) गुन्हा दाखल झाला आहे. आमदार फिरोज सेठ यांची 6 मे रोजी न्यू गांधीनगरला सभा होती. सभा उरकून फिरोज सेठ आणि त्यांचे समर्थक निघून जात असताना समर्थकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. यामुळे उपस्थित कार्यकर्ते व समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न हा समर्थकांनी केला आहे.\nराष्ट्रीय एकात्मतेला तडा पोचविण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी याविरोधामध्ये दिलेल्या फिर्यादीनुसार आमदार सेठ आणि उपस्थित समर्थकांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. अॅड. प्रवीण करोशी यांनी याबाबत माळमारुती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत त्यांनी 6 मे रोजी फिरोज सेठ यांची सभा न्यू गांधीनगरला होती.\nसभेनंतर सेठ आणि समर्थक दुपारी चार वाजण्याच्या सुमारास चालत जात होते. त्यावेळी सेठ यांच्या पाठीमागून येणाऱ्या समर्थकांनी पाकिस्तान जिंदाबादचा नारा दिला. यामुळे समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करत देशाच्या अखंडतेला तडा पोचविण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख तक्रारीत केला आहे. त्यानुसार सेठसह अन्यच्या विरोधात भादवि 153 (अ), 122 (अ), 109 आणि 123 लोकप्रतिनिधी कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.\nआर्थिक भरभराटीसाठी ‘सकाळ मनी’ची साथ\nप्रत्येकाच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ‘सकाळ मनी’च्या उपक्रमाची राज्यभर...\nमी म्हणजे पाला - पाचोळा नव्हे - प्रा. डॉ. एन. डी. पाटील\nकोल्हापूर - इचलकरंजीसाठी प्यायलाही पाणी देणार नाही, असा माझा पवित्रा असल्याचे सांगून कोणी तरी माझी बदनामी करीत आहे. गेली ७० ते ७५ वर्षे सामाजिक...\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nदीड लाख गुन्हे तपासाअभावी रखडले\nहिंगोली - राज्यात तब्बल एक लाख 42 हजार गुन्हे तपासाअभावी रखडले असून, यात सर्वाधिक 21 हजार गुन्हे कोल्हापूर परिक्षेत्रातील आहेत. सदर गुन्हे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.smartdost.in/how-to-reduce-fat-2/", "date_download": "2018-05-28T03:25:15Z", "digest": "sha1:YOAES5OS3BVW537EJKMENBRC4BOQBYSV", "length": 8030, "nlines": 70, "source_domain": "www.smartdost.in", "title": "खाता-खाता वजन कमी करण्याचे 5 उपाय | | SmartDost - marathi website for interesting information", "raw_content": "\nखाता-खाता वजन कमी करण्याचे 5 उपाय\nगुडलाइफ, हेल्थ | 0 |\nनको असलेले फॅट कमी करण्यासाठी वाटेल ते करण्याची लोकांची धडपड असते. जॉगिंग, जिम, डायेटिंग इ. उपचार करूनसुध्दा वजन कमी होत नाही ही तक्रार अनेकजण करतात. पण लक्षात ठेवा, डायेटींग म्हणजे कमी खाणे असा गैरसमज अनेकजण करतात आणि वजन कमी करायच्या नादात अशक्तपणा व इतर आजारांना ते आमंत्रण देत असतात हे कित्येकांच्या लक्षात देखिल येत नाही. म्हणूनच खाता-खाता वजन कमी करायचे ५ नामी उपायांची ‘‘स्मार्टदोस्त’’ ची ही यादी..\n1. पुरेपूर पण उपयोगी नाष्टा करा :\nसकाळचा नाष्टा आहारातील एक प्रमुख घटक आहे. भरपूर नाष्टा करा पण लक्षात असू द्या. चिप्स, केक्स असे कॅलरीज व फॅट वाढवणारे पदार्थ खाऊ नका. त्याऐवजी प्रोटिनयुक्त पदार्थ खा. स्मार्टदोस्तने पाणी पिण्याचे महत्व सांगितले आहेच तेव्हा उठल्यावर प्रथम लिंबूपाणी प्यायचे विसरू नका.\n2. ठराविक ब्रेकनंतर वारंवार खा- प्रमाण मात्र कमी :\nडायेटींग म्हणजे आवडती डिश, पदार्थ खायचे बंद असाही गैरसमज आहे. तुम्हाला आवडती डिश तुम्ही खायचे सोडू नका. पण आहार तज्ञांच्या मते तुम्ही एक फूल प्लेट एखादा पदार्थ खात असाल तर आर्धी प्लेट खायला सुरू करा. दोन खाण्याच्या मध्ये साधारणपणे दोन-तीन तासांचे अंतर ठेवा. आपण भारतीय फक्त दोन जेवण, पण भरपूर जेवण करतो. तसे न करता जास्त वेळ खा पण कमी प्रमाणात.\n3. कार्बोहायड्रेडयुक्त पदार्थ टाळा :\nस्टार्चयुक्त पदार्थ, उदा. भात, बटाटे इ. टाळा. अतिगोड पदार्थ कार्बोहायड्रेट वाढवतात. खाण्यातील तेलाचे पदार्थ कमी करून शरिराची प्रोटीनची आवश्यकता पूर्ण करणारे पदार्थ खा. लक्षात असुद्या बरेचसे जंकफूड आपल्या शरीरातील फॅट वाढवताट. आणि जंकफूडमध्ये कार्बोहायड्रेटयूक्त घटकाचा भरपूर वापर असतो.\nतर स्टे अवे फ्रॉम जंकफूड.\n4. भरपूर पाणी प्या :\nखाण्याबरोबर पाण्याचेही आहारात फार महत्त्व आहे हे लक्षात असू द्या. पाण्यामध्ये कॅलरीज नसतात, शिवाय भूक कमी लागण्यास पाण्याचा उपयोग होतो. दररोज २-३ लिटर पाणी तुम्हाला वजन आटोक्यात ठेवायला मदत करेल. किती पाणी तुम्ही रिचवले हे लक्षात राहत नसेल तर सोपा उपाय – आधीच बाटल्या भरून ठेवा आणि मग मोजा पोटात किती गेले ते….\n5. पूरेपूर झोप घ्या :\nताण-तणावामुळेसुध्दा वजन वाढते. शरिराला आहाराबरोबरच झोपेची ही गरज असते. कमी झोप असणाऱ्यांची भूक जास्त असते असे दिसून आले आहे. तेव्हा शरिराला आराम द्या, पूरेपूर झोप घ्या. आणि पहा खाता खाता वजन कमी कसे होते ते.\nतर दोस्तांनो जरूर कळवा आर्टिकल कसे होते ते आणि काही उपयोग झाला का\nPreviousमायकेल जॅक्सनच्या 5 अनोख्या गोष्टी\nNextनाहीशी झालेली 5 पूरातन शहरे\nजगावेगळी 5 “राडा” फेस्टीवल्स\nवास्तुशास्त्राचे ५ नमुने जे तुम्हाला पहावयास आवडतील\nसौ. ला खुष करण्याचे 5 उपाय\nटॉप 5 भारतीय समुद्रकिनारे\nस्टिव्ह जॉब्स यांचे 6 Success Rules\nपरग्रहवासियांसाठी दिशादर्शक अन वीज निर्मिती – पिरॅमिडबद्दलच्या या 5 समजुती खऱ्या असतील का\nरिलेशनशिप धोक्यात टाकणाऱ्या 5 सवयी\nदोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-trending-roshan-more-marathi-article-1194", "date_download": "2018-05-28T03:04:51Z", "digest": "sha1:ML43Z2JZGMT2OU636GI23NBK6SN5FXPQ", "length": 14301, "nlines": 103, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Trending Roshan More Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nप्रियाच्या व्हिडिओला लोकांनी अशरक्षः डोक्यावर घेतल्यानंतर प्रसारमाध्यमाना तिच्या मुलाखती झळकल्या. या मुलाखतीमध्ये या गाण्याचे चित्रीकरण करतानाच्या अनेक गमतीजमती तिने सांगितल्या.\nवर्गातले दृश्‍य असावे.. विशीतला एक मुलगा साधारण त्याच वयाच्या मुलीकडे पाहून एक भुवई उडवतो.. प्रतिसाद म्हणून ती त्याला दोन भुवया उडवून दाखवते. तोही तसेच करतो.. आणि मिश्‍कीलपणे तिच्याकडे पाहू लागतो. ती एक भुवई उडवते आणि डावा डोळा मिचकावते.. घायाळ झाल्यासारखा तो मित्राच्या खांद्यावर रेलतो.. वातावरणात एकदम उल्हास, खट्याळपणा येतो...\nएवढाच व्हिडिओ पण एका रात्रीत त्याने अक्षरशः गोंधळ उडवला. त्यातील मुलगी प्रिया प्रकाश वॉरियर इंटरनेटवरची नंबर एक पर्सनॅलिटी झाली. तिच्याबरोबरचा मुलगाही अनेकांच्या पसंतीला उतरला. पण प्रियाने नेट अक्षरशः काबीज केले..\nत्यानंतर ती आणि राहुल गांधी, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली अशा अनेक मिम्स येऊ लागल्या. त्यानंतर तिचा गनशॉटचाही व्हिडिओ आला, पण पहिल्याची सर त्याला येऊ शकली नाही.. नेटवर गाजणाऱ्या अशा व्हिडिओ किंवा चित्रफितींचे आयुष्य फार नसते. पण काही सेकंदांच्या या व्हिडिओने प्रियाचे आयुष्य बदलून टाकले हे नक्की, अनेक इन्स्टाग्राम स्टार्संना मागे टाकत प्रियाच्या फॉलोअर्रसची संख्या तब्बल २८ लाखांपेक्षा जास्त झाली. विशेष म्हणजे एकाच दिवसात तिला सहा लाख लोकांनी फॉलो केले. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या आधी एकच दिवस हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सोशल मिडीयावर प्रेमाची नव्हे तर केवळ प्रियाच्याच नावाची आणि या व्हायरल व्हिडिओची चर्चा रंगली होती. अनेकांनी ट्विटर, फेसबुकवर, इन्स्टाग्रामवर ’आई तुझी सुन मिळाली’ ’नॅशनल क्रश प्रिया’ अशा मजेशीर पोस्ट अपडेट करत आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली.\nप्रियाला प्रसिद्धी मिळवून देणारे हे दृश्‍य म्हणजे ‘ओरु अदार लव्ह’ या मल्याळम चित्रपटाचा टिझर आहे. प्रिया प्रकाश वॉरियर ही या चित्रपटाची नायिका आहे. केवळ १८ वर्षाची असलेली प्रिया बी कॉमच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. तिचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात तिची निवड सुरवातीला सहअभिनेत्री म्हणून करण्यात आली होती. मात्र नंतर प्रियाला मुख्य अभिनेत्रीची भूमिका मिळाला.\nसोशल मिडीयावर या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळत असताना मात्र प्रियाच्या विरोधात हैद्राबादमधील पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. प्रियाचा जो व्हिडिओ वायरल झाला आहे त्यातल्या काही शब्दांमुळे आपल्या धार्मिक भावना दुखवल्याची तक्रार काही तरुणांनी केली आहे. यानंतर चारच दिवसात प्रियाचा याच चित्रपटातील दुसरा व्हिडिओदेखील इंटरनेटवर आला पण त्याला म्हणावा तितका प्रतिसाद मिळालेला नाही. पूर्वीच्या व्हिडीओत प्रियाने आपल्या डोळ्यांनी इशारा केल्या नंतर आता आपल्या बोटांनी बंदूक चालवताना ती दिसते आहे. शिक्षिका वर्गात शिकवत असतानाच आपल्याकडे पाहणाऱ्या मुलाला गोड हसून प्रतिसाद देते, आपल्या दोन बोटांची बंदूक करुन त्याचे चुंबन घेऊन त्या मुलावर गोळी चालवते आणि क्षणार्धातच हा मुलगा गोड हसत आपल्या हृदयावर हात ठेवून मित्राचा अंगावर कोसळतो. हा मुलगा आहे प्रिया सोबतचा तिचा सहअभिनेता, तिच्या बॉयफ्रेंडची भूमिका साकारणार मोहम्मद रोशन.\nप्रियाच्या व्हिडिओला लोकांनी अशरक्षः डोक्यावर घेतल्यानंतर प्रसारमाध्यमाना तिच्या मुलाखती झळकल्या. या मुलाखतीमध्ये या गाण्याचे चित्रीकरण करतानाच्या अनेक गमतीजमती तिने सांगितल्या. तसेच आपल्या व्हिडिओला इतका प्रतिसाद मिळाल्याचे आश्‍चर्य वाटत असल्याचे तिने सांगितले, हा सीन शुट करताना डोळा मिचकवण्याचे ठरले नव्हते केवळ भुवया उडवण्याचा सीन होता. आपण डोळा मारणे, गोड हसणे, लाजणे हे उत्स्फूर्तपणे केले आणि एका टेकमध्येच हा सीन ओके झाल्याने आपल्याला आनंद झाल्याचे प्रियाने कबूल केले. या चित्रपटास हा सीन चांगला होण्याचे श्रेय प्रिया या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला देते. हा व्हिडिओ प्रियाच्या करिअरसाठी चांगलाच फायदेशीर ठरतोय. सिनेसृष्टीत पदार्पणाच्या तयारीत असलेल्या प्रियाने आगामी सिनेमांसाठी आपला ’भाव’ वाढवला असल्याचीही चर्चा आहे. ’पिंक’ सिनेमाच्या दिग्दर्शक अनिरुद्ध रॉय चौधरीनेही तिला आगामी सिनेमासाठी विचारणा केली होती, मात्र आपल्या पदार्पणातील चित्रपटावर लक्ष्य केंद्रित करायचे असल्याचे कारण देत तिने हा सिनेमा करण्यास चक्क नकार दिला. मोठ मोठे दिग्दर्शक प्रियाला आपल्या सिनेमात घेण्यास उत्सुक असून यामध्ये मल्याळम सिने सृष्टिबरोबरच बॉलिवुडमधील दिग्दर्शकांचा समावेश आहे. एका मल्याळम वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार प्रियानं नवीन सिनेमासाठी मानधानामध्ये वाढ केली आहे. पुढील प्रत्येक सिनेमासाठी ती २ कोटी रुपयाची मागणी करत असल्याचे या मल्याळम वेबसाइटने म्हटले आहे.\nसकाळी अकराच्या सुमारास भाऊराव कऱ्हाडे यांना फोन केला. इतर सेलिब्रिटींप्रमाणे त्यांचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80517032138/view", "date_download": "2018-05-28T03:17:30Z", "digest": "sha1:CZRZGXNK7FSE25QS4G3HIPHFMQGCO3WZ", "length": 17171, "nlines": 129, "source_domain": "www.transliteral.org", "title": "धर्मसिंधु - उपनयन तिथिविचार", "raw_content": "\nहिंदू धर्मात ३३ कोटी देवता आहेत काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध २|\nतृतीय परिच्छेद : पूर्वार्ध २\nग्रहांचे शत्रु, मित्र इत्यादि\nगोत्रे व प्रवर यांचा निर्णय\nगोत्रे व प्रवरांचे सुलभ ज्ञान\nधर्मसिंधु - उपनयन तिथिविचार\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.\nTags : dharmasindhukashinathashastri upadhyayकाशीनाथशास्त्री उपाध्यायधर्मसिंधु\nया कार्याला द्वितीया, तृतीया, पंचमी, षष्ठी, एकादशी व द्वादशी या तिथि योग्य होत. सप्तमी, त्रयोदशी व कृष्णप्रतिपदा या तिथीसुद्धां क्वचित्‌ ग्रंथांत जरी सांगितल्या आहेत, तरी त्या पुनरुपनयनाला व मुका (कुमार अथवा कुमारी) यांच्या संबंधानें घ्याव्या. सोमपदा तिथि अनध्याय, गलग्रह व अपराह्न--यांवर जर उपनयन झालें, तर तो संस्कार पुन्हा करावा. पौर्णिमा, चतुर्दशी, अष्टमी, अमावास्या, प्रतिपदा, सूर्यसंक्रान्ति मन्वादि, युगादि कार्तिक, आषाढ व फाल्गुन या महिन्यांतल्या कृष्णपक्षींच्या (तीन) द्वितीया, तुला व मेष या संक्रान्तीच्या पक्षिणी (बारा प्रहर) हीं सर्व अनध्यान असल्याचें पहिल्या परिच्छेदांत सांगितलेंच आहे. सोमपदा व अनध्याय या तिथि जर दोन दिवस सूर्यास्तानंतर व सूर्यास्ताच्या पूर्वीं तीन मुहूर्त असतील, तर दोन्ही दिवस अनध्याय होय. एक दोन घटका जरी प्रतिपदा शिल्लक असली तरी शिष्टलोक तो अनध्यायच मानतात. तुला व मेष या संक्रान्तींशिवाय इतर संक्रान्ति आणि युगादि, मन्वादि यांच्यासंबंधानें पहिल्या व दुसर्‍या परिच्छेदांत सांगितल्याप्रमाणें, ज्या दिवशीं संक्रान्तीचा पुण्यकाल किंवा युगादि मन्वादि यांचा श्राद्धकाल असेल,त्याच दिवशीं अनध्याय समजावा. सूर्यास्ताच्या आधीं तीन घटका संक्रान्ति अथवा युगादि जरी असतील, तरी तेवढयानें कांहीं अनध्याय होत नाहीं. त्रयोदश्यादि चार तिथि, असतील, तरी तेवढयानें कांहीं अनध्याय होत नाहीं. त्रयोदश्यादि चार तिथि, आणि सप्तमी, अष्टमी, नवमी आणि चतुर्थी--या गलग्रहतिथि होत. येथें चतुर्थी व नवमी या (दोन) तिथि उपनयनाला त्याज्य होत असे वाटतें. चतुर्थीसह पंचमीला कित्येक (लोक) जे व्रतबंध (मुज) करीत नाहींत, त्याबद्दल मूळवचन पाहिलें पाहिजे. नवमीशेष अशा दशमीला मुंज न करण्याबद्दल मयूखांत (सांगितलें) आहे. दिवसाचे तीन भाग करुन, त्यांतला तिसरा जो अपराह्नकाल मयूखांत (सांगितलें) आहे. दिवसाचे तीन भाग करुन, त्यांतला तिसरा जो अपराह्नकाल ते व्रतबन्धाला वर्ज्य समजावा, दुसरा मध्यम होय आणि पहिला मुख्य (योग्य) होय. मन्वादि व युगादि तिथि (कोणत्या तें) दुसर्‍या परिच्छेदांत सांगितलें आहे, त्यावरुन चैत्र शुद्ध तृतीया ही जी मन्वादि तिथि व वैशाख शुद्ध तृतीया ही जी युगादितिथि त्या दोहींवरच काय तो उपनयनाचा संभव येतो. या दोन्ही तिथि मौंजीबन्धनाला अपवादक असल्याचें, निर्णयसिन्धु, कौस्तुभ वगैरे ग्रन्थांत म्हटलें आहे. चैत्र शुद्ध तृतीया, वैशाख शुद्ध तृतीया, माघसप्तमी आणि फाल्गुन वद्य द्वितीया या तिथि मुनिवर्य भरद्वाजांनीं उपनयनाला योग्य असल्याचें सांगितलें आहे. या ठिकाणीं माघी सप्तमी व मन्वादि यांचा जो अपवाद सांगितला आहे, तो पुनरुपनयनाबद्दलचा आहे. फाल्गुन कृष्ण द्वितीयेला चातुर्मासासंबंधींच्या द्वितीयेनें जें अनध्यायत्व प्राप्त होतें, त्याबद्दलचा हा अपवाद समजावा. अनध्यायाच्या आदल्या दिवशीं आणि पुढच्या दिवशीं व्रतारंभ (येथें उपनयन), व्रतविसर्जन आणि विद्यारंभ हीं करुं नयेत, असें जें दुसरें स्मृतिवचन आहे, तें द्वितीयेच्या असंभवामुळें आणि गलग्रहतिथीच्या योगानें प्राप्त झालेला जो सप्तमी, नवमी व त्रयोदशी यांचा निषेध, त्याचें अनुवादन करणारें आहे असें वाटतें; कारण, हा जर अप्राप्ताचा निषेध मानावा तर मन्वादि, युगादि, संक्रान्ति वगैरे तिथींच्या आधींचा व पुढचा दिवस हेही निषेधांतच येतील ही इष्टापत्तिही नव्हे; कारण शिष्टाचारग्रन्थांत याची उपलब्धि नाहीं. मुहूर्तमार्तण्ड ग्रंथांतल्या वचनावरुन माघ शुद्ध व वद्य द्वितीया आणि वैशाख वद्य द्वितीया या तीन तिथि उपनयनाविषयींच्या अनध्यायाच्या जरी सांगितल्या आहेत, तरी इतर ग्रन्थकार हे अनध्याय मानीत नाहींत. याचें कारण असें कीं, त्याला पुष्कळ ग्रंथांत आधार नाहीं. मुहूर्तचिन्तामणि वगैरे ग्रंथांतल्या मौंजीप्रकरणांत, हे अनध्याय असल्याचें कोठेंही सांगितलेलें नाहीं; म्हणून, मुहूर्तमार्तण्ड ग्रंथांत जे अतिरिक्त अनध्याय सांगितले आहेत, ते मौंजीविषयीं नसून, उपनयनादिकांच्या अभ्यासाविषयींचे आहेत असें (मानणें) मला योग्य दिसतें. त्यांत जर तृतीया, षष्ठी व द्वादशी या तिथींना प्रदोष असेल, तर मुंज करुं नये. रात्रीच्या पहिल्या प्रहरीं चतुर्थी; दीडप्रहरांत सप्तमी आणि दोन प्रहरांत त्रयोदशी यांप्रमाणें अनुक्रमें असल्यास प्रदोष होतो. पहिल्या प्रहरांत दोन दिवस जर चतुर्थीची व्याप्ति असेल, तर पहिल्या दिवशीं प्रदोष समजावा, दुसर्‍या दिवशीं मानूं नये, असें कौस्तुभांत सांगितलें आहे. प्रदोषाच्या दिवशीं, शनिवारीं व कृष्णपक्षांतल्या अखेरच्या पांच दिवसांत जर उपनयन केलें (असेल) तर तें पुन्हां करावें, असें मयूखांत सांगितलें आहे. (उपनयन म्हणजे गुरुजवळ विद्या शिकायला जाणें) . याप्रमाणें नित्याचे अनध्याय होत.\nवि. बिनकिडीचा ; चांगला . आपपृथ्वी हे पांच फोक महाभूतांचें सरोक - ज्ञा १५ . ९८ .\nचांदणी चोळी म्हणजे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t3086/", "date_download": "2018-05-28T03:37:48Z", "digest": "sha1:IDCW72PJSXECWHPYAMG457BM726BIH5N", "length": 3786, "nlines": 76, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-ती वेळच वेडी होती", "raw_content": "\nती वेळच वेडी होती\nती वेळच वेडी होती\nती वेळच वेडी होती, ती वेळच खुळी होती,\nमी पाहिलं जेव्हा तिला तिच्या गालावर खळी होती.\nलाडिक ओठांच्या कोरीत नाजूकच ते हसणे होते,\nडोळ्यात फुललेले तेज, पण नजरेत लाजेची जाळी होती.\nकाजव्याने काय करावी चमकण्याची चांदनिशी स्पर्धा,\nचमकून हसण्याची अदाच तर खरी लाडिकवाळी होती.\nकित्येक वेडे येथे या पूर्वीही झाले होते,\nनेमकी याचवेळी माझीच पाळी होती.\nचांदणं फुललं होतं डोळ्यात तिच्याही तेव्हा,\nआनंदात न्हाली मनातली प्रत्येक आळी होती.\nतिच्या शब्दांची झेलून भिक्षा कितीजण समर्थ ठरले \nउपेक्षेची रेष केवळ कित्येकांच्या कपाळी होती.\nमी पुढारला हात माझा कोरडा मनात भाव ठेऊन,\nकुणा इतराच्याच हातात तिची करंगळी होती.\nकळेचना प्रस्ताव कुणाचा, कि उगीचच आळीमिळी होती,\nती नक्कीच चतुराई होती, कि ती खरचं तितुकी भोळी होती.\nमाझी वाटच प्रवाहाच्या विरुद्ध दिशेस वळली होती,\nबघताच भुली पडली मला माझ्या शपथांची त्यावेळी होती.\nती वेळच वेडी होती\nहसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....\nRe: ती वेळच वेडी होती\nती वेळच वेडी होती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.smartdost.in/world-records/", "date_download": "2018-05-28T02:57:47Z", "digest": "sha1:GUJODADTU72KEUYUU2URMC2G2XGGBIBK", "length": 6001, "nlines": 68, "source_domain": "www.smartdost.in", "title": "५ विलक्षण गिनीज रेकॉर्डस् | | SmartDost - marathi website for interesting information", "raw_content": "\n५ विलक्षण गिनीज रेकॉर्डस्\nअजबसत्य, अनोखे | 0 |\nगिनीज बुकमध्ये आपले नाव दर्ज करण्यासाठी लोक बऱ्याच खटपटी करतात. अजब विलक्षण असे रेकॉर्डस असलेल्या जागतिक रेकॉर्डसमधील ’स्मार्ट दोस्त’ने जमा केलेली यादी.\nएखाद्या जाड्याला आपण ए भोपळ्या म्हणून चिडवतो. मग जाड्या भोपळ्याला काय चिडवायचे असो.विकसिनशिल गावातील हा १८१० पौंडाचा भोपळा ऑफीसिली सर्वांत जाडा भोपळा म्हणून निवडला गेला. न्यूऑर्कमध्ये अनेक आठवडे प्रेक्षकांना खेचणारा हा नंतर प्रेक्षकांच्या पोटात विसावला.\n२) टी शर्टचा थर\nक्रुणोस्लाव नावाच्या एका गृहस्थाने २२ मे २०१० दिवशी एक नव्हे दोन नव्हे तब्बल २४५ ही शर्टस स्वत:च्या अंगावर चढवण्याचा पराक्रम केला. केवळ टी शर्टचे वजन ६८ किलो होते. परंतु क्रोएशिया देशाचा हा पठ्या घाबरला नाही.\n३) लांब कान्या कुत्रा\nइलीनॉइस ठिकाणचा ब्लडहाऊंड जातीच्या या कुत्र्याचे कान जगात सर्वांत लांबूळके ठरले. गम्मत म्हणजे उजवा कान १३.७५ इंच व डावा कान १३.५ इंच. या कुत्र्याचे नाव टायगर. टायगर तो कुत्तेका नाम होता है |\n१९९५ साली एक अनोखा रेकॉर्ड होल्डर जगासमोर आला. तोही प्रचंड घेरदार शिंगासहीत. लर्च नावाच्या या बैलोबाची शिंगे ३७.५ इंच घेराची होती.\n५) रेकॉर्ड शारीरिक टोच\nकान, नाक, टोचून घेणारी माणसे आपण पाहतो. टोचून घेताना किती वेदना होत असतील हे ही आपण जाणतो. परंतु ख्रिस नावाच्या या अमेरिकन बहाद्दराने केवळ सहा तास पंधरा मिनिटात हजोरा वेळा टोचून घेतले. किती माहित आहे. बरोब्बर ३१०० टोचण्या.\nNext५ आश्चर्यकारक गोष्टी ज्या ६० सेकंदात होतात\nब्राझीलच्या या अल्बाय्नो जुळ्यांनी मॉडेलिंगमध्ये उडवली धूम..\nसुपरमॅनच्या ५ अनोख्या गोष्टी\nमॅक डोनाल्डला इंटरनेट म्हणजे काय हे 90 पर्यंत माहित नव्हते..\nभुवया नसलेल्या मोनालिसाच्या 5 विलक्षण बाबी\nस्टिव्ह जॉब्स यांचे 6 Success Rules\nपरग्रहवासियांसाठी दिशादर्शक अन वीज निर्मिती – पिरॅमिडबद्दलच्या या 5 समजुती खऱ्या असतील का\nरिलेशनशिप धोक्यात टाकणाऱ्या 5 सवयी\nदोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/indian-team-reaches-south-africa-after-long-flight/", "date_download": "2018-05-28T03:13:00Z", "digest": "sha1:TU2OA7AE3MD5ZQZQBEL5TGRPPFQWLP2A", "length": 4165, "nlines": 85, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारतीय क्रिकेट संघाचे केपटाउनमध्ये आगमन - Maha Sports", "raw_content": "\nभारतीय क्रिकेट संघाचे केपटाउनमध्ये आगमन\nभारतीय क्रिकेट संघाचे केपटाउनमध्ये आगमन\n भारतीय क्रिकेट संघाचे आज केपटाउन येथे आगमन झाले. संघाने काल सकाळी मुंबईवरून दक्षिण आफ्रिकेसाठी प्रयाण केले होते.\nभारतीय संघ येथे ५ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत भाग घेणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ कसोटी, ६ वनडेत आणि ३ टी२० सामने खेळणार आहे.\nबीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून आज संघ हॉटेलमध्ये प्रवेश करतानाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nजेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप…\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/3984-love-jihad-live", "date_download": "2018-05-28T03:03:14Z", "digest": "sha1:X3CY4C7LNSPI5GLWUWTKYIPCTWLBO7N6", "length": 5824, "nlines": 133, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "लव्ह जिहादचा क्रूर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nलव्ह जिहादचा क्रूर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल\nलव्ह जिहाद'च्या संशयावरून एका तरुणाची निर्घृण हत्या करून मृतदेह जाळल्याची घटना राजस्थानमधील राजसमंदमध्ये घडली आहे.\nया घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यात तणाव निर्माण झाला आहे. परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.\nशंभूनाथ या आरोपीला या प्रकरणी अटक करण्यात आलीय. लव्ह जिहाद संपला नाही तर भयानक परिस्थीतीचा सामना करावा लागेल अशी धमकी या आरोपीनं दिलीय.\nया व्हिडओत लव्ह जीहादच्या संशयावरुन एका तरुणाची कुऱ्हाडीने वार करुन निघृणपणे हत्या करण्यात आली. यानंतर त्याचा मृतदेह जाळण्यात आला.\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/cricket/player-ban-players-till-end-match-dravids-decision/", "date_download": "2018-05-28T03:35:48Z", "digest": "sha1:WZQGOJMRDUC7QLHZSHI74UI3KPXM7R3E", "length": 26995, "nlines": 357, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Player Ban For The Players Till The End Of The Match, Dravid'S Decision | अंतिम सामना संपेपर्यंत खेळाडूंसाठी मोबाईल बंदी, प्रशिक्षक द्रविडचा निर्णय | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nPalghar Bypoll 2018 : भाजपा रडीचा डाव खेळतंय, साम,दाम दंड भेद सुरू - हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nAll post in लाइव न्यूज़\nअंतिम सामना संपेपर्यंत खेळाडूंसाठी मोबाईल बंदी, प्रशिक्षक द्रविडचा निर्णय\nभारताच्या १९ वर्षाखालील संघाने पाकिस्तानचा पराभव करीत अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केला. सांघिक खेळाच्या जोरावर पृथ्वी शॉच्या टीमने एकही सामना न गमावता अंतिम फेरी गाठली.\nनवी दिल्ली - भारताच्या १९ वर्षाखालील संघाने पाकिस्तानचा पराभव करीत अंतिम फेरीत दणक्यात प्रवेश केला. सांघिक खेळाच्या जोरावर पृथ्वी शॉच्या टीमने एकही सामना न गमावता अंतिम फेरी गाठली.\nद्रविडच्या मार्गदर्शनाचा हा परिणाम असल्याचे दिसून आले. द्रविड वेळोवेळी या तरुण खेळाडूंना मोलाचे सल्ले देत आला आहे. आयपीएल लिलावाकडे लक्ष न देता विश्वचषक स्पर्धेवर लक्ष देण्याचा सल्ला त्याने खेळाडूंना दिला. केवळ खेळावर या मुलांचे लक्ष केंद्रित राहावे म्हणून द्रविडने आणखी एक निर्बंध लावला. एकाग्र चित्ताने केवळ खेळातील बारकाव्यांवर लक्ष देऊन खेळात सुधारणा करता यावी या उद्देशाने द्रविडने खेळाडूंना मोबाईल बंद ठेवण्याचा आदेशच दिला. विश्वचषकाचा अंतिम सामना होईपर्यंत कोणताही खेळाडू मोबाईल वापरणार नाही, असा नियम बनविला आहे.\nशिवम मावी या खेळाडूचे वडील पंकज मावी यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये ही बाब समोर आली. अंतिम सामना होईपर्यंत राहुल सरांनी आमच्या मोबाईल वापरावर बंदी घालती आहे, अशी माहिती शिवमने आपल्या बाबांना बोलताना दिली. आम्ही शिवमशी रविवारी बोललो. मात्र त्यावेळी त्याने आता आपण फायनल नंतर बोलू असे सांगितले.\nविश्वचषक स्पर्धेच्या अंतिम आणि उपांत्य फेरीच्या सामन्यांआधी प्रशिक्षक राहुल द्रविडने सर्व खेळाडूंना मोबाईल वापरू नये असे सांगितले असल्याचे पंकज मावी म्हणाले. कुटुंबातील सदस्यांचे आणि प्रसारमाध्यमांच्या सततच्या फोनमुळे खेळाडूंचे खेळावर लक्ष राहणार नाही, अशी भीती असल्याने द्रविडने ही बंदी आणल्याची माहिती शिवमने आपल्या वडिलांना फोनवरून दिली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nCricketIndian Cricket TeamRahul DravidPrithvi Shawक्रिकेटभारतीय क्रिकेट संघराहूल द्रविडपृथ्वी शॉ\nरहाणे, भुवनेश्वर मौल्यवान खेळाडू\nकोहली जगातील सर्वोत्तम फलंदाज - सलीम दुर्राणी\nटी१०मध्ये संघांची संख्या वाढणार, सहाऐवजी एकूण आठ संघ जेतेपदासाठी भिडणार\nभारत- द. आफ्रिका पहिल्या वनडेतील 'हे' खास विक्रम\nवनडे मालिकेत भारताची विजयी सलामी\nपहिल्या कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात\nपिच फिक्सिंग स्टिंग : बीसीसीआयचा प्रतीक्षेचा निर्णय\nIPL 2018 Final, CSK vs SRH : वानखेडेवर तळपला वॉटसन, चेन्नई बनली चॅम्पियन\nटॉसचा ड्रामा; धोनीनं मांजरेकरांना केलं कन्फ्युज, पाहा व्हिडीओ\nहा योगायोग पाहिलात का युसूफ पठाणची या दोन सामन्यांत निर्णायक खेळी\nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/category/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87/page/4/", "date_download": "2018-05-28T03:16:01Z", "digest": "sha1:D7F2CCQ5UCPRXABR3VFZACPPLWXIWL7F", "length": 20165, "nlines": 247, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "पुणे Archives - Page 4 of 162 - Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nराखी तयार करण्याचा कच्चा माल खाक\nहडपसर उन्नतीनगर येथील घटना पुणे – हडपसरमधील उन्नतीनगर येथील रहिवासी इमारतीमध्ये असलेल्या एका राखी तयार करण्याच्या कारखान्याला आग लागली. या ठिकाणी दोन फ्लॅटमध्ये मोठया प्रमाणात राख्या तयार कर... Read more\nपुणे – महापालिकेची विकासकामे करताना ज्या कामांसाठी गौण खनिज शुल्क (रॉयल्टी) भरणे आवश्‍यक आहे. ही रॉयल्टी निविदा प्रक्रीयेत समाविष्ट करण्यात यावी तसेच ती ठेकेदाराकडून वसूल करून गौण खनिज विभाग... Read more\nशीला डावरे ठरल्या भारतातील “पहिली महिला रिक्षाचालक’\nराष्ट्रपतींच्या हस्ते “फर्स्ट लेडी’ पुरस्काराने सन्मानित पुणे – 1988मध्ये 18 वर्षांची शीला डावरे ड्रायव्हिंगचं वेड घेऊन परभणीहून पुण्याला आल्या. त्यांनी रिक्षा चालवायचा निर्णय घेण्याचं धाडस... Read more\nपालिका शाळेतील मुलींना मोफत सॅमिटरी नॅपकिन\n5 वी ते बारावी पर्यंतच्या मुलींना देणार सुविधा पुणे – महापालिका शाळांमधील पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींना पालिकेच्या वतीने मोफत सॅनिटरी नॅपकीन देण्यात येणार आहेत. त्याबाबतच्या... Read more\nअपूर्ण अर्ज पूर्णपणे भरण्याचे आवाहन\nपुणे – अकरावी प्रवेशासाठी आतापर्यंत 32 हजार 835 विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशाचा पहिला भाग भरला आहे. 16 हजार 205 विद्यार्थ्यांचे अर्ज अर्धवट असून, त्यांनी अर्ज पूर्णपणे भरावे, असे आवाहन अकरा... Read more\nअतिधोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे स्थलांतरण करावे – विभागीय आयुक्त\nपुणे– अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होते. धरण पूर्ण भरल्यानंतर विसर्गात वाढ केली जाते. त्यावेली धरणाखालील गावांना धोका होऊ शकतो. अशा परिस्थितीत सर्व यंत्रणांनी सतर्क राहून लोकांची गैरसो... Read more\nबांधकाम विभागाची कारवाई …\nपुणे – महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाच्या एक, दोन आणि सहाच्या वतीने अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 19 हजार 924 चौ. फुट क्षेत्र मोकळे करण्यात आले. झोन एकमधील धानोरी येथ... Read more\nआरटीओ आदेशाला वितरकांकडून केराची टोपली\nपुणे – वाहनांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांकडून आरटीओ चार्जेस आकारण्यात येणार नाही, असा फलक शो-रूममध्ये लावण्याचे आदेश प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) वितरकांना दिले होते. मात्र, गुरुवारी प... Read more\nपीएमपी गाड्यांची पावसाळ्यापुर्वी तपासणी\nपुणे – पावसाळ्याच्या तोंडावर शहरातील सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य कणा असलेल्या पुणे महानगर परिवहन मंडळाच्या (पीएमपी) गाड्यांची डागडुजी सुरू करण्यात येणार आहे. पीएमपीच्या ताफ्यातील काही गाड्यांच... Read more\nअधिकारी, कर्मचाऱ्यांना वीजबिल भरल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागणार\nपुणे – शासकीय निवासस्थानात राहणाऱ्या शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थान सोडताना वीजबिलाची कुठलीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र निवासस्थान उपलब्ध करून देणाऱ्या सक्षम अधिकाऱ्या... Read more\nअपेक्षापूर्ती न करणारी ‘बकेट लिस्ट’…\nशाहिदने सोडला इम्तियाजचा चित्रपट\nट्रोल करणाऱ्यांना शिल्पाचे सडेतोड उत्तर\nजान्हवीच्या भोवती लहानग्यांचा गराडा\nइरफान खान पूर्णपणे ठिक, करणार पुनरागमन\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nIPL Final : सुपरकिंग्जसमोर सनरायझर्सचे आव्हान\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nभाजपची वर्षपूर्ती अन्‌ शहराध्यक्षांची अनुपस्थिती\nभाजपने जनतेला महागाई, बेरोजगारीच्या खाईत लोटले\nमेट्रोच्या कामासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल\nबोलाचीच कढी अन्‌ बोलाचाच भात\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nस्वच्छ पर्यावरणासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती टाळा – श्रावण हर्डीकर\nदेहुरोडला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचा जल्लोष\nगुजरात मधील वीज प्रकल्पाला अमेरिकेतल्या सुप्रीम कोर्टात आव्हान\nपालिका तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हाती; उद्या फैसला\nशेअर मार्केटच्या बहाण्याने गंडा\nबोपखेलमधील एसटीपीची जागा त्वरीत ताब्यात घ्या- नगरसेविका गायकवाड\nतिकीट असूनही राजू शेट्टींना न घेताच विमान उडालं\nलंडनमधील गगनचुंबी २७ मजली इमारतीला भीषण आग; अनेक जण आडकल्याचा संशय\nमहेश मोतेवार यांची 207 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त\nमाहेश्वरी समाजाचे देशाच्या प्रगतीत महत्वाचे योगदान- पवार\nभाजपची वर्षपूर्ती अन्‌ शहराध्यक्षांची अनुपस्थिती\nभाजपने जनतेला महागाई, बेरोजगारीच्या खाईत लोटले\nमेट्रोच्या कामासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल\nबोलाचीच कढी अन्‌ बोलाचाच भात\nदेहुरोडला वर्चस्वातून पुन्हा राडा\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nभीम ऍपकडून ग्राहकाला नुकसानभरपाई देण्याचे आदेश\nघर पेटविल्याप्रकरणी दोघांना पोलीस कोठडी\nमहिला कैद्यांनी थेट महिला आयोगाकडे तक्रारी द्याव्यात\n“मी मेंटली फिट’ फिजिकली माहिती नाही – पंकजा मुंडे\nसत्तेत आमचा फक्त वापर होतो\nबालभारतीच्या परवानगीने आता बाजारातील गाईड\nपुणे-मुंबई एक्‍सप्रेस वेवर विचित्र अपघात\nवारजे पोलीस चौकी तोडफोडप्रकरणी दोघांना जामीन\nलाखांची लाच घेताना सरपंच जेरबंद\nमेट्रो प्रकल्पामुळे 688 कुटुंबे होणार विस्थापीत\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/parabhani/starting-three-tur-purchase-centers-out-7-parbhani-district/", "date_download": "2018-05-28T03:32:03Z", "digest": "sha1:FLNLFLHWCUMLBY6QDUZTN3U4LHK3Y6Q3", "length": 31382, "nlines": 361, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Starting Three Tur Purchase Centers Out Of 7 In Parbhani District | परभणी जिल्ह्यात ७ पैकी तीन तूर खरेदी केंद्र सुरु | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nAll post in लाइव न्यूज़\nपरभणी जिल्ह्यात ७ पैकी तीन तूर खरेदी केंद्र सुरु\nनाफेडमार्फत जिल्ह्यात सात ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. त्यापैकी परभणी, जिंतूर, सेलू या तीन ठिकाणी हे केंद्र सुरु करण्यात आले आहेत. शुक्रवारपासून या केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळालेला आहे.\nपरभणी : नाफेडमार्फत जिल्ह्यात सात ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहेत. त्यापैकी परभणी, जिंतूर, सेलू या तीन ठिकाणी हे केंद्र सुरु करण्यात आले आहेत. शुक्रवारपासून या केंद्रांवर प्रत्यक्ष खरेदी सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा मिळालेला आहे.\nगतवर्षी जिल्ह्यामध्ये सहा ठिकाणी नाफेडच्या वतीने हमीभाव खरेदी केंद्र सुरु केले होते. मात्र तुरीचे चांगले उत्पन्न निघाल्याने तूर उत्पादक शेतकर्‍यांना आपली तूर हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री करताना अडचणीचा डोंगर पार करावा लागला होता. काही शेतकर्‍यांना तर दोन- दोन महिने केंद्रासमोर आपल्या वाहनांच्या रांगा लावाव्या लागल्या होत्या. शेतकरी व तूर खरेदी केंद्र प्रशासनात अनेक खटके उडाले होते. तूर उत्पादकांचा रोष पाहता राज्य शासनाला तीनवेळेस मुदतवाढही द्यावी लागली होती. परभणी आणि हिंगोली या दोन जिल्ह्यात गतवर्षी २ लाख ८० हजार क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली.\nयाही वर्षी शेतकर्‍यांना बर्‍यापैकी तुरीचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे गतवर्षीसारखी परिस्थिती याहीवर्षी निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा शेतकर्‍यांतून व्यक्त होत आहे. जिल्ह्यामध्ये यावर्षी परतीचा पाऊस समाधानकारक झाला आहे. खरीपापाठोपाठ रबी हंगामातील पिकेही बहरली आहेत. त्यातून चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा शेतकर्‍यांना होती. परंतु, नैसर्गिक संकटाने शेतकर्‍यांचे खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद व कापूस ही पिके हातची गेली. त्यामुळे शेतकर्‍यांकडे केवळ तुरीचा शेतमाल शिल्लक आहे. परंतु, व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांचा शेतीमाल घेताना अडवणूक केली जात आहे.\nसेलू, परभणी, जिंतूर, गंगाखेड, पूर्णा, बोरी या ठिकाणी नाफेडच्या वतीने तर मानवत येथे विदर्भ फेडरेशनच्या वतीने भावीभाव तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात येणार आहे. गुरुवारपर्यंत परभणी, जिंतूर, सेलू या तीन ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्र सुरु झाले आहेत. या केंद्रावर शुक्रवारपासून प्रत्यक्ष तूर खरेदीस सुरुवात होणार आहे. यावर्षी जवळपास साडेतीन हजाराच्या वर तूर उत्पादक शेतकर्‍यांनी आपली तूर हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी नोंदणी केली आहे.\nचार ठिकाणी टप्प्या-टप्प्याने होणार सुरुवात\nनाफेडच्या वतीने जिल्ह्यात परभणी, जिंतूर, सेलू, पूर्णा, गंगाखेड, बोरी या सहा ठिकाणी तर विदर्भ फेडरेशनच्या वतीने मानवत येथे हमीभाव तूर खरेदी केंद्र उघडण्यात येणार आहे. त्यापैकी नाफेडकडून जिल्ह्यात तीन ठिकाणच्या केंद्रांचे उद्घाटन झाले आहे. नाफेडच्या पूर्णा, गंगाखेड, बोरी व विदर्भ फेडरेशनच्या वतीने मानवत येथे तूर खरेदी केंद्र येत्या आठ दिवसात सुरु करण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली.\nखाजगी बाजारपेठेत कवडीमोल दर\nराज्य शासनाने तूर उत्पाकांना दिलासा देण्यासाठी ५ हजार ४५० रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव जाहीर केला आहे. परंतु, येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डातील व्यापार्‍यांकडून केवळ ४ हजार ते ४ हजार २०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे तुरीची खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे तूर उत्पादक शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. बाजार समितीच्या प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपरभणी जिल्ह्यातील ६०० शासकीय कार्यालयात उपस्थितीसाठी बायोमॅट्रिकचा वापर\nबोंडअळीने कापूस फस्त; औरंगाबादची १ लाख ८० हजार शेतकरी मदतीविना\nसातारा : खटाव तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे पिकांना धोका, शेतकरी पिकं काढण्यात मग्न\nपरभणीत संवाद कार्यशाळेचे ढिसाळ नियोजन; अपु-या आसन व्यवस्थेने शिक्षकांची तारांबळ\nमाफ केलेल्या शेतीकर्जावर व्याज आकारू नका , सर्व बँकांच्या अधिका-यांना सूचना\nबुलडाणा : शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा चेंडू ‘टीएलसी’च्या कोर्टात\nपरभणी : दोन हायवा ट्रकसह तीन जेसीबी मशीन जप्त\nपरभणी : गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांची गैरसोय\nपरभणी जिल्हा रुग्णालय : वर्षभरात विषबाधेच्या ६२० रुग्णांना जीवदान\nपरभणी : महिलेच्या मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल\nपरभणीचा पारा ४३.२ अंशांवर : तापमानाबरोबरच जिल्ह्यात उकाडाही वाढला\nपरभणीतील स्थिती: सार्वजनिक शौचालयांना बसला पाणीटंचाईचा फटका ; आठ सार्वजनिक शौचालये बंद\nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-editorial-ruta-bawadekar-marathi-article-1511", "date_download": "2018-05-28T02:57:02Z", "digest": "sha1:3BJRY2PV5OVDSST7HKBKCAIKDSNMU6F6", "length": 16168, "nlines": 99, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Editorial Ruta Bawadekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 3 मे 2018\nअल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून तथाकथित ‘बाबा’ आसारामला जोधपूरच्या न्यायालयाने नुकतीच जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याबरोबरच एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या निर्णयामुळे आम्हाला न्याय मिळाला, अशी प्रतिक्रिया पीडित मुलीच्या वडिलांनी व्यक्त केली. तेच काय योग्य न्याय झाल्याची प्रत्येक नागरिकाचीच भावना आहे. अपवाद, या बाबाचे काही भक्त असतील, पण त्यांचा विचार करण्याची आवश्‍यकता नाही. न्यायालयाने अतिशय योग्य निर्णय दिला आहे. सर्वप्रथम या प्रकरणातील अल्पवयीन मुलीने जे धैर्य दाखवले ते वाखाणण्याजोगे आहे. तसेच तिचे कुटुंबीय, साक्षीदार, तपास अधिकारी, न्यायाधीश या सगळ्यांचेच कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्यामुळेच या ‘बाबा’ला ही शिक्षा होऊ शकली.. आणि अजूनही सगळे काही संपलेले नाही, ही आशाही या निर्णयामुळे जागती राहिली.\nमात्र, त्याचवेळी या बाबाच्या विविध आश्रमांत त्याच्या सुटकेसाठी पूजापाठ सुरू होते. मंत्र, जपजाप्य सुरू होते. आसारामवरील आरोप न्यायालयात सिद्ध होऊन त्याला शिक्षा झाली, तरीही त्याच्या तथाकथित भक्तांचे डोळे अजून उघडायला तयार नाहीत. ते अजूनही त्याच्यासाठी अश्रू ढाळताहेत, त्याच्या सुटकेसाठी प्रार्थना करताहेत. खरे तर या भक्तांनी त्याला फार वरचा, म्हणजे अगदी देवाचा दर्जा दिला आहे. मग तो स्वतः देव असेल तर अशा गुन्ह्यांत कसा अडकला त्याला शिक्षा कशी झाली त्याला शिक्षा कशी झाली असे साधे प्रश्‍नही त्यांना पडत नाहीत. इतकी आंधळी भक्ती काय उपयोगाची\nया प्रकरणातील मुलगी आसारामच्या आश्रमात राहून शिकत होती. तिला कसली तरी बाधा झाली आहे, म्हणून आसारामच्या दोन सहकाऱ्यांनी तिला त्याच्या खोलीत नेले. एका महिला सहकाऱ्याने तिला तिथे डांबून ठेवले. आसारामने नंतर त्या मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या मुलीने आपल्यावरील अन्याय निमूट सहन करणे नाकारले. तारुण्याच्या उंबरठ्यावरील या मुलीची सगळी स्वप्ने काही क्षणात चुरगळली गेली होती. तिने या अन्यायाविरुद्ध दाद मागण्याचे ठरवले. तिचे वडील, कुटुंबीय तिच्या पाठीशी ठाम उभे राहिले. पोलिसांनीही त्यांना साथ दिली. तपास अधिकाऱ्याला तर भरपूर आमिषे दाखवण्यात आली. ११६ वगैरे धमक्‍यांची पत्रे, फोनकॉल्स आले. पण तो डगमगला नाही. मुलीच्या कुटुंबीयांनाही कधी प्रेमाने, तर कधी धाक दाखवून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न झाला. पण कोणीच बधले नाही. एवढेच नाही, तर ही मुलगी सज्ञान आहे आणि जे झाले ते परस्परसंमतीने झाले, हे सिद्ध करण्यासाठी तिचे वय बदलण्याचाही प्रयत्न झाला. पण सुदैवाने प्रत्येक यंत्रणा सत्यावर ठाम राहिली. अशी तब्बल चार वर्षे या सर्व मंडळींनी दहशतीखाली काढली. न्यायालयाच्या निकालाने या सगळ्यांच्या प्रयत्नांना यश आले. या मुलीचे वडील म्हणालेही, ‘आमचा न्यायालयावर पूर्ण विश्‍वास होता - आहे. आमच्या गावातील सर्व लोकांनी, पोलिसांनी, न्याययंत्रणेने आम्हाला साथ दिली. त्यामुळे हे यश मिळू शकले. अन्यायाविरुद्ध शेवटपर्यंत लढण्याचे आम्ही ठरवले होते. सगळ्यांचे प्रयत्न, शुभेच्छांमुळे आम्हाला हे यश मिळाले. आम्ही कृतज्ञ आहोत.’\nखरेच, ही चार वर्षे किती भयाण असतील याची कोणी कल्पनाही करू शकणार नाही. या आसारामाचे साम्राज्य आहे. त्याचे हजारो, लाखो ‘भक्तगण’ आहे. या भक्तगणांत विविध स्तरांतील लोक आहेत. मुख्य म्हणजे काही राजकीय पुढारीही त्याच्या या ‘भक्तगणां’त आहेत. त्यामुळे त्याचे कोण काय वाकडे करू शकेल, अशीच सुरवातीला जनभावना होती. त्याचे भक्तही त्यातच मश्‍गूल होते. पण थोड्याच दिवसांत सगळ्यांचा भ्रमनिरास झाला. चार वर्षांपूर्वी त्याला पकडण्यात आले.. काही दिवसांपूर्वी या खटल्याचा निकाल लागून आसारामला जन्मठेप आणि दंडाची शिक्षा झाली. त्याच्या दोन सहकाऱ्यांनाही वीस वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. झाले ते चांगलेच झाले. पण आसारामचा हा केवळ एक अपराध नव्हे. लैंगिक शोषणाच्या अनेक तक्रारी त्याच्याविरुद्ध दाखल झाल्या आहेत. इतरही अनेक तक्रारी त्याच्याविरुद्ध आहेत. पण राजकीय, प्रशासकीय पाठिंब्यामुळे तो आजवर तगला. पण कधी ना कधी प्रत्येकाला आपल्या कर्माचा हिशेब द्यावाच लागतो. यावेळी आसारामची पाळी आहे.\nअसे असले, तरी अशा आसारामांचे प्रस्थ आपल्या समाजात वाढतेच कसे हा कळीचा मुद्दा आहे. आपल्या देशात प्रचंड गरिबी, बेरोजगारी आहे. सामान्य माणूस अनेक विवंचनांनी पिचला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. अशा परिस्थितीत काय करावे, कोणाची मदत घ्यावी हे कळेनासे होते. मग यापैकी अनेक जण ‘देव देव’ करू लागतात. तर मोठा वर्ग या ‘बाबा’ ‘बुवां’च्या नादी लागतो. हे बाबा वगैरे लोक आपल्याला मार्ग दाखवतात, आपल्या विवंचनांतून आपली सुटका करतात, असा या भोळ्या लोकांचा समज होतो. पण ते आपल्याला लुबाडतात, आपल्या भावनांशी खेळतात, आपले शोषण करतात हे त्यांच्या लक्षातच येत नाही. हा सगळे आपल्या भल्यासाठीच चालले आहे. त्यात अडथळा आणला तर आपल्यालाच त्रास, होईल असे त्यांना वाटते. बाबालोकांचे हस्तक त्यांचा तो समज दृढ करायला मदत करतात. या भक्तगणांच्या संख्येवर मग हे तथाकथित बाबा आपले हातपाय पसरू लागतात. जमिनी घेणे, पैसे जमा करणे असे त्यांचे सुरू होते. या प्रकरणातील आसारामची दहा हजार कोटींची इस्टेट आहे. स्थावर मालमत्ता, हॉटेलांतील मालकी वगैरे वेगळेच. ऐहिक सुखाचा त्याग करायला सांगणाऱ्या या मंडळींना इतक्‍या संपत्तीची आवश्‍यकता काय हा कळीचा मुद्दा आहे. आपल्या देशात प्रचंड गरिबी, बेरोजगारी आहे. सामान्य माणूस अनेक विवंचनांनी पिचला आहे, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. अशा परिस्थितीत काय करावे, कोणाची मदत घ्यावी हे कळेनासे होते. मग यापैकी अनेक जण ‘देव देव’ करू लागतात. तर मोठा वर्ग या ‘बाबा’ ‘बुवां’च्या नादी लागतो. हे बाबा वगैरे लोक आपल्याला मार्ग दाखवतात, आपल्या विवंचनांतून आपली सुटका करतात, असा या भोळ्या लोकांचा समज होतो. पण ते आपल्याला लुबाडतात, आपल्या भावनांशी खेळतात, आपले शोषण करतात हे त्यांच्या लक्षातच येत नाही. हा सगळे आपल्या भल्यासाठीच चालले आहे. त्यात अडथळा आणला तर आपल्यालाच त्रास, होईल असे त्यांना वाटते. बाबालोकांचे हस्तक त्यांचा तो समज दृढ करायला मदत करतात. या भक्तगणांच्या संख्येवर मग हे तथाकथित बाबा आपले हातपाय पसरू लागतात. जमिनी घेणे, पैसे जमा करणे असे त्यांचे सुरू होते. या प्रकरणातील आसारामची दहा हजार कोटींची इस्टेट आहे. स्थावर मालमत्ता, हॉटेलांतील मालकी वगैरे वेगळेच. ऐहिक सुखाचा त्याग करायला सांगणाऱ्या या मंडळींना इतक्‍या संपत्तीची आवश्‍यकता काय हा प्रश्‍न कोणालाच पडत नाही. ज्याला पडेल त्याचे तोंड बंद केले जाते. पण ही सगळी फसवणूक कधीतरी थांबली पाहिजे. त्यांच्या नादी लागणाऱ्यांनीच ती थांबवली पाहिजे. असे कोणाच्या नादी लागून आपल्या परिस्थितीत कसा बदल होईल, हा प्रश्‍न पडायला पाहिजे. तसे व्हायला हवे असेल तर शिक्षणाचे प्रमाण, जागरुकतेचे प्रमाण वाढायला हवे. तरच हा बदल शक्‍य आहे.. पण तो करायला तर हवाच\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://durgasakhatrek.blogspot.in/2013/06/", "date_download": "2018-05-28T03:00:30Z", "digest": "sha1:QGA6OEVBMXBRGCL6WQDNEHZI7C2LEY6W", "length": 9121, "nlines": 84, "source_domain": "durgasakhatrek.blogspot.in", "title": "दुर्गसखा / Durgasakha: June 2013", "raw_content": "\n०६ आणि ०७ जुलै २०१३ रोजी \"किल्ले राजमाची\"\nकिल्ले राजमाची येथे दुर्गभ्रमण\nठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे दि :- ०६ आणि ०७ जुलै २०१३ रोजी \"किल्ले राजमाची\" येथे दुर्गभ्रमण आयोजित केले आहे. दि ०६ जुलै रोजी ठाण्याहून प्रस्थान राजमाची येथे आणि तेथे मुक्काम आणि ०७ जुलै रोजी परत येणे असे ह्या मोहिमेचे स्वरूप राहील.\nइतिहास :- सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळा या डोंगररांगांमुळे निर्माण झालेला परिसर \"उल्हास नदीचे खोरे \" म्हणून ओळखला जातो. याच उल्हास नदीच्या खोर्यांच्या प्रदेशात लोणावळ्याच्या वायव्येस १५ किमी अंतरावर किल्ले राजमाची वसलेला आहे. कल्याण नालासोपारा हि प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे होती. या बंदरापासून बोर घाटमार्गे पुण्याकडे जाणारा मार्ग हा पुरातन व्यापारी मार्ग ;जसा नाणेघाट तसाच बोरघाट ..त्यामुळे या मार्गावरूनही मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. याच व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी व जकात वसुलीसाठी या किल्ल्याचा सर्वात प्रामुख्याने उपयोग केला जाई. तसेच या किल्ल्याच्या आग्नेय बाजूस साधारण ३ कि.मी अंतरावर \"कोंडाणा लेणी \" आहे. हि लेणी ख्रिस्तपूर्व दुसर्या शतकात म्हणजे सातवाहन काळाच्या सुरवातीला खोदलेली आहे. या लेण्याच्या समुहात एक चैत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे.\nदुर्गभ्रमण आराखडा :-दिवस पहिला:- ०६-०७-२०१३\n१) दुपारी १:३० ला ठाणे पश्चिम जवळील मांगो शोरूम पाशी भेटणे.\n२) दुपारी २:०० ला ठाण्याहून प्रस्थान किल्ले राजमाची येथे.\n३) सायंकाळी ४ वाजता कोंदिवडे गावात.\n४) सायंकाळी ५ वाजता कोंदिवडे गावातून किल्ले राजमाची चढण्यास सुरवात\n५) कोंडाणा लेणी पाहून ८:३० ते ९:३० च्या दरम्यान गडावरील उधयवाडीत दाखल.\n५) रात्रो १० वाजता भोजन कार्यक्रम\n६) कॅम्प फायर , चर्चा रात्रो १२ पर्यंत आणि झोपी जाणे दिवस\n१) वेक उप कॅल:- ६:०० वाजता प्रातविधी आणि आल्पोहार सकाळी ७:१५ पर्यंत\n२) गडफेरी सकाळ ७:३० ते दुपारी १:०० पर्यंत.\n३) भोजन कार्यक्रम दुपारी १:३० ते २:३० च्या दरम्यान\n४) दुपारी ३:०० गडावरून उतरण्यास सुरवात आणि कर्जत येथील कोंडाणा गावात येथे आगमन सायंकाळी ५:३० वाजता\n५) कोंडाणावरून सायंकाळी ६:३० ला निघून ८ ते ९ च्या दरम्यान ठाणे येथे आगमन.\nवरील सर्व वेळा केवळ अंदाज येण्यासाठी दिल्या आहेत. परंतु अचानक उद्भवणारे काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडू शकतात. व्यवस्थापन असे बदल करण्याचा अधिकार स्वतः कडे राखून ठेवत आहे. तरी अशा प्रसंगात आपले सहकार्य अपेक्षित आहे.\nदुर्गभ्रमणासाठी येताना काय घेऊन याल / THINGS TO CARRY\n१) एक शोल्डर ब्याग / SHOLDER BAG **\n२) चांगली पादत्राणे ,बूट असल्यास उत्तम / FOOT WARES **\n5) पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी रेनकोट / WINDCHEATER **\n6) टोर्च, आणि काही सुकी कपडे स्वतासाठी/ TORCH , DRY CLOTHS. **\n8) कॅमेरा ( तुम्हाला हवा असल्यास तुम्ही घेऊन येऊ शकता पण आपल्याच जबाबदारीवर )/ CAMERA (AT YOUR OWN RISKS)\n9) वही पेन... आपणास काही लिहायचे वाटल्यास / NOTE BOOK PEN OPTIONAL.\nदुर्गभ्रमण फी :- ११५० रु प्रत्येकी ( यात ठाणे राजमाची ठाणे प्रवास,जेवण नाश्ता नि चहा )\nदुर्गभ्रमणाच्या वेळी धुम्रपान आणि मद्यपान करण्यास बंदी आहे असे कोणी आढळल्यास त्याला तेथेच निरोप दिला जाईल\nअधिक माहितीसाठी खाली दिलेल्या भ्रमणध्वनी वर संपर्क साधावा\nसुबोध पाठारे: ९७७३५३७५३२ / SUBODH PATHARE :9773537532, (ठाणे पश्चिम )\nमनोज चव्हाण :९७७३४२११८४/ MANOJ CHAVAN:9773421184 , (ठाणे पूर्व )\nअभिजित काळे: ९९२०२४११८३/ ABHIJEET KALE :9920241183, (ठाणे , खारेगाव )\n** नियम व अटी लागू\n** वरील कोणत्या हि बाबतीत बदल करण्याचे अधिकार संस्थे कडे राहतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/component/tags/tag/32-photogallery", "date_download": "2018-05-28T03:07:31Z", "digest": "sha1:VMZQIOMDQ4ZG32RUOOYH5ZUR5EBQFTXR", "length": 4372, "nlines": 108, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "photogallery - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n' गर्ल आणि जहीर खान अडकले विवाहबंधनात\n'ज्या माणसांवर तुम्ही प्रेम करता, तेच जर जगात नसतील, तर हे जग काय कामाचं: स्टीफन हॉकिंग\n'राज'पुत्राच्या साखरपुड्याचे खास फोटो\nIn Pics: एक मराठा, लाख मराठा\nIn Pics: गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..\nIn Pics: मुंबईतील भेंडीबाजारमध्ये इमारत कोसळली\nIn Pictures: इरमा वादळाचा फटका\nMet Gala 2018: देसी गर्ल आणि मस्तानीची रेड कार्पेटवर जादू\nMothers day special : #तूचमाझीआई.... मातृदिनानिमित्त प्रेक्षकांनी जय महाराष्ट्रसोबत शेअर केला आईसोबतचा सेल्फी\nPHOTOS: देवेंद्र फडणवीसांच्या कोसळलेल्या हेलिकॉप्टरचे फोटो\nPhotos: श्रीदेवींना अखेरचा निरोप, अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची अफाट गर्दी\nआकर्षक रोषणाईने उजळला ऐतिहासीक मैसुर पॅलेस\nकान्स फिल्म फेस्टिवल 2018 मध्ये बॉलीवुड अप्सरांची जादू\nकान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ऐश्वर्या रायची जोरदार तयारी\nकुणी वाजवला ढोल, कुणी धरला ठेका तर कुणी थिरकले लेझीमवर - बाप्पाच्या मिरवणुकीत नेतेही दंग\nकोकणात थंडीची चाहूल; समुद्र किनाऱ्यावर परदेशी पक्षांचे आगमन\nथायलंडच्या पाहुण्यांनी मुंबईत केले बाप्पाचे विसर्जन\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment?start=162", "date_download": "2018-05-28T03:05:14Z", "digest": "sha1:PZ7HRH2AEVS5LVT2DXZQ43XAA26RP5BA", "length": 7695, "nlines": 166, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मनोरंजन - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nहॅप्पी बर्थडे तैमुर.... पटौदी पॅलेसमध्ये दणक्यात झाल सेलिब्रेशन\nमराठी चित्रपटाचा विजय; अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मानले मनसेचे आभार\nमराठीतल्या अॅक्शन हिरोच्या पाठीशी बाॅलिवुडचा खिलाडी\n‘न्यूटन’ सिनेमा ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर\nअंबानींच्या डिनर पार्टीत फक्त ऐश्वर्याचीच चर्चा; ड्रेसची कींमत ऐकून चाट पडाल...\nकोल्हापूरचा जावई झहीर खानने पत्नी सागरिका घाटगेसोबत घेतलं अंबाबाईचं दर्शन\nकधी हमाल तर कधी सुतार; बस कंडक्टर शिवाजी गायकवाडचा असा झाला सुपरस्टार रजनीकांत\nयेत्या शनिवारी विराट-अनुष्काचं लग्न\nभरत जाधव यांना वाढदिवसाच्या \"सही रे सही\" शुभेच्छा\nअभिनेता शशांक केतकर पुन्हा एकदा शुभमंगल सावधान; पुण्यात पार पडला पारंपारिक पद्धतीने विवाह सोहळा\n'पद्मावती'च्या नावानं लटकवला मृतदेह\nअफवा नाही खरचं विराट-अनुष्काचं लग्न झालय; दोघांनी सोशल मिडीवर लग्नाची कबूली देत पोस्ट केले फोटो\nभारतात वादग्रस्त ठरलेल्या \"पद्मावती\" सिनेमा सातामुद्रापार होणार प्रदर्शित\nविद्या बालन प्रवास करत असलेल्या विमानात चाकू सापडला अन्...\nमराठी लोगोंमे वही प्रॉब्लेम है; भाभीजी घरपर है फेम शिल्पा शिंदेचे मराठी कलाकारांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\n#हेडलाइन कोल्हापूरसह, सांगली, सातारा कराड परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची… https://t.co/wLA6vaqLg0\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/india-world?start=162", "date_download": "2018-05-28T02:50:50Z", "digest": "sha1:4ZVKXGBC5WA2JO73R3O57PMKWAFGIVMW", "length": 7737, "nlines": 162, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "देश-दुनिया - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान अबूधाबीमध्ये ऑईल फील्डमध्ये मोठा सौदा\nमला भिती वाटतेय कारण आता मुलींनी देखील बिअर प्यायला सुरुवात केलीय – मनोहर पर्रीकर\nतिच्या वाढदिवसाच्या पार्टीत शिरुन ‘त्याने’ स्वत:ला पेटवून घेतलं आणि तिलाही मिठीत ओढण्याचा केला प्रयत्न\nलष्करी कॅम्पवर दहशतवाद्यांचा गोळीबार, लष्कराकडून हाय अलर्ट जारी\nमोदींच्या पत्नी जसोदाबेन कार अपघातात जखमी\nसाथीदाराच्या बचावासाठी रुग्णालयावर दहशतवादी हल्ला; पोलिस कर्मचारी शहीद\nअश्लिल संभाणणातून पाकिस्तानचा हनी ट्रॅप; भारतीय अधिकाऱ्याला ओढलं जाळ्यात\nभारतीय मुस्लिमांना पाकिस्तानी बोलणाऱ्यास 3 वर्ष तुरूंगवास द्या - असदद्दुदिन ओवेसी\nएका लग्नाची वेगळी गोष्ट ; पत्रकाराने स्वत:च्या लग्नात केले रिपोर्टींग\nजनतेनं तुम्हाला राम मंदिरच्या उभारणीसाठी मत दिलय, ट्रिपल तलाकसाठी नाही - प्रविण तोगडीयांचा हल्लाबोल\nतैवान हादरले भूकंपाने, 2 जण ठार,170 बेपत्ता\nधाडसी पत्नी ठरली आजच्या युगातील सावित्री; घटना सीसीटीव्हीत कैद\n‘आपण पंतप्रधान झालो हेच मोदी विसरले आहेत’ – राहुल गांधी\nगायक सोनू निगमच्या जिवाला दहशतवाद्यांकडून धोका\nपाकिस्तानकडून झालेल्या रॉकेट हल्ल्यात 4 जवान शहिद, आपल्याकडे असलेले मिसाईल्स फक्त 26 जानेवारीला प्रदर्शन करण्यापुरतेच\nRBI चे तिमाही पतधोरण जाहीर; गृहकर्ज धारकांना दिलासा नाहीच\nपाकिस्तानमधील पत्रकाराच्या अजब लग्नाचा गजब व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल\nवयाच्या 23व्या वर्षी हरियाणाच्या विरपुत्राचे देशासाठी बलिदान\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/india-world?start=360", "date_download": "2018-05-28T02:58:56Z", "digest": "sha1:S22SVSHKM4ATOU2DY2HHRZ7OVFNC3VXK", "length": 7890, "nlines": 162, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "देश-दुनिया - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराम जन्मभूमीवर फक्त मंदिरच उभं राहणार; मोहन भागवतांच्या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरेंनी केली महत्वाची सूचना\n...म्हणून वास्को द गामा-पटना एक्स्प्रेस रुळावरून घसरली\nयुपीच्या शुभांगी स्वरूपने रचला नवा इतिहास; बनली इंडियन नेव्हीची पहिली महिला पायलट\nज्यावरुन गुजरातमध्ये वादंग सुरु झालं आहे ते मीम म्हणजे नेमकं काय\nकृषी संजीवनी योजनेच्या नावाखाली सरकारने कोट्यावधीची वसुली केल्याचा धनंजय मुंडेंचा आरोप\nदिल्लीला आंदोलनासाठी गेलेली राजू शेट्टींची स्वाभिमानी एक्सप्रेस भरकटली; 160 किलोमीटरपर्यंत रेल्वेने केला चुकीच्या दिशेनं प्रवास\nशेतकऱ्यांच्या घोषणाबाजीने दिल्ली हादरली\nघरबसल्या फक्त 3 स्टेपमध्ये लिंक करा तुमचं आधार कार्ड\nकाँग्रेसला पाठिंबा देण्याचे थेट सांगणार नाही पण भाजपला आमचा विरोध असेल; हार्दीक पटेलांची गुगली\nस्विस बँकेत पैसा लपवणाऱ्या भारतीयांची नावे आता सहज समजणार\nमध्य प्रदेशमध्ये उभारलं नथुराम गोडसेचं मंदिर; हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांचा प्रताप\nशरद पवार आणि सुप्रिया सुळेंबद्दल आक्षेपार्ह ट्विट करणा-याला अटक; जितेंद्र आव्हाडांनी केली होती तक्रार\nकाँग्रेस आणि हार्दिक पटेल यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले\nटिकली, काजळला जीएसटीतून वगळलं मग सॅनिटरी नॅपकीनला का नाही उच्च न्यायालायानं सरकारला फटकारले\nएकाच बाईकवर तब्बल 58 जवान स्वार; भारतीय लष्कराच्या जवानांचा नवा विक्रम\nगुजरात निवडणुकीपूर्वीच राहुल गांधींच्या राज्याभिषेकाची शक्यता\nGST कमी झाला तरीही मॅकडोनल्ड्सकडून ग्राहकांची लूट सुरुच; किरिट सोमय्यांनी केली तक्रार\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2010_12_01_archive.html", "date_download": "2018-05-28T03:25:17Z", "digest": "sha1:GBUIIAM3SLTEXYNKBML4UNZBCOYAD6IY", "length": 14254, "nlines": 275, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: December 2010", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nआपुन का भेजा खेकडे के माफिक वाकडा चलता है. तर सध्या जीव चाकोरी सोडून दगडाधोंड्यात जाऊन पडण्यासाठी तडफडतोय. आजचा शेवटचा दिवस पाट्या टाकायचा. ‘out of office' सुद्धा लावून झालं तिकडे. म्हणून म्हटलं इकडे पण एक ‘out of mind' लावून टाकावं. आता दोन महिने ऑफिस, काम, लॅपटॉप, नेट या सगळ्याशी घेणं नास्ति आणि देणं नास्ति. बघू खेकड्याच्या आत काही सापडतंय का ते.\nसॉफ्टवेअरच्या कोर्सचे शेवटचे दिवस. ‘कॅम्पस’ जोरात चाललेले. प्रत्येक कॅम्पसच्या निकालाबरोबर एक एक ग्रूप ढवळून निघत होता. वर्गातली सगळी समीकरणं बघता बघता बदलत होती. आजवर एकमेकांवर खुन्नस खाऊन असणारे एका कंपनीमध्ये जॉब मिळाल्यावर अचानक जानी दोस्त बनत होते. पहिले नोकरी मिळवलेले वर्गातल्या टॉपरसमोर माज दाखवून घेत होते. अजून जॉब न मिळालेले प्रत्येक निकालाबरोबर जास्त जास्त खोलात. सांधा बदलून वर्गातल्या अश्वस्त मैत्रीमधून नोकरीच्या अनोळखी विश्वात पाऊल टाकण्याचे दिवस. मी अजून धडपडतच होते. नोकरी केलीच पाहिजे का, आणि मुंबईला नोकरी करायची का या दोन शंकांमुळे धड मनापासून प्रयत्न करत नव्हते, आणि एकीकडे आजुबाजूच्या बाकीच्यांना नोकरी मिळेल तसतशी अस्वस्थ. एव्हाना मी लकी आहे - माझ्याबरोबर इंटरव्ह्यूला जाणार्‍याचं की हमखास सिलेक्शन होतं अशी माझी ख्याती झाली होती.\nएका इंटरव्ह्यूला मी एकटी गेले होते, त्यामुळे माझी सोबत मलाच लकी ठरली असावी - तर सिलेक्शन झालं. एकीकडे जीव भांड्यात पडला, दुसरीकडे तडाजोडीची नोकरी, तीही मुंबईत म्हणून नाराजी. कोर्स संपला. पंधरा दिवसांनी नोकरी सुरू होणार, तोवर पुण्याला आले. पुण्यात प्रयत्न करून बघावा असा विचार होता. त्यासाठी कुठे जायचं, कोण मदत करू शकेल याची माहिती शून्य. पंधरा दिवस धडपड करून काहीच हाताला लागलं नाही, आणि निरुपायाने मुंबईला जॉईन करण्यासाठी मी सामानाची बांधाबांध सुरू केली. आयुष्यात नियोजनापेक्षा योगायोगानेच इतक्या गोष्टी होत असतात ... याही वेळी त्याचा अनुभव आला. निघायच्या काही तास आधी पुण्यातल्या कंपनीची सिलेक्शनची मेल आली. दुसरंच काहीतरी करायचा मानस असताना मी अशी सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात येऊन पोहोचले.\nनाइलाजाने सुरू केलेल्या नोकरीत हळुहळू प्रगती होत गेली. जवाळचे मित्रमैत्रिणी मिळाले, कामाचं चीज झालं, जास्त जबाबदारीचं काम मिळत गेलं. काहीही प्रयत्न न करता मोठ्या, पूर्वीपेक्षा जास्त प्रतिष्ठित कंपनीत नोकरी मिळाली. अजून वेगळा अनुभव, नव्या संधी मिळाल्या. या सगळ्याच्या जोडीला कामाच्या वाढत्या ताणाची जाणीव, कामाच्या वेळावर नियंत्रण नसणं, कधी विनाकारण संधी डावलली जाणं हेही. आज नोकरीने मला काय दिलं याचा विचार करताना जाणवतं ते म्हणजे मी कितीही नाकारलं, तरी हातात काहीच नव्हतं तेंव्हा शून्यातून सुरुवात करून या क्षेत्राने मला ओळख दिली, आर्थिक बाजू संभाळून धरली. वेगवेगळ्या देशात, वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तींबरोबर काम करण्याची संधी दिली. प्रोफेशनलिझम दिला, आत्मविश्वास दिला.\nत्याच वेळी आपल्याला काय हवंय हे शोधण्याची आचही काहीशी कमी झालीय, वर्षानुवर्षाच्या सवयीतून आहे हे असंच चालू ठेवणं सोयीचं आहे असा एक इनर्शिया आलाय. सुरक्षिततेची सवय लागलीय. आपल्या आयुष्यातली इतकी वर्षं ज्याची मनापासून पॅशन नाही अश्या कामाला दिलीत, पुढचीही सगळी वर्षं द्यायची का हा प्रश्न आता छळतोय. इतके दिवस रूटीनच्या वेगामध्ये मागे टाकलेले सगळे प्रश्न फेर धरताहेत.\nतर मी वाट बघत होते ती ‘मोठी सुट्टी’ अखेरीस सुरू होणार. आज कामाचा शेवटचा दिवस. पुढचे दोन महिने सध्याच्या रुळलेल्या चाकोरीपासून जास्तीत जास्त दूर जाऊन स्वतःच्या जवळ जायचा प्रयत्न आहे.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.smartdost.in/crazy-festivals/", "date_download": "2018-05-28T02:59:26Z", "digest": "sha1:IGFRSXOEAS7GUT4XTG5QLD4C5OQ42LOZ", "length": 9577, "nlines": 70, "source_domain": "www.smartdost.in", "title": "रडणारी बाळे आणि माकडांची खाद्यमहोत्सव – जगातील 5 मजेशीर सण | | SmartDost - marathi website for interesting information", "raw_content": "\nरडणारी बाळे आणि माकडांची खाद्यमहोत्सव – जगातील 5 मजेशीर सण\nअजबसत्य, अनोखे | 0 |\nदसरा, दिवाळी अन नागपंचमी. वेगवेगळ्या सणांना आपल्याकडे काही तोटा नाही. सण पण कसे नानावीध प्रकारचे. रंगात रंगायची रंगपंचमी तर तोंड गोड करणारी संक्रांत. अगदी उत्साहात आपण सारे हे सण साजरे करतो. जगभर पण असेच असते. सण म्हणजे भावनांचा जल्लोष.\nपण जगात काही देशात अगदीच विचित्र सण साजरे केले जातात. स्मार्टदोस्तने अशाच वेगळ्या सणांची यादी बनवली आहे. वाचा तर 5 मजेशीर सणांची माहिती. फक्त वाचा साजरे मात्र करू नका.\n1. रडणाऱ्या बाळांचा उत्सव : जपान\nकोनाकी सुमो नावाच्या या सणामध्ये लहान लहान बाळे गलेलठ्ठ सुमो पैलवानांच्या हातात दिली जातात. ज्या कोणाच्या हातात दिलेले बाळ आधी रडेल त्याला विनर घोषित केले जाते. रडल्यामुळे बाळांची वाढ चांगली होती आस समज जपानमध्ये आहे. त्यामूळेच आपल्या नवजात शिशूंना राक्षसांसारख्या सुमोच्या नाजूक हातात देण्याचे धाडस जपानी पालक करतात. आपल्यां डोळ्यासमोर सुमोचे महाडोके बघितल्यावर कोणते बाळ रडणार नाही\n2. मरण साजरे करायचा उत्सव : स्पेन\nफिएस्टा डी सांता मार्टा डी रीबर्तेम या नावाने ओळखला जाणारा एक वेगळा महोत्सव स्पेन मध्ये साजरा केला जातो. पुनर्जन्म होऊन आलेल्या लोकांची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो. लास निव्स टाऊन मध्ये शवपेटीमध्ये झोपवून लोकांची अक्षरशः अंत्ययात्रा कधी जाते. अगदी कब्रस्तानापर्यंत यात्रा नेवून नंतर आशीर्वाद दिले जातात.\n3. माकडांसाठी बफे जेवणाची दावत : थायलंड\nनावावरूनच समजले असेल, ही माणसांसाठी नसून तर वानर सामुहासाठीची पार्टी आहे. हेतू चांगलाच आहे. हनुमान देवाच्या या सेनेसाठी साजरा केला जाणारा सण प्रवाश्यांचे एक आकर्षण असते. वेगवेगळी फळे, पालेभाज्या व आवडते पदार्थ मांडून ठेवल्यावर माकड कंपू त्यावर तुटून पडतात. माणसाळलेली ही सेना हजर असलेल्या लोकांचे भरपूर मनोरंजन करतात.\n4. बकरे टाकण्याचा उत्सव : स्पेन\nबहुदा स्पेनमध्ये बरेच आगळे वेगळे सण साजरे करतात असे वाटते. पहा ना बकरे उंचावरून फेकणे हा काही सांगण्यासारखा उत्सव नाही. म्हणूनच स्मार्टदोस्तने यादीत याची नोंद केलीय () जानेवारीच्या चौथ्या रविवारी मँग्यासेंस टाऊनमध्ये सेंट विन्सेंट डी पॉलना समर्पित हा सण वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. गावातल्या चर्चच्या घंटाघराच्या टॉवरवरून सुमारे 50 फुटांवरून बकऱ्यांना फेकले जाते. खाली उभे असलेल्या लोकांनी वरून जोरात खाली येणाऱ्या बकऱ्याला मग झेलायचे असते. निट झेलता आले नाही तर…. खैर नाही. बकऱ्याची.. अन बकरे डोक्यावर पडलेल्या माणसाची.\nबकरे डोक्यावर पडलेला माणूस \n5. बेबी जंपिंग सण : परत स्पेन\nकास्त्रीलो डी मूर्शिया हा छोट्याश्या वाडीवजा गावामध्ये साजरा केला जाणारा उडया मारायचा सण. कोणी म्हणेल त्यात काय एवढे उडी तर मारायची आहे. पण नाही येथे उडयां वर उडया मारायच्या नाहीत तर लहान लहान बाळांवरून उडया मारायच्या आहेत. लहान लहान बाळांना गादीवर झोपवून राक्षसासारखा मुखवटा तोंडाला लावून पळत येत बाळांच्यावरून उडी मारणाऱ्या माणसाचे नुसते चित्रच बघून विचित्र वाटते तर त्या बाळांच्या आई वडिलांना प्रत्यक्ष तेथे काय वाटत असेल\nPreviousकॉलेजची आठवण करून देणारे 5 बॉलीवूडपट\nउडत्या तबकडयांची ५ ठिकाणे\nविचित्र टॅक्स जे आपण भरु शकणार नाही.\nकोलंबसबद्दल शाळेत चुकीच्या शिकवल्या जाणाऱ्या 5 गोष्टी\nइंका संस्कृतीतील माचू पिच्चूची 5 गुपिते\nस्टिव्ह जॉब्स यांचे 6 Success Rules\nपरग्रहवासियांसाठी दिशादर्शक अन वीज निर्मिती – पिरॅमिडबद्दलच्या या 5 समजुती खऱ्या असतील का\nरिलेशनशिप धोक्यात टाकणाऱ्या 5 सवयी\nदोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/india-44083188", "date_download": "2018-05-28T04:02:32Z", "digest": "sha1:GCZPXPVO5DDBA4M52VAIRFBKMLJFFNK4", "length": 31616, "nlines": 173, "source_domain": "www.bbc.com", "title": "'मी न्यूड आर्टिस्ट झाले, कारण मला पैशांची गरज होती' - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\n'मी न्यूड आर्टिस्ट झाले, कारण मला पैशांची गरज होती'\nधनलक्ष्मी मणी मुदलियार बीबीसी मराठीसाठी\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nधनलक्ष्मी मणीमुदलियार... या त्याच आहेत ज्यांच्या आयुष्यावर रवी जाधव दिग्दर्शित 'न्यूड' चित्रपटबेतलेला आहे.या चित्रपटाच्या निमित्तानं पहिल्यांदाच या व्यवसायाविषयी आणि कलेविषयी मोकळेपणानं चर्चा सुरू आहे झाली. बीबीसी मराठीसाठी प्रशांत ननावरे यांनी धनलक्ष्मी मणीमुदलियार यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी धनलक्ष्मी यांनी त्याच्या आयुष्य आणि कलेविषयी मनमोकळेपणानं माहिती दिली. धनलक्ष्मी यांचे बोल प्रशांत यांच्या शब्दांकनात.\nपाच वर्षांची होते तेव्हा चेन्नईहून मुंबईत आले. आम्ही दोन भाऊ आणि एकूण चार बहिणी होतो. महालक्ष्मीला झोपडीत रहायचो.\nआई-वडील दोघेही अशिक्षित. त्यामुळे कचरा उचलण्यापासून मिळेल ते काम करायचे. म्हणून आई-वडीलही अनेकदा कामाचा कंटाळाच करायचे. आम्हालाही भीक मागायला पाठवायचे.\nमहालक्ष्मीनंतर आम्ही धारावी झोपडपट्टीत राहायला गेलो. तेव्हा रोजच्या जेवणाची भ्रांत होती. त्यामुळे शिक्षणाचा पत्ताच नव्हता. तरीही काही काळ आम्ही भावंडं माटुंग्याच्या लेबर कँपमधल्या महानगरपालिकेच्या शाळेत जायचो.\nशिक्षणानं काही होणार नाही म्हणून तिनं मला शाळेतून काढून घरकामाला पाठवलं. त्यामुळे मी अशिक्षितच राहिले.\nधारावीवरून भात, कालवण आणि तळलेले मासे बनवून टोपातून नेऊन आम्ही ते ग्रांट रोडला निशा थिएटरच्या बाहेर विकायचो. त्यामुळे लहानपणापासूनच चित्रपटांचं आकर्षण होतं.\nया क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्या, विश्लेषण आणि इंटरेस्टिंग गोष्टींसाठी इथे क्लिक करा\n#Metoo: 'त्यांनी माझा स्कर्ट उचलण्याचा प्रयत्न केला अन् विचारलं, तू अंतर्वस्त्रं घातली आहेस का\nग्राउंड रिपोर्ट : युपीतल्या दंगल पीडितांसाठी न्यायाची आशा धूसर\n'शोले' मी थिएटरमध्ये पाहिलेला पहिला चित्रपट. आई-वडिलांनाही तो खूप आवडला होता. थिएटरमध्ये जाऊन आम्ही तो चित्रपट चार वेळा पाहिला आहे. त्याकाळी रंगीत टीव्ही नव्हते. शनिवार, रविवारी दूरदर्शनवर चित्रपट दाखवले जायचे. तेव्हा झोपडपट्टीत चित्रपट पाहायचे आठ आणे लागायचे.\nकालांतरानं वडिलांनी धारावीची झोपडीसुध्दा विकली आणि आम्ही पुन्हा माटुंग्याच्या सरस्वती शाळेसमोरच्या फुटपाथवर झोपडी बांधून राहू लागलो.\nवयाच्या बाराव्या वर्षी मी माहीम चर्चसमोर एका मुस्लीम कुटुंबाकडे घरकामाला जायचे. माझे वडील नशा करायचे आणि आईला खूप मारायचे. मग आई तिथं येऊन रडत बसायची. शेवटी मला तिथल्या मालकीण बाईंनी कामावरून काढून टाकलं. ते काम सुटल्यावर मी ससून डॉकला कोळंबी सोलण्याचंही काम केलं आहे.\nएव्हाना मोठ्या भावा-बहिणीची लग्नं झाली होती. आईला माझ्या लग्नाची चिंता सतावत असायची.\nत्याच वेळी आईच्या ओळखीचा मणी नावाचा एक इसम आमच्या घरी यायचा. माझ्यापेक्षा वयाने तो दहा-बारा वर्षांनी मोठा होता. घरच्यांनी त्याला माझ्याशी लग्न करायची गळ घातली.\nमी तेव्हा चौदा वर्षांची होते. पण मुलींची लग्न लहान वयात करू नये, इतकी समज माझ्या आई-वडिलांमध्ये नव्हती. अखेर त्या मणीशी माझं लग्न लावून देण्यात आलं.\nमाझा मोठा भाऊ चरस-गांजा पिऊन मेला आणि दुसरा भाऊ रेल्वे अपघातात गेला. मोठी बहीणसुध्दा तिच्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर पळून गेली.\nत्यानंतर भावाच्या आणि बहिणीच्या लहान मुलांचा मीच सांभाळ केला. दुसऱ्यांच्या मुलांचा मी सांभाळ करणं, हे माझ्या नवऱ्याला आवडायचं नाही. त्यामुळे माझ्यावर तो अत्याचार करायचा. मी कमावलेले पैसे दारूत उडवायचा.\nतिकडे माझे वडीलही आईला मारहाण करायचे. शेवटी तिनं एक दिवस रागाच्या भरात माहीमला रेल्वे ट्रॅकवर आत्महत्या केली.\n'लोकांना माझं शरीर हवं होतं'\nमाझा मोठा मुलगा श्री सहा वर्षांचा होता तेव्हा मी दुसऱ्यांदा गरोदर होते. त्याचवेळेस माझ्या नवऱ्याचं निधन झालं. खूप कमी वयात मी विधवा झाले. त्यामुळे मुलांच्या पालनपोषणाची सर्व जबाबदारी माझ्यावर आली.\nतरुणपणी मी खूप सुंदर होते. तेव्हा मी कामासाठी भरपूर भटकायचे. पण अनेक जण वाईट नजरेनंच माझ्याकडे पाहायचे.\nमाझं व्यवहारज्ञान कमी असल्यानं त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला कळायचा नाही. त्यांना मला काम द्यायचं होतं, पण कामाच्या बदल्यात माझं शरीर हवं होतं. मला ते अजिबात आवडायचं नाही आणि मी कधीही त्या नादाला लागले नाही.\n'तुझा बांधा चांगला आहे'\nमाहीमलाच राहणारी राजम्मा जे. जे. महाविद्यालयात कामाला होती. मी तिच्याकडेही सतत काम मागायचे पण ती टाळाटाळ करायची. आपण जे. जे. मध्ये झाडू मारायचं काम करतो, असं ती मला सांगायची.\nएक दिवस मी तिचा पाठलाग करत महाविद्यालयात पोहोचले. त्यावेळेस मी चोवीस-पंचवीस वर्षांची असेन. संपूर्ण महाविद्यालय पालथं घातलं पण राजम्मा सापडली नाही. पण तिला शोधल्याशिवाय इथून जायचं नाही, असं मी ठरवलं. काम तर मला हवंच होतं.\nपाणी प्यायला म्हणून मी एका बंद वर्गाच्या शेजारी गेले आणि आत डोकावून पाहू लागले. मला राजम्माचे उघडे पाय दिसले. पण तेवढ्यात एका विद्यार्थ्यांनं मला हटकलं. मी त्याला राजम्मा आहे का, असं विचारलं. विद्यार्थ्यानं माझं नाव विचारून मला आत घेतलं. तेव्हा मी जे काही पाहिलं त्यावर माझा विश्वासच बसला नाही\nराजम्मा कपडे काढून नग्नावस्थेत उभी होती\n'इथे का आलीस' म्हणून राजम्मा माझ्यावर ओरडली. मला मराठी येत नाही, त्यामुळे आम्ही तामीळमध्ये संवाद साधत होतो.\nमी तिला म्हटलं, \"काय करू राजम्मा माझी मुलं लहान आहेत. मला कामाची अतिशय गरज आहे. तुझ्या विश्वासावर मी बसले आहे. पण हे कसलं काम तू करतेयस माझी मुलं लहान आहेत. मला कामाची अतिशय गरज आहे. तुझ्या विश्वासावर मी बसले आहे. पण हे कसलं काम तू करतेयस\nराजम्मा म्हणाली, \"हेच काम आहे. तू आता आतमध्ये आली आहेस आणि सर्व पाहिलं आहेसच तर उपाशीपोटी मरण्यापेक्षा तू सुध्दा हे काम कर. बाहेर जाऊन गोंधळ घालू नकोस.\"\nपण मी कामाला नकार दिला. हे कोणत्या पध्दतीचं काम आहे याचा मी विचार करत होते.\nत्याचवेळी एस. एम. पवार आणि एम. पी. पवार सर आत आले. त्यांनी राजम्माला मी काम करू शकेन का, असं विचारलं. राजम्मासुध्दा त्यांना हो म्हणाली. तुझी नोकरी फिक्स झाली आहे, मला राजम्मानं सांगितलं.\nपण मी विचार करून सांगते म्हणाले. राजम्मानं मला दरडावलं - \"विचार नंतर कर, आधी कामाला सुरुवात कर. दिवसाचे साठ रुपये मिळतील. साधं म्हणजे कपडे घालून बसलो तर पन्नास रूपये मिळतात. न्यूडचं काम कधीतरीच मिळतं. पण तुझा बांधा चांगला आहे. तुला सर्व वर्गांत काम मिळेल.\"\nIPL : भारतीय क्रिकेटमध्ये चिअरलीडर्स कुठून आणि कशा आल्या\nB for Bra : महिलांनी ब्रा घालायला कधी सुरुवात केली\nत्याच दिवशी मी कामाला सुरुवात केली. नवीन मॉडेल आली म्हणून मुलांची धावपळ सुरू झाली. एकानं मला बसण्यासाठी टेबल आणून ठेवलं. प्रत्येकजण चांगला अँगल मिळावा यासाठी चांगली जागा पकडू लागला.\nसर वर्गात आले आणि त्यांनी मला नाव विचारलं. माझं नाव धनलक्ष्मी असल्याचं मी सांगितलं. तर ते खूश होऊन म्हणाले, \"व्वा तुझ्या नावात धन आणि लक्ष्मी दोन्ही आहेत.\"\nमला मनात विचार आला, आपल्याकडे दोन्हीपैकी काहीच नाही. पण आईवडिलांनी नाव चांगलं ठेवलं हेच खूप झालं.\nन्यूड होण्याचा पहिला अनुभव\nमला अजूनही लाज वाटत होती. \"इथे पार्टिशन नाहीये का\n त्यामागे कपडे काढून तू लांबून चालत येणार का\" राजम्मानं विचारलं. \"फार विचार करू नकोस. इथेच कपडे काढ आणि तिथे बाजूला खुर्चीवर ठेव.\"\nदीपक नावाच्या मुलाला सांगून तिनं टेबल मागवून घेतलं. तेव्हा मला खूप रडू आलं.\nमाझा मुलगा दोन वर्षांचा होता. अजूनही तो अंगावर दूध पित होता. त्यामुळे माझी छाती भरलेली होती. पण विद्यार्थांनी मला समजावलं. तुम्ही काहीही काळजी करू नका. तुम्ही जितका वेळ बसू शकाल तितका वेळ बसा. तुम्हाला विश्रांती हवी असल्यास तसंही सांगा.\nकसंबसं करून मी अंगावरचे कपडे काढून अवघडूनच बसले. मुलं चित्र काढत असताना मला पान्हा फुटत होता. मी इकडेतिकडे पाहत होते. हळूच हाताने दूध पुसत होते. विद्यार्थ्यांना माझी चलबिचल लक्षात आली. उद्या परत येण्याच्या बोलीवर त्या दिवशी मला अर्ध्या दिवसानेच घरी जायची परवानगी मिळाली.\n60 रुपये ते 1000 पर्यंतचा प्रवास\nराजम्माला तेव्हा कॉलेजमध्ये खूप मान होता. मुलं येऊन तिच्या पाया पडायची हे पाहून मला आश्चर्य वाटायचं. मी नवीन होते आणि वयानंही लहान होते, त्यामुळे माझ्या पाया कोणी पडत नसत.\nकाही काळानं मी विद्यार्थ्यांसोबत चांगलीच रुळले. त्यांच्याशी गप्पा मारायचे. काम करता करता खूप शिकले. ही मुलं काय काम करतात आणि का करतात याची माहिती होत गेली. त्यामागची विचारसरणी लक्षात आली. गेली वीस-पंचवीस वर्षं मी हे काम करत आहे. पण जे.जे.च्या नावाला कधीच बट्टा लागू दिला नाही.\nआता न्यूड पेंटिगचे एक हजार मिळतात आणि साधं बसण्याचे चारशे रुपये. हळूहळू मीच मॉडेल आणायला सुरुवात केली. त्यांना कामासाठी तयार करण्याची जबाबदारी माझी असते. आता विद्यार्थी माझ्यादेखील पाया पडतात.\nअनेक कलाकार माझा खूप सन्मान करतात. मी वांद्र्याला जगताप सरांकडेही खूप काम केलं आहे. पूर्वी मोबाईल नव्हते. तेव्हा PCOवरून फोन करून ठरलेल्या ठिकाणच्या स्टुडिओमध्ये जावं लागत असे.\nवेगवेगळ्या कलाकारांसोबत काम केलं. त्यांनीही मला खूप मदत केली. कधीच कुठल्याच कलाकारानं चुकीच्या नजरेनं पाहिलं नाही. काम पूर्ण झालं की मी गॅलरीत जाऊन आवर्जून कलाकारांची प्रदर्शनंही पाहते.\nसर जे.जे. महाविद्यालयाच्या जॉन डग्लस सरांनींही खूप मदत केली. आमच्यासाठी मुलांच्या परीक्षेचा काळ खूप महत्त्वाचा असतो. घरी कुणी मेलं तरी आम्हाला यावंच लागतं. कारण मुलांच्या भविष्याचा तो प्रश्न असतो. त्यासाठी कसलीही तडजोड केली जात नाही.\nरवी जाधव, कल्याणी मुळ्ये ही चांगली माणसं आहेत. त्यांनी येऊन माझ्याशी गप्पा मारल्या. 'न्यूड' चित्रपटात माझीच गोष्ट आहे. मला हा चित्रपट आवडला, पण त्याचा शेवट आवडला नाही.\nएप्रिल महिन्यात जे.जे. महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमामध्ये कल्याणी स्टेजवर आली, तेव्हा जेवढ्या टाळ्या वाजल्या नाहीत त्याच्यापेक्षा अधिक टाळ्या लोकांनी माझ्यासाठी वाजवल्या. तो सर्वांत आनंदाचा क्षण होता.\nचित्रपटाचं खूप कौतुक होतंय. लोकांना वाटतंय मला या चित्रपटासाठी खूप पैसे मिळालेत. पण फक्त एक साडी आणि वीस हजार रुपये एवढंच मानधन माझ्या पदरी पडलंय. जे पैसे मिळाले ते सर्व कर्ज फेडण्यात गेले.\nमुलांना माझा अभिमान वाटतो\nमी न्यूड मॉडेलचं काम करते हे माझ्या मुलांना कधी सांगितलं नाही. महाविद्यालयात झाडू मारणं, प्राध्यापकांना चहा बनवून देणं, मॉडेल म्हणून बसणं ही कामं करत असल्याचं मी त्यांना सांगत असे.\nपण चित्रपट प्रदर्शित होण्याआधी माझ्यावर चित्रपट येतोय म्हणाले होते. चित्रपटात मी नसले तरी कथा माझीच आहे, असं मी त्यांना सांगितलं होतं. ते त्यांनी हसण्यावारी नेलं. नंतर चित्रपट प्रदर्शित झाल्यावर त्यांना खरी हकिगत कळली. मुलांना सुरुवातीला वाईट वाटलं, पण मी त्यांना सर्व समजावून सांगितलं.\nजे.जे.मध्ये मोठा कार्यक्रम झाला तेव्हासुध्दा मी माझ्या कुटुंबीयांना बोलावलं नाही. नंतर त्यांनी हे सर्व टीव्हीवर पाहिलं. तेव्हा त्यांना बरं वाटलं. आपल्या आईला बाहेर किती सन्मान आहे, हे पाहून त्यांना आनंद झाला. त्यांना माझा अभिमान वाटला.\nमाझ्या मोठ्या सुनेनंही हसतमुखानं हे वास्तव स्वीकारलेलं आहे, हे ऐकून बरं वाटलं.\nइतकी वर्षं न्यूड मॉडेल म्हणून काम केल्यानंतरही हाती काहीच नाही. सध्या मी मुलांसोबत कुर्ल्याला राहते. पण डोक्यावर हक्काचं छप्पर नाही. पोटाची खळगी भरण्याच्या नादात मुलांना शिकवू शकले नाही, याची आता खंत वाटते. माझी दोन्ही मुलं परळला मोबाईच्या दुकानात काम करतात. मोठ्या मुलाचं लग्न झालंय. त्याला चार वर्षांचा मुलगा आहे. त्यामुळे पैशाची नड कायम भासत असते.\nसुट्टीनिमित्त महाविद्यालयं बंद आहेत. त्यामुळे चर्नी रोडच्या एका लेडीज टॉयलेटमध्ये दिवसाचे २०० रुपये या पगारावर सुपवायझरचं काम करतेय.\nअनेक कलाकार मोठे झाले. पण आमच्यासारख्यांकडे कुणीच लक्ष दिलं नाही याचं वाईट वाटतं. मी विधवा आहे. आम्हाला पेन्शन नाही. सरकार दरबारीही आमच्यासाठी काहीच योजना नाहीत. आमचं शरीर चांगलं आहे, तोपर्यंत काम सुरू राहील. त्याच्यापुढे काय - ही भीती कायम सतावत राहते.\n(शब्दांकन - प्रशांत ननावरे)\n'शिकलेले दलित सर्वसामान्य दलितांना मदत करत नाहीत'\nदलित आणि मुस्लिमांना आजही असुरक्षित का वाटतं\n#MeToo : बॉलिवूडमध्ये काम करताना तरुणींचा लैंगिक छळ होतो का\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nबिहारच्या 10 दलित महिलांचा हा बॅंड.\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\n'आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमावरून वाद झाला आणि आम्हाला वाळीत टाकण्यात आलं'\n#5मोठ्याबातम्या : 561 ग्रामपंचायतींमध्ये आज मतमोजणी\nचेन्नईच IPL जिंकणार : बीबीसीच्या या वाचकांनी आधीच सांगितलं होतं\nचुकीची ट्रेन पकडल्यामुळे सिराज पाकिस्तानातून मुंबईत आले अन्...\nतुमचं डोकं ठिकाण्यावर तरंच तुमचं आरोग्य ठिकाण्यावर\nआयर्लंड : 'मराठी' पंतप्रधानांच्या नेतृत्वात घडतोय इतिहास\nलोकांनी भीक मागायचा सल्ला दिला, पण...\nपाहा व्हीडिओ - बदकाच्या पिलांना सांभाळतोय कुत्रा\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A7%E0%A5%A8", "date_download": "2018-05-28T03:36:17Z", "digest": "sha1:LJU7DCICYOGXBBSQ4KDINITQW5AYQXWW", "length": 5858, "nlines": 217, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १६१२ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक\nदशके: १५९० चे - १६०० चे - १६१० चे - १६२० चे - १६३० चे\nवर्षे: १६०९ - १६१० - १६११ - १६१२ - १६१३ - १६१४ - १६१५\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nएप्रिल ११ - इमॅन्युएल फान मेटरेन, फ्लेमिश ईतिहासकार.\nसप्टेंबर १२ - व्हासिली चौथा, रशियाचा झार.\nइ.स.च्या १६१० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १७ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2018-05-28T03:36:30Z", "digest": "sha1:VEPVYYPUEBU2B6XZ35WPLY3QKFCXIIDK", "length": 4895, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप अलेक्झांडर चौथा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपोप अलेक्झांडर चौथा (इ.स. ११९९:अनान्यी, इटली - मे २५, इ.स. १२६१:व्हितेर्बो, इटली) हा तेराव्या शतकातील पोप होता.\nयाचे मूळ नाव रिनाल्दो कॉँती असे होते.\nपोप इनोसंट चौथा पोप\nडिसेंबर १२, इ.स. १२५४ – मे २५, इ.स. १२६१ पुढील:\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. ११९९ मधील जन्म\nइ.स. १२६१ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १०:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/marathi-news-kokan-birthday-celebration-education-kit-need-students-101074", "date_download": "2018-05-28T03:42:16Z", "digest": "sha1:T7H3IMFSHAXEILSLISVWDUXRYNN5SN5C", "length": 13338, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news kokan birthday celebration education kit need students आदिवासी, गरीब व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटून मुलाचा वाढदिवस साजरा | eSakal", "raw_content": "\nआदिवासी, गरीब व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटून मुलाचा वाढदिवस साजरा\nरविवार, 4 मार्च 2018\nआपल्या मुलाचा वाढदिवस साधेपणाने साजरा करून गरीब, गरजू मुलांना आवश्यक भेटवस्तू देण्याचा विचार पाटील दाम्पंत्याच्या मनात आला. त्याप्रमाणे त्यांनी सुधागड तालुक्यातील आदिवासी, कातकरी - ठाकूर बहूल भागातील जिल्हा परिषदेच्या शरदवाडी शाळेतील २५ विद्यार्थ्यांना व गावातील १५ विद्यार्थ्याना अशा एकूण ४० विद्यार्थ्यांना शालेय वस्तू भेट म्हणून दिल्या.\nपाली (जि. रायगड) - आपल्या लहान मुलाचा वाढदिवस म्हटला की, प्रत्येकजण पार्टीचा तर कोणी पर्यटन ठिकाणी जाऊन सेलिब्रेशन करण्याचा बेत आखतात. मात्र प्रशांत नारायण पाटील व त्यांच्या पत्नी निलम पाटील या दाम्पंत्याने आपला मुलाचा वाढदिवस रा. जि. प. शाळा शरदवाडी येथील आदिवासी,गरीब व गरजू मुलांना नवीन कपडे, स्कूल बॅग, शालेय वस्तू व खाऊ वाटप करुन साजरा केला. प्रशांत पाटील हे सेंट गोबेन्स कंपनी (मुंबई, अंधेरी) येथे ट्रेडिंग मॅनेजर पदावर कार्यरत आहे. आपल्या मुलाचा वाढदिवस साधेपणाने साजरा करून गरीब, गरजू मुलांना आवश्यक भेटवस्तू देण्याचा विचार पाटील दाम्पंत्याच्या मनात आला. त्याप्रमाणे त्यांनी सुधागड तालुक्यातील आदिवासी, कातकरी - ठाकूर बहूल भागातील जिल्हा परिषदेच्या शरदवाडी शाळेतील २५ विद्यार्थ्याना व गावातील १५ विद्यार्थ्यांना अशा एकूण ४० विद्यार्थ्यांना शालेय वस्तू भेट म्हणून दिल्या. यावेळी लहानग्यांचा चेहऱ्यावरीला आनंद पाहण्यासारखा होता. यावेळी प्रशांत पाटील यांचे वडील नारायण पाटील (निवृत्त मुख्याध्यापक, बीएमसी, वरळी) यांनी विद्यार्थ्याशी व शिक्षकांशी हितगुज केली. आनंददायी व उत्साही शालेय वातावरण पाहून शिक्षकांचे कौतुक केले. शाळेचे मुख्याध्यापक संतोष तुरे व सहशिक्षिका ज्योती तुरे यांनी पाटील दाम्पंत्याचे शाळेच्या वतीने आभार मानले. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महादू पुजारे व सदस्य उपस्थित होते.\nयाप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संतोष तुरे यांनी आपले मत व्यक्त केले, 'पाटील दाम्पंत्य शाळेत आले. त्यांनी त्यांच्या अभिनव उपक्रमाबद्दल आम्हाला सांगितले. आम्ही त्याचे स्वागत केले. त्यांनी दिलेल्या भेटवस्तूमुळे विद्यार्थ्यांसहित आम्हांलाही खूप आनंद झाला. अशा निस्पृह माणसांमुळेच समाजाचा आणि देशाचा विकास होत आहे.'\nपोहाळे तर्फ आळते - येथील दोन तरुणांनी लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांकडून त्यांना विविध समारंभांत मिळालेले रंगीत फेटे जमा करून त्यापासून कापडी पिशव्या...\nआर्थिक भरभराटीसाठी ‘सकाळ मनी’ची साथ\nप्रत्येकाच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ‘सकाळ मनी’च्या उपक्रमाची राज्यभर...\nऔद्योगिक ग्राहकांना महावितरणचे अभय\nपुणे - वीजबिल न भरल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून \"अभय योजना' जाहीर...\nसुधागड तालुक्यात अकरा ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत ; ७३ टक्के मतदान\nपाली : सुधागड तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुक रविवारी (ता.२७) शांततेत पार पडली. या अकरा ग्रामपंचायतींमध्ये...\nपाणीदार अर्जुनवाड्यासाठी तरूणाई सरसावली\nसेनापती कापशी - आठशे फूट खोलीवर जाऊनही कुपनलिका खोदाताना पाणी लागले नाही. याचा कारणावरून दुसऱ्या दिवशी गुडमॉर्निंग ग्रुपच्या तरुणांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.smartdost.in/lionardo-da-vinchi-3/", "date_download": "2018-05-28T03:19:05Z", "digest": "sha1:QHFW6BFZQVRJ7D4TOTN37Q4GNDZNLEU4", "length": 12128, "nlines": 69, "source_domain": "www.smartdost.in", "title": "विलक्षण लिओनार्डो विन्चीच्या 5 गजब गोष्टी | | SmartDost - marathi website for interesting information", "raw_content": "\nविलक्षण लिओनार्डो विन्चीच्या 5 गजब गोष्टी\nकला, खेळरंजन | 0 |\nलिओनर्डोला जग एक प्रसिद्ध चित्रकार म्हणून ओळखतेच. परंतु जगातल्या पहिल्या यंत्रमानवाच्या (रोबो) निर्मितीत लिओनार्डोचे डीझाइन वापरले होते हे अनेकांना माहितच नाही. इतकेच नाही तर पाणबूडयाच्या सूटचे डीझाइनपण लिओनार्डोने बनवले होते. तो एक चित्रकारच नव्हता तर गणितज्ञ, शिल्पकार, आर्किटेकक्ट, ऑपरेशन करू शकणारा अॅनाटॉमिस्टपण होता. अशा या इटलीच्या विन्ची गावच्या लिओनार्डोच्या 5 गजब गोष्टीची ही यादी. (त्याचे नावही त्यामूळे लिओनर्डो दा विन्ची पडले) तर मग वाचा विलक्षण यादी. ग्रेट माणूस….\n1. चित्रकलेसाठी लिओनार्डोने अनेक मृत शरीरांचे पोस्टमॉरटम करून अवयवांचा अभ्यास केला.\nवयाच्या १४व्या वर्षापासून गुरु व्हेरोच्ची यांच्या सांगण्यावरून लिओनार्डोने फ्लोरेन्स, मिलान व रोम येथील दवाखान्यात अनेक मृत शरीरांचे पोस्टमॉरटम केले. त्यावरून त्याने मानवी अवयवांची २०० चित्रे काढली. त्याच्या मृत्यूनंतर सुमारे १०० वर्षांनी या चित्रांचे पुस्तक प्रकाशित झाले. आजदेखील शरीरशास्त्राचा अभ्यास करताना त्या चित्रांचा वापर केला जातो. त्याच्या याच अभ्यासाचा उपयोग जगातील पहिला रोबो तयार करताना केला गेला. लिओनार्डोचा रोबो म्हणूनच तो ओळखला जातो.\n2. दा विन्ची कोड कादंबरी व चित्रपट लिओनार्डोच्या “दी लास्ट सपर” या फक्त एका चित्रावरून तयार झाला.\nसन १४८२ ते १४९९ मध्ये मिलानमध्ये लीओनार्डोने हे चित्र काढले. त्या चित्रात येशूबरोबर अन्न घेणाऱ्या लोकांच्या गोंधळलेल्या भावना अचूकतेने चित्रित केल्या आहेत. तुम्हापैकी एक मला आता फसवणार आहे असे जेव्हा येशूने सांगीतले तेव्हा सर्वांच्या मनामध्ये चलबीचलता झाली. याचेच चित्रण त्यात आहे. अनेकांच्या मते येशूच्या उजव्या बाजूस शिष्य जॉन नसून एक स्त्री मेरी मेग्दलेन आहे. येशूचा नंतर घात होतो. पण यात जॉनचा का मेरी मेग्दलेनचा प्रमुख हात आहे, खरोखरच मेरी मेग्दलेन तेथे होती का या लीओनार्डोच्या कोड्यावरच “दा विन्ची कोड” कादंबरी व चित्रपट तयार झाला.\n3. सुमारे ५००० कोटी रुपये विमा असलेले मोना लिसा चित्र लीओनार्डोने कधीच विकले नाही.\nमोना लिसा हे जगातील सर्वात प्रसिद्ध चित्र आहे यात वादच नाही. परंतु हे चित्र त्याने ज्याने मागणी केली होती त्याला कधीच विकले नाही. तो सतत मोनालिसा मध्ये काही न काही बदल करत असायचा. कदाचित चित्र अधिक चांगले करायचा त्याचा प्रयत्न असेल वा चित्रातील व्यक्ती कोण आहे याचा जगाला सुगावा लागू नये याचाच तो प्रयत्न करत असेल असेही वाटते. काहींच्या मते लिसा घेरार्दीनी नावाच्या एका महिलेचे ते चित्र आहे. काहींच्या मते ते लीओनार्डोचेच स्वतःचे स्त्री वेशातील चित्र आहे.\nकाही असायचे ते असो पण मोनालिसा आजमितीला 5००० कोटी रुपयांचा विमा असलेले महागडे चित्र बनले आहे.\n4. व्हर्चूव्हीअन मॅन – रेकॉर्डब्रेकिंग चित्र\nलिओनार्डोचा शरीरशास्त्राचा अभ्यास पुढे त्याला चित्रांतील बारकावे रेखाटायला उपयोगी पडला. तो इतका तज्ञ झाला की दा विंचीची प्रगती पाहून त्याचे गुरु व्हेरोच्ची यांनी चित्रे काढायची सोडून दिले. लिओनार्डोला रेखाटनाची आवड होती. त्याने रेखाटलेले व्हर्चूव्हीअन मॅन रेखाटन हे जगातले सर्वांत जास्तवेळा प्रकाशित झालेले चित्र आहे. एका पुरुषाच्या देहाची प्रमाणित आकृती या चित्रात आहे. हे चित्र इतके प्रसिद्ध आहे कि इटलीच्या 1 युरो या नाण्यावरसुद्धा हे चित्र आहे.\n5. लिओनार्डोने सर्वात पहिल्यांदा हेलिकॉप्टरची कल्पना मांडली\nवाचायला विचित्र वाटेल पण हे सत्य आहे कि विन्चीने त्याच्या रेखाटणाच्या वहीमध्ये अनेक आकृत्या ज्या काळाच्या पुढील कल्पना होत्या त्या मांडल्या. यामध्ये यंत्रमानव होते, सौरशक्तीवर चालणारी यंत्रे होती, कॅलक्यूलेटर होता इतकेच नाही तर एका हेलिकॉप्टरची कल्पनापण होती. परंतु या काळाच्या पलीकडल्या कल्पना तत्कालीन लोकांना जणू मानवल्याच नाहीत आणि या सर्व कल्पना आणि रेखाटणे त्यानंतर १५० वर्षे धूळ खात पडल्या. नंतर संशोधक आमोनटोनने घर्षणाचा सिद्धांत मांडताना १५० वर्षापुर्वीच्या लिओच्या मतांचा वापर केला. लिओचा व्हेनिस शहर शत्रूपासून वाचावायचा प्लॅन खर्चिक आहे म्हणून वापरला गेला नाही परंतु तशाच प्रकारची शस्त्रे नंतर आधुनिक युद्धात वापरली गेली. यावरूनच लिओनार्डो जगाच्या फार पुढे होता हे लक्षात येते.\nPreviousपृथ्वीवरील 5 नैसर्गिक चमत्कार\nNextहरवलेले प्रेम परत मिळवण्याचे 5 उपाय\nमर्लिन मन्रोच्या 5 दंतकथा\n“अब तेरा क्या होगा कालिया” – बॉलीवूडचे 5 किलर डायलॉग्ज\nजगातील ५ धोकादायक खेळ\nविज नसताना चालणारा शोलेमधला पंप : बॉलीवूडच्या 5 मिस्टेक्स\nस्टिव्ह जॉब्स यांचे 6 Success Rules\nपरग्रहवासियांसाठी दिशादर्शक अन वीज निर्मिती – पिरॅमिडबद्दलच्या या 5 समजुती खऱ्या असतील का\nरिलेशनशिप धोक्यात टाकणाऱ्या 5 सवयी\nदोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-testi-story-dr-mandar-datar-1205", "date_download": "2018-05-28T03:23:05Z", "digest": "sha1:2HRL2PQNFQD4BBLPYCXXLQRMPIDPL2ZE", "length": 10625, "nlines": 107, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Testi Story Dr. Mandar Datar | Saptahik Sakal", "raw_content": "\nडॉ. मंदार नि. दातार\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nबटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....\nमित्रांनो, श्रीखंडाला, मसाला चहाला, खिरीला, बासुंदीला खरा स्वाद कशामुळे येतो तुमच्यापैकी बहुतांश जण बरोबर उत्तर देतील, वेलदोड्यामुळे तुमच्यापैकी बहुतांश जण बरोबर उत्तर देतील, वेलदोड्यामुळे वेलदोडा हा आपल्या रोजच्या आहारातला खूपच महत्त्वाचा घटक आहे. वेलदोड्याचा मूळ प्रांत आहे भारतातला सह्याद्रीचा दक्षिण भाग, म्हणजे तेथे या वनस्पतीचा उदय झाला. भारतात सुमारे अडीच हजार वर्षे तरी वेलदोडा आहारामध्ये वापरला जात असावा. दोन हजार वर्षांपेक्षाही प्राचीन चरक संहितेमध्ये वेलदोड्याचा उल्लेख आहे. गव्हाची कणीक, दूध, तूप, साखर आणि वेलदोडा वापरून संयाव नावाचा पदार्थ त्या काळात शिजवला जात असे. तेव्हापासून भारतातून वेलदोड्याची निर्यात होत असे. ग्रीक लोक दात स्वच्छ ठेवण्यासाठी वेलदोडा वापरत तर रोमन लोक त्याचा वापर अत्तरामध्ये करत. इजिप्तची राणी क्‍लिओपात्राबद्दल तुम्ही काही ऐकले आहे का वेलदोडा हा आपल्या रोजच्या आहारातला खूपच महत्त्वाचा घटक आहे. वेलदोड्याचा मूळ प्रांत आहे भारतातला सह्याद्रीचा दक्षिण भाग, म्हणजे तेथे या वनस्पतीचा उदय झाला. भारतात सुमारे अडीच हजार वर्षे तरी वेलदोडा आहारामध्ये वापरला जात असावा. दोन हजार वर्षांपेक्षाही प्राचीन चरक संहितेमध्ये वेलदोड्याचा उल्लेख आहे. गव्हाची कणीक, दूध, तूप, साखर आणि वेलदोडा वापरून संयाव नावाचा पदार्थ त्या काळात शिजवला जात असे. तेव्हापासून भारतातून वेलदोड्याची निर्यात होत असे. ग्रीक लोक दात स्वच्छ ठेवण्यासाठी वेलदोडा वापरत तर रोमन लोक त्याचा वापर अत्तरामध्ये करत. इजिप्तची राणी क्‍लिओपात्राबद्दल तुम्ही काही ऐकले आहे का.. तिला वेलदोडा इतका आवडत असे, की तिच्या महालात नेहमी वेलदोड्यापासून केलेल्या अत्तराचा सुगंध दरवळत ठेवला जात असे.\nवेलदोड्याला वेलची, इलायची अशी नावे आहेत. संस्कृत नाव आहे एला. केरळमध्ये एलामलय नावाचा डोंगरच आहे. एलामलय म्हणजे वेलदोड्यांचा डोंगर. वेलदोड्याचे झाड कर्दळीसारखे असते. त्याला जमिनीत कंद असतात व ते वाढते दोन ते तीन मीटर. जमिनीजवळच याला फुलोरे येतात. या फुलोऱ्यावर आधी जांभळ्या रंगाची फुले आणि नंतर फळे येतात. ही फळे नीट गोळा करणे म्हणजे कौशल्याचे काम असते. ही फळे बाजारात विकण्यापूर्वी चांगली वाळवावी लागतात. बंगाल, ओरिसा या राज्यांमध्ये वेलदोड्याच्याच कुळातील बडी इलायची नावाची वनस्पती लावली जाते. तुम्ही हॉटेलात पुलाव किंवा बिर्याणी खाताना त्यात हा मोठा वेलदोडा घातलेला सापडेल. भारतातून होणाऱ्या निर्यातीत वेलदोड्याबरोबर ही बडी इलायचीसुद्धा असे. खाद्यपदार्थांत त्याचा वापर आहेच; पण आपल्याकडे फळांपासून केलेल्या पानक नावाच्या पेयांमध्येही वेलदोडा घालत असत. चहात वेलदोडा घालायची पद्धत भारतातच काश्‍मीरमध्ये सुरू झाली. पेशव्यांच्या काळात प्रसिद्ध असलेल्या ‘कुलपी पान’ या एकावेळी दहा - बारा विड्याची पाने वापरून केलेल्या पानात वेलदोडा घालत असत. सध्या भारताबरोबरच नेपाळ, मेक्‍सिको तसेच मध्य अमेरिकेतल्या ग्वाटमाला नावाच्या देशात वेलदोड्याची लागवड केली जाते. ग्वाटमाला भारतापाठोपाठ वेलदोड्याचे उत्पादन करणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. व्हॅनिला आणि केशर यांच्यापाठोपाठ वेलदोडा हा जगातील तिसरा सर्वांत महाग पुरवणी म्हणून वापरला जाणारा अन्नघटक आहे.\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीय लष्कराची भागीरथी मोहीम महिला अधिकाऱ्यांचा साहसी उपक्रमांतील सहभाग...\nजगातलं पहिलं चित्र (भाग २)\n... मार्सेल, जॅक, जॉर्ज आणि सायमन भुयारातून हळूहळू पुढं चालले होते. मार्सेलच्या...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\n१) कोणत्या राज्याने रस्ते अपघातात सापडलेल्या पीडितांसाठी मोफत...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\n१) खालीलपैकी कोणती बॅंक NERL याच्या वचनबद्ध वित्तपुरवठ्यासाठी...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीय माहिती अधिकाराच्या अंतर्गत बीसीसीआय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/photos/5917-professor-stephen-hawking-is-dead-at-76", "date_download": "2018-05-28T03:18:34Z", "digest": "sha1:5OP5GW2V2LWR6YIDXSGOAJAITFDZHYJR", "length": 5457, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'ज्या माणसांवर तुम्ही प्रेम करता, तेच जर जगात नसतील, तर हे जग काय कामाचं: स्टीफन हॉकिंग - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'ज्या माणसांवर तुम्ही प्रेम करता, तेच जर जगात नसतील, तर हे जग काय कामाचं: स्टीफन हॉकिंग\n8 जानेवारी 1942ला गॅलिलिओच्या मृत्यूनंतर 300 वर्षांनी जन्म\n1959 ते 1962 : युनिव्हर्सिटी काॅलेज आॅक्सफर्डमध्ये भौतिकशास्त्रात ते तज्ज्ञ बनले.\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nजगातील सगळ्यात वृद्ध व्यक्ती सोदीमेजो\nप्रियंकाच्या झग्याची सोशल मिडीयावर खिल्ली\nजस्टीन बिबरच्या शोसाठी 'या' दिग्गजांची हजेरी\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRFR/MRFR089.HTM", "date_download": "2018-05-28T03:50:15Z", "digest": "sha1:RQ2NGJBE4K6M4H5GBIJC67LYH5GRI3DE", "length": 8217, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - फ्रेंच नवशिक्यांसाठी | क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १ = Passé des modaux 1 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > फ्रेंच > अनुक्रमणिका\nक्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\nआम्हांला झाडांना पाणी घालावे लागले.\nआम्हांला घर साफ करावे लागले.\nआम्हांला बशा धुवाव्या लागल्या.\nतुला बील भरावे लागले का\nतुला प्रवेश शुल्क द्यावे लागले का\nतुला दंड भरावा लागला का\nकोणाला निरोप घ्यावा लागला\nकोणाला लवकर घरी जावे लागले\nकोणाला रेल्वेने जावे लागले\nआम्हांला जास्त वेळ राहायचे नव्हते.\nआम्हांला काही प्यायचे नव्हते.\nआम्हांला तुला त्रास द्यायचा नव्हता.\nमला केवळ फोन करायचा होता.\nमला केवळ टॅक्सी बोलवायची होती.\nखरे तर मला घरी जायचे होते.\nमला वाटले की तुला तुझ्या पत्नीला फोन करायचा होता.\nमला वाटले की तुला माहिती केंद्राला फोन करायचा होता.\nमला वाटले की तुला पिझ्झा मागवायचा होता.\nमोठी अक्षरे, मोठ्या भावना\nजाहिराती चित्रांचा भरपूर वापर करतात. चित्र आपली एखादी विशिष्ट आवड नजरेस आणते. आपण त्यांच्याकडे अक्षरांपेक्षा अधिक काळ आणि उत्सुकतेने पाहतो. यामुळेच, आपल्याला चित्रांसोबत जाहिराती देखील चांगल्या लक्षात राहतात. चित्रे देखील अतिशय तीव्रतेने भावनिक प्रतिक्रिया निर्माण करतात. मेंदू फार लवकर चित्रे ओळखते. त्यास माहिती पडते की चित्रांमध्ये काय पाहता येईल. चित्रांपेक्षा अक्षरे ही वेगळ्या पद्धतीने कार्य करतात. ते अमूर्त वर्ण आहेत. म्हणून, आपला मेंदू अक्षरांप्रती धिम्या गतीने प्रतिसाद देतो. पहिल्यांदा त्यास शब्दांचा अर्थ समजून घ्यावयास लागतो. एकजण असेही म्हणेल की, मेंदूच्या भाषा विभागाने अक्षरे भाषांतरित केली पाहिजे. परंतु, अक्षरे वापरून देखील भावना उत्पन्न करता येतात. मजकूर फक्त मोठा असणे आवश्यक आहे. संशोधन असे सांगते की, मोठ्या अक्षरांचा मोठा प्रभाव पडतो. मोठी अक्षरे फक्त लहान अक्षरांपेक्षा मोठी असतात असे नाही. तर ते तीव्र भावनिक प्रतिक्रिया देखील उमटवितात. हे सकारात्मक तसेच नकारात्मक भावनांसाठी खरे आहे. मानवास गोष्टींचा आकार नेहमीच महत्वाचा राहिला आहे. मनुष्याने धोक्यास त्वरीत प्रतिक्रिया देणे आवश्यक आहे. आणि जेव्हा काही खूप मोठे असते तेव्हा ते फारच जवळ पोहोचलेले असते म्हणून मोठी चित्रे तीव्र प्रतिक्रिया उमटवितात हे समजण्यासाखे आहे. आपण मोठ्या अक्षरांना कशी प्रतिक्रिया देतो हे अजूनही अस्पष्ट आहे. अक्षरे प्रत्यक्षात मेंदूस संकेत नाहीत. असे असून देखील जेव्हा तो मोठी अक्षरे पाहतो तेव्हा जास्त क्रिया करतो. हा निष्कर्ष शास्त्रज्ञांस फारच मनोरंजक आहे. हे असे दर्शविते की, आपल्यास अक्षरांचे महत्व किती आहे. कसे तरीही आपल्या मेंदूने लिखाणास प्रतिक्रिया द्यावयाचे शिकलेले आहे.\nContact book2 मराठी - फ्रेंच नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z110203202611/view", "date_download": "2018-05-28T03:37:55Z", "digest": "sha1:IDUM6SQCG3RKWDCLXCM3ASXIEO6GDN7T", "length": 9324, "nlines": 24, "source_domain": "m.transliteral.org", "title": "श्रीब्रह्मचैतन्यमहाराज - तेरावे वर्ष", "raw_content": "\nश्रीब्रह्मचैतन्यमहाराज - तेरावे वर्ष\nआनंदाने प्रपंच करा पण श्रीरामाला विसरू नका, अशी शिकवण श्रीब्रह्मचैतन्य महाराजांनी जगाला दिली.\n\"तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक \"\nश्रीरामकृष्णांनी त्यांना पोटाशी धरले आणि \"तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक \" असे बोलले.\nअक्कलकोटहून श्री निघाले ते हुमणाबादला श्रीमाणिकप्रभूंच्या दर्शनासाठी गेले. इ. स. १८२१ मध्ये जन्मलेले श्री माणिकप्रभू जन्मापासूनच सिद्ध पुरुष होते. साक्षातू दत्ताचा त्यांना अनुग्रह होता. यांच्या कुलात नृसिंहाची उपासना होती. अंतर्यामी अगदी विरक्त पण राजाला शोभेल अशा थाटात ते रहात. घरात खूप अत्रदान होई. भजन फारच प्रेमळ असे. हिंदु मुसलमान दोघांनाही त्यांनी भगवंताच्या मार्गाला लावले. गावाच्या बाहेर जाऊन ते श्रींची वाट पहात जेवण्यासाठी थांबले. ’आजमाझा भाऊ येणार आहे असे मंडळींना त्यांनी सांगितले.’ श्रींना पाहिल्याबरोबर दोघांनाही भरून आले ते श्रींना घरी घेऊन आले. थोडे दिवस ठेवून घेतले. ’योग्य वेळी तुझे काम होईल ’ असे सांगून श्रींना त्यांनी निरोप दिला. तेथून श्री अबूच्या पहाडाकडे जाण्यास निघाले. ’दाट जंगलामुळे सामान्य माणसास तेथे जाणे अशक्य असे. श्री तसेच जंगलात शिरले. दोन दिवस हिंडल्यावर तेथे एक गुहा दिसली. श्री निर्भयपणे आत शिरले, थोडेसे आत गेल्यावर एका दगडाच्या चबुत‍‍र्‍यावर एक योगिराजद्दष्टीस पडले. श्रींनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला व समोर उभे राहिले. योगीराजांनी डोळे उघडून श्रींना विचारले, \"बाळ, तू एवढा लहान असून येथे कसा आलास \" त्यावर ’आपल्या दर्शनासाठी आलो \" असे श्रींनी सांगितले. तेथे काही दिवस राहून श्री योग शिकले. त्यांच्या जवळची विद्या संपल्यावर श्री काशीकडे रवाना झाले. काशीला तेलंगस्वामी नावाच्या थोर सत्‍पुरुषांची गाठ पडली. आईच्या मृत्युनंतर ते प्रपंचातून बाजुला होऊन योगाभ्यासाने पूर्ण पदाला पोचले होते. काशीमध्ये ते अवधूत वृत्तीने राहात. त्यांनी श्रींनी आपल्यापाशी काही दिवस ठेवून घेतले. श्री मोठयाने नामस्मरण करू लागले की, ते कावरेबावरे होऊन त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहत असे. स्वामींनी श्रींना आशीर्वाद दिला व म्हणाले, \"तुझे काम लवकर होईल आणि ते तुझ्या मनासारखे होईल \" काशीहून श्री निघाले आणि अयोध्येला आले. तेथे त्यांना कळले की, नैमिषारण्यात अनेक योगी तपश्चर्या करीत बसलेले आहेत. श्री लगेच तिकडे जाण्यास निघाले. दिवसा बारा वाजता रात्रीसारखा अंधार असायचा, वाटेत मोठे अजगर आडवे पडलेले असत. दोन फडे असलेले नाग श्रींना तेथे दिसले श्री चालले असता बाजूला सरून ते त्यांना वाट करून देत. आहारासाठी तेथे कंद मिळायचे. काही कंदांनी आठ दिवस भूक लागत नसे. तर काही कंदांनी एकवीस दिवस भूक लागत नाही. अरण्यात रानगाई पुष्कळ. त्यांचे दूध बर्फावर सांडून गोठते, त्याच्या वडया बनतात. नैमिषारण्यात श्रींना अधिकारी, तपस्वी पहायला मिळाले. एका मोठया गुहेत श्री शिरले तेव्हा धुनी पेटली होती, तिच्याभोवती सात आसने मांडली होती. सहा आसनांवर तपस्वी धानस्थ बसले होते. आळंदीचे श्रीनृसिंहसरस्वती स्वामी हे महापुरुष या सहा जणांपैकी एक होते. एका योग्याने श्रींना सातव्या आसनावर बसण्यास सांगितले. श्री ध्यानात तल्लीन झाले. तेथे काही दिवस राहून फिरत, फिरत\nश्री बंगालमध्ये आले. तेथे एक मोठा भक्त आढळला. त्याचे अंतःकरण इतके मृदू होते, की भगवंताचे नाम कानावर आले की, तो कावराबावरा होई. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागत. श्री एक आठवडा त्यांच्या संगतीला राहिले. मग श्रीरामकृष्णांना भेटण्यासाठी दक्षिणेश्वरला गेले. श्रीरामकृष्ण तेथे नसून ते कलकत्त्याला गेल्याचे समजले. श्रीही कलकत्त्यास आले. रस्त्यातून चालताना समोरून श्रीरामकृष्ण येत आहेत असे पाहून श्रींनी रस्त्यातच त्यांना साष्टांग नमस्कार घातला. श्रीरामकृष्णांनी त्यांना उचलून पोटाशी धरले आणि ’तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक \" असे बोलले. पुढे कलकत्त्याहून फिरत फिरत दक्षिण हैद्राबादकडे आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1/", "date_download": "2018-05-28T03:20:42Z", "digest": "sha1:ECSYSWCT57AGSA4TF2FXHBRL7TCKZILF", "length": 9444, "nlines": 126, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "इंडिया विरुद्ध न्युझीलंड : रोहित शर्माची धडाकेबाज फलंदाजी, 53 बॉलमध्ये 51 धावा - Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nHome breaking-news इंडिया विरुद्ध न्युझीलंड : रोहित शर्माची धडाकेबाज फलंदाजी, 53 बॉलमध्ये 51 धावा\nइंडिया विरुद्ध न्युझीलंड : रोहित शर्माची धडाकेबाज फलंदाजी, 53 बॉलमध्ये 51 धावा\n (PNE)– न्युझीलंड विरुद्ध सिरीजच्या फायनल मॅचमध्ये भारत प्रथम फलंदाजीवर उतरला आहे. तत्पूर्वी न्युझीलंडने टॉस जिंकूण क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. सिरीजमध्ये भारत आणि न्युझीलंड या दोन्ही संघांनी 1-1 ने बरोबरी केली आहे. पहिला सामना न्युझीलंडने तर दुसरा सामना भारताने जिंकला. अशात दोन्ही संघांसाठी ही मॅच अतिशय महत्वाची आहे.\n– रोहित शर्माची फिफ्टी, 53 बॉलवर 51 धावा\n– भारताने 90 बॉलवर काढल्या 81 धावा, फिफ्टी करतो रोहित\n– रोहित शर्माच्या 42 धावा, विराट कोहली 22 वर\n– 14 ओव्हर्समध्ये 1 बाद 77 धावा\n– भारताने 11 ओव्हर्समध्ये 1 गडी गमावून 57 धावा केल्या\n– विराट आणि रोहित शर्मा क्रीझवर आहेत\n– भारताला पहिला झटका, शिखर धवन 14 धावांवर बाद\n– न्युझीलंडने टॉस जिंकूण प्रथम फील्डिंगचा निर्णय घेतला.\nनिरूपम यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही : मनसे\nशरद पवार यांचा गौप्यस्फोट…तर राम मंदिराचा प्रश्न सुटला असता\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2012/06/blog-post_6319.html", "date_download": "2018-05-28T03:07:01Z", "digest": "sha1:BGVPBXZ7U27QDLYHSQ2X3J6ZNRJVUETB", "length": 10919, "nlines": 54, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: मक्‍याचा तुरा काढणे फायदेशीर ठरते", "raw_content": "\nशुक्रवार, १५ जून, २०१२\nमक्‍याचा तुरा काढणे फायदेशीर ठरते\nराहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कडधान्य सुधार प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बेडीस यांनी माहिती दिली. मक्‍याचा तुरा काढायचा असेल तर मक्‍यास तुरा आल्यानंतर साधारण सहा ते सात दिवसांनी तुरा काढावयास हरकत नाही. मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या एकेरी संकरित मक्‍याच्या जाती शेतात पेरल्यानंतर मक्‍यास 50 दिवसांनी तुरा (पुंकेसर) येण्यास सुरवात होते. एकाच तुऱ्यामध्ये दीड ते दोन लाख परागकण असतात. हे परागकण सहा ते सात दिवस परागीभवनासाठी क्रियाशील असतात. तुऱ्यातील परागकण स्त्रीकेसरवर पडल्यानंतर फलधारणा होते. फलधारणेनंतर कणसात दाणे भरण्याची प्रक्रिया सुरू होते. एकूणच सहा दिवसांनी तुऱ्यातील परागकण परागीभवनास पुरेसे होतात. म्हणजेच सहा दिवसांनी तुऱ्यातील परागकण परागीभवनानंतर संपुष्टात येतात. तुरा काढल्यास तुऱ्याकडे वळणारे अन्नद्रव्य कणसातील दाणे भरण्याच्या प्रक्रियेस उपयुक्त ठरतात. यामुळे साधारणपणे दोन-तीन टक्के उत्पादनवाढ होऊ शकते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुरा काढताना अतिशय कुशल शेतमजुरांची गरज असते. डाव्या हातात मक्‍याचे खोड धरावे व उजव्या हाताने तुरा वरच्या सरळ दिशेने खेचावा. तिरकस दिशेने तुरा काढू नये. कारण तसे केल्यास मक्‍याचे झाड कोलमडू शकते किंवा मक्‍याच्या कणसावर हाताचा धक्का लागून कणीस तुटू शकते. तुरा काढणे शास्त्रीयदृष्ट्या फायदेशीर आहे, असे दिल्ली येथील मका संशोधन संचालनालयाने संशोधनातील प्रयोगांती दाखवून दिले आहे. प्रिस्टले (1890) यांच्या रूट प्रेशर थेअरीनुसार अन्नद्रव्य मुळाकडून थेट सर्वोच्च टोकाकडे अगोदर जातात. त्यानंतर झाडाच्या दुसऱ्या भागाकडे उदा. पाने, खोड, फुले, फळे यांच्याकडे अन्नद्रव्य पोचवतात. शास्त्रीय दृष्टिकोनात मक्‍याचा तुरा म्हणजे ऍपिकल डॉमिनन्स, मक्‍याच्या तुऱ्यातील परागकण लागवडीपासून 56-57 व्या दिवशी संपुष्टात येतात. तुरा काढल्यानंतर त्यांचा ऍपिकल डॉमिनन्स संपुष्टात येतो. पर्यायाने अन्नद्रव्य कणसातील दाणे भरण्याच्या प्रक्रियेकडे वळल्याने कणसातील दाणे संपूर्णपणे भरतात. साधारणपणे एका कणसात 550 ते 600 दाणे भरल्यास पिकाचे हेक्‍टरी उत्पादन अधिक होते. ते शेतकऱ्यास फायदेशीर होते. बऱ्याच शेतकऱ्यांच्या मका पिकात एका कणसात चारशे ते साडेचारशे दाणे भरतात. तुरा काढल्यास मक्‍याच्या कणसात साडेचारशे दाण्यांवरून सहाशे दाणे भरण्यापर्यंत प्रक्रिया पूर्ण होते. राजर्षी हा एकेरी मका संकरित वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील बियाणे विक्री केंद्रावर उपलब्ध असून पाच किलो बॅगेचा दर साडेसहाशे रुपये आहे. ही बॅग एक एकरासाठी पुरेशी होते. तरी शेतकऱ्यांनी सदर बियाणे मिळण्यासाठी विद्यापीठात पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. डॉ. एम. आर. मांजरे, प्रमुख बियाणे अधिकारी, राहुरी (02426) 243355, डॉ. आनंद सोळुंके, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, राहुरी, 02426-243861 संपर्क : डॉ.मधुकर बेडीस, 9850778290 महत्त्वाची गोष्ट तुरा काढण्याचा दुसरा एक फायदा असा, की हा तुरा दुधाळ जनावरांना खाऊ घातल्यास दूध उत्पादनात वाढ होते. पौष्टिक वैरण जनावरांना मिळते. ज्या शेतकऱ्याकडे दुधाळ जनावरे नसतील तर त्यांनी मक्‍याचा तुरा काढला नाही तरी चालेल, कारण मक्‍याचा तुरा काढण्यास मजूर लागतात. मजूर उपलब्ध न होण्याची बिकट समस्या आहे. त्याचा खर्च वाढू शकतो. जर तुरा काढायचा असेल तर साधारणपणे एक एकरातील मका क्षेत्रावर काढणे शक्‍य होते. परंतु ज्या शेतकऱ्यांना पाच ते पंचवीस एकरावर मका लावायचा असेल अशा शेतकऱ्यांनी मक्‍याचा तुरा काढणे म्हणजे मजुरीचा खर्च वाढणे होय. म्हणून मोठ्या शेतकऱ्यांनी मक्‍याचा तुरा काढणे टाळावे.\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ३:२६ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nतंत्र कोरडवाहू बीटी कपाशी लागवडीचे\nतंत्र खरीप कांदा उत्पादनाचे...\nएखाद्या वेबसाईटचा जागतिक आणि भारतीय क्रमांक कसा पह...\nयशस्वी दूध व्यवसायाचे मर्म कमी भाकड काळात\nजनावरांना चारा खाऊ घालताना...\nमत्स्य शेतीसाठी तलाव कसा असावा - खार जमीन संशोधन...\nमक्‍याचा तुरा काढणे फायदेशीर ठरते\nकापसात १८ ते २८, ज्वारीत ५३ टक्के वाढ \nतंत्र गोड ज्वारी लागवडीचे...\nतूर पेरणीची वेळ साधा\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nकमी कालावधीचे मूग आणि उडीद\nकसे वाढवाल संकरित बीटी कपाशीचे उत्पादन\nभरघोस उत्पादनासाठी-बाजरी लागवड तंत्रज्ञान\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/chinas-infiltration-arunachal-pradesh-came-light-such-way/", "date_download": "2018-05-28T03:34:02Z", "digest": "sha1:YKSGM3SE7RDP5K4POBULLT5RRY3ZUTOR", "length": 30043, "nlines": 353, "source_domain": "www.lokmat.com", "title": "China'S Infiltration In Arunachal Pradesh Came To Light Such A Way | अशाप्रकारे उघडकीस आली चीनची अरुणाचल प्रदेशमधील घुसखोरी | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nAll post in लाइव न्यूज़\nअशाप्रकारे उघडकीस आली चीनची अरुणाचल प्रदेशमधील घुसखोरी\nडिसेंबर महिन्यामध्ये चिनी सैन्याच्या एका पथकाने अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी करून रस्ता बांधल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर भारतीय जवानांनी विरोध गेल्यानंतर चीनी सैन्य माघारी परतले होते. दरम्यान, या प्रकरणाबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे.\nगुवाहाटी - डिसेंबर महिन्यामध्ये चिनी सैन्याच्या एका पथकाने अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी करून रस्ता बांधल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर भारतीय जवानांनी विरोध गेल्यानंतर चीनी सैन्य माघारी परतले होते. दरम्यान, या प्रकरणाबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. अरुणाचल प्रदेशातील अप्पर सीयांग जिल्ह्यातील ट्युटिंग भागामधील बिशिंग गावात चीनी सैन्याने केलेली घुसखोरी एका स्थानिक तरुणाच्या जागरुकतेमुळे वेळी उघडकीस आली होती.\nइंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसांच्या चौक्यांवर सामान पोहोचवण्याचे काम करणाऱ्या जॉन नामक स्थानिक तरुणाने चीनच्या सैन्याने भारतीय हद्दीत केलेली घुसखोरी पहिल्यांदा पाहिली. रोजच्या कामात गुंतलेला असताना त्याला चिनी सैन्याच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यानंतर त्याने या प्रकाराची माहिती लष्कराला दिली. त्यामुळे तातडीने कारवाई करून चिनी सैन्याला हुसकावून लावणे शक्य झाले.\nइंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसांच्या चौक्यांवर सामान पोहोचवण्याचे काम करणाऱ्या जॉन नामक स्थानिक तरुणाने चीनच्या सैन्याने भारतीय हद्दीत केलेली घुसखोरी पहिल्यांदा पाहिली. रोजच्या कामात गुंतलेला असताना त्याला चिनी सैन्याच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यानंतर त्याने या प्रकाराची माहिती भारतीय लष्कराला दिली. त्यामुळे तातडीने कारवाई करून चिनी सैन्याला हुसकावून लावणे शक्य झाले.\nचीनने रस्ता बांधण्यासाठी यंत्रसामुग्री पाठवलेले ठिकाण दुर्गम भागात आहे. तसेच सुमारे चार हजार फूट उंचावर वसलेले आहे. बिशिंगमधून येथे पोहोचण्यासाठी सुमारे ८ ते दहा दिवस लागतात. आतापर्यंत आम्ही हा भाग नो मॅन्स लँड आहे, असे समजत होतो. कारण सीमा निश्चित करण्यासाठी तेथे कुठलीही भौगोलिक खूण नाही. हल्लीच गुगल मॅपवर पाहिल्यावर आम्हाला हा आपला भाग असल्याची जाणीव झाली. दरम्यान विरोध करण्यापूर्वी चीनने या भागात सुमारे सव्वा किलोमीटर लांबीचा रस्ता बनवला होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.\nचिनी सैनिकांच्या अरुणाचल प्रदेशमधील घुसखोरीचा प्रश्न सोडवण्यात आला आहे, अशी माहिती लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी सोमवारी दिली होती. त्यावेळी डोकलाममधील चिनी सैनिकांच्या उपस्थितीमध्येही घट झाल्याचा दावा बिपिन रावत यांनी केला होता. भारताचे ईशान्येकडील राज्य असलेला अरुणाचल प्रदेश हा आपला भाग असल्याचा दावा चीनकडून नेहमीच करण्यात येतो.\nचिनी सैनिकांनी डिसेंबरअखेर रस्ते उभारण्याच्या यंत्रसामुग्रीसह अरुणाचल प्रदेशच्या सियांग जिल्ह्यातील गावापर्यंत मजल मारली होती. तिथे ते रस्ता बांधण्यासाठीचे सामान घेऊन आले होते. मात्र सीमेवर तैनात असलेल्या भारतीय जवानांनी चिनी सैनिकांना वेळीच रोखले. चिनी सैनिकांनी घुसखोरी केल्याच्या वृत्तास सुरक्षा संस्थेतील लोकांनी दुजोरा दिला आहे. जवळपास ८ ते १० दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. मात्र तो आता उघडकीस आला होता. भारतीय जवानांनी वेळीच त्यांना रोखल्याने चिनी सैनिक सोबत आणलेली यंत्रसामुग्री तेथेच सोडून माघारी फिरले, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले होते\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nArunachal PradeshIndian Armychinaअरुणाचल प्रदेशभारतीय जवानचीन\nडोकलामप्रश्नी जनरल बिपिन रावत यांच्या वक्तव्यावर चीनने बाळगले मौन\nभारतीय सैन्याने अरुणाचलमध्ये चीनचा घुसखोरीचा डाव उधळून लावला बांधकाम साहित्य केले जप्त\nअरुणाचल प्रदेशचं अस्तित्व आम्हाला स्वीकारार्ह नाही- चीन\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nराजकीय पक्ष आरटीआयबाहेर, निवडणूक आयोगाचे मत\nसोशल मीडियातून द्वेष पसरविणाऱ्यांवर कारवाई\nईपीएफओमुळे कंपन्यांचे वाचणार ९०० कोटी रुपये\nसीमेलगत बांधणार ५,५०० बंकर, नागरिकांना मोठा दिलासा\nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%87%E0%A4%9D%E0%A5%87_%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%87", "date_download": "2018-05-28T03:35:57Z", "digest": "sha1:76OEE7EX2WRHSYJR76KT5BWV2JOKLBPK", "length": 3995, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मॉइझे त्शोम्बे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमॉइझे कापेंडा त्शोम्बे (नोव्हेंबर १०, इ.स. १९१९ - जून २९, इ.स. १९६९) हा कॉँगोचा पंतप्रधान होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९१९ मधील जन्म\nइ.स. १९६९ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०९:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/component/tags/tag/260-nashik", "date_download": "2018-05-28T03:04:02Z", "digest": "sha1:QFXF57L3UVA4BHPTI2IVCFZ5HCBXWAJY", "length": 4512, "nlines": 109, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "nashik - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n...अन् खेळता खेळता 10 रूपयाच्या कॉईनने घेतला ‘तिचा’ जीव\n...त्यांनी महिलांच्या लिपस्टिकला उद्देशून का केले असे वादग्रस्त वक्तव्य \n...म्हणून अरविंद केजरीवाल एक, दोन नाही तर दहा दिवस नाशिकमध्ये येऊन राहणार\n...म्हणून मुख्यमंत्र्याच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लॅंडिंग करावे लागले\n...म्हणून या रहिवाशांनी घराबाहेर ठेवलयं लाल रंगाचं पाणी\n'जय महाराष्ट्र'च्या बातमीनंतर प्रशासन लागले कामाला\n\"बोलून-बोलूनच आम्ही सत्ता गमावली\" - सुप्रिया सुळे\nअल्पवयीन गतिमंद मुलीवर सामुहिक बलात्कार\nआईने अडीच वर्षीय मुलीसह केली आत्महत्या\nआदिशक्तीचा अवतार सप्तशृंगी देवी\nएक दोन नव्हे तर, त्याने गिळली तब्बल 72 नाणी\nएकाला वाचवायला गेलेले दोघे परतलेच नाही\nगणपती मिरवणुकीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी\nगारपीटग्रस्त शेतकरी आक्रमक; महामार्गावर रास्ता रोको आंदोलन\nजन लोकपालसाठी अण्णांचा पुन्हा एल्गार\nजीर्ण जलकुंभ जमीनदोस्त करताना अखेर पोलीस सुरक्षा व्यवस्थेला यश\nटेम्पोच्या धडकेत टोल कर्मचाऱ्याचा मृत्यू\nदिवाळीच्या शुभेच्छा आल्या पण, खात्यात पैसे कधी येणार – संतप्त शेतकरी\nद्राक्ष खरेदी करून धुर्त व्यापाऱ्याचा पोबारा, नाशिकमधील घटना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.smartdost.in/strange-temples/", "date_download": "2018-05-28T02:58:54Z", "digest": "sha1:MZKH4ATTKBXUDFWKDKQISIHXFMKLVL7J", "length": 11069, "nlines": 70, "source_domain": "www.smartdost.in", "title": "बिअरचा नैवेद्य अन बुलेटचे देवूळ – 5 विलक्षण मंदिरे | | SmartDost - marathi website for interesting information", "raw_content": "\nबिअरचा नैवेद्य अन बुलेटचे देवूळ – 5 विलक्षण मंदिरे\nगुडलाइफ, प्रवास | 0 |\nभारत एक संस्कारी देश आहे. जगाच्या निर्मात्यावर अपरंपार श्रद्धा असणाऱ्या भारतीयाची अनेक श्रद्धास्थाने आहेत. परंतू जेव्हा तामिळनाडू मध्ये खुशबू नावाच्या नटीचे मंदिर आहे असे जेव्हा स्मार्टदोस्तला समजले तेव्हा भारतात कोणा कोणाचे मंदिर आहे याचा शोध घेतल्यावर तयार झाली ही अनोखी अन विलक्षण मंदिरांची यादी.\n1. रॉयल एन्फिल्ड बुलेटचे मंदिर : राजस्थान\nपाली जोधपुर हायवेवर प्रवास करत असताना जर तुम्हाला हॉर्न्सचा गोंगाट एैकू आला तर तुम्ही बुलेटबाबाच्या मंदिराजवळ आला आहात हे जरूर समजा. होय.. चक्क रॉयल एन्फिल्ड ३५० सीसी बुलेटचे मंदिर राजस्थान मध्ये आहे. बुलेटच्या फुटरेस्टवर माथे टेकून मग बुलेटला प्रदक्षिणा घालणारे हजारो भाविक तुम्हाला येथे दिसतील. घंटेऐवजी होर्न वाजवूनच देवाला तुमच्या मनोकामना तुम्ही सांगायच्या आहेत. अन हो प्रसाद म्हणून बिअरचं ते पण बुलेट ब्रँड बिअर वाटायची जगावेगळी पद्धत पहावयास मिळेल. या मंदिराला बन्ने बाबाचे मंदिर या नावानेदेखील ओळखतात. ओम बन्ने नावाच्या बुलेटप्रेमी युवकाच्या अपघाती मृत्यु व त्यानंतर त्याच्या बुलेटने दाखवलेल्या चमत्कारामूळे हे मंदिर प्रसिद्धीस आले.\n2. बाबा निहालसिंग गुरुद्वारा अन विमानांचा चढावा : पंजाब\nवाचायला ऑड वाटेल पण डोअबा भागातील संत बाबा निहालसिंग गुरुद्वाऱ्यामध्ये खेळण्यातली विमाने चढावा म्हणून अर्पण केली जातात. हातात प्लॅस्टिकची विमाने घेवून भक्तिभावाने येणारे भाविक गुरूकडे, परमेश्वराकडे काय मागणी करत असतील असे तुम्हाला वाटते येथे चक्क परदेशवारीची मागणी असते. परदेशात चांगल्या नोकरीची व बेटर लाईफची स्वप्ने बघणारे भाविक वेगवेगळ्या रंगाची, आकाराची विमाने या गुरुद्वाऱ्याला भेट देतात. विशेष म्हणजे या गुरुद्वाऱ्याच्या इमारतीवर एका मोठ्या विमानची प्रतीकृतीच उभी केली आहे. आजूबाजूला खेळण्याची विमाने विकणारी अनेक दुकाने तुम्हाला दिसतील.\n3. चायनीज काली मंदिर : कोलकत्ता\nनुडल्स, चायनिज चॉप्सी, आणी चायनीज राईस प्रसाद म्हणून मिळणारे एखादे मंदिर भारतात असेल असे स्मार्टदोस्तलादेखील वाटले नव्हते. परंतू हे सत्य आहे. कलकत्त्यातील तान्ग्रा चायना टाऊनमधील चायनीज रहिवासी कालीमातेचे भक्त आहेत. मुळात ते बुद्ध वा ख्रिश्चन आहेत परंतु अनेक वर्षांच्या कलकत्त्यामधील वास्तव्याने ते कालीभक्तपण झाले आहेत. सकाळ व संध्याकाळच्या आरतीला ते आवर्जून हजर राहतात व वर सांगितल्या प्रमाणे नुडल्स, चायनिज चॉप्सी, आणी चायनीज राईस प्रसाद म्हणून वाटतात.\n4. ममी (मृत शरीर ) मंदिर : हिमाचल प्रदेश\nबुद्ध साधू तेन्झीन यांचे नीटपणे टिकवून ठेवलेलं मृत शरीर (ममी) असलेले एक मंदिर हिमाचल प्रदेशात आहे. असे म्हणतात की गुये गावात एकदा साथीने थैमान घातले असताना साधू तेन्झीन यांनी तप केला अन ती साथ आटोक्यात आली. पण तप करताना तेन्झीन यांनी स्वतःचे शरीर अर्पण परमेश्वराला अर्पण करायचे कबूल केले होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या शरीराची ममी करण्यात आली. कालांतराने भक्तांनी ती ममी हिमालयात एका मंदिरात दर्शनास ठेवली. सध्या हे मंदिर इंडोतिबेट पोलिसांच्या कक्षेत सर्वासाठी खुले आहे.\n5. उंदरांचा मुक्त वावर असणारे कर्णी मातेचे मंदिर : उदयपुर, राजस्थान\nकार्निजी या हिंदू साध्वीच्या स्मृतीप्रीत्यर्थ बांधलेले हे मंदिर एका अनोख्या कारणाने प्रसिध्द आहे. देष्णोक गावातील या मंदिरात उंदराचा मुक्त संचार असतो. भाविक उंदरांसाठी दुध व इतर प्रसाद अर्पण करतात. उंदरांचे शिकारी पक्षांपासून रक्षण करण्यासाठी जागोजागी तारेची जाळी लावली आहे. तसेच उंदरांना राहण्यासाठी जमिनीवर, भिंतीत भोके पडली आहेत. जोधपुर व बिकानेरच्या राजघराण्याची देवी म्हणून कर्णी देवीला फार महत्व आहे. संदर्भ : www.tripadvisor.in\nNextतुमचे मित्र तुम्हाला ढब्बू बनवू शकतात – सोशल नेटवर्कचे 5\n“तो प्रेमात आहे..” सांगतील या 5 WhatsApp खाणाखुणा\n10 मिनिटांत गाढ झोप लागण्यासाठीचे 5 उपाय\nखाता-खाता वजन कमी करण्याचे 5 उपाय\nहमखास अपयशी होण्यासाठीचे 5 उपाय\nस्टिव्ह जॉब्स यांचे 6 Success Rules\nपरग्रहवासियांसाठी दिशादर्शक अन वीज निर्मिती – पिरॅमिडबद्दलच्या या 5 समजुती खऱ्या असतील का\nरिलेशनशिप धोक्यात टाकणाऱ्या 5 सवयी\nदोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-editorial-ruta-bawadekar-1367", "date_download": "2018-05-28T02:55:04Z", "digest": "sha1:GJ7OY7I6OVQIV6XWL6C3WSK7N3YC4ITW", "length": 16465, "nlines": 105, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Editorial Ruta Bawadekar | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nवाढते वय ही अनेकांच्या दृष्टीने चिंतेची बाब झाली आहे. इतरांसाठी असेल, पण खुद्द काही ज्येष्ठांसाठीच हे सगळे चिंतेचे, भयावह झाले आहे. एका सर्वेक्षणानुसार ज्येष्ठांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यातील निष्कर्षांवरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात यावे... आणि ही परिस्थिती केवळ एका गावात, एका शहरात, एका राज्यात नाही; तर संपूर्ण देशात आहे.\nया सगळ्याला पुष्टी देणारी एक ताजी घटना नुकतीच काही दिवसांपूर्वी पुण्यात घडली. घटस्फोटित आहोत असे भासवून एका ज्येष्ठ नागरिकाशी विवाह करून एका महिलेने त्याला महिनाभरात त्याच्याच घरातून बाहेर काढल्याची ही घटना आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी, सत्तरीच्या आसपासचे एक ज्येष्ठ नागरिक एकटेच राहात होते. विरंगुळा म्हणून ते काही कार्यक्रमांना जात. तिथे एका गृहस्थांबरोबर त्यांची ओळख झाली. काही दिवसांनी या गृहस्थांनी एका महिलेची माहिती त्यांना दिली. तिला तिचा नवरा कसा त्रास देतो, ती कशी कंटाळली आहे आणि घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहे.. वगैरे त्यांनी सांगितले. त्या गृहस्थांच्या सांगण्यावरून ज्येष्ठ नागरिक त्या महिलेला भेटले. काही दिवसांनी त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या महिलेने घटस्फोट झाल्याची कागदपत्रे दाखवली आणि ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्याबरोबर विवाह केला. महिनाभराच्या कालावधीत या महिलेने खरे रंग दाखवण्यास सुरवात केली. हा सगळा बनाव असल्याचे ज्येष्ठ नागरिकाच्या लक्षात आले. स्वतःचा नवरा, झेरॉक्‍स दुकानदार, वगैरे सहा-सात जणांच्या मदतीने हा प्लॅन आखला गेला होता आणि ज्येष्ठ नागरिक त्यात अलगद अडकले. या सगळ्यांनी त्यांना घरातून बाहेर काढले. त्यानंतर ते पोलिसांत गेले. आता या सात-आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा कितीतरी घटना सांगता येतील.\nया सगळ्या घटनांवरूनच एक सर्वेक्षण करण्यत आले. हे सरकारी सर्वेक्षण आहे. गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ‘देशात २०१४ ते २०१६ या दरम्यान ज्येष्ठ नागरिकांविरुद्धच्या एकूण गुन्ह्यांपैकी ४० टक्के गुन्हे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात झाले आहेत. या आकडेवारीनुसार देशाच्या राजधानीचा - दिल्लीचा आघाडीच्या सात राज्यांमध्ये समावेश आहे. २०१६ मध्ये मात्र अशा प्रकरणांत घट झाल्याचे आढळले. या तीन वर्षांत उत्तराखंड, आसाम, अरुणाचल प्रदेश तसेच नागालॅंड यासारख्या ईशान्येकडील राज्यामध्ये अशा प्रकरणांची संख्या दहापेक्षाही कमी आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात २०१४ मध्ये सात हजार ४१९ गुन्ह्यांची नोंद झालेली होती. ही आकडेवारी देशात नोंद झालेल्या एकूण १८ हजार ७१४ प्रकरणांच्या ३९.६४ टक्के आहे. गृह मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, २०१५ मध्ये ज्येष्ठांविरुद्ध संपूर्ण देशात एकूण २० हजार ५३२ प्रकरणे झाली आहेत. त्यापैकी ३९.०४ टक्के देशाच्या या दोन मोठ्या राज्यांत नोंदली गेली आहेत. २०१६ मध्ये ही आकडेवारी आणखी वाढली. २०१६ मध्ये देशात नोंद झालेल्या एकूण २१ हजार ४१० प्रकरणांपैकी ४०.०३ टक्के प्रकरणे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात नोंदविली गेली. २०१६ मध्ये दोन्ही राज्यांत ज्येष्ठ नागरिकांविरुद्ध एकूण ८ हजार ५७१, तर २०१५ मध्ये ८ हजार १७ गुन्हेगारीची प्रकरणे नोंदविण्यात आली. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशानंतर तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये ज्येष्ठ नागरिकांविरुद्ध गुन्ह्यांची सर्वाधिक प्रकरणे नोंदविली गेली आहेत.’\nकेवळ ज्येष्ठांसाठीच नव्हे तर एकूणच ही सगळी परिस्थिती भयावह आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक हे दोन घटक टार्गेट करण्यासाठी खूप सोपे असतात. त्यामुळे गुन्हेगार प्रवृत्तीची माणसे त्याचा फायदा घेतात. मात्र, ज्येष्ठांना केवळ गुन्हेगारच ठकवतात किंवा त्रास देतात असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. कारण या ज्येष्ठांना अनेक घरांत प्रचंड त्रास असतो. बरेचदा ही ज्येष्ठ मंडळी गलितगात्र झालेली असतात. हालचाल करायलाही त्यांना कोणाची तरी मदत लागते. अशावेळी त्यांच्याबरोबर सहानुभूतीने प्रेमाने वागणे अपेक्षित असते. पण ही अपेक्षा प्रत्येकवेळी पूर्ण होतेच असे नाही. काही दिवसांपूर्वी एका प्राध्यापकाने आपल्या म्हाताऱ्या आजारी आईला गच्चीवरून ढकलून दिल्याची घटना घडली होती. अंथरुणाला खिळलेल्या सासूला, सून लाथाबुक्‍क्‍यांनी, विटेने मारत असल्याचा व्हिडिओही काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यामुळे केवळ समाजातच नाही, तर अनेकदा घरांतही हे वृद्ध लोक सुरक्षित नसतात. त्याचप्रमाणे केवळ गलितगात्र वृद्धांनाच असे अनुभव येतात असे नाही, तर चांगल्या चालत्या-फिरत्या ज्येष्ठांचाही मानसिक, शारीरिक छळ केला जातो. कधी पैशासाठी, कधी घरासाठी तर कधी इतर कोणत्या कारणासाठी हा छळ होत असतो.\nयाचा अर्थ प्रत्येक घरात असेच चित्र दिसते असे अजिबात नाही. आपल्या आईवडिलांना, सासूसासऱ्यांना, इतर कोणत्या नातेवाइकांना प्रेमाने सांभाळणारीही अनेक कुटुंबे आहेत. त्यांची दखल घ्यायलाच हवी.\nमात्र रस्त्याने एकट्या-दुकट्याने जाणारे हे ज्येष्ठ नागरिक समाजकंटकांसाठी सॉफ्ट टार्गेट असतात. दोन ज्येष्ठ महिला लिफ्टजवळ जात असताना चोरट्यांनी तेथे येऊन एकीच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून नेली, असा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे. त्या महिलांना आरडा ओरडा करण्याशिवाय काहीच करता आले नाही. त्या त्याच्या मागे पळू शकत नव्हत्या, हतबल होत्या.\nयाचा अर्थ ज्येष्ठांनी जगणे सोडून द्यावे का अजिबात नाही. उलट ज्येष्ठ नागरिक ही केवळ त्या त्या कुटुंबाची जबाबदारी नसून सगळ्यांची आहे असे समजून समाजाने त्यांची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे ज्येष्ठांच्या मनातील असुरक्षिततेची भावना नष्ट नाही, किमान कमी तरी होईल.\nसंप घटना सरकार महाराष्ट्र\nमहाराष्ट्रातील गडकोट जाणीवपूर्वक पाहायला बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे ही गोष्ट...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\n१) कोणत्या राज्याने रस्ते अपघातात सापडलेल्या पीडितांसाठी मोफत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/photos", "date_download": "2018-05-28T03:26:51Z", "digest": "sha1:H6EXSVTXNQD7UNHVKMAAODCNG5RKF7XH", "length": 6828, "nlines": 154, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "फोटो - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#RoyalWedding: प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या शाही विवाहाची लगीनघाई\nराहुल गांधीला ट्रोलरर्सने केले हैराण, सोशल मीडियावर jokesचा भडीमार\nकान्स फिल्म फेस्टिवल 2018 मध्ये बॉलीवुड अप्सरांची जादू\nMothers day special : #तूचमाझीआई.... मातृदिनानिमित्त प्रेक्षकांनी जय महाराष्ट्रसोबत शेअर केला आईसोबतचा सेल्फी\n'ज्या माणसांवर तुम्ही प्रेम करता, तेच जर जगात नसतील, तर हे जग काय कामाचं: स्टीफन हॉकिंग\nMet Gala 2018: देसी गर्ल आणि मस्तानीची रेड कार्पेटवर जादू\nPhotos: श्रीदेवींना अखेरचा निरोप, अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची अफाट गर्दी\nनायगारा धबधबा गोठला - फोटो गॅलरी\nनववधू सोनमचं नवं रूप आणि सेलिब्रेटींची उपस्थिती\nशिवजयंतीचा उत्साह, महाराष्ट्र सदनातून भव्य रॅली\nमुंबई कमला मिल्स कंपाऊंडमधील अग्नितांडव; आगीची भीषणता दर्शविणारे फोटो\nPics: चीनच्या ड्रोन फेस्टिवलचे थक्क करणारे दृश्य\nया नजरेचे झाले सगळेच दिवाने; सोशल मिडीयावर व्हायरल झाले \"नॅशनल क्रश\"\nशेर-ओ-शायरीचा बादशहा; मिर्जा गालीब यांच्या फेमस गझल\nमोदींचा ईस्ट लेकवर फेरफटका आणि चाय पे चर्चा\nबॉलिवुड तारकांचा ग्लॅमरस अंदाज; लॅकमे फेशन विक 2018...\nहे फोटो पाहिल्यावर तुम्हांलाही काश्मीरला जावेसे वाटेल\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://www.bbc.com/marathi/media-43816607", "date_download": "2018-05-28T04:15:16Z", "digest": "sha1:2SUGHXRUYXTHVHZ7ESLTBR52KMJ5SYL6", "length": 5955, "nlines": 106, "source_domain": "www.bbc.com", "title": "पाहा व्हीडिओ : सूर्याचा आवाज कधी ऐकलाय? - BBC News मराठी", "raw_content": "\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ : सूर्याचा आवाज कधी ऐकलाय\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहे यासह सामायिक करा\nहे यासह सामायिक करा Facebook\nहे यासह सामायिक करा Twitter\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Messenger\nहे यासह सामायिक करा Google+\nहे यासह सामायिक करा WhatsApp\nहे यासह सामायिक करा ईमेल\nहा दुवा कॉपी करा\nसामायिक करण्याबद्दल अधिक वाचा\nसामायिक करा पॅनेल बंद करा\nताऱ्यांना जसा प्रकाश असतो, तसा त्यांचा आवाजही असतो. ताऱ्यांचा हा आवाज बाह्यभागात कोंडलेला असतो आणि याचा प्रतिध्वनी तयार होतो. या आवाजाचा अभ्यास करून ताऱ्यांबद्दल विविध माहितीही मिळवली जाते.\n'नासा'ची सूर्याच्या दिशेनं स्वारी\nअवकाशातून स्वर्गवत दिसतो हा जादुई प्रकाश\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nहे वृत्त सामायिक करा सामायिक करण्याबद्दल\nव्हिडिओ 'ओपन आणि रिझर्व्हेशन कॅटेगरी असतात हे कॉलेजमध्ये गेल्यावर कळलं'\n'ओपन आणि रिझर्व्हेशन कॅटेगरी असतात हे कॉलेजमध्ये गेल्यावर कळलं'\nव्हिडिओ चुकीची ट्रेन पकडून 'तो' भारतात आला अन्...\nचुकीची ट्रेन पकडून 'तो' भारतात आला अन्...\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ - बदकाच्या पिलांना सांभाळतोय कुत्रा\nपाहा व्हीडिओ - बदकाच्या पिलांना सांभाळतोय कुत्रा\nव्हिडिओ \"लोकांनी मला भीक मागायचा सल्ला दिला, पण...\"\n\"लोकांनी मला भीक मागायचा सल्ला दिला, पण...\"\nव्हिडिओ पैशाची गोष्ट : बुडित कर्जाचं पुढे काय होतं\nपैशाची गोष्ट : बुडित कर्जाचं पुढे काय होतं\nव्हिडिओ पाहा व्हीडिओ : ...तर सुटीच्या दिवशी जास्त झोपा आणि आयुष्य वाढवा\nपाहा व्हीडिओ : ...तर सुटीच्या दिवशी जास्त झोपा आणि आयुष्य वाढवा\nBBC News मराठी नेव्हिगेशन\nCopyright © 2018 BBC. बाहेरच्या दुव्यांमधील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. बाहेरच्या दुव्यांबद्दल आमचा दृष्टिकोन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/mahasugran?start=18", "date_download": "2018-05-28T03:14:39Z", "digest": "sha1:5S32M5SADDAUKCCQWQ6WSPUDX6K5EHVN", "length": 4276, "nlines": 145, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "महासुगरण - झटपट रेसिपी - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nम महासुगरण - झटपट रेसिपी\nचिकण कोफ्ता करी आणि CKP स्टाईल खिमा पाव\nआर्वी चाट आणि चिली अप्पम\nदही के शोले आणि राईस कटलेट\nस्टफ पॉपलेट आणि बटर चिकन\nमासवाडी आणि मटार करंजी\nपोटॅटो काजून आणि वेज कन्हाळी\nचीज पनीर वेज रोल आणि ओटस खीर\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "http://www.smartdost.in/online-shopping-care/", "date_download": "2018-05-28T02:59:57Z", "digest": "sha1:YYPU6J7OJSOBKSDVXHHZXTPQY5XR4MUQ", "length": 15577, "nlines": 68, "source_domain": "www.smartdost.in", "title": "ऑनलाइन शॉपिंग नंतरची डोकेदुखी टाळण्याचे 5 उपाय | | SmartDost - marathi website for interesting information", "raw_content": "\nऑनलाइन शॉपिंग नंतरची डोकेदुखी टाळण्याचे 5 उपाय\nगुडलाइफ, लाइफ टिप्स | 0 |\nइंटरनेटचा वापर करण्यात भारत आता जगात दोन नंबरला आहे. फेसबुक अन व्हॉटस अॅपने तर लाखोंना वेड लावले आहे. काही खरोखर वेडे पेशंट झाले आहेत तर याच व्हॉटस अॅपचा चांगला उपयोग करून डॉक्टर्स मेडिकल ट्रीटमेंटचा स्पीड व क्वालिटी वाढवत आहेत. पण याच बरोबर आणखी एका गोष्टीसाठी नेटचा वापर वाढत आहे ती म्हणजे नेट खरेदी. तर ऑनलाइन शॉपिंगचा वेग जगभरात वाढला आहे आणि भारतीयांनीदेखील याला जवळ केले आहे. ऑनलाइन खरेदीसंदर्भात नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणाचे निष्कर्ष प्रसिद्ध झाले. या सर्वेक्षणाच्या म्हणण्यानुसार ऑनलाइन शॉपिंग करण्याचा भारतीयांचा सहभाग वाढला आहे. हे एक चांगले साईन आहे. पण समोरासमोर खरेदी करताना फसवणुकीचे जेवढे धोके असतात तितकेच किंबहुना जास्त धोके ऑनलाइन खरेदीला असतात. जर चूक झाली तर होणारी डोकेदुखी त्रासदायक असते. म्हणजे मोबाईल मागवायचा अन पोस्टाने विटच घरी आली तर त्या विटेचे काय करायचे… म्हणूनच ऑनलाइन खरेदी करताना कोणती काळजी बाळगायची याबद्दल स्मार्टदोस्तने 5 टिप्स दिल्या आहेत. ऑनलाइन शॉपिंग करणाऱ्यांना व करू इच्छिणाऱ्यांना नक्की मदत होईल.\n1. मोह की गरज :\nकोणत्याही वेबसाइट आणि सॉफ्टवेअरचं डिझाईन ग्राहकाची आवड निवड लक्षात घेऊनच केलं जातं. आकर्षक ऑफर्स आणि आणि भरमसाट पर्यायांच्या भडीमार तुमच्यावर केला जातो. अशा परिस्थितीत मोहाला आवरून आपल्या नेमक्या गरजांना ओळखून मगच खरेदी करण्याचा शहाणा निर्णय आपल्याला घेता यायला हवा. तुम्ही तुमचे फेसबुकचे अकाउंट चेक करत आहात तर तुम्हाला एका बाजूला ड्रेस किंवा विविध वस्तूंच्या काहीच्या काही ऑफर्स पाहायला मिळतात. अगदी मोह होईल अशा. परंतु चमकते ते सर्व सोने नसते हे लक्षात असू द्या. तेव्हा जाणकार व्यक्तीकडून त्या वस्तूबद्दल माहित घ्या. काही वेबसाइटसवर वस्तूंबद्दलची ग्राहकांची मतं वाचायला मिळतात. ती माहिती वाचून आपण लोकांचे रिव्ह्यूज समजावून घेतले पाहिजेत. अर्थात त्या माहितीचीदेखील खरेपणा पडताळून पाहणं हे देखील आवश्यक आहे.\n2. वेबसाइट सुरक्षित आहे का ते पहा :\nतुमची ऑनलाइन खरेदी तेव्हाच सुरक्षित असते जेव्हा तुम्ही खरेदीसाठी निवडलेली वेबसाइट सुरक्षित असते. खरेदीसाठी क्लिक करण्याआधी पूर्ण वेबसाइटवर फिरून यावं. अनेक वेबसाइटवर ग्राहकांची तक्रार नोंदवण्याची-निवारणाची सोयही उपलब्ध असते. आपण जिथून खरेदी करू तिथे ही व्यवस्था आहे का हे वस्तूची मागणी करण्याआधी आधी तपासायला हवं. ऑनलाइन खरेदीच्या ज्या चांगल्या साइटस् उपलब्ध आहेत त्यावर खरेदीच्या मूल्यमापनाचे अहवालही उपलब्ध असतात.\n3. वस्तूची पूर्ण माहिती घ्या :\nवस्तूची खरेदी ऑनलाइन करण्याआधी वस्तूची पूर्ण माहिती घ्यावी. नेहमीची खरेदी करताना जसं चार दुकानं फिरून आल्याशिवाय आपण साधा रुमालपण घेत नाही तसंच एखाद्या साइटवरची वस्तू जरी आपल्याला आवडली असली तरी त्यासंबंधीच्या आणखी दोन चार साइटवरही माहिती काढून तिथे फेरफटका मारून यावा. वस्तू खरेदी करतांना त्या वस्तूची संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचली पाहिजे. वस्तूमधले घटक, ती वापरण्याबद्दलच्या सूचना, वस्तूची डिलिव्हरी, खराब व सदोष वस्तू मिळाल्यास आपल्या तक्रारी कशा रीतीनं सोडवल्या जाणार आहेत याची माहिती अशा अनेक गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. कपडे, ज्वेलरी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू, गॅझेटस् यांची मागणी ऑनलाइन करण्याआधी जमले तर जवळच्या दुकानात जाऊन त्या हाताळून पाहायला हव्यात.\n4. ऑनलाइन पेमेंट करताना काळजी बाळगा :\nऑनलाइन खरेदी करणं म्हणजे ऑनलाइन पेमेंट करणं आलंच. खरेदीचं पेमेंट जर आपल्या क्रेडिट कार्डवरून होणार असेल तर पेमेंटची माहिती स्वत:च्या हातानं भरावी. इतरांना ती भरू देऊ नये. यामुळे आपल्या क्रेडिट कार्डची सुरक्षा धोक्यात येते. तुमचा पिन क्रमांक इतरांना समजू देवू नये. आपण ऊठसूट जरी ऑनलाइन खरेदी करत नसलो तरी आपलं इंटरनेट बँकिंगचं अकाउंट ऊठसूट चेक करावं. नेट चालू केल्यावर एकदा आणि बंद करण्याआधी एकदा अकाउंट चेक करणं हे सुरक्षिततेच्या दृष्टीनं महत्वाचे असतं. क्रेडिट कार्डनं खरेदीचं पेमेंट करताना पुरेशी काळजी घेतली नाही तर तुमचं ऑनलाइन खरेदीचं अकाउंट हँग होऊ शकतं. आपल्या बँकखात्यावर भलत्या कुणीतरी व्यवहार करू नये आणि आपले खात्यावरचे पैसे सुरिक्षत रहावेत यासाठी बँका अनेक प्रकारची काळजी घेत असतात तरीसुद्धा आपण पण त्याला आवश्यक तो प्रतिसाद दिला पाहिजे.\n5. सायबर कॅफे, इतरांचं नेट असुरक्षितच :\nऑनलाइन खरेदी ही शक्यतो स्वत:च्या कॉम्प्युटरवरून स्वत:च्या नेटवरून करावी. सायबर कॅफेचा पर्याय सुरक्षित नाही. अगदीच नाईलाज असल्यास कॅफेचा पर्याय योग्य. पण तेव्हा आपण वापरत असलेल्या कॉम्प्युटरवर अँटीव्हायरस अँक्टिव्ह आहे की नाही हे आधी पाहावं. फिशिंग, हॅकिंग यामुळे नेहमीच आपली खरेदी धोकादायक होऊ शकते आणि त्याद्वारे होणारे पैशाचे व्यवहार असुरिक्षत ठरू शकतात. आपण इंटरनेटवर केलेले व्यवहार हे गोपनीय राहत नसतात. ब्राऊजरमध्ये खरेदीसाठी निवडलेल्या साइटची नोंद झालेलीच असते. त्यामुळे हे व्यवहार इतरांना माहीत होण्याची शक्यता जास्त बळावते. त्यामुळे खरेदीसाठी शक्यतो आपलाच कॉम्प्युटर अन् आपलंच नेट वापरावं. आपल्या संगणकासाठी / मोबाईलसाठी चांगले अँटी व्हायरस सॉफ्टवेअर असणं अत्यावश्यक आहे. तसेच हे सॉफ्टवेअर सतत अपडेट व्हायला हवं. हे सर्व करूनसूद्धा खरेदीत आपली फसवणूक झाली किंवा आपल्याला खरेदी करतांना काही समस्या निर्माण झाली तर त्याबद्दल आपण संबंधित विक्रेत्यानं निर्माण केलेल्या यंत्रणेकडे किंवा इतर मार्गांनी आपली तक्रार मांडली पाहिजे. सरकारने अशा व्यवहारांसाठी कायदा केलेला आहे. त्यातल्या महत्वाच्या तरतुदींची प्राथमिक माहिती आपल्याला असायलाच हवी हे लक्षात घेतलं पाहिजे.\nPrevious6000 वर्षापूर्वी भारतात शस्त्रक्रिया होत होत्या : प्रगतीचे 5 पुरावे\nNextहवा नसताना चंद्रावर फडफडणारा झेंडा : चंद्रावर मानव उतरला नसण्याच्या 5 शंका\nआनंदी लव्हलाईफची ४ तत्वे\nबॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला फसवतोय हे दाखवणारी 5 लक्षणे\nप्रसिध्द पण आता ओसाड पडलेली 5 भारतीय ठिकाणे\nस्त्रियांबद्दल पुरुषांना न आवडणाऱ्या 5 गोष्टी\nस्टिव्ह जॉब्स यांचे 6 Success Rules\nपरग्रहवासियांसाठी दिशादर्शक अन वीज निर्मिती – पिरॅमिडबद्दलच्या या 5 समजुती खऱ्या असतील का\nरिलेशनशिप धोक्यात टाकणाऱ्या 5 सवयी\nदोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-made-his-odi-debut-nine-years-ago-and-against-this-very-team/", "date_download": "2018-05-28T03:20:14Z", "digest": "sha1:ECSBEUS5VDULMV7HD4EAXR5SKIWBSBHN", "length": 6011, "nlines": 82, "source_domain": "mahasports.co.in", "title": "तीच खुर्ची आणि तोच विराट ! - Maha Sports", "raw_content": "\nतीच खुर्ची आणि तोच विराट \nतीच खुर्ची आणि तोच विराट \nभारतीय कर्णधार विराट कोहली आता श्रीलंकेतील कसोटीच्या निर्भेळ यशानंतर एकदिवसीय मालिकेतही चांगली कामगिरी करण्याचा प्रयन्त करेल. या मालिकेतील पहिला सामना २० ऑगस्ट रोजी डांबुलाच्या मैदानावर खेळला जाणार आहे.\n२००८ मध्ये भारताच्या या स्टार फलंदाजाने डंबुलाच्या याच मैदानावर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळाला होता. या रविवारी भारत पुन्हा याच मैदानावर खेळणार आहे. २००८ च्या त्या सामान्य आधी भारतीय संघ ज्या ड्रेससिंग रूममध्ये होता तेथे विराट ज्या खुर्चीवर बसला होता, त्याच खुर्चीवर बसून विराटने पुन्हा एक फोटो काढला आहे. बीसीसीआय ने हा फोटो त्यांच्या ट्विटर अकाउंट वरून शेयर देखील केला आहे.\nतब्ब्ल ९ वर्षानंतर विराट पुन्हा त्या खुर्चीवर बसला आहे. मागील ९ वर्षात विराटने क्रिकेट जगात वर्चस्व प्राप्त केले आहे. ९ वर्षांपूर्वी जो विराट एक १८ वर्षाचा युवा खेळाडू म्हणून या खुर्चीवर बसला होता, आता तो विराट भारतीय क्रिकेट संघाचं तिन्ही प्रकारात नेतृत्व करतो.\nविराट कोहलीचे श्रीलंकेबरोबर एक अतूट नाते आहे हे तर आपल्या सर्वांना माहित असेलच. म्हणजे श्रीलंकेत २००८ मध्ये आपला पहिला सामना खेळणे असो वा मलिंगाच्या यॉर्कर्सवर षटकार मारणे असो. विराटसाठी नेहमीच श्रीलंका स्पेशल राहिली आहे.\nविराटने एकदिवसीय पदार्पणानंतर जागतिक क्रिकेटमध्ये सार्वधिक चेंडू (९०६७), सर्वाधिक धावा(८२५७), सर्वाधिक शतके (२८), सर्वाधिक ५०+ धावा (७१) केल्या आहेत.\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/whats-app-message-118041000017_1.html", "date_download": "2018-05-28T03:23:30Z", "digest": "sha1:LLL22NRIM45GNFH2CJKSDQSBY5RW3PDO", "length": 6803, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "माणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो .. | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 28 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो ..\nइतका खराब नसतो ..\nइतका देखणा ही नसतो\nइतका चांगला पण नसतो,\nतो नक्की कसा असतो\nहे फक्त त्याच्या ..\nमित्रांनाच ठाऊक असते ...\nसोनमच्या लग्नाचा मुहूर्त आणि ठिकाण ठरलं\nअजून एक ऋतूचं वरदान\nविनोदी मल्टीस्टार्स घालणार ‘वाघेऱ्या’चा धुडगूस\nयावर अधिक वाचा :\nऐश्वर्यावर होती वाईट नजर, एकट्यात भेटण्याचा धरला होता हठ्ठ\nहॉलिवूड नायिकांवर लैंगिक छळ करण्याचा आरोपी निर्माता हार्वे वेन्स्टाइनला न्यूयॉर्क ...\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाचा मुहूर्त 19 नोव्हेंबरचा\nहोणार, होणार अशी चर्चा असलेले बॉलिवूडचा 'बाजीराव' रणवीर सिंग व दीपिका पदुकोण या दोघांचे ...\n‘केबीसी' १० साठी ६ जूनपासून नावनोंदणी\n‘कौन बनेगा करोडपती’ हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतआहे. यात सहभाग घेण्यासाठी ...\nकैलास पर्वतावर भगवान शंकर-पार्वती यांचा निवास आहे असं भाविक मानतात. हिमालयाची विविध रूपे ...\nरेस ३ चे सेल्फिश गाणे लवकरच, जॅकलीनचा लूकची चर्चा\nरेस-३' या चित्रपटातील ‘हीरिए’ या गाण्‍याने सोशल मीडियावर तुफान गाजते आहे. आता त्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vegetarian-recipes/bread-kachori-116080500012_1.html", "date_download": "2018-05-28T03:24:10Z", "digest": "sha1:7L6NIOO77UUF5YH4KNSWTCVZFBOFKX6B", "length": 8860, "nlines": 141, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ब्रेड पेटीस | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 28 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य: 1 वाटी उकळून मॅश केलेले बटाटे, 2 ब्रेड स्लाइस, तिखट, धणेपूड, बडीशेप, गरम मसाला, कोथिंबीर, मीठ.\nआत भरण्यासाठी: 1/4 वाटी मूग डाळ, तेल, 1/4 चमचा भरडसर धणे, 1/4 चमचा भरडसर बडी शेप, गरम मसाला, चिमूटभर आमचूर पावडर, मीठ, काळं मीठ, हळद, पाणी.\nकृती: ब्रेड स्लाइस पाण्यात टाकून लगेच बाहेर दाबून पाणी काढून घ्या. ही ओली ब्रेड मॅश केलेल्या बटाट्यात टाका. तिखट, धणेपूड, बडीशेप, गरम मसाला, कोथिंबीर, मीठ टाकून मळून घ्या.\nआता मूग डाळ, मीठ आणि हळद टाकून फक्त एक दोन उकळी घेऊन घ्या. ‍डाळ पूर्ण पणे शिजवून नका. कढईत 1 चमचा तेल गरम करून मंद आचेवर धणेपूड, बडीशेप टाकून डाळ आणि भरावनसाठी दिलेले सर्व साहित्य टाकून मिसळून घ्या. मिश्रण 3-4 मिनटापर्यंत परता.\nआता मळलेल्या पिठाचे लिंबाच्या आकाराएवढे गोळे करा. मग चपटे करून आत भरावनाचे छोटे गोळे त्यात ठेवून चारी बाजूने बंद करा. तळहाताच्या मदतीने पुन्हा गोल करा. गरम तेलात एक-एक करून तळून गोल्डन होयपर्यंत तळून घ्या. चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.\nVeg Recipe : फ्लॉवर कोफ्ते\nVeg Recipe : हरियाली पनीर\nयावर अधिक वाचा :\nमोदी कालावधीत गुंतवणूकदार 72 लाख कोटींनी श्रीमंत\nमोदी सरकार सत्तेत येऊन चार वर्षे झाले आहे. या दरम्यान, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ...\nमेट्रो सिटी मध्ये महिलांवर ड्रोनची नजर\nमहिला सुरक्षा संधर्भात पोलीस यंत्रणा मोठे निर्णय घेत आहे. मेट्रो सिटीमध्ये महिलांची ...\nफसवणूक करणारे, हुकुमशाही सरकार आता टिकणार नाही मोदींवर राज ...\nएक माणूस खोटे बोलून देशाला फसवतो, हे आता लोक खपवून घेणार नाहीत, देशातील हुकूमशाही सात-आठ ...\nवाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड,कारवाईस उच्च ...\nचारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणाऱ्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने ...\nधमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ ...\nलोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://mgvaidya.blogspot.com/2014/07/blog-post.html", "date_download": "2018-05-28T02:54:14Z", "digest": "sha1:VQFHBDTUQZHFHOCVBJQDR2WZQF5ELBTC", "length": 13156, "nlines": 46, "source_domain": "mgvaidya.blogspot.com", "title": "भाष्य: शंकराचार्य, साईबाबा आणि हिंदूधर्म", "raw_content": "\nशंकराचार्य, साईबाबा आणि हिंदूधर्म\nशंकराचार्य स्वामी स्वरूपानंद महाराजांनी साईबाबांसंबंधी मतप्रदर्शन करून विनाकारण एका वादाला जन्म दिला. तथापि याचे आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण स्वरूपानंद महाराज वाणी-संयम पाळून बोलतात अशी त्यांची कीर्ती नाही. काही लोकांना साईबाबा केवळ संत न वाटता भगवंत वाटले, तर त्यात हिंदूधर्माचे काय बिघडले जोपर्यंत साईभक्त इतरांना त्यांना (साईबाबांना) भगवान मानून त्यांची पूजा करण्यासाठी जबरदस्ती करीत नाहीत, किंवा बळाचा वापर करीत नाहीत, तोपर्यंत इतरांनी त्यांच्या भावनेचा विरोध करण्याचे कारण नाही.\nहिंदू धर्माच्या आजवरच्या विकासाचा वेध घेतला, तर आपणांस असे दिसून येईल की काळाच्या ओघात अनेक देवता आपल्यामध्ये आलेल्या आहेत. त्यांची मंदिरे आणि उपासनाकेंद्रेही बनली आहेत. अट एकच आहे की, दुसर्‍याचे मंदिर पाडून तेथे आपल्या देवतेचे मंदिर उभे करता येणार नाही. पश्‍चिमेकडून आलेल्या इस्लामी आक्रमकांनी हा संयम पाळला नाही, म्हणून अजूनही अनेक इस्लामचे भक्त आपल्या भारतीय राष्ट्रीय मूल्यव्यवस्थेपासून दूर राहिले आहेत. पोर्तुगीजादि युरोपियन आक्रमकांनीही असाच अत्याचार व अनाचार केला. हिंदूंचे एक मूलभूत सत्य आहे. ‘‘एकं सद् विप्रा बहुधा वदन्ति’’ या वाक्यात त्या सत्याचे मर्म सामावलेले आहे. सत्य एक आहे, म्हणजे परमात्मा एक आहे, पण लोक वेगवेगळ्या नावांनी त्याचे वर्णन करू शकतात. त्यामुळे अनेक देवतांचा अंतर्भाव आपल्या हिंदू धर्मात झाला आहे. हा अनेकेश्‍वरवाद नव्हे. हा एकेश्‍वरवादच आहे. फक्त रूप व नाव वेगळे आहे. एका सत्याची प्रत्येकाला त्याच्या रूचीप्रमाणे अनेक रूपे करता येऊ शकतात. ‘रुचीनां वैचित्र्याद् ऋजुकुटिलनानापथजुषां नृणामेको गम्यस्त्वमसि पयसामर्णव इव’ या शिवमहिम्न: स्तोत्रातील पंक्तीत हा भाव व्यक्त झालेला आहे.\nआपल्या धर्माचा इतिहास बघण्यासारखा आहे. आपल्या अत्यंत प्राचीन वेदग्रंथांमध्ये इंद्र, वरुण आणि अग्नी या तीन प्रमुख देवतांना वाहिलेली सूक्ते आहेत. आहे काय आपल्या देशात इंद्राचे एखादे मंदिर मला तरी माझ्या भारतभ्रमणात दिसले नाही. वरुणाचे आहे म्हणतात. एका सिंधी गृहस्थाने मला एक मंदिर दाखवले होते व हे वरुणाचे आहे असे आवर्जून सांगितले होते. अग्निशाळा मात्र आहेत. ज्यांची मंदिरे आज बहुसंख्येने उभी आहेत, त्या देवतांची नावे देखील वेदग्रंथांमध्ये नाहीत. शिव रुद्ररूपात आहे. विष्णू आदित्यरूपात आहे. पण चतुर्भुजधारी विष्णू नाही. राम, कृष्ण, दुर्गा, गणेश, हनुमान यांची नावे असणेच शक्य नाही. राम, कृष्ण हे ऐतिहासिक पुरुष आहेत. प्रभू रामानेच, रामायणात ‘आत्मानं मानुषं मन्ये रामं दशरथात्मजम्’ म्हणजे मी दशरथाचा मुलगा राम, एक मनुष्य आहे, अशी आपली ओळख करून दिली आहे. हिंदू धर्माचेच हे वैशिष्ट्य आहे की त्याने स्त्रीरूपालाही देवतेचे स्थान दिले आहे. राम म्हटले की सीता आलीच. कृष्ण म्हटले की राधा आलीच. व्याकरण सांगते की द्वन्द्व समासात दोन्ही पदे समकक्ष असतात. पण आमच्या व्याकरणाचा नियम आहे की, त्या समासातही पहिले नाव स्त्रीरूपाचे असले पाहिजे. सीताराम, राधाकृष्ण, लक्ष्मीनारायण, गौरीशंकर अशी नावे आहेत. कालौघात वेगळ्या रूपांनी आणि नावांनीही काही दैवते आली आहेत. विठोबा, खंडोबा, जगन्नाथ असे त्यांचे नवे अवतार आहेत. अलीकडच्या काळात ‘संतोषी माता’ आली आहे. ‘साईमंदिरे’ उभी झाली आहेत. आमच्या गावच्या मंदिरात पंचायतन मूर्तींची स्थापना तर आहेच, बाहेर हनुमंतही आहे. पण संत केजाजी महाराजांच्याही पादुका आणि आता पुतळाही आला आहे. ज्याला जे पूजनीय वाटेल, त्याला त्याची पूजा करण्याची मोकळीक आहे. कारण हिंदू धर्म हा काही पंथ नाही. तो मानव धर्म आहे.\nगौतम बुद्धालाही आम्ही अवतार मानले आहे. आर्यसमाजी मूर्तिपूजेच्या विरुद्ध आहेत. राम व कृष्ण यांना ते ईश्‍वराचे अवतार मानीत नाहीत. महापुरुष मानतात. ते अग्नीचे उपासक आहेत. त्यांना तसे मानण्याचे स्वातंत्र्य आहे आणि तरी ते हिंदूच आहेत.\nडॉ. राधाकृष्णन यांनी हिंदू धर्माच्या या वैशिष्ट्याचे आपल्या Hindu View of Life या पुस्तकात सुरेख वर्णन केले आहे.\n(भावार्थ- हिंदू धर्म गतिशील आहे, स्थिर अवस्था नाही; एक प्रक्रिया आहे, परिणाम नाही; वर्धिष्णू परंपरा आहे, अपरिवर्तनीय साक्षात्कार नाही. भविष्यात वैचारिक अथवा इतिहासाच्या संदर्भात उद्भवणार्‍या प्रसंगी तो नित्य समतोल राहील, असा त्याचा पूर्वेतिहास आम्हाला खात्री देतो.\nकाळानुरूप हिंदू धर्माच्या मूळ तत्त्वांना तिलांजली न देता अधिकाधिक व्यामिश्र आणि बदलत्या सामाजिक रचनेच्या संदर्भात त्या तत्त्वांचे पुन:प्रतिपादन करायचे असते, याची हिंदू विचार व आचारधर्माच्या महापुरुषांना चांगलीच जाण आहे. अशा प्रकारचा प्रयत्न म्हणजे हिंदू धर्माच्या इतिहासात अनेकवेळा घडलेली केवळ एक नवी प्रक्रिया असेल.)\nसाईं बाबा भगवान हैं की नहीं यह बताओ\nतुमचे भाष्यामृत आम्हास निरंतर लाभत राहो.......\nहिन्दी भाष्य यहाँ पढ़िए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/4299-navi-mumbai-drink2212-png", "date_download": "2018-05-28T03:25:08Z", "digest": "sha1:Q4JX24TQKYB2VVTEF64VC2N2Q4S3BBFM", "length": 6074, "nlines": 133, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "नवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nनवी मुंबईच्या कोपर खैरणे रेल्वे स्थानकावरचा एक धक्कादायक प्रकार समोर आलाय.\nकोपर खैरणे रेल्वे स्थानकवरचे स्टेशन मास्तर अधिकारी मद्यपान करत असल्याचं आढळून आलंय.\nमनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरे यांच्या पत्राची प्रत देण्यासाठी गेले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलायं. यावेळी स्टेशन मास्तर रमण चंद्र झा आपल्या सहकाऱ्यांसह मद्यपान करत होते.\nमनसे कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना पार्टीविषयी जाब विचारला असता चक्क अधिकाऱ्यांनी प्रकरण मिटवण्याची विनंती केली.\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%8A%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9/", "date_download": "2018-05-28T03:27:09Z", "digest": "sha1:367N5XJYOG3NK4JL6VBQ3P3SANBNYPTH", "length": 10754, "nlines": 120, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "मराठी चित्रपटात येऊन माहेरी आल्यासारखे वाटते - Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nHome breaking-news मराठी चित्रपटात येऊन माहेरी आल्यासारखे वाटते\nमराठी चित्रपटात येऊन माहेरी आल्यासारखे वाटते\n“मराठी चित्रपट हे माझे माहेर आहे, तर हिंदी चित्रपट हे माझे सासर आहे. त्यामुळे मराठी चित्रपटात पदार्पण करून माहेरी आल्यासारखे वाटते. इतकेच नव्हे तर आजपर्यंत हिंदी चित्रपटात ज्या गोष्टी केल्या नाही, त्या मला या चित्रपतात करायला मिळाल्या. मी कधीही बुलेट चालवली नाही. मात्र बुलेट चालवण्याची हिंमत मराठी चित्रपटात केली. हा अनुभव माझ्यासाठी थरारक होता. त्यामुळेच आगामी चित्रपटाबाबत मी अतिशय उत्साही आहे, अशा भावना सिनेअभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने हिने व्यक्त केली.\nआगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी माधुरी बुधवारी पुण्यात आली होती. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होती. यावेळी अभिनेता सुमित राघवन, दिग्दर्शक तेजस देउसकर आदी उपस्थित होते.\nमाधुरी म्हणाली, “मराठी चित्रपटात काम करण्यासाठी माझ्याकडे आत्तापर्यत अनेक वेळा विचारणा झाली होती. मात्र संबंधित चित्रपटांचे विषय हे मला न आवडल्याने मी आतापर्यत कुठल्याही चित्रपटाची ऑफर स्वीकारली नाही. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी विलंब झाला असला, तरी हा चित्रपट म्हणजे माझ्यासाठी “देर आये दुरुस्त आये’ अशा स्वरूपातील आहे. या चित्रपटात मी गृहिणीच्या भूमिकेत असून, दैनंदिन, कौटूंबिक जीवनात मी गुरफटलेले असल्याची भूमिका पार पाडली आहे. मात्र एक बकेट लिस्ट मला मिळते त्याची पूर्तता करण्यात मी हरवून जाते.”\nएक चित्रपट करुन मी थांबणार नसून, चांगले विषय आले तर आणखी चित्रपट करेन. मात्र रंगभूमीवर सध्या तरी काम करण्याचा विचार नाही, असेही माधुरी म्हणाली.\n‘पीएमआरडीए’च्या डीपीसाठी सिंगापूरचे सहकार्य\n“भामा-आसखेड’चा बोजा 170 कोटींवर\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z120110201356/view", "date_download": "2018-05-28T03:12:16Z", "digest": "sha1:KJAVRBNT3DZ6S4YA7NBO2YCTUGZPRAZD", "length": 19508, "nlines": 202, "source_domain": "www.transliteral.org", "title": "खंड २ - अध्याय ७", "raw_content": "\nजानवे म्हणजे नेमके काय \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|\nखंड २ - अध्याय ७\nमुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.\nTags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत\n वनांत जाऊन करिती ध्यान नाना मंत्रें यथान्याय मनन नाना मंत्रें यथान्याय मनन तप तैसें हेरंबाचें ॥२॥\n तेव्हां संतुष्ट होत गणपति वर देण्या परम प्रीति वर देण्या परम प्रीति त्यांच्या पुढे प्रकटला तें ॥३॥\nत्यास पाहून संतुष्ट चित्त सर्व ते करांजले जोडित सर्व ते करांजले जोडित गणेशा सर्व सिद्धिदात्यास स्तवित गणेशा सर्व सिद्धिदात्यास स्तवित भक्तिभावें त्या वेळी ॥४॥\n ब्रह्म भूतासी मनोवाणी अतीतासी योगाकारा नमन तुला ॥५॥\n शांतिरुपा नमन तुला ॥६॥\n अनंत उदार पराक्रमा नमन ॥८॥\n स्तवन करण्या न समर्थ ॥९॥\n आम्हीं धन्य विभो आता विद्या व्रत तप मंत्र तत्त्वतां विद्या व्रत तप मंत्र तत्त्वतां गणपा तव दर्शनें धन्य ॥१०॥\nवरदा एकदंता तुझी भक्ति दृढ करी आमुच्या चितीं दृढ करी आमुच्या चितीं जेणें मायामय मोह विघ्नें नष्ट होतीं जेणें मायामय मोह विघ्नें नष्ट होतीं वरदा तुझा कृपा प्रसादें ॥११॥\n इच्छा करुं तें सफल व्हावें ऐसें वरदान द्यावें बरवें ऐसें वरदान द्यावें बरवें पूजितों तुज उपचारांनी ॥१२॥\nऋषि सारे प्रणाम करिती भक्तिभावें त्यास वंदिती देव गजानन त्यांना म्हणे ॥१३॥\nजें जें तुमच्या मनांत कांक्षित तें तें सर्व सफळ होत तें तें सर्व सफळ होत माझ्या चरणीं भक्ति दृढ होत माझ्या चरणीं भक्ति दृढ होत स्वकार्यी सामर्थ्य वाढेल ॥१४॥\nतूं रचिलेलें हें स्त्रोत्र वाचील त्यासी सर्वसिद्धि लाभतील \nएकवीस वेळा एकवीस दिवस वाचील जो ठेवून विश्वास वाचील जो ठेवून विश्वास पावेल तो मनोवांछितास \n आपुल्या घरीं गेले ॥१७॥\nस्त्री पुरुष सारे दक्षवंशज तैसेचि दक्षकन्यांचे वंशजु \n महाभाग जे ब्रह्मविष्णु शिवोजयुक्त कुतूहल फार चित्तांत ॥१९॥\n अमृतरुप तो जाहला ॥२०॥\nकलांनी आपुल्या पोषक होत सर्व देवां मनुजांप्रत सर्वकाळ ह्या जगतीं ॥२१॥\n दत्त तो योगमार्ग स्वीकारित क्रमाक्रमानें नानाब्रह्मांत संस्थित तो जाहला ॥२२॥\n साध्य केली तयानें ॥२३॥\nत्या मुनिसत्तमासी न लाभत क्षणभरही विश्रांति आश्रमांत म्हणूनि तो विव्हल होत काप करावें ह्या विचारें ॥२५॥\nनंतर तो योगधारणा करुन जाहला पाण्यांत निमग्न सर्व जन वाट पाहती उन्मन \n तीस वामभागीं घेऊन पडत पाण्यांतून तो बाहेरी ॥२७॥\n धरुन तो मद्यपान करित स्त्रीसंगतीत विलासयुक्त \nतें पाहून लोक विस्मित योगी भ्रष्ट झाला म्हणत योगी भ्रष्ट झाला म्हणत त्या अत्रिपुत्राचा त्याग करित त्या अत्रिपुत्राचा त्याग करित दत्त सुखी त्यायोगें ॥२९॥\n दत्त झाले स्वस्थचित्त प्रसन्न कालांतरें देवासुर युद्ध दारुण कालांतरें देवासुर युद्ध दारुण सुरु जाहलें समीप ॥३०॥\n रक्षण करा वाचवा म्हणती ॥३१॥\n जरी तिचे चरण पकडती तरी जय त्यासी लाभता ॥३३॥\nपरी ऐसे दैत्यें न केलें म्हणोनी देवांनी त्यांसे जिंकिले म्हणोनी देवांनी त्यांसे जिंकिले युद्धांत अत्यंत पीडा पावेल युद्धांत अत्यंत पीडा पावेल पाताळलोकी घुसले सर्व ॥३४॥\n ब्रह्मांत विलीन तें झाली ॥३५॥\n नाही समजली आम्हांसी ती विशद करुन सांगावी ॥३६॥\n दैत्या दुःख झालें काय कारण सूत म्हणती सुंदर प्रश्न सूत म्हणती सुंदर प्रश्न विचारला तुम्हीं शौनका ॥३७॥\n योग्य प्रश्न तुझा असे ॥३८॥\n परांसी सदा अपकार ॥३९॥\nप्राण्यांसी सर्वदा दुःख देती नित्य मद्यपानादी करिती भयदायक तें सारें ॥४०॥\n बहुदोष युक्त असती सदा महा असुर भोगप्रिय ॥४१॥\n सर्व क्रिया करण्या मति सबळ शरीर लाभतां ॥४२॥\n यत्नें वंदिती तिजलागीं ॥४३॥\n म्हणोनि ते मस्तकी धरिती \n मुक्ति मस्तकी धरली निश्चित परी ती त्यांसी शुभ न होत परी ती त्यांसी शुभ न होत कारण त्याचें सांगतो ॥४५॥\n ऐश्या असुरां शुभदा होत हें कैसे संभाव्य\nजरी ती होय कुपित मारील सारे असुर निश्चित मारील सारे असुर निश्चित ती पकडिता विषयासक्त असुरांसी चरणघातें मारी ॥४७॥\n तरी ती त्यांस विनष्ट करी ॥४८॥\nऐसें सर्व तुज सांगितलें मोक्षेच्छूंनीं लाथाडिलें कारण स्पष्ट ह्या कृतीचें ॥४९॥\nजेथ भोग नित्य प्रिय तेथ मुक्तीचा वास अशक्य तेथ मुक्तीचा वास अशक्य जेथ मुक्ति होत प्रिय जेथ मुक्ति होत प्रिय तेथ भोगां स्थान न मिळें ॥५०॥\n शौनका ऐसें जाण निश्चित लक्ष्मीचीं हीं भिन्न रुपें ॥५१॥\nओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते भोगमोक्षवर्णन नाम सप्तमोऽध्यायः समाप्तः \nना. निरवानिरव अधिकारी , लिक्किडेटर .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/blog/1519-nilesh-jagtap-vari", "date_download": "2018-05-28T03:14:17Z", "digest": "sha1:J7KVNKXZTJLHND7MCGBCRSDIWVEM5NQ2", "length": 36788, "nlines": 232, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मी जगलेलो “वारी” - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nखांद्यावर भगवी पताका, कपाळी गोपी चंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळ, हाती टाळविळा, मुखी विठूनामाचा गजर,ग्यानबा तुकारामचाजयघोष,\nमाउली माउली म्हणत ओथंबलेले स्वर, प्रस्थान, रिंगण, हरिपाठ, अश्व, समाजआरती, भारुड, अभंग, दोस्तहो चार दिवस झालेत पंढरीचा\nनिरोप घेऊन. आता सोन्याच्या जेजुरीत म्हणजेच घरी आलोय मात्र अजूनही शांत चित्ताने डोळे लावले की कानात टाळ मृदंग वाजतयं अन समोर उभे\nराहतात ते विठूनामाचा गजर करणारे वारीच्या वाटेवरचे वारकरी. समतेची पताका खांद्यावर घेऊन एकात्मतेची दिंडी , मानवतेचा\nधर्म शिकवणारी “वारी” आजपासून परतीच्या प्रवासाला लागली आहे. वारीच्या या सगळ्या सोहळ्यात अवघाची संसार सुखाचा झाला.\nजय महाराष्ट्र वृत्त वाहिनीचा प्रतिनिधी म्हणून यंदाही वारी कव्हर करताना वारी अनुभवन्यासोबतच “वारी” जगता सुद्धा आली. इरावती\nकर्वेंनीमहाराष्ट्राची व्याख्या करताना म्हटलंय,\"पंढरीला येणाऱ्या लोकांचं राष्ट्र म्हणजे महाराष्ट्र \". खरंच याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला. पंढरीच्या या\nवारीत अवघा महाराष्ट्र बघायला मिळतो.\n१ मे १६६० पासून रूढ झालेली महाराष्ट्राची “ओळख” जागृत असली तरी , महाराष्ट्राची “आत्मखूण” मात्र शेकडो वर्षांची आहे, “जावे पंढरीसी,आवडी\nमनासी” म्हणत ती आत्मखुण “वारकरी” जपतोय. भक्ती, श्रद्धा, आस्था आणि निश्चय या मानवी भावनांचा सामुहिक आविष्कार म्हणजे वारी. माणसाचे\nमाणसाशी रक्तापलीकडचे नेमके काय नाते आहे ते वारीतच समजू शकते. वारकरी आणि विठ्ठल यांचे नाते निखळ प्रेमाचे. संतांच्याबरोबर श्री विठ्ठलाच्या\nनामचिंतनात त्या विठ्ठलाकडे केवळ प्रेमचं मागण्यासाठी निघालेल्या प्रेमळ भक्तांचा मेळा म्हणजे वारी.\nमराठी माणसांची प्रमुख ओळख काय असेल तर ती एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरी म्हणजे “पंढरीची वारी”. तसं पाहिलं तर\nमाझ्या “बा” अगोदरही मी कोणत्या“बा”ला मानत असेल तर ते म्हणजे “ज्ञानोबा, तुकोबा आणि शिवबाला” . त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत\nतुकाराम महाराजांचे पालखी सोहळे कव्हर करणे हे माझ्यासाठी काम नव्हतेच ,ती तर माझ्यासाठी “आनंदयात्राच” होती .\nआमचे संपादक तुळशीदास भोईटे यांनी यंदा वारी कवर करण्याची संधी दिली .सोबतच “तुला जे योग्य वाटेल तसं कर” म्हणत अधिकार सुद्धा दिले. वारीत\nएका गोष्टीचं मला नेहमीच नवल वाटतं. कितीही लहान अथवा मोठा , शिकलेला अथवा अडाणी कोणीही असो , आपण ज्यांना भेटतो ज्याचं दर्शन घेतो तो\nसाक्षात माणसाच्या रुपात माऊलीच. म्हणूनच समोर व्यक्ती कोणीही असो, इथं परस्परांच्या पाया पडलं जातं. वारीच्या वाटेवरचा सर्वात जास्त अंतराचा\nटप्पा म्हणजे पुणे ते सासवड आणि त्यातही दिवे घाटाची नागमोडी वळणाची अवघड चढण.\nतस पहिलं तर या घाटातून माझं नेहमीचच येण जाणं. या घाटातून जाताना गाडीचे इंजिन सुद्धा “थकते”. पण वारकरी थकत नाहीत. उलट घाट सर\nकेल्यावर त्यांच्या आनंदाला आणखीनच उधाण येतं. विठूनामाचा गजर करत चालणाऱ्या वारकऱ्यांच्या अंगात विलक्षण बळ संचारतं आणि त्यांची पावलं\nपंढरीकडे धावू लागतात. वारकऱ्यांच्या या शक्तीचं मला नेहमीच आश्चर्य वाटत आलंय. पण खरं सांगू वारी चालताना पावलंही भक्त झालेली असतात.\nयंदा मी स्वतःच दिवे घाटाच्या पायथ्यापासून दिवे घाट चालायला सुरूवात केली. आणि पाहता पाहता काही वेळात मी दिवे घाट चढून वर आलो. तेही न\nथकता . घाट सर केल्यावर माझ्या मुखासोबत शरीराच्या आतही जणू विठूनामाचाच गजर घुमत असल्याची जाणीव मला झाली. आस्तिक नास्तिक\nयापलीकडे जाऊन वास्तववादी विचार मी तरी आजवर आयुष्यात नेहमीच केलाय. वारी मला “वास्तववादी” वाटली. जेजुरीत सोहळा आला तेव्हा जरा मी\nअहो गाव आहे माझ जेजुरी. पंढरीला बुक्का अन आमच्याकडे भंडारा. पिवळ सोन. अहो आमचा भंडारा उधळून पालखीचं जेजुरीमध्ये थाटात स्वागत होत.\nआमचे संपादक भोईटे सरांनी ठरवलं की “स्टुडीयोतला विठ्ठल” बाहेर काढूयात आणि त्यांनी मला आमच्या “विठ्ठल विठ्ठल” या स्पेशल शोच्या अन्करींगची\nसंधी सुद्धा वारीतुनच दिली.\nवारकऱ्यांचे शीण घालवणारा सोहळा म्हणजे “रिंगण”. टाळ मृदुंगाचा गजर, भगव्या पताकांची दाटी, अश्वाकडे रोखलेल्या नजरा ,अश्वांची भरधाव\nदौड,ग्यानबा तुकाराम, ग्यानबा तुकाराम” असं उत्साहवर्धक आणि स्फूर्तीदायी वातावर अश्वांच्या दौडीनंतर माती कपाळी लावण्यासाठी अक्षरशः झुंबड\nउडते. हे सगळं काही नेत्रदीपक डोळ्यांचे पारणे फेडणारे असते. हे सगळं अनुभवता आलं. रिंगणा नंतर होणारा उड्यांचा खेळ , पावली , फुगडी हे सार\nपाहताना आम्हीही त्यात दंग होतो. आम्ही सुद्धा फुगडी , पावली खेळत वारी जगलो. म्हातारी बाई तरूणींना लाजवेल अशी फुगडी घालते. म्हातारा टाळ\nवाजवत उड्या मारतो,नाचतो. या सर्वांना जर विचारलं ,की या वयात हे कसं शक्य होतं तर सगळ्यांचं उत्तर एकच आहे की,आमचं सगळं आयुष्य आम्ही\nविठ्ठलाला वाहिलेलं आहे आणि तोच हे करवून घेतो.\n एखादी सहल काढायची तर किती तयारी, विचार करावा लागतो जेवढी‍ सहलीला येणार्‍यांची संख्या जास्त तेवढा तणाव अजून वाढतो. पण वारीचं\nतसं नाही वारी ठराविक तिथीला निघते ,आषाढीला पोहचते. कोणाला निमंत्रण नाही. वर्गणी नाही. सक्ती नाही. पण विणेकर्‍याच्या भोवती दिडींचा\nआराखडा. रांगा किती,महिला किती, महिला वारकरी कुठं, सगळं काही ठरवल्यासारखं. 'गोपालकाल्यात' सर्वांच्या शिदोर्‍या एक करतात आणि नंतर वाटून\nघेतात, नकळत एकमेकांची प्रांपंचिक दु:खेही वाटून घेतात. वारीच्या वाटचालीतील मुक्काम, विसावा, रिंगण, मालिकेप्रमाणे भजन, कीर्तन,भारुडे या\nसाऱ्यांचा उत्तम क्रम लावून वारीला खरोखरीच लष्करी शिस्तीचे रूप दिले.\nवारीची शिस्त पाहिल्यावर लक्षात येते, की वारी म्हणजे लष्करी शिस्तीचा आध्यात्मिक आविष्कार आहे. पंढरीच्या वारीत सारे वारकरी मोठ्या प्रेमाने एकत्र\nयेतात, पायवारी करताना एकमेकांना आपले अनुभव सांगतात, नवीन रचना (अभंग, भजने, ओव्या) म्हणून दाखवतात. आपल्या लाडक्या\nविठूरायाच्या , पंढरीरायाच्या म्हणजेच विठ्ठल भक्तीच्या प्रसाराच्या नवीन कल्पना सांगतात. वारीत नव्याने आलेल्या नवख्यांना जुने , जाणकार, अनुभवी\nनीतिमान भक्तीचा वसा ल्यालेल्या समाजमनस्क साधकांचा मेळा म्हणजे वारी. हा मेळा ज्याला भेटण्यासाठी वाटचाल करतो तो विठ्ठलही त्याच्या\nभक्तांसारखाच - प्रेमळ, कर्मरत आणि लौकिक जीवनाचा आदर करणारा विठ्ठलाकडे काही मागण्यासाठी ही वारी नाही. वारकरी मुक्तच असावा,हाच\nभागवतधर्माचा संकेत. मुक्ती प्रपंचापासून नाही तर अहंकार आणि उपाधीपासून त्या मुक्तीचे दान जगाला करण्यासाठी भक्तिपंथाने निघालेल्या विठ्ठल\nभक्तांचा मेळा म्हणजे वारी.\nज्यांना “नक्षलवादी” म्हणन्यापर्यत काहींनी मजल मारली ते सचिन -शीतल माळी मला वारीत भेटले , मला हमीद, मुक्ता दाभोलकर भेटले , मला शाहीर\nसंभाजी भगत भेटले. वारीत अंधश्रद्धा असती तर ही माणसे मला भेटली नसती. याचाच अर्थ वारीत श्रद्धाच जोपासली जातीये. मातीशी असणारी बांधिलकी\nदाखवल्याने पुणतांब्याच्या शेतकऱ्यांचा सन्मान स्वीकारून आमचे संपादक तुळशीदास भोईटेसर सुद्धा वारीत आले आणि एक दिवस वारकर्यांसोबत चालले.\nखरतरं ते सुद्धा त्या दिवशी वारकरी झाले. अन कधी नव्हे संपादकांना सुद्धा प्रश्न विचारून त्यांच्या नजरेतून सुद्धा वारी समजून घेता आली. मुळात वारी हे\nएक चालतं बोलतं गाव आहे. अनेकांच्या पोटाला आधार देण्याचं काम सुद्धा वारी करते. वारीत बहुसंख्येने सामील होतो तो म्हणजे “शेतकरी”. वारी अगोदर\nशेतकरी संपाने महाराष्ट्र ढवळून निघाला. अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या राहून गेल्या. त्यामुळे वारीला सुरूवातीला वारकऱ्यांचे प्रमाण नेहमीपेक्षा कमी\nजाणवले. मात्र निम्म्याटप्यानंतर वारकर्यांची संख्या दुपटीने वाढली.\nवारीचा सोहळा हा सर्वांना समान सूत्रात बांधणारा, धर्मभेद मिटवणारा धार्मिक सोहळा म्हणावा लागेल .गेल्या अनेक वर्षापासून संत तुकाराम महाराजांच्या\nपालखी सोहळ्याचा पहिला विसावा अनगडशाह बाबांच्या दर्ग्यात होतो. पुण्यात सहकारनगर येथे काही मुस्लीम युवक मोफत वारकर्यांची मसाज करून\nदेताना मी पाहिले .दौंड तालुक्यातील यवत येथे पालखी सोहळ्यातील वारकर्यांना पिठले भाकरीचा प्रसाद देण्याची परंपरा अनेक वर्षापासून जोपासली जाते.\nत्या दिवशी यवत मधील सगळ्या मुस्लीम बांधवांनी पिठलं भाकरी खावून उपवास सोडला. मशिदी समोर तीनशेच्यावर भाकरी तयार करण्यात\nआल्या. मशिदीतल्या भाकरी मंदिरात गेल्या.जेव्हा पालखी सोहळा निमगाव केतकीत आला तो दिवस म्हणजे ईद. निमगावला मुस्लीम समजाने प्रेमाने\nवारकर्यांना “शिरखुर्मा” दिला. खरंच धर्माच्या पलीकडे जाऊन जोपासलेली ही बंधुता वारीत पाहता आली. अनुभवता आली. सर्वधर्मसमभाव इथेच\nदिसतो. मी तर म्हणतो धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी वारीत येऊन बघायलाच हवे. की कट्टरता, द्वेष, घृणा, दुसऱ्याच्या धर्माबद्दलचा\nतिरस्कार ,राग इथं नाही. इथं आहे सहिष्णुता, आदर, आपुलकी आणि धर्माची खरी शिकवण.\nअतीव श्रद्धा आणि त्या श्रद्धेला काटेकोर नियोजन व कार्यक्षम व्यवस्थापन यांची सक्षम जोड म्हणजे आषाढीची पायवारी. व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षण\nदेणा-या मोठमोठ्या संस्थांमध्ये प्रवेश घेऊनही व्यवस्थापनाचे जे पाठ शिकता येणार नाहीत त्यांचे मूर्तिमंत दर्शन घडते ते पालखी सोहळ्याच्या\nनियोजनात आणि व्यवस्थापनात. श्री क्षेत्र आळंदीपासून निघून श्रीक्षेत्र पंढरीस पोहोचेपर्यंत पालखी सोहळ्यात लाखोंचा समुदाय सहभागी होतो.\nत्यामुळे, एक शहरच जणू फिरते आहे, असे वाटते. फिरत्या नगरव्यवस्थापनाचे धडे वारीत गिरवायला मिळतात. एवढ्या प्रचंड संख्येने येणाऱ्या आणि\nचालणाऱ्यांचे नियंत्रण, शिस्तबद्ध चलनवलन,राहणे-खाणे-निजणे या सगळ्यांची सोय, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य, मलमूत्र विसर्जन व कचरा\nव्यवस्थापन, वाहतुकीचे नियंत्रण आणि पालखीच्या मुक्कामाचे संयोजन यांसारख्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टीमध्ये व्यवस्थापनशास्त्राची अक्षरश:\nअगणित सूत्रे दडलेली आहेत. व्यवस्थापनशास्त्राच्या अध्यापक-अभ्यासक विद्यार्थ्यांनी आवर्जून शिकावे असे वारीच्या व्यवस्थापनाचे हे ‘मॉडेल’ आहे.\nअगणित दिंड्यांचा समावेश असणारा भव्य पालखी सोहळा आणि त्या सोहळ्याचे आज अनेक शतके होत आलेले स्वयंस्फूर्त, काटेकोर, शिस्तबद्ध नियोजन\nआणि व्यवस्थापन हा खरोखरच एक व्यापक अभ्यासाचा विषय आहे. शासनव्यवस्था, संस्थान समिती, सोहळ्याचे मालक, सर्व\nमानकरी, दिंडी समाज यांच्या समविचारातून साकारणारे वारीचे संयोजन आणि व्यवस्थापन म्हणजे ‘पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप’च्या तत्त्वाचे सम्यक्\nवारीत सहभागी होऊन, प्रसंगी गर्दीत घुसून, गाडीच्या टपावर, ट्रक, टँकर, झाडावर चढून “शूट घेणे” तसे अवघड काम होते. एक आव्हान होते.\nइथे ‘रिटेक’ही भानगड नव्हती मात्र आमचा विडीओ जर्नलीस्ट अमोल धर्माधिकारीने जोखीम पत्करून का होईना सगळ काही कॅमेऱ्यात कैद करत होता,\nआमचा सारथी रुपेश शिवकरने सुद्धा दोनही पालखी सोहळे कव्हर करताना वेगावर आणि वेळेवरसुद्धा नियंत्रण ठेवत सगळ काही जुळवून आणलं.\nरिंगणातील धावणारे अश्व, वारक ऱ्यांचे डोळ्यांचे पारणे फेडणारे खेळ, माऊलींच्या पादुकांचे नीरास्नान, समाजआरती, सोपानकाका-ज्ञानेश्वर भेटीचा\nक्षण, अश्वाकडून ज्ञानेश्वरांच्या पालखीचे दर्शन घेतानाचा क्षण, १०-११ वर्षांचा पखवाज वाजवणारा मुलगा, १०५ वर्षांच्या वृद्ध आईला गेली ५-६ वर्षे\nखांद्यावर घेऊन वारी करणारा विठ्ठल मुंडे नावाचा आधुनिक श्रावणबाळ,पालखी रस्त्यावरून जात असताना अश्व रस्त्यावर दिसताच शेतात काम करणारा\nएखादा शेतकरी,महिला शेतकरी हातातील काम टाकून त्याचे दर्शन घेण्यासाठी ज्या ओढीने पळत येतात व अश्वाला हात लावून दर्शन घेताच त्यांच्या\nचेहऱ्यावरचा आनंद हे असे कितीतरी एकदाच ‘क्लिक’ होणारे क्षण वारीत आम्ही जगलो. माझ. प्रामाणिक मत आहे कि वारी बहुजनवद्यांची नाही , ती\nपुरोगाम्यांची नाही , ती सनातन्यांची नाही , ती हिंदुत्ववाद्यांची नाही. वारी कोणत्याही गटाची तटाची नाही तर वारी ही फक्त वारकऱ्यांचीच\nआहे. मात्र वारीत सुद्धा आता राजकारण शिरताना दिसू लागलंय आणि ते पुण्यात , पंढरपुरात सर्वांनी अनुभवले सुद्धा त्यामुळे या बाबींचा अवश्य विचार\nवारीच्या वाटेवर अचानक ओ तुम्ही निलेश जगताप ना आमच्या गावात शिवाजी महाराजांवर व्याख्यान द्यायेला आलात ना आमच्या गावात शिवाजी महाराजांवर व्याख्यान द्यायेला आलात ना असे म्हनणारे सुद्धा अनेक\nवारकरी भेटले. तुमच्यासोबत एक फोटो घेऊ का म्हणनारे तरुण वारकरी भेटले. ओ टी.व्ही. वाले आमच्या दिंडीत जेवायला येता का म्हणनारे तरुण वारकरी भेटले. ओ टी.व्ही. वाले आमच्या दिंडीत जेवायला येता का \nवारकरी भेटले. खरच हे प्रेम फक्त वारीच देऊ शकते.”माउली” नावाची जादू काय आहे माहिती आहे का वारीत कितीही जोरात हॉर्न वाजवा वारकरी\nबाजूला सरकत नाहीत. रुग्णवाहिकेचा आवाज आला तर स्वताःहून वाट मोकळी करून देतील, पण तुमच्या वाहनाचा हॉर्न कितीही जोरात वाजवा सरकत\nनाहीत.पण त्यावेळी फक्त हात जोडून माउली माउली म्हणा. क्षणात वाट मोकळी. ही खरी जादू आहे “माउली” नामाची.एका आजोबांना मी\nविचारलं,,\"माऊली तुम्ही इतक्या वर्षापासून वारी करताय.काय मागता पंढरीनाथाकडे.हसतमुखाने ,प्रेमळ स्वरात आजोबा म्हणाले,पंढरीनाथाकडे हेच\nमागणं आहे की पंढरीनाथा मरेपर्यंत पंढरीची वारी चुकू देऊ नको. कारण माझं जगणं म्हणजे वारी आहे. तुम्हाला सांगतो,मी तिथंच विठ्ठल पाहिला. अशा\nकिती म्हणून आठवणी सांगू, कोणकोणते प्रसंग सांगू. ही आयुष्यभर पुरणारी शिदोरी आहे.\nआषाढी एकादशीला पहाटेच्या वेळी झालेले विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन.भाग्यवान समजतो मी स्वतःला.खरंच वारीत मी जगायला शिकलो.जे कोणत्याही\nविद्यापिठात शिकायला मिळणार नाही ना. ते या वारीच्या लोकविद्यापिठात मला शिकायला,जगायला मिळाले. व्यक्तीमत्वाचा विकास\nघडवणारे,जगण्याचा मुलमंत्र देणारे हे विद्यापीठ आहे. गेल्यावर्षी आषाढीच्या काळातच “कोपर्डी”प्रकरण समोर आले. पांडूरंगाकडे एकच मागणं आहे त्या\nकोपर्डीप्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा लवकरात लवकर होऊदे. पाऊस पडूदे. बळीराजाचे कल्याण होऊदे. आजपासून पालखी सोहळे परतीच्या दिशेने\nप्रस्थान ठेवताहेत. परतीचा प्रवास सुद्धा कव्हर करायचाच आहे. एकदा. वारी कव्हर करणे आणि वारी करणे यात खूप फरक आहे. दोनदा वारी कव्हर\nकेली , मात्र एकदा तरी “वारी करायचीये”.तसंही वारी वारीत येऊन जगल्याशिवाय कळूच शकत नाही. त्यामुळे आयुष्यात एकदा तरी वारी नक्की\nकरा. एक तरी वारी अनुभवाव. मी नेहमी बोलत असतो. व्याख्यानांच्या माध्यमातून सुद्धा बोलतोय. आणि कॅमेऱ्यासमोर सुद्धा बोलतोच. मात्र कधी नव्हे ते\nलिहिण्याचा सुद्धा प्रयत्न केलाय. त्यामुळे जरा समजून घ्या. खरंच वारी हा चैतन्याचा सोहळा आहे. ती एक सामाजिक प्रेरणा आहे.शेवट गदीमा म्हणतात\nत्यानुसार. “ज्ञानियाचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे, माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे” ईश्वराच्या अंशाबद्दल तर माहिती नाही. पण\nज्ञानियाचा वा तुक्याचा वंश मात्र आपण आहोत. आणि राहू. पुढच्या वर्षी वारीत भेटूच.\nब्लॉग - निलेश जगताप\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/guardian-minister-monkey-flu-unsuccess-control-guardian-fail-preventing-fever-35128", "date_download": "2018-05-28T03:16:49Z", "digest": "sha1:SRHTA5VQMZY52RC6IZTLJAYEA6JXLV24", "length": 17058, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "guardian minister monkey flu unsuccess control Guardian fail in preventing fever माकडताप रोखण्यात पालकमंत्री अपयशी - नीतेश राणे | eSakal", "raw_content": "\nमाकडताप रोखण्यात पालकमंत्री अपयशी - नीतेश राणे\nबुधवार, 15 मार्च 2017\nबांदा - माकडतापाचा फैलाव रोखण्यासाठी नुसत्या आढावा बैठका घेऊन काहीही साध्य होणार नाही. माकडताप साथ आटोक्‍यात आली नाही हे पालकमंत्र्याचे नेतृत्व अपयशी झाल्याचे द्योतक आहे, असा आरोप आमदार नीतेश राणे यांनी आज केला. माकडताप साथ संपूर्ण जिल्हाभरात पसरली तर प्रशासन काय उपाययोजना करणार हे यावरून दिसत असल्याचेही ते या वेळी म्हणाले. या साथीमध्ये मृत पावलेल्यांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री निधीतून मदत देणार असे पालकमंत्री जाहीर करतात. त्यांनी केर येथे याच साथीत मृत पावलेल्यांना किती मदत दिली ते सांगावे आणि नंतर खोटी आश्‍वासने द्यावी. याबाबत मी अधिवेशनात जाब विचारणार आहे, असेही श्री. राणे म्हणाले.\nबांदा - माकडतापाचा फैलाव रोखण्यासाठी नुसत्या आढावा बैठका घेऊन काहीही साध्य होणार नाही. माकडताप साथ आटोक्‍यात आली नाही हे पालकमंत्र्याचे नेतृत्व अपयशी झाल्याचे द्योतक आहे, असा आरोप आमदार नीतेश राणे यांनी आज केला. माकडताप साथ संपूर्ण जिल्हाभरात पसरली तर प्रशासन काय उपाययोजना करणार हे यावरून दिसत असल्याचेही ते या वेळी म्हणाले. या साथीमध्ये मृत पावलेल्यांच्या कुटुंबांना मुख्यमंत्री निधीतून मदत देणार असे पालकमंत्री जाहीर करतात. त्यांनी केर येथे याच साथीत मृत पावलेल्यांना किती मदत दिली ते सांगावे आणि नंतर खोटी आश्‍वासने द्यावी. याबाबत मी अधिवेशनात जाब विचारणार आहे, असेही श्री. राणे म्हणाले. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रातील माकडतापबाधित रुग्णांची विचारपूस करण्यासाठी राणे आज येथे आले होते. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.\nआमदार राणे यांनी आरोग्य केंद्रात दाखल असलेल्या सर्व रुग्णांची विचारपूस केली. या वेळी कोणतीही कमी असल्यास मला सांगा, मी आमच्या माध्यमातून तुम्हाला मदत करेन, असेही त्यांनी आश्‍वासन दिले. जिल्हा आरोग्य अधिकारी योगेश साळे यांना ही साथ आटोक्‍यात आणण्यासाठी कोणती यंत्रणा राबविली यांची विचारणा केली. ही साथ लवकरात लवकर आटोक्‍यात आणा अशी सूचना त्यांना केली. श्री. राणे म्हणाले, ‘‘सद्य:स्थितीत ही साथ याच परिसरात आहे. जर ही साथ जिल्हाभरात पसरली तर तुमच्याकडे एवढा औषध साठा उपलब्ध आहे काय कोणताही हलगर्जीपणा याबाबतीत खपवून घेणार नाही. साथ आटोक्‍यात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा.’’\nया वेळी राणे पुढे म्हणाले, ‘‘आपल्या जिल्ह्यातील प्रशासनावर कोणाचा वचक नसल्याने ही स्थिती ओढवली आहे. या सर्वाला पालकमंत्री जबाबदार आहेत. नुसत्या आढावा बैठका घेऊन काहीच साध्य होणार नाही. आमचे पालकमंत्री रात्रीचे येऊन बैठका घेतात. याला काय म्हणावे गोवा, कर्नाटक या दोन्ही राज्यांमधून आपल्या जिल्ह्यातील दोडामार्ग व बांदा परिसरात मृत माकडे टाकल्याने ही साथ जिल्ह्यात आली. याला जबाबदार आपले प्रशासन आहे. ही माहिती प्रशासन का देत नाही गोवा, कर्नाटक या दोन्ही राज्यांमधून आपल्या जिल्ह्यातील दोडामार्ग व बांदा परिसरात मृत माकडे टाकल्याने ही साथ जिल्ह्यात आली. याला जबाबदार आपले प्रशासन आहे. ही माहिती प्रशासन का देत नाही का लपवून ठेवतात याबाबत शासनामार्फत संबंधितांना जाब विचारणे गरजेचे आहे. फक्त कॅमेऱ्यासमोर अधिकाऱ्यांना दम भरून प्रशासन चालणार नाही. त्यासाठी वचक असायला हवा.’’\nया वेळी आरोग्य सभापती आत्माराम पालेकर, माजी सभापती प्रमोद कामत, मनिष दळवी, बांदा शहराध्यक्ष जावेद खतीब, विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्‍वर सावंत, मधुकर देसाई, अक्रम खान, प्रवीण देसाई, स्वप्नील नाईक, गुरू सावंत, गजानन गायतोंडे, संदीप बांदेकर, सचिन नाटेकर, विनेश गवस, गौरांग शेर्लेकर, उदय धुरी, दया धुरी, अभिलाष देसाई, नाना सावंत, विलास सावंत, सत्यनारायण गवस, स्वप्नील सावंत, संतोष सावंत आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.\nप्रमोद कामतांकडून पालकत्व शिका\nपालकमंत्री दीपक केसरकर यांनी पालकत्व काय असते हे प्रमोद कामत यांच्याकडून शिकावे. कामत साथ आल्यापासून स्वत:च्या खिशातून रुग्णांना मदत देतात. पालकमंत्री फक्त आढावा बैठका घेतात, असे श्री. राणे म्हणाले.\nकर्नाटक आणि गोव्यातून मृत माकडे जिल्ह्याच्या सीमाभागात टाकली जातात. यामुळेच माकडताप येथे पोहोचला आहे. ही माहिती प्रशासन का लपवून ठेवत आहे, असा सवाल आमदार राणे यांनी केला.\nमी म्हणजे पाला - पाचोळा नव्हे - प्रा. डॉ. एन. डी. पाटील\nकोल्हापूर - इचलकरंजीसाठी प्यायलाही पाणी देणार नाही, असा माझा पवित्रा असल्याचे सांगून कोणी तरी माझी बदनामी करीत आहे. गेली ७० ते ७५ वर्षे सामाजिक...\nनागरिकांच्या तक्रारी नुसार सनसिटी रोडवरील अशास्त्रीय गतिरोधक दुसऱ्याच दिवशी काढण्यात आले. गेल्या एक महिन्यात गतिरोधक करून काढण्याची ही दुसरी वेळ...\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nमुली लवकर वयात येताहेत...\nमुंबई - बदलती जीवनशैली, फास्ट फूडची वाढती क्रेझ, इंटरनेटचा वाढता वापर आदी कारणांमुळे मुली लवकरच वयात येऊ लागल्या आहेत. या मुद्‌द्‌याकडे गांभीर्याने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/dhule-news-nijampur-jaitane-gram-panchayat-water-issue-102200", "date_download": "2018-05-28T03:16:13Z", "digest": "sha1:GC3TMG72KXNUCWZKV63QUEBMZBVMALGF", "length": 14011, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "dhule news nijampur jaitane gram panchayat water issue मुख्यमंत्री पेयजल योजनेला विरोधामुळे 'ब्रेक' | eSakal", "raw_content": "\nमुख्यमंत्री पेयजल योजनेला विरोधामुळे 'ब्रेक'\nशनिवार, 10 मार्च 2018\nसंबंधित शेतकरी राजकीय द्वेषापोटी विरोध करत असल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे. तर दुसऱ्या बाजूला निजामपूर ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक चालवत नसून बाहेरचे तिसरेच कोणीतरी ग्रामपंचायत चालवत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते अनिल सोंजे यांनी केला आहे.\nनिजामपूर-जैताणे (धुळे) : येथील ग्रामपंचायतीतर्फे मुख्यमंत्री पेयजल योजनेतून गावास सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या आखाडे गावाजवळील बुराई प्रकल्पापासून जुनी खराब पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. लाखो रुपये खर्चाच्या या योजनेला मात्र सद्या शेतकऱ्यांच्या विरोधामुळे 'ब्रेक' लागला आहे.\nउन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई भासू नये म्हणून काही दिवसांपूर्वीच निजामपूर ग्रामपंचायतीने मुख्यमंत्री पेयजल योजनेतून हे काम जलदगतीने हाती घेतले होते. सदर काम निजामपूरच्या आसपास येऊन पोहचले असतानाच अचानक परिसरातील काही शेतकऱ्यांनी विनंती करूनही शेतातून पाईपलाईन नेण्यास विरोध केला आहे. असा आरोप ग्रामपंचायतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केला आहे. जनहितार्थ संबंधित शेतकऱ्यांना समज देऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणीही ग्रामपंचायतीने तहसीलदारांकडे केली आहे. निवेदनावर सरपंच साधना राणे व ग्रामविकास अधिकारी शिवाजीराव पवार यांच्या सह्या आहेत.\nग्रामपंचायतीने शेतकऱ्यांना विश्वासात न घेता व कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता परस्पर जेसीबीने चाऱ्यांचे खोदकाम सुरू केले आहे. अगोदरच्या फुटलेल्या जुन्या पाईपलाईनमुळे शेतात पाणी साचले आहे व पिकांचेही नुकसान होत आहे. वास्तविक शेताच्या आजूबाजूला पाईपलाईन नेण्यासाठी जागा असतानाही ग्रामपंचायतीने शेतकऱ्यांची परवानगी न घेता व सर्वे करताना शेतकऱ्यांना न बोलावता एका पंचायत समितीच्या सदस्याला व कनिष्ठ अभियंत्याला हाताशी धरून त्यांच्या मार्गदर्शनाने जाणीवपूर्वक आडमुठेपणाने हे काम सुरू केले आहे. वास्तविक शासनाकडून फिल्टरपासून गावापर्यंत संपूर्ण पाईपलाईन नवीन मंजूर झालेली असतानाही ग्रामपंचायतीने जुनीच पाईपलाईन दुरुस्ती करून रेटून नेण्याचा व वापरण्याचा अट्टाहास आणि केविलवाणा प्रयत्न चालवला आहे. असा आरोप संबंधित शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे. निवेदनावर राजू माळी (सूर्यवंशी), युवराज पाटील, गोकुळ पाटील, मोतीलाल माळी, सुमनबाई सोंजे, बाबूलाल वाणी, श्रीधर वाणी आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\nभिवंडीत बुधवारी 24 तास पाणी कपात\nभिवंडी - ऐन रमजानमध्ये उपवासाच्या (रोजाच्या) काळात स्टेम प्राधिकरणने पंप दुरुस्तीच्या निमित्ताने 24 तास पाणी कपात जाहीर केल्याने शहरातील मुस्लिम...\nवाल्ह्यात हाणामारीमुळे मतदानावेळी तणाव\nवाल्हे - वाल्हे (ता. पुरंदर); तसेच आडाचीवाडी, वागदरवाडी व सुकलवाडी या चार ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे मतदान रविवारी (ता. २७) शांततेत...\nनिष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे इंदापूरचे वाटोळे\nवालचंदनगर - निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे कालव्याच्या पाण्याची वीस वर्षांची वहिवाट साडेतीन वर्षांमध्ये मोडण्यास सुरवात झाली असून, शेतकऱ्यांची...\nपिंपरीला पाणी देणार नाही\nपवनानगर - ‘‘पवना धरणग्रस्तांकडून सोमवारी (ता.२८) पवना धरणावर पाणीबंद आंदोलन करण्यात येईल,’’ अशी माहिती पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2014/06/blog-post.html", "date_download": "2018-05-28T03:28:11Z", "digest": "sha1:KCB7AY42BBMLNZBAGWKQHSMZ53LCOW2C", "length": 1701, "nlines": 38, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: कृषिपूरक उद्योगात न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाची आघाडी", "raw_content": "\nसोमवार, १६ जून, २०१४\nकृषिपूरक उद्योगात न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाची आघाडी\nकृषिपूरक उद्योगात न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाची आघाडी\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे १०:४४ म.पू.\nथोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकृषिपूरक उद्योगात न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाची आघाडी\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/road-safety-audit-37930", "date_download": "2018-05-28T03:37:33Z", "digest": "sha1:UE4BAFL53B74KYB4HVW7OZZMKCWKKIUH", "length": 12649, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "road safety audit रस्त्यांचे ‘सेफ्टी ऑडिट’ | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 1 एप्रिल 2017\nपुणे - वर्दळीच्या रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित करण्याकरिता महापालिका प्रशासनाने दोनशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे ‘सेफ्टी ऑडिट’ करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यात रस्त्यांचा दर्जा, वाहनांची वर्दळ आणि पादचारी या घटकांचा विचार करून उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.\nपुणे - वर्दळीच्या रस्त्यांवरील वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित करण्याकरिता महापालिका प्रशासनाने दोनशे किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे ‘सेफ्टी ऑडिट’ करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. त्यात रस्त्यांचा दर्जा, वाहनांची वर्दळ आणि पादचारी या घटकांचा विचार करून उपाययोजना राबविण्यात येणार आहेत.\nशहरातील खासगी वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वर्षागणिक सरासरी दोन लाख नवी वाहने रस्त्यावर येत असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) आकडेवारीवरून दिसून येत आहे. अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक समस्या गंभीर बनली असून, वर्दळीच्या रस्त्यांवरील वाहतूक असुरक्षित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर उपलब्ध रस्ते आणि त्यावरील ताण लक्षात घेऊन रस्त्यांचे ‘सेफ्टी ऑडिट’ करण्याचे नियोजन महापालिकेच्या अर्थसंकल्पात (२०१७- १८) केले आहे.\nदरम्यान, उपनगरांमधील काही रस्त्यांच्या रुंदीकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यात पहिल्या टप्प्यात लोहगाव येथील पुणे विमानतळ परिसरातील रस्त्यांचा समावेश आहे. तसेच, बाजार पेठांमधील रस्ते आणि काही चौकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी पादचाऱ्यांसाठी निरनिराळ्या सुविधा असतील.\n‘रोड मेंटेनन्स व्हॅन’ उपलब्ध\n‘इंडियन रोड काँग्रेस’च्या धोरणानुसार रस्त्यांची पाहणी करण्यात येणार असून, त्यानुसार पुरेशा सुविधा उभारण्यात येणार आहेत. ही कामे सुरू असतानाच, रस्त्यांची दुरुस्ती आणि डागडुजीही करण्यात येणार आहे. त्यासाठी ‘रोड मेंटेनन्स व्हॅन’ उपलब्ध केल्या आहेत. सध्या चार गाड्या असून, आणखी चार गाड्या उपलब्ध करण्यात येणार आहेत. नागरिक आणि वाहनचालकांच्या तक्रारीनंतर रस्ते दुरुस्तीची कामे लगेचच हाती घेण्यात येतील, असे पथ विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.\nचौदा महिने झाले तरी मनरोगाचे वेतन न मिळाल्याने कामागार संतप्त\nमंगळवेढा - महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुराचे हजेरीपत्रक भरणाऱ्या तालुक्यातील रोजगारसेवकांचे मानधन तब्बल चौदा महिने झाले...\nनागरिकांच्या तक्रारी नुसार सनसिटी रोडवरील अशास्त्रीय गतिरोधक दुसऱ्याच दिवशी काढण्यात आले. गेल्या एक महिन्यात गतिरोधक करून काढण्याची ही दुसरी वेळ...\nपावसातही मेट्रोचे काम सुसाट\nपुणे - पावसाळा सुरू होणार असला तरी, मेट्रो प्रकल्पाच्या कामाच्या वेगात तो अडथळा आणू शकणार नाही, कारण त्यासाठीची तयारी महामेट्रोने पूर्ण केली आहे....\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/maharashtra-is-into-the-finals-with-a-thrilling-35-34-win-over-karnataka/", "date_download": "2018-05-28T03:21:29Z", "digest": "sha1:3P7P6UN55W53FHLO3CLG364SBHCDW5ZI", "length": 9060, "nlines": 83, "source_domain": "mahasports.co.in", "title": "राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र अंतिम फेरीत, रिशांक देवाडिगाने शेवटच्या सेकंदाला सामना फिरवला - Maha Sports", "raw_content": "\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र अंतिम फेरीत, रिशांक देवाडिगाने शेवटच्या सेकंदाला सामना फिरवला\nराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र अंतिम फेरीत, रिशांक देवाडिगाने शेवटच्या सेकंदाला सामना फिरवला\n राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राने चांगला खेळ करत स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्राने तगड्या कर्नाटक संघाचा ३५-३४ असा पराभव केला. कर्णधार रिशांक देवाडिगाने आपल्याला या मोसमात महाराष्ट्राचे नेतृत्व का दिले आहे हे पुन्हा एकदा दाखवून दिले.\nकर्नाटक संघात प्रो कबड्डी मधील स्टार खेळाडूंचा भरणा होता. त्यात सुकेश हेगडे, के प्रपंजन, प्रशांत राय, जीवा कुमार आणि शब्बीर बापू यांचा समावेश आहे तर महाराष्ट्राच्या संघात रिशांक देवाडिगा सचिन शिंगाडे,गिरीश इर्नाक, निलेश साळुंखे आणि नितीन मदने सारखे स्टार खेळाडू होते.\nमहाराष्ट्राचा कर्णधार रिशांक देवाडिगाने नाणेफेक जिंकून कोर्ट घेतले. सुकेश हेगडे कर्नाटककडून तर निलेश साळुंखेने महाराष्ट्राकडून डू ऑर डाय रेड असताना बोनस गुण घेतले.\nसामन्याच्या ८व्या मिनिटाला महाराष्ट्राला बचावातून गुण मिळाला. यानंतर सामन्यातील १०व्या मिनिटाला महाराष्ट्राने कर्नाटक संघाला सर्वबाद केले. यात कर्णधार सुकेश हेगडेचा मोठा वाटा होता. यानंतर मात्र प्रत्येक रेडमध्ये गुण घेणाऱ्या महाराष्ट्राचा कर्णधार सुकेश हेगडेचा दर्शनने सुपर टॅकल केला. पूर्वार्धात समाप्तीला काही वेळ बाकी असताना महाराष्ट्राने पुन्हा कर्नाटक संघाला बाद केले. यावेळी रेड करत होता निलेश साळुंके.\nपूर्वार्धात महाराष्ट्राने कर्नाटकवर २२-११ अशी आघाडी घेतली. उपांत्यपूर्व फेरीत उत्तराखंड विरुद्ध ५१ गुण घेणार हाच का तो संघ एवढा खराब खेळ कर्नाटक संघाकडून होत होता. उत्तरार्धात महाराष्ट्राने प्रथमच निलेश शिंगाडे या खेळाडूला ४ मिनिटांचा खेळ झाला तेव्हा मैदानात उतरवले. उत्तार्धात चांगले कमबॅक करत महाराष्ट्राला सर्वबाद केले.\nयानंतर कर्नाटकच्या बचाव फळीने चांगला खेळ करत महाराष्ट्राला जखडून ठेवले. त्यात अनेक तांत्रिक गुण हे कर्नाटकच्या खात्यात गेले. कर्नाटकच्या जीवाकुमारला पंचांशी हुज्जत घातल्या प्रकरणी ग्रीन कार्ड देण्यात आले.\nउत्तरार्धात १७व्या मिनिटाला रिशांक देवाडिगाने डू ऑर डाय रेड असताना चांगली कामगिरी करत जीवा कुमारला बेंचवर पाठवले. कर्नाटक संघाचा कर्णधार असलेल्या सुकेश हेगडे रेड आणि बचाव अशा दोन्ही आघाड्यांवर जबदस्त कामगिरी करत गुणांचा मोठा फरक भरून काढला. सामना संपायला काही मिनिटे बाकी असताना महाराष्ट्राकडे ३१-२७ अशी आघाडी होती.\nसामना संपायला एक मिनिट बाकी असताना के प्रपंजनचे सुपर टॅकल करत स्कोर बरोबरीत आणला. सामन्याचे ३० सेकंद बाकी असतानाही दोन्ही संघांचा स्कोर सारखाच होता. महाराष्ट्राच्या रिशांक देवाडिगाने २ सेकंद बाकी असताना जबरदस्त खेळ करत २ गुण घेत महाराष्ट्राचा विजय साकार केला.\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z120110201033/view", "date_download": "2018-05-28T03:19:44Z", "digest": "sha1:Z4YJAAI4DYFKBL3F3O2UXR363JDMHSRD", "length": 21696, "nlines": 210, "source_domain": "www.transliteral.org", "title": "खंड २ - अध्याय ४", "raw_content": "\nप्रासंगिक पूजा म्हणजे काय\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|\nखंड २ - अध्याय ४\nमुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.\nTags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत\n संन्यास निर्मिला शिरापासून ॥२॥\n वर्णाश्रम ऐसे निर्मिले ॥३॥\n नंतर पितामह धर्मासी निर्मित आपुल्या उर प्रदेशांतून त्वरित आपुल्या उर प्रदेशांतून त्वरित पाठीतून अधर्म उपजला ॥४॥\n दैत्य गण त्या वेळीं ॥५॥\nनंतर देव गंधर्व अप्सरा गण यक्ष असुर यातुधान \nऐसा आपुला देह वाटला त्यापासून समस्त जीवसंध उपजला त्यापासून समस्त जीवसंध उपजला त्यांचा सर्गक्रम जो झाला त्यांचा सर्गक्रम जो झाला मुख्यत्वें तो सांगतों ॥७॥\nप्रथम महताचा सर्ग होत नंतर तन्मात्रें उदित इंद्रियें ऐसें नाव त्यांना ॥८॥\nऐसे हे प्रकृतीचे सर्ग उपजले बुद्धिपूर्वक संयोग मुख्य सर्ग तो म्हणती ॥९॥\n ऊर्ध्व स्त्रोत देवसर्ग सहावा अर्वाक्‌स्त्रोत मानवांचा सातवा आठवा भूतांदींचा भौतिक सर्ग ॥१०॥\n सहा विकृत तीन प्राकृत भेद करावा नवसर्गांत ऐश्या रीती ॥११॥\n तत्त्वादिक सर्व जंतू ॥१२॥\n ब्रह्मयानें निर्मिली ती वाढेना म्हणोनि दुःख त्याच्या मना म्हणोनि दुःख त्याच्या मना तेव्हां नवल एक वर्तलें ॥१३॥\n रम्या प्रकृति शतरुपा ॥१४॥\n पुरुष तो मनु ऐसा स्मृत स्वायंभुव महा भाग तो असत स्वायंभुव महा भाग तो असत आद्य क्षत्रिय धर्मवेत्ता ॥१५॥\nप्रकृति पुरुष हात जोडित ब्रह्मदेवासी विनवीत काय करावें ते आम्हांप्रत \nतेव्हां स्वयं जातास तयांस प्रहर्षित ब्रह्मा म्हणे सरस प्रहर्षित ब्रह्मा म्हणे सरस अतुल सृष्टि मैथुनी सुरस अतुल सृष्टि मैथुनी सुरस निर्माण करा तपोबळानें ॥१७॥\nपुरुष प्रकृति विधीस नमून उत्तम बनांत जाऊन घोर तप आचरती चिंतन अविरत करिती गणेशाचें ॥१८॥\n कदर्म मुनि जन्मला पावन ब्रह्म म्हणे त्यास पाहून ब्रह्म म्हणे त्यास पाहून प्रजा निर्माण तूं करी ॥१९॥\nकर्दम वनांत जाऊन करित परम तप तो विष्णूस ध्यात परम तप तो विष्णूस ध्यात शुक्लरुपा त्या देवाप्रत प्रार्थी प्रजाकाम त्या वेळीं ॥२०॥\nइतुक्या माजी निर्माण होत विष्णूच्या कर्णमलापासून अद्‌भुत मधु कैटभ नामें दुष्ट परम दारुण दोन दैत्य ॥२१॥\nत्यांनी स्वभुज वीर्ये जिंकिले त्रिभुवन सारें संत्रस्त केलें त्रिभुवन सारें संत्रस्त केलें देव सारे भयभीत झाले देव सारे भयभीत झाले पळूं लागले दशदिशांत ॥२२॥\nते मधुकैटभ दैत्य धावत ब्रह्मदेवासी भक्षूं पाहत तेव्हां तो निद्रेसी स्तवित विष्णुनयनीं जी होती ॥२३॥\nत्या निद्रेनें होते मुक्त विष्णु जागा झाला अव्यक्त विष्णु जागा झाला अव्यक्त मधुकैटभांसवें तो करित \nपांच हजार वर्षे चालत तें मल्लयुद्ध त्या दोघांत तें मल्लयुद्ध त्या दोघांत परी जनार्दन जिंकू न शक्त परी जनार्दन जिंकू न शक्त हरीसी मारिती महादैत्य ॥२५॥\n शरण त्याला भक्तिभावें ॥२६॥\n भय संकुल बोले वचन मल्लयुद्धाचा वृत्ताम्त निवेदन करुन जयोपाय सांगा म्हणे ॥२७॥\nतेव्हां शंकर तयासी सांगती तुज झाली गणेशाची विस्मृति तुज झाली गणेशाची विस्मृति त्याचा आराधना करी भक्ति त्याचा आराधना करी भक्ति तेणें सिद्धि पावशील ॥२८॥\n तो जपण्या विष्णु जात \n करी तो गजाननाचें ध्यान षडक्षरमंत्र विधानें महान गणेश तप आचरी तो ॥३०॥\nसहस्त्र वर्षे तप केलें सुदारुण तेव्हां गणेश तोषले सुदारुण तेव्हां गणेश तोषले वरदान देण्या प्रकटले \n स्तुती करी गणेश्वराची ॥३२॥\n सिद्धिबुद्धिपतीस नमन असो ॥३३॥\n प्रपंचरहिता नमन माझें ॥३४॥\n नमन कारणांच्या कारणा ॥३५॥\n कारण रहितासी योगीहृदयसंस्थितासी योग्यांसी योगदायकासी \n नमन तुला एकदन्ता ॥३७॥\nतुज स्तवण्या कोण समर्थ योगाकारें तू स्थित कुंठित झालीं सर्वही ॥३८॥\n विघ्नपा तुझ्या कैसें करुं\nदेवा म्हणोनी कृपा करावी बुद्धि मजला तूंच द्यावी बुद्धि मजला तूंच द्यावी तुझ्या वरदानें व्हावी स्तुति माझी प्रिय तुला ॥४०॥\nतुझ्या दर्शनें धन्य झालों देवदेवेशा तुजसमीप आलों \nऐसें बोलून करी वंदन भक्तिभावें नाचे रंगून आनंदाश्रूंनी नयन भरले ॥४२॥\n वर माग जनार्दना मीं प्रसन्न तुझें तप भक्ति भाव पाहून तुझें तप भक्ति भाव पाहून \nतूं रचिलेलें हें स्तोत्र सर्वसिद्धिदायक पवित्र नारायणा करील सदा ॥४४॥\n हे स्तोत्र होईल निःशंक माझ्या प्रसादें केशवा ॥४५॥\n विष्णु त्यासी प्रणाम करित वांच्छित मागे त्या वेळीं ॥४६॥\nजरी तू मजवरी प्रसन्न सुदुर्लभ तव भक्ति देऊन सुदुर्लभ तव भक्ति देऊन अव्यभिचारिणी सदा मन लावी दृढ तुझा चरणीं ॥४७॥\n देई शक्ति दैत्य हननीं ॥४८॥\n युद्धासी जावें श्रद्धा ठेवून जिंकशील त्या असुरद्वयासी ॥४९॥\nतपानें ब्रह्मदेव त्यांच्या संतुष्ट वरदान दिलें पूर्वीं इष्ट वरदान दिलें पूर्वीं इष्ट मधुकैटभांसी मरण सुगुप्त त्या कारणें जाहलें ॥५०॥\nते दैत्य स्वमुखानें सांगतील उपाय आपुल्या मृत्यूचा सबल उपाय आपुल्या मृत्यूचा सबल तेव्हाच ते मरतील ब्रह्मदेवाचा वर ऐसा ॥५१॥\n मी त्यांच्या चित्तीं वास करीन तेणें ते होतील तवाधीन तेणें ते होतील तवाधीन महाबई दैत्य युद्धीं ॥५२॥\nयुद्धांत माझे स्मरण चित्तांत करशील तेव्हां अविलंबित जयोपाय मी सांगेन निश्चित दैत्यनाश जेणें होय ॥५३॥\n विष्णू तेथ महामूर्ति स्थापून पूजन करी गणेशाचें ॥५४॥\nयोग्य द्विज ती मूर्ति स्थापितो षोडशोपचार पूजा करिती तें स्थान सिद्धिक्षेत्र नावें जगतीं \n नाना सिद्धिकर तीं होत गणेशक्षेत्र विख्यात ऐसें सिद्ध सेवित तें ॥५६॥\nतेथ सदा वास करित विष्णु भक्तिप्रेम संयुत \n युद्धासी गेला सोल्हास मन गणेशा चित्तीं ध्याऊन मधुकैटभांचा वध केला ॥५८॥\nओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खण्डे एकदंतचरिते मधुकैटभवधो नाम चतुर्थोऽध्यायः समाप्तः \nपळीचें टवळें , तोंड .\nघुसळावयाच्या रवीचा फुगीर भाग .\nगांवे, नद्या, समुद्र, देवदेवता किंवा अन्य नांवांची उत्पत्ती काय असेल नांवे कशी पडली असतील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/virat-kohli-special-meeting-with-indian-womens-cricket-team-stars-harmanpreet-kaur-smriti-mandhana/", "date_download": "2018-05-28T02:57:33Z", "digest": "sha1:K77ZIUD6QZGCCJW62BMT4GCVWEFTI5MH", "length": 5080, "nlines": 81, "source_domain": "mahasports.co.in", "title": "स्म्रिती मानधना, हरामप्रीत कौरने घेतली कर्णधार विराट कोहलीची भेट - Maha Sports", "raw_content": "\nस्म्रिती मानधना, हरामप्रीत कौरने घेतली कर्णधार विराट कोहलीची भेट\nस्म्रिती मानधना, हरामप्रीत कौरने घेतली कर्णधार विराट कोहलीची भेट\n भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने काल भारतीय महिला क्रिकेट संघातील स्म्रिती मानधना आणि हरामनप्रीत कौर यांची भेट घेतली. काल झालेल्या सामन्यांनंतर ही भेट चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलोर येथे झाली.\nयाचे फोटो बीसीसीआयच्या ट्विटर अकॉऊंटवरून प्रसिद्ध करण्यात आले आहेत.\nस्म्रिती मानधना आणि हरामनप्रीत कौर ह्या भारतीय महिला संघाच्या सदस्य आहेत. यावर्षी इंग्लंड येथे झालेल्या महिला विश्वचषक संघात भारतीय संघ अंतिम फेरीत पोहचला होता. या संघाच्या त्या सदस्य होत्या.\nपुढील वर्षी फेब्रुवारीत भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा आहे. यात ३ सामने हे डबल हेडर होणार आहेत. यात भारतीय महिला संघ ३ वनडे तर ५ टी२० सामने खेळणार आहे. भारतीय पुरुष संघ या दौऱ्यात ३ कसोटी, ६ वनडे आणि ३ टी२० सामने खेळणार आहे.\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nजेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप…\nआयपीएल २००८ फायनल खेळलेले हे ५ खेळाडू २०१८च्या…\nसचिनलाही न जमलेला विक्रम केन विलियमसने करुन दाखवला\nअसा आहे अंतिम सामन्यासाठी सनरायझर्स हैद्राबादचा संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/india-world?start=54", "date_download": "2018-05-28T02:52:25Z", "digest": "sha1:MOY6CE22XBZWYTTZGBRHZXPQUU4MJ5PZ", "length": 7045, "nlines": 162, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "देश-दुनिया - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n''कामकाज चालत नसेल, तर तो माझा दोष नाही''- सुब्रमण्यम् स्वामी\n'कॉम्प्युटर बाबांना' मध्यप्रदेशात राज्यमंत्रिपदाचा दर्जा\nकाळवीट शिकार प्रकरणी सलमानला 5 वर्षांची शिक्षा, जोधपूर जेलमध्ये होणार मुक्काम\nअॅट्रोसिटी कायद्याबाबत पुन्हा सुनावणी होणार\nभारतावरील धोका टळला, चीनचं स्पेस स्टेशन पॅसिफिक महासागरात\n...म्हणून दिल्ली विमानतळावर हजारो प्रवाशांच्या बॅगा हरवल्या\nपाकच्या कुरापती सुरुच, भारताचं चोख प्रत्त्युत्तर\nअ‍ॅट्रॉसिटीबाबत राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय\nअण्णांचा एल्गार,फडणवीस अण्णांशी चर्चेसाठी दिल्लीला रवाना\nअहिलच्या बर्थडे पार्टीत सलमानची कॉपी करत अर्पिता थिरकली जॅकलिनसोबत\nजम्मू-काश्मीर शोपियनमध्ये सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक,तिघांचा खात्मा\nरिझर्व बँकेच्या ‘त्या’ निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती\nभाजप खासदाराच्या मुलीचा सैन्यात प्रवेश\nपैसे परत न केल्याने झाडाला बांधून तरुणाला चोपले, उत्तर प्रदेशमधील धक्कादायक प्रकार\nभाजपचे चाणाक्ष फसले; म्हणाले, ‘येडियुरप्पा सरकार सर्वाधिक भ्रष्टाचारी’\nकर्नाटकात शिवसेना लढवणार 50 ते 55 जागा\nआता भ्रष्ट अधिकाऱ्यांना पासपोर्ट नाही\nखाप पंचायतींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/india-world/4854-india-hits-out-at-pakistan-over-border-firing", "date_download": "2018-05-28T03:30:25Z", "digest": "sha1:ZKDJYIKAHRWI7FCNRMEB66D5SBGHHURT", "length": 7780, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "पाकच्या कुरापतीला भारताचं चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानच्या 4 जणांचा मृत्यू तर 11 जण जखमी - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपाकच्या कुरापतीला भारताचं चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानच्या 4 जणांचा मृत्यू तर 11 जण जखमी\nगेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं पाकिस्तानकडून सीमेवर गोळीबार सुरु आहे. सीमेवर सुरु असलेल्या पाकिस्तानच्या कुरापतीला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलं आहे. शुक्रवारपासून पाकिस्तानकडून भारताच्या 30 पोस्टवर गोळीबार करण्यात आला. त्याला बीएसएफच्या जवानांनी देखील चोख प्रत्युत्तर दिलं. यामध्ये चार पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू झाला. जम्मू-काश्मीरमधील आरएसपुरा, अरनिया, कानाचक आणि अखनूरमध्ये पाकिस्तानकडून हा गोळीबार करण्यात आला. त्याला भारताकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. भारतानं केलेल्या कारवाईमध्ये पाकिस्तानच्या चार जणांचा मृत्यू झाला तर 11 जण जखमी आहेत.\nदरम्यान, या भागातील गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्याचा प्रयत्न लष्कराचे जवान करत आहेत. मात्र, काही जण आपलं गाव सोडण्यास तयार नाहीत. शुक्रवारी सकाळी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर त्याच्या दोनच दिवस आधी भारतीय लष्कराचा एक जवान शहीद झाला होता.\nपाकिस्तानला भारताचं जशाच तसं उत्तर\nजम्मू-कश्मीरमध्ये भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांना कंठस्नान\nभारतीय जवानांकडून लष्कर-ए-तोएबाच्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान\nडोकलाममध्ये अजुनही 53 भारतीय सैनिक असल्याचा चीनचा दावा\nपंतप्रधान मोदींनी देशभरातील तरुणांशी साधला संवाद \nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2012/12/33.html", "date_download": "2018-05-28T03:27:50Z", "digest": "sha1:JJSHKRSS32OWA47VNBRUKTJQRWGHSBHR", "length": 12676, "nlines": 64, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: मिरची बियाणे उत्पादनातून 33 लाखांची उलाढाल", "raw_content": "\nसोमवार, १७ डिसेंबर, २०१२\nमिरची बियाणे उत्पादनातून 33 लाखांची उलाढाल\nहिंगोली - सेनगाव तालुक्‍यातील पार्डी पोहकर गावातील अभिनव शेतकरी मंडळाच्या चौदा शेतकऱ्यांनी गटशेती व शासनाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून शेडनेटमध्ये मिरचीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. यातून अवघ्या सहा महिन्यांत तब्बल 33 लाख 60 हजार रुपयांची उलाढाल झाली आहे.\nसेनगाव तालुका हा अवर्षणप्रवण तालुका म्हणून ओळखला जातो. या भागात पाण्याची उपलब्धता कमी असल्याने शेतकरी पारंपरिक पद्धतीनेच शेती करतात.अभिनव शेतकरी मंडळाची स्थापना\nगावात नाबार्ड व आयडीबीआय बॅंकेच्या पुढाकाराने अभिनव शेतकरी मंडळ स्थापन झाले. यामध्ये सुभाष पोहकर, शंकर जाधव, माणिक भिसडे, प्रभाकर भिसडे, रमेश पोहकर, रामा पोहकर, वामन पोहकर, गजानन पोहकर, उत्तम पोहकर, ज्ञानेश्‍वर पोहकर, धारराव पोहकर, शंकर पोहकर, त्र्यंबक झाडे, रामचंद्र झाडे, विश्‍वनाथ पोहकर, माधव पोहकर, प्रकाश पोहकर, साहेबराव पोहकर, भगवान गोटे, नामदेव पोहकर, शकुंतलाबाई मुंदडा यांचा समावेश आहे.फुलविक्रीचा यशस्वी प्रयोग\nअभिनव शेतकरी मंडळातील शेतकऱ्यांनी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी विंधन विहिरी घेतल्या; मात्र विहिरीला कमी पाणी लागल्याने त्यांनी दरवर्षी झेंडूच्या फुलांचे उत्पादन सुरू केले. मागील काही वर्षांत येथील अनेक शेतकरी गटशेती पद्धतीने दरवर्षी झेंडूच्या फुलशेतीतून चार महिन्यांत सुमारे पन्नास ते पचावन्न लाखांचा नफा मिळवत आहेत. अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन\nशेतकऱ्यांची नवीन प्रयोगाची तळमळ लक्षात घेऊन, नाबार्डचे प्रल्हाद जोशी, आयडीबीआय बॅंकेचे अधिकारी अरुण कवाळे यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. यासोबतच जिल्हा कृषी अधीक्षक मधुकर पन्हाळे, कृषी उपसंचालक विजय माईनकर, उपविभागीय कृषी अधिकारी बी. एस. कच्छवे यांनी मार्गदर्शन केले. फलोत्पादन अभियानातून उभारले शेडनेट\nअभिनव शेतकरी मंडळाने गटशेतीच्या माध्यमातून राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेडनेट उभारून मिरचीचे बीजोत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी आयडीबीआय बॅंकेने या शेतकऱ्यांना प्रत्येकी अडीच लाख रुपयांचे कर्ज दिले, तर कृषी खात्याने त्यांना सुमारे सव्वा लाख रुपयांचे अनुदान देऊ केले आहे. त्यातून 21 शेतकऱ्यांनी दहा गुंठे जमिनीवर मे 2010 मध्ये शेडनेडची उभारणी केली.देऊळगावच्या कंपनीशी झाला करार\nएकवीसपैकी चौदा शेतकऱ्यांनी देऊळगाव राजा येथील अनुराधा सीडस्‌ कंपनीसोबत मिरची बीजोत्पादनाचा करार केला आहे. त्यानुसार कंपनीने शेतकऱ्यांना मिरचीचे बियाणे पुरविले; तर उत्पादित केलेले बियाणे साडेतीन हजार रुपये किलोप्रमाणे कंपनीच खरेदी करणार आहे.रोपांची लागवड\n2009 वर्षातील ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शेडनेटमध्ये साडेतीन फुटांवर बेड पद्धतीने मिरचीच्या रोपांची लागवड करण्यात आली. त्यानंतर या रोपांना वेळोवेळी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणी, विद्राव्य खताची मात्रा देण्यात आली. याशिवाय वेळोवेळी फवारण्याही करण्यात आल्या. तसेच फुले आल्यानंतर त्यांचे क्रॉसिंग करून घेतले. यासाठी मजुरांचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून गावातील मजुरांनाच क्रॉंसिंगबाबतची आवश्‍यक माहिती देण्यात आली. साठ किलो बियाणांचे उत्पादन\nदहा गुंठे जमिनीवर लावलेल्या मिरचीतून प्रत्येक शेतकऱ्याने फेब्रुवारी महिन्यात एकूण साठ किलो मिरची बियाणांचे उत्पादन घेतले आहे. बियाणे काढणीसाठी कंपनीकडून विशेष यंत्रही पुरविण्यात आले आहे. हे सर्व बियाणे अनुराधा सीडस कंपनीला देण्यात आले असून, कंपनीनेही शेतकऱ्यांचा पहिलाच प्रयोग यशस्वी झाल्यामुळे चार हजार रुपयांचा भाव दिला आहे.दहा गुंठ्यांत 2 लाख 40 हजारांचे उत्पादन\nशेतकरी मंडळाच्या चौदा शेतकऱ्यांनी साठ किलो मिरचीचे बीजोत्पादन घेतले आहे. त्यामध्ये एका शेतकऱ्याने एकूण 2 लाख 40 हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. त्यातून लागवड, क्रॉसिंग, काढणीचा सर्व खर्च एक लाख रुपये वजा जाता प्रत्येक शेतकऱ्याला 1 लाख 40 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे कंपनीने बियाणे नेण्याची व्यवस्था केल्याने शेतकऱ्यांना वाहतुकीचा खर्च करावा लागला नाही.गटशेतीचे महत्त्व पटले पाहिजे - मधुकर पन्हाळे\nगटशेतीच्या माध्यमातून अत्यंत चांगले प्रयोग करून कमी क्षेत्रात जास्तीत जास्त उत्पादन कसे घेता येते, हे पार्डीच्या शेतकऱ्यांनी दाखवून दिले आहे. शेतकरी मंडळ बीजोत्पादनात उतरणार - सुभाष पोहकर\nगटशेतीच्या माध्यमातून अवर्षणप्रवण क्षेत्रातही बीजोत्पादनाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. इतर शेतकरीही आणखी दोन शेडनेटची उभारणी करीत असल्यामुळे यापुढे टमाटे, वांगे, मिरची, सिमला मिरची, दुधी भोपळ्याचे बीजोत्पादन घेण्यात येणार आहे\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ११:२७ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकाय आहे माहितीचा अधिकार\nसमजून घ्या माहिती तंत्रज्ञानातील कायदा\nअसा आहे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम\nमिरची बियाणे उत्पादनातून 33 लाखांची उलाढाल\nशेतकऱ्यांनो, योजनांचा फायदा घ्या, पुढे जा...\nपेरूची मिडो ऑर्चर्ड लागवड ठरली फायदेशीर\n\"ऍग्रोवन'च्या प्रदर्शनाला या आणि ट्रॅक्‍टर जिंका\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRFR/MRFR091.HTM", "date_download": "2018-05-28T03:40:29Z", "digest": "sha1:T4OSNVH2ITSR54YGFZKEOEC2YKCJNQLX", "length": 7607, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - फ्रेंच नवशिक्यांसाठी | आज्ञार्थक १ = Impératif 1 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > फ्रेंच > अनुक्रमणिका\nतू खूप आळशी आहेस – इतका / इतकी आळशी होऊ नकोस.\nतू खूप वेळ झोपतोस / झोपतेस – इतक्या उशीरा झोपू नकोस.\nतू घरी खूप उशीरा येतोस / येतेस – इतक्या उशीरा येऊ नकोस.\nतू खूप मोठ्याने हसतोस / हसतेस – इतक्या मोठ्याने हसू नकोस.\nतू खूप हळू बोलतोस / बोलतेस – इतके हळू बोलू नकोस.\nतू खूप पितोस / पितेस – इतके पिऊ नकोस.\nतू खूप धूम्रपान करतोस / करतेस – इतके धूम्रपान करू नकोस.\nतू खूप काम करतोस / करतेस – इतके काम करू नकोस.\nतू खूप वेगाने गाडी चालवतोस / चालवतेस – इतक्या वेगाने गाडी चालवू नकोस.\nबसून रहा, श्रीमान म्युलर\nचिनी भाषा बोलणारे जगभरात सर्वात जास्त भाषिक आहेत. तथापि, एक स्वतंत्र चिनी भाषा नाहीये. अनेक चिनी भाषा अस्तित्वात आहेत. ते सर्व सिनो –तिबेटी भाषेचे घटक आहेत. अंदाजे एकूण 1.3 अब्ज लोक चिनी भाषा बोलतात. त्यातले बहुतांश लोक चीनच्या पीपल्स रिपब्लिक आणि तैवान मध्ये राहतात. चिनी बोलत असणारे अल्पसंख्यांक अनेक देशांमध्ये आहेत. कमाल चिनी ही सर्वात मोठी चिनी भाषा आहे. ह्या मानक उच्चस्तरीय भाषेला मंडारीनदेखील म्हणतात. मंडारीन ही चीन पीपल्स रिपब्लिकची अधिकृत भाषा आहे. इतर चिनी भाषा अनेकदा फक्त वाक्यरचना म्हणून उल्लेखित आहेत. मंडारीन तैवान आणि सिंगापूर मध्येही बोलली जाते. मंडारीन 850 दशलक्ष लोकांची मूळ भाषा आहे. तरीही, जवळजवळ सर्व चिनी बोलणार्‍या लोकांकडून समजली जाते. याच कारणास्तव,विविध बोली भाषा बोलणारे भाषिक ही भाषा संपर्कासाठी वापरतात. सर्व चिनी लोक एक सामान्य लेखी स्वरूप वापरतात. चिनी लेखी स्वरूप 4,000 ते 5,000 वर्षे जुना आहे. त्याच बरोबर, चिनी लोकांची प्रदीर्घ साहित्य परंपरा आहे. इतर आशियाई संस्कृती देखील चिनी लेखी स्वरूप वापरत आहेत. चिनी वर्ण अक्षरी प्रस्तुति प्रपत्रे प्रणाली पेक्षा अधिक कठीण आहे. पण चिनी बोलणे इतकं इतका क्लिष्ट नाही. व्याकरण तुलनेने सहज शिकले जाऊ शकते. त्यामुळे, शिकाऊ पटकन चांगली प्रगती करू शकतात. आणि जास्तीत जास्त लोकांना चिनी शिकण्याची इच्छा होते. परदेशी भाषा म्हणून वाढत्या प्रमाणात अर्थपूर्ण होत आहे. आतापर्यंत, चिनी भाषा सर्वत्र वापरण्यात येत आहे. ती स्वतःच शिकण्याचे धैर्य बाळगा. चिनी भविष्यातील भाषा असेल ...\nContact book2 मराठी - फ्रेंच नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-lekh/t6838/", "date_download": "2018-05-28T03:13:51Z", "digest": "sha1:IQ6LFVIM5FFCKYV3K6DP7CJXYZQTTMT6", "length": 113830, "nlines": 382, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Articles & Lekh | मराठी लेख-ब्लेक होल - मराठी कादंबरी", "raw_content": "\nब्लेक होल - मराठी कादंबरी\nब्लेक होल - मराठी कादंबरी\nसंध्याकाळची वेळ. एक मोठा जुना वाडा.. सुर्य नुकताच पश्चीमेकडे मावळला होता आणि आकाशात अजुनही त्याच्या मावळण्याची चिन्ह दिसत होती. वाड्याच्या समोर थोडं मोकळं पटांगण होतं. आणि त्या पटांगणाच्या पलिकडे दाट झाडी होती. हवा जोरात सुटली होती आणि त्या हवेच्या झोताप्रमाणे ती आजुबाजुची झाडे डोलत होती. वाड्याला लागुनच एक अरुंद जुनी विहिर होती. त्या विहिरीच्या भोवतालीसुध्दा गवत चांगलं उंच उंच वाढलेलं होतं. त्यावरुन असं जाणवत होतं की ती विहिर बऱ्याच वर्षांपासून कुणी वापरलेली नसावी. त्या वाड्यापासून काही अंतरावरच नजर टाकल्यास एका डोंगराच्या पायथ्याशी एक छोटी वस्ती वसलेली दिसत होती. त्या वस्तीतली लोक सहसा या वाड्याकडे फटकत नव्हती.\nत्या वस्तीतलं एक निग्रो पोर फ्रॅक, वय साथारणत: सात-आठ वर्षाचं, दिसायला गोंडस. आपल्या वासराला चरायला घेवून तिथेच त्या वाड्याच्या आजुबाजुच्या शेतात आलं होतं. त्या वासराचीही त्याच्यावर माया दिसत होती. फ्रॅंकने त्याला चुचकारताच तो समोर उड्या मारत धावायचा आणि फ्रॅंक त्याच्या मागे त्याला पकडण्यासाठी धावू लागायचा. असं धावता धावता ते वासरु त्या वाड्याच्या आवारात शिरलं. फ्रॅंकही त्याच्या मागे मागे त्या आवारात शिरला. त्या वाड्याच्या आवारात शिरताच फ्रॅंकचं अंग शहारल्या सारखं झालं, कारण त्याला घरुन सांगणं होतं की कधीही त्या वाड्याच्या परिसरात जायचं नाही. पण त्याचं वासरु समोर त्या परिसरात शिरल्यामुळे त्याला जाणं भाग होतं.\nतो वासराच्या मागे धावता धावता ओरडला, '' गॅव्हीन ... थांब''\nत्याच्या घरचे सगळेजण त्या वासराला प्रेमाने 'गॅव्हीन' म्हणायचे.\nएव्हाना ते वासरु त्या आवारात शिरुन, पटांगण ओलांडून त्या वाड्याला लागुनच असलेल्या विहिरीकडे धावायला लागलं.\n'' गॅव्हीन तिकडे जावू नको ... '' फ्रॅंक पुन्हा ओरडला.\nपण ते वासरु त्याचं काहीही ऐकायला तयार नव्हतं.\nते धावत जाऊन त्या विहिरीभोवती जो खडकाचा ढिगारा होता त्यावर चढलं.\nआता फ्रॅंकला त्या वासराची काळजी वाटायला लागली होती. कारण त्याने गावात त्या विहिरीबद्दल नाना प्रकारच्या भितिदायक कथा ऐकलेल्या होत्या. त्याने ऐकलं होतं की त्या विहिरीत पडलेला कोणताही प्राणी प्रयत्न करुनही कधी परत आलेला नाही. आणि जे कोणी त्या प्राण्यांना काढण्यासाठी त्या विहिरीत उतरले होते तेही कधी परत आले नव्हते. म्हणूनच कदाचित गावातले लोक त्या विहिरीला 'ब्लॅक होल' म्हणत असावीत. फ्रॅंक जागच्या जागी थांबला. त्याला वाटत होतं की आपण मागे धावल्यामुळे कदाचित ते वासरु पुढे पुढे पळत असावं. आणि असंच जर ते पुढे पळालं तर ते नक्कीच त्या विहिरीत पडणार होतं.\nफ्रॅंक जागच्या जागी जरी थांबला तरी ते त्या खडकाच्या ढिगाऱ्यावर चढलेलं वासरु खाली उतरायला तयार नव्हतं. उलट ते त्या ढिगाऱ्यावर चालत त्या ब्लॅकहोलभोवती गोल गोल चालायला लागलं.\nफ्रॅंकला काय करावं काही कळत नव्हतं. त्याने तिथे थांबलेल्या परिस्थीतीतच सभोवार एक नजर फिरवली. त्या वाड्याच्या उंच उंच जुन्या भयाण भिंती आणि आजुबाजुला पसरलेली दाट झाडं. त्याला आता भिती वाटायला लागली होती. आतापर्यंत तो या वाड्याबद्दल आणि त्या ब्लॅकहोबद्दल नुसता ऐकून होता. पण आज तो प्रथमच तिथे त्या आवारात आला होता. लोकांच्या म्हणण्यानुसार खरोखरंच ते सगळं कसं भयाण होतं. किंबहुना लोकांकडून ऐकल्यापेक्षा त्याला ते जास्त भयाण वाटत होतं. पण त्याचा त्या वासरावर एवढा जीव होता की तो त्याला तिथे तसंच एकटं सोडून जाणं शक्य नव्हतं. एव्हाना हळू हळू चालत फ्रॅंक त्या विहिरीजवळ जावून पोहोचला. फ्रॅंक त्या विहिरीच्या अलिकडच्या काढावर होता तर ते वासरु खडकावरुन चालत जावून दुसऱ्या काठावर पोहोचलं होतं. तेवढ्यात त्याने बघितलं की त्या खडकाच्या ढिगाऱ्यावरुन चालता चालता त्या वासराच्या पायाखालचा एक मोठा दगड घसरला आणि घरंगळत विहीरीत जावून पडला.\n'' गॅव्हीन... '' फ्रॅंक पुन्हा ओरडला.\nएवढा मोठा दगड त्या विहिरीत पडला तरी आत काहीही आवाज झाला नव्हता. फ्रॅंकने काठावर उभं राहून खाली विहिरीत डोकावून बघितलं. खाली विहीरीत एका अंतरापर्यंत विहिरीचा काठ दिसत होता. पण नंतर ना काठ, ना पाणी ना विहिरीचं बुड, नुसती काळी काळी न संपणारी भयानक पोकळी दिसत होती. कदाचित हेही एक कारण असावं की लोक त्या विहिरीला 'ब्लॅकहोल' म्हणत असावीत. अचानक त्याने बघितले की पुन्हा त्या वासराच्या पायाखालचा अजुन एक दगड सरकला आणि घरंगळत विहिरीत जावून पडलां. पण हे काय त्या दगडाबरोबरच ते वासरुसुध्दा विहिरीत पडू लागलं होतं.\n'' गॅव्हीन...'' फ्रॅंकच्या तोंडून निघालं.\nपण तोपर्यंत तो दगड आणि ते वासरु विहिरीत पडून त्या भयानक काळ्या पोकळीत गुडूप झाले होते. ना पडण्याचा आवाज ना त्यांच्या अस्तित्वाचं कोणतही चिन्ह.\nफ्रॅंक कावरा बावरा झाला. त्याला काय करावं काही सुचत नव्हतं.\nतो विहिरीत वाकुन ते वासरु दिसेल या वेड्या आशेने पाहत होता आणि जोरजोराने ओरडत आणि रडत होता, '' गॅव्हीन ... गॅव्हीन...''\nबराच वेळ फ्रॅंक तिथे विहिरीच्या काठावरुन आत डोकावून पाहत रडत होता. रडता रडता त्याचे अश्रू सुकले होते. आता त्याच्या लक्षात आले होते की त्याचा प्रिय गॅव्हीन आता कधीही परत येणार नव्हता. आता थोडं अंधारुही लागलं होतं आणि तो वाड्याचा आणि विहिरीचा परिसर त्याला जास्तच भयानक जाणवू लागला. तो आता तिथून विहिरीच्या काठावरुन उठला आणि जड पावलाने आपल्या घराकडे परत जावू लागला.\nफ्रॅंक वाड्यापासून थोड्याच अंतरावर पोहोचला असेल त्याला मागुन कशाची तरी चाहूल जाणवली. एक भितीची लहर त्याच्या सर्वांगातून गेली. तो भराभर पावले टाकीत तिथून शक्य होईल तेवढं लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करु लागला. तेवढ्यात त्याला मागुन आवाज आला. तो क्षणभर थबकला.\nहा तर आपल्या ओळखीचा आवाज...\nमोठ्या हिमतीने त्याने मागे वळून पाहाले.\nआणि काय आश्चर्य त्याच्यामागुन त्याचं वासरु 'गॅव्हीन' 'हंबा' 'हंबा' करीत धावत येत होतं.\nत्याच्या चेहऱ्यावरुन आनंद ओसंडून वाहू लागला.\n'' गॅव्हीन... '' त्याच्या तोंडातून आनंदोद्गार निघाले.\nपण हे कसं झालं\nहे कसं झालं त्याच्याशी त्याला काही घेणं देणं नव्हतं. त्या क्षणी त्याला त्याचं प्रिय वासरु गॅव्हीन परत मिळालं होतं ह्या पलिकडे काहीही नको होतं. त्याने आपले हात पसरवुन त्याच्याकडे धावत येणाऱ्या वासराला मिठी मारली. आणि तो त्याचे लाडाने आणि आनंदाने पटापट पापे घ्यायला लागला.\nसकाळची वेळ.. सुर्याच्या उगवण्याची नुकतीच चाहूल लागलेली. त्यातच एक सुंदर हिरव्यागार हिरवळीने वेढलेली छोटीसी कॉलनी. आणि त्या कॉलनीत वसलेली छोटी छोटी टूमदार घरं. कॉलनीतलं वातावरण कसं सकाळच्या मांगल्याने आणि उत्साहाने भरुन गेलं होतं. मधूर पक्षांचा किलकिलाट वातावरणात जणू अजुनच स्फुर्ती भरीत होता. कॉलनीतली आणि कॉलनीच्या भोवतालची हिरवीगार झाडे सकाळच्या हवेच्या मंद मंद झुळूकेबरोबर हळू हळू डोलत होती.\nजसं जसं उजेडायला लागलं कॉलनीमध्ये आता काही पादचारी दिसायला लागले. सकाळच्या हवेचा आणि मांगल्याचा आस्वाद घेत ते फिरायला निघाले होते. काही जण जॉगींग करतांना दिसू लागले तर काही सायकलीही कॉलनीतल्या रस्त्यावरुन धावू लागल्या.\nत्या कॉलनीतल्या बंगल्यांच्या समुहात अगदी मधोमध असलेला एक बंगला. इतर बंगल्याप्रमाणे याही बंगल्याच्या समोर हिरवागार गवताचा लॉन आणि छोटी छोटी फुलझाडे लावलेली होती. त्या फुलझाडांना आलेली फुलं जणू एकमेकांशीच स्पर्धा करीत असावी असं जाणवत होतं. अचानक एक सायकल त्या बंगल्याच्या गेटसमोर येवून थांबली. पेपरवाला मुलगा होता. त्याने पेपरची पुंगळी केली आणि नेम धरुन ती बरोबर बंगल्याच्या दरवाजासमोर फेकली. तो पेपरवाला मुलगा पेपर फेकून आता तिथून निघणार तेवढ्यात दारासमोर एक कार येवून थांबली. कारमधून एक उंच पुर्ण, गोरा, पिळदार शरीर असलेला उमद्या व्यक्तिमत्वाचा तरुण, जाकोब उतरला. वय साधारण तिसीच्या आसपास असावं. कारमधून उतरल्यानंतर बंगल्याच्या आवाराच्या गेटकडे जाता जाता त्याने प्रेमाने त्या पेपरवाल्याच्या डोक्यात हळूवार एक चपटी मारली. पेपरवालाही त्याच्याकडे पाहून गोड हसला आणि आपल्या सायकल घेवून पुढे निघाला.\nबंगल्याच्या आत हॉलमध्ये एक सुंदर पण तेवढीच खंबीर तरुणी, स्टेला फोनचा नंबर डायल करीत होती. तिचं वय साधारण अठ्ठाविसच्या आसपास असावं. तिचा चेहरा नंबर डायल करता करता तसा गंभीरच दिसत होता पण तिच्या चेहऱ्याभोवती एक आभा पसरल्याप्रमाणे जाणवत होती. तिच्या डोळ्याभोवताली दिसणाऱ्या काळ्या कडा ती एवढ्यात कोणत्यातरी गंभीर काळजीतून जात असावी असं सुचवित होत्या. तिच्या बाजुलाच, तिची ननंद, एक एकविस बावीस वर्षाची कॉलेजात जाणारी तरुण मुलगी, सुझान उभी होती. सुझानही सुंदर होती आणि तिच्यात कॉलेजात जाणाऱ्या तरुण मुलींचा एक अल्लडपणा दिसत होता.\n'' कोण डॉ. फ्रॅकलीन बोलताय'' स्टेलाने फोन लागताच फोनवर विचारले.\nतिकडच्या प्रतिक्रियेसाठी थांबल्यानंतर स्टेला पुढे फोनवर म्हणाली, '' मी मिसेस स्टेला फर्नाडीस, डॉ. गिब्सन फर्नाडीसची पत्नी...''\nतेवढ्यात डोअरबेल वाजली. स्टेलाने सुझानला कोण आहे हे बघण्यासाठी खुणावले आणि ती पुढे फोनवर बोलू लागली, \" नाही हे तुम्ही जे संशोधन करीत होता त्या संदर्भात मी फोन करते आहे...''\nसुझान वहिनीने खुणावल्याबरोबार समोर दरवाजाजवळ आली आणि तिने दार उधडले. समोर दारात जो कोणी होता त्याला पाहताच तिचे डोळे आश्चर्याने विस्फारल्या गेले. दारात जाकोब उभा होता.\n ... त्या दिवशी ...\"'\n'' मी... गिब्सनचा मित्र ... स्टेला आहे का आत'' जाकोबने तिचे वाक्य मधेच तोडून विचारले.\nसुझानने वळून आत स्टेलाकडे बघितले.\nतेवढ्यात संधीचा फायदा घेवून जाकोब आत घुसला सुध्दा. आत येवून तो सरळ स्टेला जिथे फोन करीत होती तिथे हॉलमध्ये गेला. सुझान दारात उभी राहून गांगारल्यागत त्याला आत जातांना पाहतच राहाली. तिला त्याला काय म्हणावे काही सुचत नव्हते.\nस्टेलाचे अजुनही फोनवर बोलणे चालूच होते, '' मी कधीतरी पुन्हा तुम्हाला फोन करुन त्रास देईन...''\nतिकडचे संवाद ऐकण्यासाठी मधे थांबून ती म्हणाली, '' सॉरी ... ''\nपुन्हा ती तिकडचे संवाद ऐकण्यासाठी थांबली आणि, '' थॅंक यू '' म्हणून तिने फोन ठेवून दिला.\nतिच्या चहऱ्यावरुन तरी तिने ज्यासाठी फोन केला होता त्याबाबतीत ती समाधानी जाणवत नव्हती. एवढ्यात तिचं लक्ष तिच्या अगदी जवळ उभ्या असलेल्या जाकोबकडे गेलं. तिने प्रश्नार्थक मुद्रेने जाकोबकडे आणि सुझानकडे आलटून पालटून पाहाले.\n'' हाय.. मी जाकोब ... गिब्सनचा मित्र'' जाकोबने ती काही विचारण्याच्या आधीच आपली ओळख करुन दिली.\n'' हाय '' स्टेलाने त्याच्या हायला प्रतिउत्तर दिले.\nतेवढ्यात स्टेलाचं लक्ष त्याच्या मनगटावर बांधलेल्या एका चमकणाऱ्या पारदर्शक खड्याकडे गेलं. एवढा मोठा आणि एवढ्या तेजस्वीपणे चमकणारा खडा कदाचित तिने पहिल्यांदाच बघितला असेल. ती एकटक त्या खड्याकडे बघत होती.\n'' आपण कधी पुर्वी भेटलो\n'' मला तर तसं वाटत नाही'' स्टेलाने उत्तर दिले.\n'' काही हरकत नाही भेट ही कधीतरी प्रथम असतेच ... मला वाटते गिब्सनने आपली ओळख पुर्वी कधी करुन दिली नाही ... म्हणजे तसी संधीच आली नाही म्हणाना... '' जाकोब म्हणाला.\nइतक्या वेळपासून आपण बोलत आहोत पण आपण त्याला साधं बसायला सुध्दा सांगीतलं नाही..\nएकदम स्टेलाच्या लक्षात आले.\n'' बसाना ..प्लीज'' ती सोफ्याकडे निर्देश करीत म्हणाली.\nजाकोब सोफ्यावर बसला आणि त्याच्या विरुध्द दिशेला असलेल्या सोफ्यावर स्टेला बसली की जेणेकरुन ती त्याच्याशी आरामात बोलू शकणार होती.\n'' ऍक्चूअली... मला तुझ्याशी एक महत्वाचं बोलायचं होतं'' जाकोबने सुरवात केली.\nस्टेलाच्या चेहऱ्यावर उत्सुकता पसरली.\nसुझान अजुनही तिथेच घूटमळत होती. जाकोबने नजरेचा एक तिक्ष्ण कटाक्ष सुझानकडे टाकला. ती काय समजायचं ती समजली आणि तिथून आत निघून गेली.\nमग त्याने बराच वेळ स्टेलाच्या नजरेला नजर भिडवित तिच्या डोळ्यात रोखुन पाहाले.\n'' पण त्यासाठी तुला माझ्यासोबत यावे लागेल'' तो अजुनही तिच्या डोळ्यात रोखून पाहत म्हणाला.\n'' तिने आश्चर्याने विचारले.\nजाकोब आता उठून उभा राहाला. त्याने कोपऱ्यात टेबलवर ठेवलेल्या स्टेला आणि गिब्सन, तिच्या नवऱ्याच्या फोटोकडे निरखुन पाहत म्हटले, '' माझ्यावर विश्वास ठेव .... तु एवढ्यात ज्या गोष्टीमुळे एवढी चिंताग्रस्त आहेस हे त्याच संदर्भात आहे ''\nतो आता बाहेर दाराकडे जावू लागला.\nस्टेला सोफ्यावरुन उठली आणि मुकाट्याने त्याच्या मागे मागे जावू लागली.\nब्लेक होल - मराठी कादंबरी\nRe: ब्लेक होल - मराठी कादंबरी\n[size=-1]Black Hole CH:3 आठवणींचा प्रवास[/size][size=-1]रस्त्यावर वेगाने एक कार धावत होती. त्या कारच्या ड्रायव्हींग सीटवर जाकोब बसला होता आणि त्याच्या शेजारच्या सिटवर स्टेला बसलेली होती. ट्रॅफीकमधून रस्ता काढीत, वळणे घेत कार धावू लागली. कारच्या काचातून समोर रस्त्यावर बघता बघता स्टेलाने एक दृष्टीक्षेप जाकोबकडे टाकला. त्यानेही कार चालविता चालविता तिच्याकडे बघितले. त्याच्याशी नजरा नजर होताच पटकन तिने आपली दृष्टी दुसरीकडे वळविली आणि पुन्हा ती काचातून समोर रस्त्यावर बघायला लागली. समोर बघता बघता तिला एवढ्यातच घडलेल्या काही घटना एक एक करुन आठवायला लागल्या...\n.... गिब्सन आपली पत्नी स्टेला आणि बहिण सुझानसोबत आज सकाळी डायनींग टेबलवर नाश्ता घेत होता. अर्धवट संपलेल्या नाश्त्याच्या प्लेट्स त्यांच्यासमोर डायनींग टेबलवर ठेवलेल्या होत्या. गिब्सन साधारण तिशीतला, कुरुळे आणि थोडे लांब केस, आणि त्याच्या स्थीर डोळ्यावरुन त्याची प्रगल्भता आणि बुध्दीमता दिसत होती. त्याच्या गंभीर आणि स्थिर व्यक्तीमत्वावरुन त्याने वर्षानुवर्षे केलेली मेहनत आणि अभ्यास सहज जाणवत होता. तो त्याच्या हातातली फाईल चाळत असतांना मधे मधे चमचाने नाश्त्याचा एक एक घास घेत होता. स्टेलाला त्याची ही काही खातांना वाचण्याची सवय चांगलीच अंगवळणी पडलेली दिसत होती. कारण ती त्याला काहीही आक्षेप न घेता आपला नाश्ता खाण्यात गुंगलेली होती. दुसरीकडे सुझानही जरी वरकरणी नाश्ता खात असली तरी तीही आपल्या विचारात गुंग दिसत होती.\nआपली फाईल चाळता चाळता आणि मध्ये मध्ये नाश्ताचे घास घेत गिब्सनने एक नजर त्याच्या बहिणीकडे, सुझानकडे टाकली.\n'' काय कॉलेज कसं काय आहे'' गिब्सनने तिला विचारले.\nसुझान अजुनही आपल्याच विचारात मग्न होती. या अचानक विचारल्या गेलेल्या प्रश्नाने ती तिच्या विचाराच्या तंद्रीतून बाहेर आली आणि गोंधळल्या मनस्थितीत इकडे तिकडे पाहू लागली. ती आपल्या चेहऱ्यावर आलेले गोंधळलेले भाव लपविण्याचा प्रयत्न करु लागली. पण ते भाव लपविण्यासाठी काय करावे तिला काही समजत नव्हते, तीने पटकन एक नाश्त्याचा घास घेतला आणि तो ती पटापट खात गिळण्याचा प्रयत्न करु लागली.\n'' अं.. हो.. म्हणजे चांगलच आहे '' तिने घशात घास अटकल्यागत उत्तर दिले.\nतिची वहिणी स्टेला तिची ही गोंधळलेली मनस्थिती पाहून आपलं हंसू आवरु शकली नाही.\nगिब्सनने एक नजर स्टेलाकडे टाकली आणि नंतर सुझानकडे पाहत तो आपली फाईल चाळण्यात पुन्हा मग्न झाला.\n'' तो तुला कॉलेजबद्दल विचारतोय... ब्रेकफास्टबद्दल नाही'' स्टेला सुझानची फिरकी घेत तिला चिडविल्याप्रमाणे म्हणाली.\n'' हो मीही ब्रेकफास्टबद्दलच... नाही म्हणजे कॉलेजबद्दलच बोलते'' सुझान स्वत:ला सावरुन घेण्याच्या प्रयत्नात म्हणाली.\nपुन्हा स्टेला जोराने हसली.\n'' तुझ्या चेहऱ्यावरुन ते स्पष्टच दिसत आहे की तु कश्याबद्दल बोलत आहे'' स्टेला अजुनही तिला सोडायला तयार नव्हती.\nसुझानने आपल्या भावाकडे पाहाले, तो अजुनही आपली फाईल वाचण्यात गुंग होता. तो आपल्याकडे पाहत नसल्याची खात्री होताच सुझानने मोठे डोळे करुन राग आल्याचा खोटा खोटा अविर्भाव करीत स्टेलाकडे पाहाले आणि तोंडावर बोट ठेवून गमतीने 'चूप राहण्याचं काय घेशील' असा अविर्भाव केला.\nतेवढ्यात बाहेरुन सारखा एका बाईकच्या हॉर्नचा आवाज येवू लागला. सुझानने चटकन खिडकीतून बाहेर डोकावून बघितले. बाहेर तिचा मित्र डॅनियल गेटजवळ बाईकवर बसून खिडकीकडे पाहत तिची वाट पाहत होता. दोघांची नजरानजर होताच त्याने हॉर्न वाजवणे बंद केले.\nस्टेलाने सुझानकडे पाहत गमतीने गालातल्या गालात हसत एक डोळा बारीक म्हटले, '' सुझान तुला नाही वाटत की तुला उशीर होत आहे''\nसुझान अर्धवट झालेला नाश्ता तसाच डायनींग टेबलवर सोडत आपल्या जागेवरुन उठली आणि आपल्या गालावर आलेली लाली लपविण्याचा प्रयत्न करीत कॉलेजला जाण्याची घाई करु लागली.\nसुझानने आपली पुस्तकं आणि बॅग उचलली आणि घाईघाईने ती समोरच्या दाराकडे झेपावली.\n'' बाय स्टेला ... बाय ब्रदर'' ती जाता जाता म्हणाली.\nगिब्सन आपली फाईल वाचता वाचता आपल्या डोळ्याच्या कडांतून तिच्याकडे एक नजर टाकत म्हणाला, '' हं... बाय..''\n'' बाय हनी ... टेक केअर '' स्टेला गालातल्या गालात हसत तिला चिडविल्यासारखे म्हणाली.\nसुझान जाता जाता एकदम दारात थांबली, आणि स्टेलाकडे बघत, गालातल्या गालात हसत, तिने एक मुक्का मारण्याचा 'तुला नंतर बघून घेईन' असा अविर्भाव केला आणि पुन्हा पटकन गर्रकन वळत ती घाईघाईने निघून गेली.\nस्टेला तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून अजुनही गालातल्या गालात हसत होती.\n[/size][size=-1]Black Hole CH-4 प्रेमी युगल[/size][size=-1]स्टेलाच्या घराच्या गेटसमोर डॅनियल अजुनही सुझानची त्याच्या बाईकवर बसुन वाट पाहत होता. डॅनियल कॉलेजमध्ये जाणारा एक एकविस बाविस वर्षाचा फॅशनेबल तरुण होता. तो आपली गाडी सारखी रेज करीत होता आणि गाडीच्या सायलेन्सरमधून सारखा धूर बाहेर पडत होता. तेवढ्यात डॅनियलला घाईघाईने घराच्या बाहेर येत असलेली सुझान दिसली. त्याने तिच्याकडे पाहताच त्यांची नजरानजर झाली. दोघंही एकमेकांकडे पाहून गालातल्या गालात गोड हसले.\nसुझान जवळ येताच डॅनियलने हेलमेट डोक्यात घालून बकल लावलं आणि डावा पाय ब्रेकवर जोरात दाबून ऍक्सीलेटर जोरात वाढवलं. जशी सुझान त्याच्या मागे बाईकवर बसायला गेली डॅनियलने गियर टाकला आणि बेकवरचा पाय वर करीत ब्रेक सोडला.\n'' थांब .. .थांब ... तू वेडा आहेस की काय... मला आधी व्यवस्थीत बसू तर देशील'' सुझान रागाने म्हणाली.\nडॅनियलने मागे वळून बघितले आणि एकदम बाईकचा ब्रेक दाबला. सुझानची त्याच्यासोबत टक्कर होवून तिच्या पुढच्या दाताला त्याची हेलमेट लागली.\n'' उं...'' वेदनेने विव्हळत तिने आपला दात हात लावून बघितला.\n'' ओह ... आय ऍम सॉरी'' डॅनियल क्षमा याचना करीत म्हणाला.\n'' तुला माहित आहे ... तु केवढा वेंधळा आहेस... मला तर कधी कधी आश्चर्य वाटते की मी तुझ्या प्रेमात पडलीच कशी...'' सुझान चिडून म्हणाली.\n'' आय ऍम सो सॉरी...'' तो राहून राहून तिची माफी मागत होता.\nआता कुठे सुझान त्याच्या मागे बाईकवर व्यवस्थित बसली, तिने आपल्या खांद्यावरुन तिरकं बघत एक नजर आपल्या घराकडे टाकली. डॅनियल तिच्या इशाऱ्याची वाट पहायला लागला. तिही त्याची गाडी पुढे नेण्याची वाट पाहू लागली. शेवटी तिने त्याच्या खांद्यावर चापटी मारीत म्हटले, '' मि. डॅनियल कॅन्टोर''\nडॅनियलने मागे वळून बघितले, '' काय\n'' मला वाटते .. आता निघायला हरकत नाही डियर..'' ती उपरोधाने म्हणाली.\nडॅनियलने गियर बदलवला आणि ब्रेक सोडत गाडी रस्त्यावर वेगात दौडविली.\nजेव्हा गाडी वेगाने पण संथ चालू लागली, डॅनियलने आपल्या डोळ्यांच्या कडांतून सुझानकडे एक कटाक्ष टाकला. पुन्हा दोघं एकमेकांकडे पाहत गालातल्या गालात गोड हसले. सुझान हळूच त्याच्या अगदी जवळ सरकली आणि तिने त्याला मागुन घट्ट पकडले.\nबॅग वगैरे घेवून गिब्सन कामावर जाण्यासाठी निघाला होता. जाता जाता तो दाराजवळ थांबला आणि मागे वळून पाहू लागला. स्टेलाही किचनमधून बाहेर पडून त्याच्याजवळ गेली. त्याच्या अगदी जवळ जावून तिने त्याचा टाय व्यवस्थित केला. दोघंही एकमेकांकडे पाहून गोड हसले. गिब्सन बाहेर कामावर जाण्याआधी हा त्यांचा नेहमीचाच सोहळा असावा असं जाणवत होतं.\n'' जेवणासाठी थांबू नकोस ... कामाच्या गडबडीत मी येवू शकेन की नाही मला आत्ताच सांगता येणार नाही'' गिब्सन म्हणाला.\nत्यांनी एकमेकांना किस केलं आणि गिब्सन कामावर जाण्यासाठी घराच्या बाहेर पडला.\nगिब्सन बाहेर गेल्यानंतर स्टेला जेव्हा आत वळली तेव्हा तिच्या लक्षात आले की तिचा नवरा एक फाईल विसरला आहे, जी डायनिंग टेबलवर ठेवलेली होती. तिने ती फाईल उचलली आणि ती घराच्या बाहेर झेपावली. गिब्सनजवळ जावून ती फाईल आपल्या पाठीमागे लपवून उभी राहाली.\n''तू काही विसरला नाही \nगिब्सन चालता चालता थांबला आणि त्याने गोंधळून मागे वळून पाहाले.\nतिने पटकन पाठीमागून फाईल काढून त्याच्या पुढ्यात धरली. त्याने आपल्या विसरभोळेपणाबद्दल गमतीने आपल्या डोक्यात एक चापटी मारली. त्याच्या पुढ्यात धरल्यानंतर स्टेला सहजच ती फाईल चाळू लागली. फाईल चाळता चाळता तिला त्यात एका विहिरीचे काळे स्केच दिसले. तोपर्यंत गिब्सन तिच्याजवळ आला होता. तिला राहून राहून त्या चित्रात काहीतरी गुढ असे जाणवत होते. तिची जिज्ञासा चाळवली गेली होती.\n'' हे काय आहे\nजेव्हा गिब्सनच्या लक्षात आले की ती त्या विहिरीचे चित्र पाहत आहे तो गंभीर झाला. पण लगेचच सामान्य होण्याचा प्रयत्न करीत त्याने म्हटले, '' काही नाही''\nबराच वेळ दोघांमधे एक अर्थपूर्ण स्तब्धता आणि शांतता होती.\nस्टेलाने जाणले होते की हे काहीतरी महत्वाचे स्केच आहे की जे गिब्सनला आपल्याला सांगायचे नाही.\nआणि गिब्सनलाही तिच्या डोक्यात काय चालले होते याचा अंदाज आला होता.\nगिब्सन चतूराईने अजून समोर आला, त्याने ती फाईल तिच्या हातातून ओढून घेतली आणि म्हणाला, '' दे लवकर दे... मला आधीच उशीर होतोय''\nती काही बोलायच्या आधीच गिब्सनने तिच्या कपाळाचे चूंबन घेतले आणि तो तिथून भर्रकन निघून गेला सुद्धा.\nस्टेला त्याच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत राहाली.\nगिब्सनने आपल्या गाडीत बसून गाडी सुरु केली. त्याने कारच्या खिडकीतून हात बाहेर काढून स्टेलाला ' बाय ' केले\n'' बाय हनी... टेक केअर '' स्टेला म्हणेपर्यंत त्याची गाडी भरधाव वेगाने निघून गेली.\nगिब्सनची गाडी रस्त्यावर दिसेनाशी झाल्यावर स्टेला परत आपल्या घराकडे वळली. घरात येवून तिने दार आतून बंद करुन घेतलं, पण तिच्या चेहऱ्यावर अजुनही चिंतेचे भाव दिसत होते.\nRe: ब्लेक होल - मराठी कादंबरी\nस्टेला आपल्या विचारांच्या विश्वातून जेव्हा भानावर आली तेव्हा तिला जाणवले की ती समोर जाकोबच्या शेजारच्या सिटवर कारमध्ये बसलेली आहे आणि जाकोब कार चालवित आहे. पुन्हा तिचं लक्ष त्याच्या मनगटावर बांधलेल्या चमकणाऱ्या खड्याकडे गेलं. तिला त्या खड्याच्या एवढ्या मोठ्या आकाराचं आणि त्याच्या तेजस्वीपणाचं आश्चर्य वाटत होतं.\n'' तुला हा कुठे मिळाला\"'' शेवटी तिने न राहवून त्या खड्याबद्दल विचारलेच.\nजाकोबने ड्रायव्हींग करता करता एकदा तिच्याकडे आणि एकदा त्या त्याच्या मनगटावर बांधलेल्या खड्याकडे दृष्टीक्षेप टाकला.\n'' तुला खड्यांची आवड आणि पारख दिसते'' तो म्हणाला आणि पुन्हा पुढे रस्त्यावर बघत ड्रायव्हींग करु लागला.\n'' गिब्सन... मला गिब्सनने दिला हा'' जाकोब पुढे म्हणाला.\nस्टेलाने एकदा त्याच्याकडे पहाले आणि पुन्हा त्या खड्याकडे पाहत आपल्या भूतकाळात डूबून गेली ....\n... गिब्सनची कार रस्त्यावर भरधाव वेगाने धावत होती. कार चालविता चालविता गिब्सनने चहोवार एक नजर टाकली. आजुबाजुला सगळी हिरवीगार शेतं आणि कुरणं होती. तेवढ्यात त्याची कार एका उंचच उंच झाडे झुडपे आणि गवत वाढलेल्या शेताजवळून जायला लागली. त्या शेतात वाढलेल्या झाडांच्या आणि झुडपाच्या अगदी मध्यभागी एक जुना प्राचीन वाडा होता. गिब्सनने आपली कार रस्त्याच्या कडेला घेवून थांबवली. तो वाडा आणि आजुबाजुचा परीसर पाहून जणू तो मंत्रमुग्ध झाला होता. तो त्याच्या गाडीतून उतरला आणि हळू हळू त्या शेताकडे चालू लागला, जणू एखादी अज्ञात शक्ती त्याला त्या वाड्याकडे ओढत असावी.\nत्या शेतातील वाढलेली झाडे झुडपं ओलांडून तो त्या वाड्याजवळ जायला निघाला. तेवढ्यात त्याचं लक्ष वाड्याच्या भिंतीला लागून असलेल्या एका काळ्या दगडात खणलेल्या आणि काळ्या खडकाने वेढलेल्या विहिरीकडे गेलं.\nहिच तर ती विहिर नसावी\nत्याची उत्सुकता चाळवली गेली होती. उत्सुकतेपोटी तो त्या विहिरीकडे जावू लागला.\nविहिरीच्या काठावर उभा राहून आता तो आत डोकावू लागला. त्याने बाजुचा खडकाच्या ढिगाऱ्यातील एक दगड उचलला आणि विहिरीत टाकला. काहीच आवाज नाही. ना विहिरीचं बुड दिसत होतं ना पाणी, नुसतं अवकाशासारखं अमर्याद काळं काळं दिसत होतं.\nथोडा वेळ तो वाडा, ती विहिर आणि आजुबाजुचा परीसर पाहिल्यानंतर गिब्सन आपल्या कारजवळ परत आला. कारजवळ आल्यानंतर पुन्हा तंद्री लागल्यागत थोडावेळ त्या वाड्याकडे पाहत राहाला. थोड्यावेळाने भानावर येत त्याने आजुबाजुला बघितले. रस्त्याच्या दोनही टोकांकडे त्या वाड्यापासून दूर दूर पर्यंत चिटपाखरुही फिरकतांना दिसत नव्हतं. तिथून दोन एक मैल दूर एका डोंगराच्या पायथ्याशी वसलेली एक वस्ती बघून गिब्सनला हायसं वाटलं.\nगिब्सन कारमध्ये बसला आणि गाडी सुरु करुन तिथून समोर त्या वस्तीकडे त्याने आपली गाडी दौडविली. जशी त्याची कार तिथून निघून गेली एका झूडपाच्या मागे लपलेले चार पोरं सायमन, रेयान, माल्कम आणि अब्राहम बाहेर आले.\n'' ए चला तो गेला आहे '' अब्राहम म्हणाला.\n'' कोण होता तो\nते सगळेजण त्या जुन्या वाड्याकडे जायला लागले.\n'' मला काय माहित ... असेल कुणीतरी नविन वाटसरु..'' माल्कम म्हणाला.\n'' ए माझ्या आईने या भागात यायला मनाई केली आहे'' त्यातला सायमन दुसऱ्यांना सावध करण्याच्या उद्देशाने म्हणाला.\n'' अरे... मोठी माणसं नेहमीच आपल्याला भिती दाखवित असतात'' अब्राहम बेफिकीरपणे त्याची काळजी दूर करण्याच्या उद्देशाने त्याच्या पाठीवर थाप देत म्हणाला.\n'' नाही ... मी एकलं आहे की त्या ब्लॅक होलमध्ये भूत आहे म्हणे'' रेयान म्हणाला.\n'' अरे ... आपण त्या ब्लॅक होलकडे जाणार नाही आहोत'' माल्कमने त्याची समजूत घातली.\n'' च्याच्यातल्या लहान असलेल्या सायमनने विचारले.\n'' तुला माहित नाही... लोक त्या विहिरीला ब्लॅक होल म्हणतात'' माल्कमने त्याला आश्चर्याने विचारले.\nत्यातल्या सगळ्यात मोठ्या अब्राहमने सायमनच्या ढुंगणावर चापटी मारीत म्हटले, '' कारण... सगळे 'होल' ब्लॅक नसतात म्हणून''\nरेयान, माल्कम आणि अब्राहम त्याची उडवल्यागत हसायला लागले. सायमनही काही न समजुन हसायला लागला.\nपोरं वाड्याच्या समोर असलेल्या मैदानात चेंडू खेळू लागली. अब्राहमच्या हातात बॉल होता त्याने तो दुसऱ्या पोरांना फेकून मारण्याच्या आधी त्या चेंडूला निरखुन पाहाले. त्या चेंडूवर कुणीतरी काळ्या पेनने मानवी कवटीचे भयानक चित्र काढलेले होते.\nत्यांच्यापैकीच कुण्या पोराचे ते काम असावे...\nअब्राहम आता कोण पोरगा त्याच्यापासून सगळ्यात जवळ आहे हे बघायला लागला. रेयान त्याला त्यातल्या त्यात जवळ वाटला म्हणून तो त्याच्या मागे जोराने धावायला लागला. धावता धावता त्याने जोराने तो चेंडू समोर धावणाऱ्या रेयानच्या पाठीत मारला. रेयानच्या पाठीत बरोबर मधोमध तो लागला.\n'उं..क' रेयानच्या तोंडून आवाज आला. कारण तो चेंडू बराच कडक असल्यामुळे त्याला जोरात लागला असावा.\nतो चेंडू त्याच्या पाठीत लागून उडाला आणि एका दिशेने घरंगळत टप्पे खात जावू लागला. त्यांच्या ग्रुपमधल्या दुसऱ्या एका पोराजवळ, माल्कमजवळ तो चेंडू पोहोचला. त्याने धावत जावून तो उचलला आणि तो आता कोण जवळ आहे हा अंदाज घेवू लागला. त्याच्या जवळ आणि आवाक्यात असलेली पोरं आता दूर दूर पळायला लागली. त्यातल्या एका जणाला, अब्राहमला हेरुन तो त्याचा पाठलाग करायला लागला. पाठलाग करता करता त्याने तो चेंडू समोर धावणाऱ्या अब्राहमच्या पाठीत जोराने फेकून मारला. पण अब्राहम चपळतेने खाली वाकला आणि त्याच्या चेंडूचा नेम हूकला.\nबॉल आता दुसऱ्या एका पोराच्या, सायमनच्या समोरून घरंगळत, टप्पे खात समोर समोर जावू लागला. यावेळी मारतांना माल्कमचा नेम चुकल्यामुळे चेंडूला बरीच गती होती. सायमन त्या चेंडूमागे धावायला लागला. त्या चेंडूमध्ये एवढी गती होती की तो चेंडू टप्पे खात खात त्या ब्लॅकहोलच्या सभोवताली असलेल्या खडकाच्या ढिगाऱ्यावर जावून पोहोचला आणि खाली विहिरीच्या दिशेने घरंगळायला लागला. सायमन त्या चेंडूला पकडण्यासाठी आटोकाट प्रयत्न करु लागला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. तो चेंडू घरंगळत जावून त्या विहिरीत पडलाच. पण हे काय त्या खडकाच्या ढिगाऱ्यावरुन सायमनची पकड निसटली आणि तोही त्या चेंडूमागे विहिरीत घरंगळायला लागला.\nबाकीची पोरं विहिरीभोवती जमा झाली आणि सायमनला मदत करण्याचा प्रयत्न करु लागली. सायमन त्या विहिरीच्या काठावर एका खडकाचा आधार घेत एक पाय विहिरीत तर दुसरा पाय वर खडकावर एखादा आधार शोधीत अशा परीस्थीत लोंबकळत होता. पोरं गोंधळली, घाबरली, त्यांना काय करावं काही कळेना. ती एकमेकांचा हात पकडून त्याची साखळी तयार करुन सायमनजवळ पोहचण्याचा प्रयत्न करु लागली. साखळीत सगळ्यात शेवटी माल्कम सायमनच्या जवळ पोहोचणार एवढ्यात सायमनने ज्या खडकाला पकडले होते तोच खडक निखळून बाहेर आला आणि तो खडक आणि सायमन विहिरीत पडले. पडतांना त्याची एक मोठी किंकाळी वातावरणात गुंजली आणि तो एखाद्या राक्षसाच्या तोंडात गुडूप व्हावा तशी एकदम बंद झाली.\nवाड्याच्या समोर विहिरीभोवती आता सायमनचे वडील, आई आणि इतर गावातली लोक जमली होती. पोराच्या वडीलाने आणि इतर लोकांनी सोबत मोठमोठे दोरखंड आणले होते. ते आता आत उतरण्यासाठी दोरखंड विहिरीत सोडू लागले. तेवढ्यात तिथे एक म्हातारा आला. कुठून आला कुणास ठाऊक तो पोराच्या वडीलांजवळ गेला आणि त्याचे खांदे गदगद हलवून त्याला इशारा देत म्हणाला, '' असं वेड्यांसारखं काही करु नका... तुम्हाला माहित नाही... आतापर्यंत या विहिरीत उतरलेला कुणीही अजुनपर्यंत तरी परत आलेला नाही...''\nसायमनच्या वडीलाने त्या म्हाताऱ्याकडे एक नजर टाकली आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करीत ते आपलं दोरखंड आत सोडण्याचं काम करीत राहाले. म्हातारा आपलं कुणी ऐकत नाही असं पाहून आला तसा निघून गेला.\nत्या विहिरीभोवती जमलेल्या लोकांनी विहिरीत दोर सोडला आणि सायमनचे वडील तो दोर पकडून विहिरीत उतरु लागले. ते उतरत असतांना दोराचे एक टोक विहिरीच्या बाहेर, बाकीचे लोक घट्ट पकडून होते आणि जसे जसे सायमनचे वडील विहिरीत खाली उतरत होते ते दोर हळू हळू खाली सोडू लागले.\nपहिला दोर संपला म्हणून बाहेरच्या लोकांनी आत सोडलेल्या दोराला अजुन एक दोर बांधला आणि पुन्हा थोडा थोडा दोर आत सोडू लागले. हळू हळू दुसरा, तिसरा, चौथा आणि पाचवा असे दोरावर दोर संपले. आता त्यांच्याजवळ अजुन बांधण्यास दोर शिल्लक नव्हता.\nअचानक दोर खाली सोडता सोडता त्या दोराला एक झटका बसला आणि दोराचा ताण पुर्णपणे नाहीसा झाला. जे लोक जोर लावून दोराला धरुन होते ते मागे खडकाच्या ढिगाऱ्याच्या शेजारी पडले. ते पटापट उभे राहाले आणि भितीयूक्त आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले.\n'' दोर तूटला की काय\nएका जणांनी विहिरीत सोडलेला दोर हलवून आत सायमनच्या वडिलाला इशारा करुन पाहाला. पण आतून काहीच प्रतिक्रिया नव्हती.\nहळू हळू विहिरीभोवती गावातले अजुन लोक जमा झाले. काही जण अजूनही विहिरीत सोडलेला दोर हलवून पाहत अजुनही सायमनच्या वडिलांना इशारा देण्याचा प्रयत्न करीत होते तर काही जण विहिरीत वाकुन बघत होते. आत कुणी असण्याचं किंवा कशाचंच काही चिन्ह दिसत नव्हतं, फक्त काळी कुळकुळीत अमर्याद पोकळी दिसत होती. तिथे जमलेले लोक गोंधळून एकमेकांकडे पाहू लागले. त्यांना आता पुढे काय करावं काही सुचत नव्हतं.\nसायमनच्या आईला काय झाले असावे हे आजुबाजूला जमलेल्या लोकांचे भितीने काळवंडलेले चेहरे पाहून आता लक्षात आले होते. इतक्या वेळेपासून धीराने घेणाऱ्या तिचा शेवटी बांध तूटला. ती हंबरडा फोडून रडायला लागली. काही गावातल्या बाया ज्या तिथे जमा झाल्या होत्या त्या तिची समजुत घालण्याचा प्रयत्न करु लागल्या.\nसायमनचे वडील गेल्यामुळे गावात एक दु:खद वातावरण होते. सायमनचे वडील गेले होते आणि त्यांचं पार्थीवसुध्दा मिळालं नव्हतं आणि मिळण्याची काही शक्यताही नव्हती. लोकांनी सायमन आणि त्याचे वडील यांच्या पार्थीवाचं प्रतिक म्हणून दोन दगड त्यांच्या घरासमोर ओट्यावर ठेवले. मोठा दगड म्हणजे सायमनचे वडील तर छोटा दगड म्हणजे सायमन. गावातले लोक त्या दोन दगडाभोवती जमा झाले होते. त्या दगडांची माती राख वैगेरे लावून पुजा करुन त्या लोकांनी त्या दगडावर छोटी छोटी कापडंसुध्दा पांघरली होती. मुलाची आई आणि त्या माणसाची पत्नी आता हुंदके देवून रडत होती.\nगर्दीतली चार लोक आता त्या दगडांच्या सामोरी गेली. त्यांनी जणू ते सायमनचे आणि त्याच्या वडीलाचे प्रेत उचलीत असावे असे त्या दगडांना काळजीपुर्वक उचलून खांद्यावर घेतले, त्या दगडांना खांद्यावर घेताच सायमनची आई उठून पुन्हा जोरजोराने रडायला लागली. तिच्या आजुबाजुला जमलेल्या इतर बायांनी तिची समजुत काढून तिला आवरण्याचा प्रयत्न केला.\nती चार लोक आता त्या दगडांना खांद्यावर घेवून त्यांच्या अंतविधीसाठी जंगलाकडे चालायला लागली. रडणारी सायमनची आई आणि गावातली इतर जमलेली लोक त्या लोकांच्या मागे मागे जावू लागले. सगळ्यात मागे, जड पावलांनी गिब्सनही त्या गर्दीच्या मागे मागे जंगलाकडे जावू लागला.\nRe: ब्लेक होल - मराठी कादंबरी\nरात्रीची वेळ होती. सगळीकडे गडद अंधार पसरला होता. आणि अश्या वेळी गिब्सन त्या जुन्या वाड्याच्या जवळ येवून पोहोचला. आजुबाजुला सगळीकडे निरव शांतता होती आणि आवाज येत होता तो फक्त 'किर्र .. किर्र ..' असा रातकिड्यांचा आवाज. गिब्सनने आपल्या टार्चचा झोत वाड्याच्या शेजारी असलेल्या विहिरीवर टाकला आणि हळू हळू जणू मंतरल्यागत तो त्या विहीरीजवळ जावू लागला. विहिरीच्या काठावर पोहोचताच त्याने त्याच्या टॉर्चचा झोत विहिरीत टाकला आणि तो वाकुन आत बघू लागला.\nविहिरीच्या काठावरुन दोन पावलं मागे सरुन गिब्सनने आपल्या टार्चचा झोत आजुबाजुच्या परिसरावर फिरवला. आजुबाजुला रात्रीच्या त्या गडद अंधारात वाड्याच्या जुन्या भिंती आणि वाढलेली उंच उंच झाडी भयानक वाटत होती. कुत्र्यांचा दूरवरुन कुठूनतरी येणारा रडण्याचा आवाज वातावरणाच्या भयानकतेत अजुनच भर घालीत होता. विहिरीच्या बाजुला जो जुना वाडा होता, आता हळू हळू तिकडे गिब्सनची पावले वळली होती.\nवाड्यामध्ये गिब्सन चहुकडे टार्चचा प्रकाश टाकीत चौकसपणे आणि सतर्कतेने एक एक पाऊल पुढे जात होता. तेवढ्यात त्याच्या लक्षात आलेकी काही तरी काळं त्याच्यावर हल्ला करण्यासाठी त्याच्याकडे झेपावलं आहे. भितीने मागे हटून पटकन तो खाली बसला. नंतर त्याच्या लक्षात आले की तो पाकोळ्यांचा एक मोठा कळप होता. तो कळप काही वेळ त्याच्या डोक्याभोवती घोंगावत राहाला आणि मग दूर उडून गेला. गिब्सनने सुटकेचा निश्वास सोडला.\nवाड्यातल्या आतल्या बाजुला भिंतिवर लिओनार्डो दा व्हिन्सीचे पोर्ट्रेटस लावलेले होते. गिब्सनने हळूवारपणे त्या पोर्ट्रेटसना एक एक करुन स्पर्श केला. त्यातून त्याचं लिओनार्डे दा व्हिन्सीच्या आर्टबद्दल एक आदर एक प्रेम दिसत होतं.\nअचानक गिब्सनला वाड्याच्या बाहेर कुणाची तरी उपस्थिती जाणवली. गिब्सन एकदम स्थिर आणि स्तब्ध होवून पुन्हा कानोसा घेवू लागला. बाहेर जो कुणी असेल त्याला आपण दिसू नये म्हणून त्याने आपला टॉर्च बंद केला. तो स्तब्ध झाला तसा बाहेरचा आवाजही थांबला. त्याने आपल्या डोळ्यावर आलेले त्याचे लांब कुरळे केस मागे सारले आणि अंधारातच बाहेर डोकावून बघितले.\nबाहेर त्याला एक आकृती हातात कंदील घेवून त्याच्याकडेच येतांना दिसली.\nकोण असावी ती आकृती\nत्या भयानक परीसरात ती काळी आकृती अजुनच भितीदायक दिसत होती.\nगिब्सन जिथून वाकुन बघत होता तिथेच एका भिंतीच्या मागे दडून बसला आणि मधे मधे वाकुन बघून चाहूल घेवू लागला. ती आकृती तो जिथे लपून बसला होता तिकडेच येत होती.\nजेव्हा ती आकृती गिब्सनच्या अगदी जवळ आली गिब्सनने बाजुलाच पडलेले एक लाकुड उचलले. जशी ती आकृती अजुन अजुन जवळ येवू लागली तशी तशी गिब्सनची त्या लाकडावरची पकड घट्ट व्हायला लागली. ती आकृती त्याच्या आवाक्यात येताच एका क्षणाचाही विलंब न लावता त्याने त्या लाकडाने त्या आकृतीवर एक जबर घाव केला. ती आकृती खाली कोसळली आणि ओरडू आणि विव्हळू लागली.\nआवाज तर ओळखीचा वाटत होता...\nगिब्सनने आपला टॉर्च सुरु करुन प्रकाशाचा झोत त्या आकृतीवर टाकला. ती आकृती दूसरे तिसरे कुणी नसून बाजूच्या खेड्यातला ब्रायन होता. ब्रायन साधारण पस्तीशीतला, काळा कुट्ट रंग, चमकणारी त्वचा आणि पिळलेलं शरीर असा अवतार होता. त्या दोघांची आधीच त्या खेड्यात ओळख झाली होती. त्याने त्याच्यावर टॉर्चने प्रकाश टाकताच तो भितीने आपल्या हाताने आपल्या डोक्याचा बचाव करीत ओरडला, '' साहेब ... मी ...मी ब्रायन आहे... मी इथं तुमच्या मदतीसाठी आलो होतो''\n... आणि ही अशी पद्दत आहे'' गिब्सन चिडून म्हणाला.\nब्रायन आपलं डोकं दोन्ही हाताने धरीत उठून बसला. गिब्सनने त्याच्या जवळ जावून टॉर्चच्या प्रकाशात त्याच्या डोक्याला झालेली इजा तपासून बघितली.\n'' आय ऍम सॉरी.. खरं म्हणजे... मला वाटलं...\"' गिब्सन गोरामोरा होवून म्हणाला.\n'' मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती...'' ब्रायन अजून व्यवस्थीत बसत म्हणाला.\nउठून उभा राहत ब्रायनने त्याच्या खिशातून एक टेनिसचा बॉल काढला आणि गिब्सनसमोर धरला.\n'' हे काय आहे\n'' हा तोच बॉल आहे जो ती पोरं खेळत होती आणि मग खेळता खेळता ब्लॅकहोलमध्ये पडला होता ...'' ब्रायन म्हणाला.\n'' तुला कुठे मिळाला'' गिब्सन बॉल आपल्या हातात घेत, निरखुन बघत आश्चर्याने म्हणाला.\n'' माझ्या मुलाला सापडला'' ब्रायन म्हणाला.\nगिब्सनने त्या बॉलला खाली वर फिरवून निरखून बघितले. त्या बॉलवर एका जागी त्याला काळ्या पेनने मानवी कवटीचे चित्र काढलेले दिसले.\nसकाळचा चहा घेत गिब्सन ब्रायनच्या घरी त्याच्या समोर बसला होता. ब्रायनच्या डोक्याला बांधलेल्या बॅन्डेजकडे पाहून गिब्सनला रात्रीच्या त्या प्रसंगाची आठवण झाली. त्याला हसूही येत होतं आणि ब्रायनच्या डोक्याला चांगलाच फटका बसला होता त्याचं वाईटही वाटत होतं. आलेलं हसू चेहऱ्यावर दिसू न देता त्याने गंभीर होवून ब्रायनला विचारले, '' आता बरं आहे ना\nब्रायनने फक्त होकारार्थी मान हलवली.\nथोडा वेळ काहीच न बोलता शांततेत गेला.\n'' तु कधी कुणाला त्या वाड्यात राहतांना पाहालं आहे\nत्याच्या डोक्यात अजुनही त्या वाड्याचेच विचार घोंगावत होते.\n'' नाही... पण लोक सांगतात की एक म्हातारा त्या वाड्यात राहात होता... म्हणजे खुप वर्षापुर्वीची गोष्ट आहे...'' ब्रायन सांगु लागला.\n'' ते सांगतात की खेड्यातला कुणाशीच तो कधी बोलत नसे...कुणी म्हणायचं तो शहरातून आला आहे... पण नक्की कुणालाच काही माहित नव्हतं...'' ब्रायनने पुढे माहिती पुरवली.\n'' मग आता कुठाय तो\n'' नाही ... कुणालाच माहित नाही... माझे वडील सांगायचे की तो भूत असावा... कारण तो गायब झाला खरा पण नंतर कुणालाच त्याचं शव किंवा काहीच मिळालं नाही...'' ब्रायन म्हणाला.\n ... तुझा भूतांवर विश्वास आहे\n'' मला वाटते तोही असाच त्या ब्लॅकहोलमध्ये गायब झाला असावा'' ब्रायन म्हणाला.\nगिब्सन पुन्हा आपल्या विचारांच्या दूनियेत निघून गेला आणि काहीतरी लक्षात आल्यासारखं करुन त्याने विचारले , '' ती विहिर कधी खोदली किंवा बांधली असेल याचा काही अंदाज आहे तुला\n'' लोक सांगतात की तो आला आणि त्याने स्वत: एकट्याने ती विहिर खणली... त्याच्या विक्षीप्त वागण्यामुळे लोक त्याला घाबरायचे...'' ब्रायन म्हणाला.\nतेवढ्यात ब्रायनचा साधारणत: सात-आठ वर्षाचा मुलगा फ्रॅंक बाहेरुन धावतच तिथे आला. पोरगा रंगाने काळा जरी असला तरी चेहऱ्याने फारच गोड होता. गिब्सनने मधे येवून त्याला अडविले,\n'' हॅलो क्यूटी ... काय नाव तुझं\nत्या पोराने लागलीच आपल्या वडीलाकडे पाहाले. त्याच्या वडीलाने खुणेनेच त्याला संमती दिली. त्या पोराने लाजत लाजत इकडे तिकडे पाहत हळू आवाजात आपले नाव सांगितले, '' फ्रॅंक ''\n'' अरे वा... चांगलं नाव आहे'' गिब्सन त्याचा गालगुच्चा घेत म्हणाला.\nआता गिब्सनने आपल्या पॅंन्टच्या खिशातून 'तो' टेनिसचा चेंडू काढला आणि फ्रॅंकसमोर धरला.\n'' फ्रॅंक ... हा चेंडू तुला कुठे सापडला बेटा\nअचानक त्या पोराच्या चेहऱ्यावर भितीचं सावट दिसायला लागलं. त्याने घाबरुन आपल्या वडीलांकडे बघितले.\n'' भिऊ नकोस ...तुझे वडील काही करणार नाहीत'' गिब्सनने त्याची भिती दूर करण्याचा प्रयत्न केला.\n'' सांगना ...ते काका काय विचारताहेत... कुठे सापडला तो बॉल'' ब्रायनने त्याला रागावल्यासारखं करीत कडक आवाजात विचारले.\nगिब्सनने इशाऱ्यानेच ब्रायनला शांत राहण्यास सांगितले. तो फ्रॅंकजवळ गेला आणि त्याच्या समोर उभा राहाला. हळूच फ्रॅंकच्या खांद्यावर हात ठेवून तो त्याच्या समोर गुढग्यावर बसला. गिब्सनने त्याच्या निरागस डोळ्यात बघितले, त्याचे छोटे छोटे हात आपल्या हातात घेवून थोपटत त्याला विचारले,\n'' तू मला त्या जागेवर नेवू शकतोस का\nफ्रॅंक जरी भ्यालेला होता तरी त्याच्या चेहऱ्यावर होकार दिसत होता.\nRe: ब्लेक होल - मराठी कादंबरी\nतो वाडा काही गिब्सनला स्वस्थ बसू देत नव्हता. कारण आज रात्री पुन्हा गिब्सन त्या वाड्यात आला होता. वाड्याच्या आतल्या भागात त्याला एका जागी एक मोठा दगड दिसला. त्याने काही क्षण त्या दगडाकडे आणि त्या दगडाच्या आजुबाजुला निरखुन बघितले आणि तो पुर्ण ताकदीनिशी त्या दगडाला तिथून हलवायला लागला. जसा तो दगड तिथून थोडा हलला त्याला दगडाच्या मागे पोकळी दिसली आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्याचा अंदाज खरा ठरला होता. तो दगड पुर्णपणे तिथून हलविताच त्याला तिथे आत जाणारा एक काळा कुट्ट अंधाराने भरलेला रस्ता दिसला. त्याने त्याच्याजवळच्या टॉर्चने आत प्रकाशाचा झोत टाकला. आत एक गुढ आणि जुनी गुफा दिसू लागली. त्याच्या जवळच्या टॉर्चचा प्रकाशाचा झोत टाकत तो आत त्या गुहेत शिरू लागला.\nगुहेच्या आत शिरताच त्याने त्याच्या टॉर्चच्या प्रकाशाचा झोत आजुबाजुला फिरवला. त्या गुहेत त्याला वेगवेगळी भौतिकशास्त्राच्या प्रयोगाची उपकरणं अस्तव्यस्त पसरलेली आणि धूळीने माखलेल्या परिस्थीतीत दिसू लागली. गुहेत सर्वत्र कागदाचे तुकडे आणि कोळशाने काठलेली चित्रंही इकडे तिकडे पसरलेली होती. गुहेच्या एका कोपऱ्यात त्याला एक वाळूचे घड्याळ ठेवलेले दिसले, ज्यात वाळू अगदी हळू गतिने अजुनही वाहत होती. तिथे ठेवलेल्या उपकरणांवर साचलेल्या धूळीवरुन उघड होते की बऱ्याच दिवसांपासून त्या उपकरणांना कुणी वापरले नव्हते किंवा स्पर्शही केला नव्हता. गिब्सन त्या गुहेत मधे येणारे अडथळे टाळत काळजीपुर्वक एका बाजुकडून दुसऱ्या बाजुला गेला.\nगिब्सन त्या गुहेच्या एका भिंतीवर टार्चच्या प्रकाशझोतात काहीतरी निरखून पाहू लागला. त्याला त्या धुळीने माखलेल्या भिंतीवर पुसटसे काहीतरी लिहिलेले दिसले. धूळीमूळे काय लिहिले ते ओळखू येत नव्हते. गिब्सनने तेथील भिंतीवरची धूळ पुसली. भिंतीवर काही अक्षरं दिसू लागली, लिहिलेलं होतं, '' टाईम इज मनी'. त्याच्या समोरही काहीतरी लिहिलेलं अस्पष्ट दिसत होतं म्हणून गिब्सनने भिंतीवरील पुढील भागही साफ करुन तेथील धूळ हटवली. समोर लिहिलेलं होतं,'' ऍन्ड स्पेस इज ऍन ऍसेट ''\n'' टाईम इज मनी ऍन्ड स्पेस इज ऍन ऍसेट'' गिब्सनला पुर्ण वाक्यात काहीतरी अर्थ दडलेला दिसत होता.\nगिब्सन ते भिंतीवर लिहिलेलं वाचल्यानंतर दुसरीकडे जाण्यासाठी वळला. तेवढ्यात त्याच्या डोक्यावर काहीतरी पडलं. घाबरुन तो दोन पाऊल मागे सरला. टॉर्चच्या उजेडात त्याने बघितले की जुन्या, कुठे कुठे फाटलेल्या कागदांचा गठ्ठा जमिनीवर पडला होता. ते जुने कागद जिर्ण होवून पिवळे पिवळे झाले होते. त्याने तो गठ्ठा उचलला आणि तो एक एक कागद चाळून पाहू लागला. त्या कागदांवर काही गणिती सुत्र लिहिलेली होती तर कुठे कुठे काही आकृत्या काढलेल्या होत्या. गिब्सन ते कागद आता काळजीपुर्वक वाचू लागला. हळू हळू त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी सापडल्याचा आनंद पसरु लागला. जसा जसा तो पुढे वाचू लागला त्याचा चेहरा अजुनच प्रफुल्लीत दिसायला लागला. हळू हळू त्याच्या चेहरा एवढा जास्त आनंदी दिसायला लागला की तो वेडा झाला की काय अशी कुणाला शंका यावी.\nगिब्सन त्या विहिरीच्या अगदी काठावर उभा होता. आपण त्या विहिरीत पडू किंवा काय अशी भिती त्याच्या चेहऱ्यावर बिलकुल दिसत नव्हती. त्याच्या हातात अजुनही तो कागदांचा गठ्ठा होता. त्याने अजुन समोर जावून एकदा विहिरीत डोकावून बघितले.\nदोन पाऊल मागे येवून पुन्हा तो टॉर्चच्या प्रकाशात त्याच्या हातातली कागदपत्रे चाळू लागला. त्याच्या चेहऱ्यावर पुन्हा ते वेडसर हास्य झळकायला लागलं.\n[/size][size=-1]स्टेलाच्या घराची बेल वाजली. तिने समोर जावून दार उघडले तर दारात गिब्सन होता. तो दार उघडल्याबरोबर तिच्याकडे विशेष लक्ष न देता घरात आला. स्टेला त्याच्याकडे सारखी एकटक पाहत होती. त्याचा चेहरा मलिन आणि दाढी वाढलेली होती.\nगिब्सन काही बोलला नाही.\n'' ना फोन ना काही निरोप'' ती पुढे म्हणाली.\nतरीही गिब्सन तिच्याशी काहीही न बोलता घरात जात होता.\n'' मी तुझ्याशी बोलतेय... भिंतीशी नाही'' ती चिडून म्हणाली.\nतरीही तो काहीच बोलला नाही.\n'' गिब्सन प्लीज... मी तुझ्याशी बोलतेय'' ती त्याला अडवीत म्हणाली.\nतो थांबला, पण तिच्याकडे न पाहताच बोलला, '' मला वाटते आपण यावर नंतर बोललो तर बरं होईल... आता सध्या मी घाईत आहे''\nगिब्सन बेडरुममध्ये घूसला. स्टेला तो बेडरुममध्ये जाईपर्यंत त्याच्याकडे पाहतच राहाली.\nस्टेलाला त्याच्या वागण्याचं आश्चर्य वाटत होतं. तो तिच्याशी आधी असा तुटक तुटक कधीच वागला नव्हता.\nस्टेला किचनमध्ये ब्रेकफास्ट बनविण्यात बिझी होती. तिने पॅनच्या काठावर हलकेच आपटून एक अंडं फोडल आणि ते पॅनवर ओतून त्यातला बलक पसरवून सारखा केला. तेवढ्यात तिला समोरचं दार वाजल्याचा आवाज आला. तिनं तिचं ऑम्लेट बनविणं थांबवलं.\nगिब्सन बाहेर गेला की काय\nपण असा कसा हा न सांगताच बाहेर जावू शकतो\nती किचनमधलं काम तसंच अर्धवट सोडून समोरच्या दरवाजाकडे लगबगीने गेली.\nजाता जाता तिला बेडरुमचं दार उघडं दिसलं आणि बेडरुमध्ये खाली जमिनीवर एक कोळशाने काढलेली आकृती खाली पडलेली दिसली. तिने जावून तो आकृती काढलेला कागद उचलला. जशी ती तो कागद घेवून उभी राहाली, बेडरुममध्ये टेबलवर ठेवलेल्या कशाने तरी तिचं लक्ष आकर्षीत केलं. एक जोरदार किंकाळी तिच्या तोंडातून निघाली. एका प्राण्याची कवटी टेबलवर ठेवलेली होती. ती ताबडतोब बाहेर आली आणि समोरच्या दरवाजाकडे झेपावली. तिला गिब्सन आपल्या कारकडे जातांना दिसला. स्टेला जवळ जवळ धावतच त्याच्या जवळ जावून पोहोचली.\n'' कुठे जातो आहेस ... आणि बेडरुममध्ये टेबलवर ते काय आणून ठेवलंस ... आणि बेडरुममध्ये टेबलवर ते काय आणून ठेवलंस\nतरीही गिब्सन कारकडे काही न बोलता चालतच होता.\n'' गिब्सन ... काहीतरी बोलशील तू'' ती चिडून म्हणाली.\n'' मी आता येतो..'' तो तिच्याकडे वळून म्हणाला आणि पुन्हा कारकडे चालू लागला.\nअचानक जेव्हा स्टेलाचं जमिनीकडे लक्ष गेलं ती आश्चर्याने आ वासून बघायला लागली.\nतिने बघीतलं की सकाळच्या उन्हात अंगणात कारची सावली पडत होती पण ... पण... गिब्सनची सावली पडत नव्हती. तिच्या अंगातून एक भितीची लहर गेली. असला प्रकार ती प्रथमच पाहत होती. तिला बोलायचं होतं पण जणू तिची वाचा हरपली होती. तिला अचानक क्षणातच दरदरुन घाम फुटला. तिने पुन्हा एकदा त्याच्याकडे पाहाले आणि पुन्हा जमिनीवर पाहाले. खरोखरच त्याची सावली पडत नव्हती.\nतेवढ्या वेळात गिब्सन कारमध्ये घूसला, कारचं दार ओढून घेतलं आणि कार सुरु केली.\nजेव्हा स्टेला धक्यातून सावरली, तिने आवाज दिला, '' गिब्सन''\nपण त्याचं लक्ष कुठे तिच्याकडे होतं. तो आपल्याच विचारांच्या विश्वात होता. ती धावत त्याच्याजवळ जाणार तेवढ्यात त्याची कार धावायला लागली होती.\n'' गिब्सन ऐक...'' ती जाण्याऱ्या कारच्या मागे धावत जावून त्याला मागुन आवाज देत होती.\nपण त्याची कार आता वेगात धावायला लागली होती.\n'' गिब्सन '' तिने जोरात एकदा आवाज दिला आणि ती रस्त्यावरच थांबली.\nथोड्याच वेळात कार दिसेनाशी झाली.\nआज मध्यरात्री पुन्हा गिब्सन त्या विहिरीजवळ आला. विहिरीच्या काठावर उभा राहून त्याने त्याच्या टॉर्चचा प्रकाशझोत विहिरीत टाकला. सगळं कसं काळं काळं होतं... शेवटपर्यंत... पण हो.. जर त्याला शेवट असेल तर दोन पावले तो विहिरीच्या काठावरुन मागे सरला आणि अचानक त्याने विहिरीत उडी मारली. ना आवाज .. ना काही ... फक्त शांतताच शांतता ... भयानक शांतता...\nRe: ब्लेक होल - मराठी कादंबरी\n[size=-1] Black Hole CH-13 इन्व्हेस्टिगेशन[/size][size=-1]...जेव्हा स्टेला आपल्या विचारांतून भानावर आली तेव्हा तिच्या लक्षात आले की जाकोब कार ड्राईव्ह करीत आहे आणि ती त्याच्या शेजारच्या सिटवर बसली आहे. ती पुन्हा समोर रस्त्यावर बघायला लागली. जाकोबने एक खोडकर कटाक्ष तिच्याकडे टाकला.\n'' काही दिवसापुर्वीच गिब्सन माझ्याकडे आला होता'' जाकोब म्हणाला.\n... तो तुला भेटला होता'' स्टेलाने उत्सुकतेने विचारले.\nत्याने फक्त मान हलवून होकार दिला.\nपण जाकोबने काहीच उत्तर दिले नाही. जणू त्याला काही ऐकूच आले नाही.\nतिने विचार केला की त्याला ड्राईव्ह करतांना विचारने योग्य होणार नाही. म्हणून ती पुन्हा सरळ समोर रस्त्यावर पहायला लागली. आणि पाहता पाहता पुन्हा विचारांच्या दूनियेत हरवून गेली ....\n.... स्टेला ड्राईंगरुम मध्ये बसलेली होती आणि तिच्या समोर सोफ्यावर एक पोलीस अधिकारी ब्रॅट बसला होता. ब्रॅट साधारण सदतिशीतला अंगाने जाड, उंची पोलिसांत भरती होण्यास लागेल एवढी जेमतेम उंची, असा पोलिस अधिकारी होता. स्टेला अजुनही शुन्यात पाहत विचार करीत होती. तो पोलिस अधिकारी काळजीपुर्वक तिचे सगळे हावभाव टीपत होता.\n'' हं तर तुम्ही काय सांगत होतात'' ब्रॅटने आपल्या नोटबूकमध्ये काही नोंदी घेतल्या आणि समोर ठेवलेल्या पाण्याच्या ग्लासमधून एक घोट घेत तिला पुढे विचारले.\nस्टेला तिच्या विचारांतून भानावर येत एक उसासा टाकीत पुढील हकिकत सांगू लागली, '' तो गाडीतून निघून गेला... आणि मी त्याच्या गाडीच्या मागे धावत त्याला आवाज देत होती... पण त्याने मागे वळून सुद्धा पाहिले नाही... एकदासुध्दा नाही... आता जवळपास एक हप्ता होत आहे ... तो तर आलाच नाही पण त्याचा साधा फोन किंवा निरोपही आला नाही...''\nब्रॅट त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास परत ठेवण्याच्या बेतात होता, त्याने तो ग्लास तसात हातात धरीत विचारले, '' तेव्हापासून कुणी त्याच्यासाठी फोन वैगेरे केला का\n'' नाही'' स्टेला म्हणाली.\nब्रॅटने तिच्याकडे पाहत त्याच्या हातातला पाण्याचा ग्लास परत समोर टेबलवर ठेवून दिला. आता तो खोलीत ठेवलेल्या एकेका वस्तूंवरुन आपली नजर फिरवायला लागला. खोलीत एका भिंतीवर लावलेल्या एका कॉलेजातल्या मुलीच्या फोटोने त्याचं लक्ष वेधून घेतलं.\n'' ती कोण आहे\n'' सुझान ... माझी ननंद'' स्टेलाने उत्तर दिले.\n'' ती काय करते'' ब्रॅटने त्या फोटोकडे एकटक पाहत पुढे विचारले.\n'' एम. बी. ए. लास्ट इयर '' स्टेलाने उत्तर दिले.\n'' मी तिच्याशी बोलू शकतो'' ब्रॅटने आपल्या कपाळावर खाजवित विचारले.\n'' सुझान...'' स्टेलाने घरात जोरात आवाज दिला.\n'' म्हणजे... खाजगीत'' ब्रॅट म्हणाला.\nत्याचा रोख लक्षात येवून स्टेला जागेवरुन उठली आणि जड पावलाने आत जावू लागली.\n'' दोन मिनीट... मी पाठवते तिला.'' म्हणत स्टेला आत गेली.\nब्रॅट स्टेलाच्या हळू हळू आत जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होता.\nRe: ब्लेक होल - मराठी कादंबरी\nRe: ब्लेक होल - मराठी कादंबरी\nब्लेक होल - मराठी कादंबरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-economy-stock-market-dr-vasant-patwardha-1190", "date_download": "2018-05-28T03:18:25Z", "digest": "sha1:7FO5HXUQYJQRBLPXXLS545GX4IC7T3ZA", "length": 28097, "nlines": 117, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Economy : Stock market Dr. Vasant Patwardha | Saptahik Sakal", "raw_content": "\nकृषी उत्पादनांसाठी अनुकूल धोरण\nकृषी उत्पादनांसाठी अनुकूल धोरण\nडॉ. वसंत पटवर्धन, अर्थतज्ज्ञ\nगुरुवार, 15 मार्च 2018\nअर्थनीती ः शेअर बाजार\nभारतातली सर्वांत मोठी बॅंक ‘इंडिया पोस्टस पेमेंटस बॅंक’ एक एप्रिलपासून सुरू होत आहे व ती एक मोठी आर्थिक सुधारणा ठरेल. ही बॅंक डिजिटल व्यवहारदेखील करणार आहे. तिच्या ७० टक्के शाखा ग्रामीण भागात असतील. सध्या ६०० जिल्ह्यांत असलेल्या १,५५,००० कचेऱ्यांतून तिचे अधिकृत काम सुरू होईल. आजही पोस्टाच्या कचेऱ्या आवर्तन ठेवी, बचत खाती याद्वारे व्यवहार करतच आहेत. सध्याच्या बॅंकिंग व तत्सम कंपन्यांतून सुमारे ३५०० कर्मचारी घेतले जातील. सर्वांत मोठे आर्थिक समावेशन (Financial Inclusion) त्यामुळे साध्य होईल. पोस्टाकडे सध्या १७ कोटी खाती आहेत. भारतीय पोस्ट खात्याने बॅंकेत रुपांतर करण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडे सप्टेंबर २०१४ मध्ये परवानगी मागितली होती. ती सध्या खातेदारांना चेकबुकही देत होती. सप्टेंबर २०१५ मध्ये तिला रिझर्व्ह बॅंकेनेही परवानगी दिल्यानंतर, आता प्रत्यक्ष कार्यवाही अडीच वर्षांनंतर होत आहे. आता चालू खातीही पोस्टात सुरू होऊ शकतील. डेलोईट इंडियाला या परिवर्तनासाठी सल्लागार म्हणून नेमले गेले होते. या पोस्ट कचेऱ्यांतून आता स्मार्ट फोन्सद्वारे फोन बॅंकिंग, नेट बॅंकिंगही सुरू होईल. संगणकीकरणासाठी हार्डवेअर व सॉफ्टवेअरसाठी ईआयटी संस्था पोस्ट बॅंकेला मदत करून ते जाळे उभे करून देईल.\nरिझर्व्ह बॅंकेने बुधवारी ७ फेब्रुवारीला आपले द्वैमासिक आर्थिक धोरण जाहीर केले. रेपो दर वा अन्य दरांत काहीही बदल केलेला नाही. नेहमीप्रमाणे महागाई वाढण्याच्या शक्‍यतेचे तुणतुणे तिने यावेळी वाजवले आहे. शेअरबाजारातील निर्देशांक, अर्थसंकल्पानंतर जो घसरत आहे, तो अजून सुधारण्याच्या मार्गावर नसल्याने चांगली कामगिरी असलेल्या कंपन्यांच्या शेअर्सचे भावही कमी होत आहेत. (ग्रॅफाईट इंडिया, एचईजी, रेन इंडस्ट्रीज असे काही अपवाद सोडून) पण निवेशकांनी गुंतवणुकीसाठी ही एक संधी समजली पाहिजे. भविष्याली सुप्रभातम्‌ भारचान्‌ उदेष्यति हसिष्यति चक्रवालम्‌ भारचान्‌ उदेष्यति हसिष्यति चक्रवालम्‌ असा विचार करणाऱ्या भुंग्याप्रमाणे निवेशकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला हवा.\nदीर्घमुदती भांडवली नफ्यावरील नुकताच लावलेला दहा टक्के कर अनावश्‍यक असल्याची मते सर्व बाजूंनी येत असतानाच, रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांनीही सरकारला ‘घरचा अहेर’ दिला आहे. देशांत भांडवलावर सध्या पाच प्रकारचे कर आहेत. कॉर्पोरेट कर, लाभांश वितरण कर, सिक्‍युरिटीज ट्रॅन्झॅशन टॅक्‍स, दहा लक्ष रुपयांपेक्षा जास्त उत्पादन कर आणि अल्पमुदती आणि आता दीर्घ मुदती भांडवली नफ्यावरही कर, इतक्‍यांना तोंड देऊन गुंतवणूकदारांना निवेशन करावे लागत आहे. पण सरकारी गप्पा मात्र विकासासाठी भांडवल आवश्‍यक आहे. गव्हर्नर डॉ. ऊर्जित पटेल यांनी अमेरिकेची परिस्थिती सुधारत असल्याने तिथले व्याजदर वर जातील व उभरत्या देशांकडे (भारत त्यात आहे) डॉलरचा वाहणारा ओघ कमी होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. (अमेरिकेने नुकताच कर ३५ टक्‍क्‍यांवरून वरून २५ टक्‍क्‍यांवर आणला आहे व ट्रंप यांना तो १५ टक्‍क्‍यांवर आणायचा आहे. विकास हवा असेल तर भारतातही हे कर कमी व्हायला हवेत. पण दुर्दैवाने आपले अर्थमंत्रालय भांडवल विरोधी आहे. याशिवाय बॅंकांच्या मुदत ठेवीच्या व्याजातूनही आगाऊ कर कापला जात आहे. सध्या ही कात्री दहा हजार रुपयांवर लागते. पण एप्रिलपासून ती ५० हजार रुपयांनंतर लागणार आहे.\nभारतावर सध्या सप्टेंबर २०१७ मध्ये विदेशी मुद्रेतील कर्ज ४९५.७ अब्ज डॉलर्स आहे व ते आटोक्‍यात आहे असे सरकारचे मत आहे. दरडोई हे कर्ज ४०९.३ डॉलर्स एवढे आहे. अनिवासी भारतीयांच्या ठेवी, व्यापारी कर्जे, दीर्घ मुदतीची सरकारी कर्जे या उपायांनी हे कर्ज आटोक्‍यात ठेवले गेले आहे. सकळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या संदर्भातही ते खूप कमी आहे. अनेक देशांनी अशी कर्जे सकल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा कितीतरी जास्त असतात, तशी भारताची परिस्थिती नाही. त्यामुळेच रुपया डॉलर व अन्य विदेशी चलनाबरोबरचे विनिमय दर आटोक्‍यात आहे.\nऑक्‍टोबर २०१७ ते सप्टेंबर २०१८ या कापूस वर्षासाठी कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया संस्थेने उत्पादनाचे अंदाज व्यक्त केले आहेत. त्यानुसार या वर्षात ३६७ लाख गासड्यांचे (bales) आहे. गतवर्षीपेक्षा ते ८ लाख गासड्यांनी कमी आहे. महाराष्ट्र व तेलंगणातील पिकावर अळ्या/ किडींचा प्रादुर्भाव झाल्याने कित्येक शेतकऱ्यांनी पीक उपटून टाकले आहे. त्यामुळे यंदा कापड गिरण्यांना जास्त दराने कापूस खरेदावा लागणार आहे. देशातील मागणी सध्या ३२० लाख गासड्या इतकी आहे. यंदा ५५ लाख गासड्यांची (bales) ची निर्यात व्हायची अपेक्षा आहे. सप्टेंबर २०१० मध्ये निर्यात व अंतर्गत खप विचारात घेता, ४२ लाख गासड्याचे उत्पादन पुढील वर्षाच्या सुरवातीला हातात असेल (तरीही जानेवारी २०१८ पर्यंत २११ लाख गासड्या बाजारात आल्या होत्या. जानेवारी २०१७ च्या या काळात हा आकडा १५७.७५ लाख गासड्या होता.\nनुकतीच एक जागतिक अन्न शिखर परिषद पार पडली. तिथे १३ ते १४ अब्ज डॉलर्सचे सामंजस्य करार केले गेल्याची माहिती या खात्याच्या मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी दिली. या सामंजस्य करारांचे प्रत्यक्षात रूपांतर येत्या तीन महिन्यांत होण्याची अपेक्षा आहे. देशातील यंदाच्या साखरेच्या जास्त उत्पादनाचा विचार करता, केंद्र सरकार तिच्यावरील निर्यात कर रद्द करण्याचा विचार करीत आहे. त्यामुळे साखर निर्यातही होईल व देशाला विदेशी चलनही मिळेल. यंदाच्या अर्थसंकल्पात, कृषिउत्पादनाच्या निर्यातीसाठी उत्तेजक धोरण आखले गेल्यामुळे व्यापार मंत्रालयाने निर्यात कर हटविण्याचे ठरवले आहे. यंदा साखरेचे उत्पादन २.४९ कोटी टन व्हावे. गतवर्षी ते २.०२ कोटी टन होते. साखर उत्पादनाबाबतच अंदाज, केंद्राने संबंधित राज्याशी विचार-विनिमय करून निश्‍चित केले आहेत. हे अंदाज फेब्रुवारीअखेर पुन्हा बघितला जाईल. तो २.६१ कोटी टनापर्यंत जाऊ शकेल. भारतातील साखरेची मागणी २.५ कोटी टन असते. इंडियन शुगर मिल्स असोसिएशन व नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्‍टरीज नुकतेच साखरेवरील सीमाशुल्क ५० टक्‍क्‍यांवरून १०० टक्‍क्‍यांवर नेण्याची मागणी केली होती.\nवस्तुसेवा कर आल्यानंतर राज्यस्तरावरील ५ टक्के मूल्यवर्धित कर कमी झाल्याने फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे उत्पन्न १५०० कोटी रुपयांनी वाढल्याचे दिसेल. वस्तुसेवा करामुळे राज्य व केंद्र यांतील करप्रणाली सुटसुटीत झाली आहे. पण या कराचे पूर्ण उत्पन्न २०१८-१९ च्या अर्थसंकल्पात ७४४ हजार कोटी रुपये अपेक्षिले आहे.\nयुको बॅंकेचे या तिमाहीचे आकडे प्रसिद्ध झाले आहेत. त्यानुसार तिचे एकूण उत्पन्न ३७२१.९३ कोटी रुपये झाले आहे. डिसेंबर अखेरपर्यंतच्या नऊ महिन्यांचे हे उत्पन्न ११७१६.४८ कोटी रुपये आहे. डिसेंबर २०१६ च्या तिमाहीच्या ४८६४ कोटी रुपयांपेक्षा यावेळचे उत्पन्न २० टक्के कमी झाले आहे. २०१७ डिसेंबर तिमाहीचा तोटा १०१६.४३ कोटी रुपये आहे. डिसेंबर २०१६ तिमाहीचा तोटा ४३७.०९ कोटी रुपये होता. बॅंकेचे भागभांडवल १८६६ कोटी रुपये होते.\nटाटा स्टीलचा डिसेंबर २०१७ तिमाहीचा नफा ११३६ कोटी रुपये झाला. १११६ कोटी रुपयांची रक्कम एका क्‍लेमसाठी बाजूला काढूनही हा नफा झाला आहे व तो डिसेंबर २०१६ तिमाहीच्या २३२ कोटी रुपयांच्या नफ्यापेक्षा ५ पट आहे. या तिमाहीत नक्त विक्री ३३,४४७ कोटी रुपयांची झाली. बाजारातील अपेक्षा विक्री ३२ हजार कोटी रुपये होईल अशी होती. टाटा स्टीलने नुकताच एक हक्कभाग जाहीर केला आहे. १५ कोटी ५३ लाख ९४ हजार ५५० शेअर्स ५१० रुपये भावाने सध्याच्या भागधारकांना देऊन कंपनी ८ हजार कोटी रुपयांचे भांडवल उभे करेल. भागधारकांना दर २५ शेअर्समागे ४ हक्कभाग मिळतील. शिवाय ४८०० कोटी रुपये ६१५ रुपये भावाने उभे केले जातील. भारत पेट्रोलियमचे या तिमाहीचे उत्पन्न ६४ हजार ९५ कोटी रुपये आहे. नक्त नफा २१४३.७४ कोटी रुपये आहे. शेअरगणिक उपार्जन १०.९० रुपये आहे. कंपनीने शेअरमागे १४ रुपयांचा लाभांश जाहीर केला आहे. या शेअरचा भाव सध्या ४७५ रुपये आहे.\nहिंदुस्थान पेट्रोलियमची २०१७ डिसेंबर तिमाहीची विक्री ६३०७६.१५ कोटी रुपये होती. करोत्तर नफा १०८४.८३ कोटी रुपये होता व शेअरगणिक उपार्जन १२.७९ रुपये होते. कंपनीची एप्रिल-डिसेंबर या नऊ महिन्यांसाठी हे आकडे अनुक्रमे १७७३८६.९२ कोटी रुपये, ४६७८.१२ कोटी रुपये व ३०.२५ रुपये होते. तिने जुलै १७ मध्ये दोनास एक बक्षीस भाग दिला होता.\nमुथूट फायनान्सचा सध्या शेअरचा भाव ४२२ रुपये आहे. या भावाला किं/अु गुणोत्तर १४.१ पट दिसते. गेल्या वर्षभरातील किमान व कमाल भाव ३२५ रुपये व ५२५ रुपये होते. वर्षभरात पुनः ५२५ रुपयांचा भाव दिसू शकेल. पण तो ५८० रुपयांपर्यंतही वाढण्याची शक्‍यता आहे. तिचे मार्च २०१८ व २०१९ चे एकूण उत्पन्न ४२०० कोटी रुपये व ४४०० कोटी रुपये व्हावे. नक्त नफा अनुक्रमे १७५० कोटी रुपये व १८५० कोटी रुपये व्हावा. शेअरगणिक उपार्जन ४४ रुपये व ४६ रुपये व्हावे. मुथूट फायनान्सची गेल्या ५ तिमाहीची (डिसेंबर २०१६, मार्च २०१७, डिसेंबर २०१७, मार्च २०१६) चे आकडे वरीलप्रमाणे होते.\nगेल्या १५ वर्षांतील निर्देशांकाचे आकडे बघताना त्यात दरवर्षी किती वाढ वा घट झाली आहे, त्याचे आकडे दिले आहेत.\nया पंधरा वर्षांत निर्देशांक फक्त ३ वर्षे खाली आला होता. त्याला जागतिक घडामोडींची पार्श्‍वभूमी होती. पण गुंतवणूकदाराने अशा घसरणीचीही तयारी ठेवली पाहिजे., सुमारे पाच वर्षांच्या काळात चांगल्या शेअर्समधली गुंतवणूक दुप्पट होतच असते. आणि दहा-पंधरा वर्षे जर थांबलात तर घरावर सोन्याची नाही तरी भक्कम मंगलोरी कौले घालता येतात. दरवर्षी काही उद्योगक्षेत्रे भरभराटीला येतात.\nस्टेट बॅंकेची या तिमाहीची कामगिरी निराशाजनक आहे. १९ वर्षांनंतर पहिल्यांदाच तिने २४१६ कोटी रुपयांचा तोटा दाखवला आहे. बॅंक ऑफ बरोडाचा नफा डिसेंबर २०१६ पेक्षा ५६ टक्‍क्‍याने कमी होऊन १११.७८ कोटी रुपयांवर आला आहे. सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचा तोटा १६६४ कोटी रुपयांवर गेला आहे. मात्र मूडीज या पतमूल्यन संस्थेने या बॅंकेबद्दलचे आपले मत चांगले आहे असे व्यक्त केले आहे. कारण ऑक्‍टोबर २०१७ मध्ये केंद्र सरकारने या बॅंकेत ५१६० कोटी रुपयांचे भांडवल घालण्याचे मान्य केले आहे. सेंट्रल बॅंकेप्रमाणेच मूडीने इंडियन ओव्हरसीज बॅंकेचा दृष्टिकोन सकारात्मक वर्तवला आहे. ओएनजीसीचा नक्त नफा पेट्रोलच्या किमती वाढल्यामुळे, डिसेंबर २०१६ च्या नफ्यापेक्षा १५ टक्के जास्त झाला आहे. गेल्या डिसेंबरमध्ये तो ४३५२ कोटी रुपये होता, तो या तिमाहीत ५०१४.६७ कोटी रुपये झाला आहे. प्रत्येक बॅरलला तिला यावेळी ६०.५८\nडॉलर मिळाले आहेत. नैसर्गिक वायूवरही तिला जास्त किंमत मिळाली आहे. सध्याच्या बाजाराचा कल बघता ग्रॅफाईट इंडिया, हग, रेन इंडस्ट्रीज व मुथूट फायनान्समध्ये गुंतवणूक योग्य ठरेल. वर्षभरात सध्यापेक्षा ३० टक्के भाववाढ दिसेल.\nकर्नाटकची निवडणूक संपल्यानंतर पंतप्रधानांनी आपला मोर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर वळवला...\nतेलामुळे शेअर बाजार अस्थिर\nगेल्या आठवड्यात भारतातील राजकारणाला वेगळे वळण देणारी घडलेली गोष्ट म्हणजे कर्नाटक...\nशेअर खरेदीसाठी योग्य वेळ\nभारतीय अर्थव्यवस्था बळकट करण्यात महामार्ग व रेल्वेचा मोठा वाटा आहे. २०१७-१८ या...\nगेल्या आठवड्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला भेट दिली. २० एप्रिलला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://sadguruaniruddha.blogspot.com/2009/01/saturday-january-24th-2009-at-1001-pm.html", "date_download": "2018-05-28T03:02:03Z", "digest": "sha1:QG6CD2QCPOSGQTU5FJLGZCNKRZITZHVY", "length": 12259, "nlines": 108, "source_domain": "sadguruaniruddha.blogspot.com", "title": "- The Lord of the Universe", "raw_content": "\nआपल्या विचारांना प्राधान्य मिळणार कसे\nपुणे, ता. २४ - ''ब्राह्मण समाजातील केवळ 11 ते 12 टक्के लोक मतदान करतात ही वस्तुस्थिती एका अहवालात नमूद केली आहे. आपण मतदान करणार नसू तर मग आपल्या मतांना आणि विचारांना प्राधान्य मिळणार कसे'' असा सवाल डॉ. अनिरुद्ध जोशी ऊर्फ अनिरुद्ध बापू यांनी शनिवारी केला. समन्वयाची शक्ती उभी करून ब्राह्मणांनी सामर्थ्यवान संस्कृती निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले.\nपाचव्या बहुभाषिक ब्राह्मण महाअधिवेशनात \"ब्राह्मण स्त्री जीवनातील स्थित्यंतरे' या विषयावरील परिसंवादात अनिरुद्ध बापू बोलत होते. प्रसिद्ध साहित्यिका डॉ. अश्‍विनी धोंगडे, औरंगाबादच्या महापौर विजया रहाटकर, बडोदा येथील सयाजी विद्यापीठाच्या हिंदी विभागप्रमुख शैलजा अंबरदार, \"प्रभात'च्या अरुणा दामले आणि ऍड. अपर्णा रामतीर्थकर यांनी परिसंवादात सहभाग घेतला. ज्येष्ठ प्रवचनकार कल्याणी नामजोशी अध्यक्षस्थानी होत्या.\nअनिरुद्ध बापू म्हणाले, \"\"या देशाची संस्कृती टिकविण्याचे काम फक्त ब्राह्मणांनी केले. कोणत्याही प्रांतात ब्राह्मणांची भाषा वेगळी असली तरी उपनयन संस्कार झाल्यावर गायत्री मंत्र आणि जानवे हे एकच आहे. आपले संस्कार घट्टपणे जपून आपण काय आहोत हे तपासले पाहिजे. लोक काय म्हणतील याला घाबरू नका. मुलांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर बनवा. कोणी अंगावर आले तर त्याला चोपण्याची क्षमता ठेवा. आम्ही नास्तिकतेवर टीका करणार नाही. तुम्ही आमच्या आस्तिकतेवर आघात करू नका. श्रद्धेवरच माणसाचे जीवन फुलत असते.''\nनामजोशी म्हणाल्या, \"\"भारतीय संस्कृती हा विश्‍वाचा कणा आहे. ब्राह्मणाचे ब्राह्मण्य कायम आहे, तो ब्राह्मण वंदनीय आहे. हिंदू धर्मात विवाह हा अटळ आहे. सध्या नोंदणी विवाहाची कल्पना आली आहे. आपल्या संस्कृतीमध्ये लग्न हा करार नाही तर ती शपथ आहे. ते एक व्रत आहे. पुरुष आणि स्त्री हे सहजीवन आहे, हे लक्षात घेऊन आपण एकत्र आले पाहिजे. नवी शक्ती निर्माण केली पाहिजे.''\nअंबरदार यांनी आपल्या मनोगतातून काश्‍मिरी ब्राह्मण महिलांची व्यथा मांडली. दामले यांनी प्रभात कालखंडापासून चित्रपटातील स्त्री कलाकारांच्या भूमिकेचा वेध घेतला. प्रा. मेधा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.\nमी माफी मागते - अश्‍विनी धोंगडे\nसध्याच्या काळात मुलांनी संध्या केली नाही आणि जानवे घातले नाही म्हणून बिघडले कुठे घरातून होणारे संस्कार महत्त्वाचे आहेत, असे मत डॉ. अश्‍विनी धोंगडे यांनी व्यक्त केले. त्यावरून प्रेक्षकांमध्ये गदारोळ सुरू झाला. वेदमूर्ती मोरेश्‍वर घैसास म्हणाले, \"\"आम्ही इथे ब्राह्मण म्हणून जमलो आहोत. शेंडी, जानवे आणि कपाळाला गंध हीच आमची ओळख आहे. संध्या आणि गायत्री मंत्राचा जप केलाच पाहिजे. त्यातच आम्ही धर्म मानतो. धर्म हा निष्ठेशिवाय राहत नाही.'' त्यानंतरही धोंगडे यांनी माफी मागावी, अशी मागणी सुरूच राहिली. धोंगडे म्हणाल्या, \"\"बोलण्याच्या भरात माझ्याकडून अधिक्षेप झाला आणि त्यामुळे भावना दुखावल्या गेल्या, त्याबद्दल मी माफी मागते. उदार ब्राह्मणवृत्तीला जाणून तुम्ही क्षमा कराल, अशी अपेक्षा आहे.'' त्यानंतर परिसंवादातील पुढील वक्‍त्यांचे भाषण सुरू झाले.\nकोई लौटा दे मेरे बीते हुये दिन… - प्रत्येकाच्या मनाची हीच परिस्थिती असते नाही का आपण किती ही मोठे झालो, वयाने, हुद्द्याने वाढलो तरी मन रमते ते बालपणीच्या आठवणींमध्ये. अस काय होत लहान असता...\nPravachan On Varadchandika Prasana Ustav - *वरदचंडिका प्रसन्न उस्तव* मे महिन्याची सुट्टी आली की,लोकाना वेध लागतात ते गावी जायचे किवा ह्या सुट्टीत काय करायचे आणि त्यानुसार त्या त्या माणसांची प्लॅनिं...\nDr. Aniruddha Joshi (Bapu) - *जन्म* : त्रिपुरारि पौर्णिमा, १८ नोव्हेंबर १९५६पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी. *माता* : सौ. अरुंधती जोशी. *पिता *: डाँ. धैर्यधर जोशी. *संगोपन* : आजी - सौ. श...\nहाचि नववा नववा आगळा\nआपल्या विचारांना प्राधान्य मिळणार कसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "http://www.smartdost.in/brothers-in-cricket/", "date_download": "2018-05-28T02:55:47Z", "digest": "sha1:5QF5T6RNDLHG74Y2WV4KVXXFN6MSQ3T4", "length": 10602, "nlines": 71, "source_domain": "www.smartdost.in", "title": "भाई – भाईका प्यार – क्रिकेटमधील 5 भावांच्या जोड्या | | SmartDost - marathi website for interesting information", "raw_content": "\nभाई – भाईका प्यार – क्रिकेटमधील 5 भावांच्या जोड्या\nखेळ, खेळरंजन | 0 |\nक्रिकेट हा अनेक देशात पॉप्युलर असलेला खेळ. देशाच्या क्रिकेट टीम मध्ये चान्स मिळवण्यासाठी लाखो खेळाडू प्रयत्न करत असतात. परंतु अगदी थोड्यांनाच टीम मध्ये जागा मिळते. परंतु एकाच घरातील दोन जणांना संघात जागा मिळाल्याच्या हिस्ट्रीमध्ये नोंदी आहेत. उदा. लाला अमरनाथ व नंतर त्यांचा मुलगा मोहिंदर अमरनाथ अथवा सध्याचा स्टुआर्ट बिन्नी व त्याचे वडील रॉजर बिन्नी अशी अनेक उदाहरणे सापडतील. पण एकाच घरातील दोनजण अन ते पण भाऊ भाऊ टीममध्ये असल्याची काही उदाहरणे स्मार्टदोस्तकडे आहेत. आजच्या यादीत आपण क्रिकेट मधले भाऊ भाऊ खेळाडू कोण आहेत व होते ते पाहूया. नावे फर आहेत पण यादीत फक्त पाचच नावे देतोय. सुरुवात भारताकडून करुया…\n1 इरफान व युसुफ पठान : भारत\nपठाणी वसुली करणारा हार्ड हिटर युसुफ व त्याचा लहानगा सिमर इरफान. 2011 च्या वर्ल्ड कप विजयाचे शिलेदार असण्याचा अनोखा विक्रमही या दोन भावांच्या नावावर. लाहानपणी गल्लीतील प्रत्येक घरांची काच फोडल्याची कम्प्लेंट ज्याच्या विरुध्द असायची असा युसुफ नंतर त्याच पद्धतीने विरोधी संघातील बॉलर्सना फोडायला लागला. कपिल देवचा वारसदार म्हणून इरफानने वयाच्या 19 वर्षी भारताच्या संघात जागा मिळवली.\n2. डेविड हस्सी व माईक हस्सी : ऑस्ट्रेलिया\nलहान भाऊ डेविड एक ऑल राउंडर व मोठा माईक एक चांगला बॅट्समन. ऑस्ट्रेलियाला सापडलेले हे दोन हिरे. दोघांनीही देशाकडून खेळताना फार चांगली कामगिरी करून ऑस्ट्रेलियाच्याच स्टीव्ह व मार्क वॉ या दोन भावांप्रमाणे क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला. हे दोघे इंडियन प्रीमियर लीगमध्येसुद्धा चांगली कामगिरी करत आहेत.\n3. अॅबी मोर्केल व मोर्ने मोर्केल : साउथ आफ्रिका\nसाऊथ आफ्रिकेकडून खेळलेल हे दोन्ही भाऊ फास्ट बॉलर तर आहेत. दोघे जेव्हा बॉलिंग करत असतात तेव्हा प्रतिस्पर्ध्यांच्या तोंडचे पाणी पळते. पण अॅबी हार्ड हिटर म्हणूनसुद्धा प्रसिध्द आहे. आपल्या कौशल्याच्या जोरावर बॉलला लांबवर हवेत पाठवलेल्या त्याच्या सिक्सेस क्रिकेटमध्ये जान आणतात. आय. पी. एल. मध्येसूद्धा दोघाची धूम सुरु असते.\n4. अँडी फ्लॉवर व ग्रँट फ्लॉवर : झिम्बाब्वे\nयादीतील एक मजेशीर भाईजोडी. आपल्या टॅलेंटच्या जोरावर संघात वेग वेगळ्या भूमिका वटवणाऱ्या या जोडीतील अँडी मुळात विकेट कीपर बॅट्समन आहे. छोटा ग्रँट तडाखेबाज ओपनर फलंदाज. परंतु तैबू नावाच्या नविन विकेटकीपरच्या समावेशानंतर अँडी पार्टटाईम बॉलर म्हणून काम करू लागला. दोघांची फिल्डिंग सुपर्ब असल्यामूळे मोक्याच्या ठिकाणी चेंडू अडवायची जबाबदारीसुद्धा या भावांना दिली जाते. म्हणजे बघा बॉलर, बॅटर, विकेटकीपर व क्षेत्ररक्षक अश्या विविध जबाबदाऱ्या पार पडणारी ही जोडी ग्रेटच. नाही का\nशेवटी आपण पाहणार आहोत ती जोडी नसून तिकडी आहे… एक नाही… दोन नाही… तर तीन भाऊ एका संघाकडून.. वाचा तर भाई भाई तिकडी.\n5. कमरान, उमर व अदनान अकमल : पाकिस्तान\nसर्वात मोठा कमरान पाकिस्तानचा एक प्रसिध्द फलंदाज तर आहेच पण जगातील एक चांगला विकेट कीपर आहे. ऑस्ट्रेलियाच्या गिलख्रिस्त व श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या तोडीची किपिंग करणारा कमरानने आपल्या बॅटिंगच्या जोरावर पाकिस्तानला अनेक विजय मिळवून दिले आहेत.\nसर्वात लहान उमर मिडल ऑर्डर बॅट्समन आहे. स्ट्रोकमधील व्हरायटी हे त्याचे वैशिष्ठ. पाकिस्तानला सापडलेला एक चांगला खेळाडू. मधला अदनान नुकतीच सुरुवात करतोय परंतु दोन भावांच्या मागोमाग तोही पाकिस्तान गाजवेल असे दिसते.\nविशेष म्हणजे हे तिन्ही भाऊ विकेट कीपिंग चांगलेच करतात.\nPreviousतुमचे मित्र तुम्हाला ढब्बू बनवू शकतात – सोशल नेटवर्कचे 5\nNextगो गोवा – गोव्यातील 5 मस्ट सी बीचेस\nदिल देहलानेवाले ५ हिंदी चित्रपट ज्यांचे शेवट आपणाला बदलावे वाटतात.\n५ क्रिकेट रेकॉर्डस जे कदाचित मोडले जाणार नाहीत\nविज नसताना चालणारा शोलेमधला पंप : बॉलीवूडच्या 5 मिस्टेक्स\nस्टिव्ह जॉब्स यांचे 6 Success Rules\nपरग्रहवासियांसाठी दिशादर्शक अन वीज निर्मिती – पिरॅमिडबद्दलच्या या 5 समजुती खऱ्या असतील का\nरिलेशनशिप धोक्यात टाकणाऱ्या 5 सवयी\nदोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2012_03_01_archive.html", "date_download": "2018-05-28T03:31:57Z", "digest": "sha1:N5HSSCSRAHX3RJGM2RXKZ3DZWVXFBDMN", "length": 50019, "nlines": 383, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: March 2012", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nआंद्रे आगासी. माझ्या मनातली त्याची प्रतिमा म्हणजे खेळ कमी आणि दिखावा जास्त. मुद्दाम पुस्तक मिळवून त्याच्याविषयी वाचावं असं काही मला आपणहून वाटलं नसतं. खरं सांगायचं तर माझ्या लाडक्या स्टेफीच्या नव‍र्‍याचं पुस्तक म्हणून हे पहिल्यांदा वाचायला घेतलं... म्हणजे पुस्तक सुंदर आहे म्हणून अनघाने आधी सांगितलं होतं,पण अंतस्थ हेतू स्टेफीला या पंकमध्ये नेमकं काय बरं दिसलं असावं हे तपासण्याचा होता. :D\nपण पुस्तक वाचत गेले तसतसा त्यात दिसणारा आंद्रे खूप ओळखीचा वाटायला लागला. टेनिस आवडतही नाही, आणि सोडवतही नाही अश्या चक्रव्यूहात धडपडणारा. स्वतःच्या शोधातला.\nव्यावसायिक टेनिसमधलं करियर म्हणजे पंधराव्या-सोळाव्या वर्षी सुरू होणार आणि तीस - पस्तिसाव्या वर्षी तुम्हाला ‘माजी’मध्ये जमा करणार. जे काही करून दाखवायचंय ते या पंधरा-वीस वर्षांच्या काळात. स्पर्धा, प्रसिद्धी, पैसा, फिरती आणि टेनिससारखा शारीरिक आणि मानसिक ताकदीचा कस लावणारा खेळ. इथे जागेवर टिकून राहण्यासाठीही धावत रहावं लागतं. हा सांघिक खेळ नाही. त्यामुळे विजयही तुमचाच आणि अपयशही फक्त तुमचांच. त्यात वाटेकरी नाहीत. तुमची एक एक चूक मॅग्निफाय करून जगाच्या कानाकोपर्‍यात स्लो मोशनमध्ये हजारो वेळा चघळली जाते. तुमचं काम म्हणजे हारेपर्यंत खेळत रहायचं, आणि हारल्यावर पुन्हा जिंकण्यासाठी\nअश्या खेळामध्ये एक मनस्वी खेळाडू उतरतो - किंवा ढकलला जातो. त्याला या खेळाविषयी कधीच प्रेम नव्हतं. त्याच्या लहानपणी त्याच्या वडलांनीच ठरवून टाकलंय की आन्द्रे टेनिस खेळणार, आणि तशी तयारीही चालू झालीय. टेनिस सोडून आन्द्रेला दुसरं काही येत नाही, आणि टेनिसचा तर मनापासून तिटकारा आहे. इतक्या वषांच्या सरावातून तो तांत्रिक दृष्ट्या खूपच सरस आहे. पण व्यावसायिक स्तरावर खेळताना खेळाचं तंत्र हा जिंकण्यातला फार छोटा भाग असतो. इथे बाजी मारून जातात त्या लढण्याची इच्छा, एकाग्रता, चिकाटी,consistancy अश्या गोष्टी. आणि मनातून वाटल्याशिवाय यांत्रिकपणे खेळणं आन्द्रेला येत नाही. त्यामुळे कधी उत्तम खेळी,कधी पहिल्याच फेरीत नामुष्कीचा पराभव, कधी लोकांच्या गळ्यातला ताईत, कधी सगळीकडून टीकेचा मारा असा आन्द्रेचा हा सगळा प्रवास आहे. निराशेच्या गर्तेत म्हणजे अगदी उत्तेजक द्रव्य घेण्यापर्यंत जाऊन तो परत येतो. परत उभा राहतो, कारकीर्दीच्या अत्युच्च शिखरावर पोहोचतो.\nचुकणारा, सावरणारा, पुन्हा चुकणारा एक हाडामांसाचा माणूस या पुस्तकात भेटतो, म्हणून मला ‘ओपन’ आवडलं.\nबाकी त्याचं विश्व आणि माझं विश्व यांची काहीच तुलना नसेल, पण आपल्याला आयुष्यात काय करायचंय याच्या कन्फ्युजनमध्ये आणि आपण कुवतीएवढं करून दाखवत नाही या टोचणीमध्ये मी त्याच्या अगदी जवळपासच आहे. :D :D\nरंग न डारो शाम जी ...\nहे ऐकलं म्हणजे मी थेट रेल्वे कॉलनीमध्ये जाऊन पोहोचते. उन्हाळ्यातली संध्याकाळ. नुकताच सूर्यास्त होत असतो. खेळता खेळता फारच तहान लागली म्हणून नाइलाजाने पाणी प्यायला घरात जावं लगतं. बाहेर भानगावकर काकांची (त्यांच्या एवढ्याच वयाची) सायकल उभी आहे... म्हणजे कुमार लावलेले असणार. कुमारजी म्हणजे काकांचं दैवत. \"गाणं ऐकणं\" म्हणजे फक्त आणि फक्त कुमारजींना ऐकणंच असू शकतं काकांच्या मते. काकांनी रेल्वेत नोकरी केली त्याच्या दुप्पट वर्षं पेन्शन घेतली असावी. आणि आयुष्यभरात मिळालेला रेल्वेचा प्रत्येक पास कुमारांच्या मैफिली ऐकण्यासाठी गावोगाव हिंडण्यासाठीच वापरला असावा. घर बांधतांनासुद्धा, कुमारांचं गाणं ऐकायला मिळावं, म्हणून काकांनी कुमारांच्या देवासजवळ असलेल्या इंदोरला बांधलं\nघरी हॉलमध्ये आई, बाबा, मामी, काका बसलेत. पन्हं किंवा सरबताचे संपलेले ग्लास शेजारी दिसताहेत. कुमारांची नवीन बनवून आणलेली कॅसेट लावताना काकांचे डोळे लकाकतात. कॅसेट सुरू होते, आणि \"दिन डूबा ...\" सुरू झाल्याबरोबर काकांची समाधी लागते, ती थेट दीड तासाने \"अवधूता कुदरत की गत न्यारी ...\" संपल्यावरच उतरते. कुमारांची नवी कॅसेट ऐकण्याइतकाच खास अनुभव काकांना कुमार ऐकतांना बघण्याचाही असतो. या कॅसेटमधल्या \"रंग न डरो शाम जी\" मध्ये तर अशी जादू आहे, की दरवेळी ही बंदीश ऐकताना मला त्या उन्हाळ्यातल्या संध्याकाळचा वास येतो.\nकॅसेट्सचा जमाना जाऊन युगं झाली, पण आईकडून ढापलेली ही कॅसेट मी अजूनही जपून ठेवली आहे. एकदा नवर्‍याने ही कॅसेट बघितली. \"कुठल्या जुनाट कॅसेट लावत असतेस- म्युझिक सिस्टीम खराब होऊन जाईल अश्याने.\" म्हणून त्या कॅसेटला घरच्या म्युझिक सिस्टीमवर प्रवेशबंदी झाली. अर्थात याने मला फार फरक पडला नाही. तसंही घरी निवांत बसून गाणं ऐकायचा मुहुर्त कधी लागतो मी कॅसेट हळूच गाडीत नेऊन ठेवली, गाडीतल्या सिस्टीमवर ऐकायला सुरुवात केली ;)\nपण तेंव्हापासून या कॅसेटचं वय झालंय, ती खराब झाली तर \"रंग न डारो\" कुठे ऐकायला मिळणार या धोक्याची जाणीव झाली, . मागच्या आठवड्यात अखेरीस कुमारांच्या सिड्यांचा सेट घेतला, आणि माझ्या ‘रंग न डारो’ ची सोय झाली :) अडचण एकच आहे, - ही सिडी ‘अवधूता, कुदरत की गत न्यारी ...’ वर संपत नाही. त्यामुळे मैफिल अर्धीच राहून जाते.\nतुमच्या जुन्या कॅसेट्स, सिड्यांचं तुम्ही काय करता\n\"उंच माझा झोका\" बघायची अजून संधी नाही मिळाली मला. पण रमाबाई रानडेंच्या आयुष्यावर कुणाला मालिका काढावीशी वाटली याचाच इतका आनंद झालाय\nरमाबाई पहिल्यांदा मला भेटल्या त्या आजीने सांगितलेल्या आठवणींमधून. गावंच्या गावं ओस पाडणार्‍या प्लेगच्या साथीमध्ये आजीचे वडील तिच्या जन्मापूर्वीच दगावले, तिच्या अजाणत्या वयात आईही पुन्हा प्लेगलाच बळी पडली. मामाने भाचरांना आधार देण्याऐवजी होतं नव्हतं ते घशात घातलं, आणि ही भावंडं उघड्यावर पडली. सगळ्यात मोठा भाऊ बारा तेरा वर्षांचा, ही सगळ्यात धाकटी तीन-चार वर्षांची - जे घडून गेलं ते कळण्याचंही वय नसलेली. बाकीच्या भावंडांचं काय होईल ते होईल, किमान हिला तरी मी शिकवणार, शहाणी करणार म्हणून त्या बारा-तेरा वर्षांच्या ‘मोठ्या’ भावाने हिला पुण्यात सेवासदनला आणून सोडलं. ज्या काळात चांगल्या खात्यापित्या घरचे शहरातले आईबापसुद्धा मुलींच्या शिक्षणाचा फारसा विचार करत नव्हते, तेंव्हा त्या आडगावातल्या, जवळ शून्य पुंजी घेऊन आलेल्या भावाला आपल्या बहिणीला शिकवण्याची संधी दिली, ती सेवासदनने. तिच्यासारख्या कितीतरी निराधार मुली तिथे शिकल्या, कुणा नातेवाईकाच्या आश्रित होण्याऐवजी स्वाभिमानाचं जगणं जगल्या. रमाबाई रानडेंची ओळख म्हणजे केवळ न्यायमूर्ती रानड्यांची दुसरेपणावरची पत्नी एवढीच नाही. या माऊलीने सेवासदनमधल्या सगळ्या मुलींना आईची माया दिली. आजीच्या किश्श्यांमधून मला भेटल्या त्या सेवासदनमधल्या मुलींची पंगत बसल्यावर त्यांच्या पाठीवर मायेने हात फिरवत चौकशी करणार्‍या, त्यांना सुट्टीला आपल्या बंगल्यावर बोलावणार्‍या रमाबाई \nपुढे नंतर त्यांची अजून ओळख झाली ती \"आमच्या आयुष्यातील काही आठवणी\" वाचताना. न्यायमूर्ती रानड्यांच्या योग्यतेच्या पुरुषाने एका लहान वयाच्या मुलीशी पुनर्विवाह करावा कितीतरी वर्षं पटलं नव्हतं हे. पण रमाबाईंच्या आठवणी वाचताना जाणवलं, त्यांच्याइतकं परस्परपूरक आणि समृद्ध सहजीवन त्या काळात फार थोड्यांच्या वाट्याला आलं असेल. पेशवाईतल्या रमाबाई - माधवरावांसारखीच हीसुद्धा एक रमा-माधवाची जोडी. आणि रमाबाई केवळ न्यायमूर्तींची सावली बनून राहिल्या नाहीत. त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्त्वानेही त्या तितक्याच मोठ्या वाटतात मला.\nरमाबाई, तुम्ही घराबाहेर पडला नसतात तर आजीचं काय झालं असतं माझ्या\nकाल कुठून तरी या ब्लॉगवर जाऊन पोहोचले. जगातल्या सगाळ्यात लोकप्रिय ब्लॉगपैकी हा एक आहे, मान्य. पण मला याच शोध काल लागला. आणि शोध लागल्यापासून मी आधाश्यासारखी इथल्या पोस्ट वाचतेच आहे.\nनोकरी लागल्यावर वर्षभरात मी केस पुन्हा कापण्याच्या निर्णयाला येऊन पोहोचले होते. लहान केस आवडतात म्हणून नाही, तर मोठे केस मेंटेन करायला वेळ मिळत नाही म्हणून. बदलणारे प्राधान्यक्रम, कित्येक गोष्टी ‘सोडून देण्या’चा निर्णय, या सगळ्याचं हे एक उदाहरण होतं. केस मेंटेन करता आले नाहीत तर फार काही बिघडत नाही, कापून टाकता येतात. जगण्यातल्या कित्येक गोष्टी अश्या ‘कापून टाकण्याचे’ निर्णय आपण घेत असतो, ते आवश्यकच असतं. कळीचा मुद्दा हा आहे, की या गोष्टी काढून टाकून आपण कश्यासाठी जागा करतो आहोत ज्यासाठी जागा केली, ती खरंच प्रायॉरिटी आहे का ज्यासाठी जागा केली, ती खरंच प्रायॉरिटी आहे का नाही्तर ट्रेकला जाताना सॅकमध्ये जागा नाही म्हणून पाण्याची बाटली काढून टाकून जास्तीचे कपडे भरण्यासारखं चाललंय आपलं. सॅकचं वजन कमी झालं, पण जास्त महत्त्वाची गोष्ट बाहेर राहिली.\nसहा आठवड्याच्या कामातून त आपण वर्षभराची पोटापाण्याची सोय करू शकतो असं गणित थोरोने मांडलंय. ही ‘पोटापाण्याची सोय’ माझ्या आयुष्याचा फार मोठा भाग व्यापून टाकते आहे. कारण सहा आठवडे काम = एक वर्षाची सोय एवढं सोपं गणित मला मांडता येत नाही. जेंव्हा हातपाय चालणार नाहीत तेंव्हा काय करायचं डोक्यावरचं छप्पर मला पुण्यातच, चांगल्या वस्तीत, किमान दोन बेडरूमचं लागतं. चारचाकी लागते, वीज लागते, इंटरनेट लागतं - एक ना दोन हजार गोष्टी येतात माझ्या ‘पोटापाण्याच्या सोयी’मध्ये. वर्षाला सहा आठवडेच काय, वर्षाचे सगळे आठवडे काम केलं तरी मला खात्री नसते पोटापाण्याची सोय झालीय म्हणून. आपलं आयुष्य आपण फार गुंतागुंतीचं करून ठेवलंय. हे सोपं बनवल्याखेरीज मजा नाही हे गेले काही महिने फार प्रकर्षाने जाणवतंय.\nसुखाने नोकरी करायची असेल, तर घरातल्या काही गोष्टींकडे काणाडोळा करायला शिकावं लागतं. फक्त घरातल्याच नाही, मनातल्याही. घरातली आणि मनातली ही अडगळ, आपण कितीही दुर्लक्ष करायचं म्हटलं, तरी ताण तणावात भर घालत राहते. आज ना उद्या तिच्याशी दोन हात करावेच लागणार आहेत.\nशिस्त लावायची म्हणून सवयी लागत नसतात. आतून ते करायची इच्छा जागी व्हायला लागते. जे आतून करावसं वाटतं ते करणं हा कळीचा मुद्दा आहे.\nया आणि अश्या सतराशे साठ गोष्टी. मला फक्त विचाराच्या पातळीवर जाणवताहेत. त्यावर कार्यवाही करण्याची निकड जाणवली नव्हती अजून. झेन हॅबिट्सवाला बाबा हे सगळं प्रत्यक्षात आणतोय. माझा हे करायचा मुहुर्त कधी लागणार\nकं पोस्ट ३ - अर्थात कचर्‍यातून घेतलेले धडे\nया उद्योगाविषयी मी इथे आणि इथे लिहिलंय. हा यातला शेवटचा भाग.\nया चुकत - माकत केलेल्या प्रयोगातून मिळालेले धडे:\n१. फ्लॅटवासियांनी पहिला प्रयोग करताना शक्यतो कोणा जाणकाराच्या मार्गदर्शनाखाली करावा. योग्य काळजी घेतली नाही तर घरात चिलटं, डास, किडे होण्याची आणि आपण पुन्हा कंपोस्टिंगच्या वाटेला न जाण्याची शक्यता आहे.\n२. डबे घासून रंग काढताना चांगलाच घाम निघाला. त्यामुळे डबे बाहेरूनही घासून चकाचक पांढरे करायचे आणि त्यावर मस्त वारली चित्र काढायची हा कलात्मक बेत रद्द करावा लागला. पण नंतर डब्याचा तळ कापण्याच्या ठोकाठोकीत हे रंगाचे उरलेले लपके इतके पटापट सुटे होत होते - पुन्हा हा प्रयोग केला, तर आधी डबे कापणार, मग उरलेला रंग घासणार.\n३. ओला कचरा म्हणजे काय हे घरातल्यांना, कामवाल्या बाईला समजायला आणि पटायला हवंय. किती सांगितलं तरी अधून मधून कंपोस्ट बिनमध्ये प्लॅटिकच्या पिशव्या आणि ऍल्युमिनियम फॉईलचे तुकडे निघतातच.\n४. कचरा कुजताना त्यातून पाणी गळतं. हे पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यायला हवी. पाणी साचून राहिलं तर दुर्गंधी आणि माश्या, डास होण्याची शक्यता आहे. कंपोस्ट बिन तुम्ही अगदी घरात सुद्धा ठेवू शकता असं तज्ञ म्हणतात. पण मला तरी कुठलंच डिझाईन या गळणार्‍या पाण्याची पूर्ण काळजी घेतं आहे असं वाटलं नाही. त्यामुळे कंपोस्ट बाल्कनीमध्ये ठीक आहे, घरात नको. (बाल्कनीत एका पसरट, उथळ कुंडीत कोरडी माती ठेवून मी ती कंपोस्टच्या स्टॅंडखाली ठेवून दिली त्यामुळे या पाण्याचा त्रास झाला नाही.)\n५. कंपोस्ट लवकर होण्यासाठी खरं म्हणजे दोन महिन्यांनी त्यात गांडुळं सोडायला हवी. (गांडुळं बिनमधून बाहेर पडत नाहीत. सूर्यप्रकाशात त्यांची त्वचा कोरडी पडते आणि ती मरतात.) पण याला घरच्या ५०% लोकसंख्येचा तीव्र विरोध होता. त्यामुळे वेळ लागला तरी चालेल, पण मायक्रोबनाच हे काम करायला लावायचं असं ठरवलं. गांडुळं वापरली तर चहासारखं दाणेदार, एकसारखं दिसणारं खत मिळतं. मायक्रोबने केलेल्या कंपोस्टला हे टेक्श्चर नसतं.\n६. कंपोस्ट बनत असताना त्यात बारीक किडे झाले होते. हे किडे बिनच्या बाहेर पडत नाहीत. पण नवरोबाने किडे बघितल्यावर बिनचं झाकण घट्ट बंद करायला सुरुवात केली. हवा खेळती राहणं बंद झाल्यावर किडे अजून वाढले. त्यावर माती टाकल्यावर जास्तीची ओल शोषली गेली, किडे कमी झाले.\n७. आंब्याच्या कोयी कुजायला खूप जास्त वेळ लागतो. शक्यतो आंब्याच्या कोयी घरातल्या कंपोस्ट बिन मध्ये टाकू नयेत.\n८. कंपोस्ट बिन उघड्यावर ठेवणार असाल तर झाकण लावायला विसरू नका - कबुतरं, कावळे कचरा पसरून ठेवतात.\n९. डेली डंपचं डिझाईन खरोखर मस्त आहे. जागा कमी लागते, तयार कंपोस्ट वेगळ्या डब्यात असल्यामुळे अर्धवट कुजलेल्या कचर्‍यातून वेगळं करत बसावं लागत नाही, आणि कचर्‍याला सुटणारं पाणी खालच्या खतात बर्‍याच अंशी सामावलं जातं.\n१०. कचरा पहिल्या दिवशी दिसतो त्यापेक्षा खूप कमी होतो. सुरुवातीला मला रोज वाटायचं - या आठवड्यानंतर डबा भरणार, दुसरा डबा सुरू करावा लागणार. पण आठवडाभराने पुन्हा कचरा जुन्या पातळीलाच असायचा\n११. प्रयोगासाठी लागणारा वेळ : बिन तयार करणे - एक दिवस. त्यानंतर रोज दोन मिनिटं, आणि आठवड्यातून एकदा दहा मिनिटं.\n१२. प्रयोगाचा खर्च -\nसकाळ फुलोरा कार्यशाळा - १०० रु. (खरं तर मी फुलोरा चे वर्षभराचे पैसे भरले होते. पण वर्षभरातल्या पाच कार्यशाळांपैकी या एकाच दिवशी जाता आलं मला. तो एक दिवस सत्कारणी लावला असं नंतर मनाचं समाधान करून घेतलं ;) )\nरंगाचे रिकामे डबे - १०० रु ला एक, एकूण २०० रू.\nस्टॅंड - आईकडून दान\nमायक्रोबॅक्टेरिअल लिक्वीड आणि मिक्श्चर - सुमारे ५० रू (लिक्वीड अजून भरपूर शिल्लक आहे)\nगार्डन स्प्रे - ६० रू (रोज लिक्वीडची फवारणी करायला)\nतिखट पावडर - साधारण १० -१२ चमचे\nखायचा सोडा - १० -१२ चमचे (जुनं, खराब झालेलं इनो वापरलं)\n१३. \"काय मस्त भाज्यांची देठं जमली आहेत तुझ्याकडे - मी घेऊन जाऊ का खतात घालायला\" असं आईला म्हणण्याचा मोह झाला तरी टाळावा. आपल्याला कंपोस्टिंग प्रकल्पाने झपाटलं असलं, तरी बाकी जग नॉर्मलच चालत असतं. त्यामुळे आल्यागेल्या पाहुण्यांना उत्साहाने कंपोस्ट बिन उघडून दाखवू नये. :D\nपहिल्या पोस्टीत म्हटलंय तसं हा प्रयोग माफक प्रमाणात यशस्वी झाल्याचं मी घोषित केलंय. सद्ध्या फक्त बागेतल्या कचर्‍याचं कंपोस्टिंग चाललंय. जरा बाल्कनीतलं ऊन, पाऊस आणि कंपोस्टिंगला लागणारा वेळ याचं गणित जुळवायचा प्रयत्न आहे. तो जमला, की पुन्हा सगळा ओला कचरा यात वापरता येईल.\nLabels: नस्त्या उठाठेवी, हिरवाई\nकं पोस्ट २ अर्थात चुकत माकत कंपोस्ट\nधागेदोरे वर कंपोस्टिंगच्या प्रकल्पाविषयी प्राची यांनी लिहिलंय. त्यांच्या प्रतिक्रियेवरून हे माझ्या कंपोस्ट प्रकल्पाचे काही फोटो आणि माहिती.\nमागे कं पोस्टमधे म्हटलंय त्याप्रमाणे मी कंपोस्ट बिन घरीच बनवली, ‘डेली डंप’चं डिझाईन वापरून. हे त्या प्रयोगाचे टप्पे:\n१. रंगाचे २० लिटरचे २ रिकामे डबे घेतले.\nकंपोस्ट बिनसाठी वापरलेले रंगाचे डबे\n(आता खरं तर डेली डंपच्या डिझाईनमध्ये ३ डबे आहेत. वरच्या डाब्यात कचरा टाकत रहायचा. दुसर्‍या डब्यात तयार होत असलेलं कंपोस्ट असतं, आणि सगळ्यात खालच्या तिसर्‍या डब्यात तयार कंपोस्ट ठेवतात. पण रंगाच्या दुकानात तेंव्हा दोनच रिकामे डबे शिल्लक होते आणि एकदा प्रयोग करायची सुरसुरी आल्यावर तिसरा डबा मिळेपर्यंत मला दम नव्हता :). त्यामुळे कंपोस्ट तयार झाल्यावर जेंव्हा गरज पडेल तेंव्हा तिसरा डबा घेऊ असा विचार करून दोन डबे घरी आणले.\nतुम्ही कुठल्याही बायोडिग्रेडेबल मटेरियलपासून बनवलेले डबे वापरा असं डेली डंपवाल्यांचं म्हणणं आहे. रंगाचे डबे बायोडिग्रेडेबल नसले तरी रिसायकल्ड आहेत त्यामुळे चालतील असं मी ठरवलंय.)\n२. या डब्यांमध्ये वाळलेल्या रंगाचा जाड थर होता. डबे घासून शक्य तितका रंग काढून टाकला.\n३. रंगाचा वरच्या डब्याचा तळ आणि खालच्या डब्याचं झाकण घरच्या विंजिनेराकडून याप्रमाणे कापून घेतलं:\nखालच्या डब्याचं झाकण आणि वरच्या डब्याचा तळ दोन्ही असं कापून घेतलं.\n(दुसर्‍या डब्याचा तळ नंतर गरज लागेल तेंव्हा कापू असा विचार केला. तो नंतर अंमळ महागात पडला. कसा ते पुढे समजेलच.)\n४. ड्राय बाल्कनीमध्ये ओल्या - सुक्या कचर्‍याचे डबे होते, तिथेच शक्यतो हा खांब ठेवायचा विचार होता. खालचा डबा, त्यावर कापलेलं झाकण, त्यावर तळ कापलेला डबा असा पिसाचा मनोरा तिथे ठेवला. वरचा डबा ठेवताना त्याच्या तळाच्या पट्ट्या आणि खालच्या झाकणाच्या पट्ट्या शक्यतो एकावर एक ठेवल्या.\n५. टाकलेला कचरा खालच्या डब्यात पडू नये आणि थोडं पाणी शोषलं जावं, म्हणून वरच्या डब्यात तळाला टाईम्सचा एक अख्खा पेपर घातला. त्यावर ‘इनोरा’चं कंपोस्ट स्टार्टिंग मिक्स घातलं. थोडी बागेतली खराब झालेली माती घातली. कंपोस्ट बिन तयार हा होता मागचा फेब्रुवारी महिना.\n६. यावर रोज स्वयंपाकघरातला ओला कचरा आणि बागेतला कचरा घातला. त्यावर पाण्यात मिसळलेलं ‘इनोरा’चं मायक्रोबॅक्टेरियल लिक्वीड रोज फवारायचं आणि कचरा वरखाली करायचा. बिनचं झाकण लावताना थोडी फट ठेवायची.\n७. आठवड्यातून एकदा एक मोठा चमचा लाल तिखट आणि एक मोठा चमचा खायचा सोडा यात मिसळला. यामुळे वास येत नाही आणि किडे कमी होतात. फार ओलसर वाटलं, तर माती / पेपराच्या कपट्या असं घालायचं.\n८. असं साधारण मार्च मध्यापर्यंत चाललं. एक दीड महिना हा प्रयोग केल्यावर घरात मोठे डास आणि चिलटं दिसायला लागली, बिनला वास यायला लागला, आणि बिनची रवानगी बंदिस्त ड्राय बाल्कनीतून बाहेरच्या बाल्कनीत झाली. माझी बाहेरची बाल्कनी उघडी आणि उत्तरेला आहे. उन्हाळ्यात पूर्ण बाल्कनी उन्हाने भाजून निघते. कंपोस्ट बिन सावलीच्या जागी कुठे ठेवणार बाल्कनीतच कमीत कमी ऊन लागेल अश्या कोपर्‍यात हा खांब ठेवला.\n(बिन हलवताना लक्षात आलं - खालच्या डब्याला भोकं न पाडल्याने कचर्‍यातून पडणारं पाणी खाली गोळा झालं होतं. त्यामुळे डास झाले होते. तातडीने खालच्या डब्याला भोकं पाडून घेतली. पाणी साठायचं थांबल्यावर डास गेले. )\n९. साधारण दोन महिन्यांनी एप्रिलमध्ये वरचा डबा भरला. तो खाली ठेवून खालचा रिकामा डबा वर घेतला. पुन्हा डब्यात कचरा टाकायला सुरुवात केली.\n१०. उन्हाळा संपला आणि पाऊस सुरू झाला. आता वरच्या डब्याचं झाकण थोडंही उघडं ठेवता येई ना. पावसाचं पाणी आत जायला लागलं. शिवाय पाऊस पडत असताना बाहेर जाऊन कचरा टाकायचा मंडळी हळुहळू कंटाळा करायला लागली. शेवटी मी पावसाळ्यापुरता हा प्रयोग स्थगित केल्याचं जाहीर केलं.\n११. साधारण दिवाळीच्या सुमाराला मी पहिला डबा कंपोस्ट म्हणून वापरायला घेतला. गांडुळ खतासारखं चहाच्या भुकटीचं टेक्श्चर यात तयार होत नाही, पण तयार खताला अजिबात वास वगैरे नाही.\nयाचा पुढचा भाग लवकरच पोस्टते.\nLabels: नस्त्या उठाठेवी, हिरवाई\nपिकासामध्ये सेपियाचे प्रयोग ...\nआणि हा ब्लॅक ऍंड व्हाईट ...\nफोटोमधले रंग कमी झाल्यावर तो जास्त सुंदर का दिसतो\nप्रतिक्रिया वाचल्यावर लक्षात आलं ... पोस्टीच्या नावामुळे वाचणार्‍यांचा गोंधळ होतोय. हे जुने फोटो नाहीत. नव्याच फोटोंना पिकासामध्ये जुनं रूपडं दिलंय. नोस्टाल्जिया आहे तो जुन्या फोटोंच्या रूपड्याबाबतचा. आणि पहिल्या फोटोतली कॅमेरावाली आजी आणि नात मधली लाडूबाई आहे.\nLabels: छायाचित्र, नस्त्या उठाठेवी\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nरंग न डारो शाम जी ...\nकं पोस्ट ३ - अर्थात कचर्‍यातून घेतलेले धडे\nकं पोस्ट २ अर्थात चुकत माकत कंपोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/hyderabad-to-host-65th-senior-kabaddi-championship-from-dec-31/", "date_download": "2018-05-28T03:04:25Z", "digest": "sha1:PHFA2ZUUD5HGJQC74I2XIWPVT322CSFA", "length": 6614, "nlines": 85, "source_domain": "mahasports.co.in", "title": "६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपबद्दल संपूर्ण माहिती - Maha Sports", "raw_content": "\n६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपबद्दल संपूर्ण माहिती\n६५व्या राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिपबद्दल संपूर्ण माहिती\n वरिष्ठ गटाची राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप येत्या ३१ डिसेंबरपासून हैद्राबाद येथील जीएमसी बालयोगी इनडोअर स्टेडियम, गाचीबोवली येथे होणार आहे.\nकोण घेणार आहे या स्पर्धेत भाग\nया स्पर्धेत एकूण २९ राज्यांचे आणि सर्विसेस, रेल्वे आणि बीएसएनचे ३ असे ३१ संघ भाग घेणार आहे. यात भारतीय कबड्डी संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडू, प्रो कबड्डीमधील स्टार कबड्डीपटू, जिल्हा आणि राज्य पातळीवर चमकदार कामगिरी केलेले आणि संघात निवड झालेले १५०० खेळाडू भाग घेणार आहेत.\nकसा असेल स्पर्धेचा कार्यक्रम\nह्या स्पर्धेचा उदघाटन समारंभ ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. स्पर्धेत पुरुष आणि महिलांचे संघ असणार आहेत. नॉकआऊट अर्थात बाद फेरीचे सामने नवीन वर्षात अर्थात ३, ४ आणि ५ डिसेंबर रोजी होणार आहेत. हे सामने प्रकाशझोतात आणि मॅटवर खेळवले जाणार आहेत.\nही स्पर्धा भारतीय कबड्डी महासंघ आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ तेलंगणाच्या मान्यतेने होणार असून आणि तेलंगणा राज्य कबड्डी संघटना आणि तेलंगणा राज्य ऑलिम्पिक असोशिएशन याचे आयोजक आहे. तेलंगणा आणि आंध्रप्रदेश राज्य वेगळे झाल्यापासून प्रथमच येथे एवढी मोठी कबड्डीची स्पर्धा होत आहे.\nकोणत्या चॅनेलवर पाहता येतील हे सामने\nसाखळी फेरीचे सामने कोणत्याही चॅनेलवर पाहण्याची कबड्डीप्रेमींना संधी मिळणे अवघड आहे तरीही तेलंगणा मधील काही चॅनेल याचे प्रक्षेपण करू शकतात. बाद फेरीचे सामने मात्र स्टार स्पोर्ट्स आणि स्टार स्पोर्ट्सच्या अन्य चॅनेलवर चाहत्यांना पाहायला मिळू शकतात. विशेष म्हणजे ३ ते ५ डिसेंबर या काळातील पुरुष आणि महिलांचे सर्व सामने हे या चॅनेलवर दाखवले जाणार आहे.\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nजेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप…\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/wakad/", "date_download": "2018-05-28T03:32:30Z", "digest": "sha1:AONYEUZ7MFVU5BSOJZPZCCA6LLYSDZJR", "length": 26607, "nlines": 374, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest wakad News in Marathi | wakad Live Updates in Marathi | वाकड बातम्या at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nAll post in लाइव न्यूज़\nवाकड येथे आगीत रद्दीचा टेम्पो जळून खाक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nटेम्पो रद्दीने भरला असल्याने आग आटोक्यात येत नव्हती. ... Read More\nwakadfirefire brigade puneवाकडआगपुणे अग्निशामक दल\nवाकड येथे लेबर कॅम्पमध्ये सिलेंडरचा स्फोट\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमजुरांच्या लेबर कॅम्पला सकाळी दहाच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. ... Read More\nwakadfirefire brigade puneवाकडआगपुणे अग्निशामक दल\nचाकूचा धाक दाखवत पळविली उबेरची गाडी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआरोपींनी चालकाला चाकुचा धाक दाखवून जबरदस्तीने खाली उतरविले व मोटारीसह ते फरार झाले. ... Read More\nआरोपीच्या जामिनासाठी पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमारहाणीच्या गुन्ह्यांमध्ये अटक असलेल्या आरोपीला जामीन मिळावा म्हणून त्याच्या आईने पोलीस चौकीत अधिकाऱ्याला शिवीगाळ केली अंगावर धावून गेली ... Read More\nमांडूळाची तस्करी करणारे चौघे वाकड पोलिसांच्या जाळ्यात\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nतस्करीसाठी आणलेले मांडूळ जातीचे साप विकण्यासाठी निघालेल्या चौघांना वाकड पोलीस तपास पथकाने रंगेहाथ पकडले. तीन मांडूळ जप्त केले तर चौघांवर वन्य जीव प्राणी संरक्षण कायद्यान्वये १९७२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ... Read More\n.....अखेर ताथवडेतून चोरीला गेलेले शौचालय सापडले\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगेल्या आठवड्यात ताथवडे येथून महापालिकेचे शौचालय चोरीला गेले होते. त्या चोरीची पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. ... Read More\nताथवडे येथील जनावरांची जोपासना करणाऱ्या क्षेत्रात वृक्षांच्या राजरोसपणे कत्तली\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nताथवडे येथील राज्य शासनाच्या वळू माता प्रक्षेत्रात शेकडो वृक्षांच्या राजरोसपणे कत्तली करण्यात येत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ... Read More\nवाकडमध्ये बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमूळव्याध उपचार दवाखाना या नावाने बाेगस दवाखाना सुरु करुन रुग्णांना लुटणाऱ्या डाॅक्टरवर वाकड पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. ... Read More\nआयटी अभियंत्याच्या मृत्यू प्रकरणी सिल्वर स्पोर्ट्स क्लब व्यवस्थापनावर गुन्हा दाखल\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nजलतरण तलावावर लाईफ गार्डची नेमणूक न करता तलावाच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून आयटी अभियंत्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या सिल्वर स्पोर्ट्स क्लब व्यवस्थावनावर वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ... Read More\nजलतरण तलावात बुडून आयटी अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nपोहण्याचा सराव करणाऱ्या आयटी अभियंत्यांचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वाकड येथील खाजगी जिममध्ये घडली. ... Read More\nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/yavatmal/oral-exams-students-answered-prime-minister-india/", "date_download": "2018-05-28T03:36:25Z", "digest": "sha1:PHPJ6UDYDI44VD55J5UUEK7IY4CZU52Z", "length": 28937, "nlines": 362, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Oral Exams For Students But Answered By The Prime Minister Of India | तोंडी परीक्षा विद्यार्थ्यांची, मात्र उत्तरे देणार देशाचे पंतप्रधान | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nPalghar Bypoll 2018 : भाजपा रडीचा डाव खेळतंय, साम,दाम दंड भेद सुरू - हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक : वसई तालुक्यातील सायावन, मेढे, माजीवली मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबा,\nजम्मू काश्मीरमध्ये शोपियन जिल्ह्यात आयईडीचा स्फोट; तीन जवान जखमी\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक : वसई तालुक्यातील सायावन, मेढे, माजीवली मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबा,\nजम्मू काश्मीरमध्ये शोपियन जिल्ह्यात आयईडीचा स्फोट; तीन जवान जखमी\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nतोंडी परीक्षा विद्यार्थ्यांची, मात्र उत्तरे देणार देशाचे पंतप्रधान\nदहावीची तोंडी परीक्षा म्हणजे, शिक्षकांनी प्रश्न विचारायचे अन् विद्यार्थ्यांनी उत्तरे द्यायची. पण यंदा विद्यार्थी प्रश्न विचारणार अन् उत्तर देणार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी\nठळक मुद्देदहावी, बारावीच्या परीक्षांचे टेन्शन मोदी करणार कमी\nयवतमाळ : दहावीची तोंडी परीक्षा म्हणजे, शिक्षकांनी प्रश्न विचारायचे अन् विद्यार्थ्यांनी उत्तरे द्यायची. पण यंदा विद्यार्थी प्रश्न विचारणार अन् उत्तर देणार थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी गडबडून जाऊ नका, या प्रश्नोत्तराचा परीक्षेशी संबंध नाही, संबंध आहे तो केवळ परीक्षेचे टेन्शन कमी करण्याचा. विद्यार्थ्यांच्या मनावरील परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी चक्क पंतप्रधान त्यांच्याशी संवाद साधणार आहेत.\nदहावी-बारावीच्या परीक्षा तोंडावर आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही विद्यार्थी अभ्यासाच्या तणावात आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ताण तणावातून मुक्त करण्यासाठी १६ फेब्रुवारीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांच्या शंकांची उत्तरे देणार आहेत. दिल्लीत हा संवाद कार्यक्रम होणार असून देशभरात त्याचे टीव्ही, रेडिओ, यूट्यूब चॅनल, फेसबुक आदींद्वारे थेट प्रसारण केले जाणार आहे.\nया कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रश्न विचारता येणार आहेत. त्यासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत ‘माय गव्हर्मेंट’ या संकेतस्थळावर इंग्रजी किंवा हिंदी भाषेतून प्रश्न नमूद करावा लागणार आहे. या प्रश्नांचा समावेश मोदींच्या कार्यक्रमात होणार असून १६ फेब्रुवारीला सकाळी ११ ते १२ या एक तासात त्याची उत्तरे पंतप्रधान देणार आहेत.\nहा कार्यक्रम महाराष्ट्रातील प्रत्येक माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेत दाखविण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. त्यासाठी १६ फेब्रुवारीला शाळेत टीव्ही, प्रोजेक्टर असे आवश्यक साहित्य तयार ठेवण्याच्या सूचना आहेत. विशेष म्हणजे, १० ते २८ फेब्रुवारी या कालावधीत दहावीच्या तोंडी परीक्षा आहेत.\nपरंतु, पंतप्रधानांच्या ‘संवाद’ कार्यक्रमासाठी १६ फेब्रुवारीला सकाळी ११ ते १२ हा एक तास तोंडी परीक्षेच्या नियोजनातून वगळावा, असेही निर्देश शिक्षण खात्याने दिले आहेत.\n‘नमों’च्या पुस्तकावर विचारा प्रश्न\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले ‘एक्झाम वॉरियर्स’ हे पुस्तक नुकतेच ३ फेब्रुवारीला प्रकाशित झाले आहे. परीक्षांमधील मानसिक ताण-तणावाचा विषय त्यात पंतप्रधानांनी हाताळला आहे. त्यामुळे १६ फेब्रुवारीच्या कार्यक्रमात या पुस्तकाविषयी विशेष करून विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारावे, अशी अपेक्षाही शिक्षण खात्याने व्यक्त केली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपंतप्रधानांचा आखाती देशांचा आणि पश्चिम आशियाचा पाचवा दौरा, पॅलेस्टाइन भेटीकडे सर्वांचे लक्ष\nमालदीवमधल्या राजकीय संकटावर मोदी आणि ट्रम्पमध्ये 'फोन पे चर्चा'\nसहा वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य मोदींच्या हाती\nमोदींच्या 'त्या' वक्तव्यानंतर किरेन रिजिजूंनी शेअर केला शुर्पणखेचा व्हिडीओ\nरामायणानंतर पहिल्यांदाच 'असे हास्य' ऐकले; मोदींचा रेणुका चौधरींना सणसणीत टोला\nआउट होऊनही काँग्रेसला सतत हवी असते बॅटिंग- पंतप्रधान\nयवतमाळमधील तिहेरी अपघातात सहा ठार\nयवतमाळात रेशीम खरेदी केेंद्राच्या हालचाली\nपाण्यासाठी रात्र जागून काढतात यवतमाळकर\nलॉटरी दुकानातून साडेतीन लाख रुपये चोरणाऱ्या चौघांना अटक\nपेट्रोल, डिझेलची विक्री २० टक्क्यांनी घटली\nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/2316-olakh-pahili-gali-haste-%E0%A4%93%E0%A4%B3%E0%A4%96-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%87", "date_download": "2018-05-28T03:13:01Z", "digest": "sha1:TUS6PHV7IKCDHZCSXKXBCKGGCJ3HWJNI", "length": 2015, "nlines": 39, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Olakh Pahili Gali Haste / ओळख पहिली गाली हसते - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nओळख पहिली गाली हसते\nसांग दर्पणा कशी मी दिसते\nआषाढीच्या तिन्हीसांजेला, पैलतीरी त्या पाणवठ्याला\nबघुनि ज्याला जीव लाजला, आठवण त्याची हृदयी ठसते\nनाव जयाचे घुमता कानी, चित्र रंगते मिटल्या नयनी\nबाहुपाशी जाता विरुनी, माझ्यावर मी जेव्हा रुसते\nकरी बांगडी राजवारखी, नथनी बुगडी तुझ्यासारखी\nतुझ्यापरी तो रत्नपारखी, म्हणूनी तुजला घडी घडी पुसते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B8_%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8", "date_download": "2018-05-28T03:37:31Z", "digest": "sha1:JENDCURASIR4VD6GJPMWWOPCRNVRRYW6", "length": 4748, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एस्तुदियांतेस तेकोस - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएस्तादियो त्रेस दे मार्झो\nएस्तुदियांतेस तेकोस (स्पॅनिश: Club Deportivo Estudiantes de la UAG) हा मेक्सिकोच्या ग्वादालाहारा ह्या शहरामधील तीन व्यावसायिक फुटबॉल क्लबांपैकी एक आहे (क्लब ॲटलास व सी.डी. ग्वादालाहारा हे इतर दोन). इ.स. १९३५ साली स्थापन झालेला हा क्लब मेक्सिकोच्या प्रिमेरा ह्या सर्वोत्तम श्रेणीमधून फुटबॉल खेळतो.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6/", "date_download": "2018-05-28T03:28:47Z", "digest": "sha1:IPVDEZKOB3S5LLNUPVZFLJIGJULW4ZTQ", "length": 10504, "nlines": 118, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "कुसगावच्या जिल्हा परिषद शाळेत “लायन्स चिल्ड्रन हेल्थ पार्क’ - Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nHome breaking-news कुसगावच्या जिल्हा परिषद शाळेत “लायन्स चिल्ड्रन हेल्थ पार्क’\nकुसगावच्या जिल्हा परिषद शाळेत “लायन्स चिल्ड्रन हेल्थ पार्क’\nकुसगाव बुद्रुक – जिल्हा परिषदेच्या कुसगाव प्राथमिक शाळेसमोरील मैदानात डॉ. सीमा शिंदे यांच्या संकल्पनेतून लायन्स क्‍लब सुप्रीमो लोणावळा व कुसगाव ग्रामपंचायतीने “लायन्स चिल्ड्रन हेल्थ पार्क’ चे सोमवारी उद्‌घाटन केले. शाळेच्या प्रांगणात उद्‌घाटन प्रसंगी सरस्वती पूजन, गणेश पूजन, दीप प्रज्वलन झाले. गावात मुलांना खेळण्यासाठी कोणतीच सुविधा नव्हती. या पार्कमुळे मुलांना खेळाचा आनंद उपभोगता येणार आहे. उद्‌घाटन होताच येथे लहानग्यांनी खेळण्यास सुरुवात केली. पार्कमध्ये लहान 100 झाडे लावली.\nयावेळी लायन्स क्‍लब लोणावळाच्या अध्यक्षा डॉ. सीमा शिंदे, गिरीश मालपाणी, अमीन वाडीवाला, लायन्स क्‍लबचे मेंबर, फिल्म डायरेक्‍टर राजीव श्रीवास्तव, अभिनेत्री सुहानी दहावा, अभिनेत्री संगीता तिवारी, रमेश साळवे, माजी पंचायत समिती सदस्य भाऊ गुंड, जितेंद्र बोत्रे, लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक इंगवले, पंचायत समिती सदस्या राजश्री राऊत, पोलीस पाटील सदाशिव सोनार, दादा डफळ, चंद्रकांत गाडे, रघुनाथ गुंड, हरीश कोकरे, लक्ष्मण केदारी, केंद्र प्रमुख कुंभार, मुख्याध्यापक आशा मानकर, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.लायन्स क्‍लब लोणावळाने एक रोप आणि पक्षासाठी घरटे देऊन मान्यवरांचा सन्मान केला. सीमा शिंदे यांनी प्रास्ताविक केले. संतोष राऊत यांनी आभार मानले.\nवाकड वाय जंक्‍शन पुन्हा बंद\nकिल्ले विसापूरच्या पायथ्याशी वृक्षांवर कुऱ्हाड अन्‌ बेकायदा उत्खनन\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRKA/MRKA035.HTM", "date_download": "2018-05-28T03:49:03Z", "digest": "sha1:BOB4NFAH2BM7O3XT4BWMVD7AGNWTIVHJ", "length": 10340, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - जॉर्जियन नवशिक्यांसाठी | रेल्वे स्टेशनवर = სადგურში |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > जॉर्जियन > अनुक्रमणिका\nबर्लिनसाठी पुढची ट्रेन कधी आहे\nपॅरिससाठी पुढची ट्रेन कधी आहे\nलंडनसाठी पुढची ट्रेन कधी आहे\nवॉरसोसाठी पुढची ट्रेन कधी निघणार\nस्टॉकहोमसाठी पुढची ट्रेन कधी निघणार\nबुडापेस्टसाठी पुढची ट्रेन कधी निघणार\nमला माद्रिदचे एक तिकीट पाहिजे.\nमला प्रागचे एक तिकीट पाहिजे.\nमला बर्नचे एक तिकीट पाहिजे.\nट्रेन व्हिएन्नाला कधी पोहोचते\nट्रेन मॉस्कोला कधी पोहोचते\nट्रेन ऑमस्टरडॅमला कधी पोहोचते\nमला ट्रेन बदलण्याची गरज आहे का\nट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्महून सुटते\nट्रेनमध्ये स्लीपरकोच (शयनयान) आहे का\nमला ब्रूसेल्ससाठी एकमार्गी तिकीट पाहिजे.\nमला कोपेनहेगेनचे एक परतीचे तिकीट पहिजे.\nस्लीपरमध्ये एका बर्थसाठी किती पैसे लागतात\nआपण ज्या जगात राहतो ते दररोज बदलत असते. परिणामी, आपली भाषा देखील स्थिर राहू शकत नाही. ती आपल्याबरोबर विकसित होत राहते आणि त्यामुळे ती बदलणारी/गतिमान असते. हा बदल भाषेच्या सर्व क्षेत्रांना प्रभावित करू शकतो. म्हणून असे म्हटले जाते कि, ती विविध घटकांना लागू होते. स्वनपरिवर्तन भाषेच्या आवाजाची प्रणाली प्रभावित करते. शब्दार्थासंबंधीच्या बदलामुळे, शब्दांचा अर्थ बदलतो. एखाद्या भाषेतील शब्दसंग्रहासंबंधीचा बदल हा शब्दसंग्रह बदल समाविष्टीत करतो. व्याकरण संबंधीचा बदल व्याकरणाची रचना बदलतो. भाषिक/भाषाविज्ञानातल्या बदलांची कारणे निरनिराळया प्रकारची आहेत. अनेकदा आर्थिक कारणे आढळतात. वक्ते किंवा लेखक वेळ किंवा प्रयत्न वाचवू इच्छितात. अशा परिस्थितीत, ते त्यांचे भाषण सुलभ/सोपे करतात. नवीन उपक्रम देखील भाषेच्या बदलाला प्रोत्साहन देतात. ह्या स्थितीत, उदाहरणार्थ, जेव्हा नवीन गोष्टींचे शोध लावले जातात. ह्या गोष्टींना नावाची गरज असते, त्यामुळे नवीन शब्द उद्गत होतात. भाषेतील बदल हा विशेषतः नियोजित नसतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि अनेकदा आपोआप घडत असते. परंतु वक्ते देखील अगदी जाणीवपूर्वक त्यांच्या भाषा बदलू शकतात. निश्चित परिणाम घडवून आणण्यासाठी वक्ते हे करतात. परकीय भाषांचा प्रभाव देखील भाषांच्या बदलाला प्रोत्साहन देत असतो. हे जागतिकीकरणाच्या काळामध्ये विशेषतः स्पष्ट होते. इतर कोणत्याही भाषेपेक्षा इंग्रजी भाषा इतर भाषांवरती जास्त प्रभाव टाकते. जवळजवळ प्रत्येक भाषेमध्ये तुम्हाला इंग्रजी शब्द पाहायला मिळेल. त्याला इंग्रजाळलेपणा असे म्हणतात. प्राचीन काळापासून भाषेतील बदल हा टीकात्मक किंवा भीतीदायक आहे. त्याच वेळी, भाषेतील बदल हा सकारात्मक इशारा आहे. कारण तो हे सिद्ध करतो कि: आपली भाषा जिवंत आहे-आपल्या प्रमाणेच\nContact book2 मराठी - जॉर्जियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/tops/sleeveless+tops-price-list.html", "date_download": "2018-05-28T03:35:51Z", "digest": "sha1:QQES5EOFY46WIZV5XDGCV5UJALJWGF27", "length": 19031, "nlines": 518, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सलीवेळेस टॉप्स किंमत India मध्ये 28 May 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nIndia 2018 सलीवेळेस टॉप्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसलीवेळेस टॉप्स दर India मध्ये 28 May 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 1867 एकूण सलीवेळेस टॉप्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन ओन्ली ब्लॅक लस टॉप SKUPDclFVp आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Homeshop18, Kaunsa, Shopclues सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी सलीवेळेस टॉप्स\nकिंमत सलीवेळेस टॉप्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन सुपरद्री सासूल सलीवेळेस सेल्फ डेसिग्न वूमन स टॉप SKUPDbvQWT Rs. 3,591 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.84 येथे आपल्याला फिझझारो सासूल सलीवेळेस एम्ब्रॉयडरीड वूमन s टॉप SKUPDcQIn3 उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:.. धुके सलीवेळेस Tops Price List, एस्प्रित सलीवेळेस Tops Price List, फ्लयिंग माचीच्या सलीवेळेस Tops Price List, फ्रेंच काँनेक्टिव सलीवेळेस Tops Price List, गॅस सलीवेळेस Tops Price List\nदर्शवत आहे 1867 उत्पादने\nडेबेनहॅम्स सासूल क्लब वूमेन्स\nदाबावे रस & 2000\nबेलॉव रस 3 500\nअह्हाआ सासूल सलीवेळेस सॉलिड वूमन s टॉप\nअह्हाआ सासूल सलीवेळेस सॉलिड वूमन s टॉप\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों ब्लू कॉटन टॉप्स\nमिस भासे मल्टि कलर कॉटन टॉप्स\nलॅटिन Quarters औरंगे कॉटन टॉप्स\nठेगुडलुक सासूल सलीवेळेस सॉलिड वूमन s टॉप\nआमरी वेस्ट सासूल सलीवेळेस प्रिंटेड वूमन s टॉप\nइथून सासूल सलीवेळेस प्रिंटेड वूमन s टॉप\nक्लिक सासूल सलीवेळेस फ्लोरल प्रिंट वूमन s टॉप\nजेण्स्वेस्ट ऑस्ट्रेलिया सासूल सलीवेळेस सॉलिड वूमन s टॉप\nमिस भासे मल्टि कलर व्हिस्कॉसि टॉप्स\nमिस भासे मल्टि कलर व्हिस्कॉसि टॉप्स\nरेस्टलेस सासूल सलीवेळेस सॉलिड वूमन स टॉप\nजस्ट व व सासूल सलीवेळेस ऍनिमल प्रिंट वूमन स टॉप\nसुपरद्री सासूल सलीवेळेस सेल्फ डेसिग्न वूमन स टॉप\nवेस्टर्न रौते सासूल सलीवेळेस प्रिंटेड वूमन s टॉप\nपुरे नौटंकी वूमन s सलीवेळेस टॉप\nअह्हाआ वूमन s टॉप\nबुपंकीं वूमन s टॉप\nवाक सासूल सलीवेळेस स्त्रीपीडा वूमन s टॉप\nअनौक सासूल सलीवेळेस प्रिंटेड वूमन s टॉप\n२०द्रेसीस सासूल सलीवेळेस गेओमेट्रीक प्रिंट वूमन स टॉप\n२०द्रेसीस पार्टी सलीवेळेस सॉलिड वूमन स टॉप\nरैनड्रॉप्स सासूल सलीवेळेस प्रिंटेड वूमन s टॉप\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-technosavvy-vaibhav-puranik-marathi-article-1197", "date_download": "2018-05-28T02:50:34Z", "digest": "sha1:PZ2Q7FYD77EJBB2E2NGYQGF7FBSIOCBY", "length": 23522, "nlines": 114, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Technosavvy Vaibhav Puranik Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nदरवर्षी जानेवारीच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात लास व्हेगासमध्ये कंझ्युमर इलेक्‍ट्रॉनिक्‍स शो भरतो. २०१७ मध्ये या शोला तब्बल १.८ लाख लोकांनी भेट दिली होती. या वर्षी तो आकडा दोन लाखाच्याहीपेक्षा मोठा असेल. इलेक्‍ट्रॉनिक्‍सच्या जगतातील हे बहुधा सर्वांत मोठे प्रदर्शन असावे. अनेक प्रसिद्ध कंपन्या या प्रदर्शनात आपली नवीन उत्पादने लोकांपुढे आणतात. आजकाल तर कार कंपन्याही आपली नवीन मॉडेल व कन्सेप्ट कार या प्रदर्शनात लोकांपुढे ठेवतात. या प्रदर्शनातील काही मला आवडलेल्या गोष्टी पुढे देत आहे.\nसॅमसंगने या वर्षीच्या शोमध्ये आपला १४६ इंची ‘द वॉल’ या नावाने ओळखला जाणारा टीव्ही लोकांपुढे प्रथमच आणला. हा प्रचंड टीव्ही एक भिंत संपूर्णपणे व्यापून टाकतो म्हणून त्याचे नाव ‘द वॉल’ असे ठेवण्यात आले आहे. हा टीव्ही मायक्रो एलईडी तंत्रज्ञानावर चालतो. मायक्रो एलईडी हे तंत्रज्ञान ओएलइडी तंत्रज्ञानापेक्षा नवीन व अनेक बाबतीत जास्त चांगले आहे. ओएलइडी टिव्हींना ’बर्न इन‘ होऊ शकते, म्हणजेच एखादे चित्र या टीव्हीवर जास्त काळ दाखवले गेले तर ते चित्र गेल्यानंतरही पुसटसे दिसत राहते. तसेच ओएलइडी तंत्रज्ञान वापरून बनवलेले टीव्ही दीर्घकाळ टिकू शकत नाहीत. मायक्रो एलइडी तंत्रज्ञान या त्रृटींवर मात करते. तसेच मायक्रो एलईडी टीव्ही बनवायची पद्धत तुलनेने सोपी असल्याने मायक्रो एलईडी पासून तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे टीव्ही बनवू शकता. सॅमसंगने हा टीव्ही २०१८ मध्ये बाजारात उपलब्ध होईल असे म्हटले आहे. या प्रदर्शनात एलजी कंपनीनेही आपला एक अभिनव टीव्ही लोकांना दाखवायला ठेवला होता. हा टीव्ही एका लहान आयताकृती बॉक्‍समध्ये असतो. एक बटन दाबताच तो बॉक्‍समधून रोल होऊन बाहेर येतो आपल्यापैकी अनेकांनी ऑफिसमध्ये अथवा विद्यापीठात असलेला प्रेझेंटेशनसाठीचा पांढरा पडदा पाहिलेला असेलच. हा टीव्ही तसाच आहे पण तो वरून खाली येण्याऐवजी खालून वर जातो. 4के. रिझोल्यूशन असलेला हा टीव्ही ६५ इंची आहे. हा टीव्ही अजूनही बाजारात आणायचा मात्र एलजीचा बेत आहे की नाही हे जाहीर झालेले नाही. त्यामुळे सध्यातरी ही केवळ संकल्पना असून ती प्रत्यक्ष लोकांच्या घरात येईल की नाही हे सांगता येत नाही. या टिव्हीव्यतिरीक्त एलजीने ८८ इंची 8के टीव्हीही दाखवायला ठेवला होता. 8के म्हणजे हाय डेफिनीशनच्या ८ पट जास्त रिझोल्यूशन असलेला पडदा. अमेरिकेत आताशा 4के रिझोल्यूशन लोकप्रिय होत आहे. नेटफ्लिक्‍स, ॲमेझॉन ज्या नवीन टीव्ही मालिका बनवतात त्या 4के रिझोल्यूशनमध्ये पहायला मिळतात. 4के टीव्हीही आताशा अमेरिकेत सर्वत्र दिसू लागले आहेत. पण 8के मात्र अजून कुठेही दिसत नाही. त्यामुळे हा टीव्ही बाजारात उपलब्ध झाला तरी कुणी घेईल की नाही याबद्दल मला शंका आहे.\nमोबाईल - विवो इन स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सर\nआजकाल सर्वच प्रिमियम फोनची पुढची बाजू पडद्याने भरलेली असते. त्यासाठी अनेक स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांनी आपले पुढचे बटण व फिंगरप्रिंट सेन्सर काढून तो मागच्या बाजूला घालायला सुरवात केली आहे. ॲपलने तर आपल्या आयफोन १० मधून फिंगरप्रिंट सेन्सरच काढून टाकला आहे. परंतु ग्राहकांना मात्र फिंगरप्रिंट सेन्सर हवा आहे व तो पुढच्या बाजूलाच हवा आहे. पुढची बाजू पूर्णपणे पडद्याने व्यापल्यावर त्यात फिंगरप्रिंट सेन्सर बसवणार कसा हा प्रश्न सिनॅप्टिक्‍स कंपनीने ‘विवो’ या स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपनीबरोबर सोडवला आहे. त्यांनी काचेच्या स्क्रीनमध्ये बसवता येणारा फिंगरप्रिंट सेन्सर बनवला आहे. त्यामुळे आता मागील फिंगरप्रिंट सेन्सर पुन्हा एकदा पुढे येईल अशी आशा जागृत झाली आहे. ज्या लोकांनी हा फिंगरप्रिंट सेन्सर प्रत्यक्ष वापरून बघितला त्यांनी तो हळू चालत असल्याचे म्हटले आहे. परंतु कुठलेही तंत्रज्ञान नवीन असले की त्यात अशा प्रकारच्या त्रृटी अपेक्षितच असतात. पुढील एखाद्या वर्षात तो जलद चालवणे शक्‍य होईल अशी आशा आहे. २०१९ मध्ये येणाऱ्या प्रिमियम फोनमध्ये हा सेन्सर आपल्याला हाताळायला मिळेल अशी मला आशा आहे.\nसोनीचा आयबो नावाचा रोबो-कुत्रा\nया प्रदर्शनात सोनीच्या आयबो नावाच्या रोबो-कुत्र्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. हा रोबो सोनीने या आधीही लोकांना दाखवला आहे. या रोबो कुत्र्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे सेन्सर बसवलेले आहेत. या कुत्र्याच्या डोक्‍यावर, हनुवटीवर आणि पाठीवर स्पर्श ओळखणारे सेन्सर लावलेले आहेत. त्यामुळे त्याला तुम्ही हात लावल्यावर तो त्याला प्रतिसाद देऊ शकतो. त्याच्या नाकामध्ये कॅमेरा बसवलेला आहे. या कॅमेराचा वापर करून आयबो तुम्हाला ओळखू शकतो. याचे डोळे ओएलइडी पॅनेलने बनवलेले असून त्यात तुम्हाला वेगवेगळे भाव दिसू शकतात. त्याच्या मागे लावलेल्या कॅमेराचा वापर करून हा कुत्रा चार्जिंग स्टेशनचा स्वतः शोध घेऊ शकतो मानवाच्या विविध कृतींना हा कुत्रा आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करून प्रतिसाद देतो. हा लेख वाचेपर्यंत या कुत्र्यावजा रोबोची विक्री जपानमध्ये सुरू झालेली असेल. जपानमध्ये याची किंमत १,९८,००० येन (सुमारे १,१४,००० रुपये) एवढी ठेवण्यात आली आहे. त्याव्यतिरिक्त २९८० येन (१,९१८ रुपये) इतकी दरमहा ‘फी’ हा कुत्रा पाळण्यासाठी द्यावी लागेल\nदरवर्षीप्रमाणे या वर्षीही अनेक कार कंपन्यांनी आपल्या नवनवीन कन्सेप्ट कार लोकांना दाखवायला ठेवल्या होत्या. या बहुतेक कार बॅटरीवर चालणाऱ्या स्वयंचलित कार होत्या. पण टोयोटा कंपनीच्या एका विचित्र दिसणाऱ्या वाहनाने मात्र लोकांचे लक्ष वेधून घेतले. हे वाहन ही कार नसून एखाद्या मिनी बस एवढे मोठे वाहन आहे. त्याचा लोकांना वाहून नेण्याव्यतिरीक्त इतरही अनेक गोष्टीसाठी वापर केला जाऊ शकतो. टोयोटाने या वाहनाचे नाव ‘इ-पॅलेट’ असे ठेवले आहे. लोकांची वाहतूक करण्याव्यतिरिक्त मालाची वाहतूक करणे आणि मोबाईल दुकान म्हणून वापर करणे असेही या वाहनाचे उपयोग होऊ शकतात. याच्या सर्व बाजूंनी पडदे (स्क्रीन) असून त्यामुळे या कारचा चेहरामोहरा कधीही बदलता येऊ शकतो. या वाहनाचा पिझ्झा डिलिव्हरीसाठी, कुरिअर डिलिव्हरीसाठीही उपयोग होऊ शकतो. स्वयंचलित कारचा वापर मालवाहतुकीसाठी करण्याची कल्पना नक्कीच स्वागतार्ह आहे. लोकांना या तंत्रज्ञानाविषयी विश्वास वाटत नसल्याने मालवाहतुकीसाठी ही गाडी आधी वापरून अशा प्रकारचा विश्वास निर्माण करता येऊ शकेल. कारच्या सॉफ्टवेअरमधील त्रृटी अशा प्रकारचा वापर करून शोधता येतील व त्या सुधारता येतील. माझ्या मते स्वयंचलित गाड्या प्रत्यक्षात आणण्याचा हा एक नक्कीच चांगला मार्ग आहे. परंतु या वाहनाचे उत्पादन टोयोटा नक्की कधी करणार आहे याविषयी मात्र कुठेही माहिती उपलब्ध नाही. टोयोटाने ॲमेझॉन, डीडी चुशिंग (चीनमधील उबर), मझदा, पिझ्झा हट आणि उबर या कंपन्यांशी मिळून अशा प्रकारच्या वाहनावर काम करत असल्याचे म्हटले आहे. २०२० मधील ऑलिंपिक स्पर्धा टोकियोत होणार आहेत. या ऑलिंपिकच्या दरम्यान हे वाहन प्रायोगिक तत्त्वावर वापरण्याचा टोयोटाचा मानस आहे.\nकारमध्ये ह्युंडाई व मर्सिडीज या कंपन्यांनी आपल्या आर्टिफिशियल इंटेलजिन्सवर आधारित इंफोटेनमेंट सिस्टिम लोकांना दाखवायला ठेवल्या होत्या. ॲमेझॉनच्या अलेक्‍साप्रमाणे व ॲपलच्या सिरीप्रमाणे या कारना आवाजी आज्ञा देता येतात. आवाजी आज्ञा देऊन कार तुम्हाला आजचे हवामान सांगू शकते, दरवाजे लॉक अथवा अनलॉक करू शकते, वातानुकूलन यंत्रणा कमी अथवा जास्त करू शकते. एडमंडस्‌ डॉट कॉम या प्रसिद्ध कार वेबसाइटनुसार पुढील काही वर्षातच या सुविधा अनेक अमेरिकेतील गाड्यांमध्ये पहायला मिळतील.\nलॉरीआल कंपनीचा अल्ट्राव्हॉयलेट किरणांसाठीचा सेन्सर\nलॉरीआल कंपनीने हाताच्या बोटावरील नखांवर लावायचा अल्ट्राव्हायोलेट किरणांचे मोजमाप करणारा छोटा सेन्सर या प्रदर्शनात दाखवायला ठेवला होता. नखांवर लावायच्या बटनाच्या आकाराच्या या इवल्याशा सेन्सरमध्ये चक्क एक एनएफसी अँटेना, तापमानाचा सेन्सर आणि अल्ट्राव्हॉयलेट रे सेन्सर आहे. या सेन्सरला बॅटरीची आवश्‍यकता लागत नाही. या सेन्सरमध्ये काही महिन्यांची अल्ट्राव्हॉयलेट किरणांचे मोजमापे साठवता येतात. तुम्ही हा सेन्सर फोनजवळ नेला की फोनमधील लॉरीआलचे ॲप यातील मोजमापे फोनमध्ये घालून घेऊ शकते. ज्या लोकांना फार उन्हात काम करावे लागते त्यांना - विशेषतः गोऱ्या लोकांना त्यातील अल्ट्राव्हॉयलेट किरणांमुळे त्वचेचा कर्करोग होण्याची शक्‍यता असते. ती कमी करण्यासाठी या सेन्सरचा वापर करता येईल. हा सेन्सर या वर्षीच्या जुलै महिन्याच्या आसपास बाजारात येणार आहे. ’द व्हर्ज’ मधील वृत्तानुसार याची किंमत ५० डॉलर्सपेक्षाही कमी असण्याची शक्‍यता आहे.\nउन्हाळ्याचा त्रास टाळण्यासाठी कपड्यांपासून प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने बघतो. यामध्ये...\nअरेंज्ड मॅरेजमध्ये पहिली भेट फक्त मुला मुलीने बाहेर घ्यावी, की आई वडिलांबरोबर/...\nप्रकाशचित्रणाचे प्रकार : भाग ३\nप्रकाशचित्रकलेच्या काही महत्वाच्या प्रकारांचे अवलोकन आज आपण करणार आहोत. विविधतेने...\nफॅशनच्या दुनियेत रोज काय नवीन येईल किंवा जुनेच नव्याने येईल हे सांगता येत नाही....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/5290-sharad-mawar-mamacha-gav", "date_download": "2018-05-28T03:08:35Z", "digest": "sha1:SUHDAXG7ZGDZ7YYZKKTMFURFFR4NPL7D", "length": 6441, "nlines": 133, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मामाच्या गावची पोरगी करायचं राहून गेलं खरं; शरद पवारांच्या मनातल्या भावना आल्या ओठांवर - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमामाच्या गावची पोरगी करायचं राहून गेलं खरं; शरद पवारांच्या मनातल्या भावना आल्या ओठांवर\nजय महाराष्ट्र न्यूज, पुणे\nराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या ममाच्या गावाला भेट दिलीय. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील गोलीवडे हे पवार यांचं मामाचं गाव.\nशरद पवार हे सध्या कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि पवारांनी बऱ्याच वर्षानंतर आज मामाच्या गावाला भेट दिलीय. इतका मोठा नेता आपल्या गावात येतोय म्हटल्यावर गावकऱ्यांनी पवार यांचे जल्लोषात स्वागत केलं.\nइतकचं नाही तर, गावातल्या प्रत्येक घरावर आज गुढी उभारण्यात आली होती. प्रत्येक दारासमोर रांगोळी काढण्यात आली होती. गावातील महिलांनी पवारांचे औक्षणही केलं.\nगावकऱ्यांच्या या स्वागताने शरद पवार ही चांगलेच भारावून गेले. मामाच्या गावची पोरगी करायचं राहून गेलं खरं अशी मिश्किल खंत शरद पवारांनी यावेळी व्यक्त केली.\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z80228214306/view", "date_download": "2018-05-28T03:32:06Z", "digest": "sha1:3LHKKVP3U3DTVXXKIBYGV5FZEGJUXG4Z", "length": 16655, "nlines": 120, "source_domain": "m.transliteral.org", "title": "केशवस्वामी - श्लोक संग्रह १०", "raw_content": "\nकेशवस्वामी - श्लोक संग्रह १०\nकेशवस्वामी रामदास पंचायतनातील प्रख्यात साधू असून महानभगवद्‌भक्त व अंतर्निष्ट आणि मोठे निस्पृह वक्ते होते.\nसाधू पदे परम निष्फळ भक्ति रंगे वंदुनिया स्वपद लोपक शोकभंगे ॥\nजे डुल्लती अचळ अद्वय प्रीति योगें ते मी सखे करीन संत सभोग्य भोगे ॥४५१॥\nनिजहित करणानें नाशिलें कारणासी सकळ काणपात्रीं बांधिलें चित्सुखासी ॥\nह्मणवुनि करणें हे पावली शांति जाणा करणीयविण डोळा देखीला रामराणा ॥५२॥\nदाऊनी रामकरणी करणासि मारी मारुनि भेदजनना मरणा निवारी ॥\nसंपूर्ण आज मजला स्वपदीच थारा त्यावीण सर्व लटिकें बरवे विचारा ॥५३॥\nह्मणउनी अति पावन मी जनीं निजपदीं दिधलें स्थळ सज्जनीं ॥५४॥\nकंठास कंठ मिळुनी क्षण एक झाला आनंदता उभयता सकळे जनाला ॥\nतो सांग तारव नये धरणी धराला तो केवि हा वदवतो मज मानवाला ॥५५॥\nगुरुपद रजमानथा वंदिलें पूर्ण जेणें क्षण लव पळ होता होइजे ब्रह्मतेणें ॥\nभवभय विषयाचा शब्द तेथे न साहे सहजचि मग तेथें श्री सदानंद राहे ॥५६॥\nचिन्मात्र बोधें परिपूर्ण व्हावें माझ्य मुखे म्या जम विसरावे ॥\nऐसे मनी आर्थ अपार होते ते पूर्ण केले अवघे अनंते ॥५७॥\nसर्वात्मातो अंतरी राम पाहू चिष्कामाचे धाम होवूनि राहू ॥\nऐशी अह्मा लाधली प्राप्ति पाहीं गेली माया देह झालेचि नाहीं ॥५८॥\nभूती भूत नातासि पाहोनि डोळा भूताचि पदें वंदिती वेळोवेळा ॥\nश्रुती वंततो ते श्रुतातीत होती महद्भूत ऐसे श्रुती त्यासि गाती ॥५९॥\nसदा सच्चिदानंद डोही बुडाला स्वबोधे नसे नाम रुपासि आला॥\nजगत्पावन देह कर्मे तयाची मुखे वर्णिता प्राप्ति सच्चित्सुखाची ॥४६०॥\nकळेना तपे जे व्रते आकळेना परातीत पै साधनीवी वळेना ॥\nमहद्रूप ते दाविले पूर्णमाते कसे वीसरावे तया सज्जनाते ॥४६१॥\nअज्ञान काळी भव सत्य नाहीं विज्ञान काळी भव सत्य नाहीं ॥\nअखंड ऐसा भव सत्य नाहीं हा साधुचा केवळ बोध पाहीं ॥६२॥\nयथार्थ हा माइक बोध पाहीं यथार्थ हा मोक्ष कदापि नाहीं ॥\nयथार्थ हा केवळ बोदह ज्यासी यथार्थ हा मोक्ष अखंड त्यासी ॥६३॥\nत्रिकाळ जो ज्ञान जळी बुडाला त्रिकाळ तो आत्म कळे निवाला ॥\nत्रिकाळ जो केवळ ब्रह्म झाला त्रिकाळ नाहीं भव सत्य त्याला ॥६४॥\nसाधूविना आणिक देव नाहीं सिद्धांतिचा निर्णय हाचि पाहीं ॥\nयथार्थ ते केवळ बोधराशी त्याची पदे वांछिति स्वर्ववासी ॥६५॥\nस्वये आपले सौख्य जो पूर्ण घेतो स्वये आपले सौख्य जो पूर्ण होतो ॥\nस्वये आपले सौख्य सर्वासि देतो मला भासतो देव आंगे चिरेतो ॥६६॥\nमोहो जयाला उरला असेना देहो जयाला उरला असेना ॥\nसंदेह झाला उतरला असेना दिसे तरी तो उरला असेना ॥६७॥\nजिवा शिवा जेथ निरास झाला हा बोध ज्याच्या हृदयासि आला ॥\nत्याहूनि बापा तव थोर नाहीं असे तसा तो निजरुप पाहीं ॥६८॥\nअसा दत्त तो नित्य निर्धूत पाहीं जयाना मना रुप कांहींच नाहीं ॥\nअसंगी सदा सर्वसंगी निसंगी महाराज तो पूर्ण निर्वाण योगी ॥६९॥\nसखा दत्त तो स्वामि तो ब्रह्मचारी जगी नांद तो नातळे बूद्धि नारी ॥\n दिसे तोतरी नाहि आकार त्याला ॥४७०॥\nघटा भंग झाला मठी भंग झाला तही सर्वदा भंग नाहीं नभाला ॥\nअसे जाणती रुप जीवेश्वराचे तनू नासल्या काय नासेल त्याचे ॥४७१॥\nतनू भासता भास मिथ्या तनूचा तनू नासता नाश मिथ्या तनूचा ॥\nअसा निर्णयो बाणला ज्या तनूचा स्वये तो मनू विन्मनू त्या मनूचा ॥७२॥\nस्वये शुद्ध तोरे स्वये बुद्ध तोरे महासिद्ध सिद्धाहुनि सिद्ध तोरे ॥\nनिजानंद योगे निजानंद तोरे पदातीत भोगी सदा नंदजोरे ॥७३॥\nपदी मग्न होउनिया पूर्ण साचे करी सर्वदा रुप जोरे पदाचे ॥\nमहाशुद्ध तो शुद्ध तो पूर्ण पाहीं तया सारिखा बुद्धकोणीच नाहीं ॥७४॥\nगुरु लक्षिती भक्षिती देहभावा सदा साधिती दुर्गतीच्या स्वभावा ॥\nमनाती तजे भोगिती स्वात्मभावा विरे वानिता चित्त त्याच्या स्वभावा ॥७५॥\nभावे बुडालो गुरुच्या कुळी जो बोधे निमालो स्थितिच्या मुळी जो ॥\nजिताचि मेला निज निष्फळी तो निर्वाणयोगी गुरुमंडली तो ॥७६॥\n सदा मूकले भेद संगासि याहो ॥\nनसे सद्‌गुरुवीण ज्या रिक्त ठावो मते माझिया तो गुरुमुख्य पाहो ॥७७॥\nपंचांग हे कल्पित ज्यासि झाले दशांग त्याचे सहजे निमाले ॥\nत्रयांगहे त्यासि समूळ नाहीं विनांगते वर्तति मुक्त पाही ॥७८॥\nनिष्कामता पूर्ण जयासि ओळे ज्याचे जिवी बोध अखंड खेळे ॥\nसाधू कुळी तो निजभानु पाही त्यावेगळा ज्यानकि नाथ नाहीं ॥७९॥\n जे छेदिती पूर्ण भवोद्भवाते ॥\n ते नेणती याभव संभवाते ॥४८०॥\nनिजानंद जो पूर्ण विज्ञान डोही जया डोहिचा अन्यथा भास देही ॥\nतया डोहि द्या जीव कल्पीत वासी असें जाणती ते निजानंद राशी ॥४८१॥\nमनातीत जो नातळे का मनारे मनातीत त्याला नुरे कल्पनारे ॥\nमनातीत तो मीनला चिद्‌घनारे मनातीत जो पूर्ण योगी मनारे ॥८२॥\nमनातीत योगी करीतेचि कर्म मनातीत योगी करीतोचि धर्म ॥\nमनातीत ज्याचे अतीगुह्य वर्म मनातीत तोरे स्वये पूर्णब्रह्म ॥८३॥\nनमस्कारहा नित्य त्यातें करावा अती आदरे संग त्याचा धरावा ॥\nजया मानसी श्रीहरी क्षेत्रवासी भजावेत या सर्वदा योगियासी ॥८४॥\nकरुनि तो कर्म नव्हेचि कर्मी अकर्म योगिचि नव्हे अकर्मी ॥\n श्रुती ह्मणे आत्म पदासि आला ॥८५॥\n तो अक्षराचे निजसौख्य लाहे ॥\nयथार्थ पै अक्षर तोचि आहे क्षराक्षरातीत निवांत राहे ॥८६॥\nशब्दासवे मौन्य कदा न मोडे विलोकिता भेद समस्त मोडे ॥\nऐसी दया पूर्ण जयासि जोडे आत्माचि तो नेणति लोक वेडे ॥८७॥\nदरिद्रे जर्‍ही व्यापिले योगि यासी तरी नाठवे दैन्य वार्ता तयासी ॥\nसुखात्मा हरी अंतरी जोडलासे सुषुप्तापरी दृश्य त्याते नभासे ॥८८॥\nसत्संगती पूर्ण फळासि आली त्दृत्पंकजी शांति दया रिघाली ॥\nपरोपरी भेद दशा निमाली सच्चित्सुखाचि द्धन प्राप्ति झाली ॥८९॥\n तेणे सुखे पूर्ण निवांत होती ॥\nक्षमा दया त्यासि कळेच नाकी त्याची दशा सर्व शेवि पिनाकी ॥४९०॥\nसंसाराचे भान बोधी बुडाले गेली माया चित्त चिन्मात्र झाले ॥\nऐसे केले सद्गुरु आदि नाथे जेथे तेथे भेटतो मीच माते ॥४९१॥\nसंकल्पाची मूळ माया निमाली संसाराची शांति तत्काळ झाली ॥\nगेला मोहो देह स्वामी दिसेना ब्रह्मानंदी भेद वार्ता असेना ॥९२॥\nसत्संगति शांति कपाट सेवा त्दृत्पंकी वेदन दीप ठेवा ॥\nतेणे गुणे सर्व असार साधे अप्राप्त हा मंगळ मोक्ष लाधे ॥९३॥\nसोडूनिया गर्व अगर्व भावा सर्वत्र हा सर्व सखा करावा ॥\nतेणे गुणे सर्व अभाव भावे अव्यक्त चिन्मात्र मनी ठसावे ॥९४॥\nसांडूनिया काम क्रियेसि पाणी स्मरा तुझी चिन्मय चक्रपाणी ॥\nपाणी चढे बोध निधीस तेणे नेदी उरो मीपण पूर्ण तेणे ॥९५॥\nसत्संगति शास्त्र विचार द्वारा येवूनिया सत्व समुद्र पारा ॥\nसेवी सखा चिन्मय शेष शायी तो आमुचा केवळ सांप्रदायी ॥९६॥\nसाधू दया होय जयासि पाहीं संसार वार्ताचि तयासि नाहीं ॥\nपावे सदा सर्वगता अभेदा नेणे कदा मोह भदाव रोधा ॥९७॥\nसेवी निजानंद घन त्रिकाळी पडेचिना घोर विकार जाळी ॥\nजाळी तयाच्या भजनेत्रि तापा क्षरीचया अक्षर होय बापा ॥९८॥\nसुख घना अमना हरिनागरा निज मनी धरुनि भवसागरा ॥\nयतिवरी अमरी तरी जे खरे गुज असे कथिले करुणाकरे ॥९९॥\nसन्मात्र काशी घडली जयासी संसार नाहीं उरला तयासी ॥\nआनंद राशी परि पूर्ण झाले तारावया ते मजलागि आले ॥५००॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4/", "date_download": "2018-05-28T03:26:08Z", "digest": "sha1:L2TF3PHVSCFWFXB45JLW2AE57NJVSAMF", "length": 11847, "nlines": 118, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "कर्वे रोडवर इमारतीच्या तळमजल्याला आग - Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nHome breaking-news कर्वे रोडवर इमारतीच्या तळमजल्याला आग\nकर्वे रोडवर इमारतीच्या तळमजल्याला आग\nकोथरुड – कर्वे रस्त्यावर पौड फाट्याजवळ सुरू असणाऱ्या 45 निर्वाणा हिल या इमारतीच्या तळमजल्याच्या दुसऱ्या मजल्यावर ठेवण्यात आलेल्या बांधकाम साहित्याला दुपारी आग लागली. या आगीमुळे इमारतीमधून मोठ्या प्रमाणात धुराचे लोट बाहेर पडत होते. हे लोट कर्वे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पसरले. आग लागल्याची माहिती काही वेळातच सर्वत्र पसरली. त्यामुळे नागरिकांनी गर्दी केली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले.\nपौड फाट्याजवळ मेगा सिटीला लागून 45 निर्वाणा हिल या इमारतीचे काम सुरू आहे. तळमजल्याच्या दुसऱ्या मजल्यावर कडेने पत्र्याने बंदिस्त करण्यात आलेल्या खोलीत रबर मॅट, नॉयलॉनच्या जाळ्या, हेल्मेट, प्लॅस्टीक पाईप आदी बांधकाम करताना सुरक्षेसाठी वापरण्यात येणारे साहित्य ठेवण्यात आले होते. त्यालाच दुपारी तीनच्या सुमारास आग लागल्याने आगीच्या ज्वाला व धूराचे लोट मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागले. काही वेळातच एरंडवणा, कोथरुड व कसबा येथील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहचले. पत्र्याने पूर्ण खोली बंद असल्याने आग विझविण्यात मोठ्या अडचणी येत होत्या. एका मोकळ्या जागेतून पाण्याचा मारा करण्यात येत होता. मात्र, आतमध्ये प्लॅस्टीकचे साहित्य मोठ्या प्रमाणात असल्याने आगीने रुौद्र रुप धारण केले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी लॅडरच्या साह्याने पत्रा कापल्यानंतर आतमध्ये पाण्याचा मारा करण्यात आला. केवळ एका बाजूने आग विझत नसल्याने जवानांनी तीन मार्गांनी आतमध्ये प्रवेश करुन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. साधारण दीड तासामध्ये पूर्ण आग विझविण्यात अग्निशमन दलाच्या जवांनाना यश आले. प्लॅस्टीकच्या धुरामुळे केमिकलसारखा वास सर्वत्र पसरला होता. त्यात आधुनिक साहित्यांचा वापर करत जवानांनी आग विझवली. या आगीत साधारण मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. अग्निशमन दलाचे प्रमुख रमेश दांगट, कोथरुड केंद्राचे प्रमुख गजानन पाथ्रुडकर, तांडेल अंगत लीपाणे, रामचंद्र अडसूळ, फायरमन अमोल पवार, अतुल डगळे, योगेश चव्हाण, दीपक पाटील यांनी प्रयत्न करून आग आटोक्‍यात आणली.\n“भामा-आसखेड’चा बोजा 170 कोटींवर\nखासगी बसेसवर आरटीओची कारवाई सुरूच\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/global/malala-yousafzai-returns-pakistan-after-6-years-106160", "date_download": "2018-05-28T03:35:28Z", "digest": "sha1:RQO3LLYVOPOTJ3C2WBC3LS6FE3MAER2I", "length": 13786, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "Malala Yousafzai returns pakistan after 6 years मलाला युसूफझाई तब्बल 6 वर्षांनी पाकिस्तानात परतली | eSakal", "raw_content": "\nमलाला युसूफझाई तब्बल 6 वर्षांनी पाकिस्तानात परतली\nगुरुवार, 29 मार्च 2018\nसंवेदनशिलतेच्या दृष्टीने तिच्या या दौऱ्याच्या नियोजनाबाबत गुप्तता पाळण्यात आली असून, चार दिवसांच्या या दौऱ्यात ती पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांची भेट घेईल, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.\nइस्लामाबाद : नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफझाई ही गुरूवारी पाकिस्तानात परतली आहे. पाकिस्तानातील मुलींच्या शिक्षण स्वातंत्र्यासाठी तिने लहान वयात लढा दिला होता, त्यामुळे 2012 साली तालीबानी दहशतवाद्यांनी तिच्यावर गोळीबार केला होता. या घटनेनंतर प्रथमच ती मायदेशी परतली आहे.\nसंवेदनशिलतेच्या दृष्टीने तिच्या या दौऱ्याच्या नियोजनाबाबत गुप्तता पाळण्यात आली असून, चार दिवसांच्या या दौऱ्यात ती पाकिस्तानचे पंतप्रधान शाहीद खकान अब्बासी यांची भेट घेईल, असे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.\n20 वर्षीय मलाला तिच्या पालकांसोबत पाकिस्तानात आली असून, इस्लामाबादच्या बेनझीर भुट्टो विमानतळावरून येताना तिच्यासाठी कडक सुरक्षा तैनात करण्यात आली होती, अशी माहिती पाकिस्तानी माध्यामातून प्रसारित करण्यात आली आहे. ती पाकिस्तानात परतल्यामुळे पाकिस्तानी नागरिकही आनंदी आहेत, अशा पोस्ट अनेकांनी ट्विटरवर टाकल्या आहेत.\nपाकिस्तानातील राजकारणी सईद अली रजा अबीदी यांनी ट्विटरवर लिहिले की, \"पाकिस्तानची बहादूर व संवेदनक्षम कन्या आपल्या देशात परत आली आहे, मी तिचे स्वागत करतो.\" घरातील काही जुन्या विचारांच्या व परंपरावादी लोकांना अजूनही ती पाश्चिमात्य देशाचे अनुकरण करणारी वाटते.\nतेथील आघाडीचे पत्रकार हमीद मीर यांनी विरोधकांना मलालाच्या या दौऱ्याबद्दल वाईट बोलण्यापासून रोखले आहे. आंतरराष्ट्रीय माध्यमे ही मोठ्या प्रमाणात या दौऱ्याच्या बातम्या प्रसिद्ध करत आहेत, इथल्याच लोकांनी वाईट भाषा वापरल्यास पाकिस्तानची प्रतिमा डागाळली जाईल, असेही त्यांनी सांगितले.\nमलाला ही मानवाधिकार व पाकिस्तानातील मुलींच्या शिक्षण प्रचारासाठी जागतिक प्रतीक बनली आहे. तिला 9 ऑक्टोबर 2012 साली पाकिस्तानातील स्वात खोऱ्यात शाळेत जात असताना तालीबान्यांकडून स्कूलबस अडवून मलाला कोण आहे, असे विचारण्यात आले व तिच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यात ती गंभीर जखमी झाली होती.\nइंग्लंडमधील बर्मिंगहॅम या शहरात तिच्यावर उपचार करण्यात आले व तिचे उर्वरित शिक्षणही तिथेच पूर्ण करण्याचा निर्णय तिने घेतला. 2014 मध्ये तिला शांततेचा सर्वोच्च असा नोबेल पुरस्कार देण्यात आला. ऑक्सफर्ड युनिवर्सिटीत पुढील शिक्षण घेत, तिने मुलींच्या शिक्षण प्रसाराचे काम चालूच ठेवले.\nशिवशाही विरुद्ध लाल परी\nकोल्हापूर - आरामदायी व आलिशान प्रवासासाठी एसटी महामंडळाने खासगी कंपनीच्या मदतीने शिवशाही गाड्या सुरू केल्या. त्यातून खासगी कंपनीकडून कंत्राटी...\nमी म्हणजे पाला - पाचोळा नव्हे - प्रा. डॉ. एन. डी. पाटील\nकोल्हापूर - इचलकरंजीसाठी प्यायलाही पाणी देणार नाही, असा माझा पवित्रा असल्याचे सांगून कोणी तरी माझी बदनामी करीत आहे. गेली ७० ते ७५ वर्षे सामाजिक...\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nसुमारे चार दशकांपूर्वी महाराष्ट्रात अकरावी हा शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात अंतिम टप्पा मानला जात होता, तेव्हा \"मॅट्रिक मॅगेझिन' या नावाचे नियतकालिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/water-supply-chalisgaon-109312", "date_download": "2018-05-28T03:35:14Z", "digest": "sha1:ZTN5MQ2QEQE7QKTMMOQY474US54G47XU", "length": 14916, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "water supply in chalisgaon पाणीपुरवठा योजनेतून पाच वर्षांत पाचच महीने पाणी | eSakal", "raw_content": "\nपाणीपुरवठा योजनेतून पाच वर्षांत पाचच महीने पाणी\nगुरुवार, 12 एप्रिल 2018\nराजमाने गावातील हातपंप दुरूस्ती संदर्भात आम्ही प्रशासनाकडे फी देखील भरली आहे.येथील बंद असलेले हातपंप चालु करण्या संदर्भात आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.\n- कविताबाई पाटील , सरपंच कळमडु (ता.चाळीसगाव)\nमेहुणबारे (ता.चाळीसगाव) : राजमाने (ता.चाळीसगाव) येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.गेल्या पाच वर्षांत पाणीपुरवठा योजनेचे पाच महीनेच पाणी मिळाले आहे. गावातील हातपंप बंद असून 'ते' 'शोपीस' ठरले आहेत.पाणी प्रश्न न सुटल्यास महिलांसह सर्व ग्रामस्थांनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.\nकळमडु ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या राजमाने गावातील महीलांना पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागतआहे. या गावातील ग्रामस्थांच्या नशिबी असलेली पाण्याची भटकंती कधी थांबेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.\n2013 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवर राजमाने येथीव ग्रामस्थांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.त्यावेळी त्यांचा तात्पुरता पाणीप्रश्न सोडवण्याचा काही राजकीय पदाधिकारी यांनी केविलवाणा प्रयत्न केला होता. असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.त्यावेळी पंधराच दिवसात पुन्हा 'जैसे थे' परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर आजही पुन्हा तशीच वेळ राजमाने येथील ग्रामस्थावर आली आहे.सध्या येथील गावाची सार्वजनिक पाणीपुरवठा योजना ही जिल्हा परिषदेच्या उपविभाग पाचोरा यांच्याकडुन 1 आॅक्टोबंर 2017 ला कळमडु ग्रामपंचायतीच्या ताब्यात मिळाली आहे.आता त्यांना या योजनेचे वीजवितरण कंपनीकडून नविन कनेक्शन घ्यायचे असुन त्यांच्या नावाची बिलाची रक्कम जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने वीजवितरण कंपनीला भरलेली नाही. त्यामुळे त्यांना नविन विजेचे कनेक्श मिळण्यास आडचणी येत आहेत.जिल्हा परिषद जोपर्यंत पैसे भरत नाही तो पर्यंत कळमडुकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे.\nहातपंप ठरले 'शो' पीस\nराजमाने गावातील पाणीटंचाई काळात उपयोगी पडणारे चार हातपंप तेरा महीन्यापासुन नादुरुस्त असल्याने बंद पडले आहेत.उन्हाळ्या पुर्वीच्या हातपंपाची दुरूस्ती करणे गरजेचे होते.मात्र आज या गावातील पाणीटंचाई काळात जर एखादा हातपंप चालु राहीला असता तर महीलांना गावातच पाणी मिळाले असते.\nहातपंपासाठी जमिनीत टाकण्यात येणाऱ्या पाईपची मर्यादा दोनशे फुटापर्यंत असते.तरी या चारही हातपंप लवकरात लवकर दुरूस्त करावे आशी मागणी महीलांमधुन होत आहे.\nबातमीनंतर सोशल मीडियावर चर्चा\n'सकाळ'च्या बातमीनंतर आज सोशल मीडियावर पाणी प्रश्न चांगलाच पेटला. सकाळने प्रकाशित केलेली बातमी ट्विटरसह, व्हाट्सऍपवर चांगलीच व्हायरल झाली. ट्विटरवर राजमानेतील पाणी टंचाईवर प्रशासनाप्रति संताप व्यक्त केला गेला. शिवाय तातडीने पाणी प्रश्न न सुटल्यास उपोषणाचा देखील इशारा देण्यात आला.\nराजमाने गावातील हातपंप दुरूस्ती संदर्भात आम्ही प्रशासनाकडे फी देखील भरली आहे.येथील बंद असलेले हातपंप चालु करण्या संदर्भात आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.\n- कविताबाई पाटील , सरपंच कळमडु (ता.चाळीसगाव)\nपोहाळे तर्फ आळते - येथील दोन तरुणांनी लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांकडून त्यांना विविध समारंभांत मिळालेले रंगीत फेटे जमा करून त्यापासून कापडी पिशव्या...\nचौदा महिने झाले तरी मनरोगाचे वेतन न मिळाल्याने कामागार संतप्त\nमंगळवेढा - महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुराचे हजेरीपत्रक भरणाऱ्या तालुक्यातील रोजगारसेवकांचे मानधन तब्बल चौदा महिने झाले...\nनागरिकांच्या तक्रारी नुसार सनसिटी रोडवरील अशास्त्रीय गतिरोधक दुसऱ्याच दिवशी काढण्यात आले. गेल्या एक महिन्यात गतिरोधक करून काढण्याची ही दुसरी वेळ...\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%89%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BF/", "date_download": "2018-05-28T03:17:52Z", "digest": "sha1:XSWLBWXT4HDTX4NQ254EAFPOBQ5EY4CF", "length": 13586, "nlines": 123, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "सुलभा उबाळे यांनी आत्मचिंतन करावे - नगरसेविका सोनाली गव्‍हाणे - Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nHome ताज्या घडामोडी सुलभा उबाळे यांनी आत्मचिंतन करावे – नगरसेविका सोनाली गव्‍हाणे\nसुलभा उबाळे यांनी आत्मचिंतन करावे – नगरसेविका सोनाली गव्‍हाणे\nपाण्यावरुन भोसरीत भाजप-सेना आमने-सामने\nपिंपरी : शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांनी सत्ताधारी भाजपची प्रतिमा मलीन करण्याऐवजी महापालिका निवडणुकीत आपला दारुन पराभव का झाला याबाबत आत्मचिंतन करावे, असा उपरोधिक सल्ला भाजप नगरसेविका सोनाली गव्‍हाणे यांनी दिला आहे.\nपिंपरी-चिंचवडकरांच्या पाण्यामध्ये कपात करुन आळंदीला पाणी देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला. आळंदीला पाणी देण्याबाबत आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे शिवसेनेच्या स्थानिक पदाधिका-यांनी आगपाखड सुरु केली आहे. शिवसेनेच्या माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर टीका केली होती. ‘टँकर लॉबी’ आणि महापौर नितीन काळजे यांचे हितसंबंध आहेत. त्यामुळेच शहरात पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे, असा आक्षेप सुलभा उबाळे यांनी घेतला होता.\nयाबाबत भाजप नगरसेविका सोनाली गव्‍हाणे यांनी उबाळे यांचा समाचार घेतला आहे. महापालिका निवडणुकीत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या साथीने भोसरीत शिवसेनेच्या सर्वाधिक जागा निवडून आणणार, अशा अणाभाका घेणा-या सुलभा उबाळे यांना स्वत:ला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भोसरी विधानसभा मतदार संघात महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे पानिपत झाले आहे. त्यामुळे निवडणुकीत झालेल्या प्रचंड पराभवामुळे उबाळे नैराश्याच्या गर्तेत गेल्या आहेत. त्यामुळेच उबाळे यांनी आळंदीला पाणी देण्यावरुन राजकारण सुरु केले आहे.\nवास्तविक, आळंदीला पाणी देण्याच्या निर्णयावरुन शहरातील नागरिकांमध्ये स्वागत केले जात आहे. पवना धरणातील पाणीसाठा जपूण वापरण्याचे धोरण सत्ताधारी भाजपचे आहे. आळंदीमुळेच शहराची देशभरात स्वतंत्र ओळख आहे. त्यामुळे आळंदीला पाणी देण्यावरुन शिवसेनेच्या नेत्यांनी आगपाखड करु नये, अशी अपेक्षाही नगरसेविका गव्‍हाणे यांनी व्यक्त केली आहे.\nसुलभा उबाळे नैराश्याच्या गर्तेत…\nमहापालिका निवडणुकीत सुलभा उबाळे यांना पराभवाचा समना करावा लागला. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी सभागृहात विविध पदांवर प्रतिनिधीत्व केले आहे. शिवसेनेच्या गटनेत्या असताना सत्ताधारी विकासाबाबत आडमुठी भूमिका घेतल्याचे अनेकदा माध्यमातून वाचनात आले आहे. त्यातील वस्तुस्थितीबाबत आम्हाला देणे-घेणे नाही. आमदारकीची स्वप्ने पाहणा-या उबाळे यांना महापालिका निवडणूक जिंकता आली नाही. प्रभागातील लोकांनी त्यांना सपशेल नाकारले आहे, हे वास्तव आहे. त्यामुळे उबाळे सध्या नैराश्याच्या गर्तेत आहेत. मात्र, बिनबुडाचे आरोप न करता त्यांनी आत्मचिंतन केल्यास लाभदायी ठरेल, असा टोलाही नगरसेविका सोनाली गव्‍हाणे यांनी हाणला आहे.\nविरोधकांना भाजपच्या ‘दादा’ची धास्ती; सभागृहनेता एकनाथ पवार यांचे टीकास्त्र\nमुलाला बारावीत ७१ टक्के तरीही केली पित्याने आत्महत्या\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/blog/aurangabad/words-about-statues/", "date_download": "2018-05-28T03:34:41Z", "digest": "sha1:RIKXH4X4AAOP2JYPTDDNOWLCLCPLOOHY", "length": 34415, "nlines": 348, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Words About Statues | मूर्तींचा शब्दलेख | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nAll post in लाइव न्यूज़\nबुक शेल्फ : नांदेडचे संशोधक प्रा. डॉ. किरण देशमुख यांच्या मूर्तिशास्त्रावरील ‘मराठवाड्यातील देवतांची रूपे’ या शोधग्रंथाचे प्रकाशन रविवार, २८ रोजी नांदेड येथे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. गो.बं. देगलूरकर यांच्या हस्ते होत आहे. यानिमित्त समीक्षण...\n- डॉ. बा.दा. जोशी\nप्राचीन काळापासूनच देखीव मंदिरे, कोरीव मूर्ती आणि लेणी यांनी जागोजाग सजलेला/नटलेला गोदातीरीचा मराठवाडा कलास्थापत्याच्या दृष्टीने अन्य प्रदेशांपेक्षा अधिकच समृद्ध असून, येथे ‘दृष्ट लागण्याएवढी श्रेष्ठ’ असलेली देवालये प्रत्येक जिल्ह्यात असून, ‘तुज पाहता लोचनी, दृष्टी न फिरे माघारी’ या उक्तीची प्रचीती देणार्‍या सर्वच धर्मपंथांच्या देवमूर्तीही आहेतच. मंदिरे आणि मूर्ती प्राचीन संस्कृतीची ओळख देत असतात. स्वत:च्या लेखणीने अनमोल अशा शिल्पाकृतींना बोलके करणार्‍या डॉ. किरण देशमुख यांनी ‘मराठवाड्यातील देवतांची रूपे’ या मूर्तिशास्त्रावरील अतिशय उपयुक्त अशा ग्रंथात मराठवाड्यातील हिंदू, जैन व बौद्ध या तिन्ही पंथांच्या सर्व स्वरूपांतील देव प्रतिमांचा वेध घेतला आहे.\nस्थापत्यकलेची गूढ भाषा व मराठीतील संत साहित्य यांचा सुरेख समन्वय साधून ग्रंथाच्या प्रारंभालाच ग्रंथलेखनाचा मुख्य उद्देश स्पष्ट केला. ग्रंथाचे ऐतिहासिक मूल्य स्पष्ट करणारी डॉ. गो.बं. देगलूरकरांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना ग्रंथाला लाभली आहे. या शोधग्रंथाचे संशोधकीय महत्त्व वाढविणार्‍या ८८ मूर्तींच्या छायाचित्रांची फलक-सूची योग्य स्वरूपात दिली आहे. ग्रंथाच्या पहिल्याच प्रकरणात अभ्यास काळ व प्रदेशातील प्राप्त शैव प्रतिमांचा मागोवा घेताना स्वत: अनेक ठिकाणी १० ते १५ कि.मी. डोंगरदर्‍यात धुंडाळलेल्या दुर्मिळ शिवलिंगे व शिवमुखलिंगांची तसेच, एकमेवाद्वितीय ठरणार्‍या द्वादशशिवलिंग (मानवत), अष्टोत्त्रशत शिवलिंग (महापूर) आणि लिंगोद्भव (औंढा) या दुर्मिळ मूर्तींची माहिती दिली आहे. याच प्रकरणात संशोधकाने येथील सामान्य व विशेष प्रकारातील अनेक स्थिती व स्वरूपांतील कैलासाधिपती शिव शब्दबद्ध करीत असताना येथील केवल, उमामहेश्वर, हरगौरी, हरदुर्गा, चंद्रशेखर इ. मूर्तींची सुरेख नोंद घेतली असून, अनुग्रह प्रकारातील रावणानुग्रह शिल्पपटाचे वर्णन करताना वेरूळपासून ते मार्कण्डीपर्यंतच्या व्हाया-औंढा-शिवोपासक लंकाधिपतीचे शिल्पांकन कथेसह समजावून देताना त्यातील विविधतेच्या आधारे रावणाची शिवपूजा शतकानुशतकांपासून अद्यापही अशी सुरूच आहे. याचे मोठे मार्मिक विवेचन करून स्वत:च्या संशोधनाचे ‘तुलनात्मकता’ हेच ठळक वैशिष्ट्य असल्याचे दर्शविले आहे.\nपशुपतीनाथाच्या संहार रूपाचा माहिती देताना अंधकारसूर, गजहासुरवधाच्या शिल्पाची दखल घेतल्यावर, दक्षिणामूर्ती प्रकारात ध्यानमग्न शिवाला शब्दबद्ध करून त्याच्या मनोवेधक नृत्यशैलीतील अनेक ठिकाणच्या प्रतिमांची माहिती देऊन, मिश्रमूर्ती प्रकारात महादेवाच्या चित्तवेधक अर्धनारीश्वर, हरिहर या रूपाचीही उत्कृष्टपणे ओळख दिली आहे.गंगाधराच्या अन्य प्रकारातील मूर्तीसंबंधात सदाशिव (औंढा), कृषभारूढ (रामलिंगमुदगड), द्वादशसर्वपार्श्वमुख, पंचब्रह्म, कल्याणसुंदर (औंढा), कंकाल (बीड), त्रिपुरांतक (माणकेश्वर) इत्यादी प्रतिमांची माहिती देताना महाकाव्यांचा आधार घेतला असून, औंढ्याच्या तिन्ही भव्य प्रतिमांतील शंकर महायोगी नसून, तो पंचब्रह्मांपैकी वामदेव, तत्पुरुष व अघोर असल्याचे प्रथम स्पष्ट करून शोधकार्यात नावीन्य असावेच लागते, हे सूचित केले आहे. विशेष म्हणजे त्यांनी महेशाच्या भैरव रूपाचीही चांगली दखल घेऊन शैव देवतांच्या माहितीत महिषासुरमर्दिनी, दुर्गा आणि एकमेव अशा ज्येष्ठा (मुखेड) देवीचाही परिचय दिला आहे.\nदुसर्‍या प्रकरणात अभ्यासकाने वैष्णव मूर्तींचा परामर्ष घेताना चतुर्विशती प्रकारातच पुरुषोत्तमपुरीचा (जि. बीड) विष्णू पुरुषोत्तम कसा नाही आणि पैठणचा काळभैरव जनार्दन कसा आहे आणि पैठणचा काळभैरव जनार्दन कसा आहे याविषयी मूर्तिशास्त्राआधारे योग्य खुलासा करून त्या-त्या ठिकाणच्या देवांविषयी जनमानसात असणारे समज ‘गैरसमज’ ठरवून प्रस्थापितांना मोठे धक्केच दिले. त्यातून प्रामाणिक व शास्त्रशुद्ध संशोधनामुळेच अनाकलनीय देवसृष्टीचे खरे रूप समजून घेण्यासाठी मूर्तिशास्त्र कशी मदत करते याविषयी मूर्तिशास्त्राआधारे योग्य खुलासा करून त्या-त्या ठिकाणच्या देवांविषयी जनमानसात असणारे समज ‘गैरसमज’ ठरवून प्रस्थापितांना मोठे धक्केच दिले. त्यातून प्रामाणिक व शास्त्रशुद्ध संशोधनामुळेच अनाकलनीय देवसृष्टीचे खरे रूप समजून घेण्यासाठी मूर्तिशास्त्र कशी मदत करते याचे उत्तर मिळते.विश्वंभराने मोहिनीरूपात भस्मासुराचा (धर्मापुरी) आणि मधुकैटाचा (औंढा) कसा वध केल्याचे सांगून, वेरूळच्या ह.भ.प. विनायकबुवा टोपरे महाराजांच्या मठातील हरिहर ‘इंद्राविष्णू’ कसा आहे याचे उत्तर मिळते.विश्वंभराने मोहिनीरूपात भस्मासुराचा (धर्मापुरी) आणि मधुकैटाचा (औंढा) कसा वध केल्याचे सांगून, वेरूळच्या ह.भ.प. विनायकबुवा टोपरे महाराजांच्या मठातील हरिहर ‘इंद्राविष्णू’ कसा आहे याची माहिती दिली आहे. वैष्णव देवतांचेही वर्णन अचूकच ठरते.\nतिसर्‍या प्रकरणात शोधकर्त्याने इतर देवदेवतांमध्ये शिराढोणचा (जि. नांदेड) परमेश्वर ब्रह्मदेव असल्याचे पटवून, इंद्र, सूर्य व गणपतीची माहिती देताना उच्छिष्ट (औंढा व उटीब्रह्मचारी) आणि संहारी (धर्मापुरी) या वेगळ्याच रूपातील गणेशाचे वर्णन करून चौफेर शोधकार्याचा परिचय दिला आहे. येथेच डॉ. देशमुखांनी स्कंद, दिक्पाल, नवग्रह, मातृकांच्या मूर्तींची माहिती देऊन, चौथ्या प्रकरणात जैन व बौद्ध प्रतिमांचीही नोंद घेतलीच आहे.\nमूर्तींच्या परिचयासाठी आवश्यक तेथे पुराणादिवाङ्मयातील संदर्भ देणे, अनेक मूर्तींच्या संबंधातील पूर्वसुरींच्या मतांचा आदर कायम ठेवून अनेकांची मते चूक असल्याचे सिद्ध करणे, मूर्तींच्या विवेचनात वास्तवता आणि विश्लेषणात तुलनात्मकता असणे, मूर्तींचे सूक्ष्मातिसूक्ष्म दृष्टीने निरीक्षण करणे, गहन मूर्तिशास्त्र व गूढ मूर्तींच्या आकलनासाठी ग्रंथलेखन लोकभाषा मराठीतच करणे, स्वच्छ मुद्रण, स्पष्ट छायाचित्रे, विषय स्पष्ट करणारी अर्थपूर्ण मुख/मलपृष्ठे, व्याकरणदृष्ट्या मजकूर निर्दोष करण्याचा केलेला प्रयत्न तसेच सादर केलेली महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ सूची या सर्वांमुळेच प्रस्तुत वाचनीय व प्रेक्षणीय झालेला ग्रंथ मराठवाड्यातील कलादेवीच्या कंठातील सुंदर कंठमणीच झाला आहे. लेखक व प्रकाशकाचे अभिनंदन\n- मराठवाड्यातील देवतांची रूपे\n- लेखक : डॉ. किरण देशमुख\n- निर्मल प्रकाशन, नांदेड\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nघाटीत होणार स्ट्रेचर पॉइंट\nसंचमान्यता; संस्थाचालक ाला तब्बल ७० लाखांचा गंडा\nधरणांत फक्त १५ टक्के पाणी\nविष्णूनगरात दोन घरे फोडून पळविला लाखोंचा ऐवज\nशिवसेनेच्या टीकेला भाजपचे उत्तर\nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-mahawanatalya-goshti-mrunalini-vanarase-1235", "date_download": "2018-05-28T03:14:17Z", "digest": "sha1:YWPSEQE5RDDP3LW3P776R5EM7TFKVESN", "length": 23406, "nlines": 116, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Mahawanatalya Goshti Mrunalini Vanarase | Saptahik Sakal", "raw_content": "\nमंगळवार, 20 मार्च 2018\nपुण्याचं पानगळी जंगल. जंगल म्हणजे तरी काय कुणीही न लावलेला, इथं - तिथं अंग चोरून उभा असलेला किंचित झाडोरा. त्याला आसरा देताहेत त्या टेकड्या. दुरून पाहिलं तर या दिवसांत टेकड्या ग्लीरीसिडीयाच्या एकसारख्या खराट्यांनी भरून गेलेल्या दिसतात. हे माणसानं लावलेलं ‘जंगल.’ या जंगलाकडं पाहताना मला काही वर्षांपूर्वी एका चर्चासत्रात झालेला संवाद आठवतो... लावलेली झाडं आणि आपोआप फुलणारा निसर्ग अशी काही चर्चा चालली होती. तेव्हा एक मनुष्यमात्र उठून म्हणाला, ‘पण आज दिसणारं प्रत्येकच झाड आधी कुणीतरी लावलेलं असणार ना कुणीही न लावलेला, इथं - तिथं अंग चोरून उभा असलेला किंचित झाडोरा. त्याला आसरा देताहेत त्या टेकड्या. दुरून पाहिलं तर या दिवसांत टेकड्या ग्लीरीसिडीयाच्या एकसारख्या खराट्यांनी भरून गेलेल्या दिसतात. हे माणसानं लावलेलं ‘जंगल.’ या जंगलाकडं पाहताना मला काही वर्षांपूर्वी एका चर्चासत्रात झालेला संवाद आठवतो... लावलेली झाडं आणि आपोआप फुलणारा निसर्ग अशी काही चर्चा चालली होती. तेव्हा एक मनुष्यमात्र उठून म्हणाला, ‘पण आज दिसणारं प्रत्येकच झाड आधी कुणीतरी लावलेलं असणार ना त्याशिवाय कसं उगवेल ते त्याशिवाय कसं उगवेल ते\nत्याचा प्रश्‍न ऐकून मी क्षणभर चकित, निःशब्द झाले. माणसानं लावलं असल्याशिवाय डोंगरमाथा ते समुद्रसपाटी कुठंही काहीही उगवून येणार नाही अशी त्याची समजूत होती. आज दिसणारी सगळी झाडं ही पूर्वजांची देणगी आहे असा कृतज्ञ समज त्यानं करून घेतला होता. त्या दिवशी तरी त्याच्या त्या अतर्क्‍य प्रश्‍नाला उत्तर देणं मी टाळलं. ग्लिरीसीडीयाच्या खराट्यांकडं बघून मला त्या माणसाची आणि त्याच्या प्रश्‍नाची वारंवार आठवण येते. असं जंगल बघत लहानाचं मोठं झालेल्या माणसाला जर असं वाटलं, की प्रत्येक झाड कुणी न कुणी तरी लावलेलंच असतं तर त्याची काय चूक अर्थात हे लावलेलं आहे की नाही हा प्रश्‍न तरी का पडावा अर्थात हे लावलेलं आहे की नाही हा प्रश्‍न तरी का पडावा टेकडीवर आलेले किती जण या प्रश्‍नात डोकं घालतात टेकडीवर आलेले किती जण या प्रश्‍नात डोकं घालतात झाडं ही झाडं असतात.. त्यांचं काम झाडासारखं उभं राहणं, वेळेला सावली, सौंदर्य पुरवणं, पक्षीबिक्षी बसू शकतात.. ते ही आम्ही बघू झाडं ही झाडं असतात.. त्यांचं काम झाडासारखं उभं राहणं, वेळेला सावली, सौंदर्य पुरवणं, पक्षीबिक्षी बसू शकतात.. ते ही आम्ही बघू फोटो काढू. छान आहे की सगळं.\nम्हणूनच असेल कदाचित, टेकडीवरच्या पायवाटेवर ग्लिरीसीडीयांच्या गर्दीत अजूनही उभी असलेली काही न लावता आलेली झाडं आणि त्याच्या अनुषंगानं बहरलेलं हलतं बोलतं असलेलं रान किंवा रानाचा तुकडा मला भलताच खिळवून ठेवतो. कुणी माझ्यासोबत असेल तर त्यांना कौतुकानं दाखवावं वाटतं, ही बारतोंडी बरं का, ही ना लावलेली नाही. उन्हाळ्यातही बघा ना किती हिरवीगार दिसते आहे आपली आपण वाढली आहे ती, इथली पूर्वीची रहिवासी आहे. सहसा या दाखवण्याला सहानुभूती मिळते आपली आपण वाढली आहे ती, इथली पूर्वीची रहिवासी आहे. सहसा या दाखवण्याला सहानुभूती मिळते नाही असं नाही. पण माझं मन आपलं त्या आपोआप तग धरून राहिलेल्या बारतोंडीकडं ओढ घेत राहतं. आधीच्या झाडोऱ्याचा अवशेष म्हणून राहताना झाडाचं काय काय होत असेल\nआता आता कुठं हे माणसाला कळायला लागलं आहे, की झाड काही एकटंदुकटं नसतं; एखाद्या टेबल किंवा खुर्चीसारखं त्याला संगत असते. टेबलासमोर खुर्ची नसेल तरी आपल्याला चुकल्याचुकल्यासारखं वाटू शकतंच. झाडांना संगत लागते असं आपण म्हणतो ते या अर्थानं नव्हे. ही आपल्या मनातली गोष्ट नव्हे. आपण आता त्यांच्या गोष्टी ऐकू, शकतो, पाहू शकतो. रानातला संवाद समजावून घेऊ शकतो. या संवादाचा एक वाहक म्हणजे बुरशी. बुरशी म्हणजे जंगलातला www. म्हणजे Wood Wide Web. ही बुरशी नसेल तर जंगलात पाचोळा कुजवणार कोण, झाडांना पाणी आणि अन्नद्रव्य आत घ्यायला मदत करणार कोण, एक ना दोन. आत्ता तर कुठं रानातला हा संवाद आपल्याला ऐकू येऊ लागलाय. आपण यथामती तो ऐकायचा प्रयत्न करतोय पण तरी कितीतरी गोष्टी आपल्या ऐकण्याच्या शक्तीच्या पलीकडं उरणार. याची निदान जाणीव ठेवायला काय हरकत त्याला संगत असते. टेबलासमोर खुर्ची नसेल तरी आपल्याला चुकल्याचुकल्यासारखं वाटू शकतंच. झाडांना संगत लागते असं आपण म्हणतो ते या अर्थानं नव्हे. ही आपल्या मनातली गोष्ट नव्हे. आपण आता त्यांच्या गोष्टी ऐकू, शकतो, पाहू शकतो. रानातला संवाद समजावून घेऊ शकतो. या संवादाचा एक वाहक म्हणजे बुरशी. बुरशी म्हणजे जंगलातला www. म्हणजे Wood Wide Web. ही बुरशी नसेल तर जंगलात पाचोळा कुजवणार कोण, झाडांना पाणी आणि अन्नद्रव्य आत घ्यायला मदत करणार कोण, एक ना दोन. आत्ता तर कुठं रानातला हा संवाद आपल्याला ऐकू येऊ लागलाय. आपण यथामती तो ऐकायचा प्रयत्न करतोय पण तरी कितीतरी गोष्टी आपल्या ऐकण्याच्या शक्तीच्या पलीकडं उरणार. याची निदान जाणीव ठेवायला काय हरकत त्या ऐवजी आपण एकतर रान नष्ट करत आलो किंवा आपल्याच मतीनं झाडं लावत तरी आलो. संवादाला जागा असणारं रान वाढू देणं ही अजून आपल्यासाठी फार दूरची गोष्ट आहे, फार दूरची.\nया ऐवजी मला टेकडीवर जाळलेली भुई दिसते. यावर कुठली तग धरून राहू शकणार आहे बुरशी तिच्याशिवाय जे तग धरून राहू शकतं ते आणि तेवढं उभं बघायला मिळेल आपल्याला. आपल्या पुढच्या पिढ्या त्यालाच रान समजत मोठ्या होतील. संवाद हरवत राहील.\nआणि म्हणूनच ओळखीच्या वाटेवर जेव्हा सोनसावरी आपली वर्षभराची मरगळ झटकून अंगावर सोनफुलं घेऊन दिमाखात उभ्या राहतात, तेव्हा त्यांच्याकडंही मी अनिमिष डोळ्यांनी बघत राहते. आपल्या ‘lol’ मोबाईल भाषेत अजूनही घडवंची, फडताळासारखा एखादा जुना शब्द असावा आणि त्याची कधीतरीच जाणीव व्हावी असं वाटतं या ‘संवादा’कडं बघून. सावरीबाई, तू कशी अजून इथं उभी राहिलीस सगळ्या रानात मोठ्या या गुलाबासारखी पिवळीधमक फुलं लेवून उभी असणारी तू एकटीच तर आहेस. त्या फिकुट मिचकुट गुलाबी ग्लिरीसीडीयाच्या गर्दीत तुझ्याकडं पाहताना एकदम सोन्याची झळाळी डोळ्यात भरते. तुझ्याकडं बघून एकदम आश्‍वस्त वाटतं सगळ्या रानात मोठ्या या गुलाबासारखी पिवळीधमक फुलं लेवून उभी असणारी तू एकटीच तर आहेस. त्या फिकुट मिचकुट गुलाबी ग्लिरीसीडीयाच्या गर्दीत तुझ्याकडं पाहताना एकदम सोन्याची झळाळी डोळ्यात भरते. तुझ्याकडं बघून एकदम आश्‍वस्त वाटतं कशानं थोडा रानव्याचा वास येतो ना अजून तुझ्यापाशी. थोडी संवादाची भूक भागते. तुलाही संवादाची आस आहे हे दिसतं मला. तुझा संसार दर वर्षी थोडा थोडा वाढतो नाही त्याशिवाय कशी एकाच टापूत तुझी लेकरं, नातवंडं वाढताना दिसतात त्याशिवाय कशी एकाच टापूत तुझी लेकरं, नातवंडं वाढताना दिसतात तुम्ही सगळे एकदम फुलता आणि आमची बघणाऱ्यांची नजरबंदी होऊन जाते. तुझ्या दूरच्या भाईबंदांवर पळस, पांगाऱ्यावर खूप जण फिदा असतात. कवी आणि निसर्गप्रेमी तर जास्तच प्रेमात; पण त्यांनी टेकडीवरून हळूहळू आपली रसद काढून घेतली असावी. आता चुकून कुठं एखादा पांगारा आपली केशरी लाल नाजूक फुलं ढाळीत असतो, पण भुंग्यांना, पक्ष्यांना खरं निमंत्रण मिळतं ते तुझ्याकडून. न जाणो हे उडुगण आपल्या सोबत आणखी काय आणतील तुम्ही सगळे एकदम फुलता आणि आमची बघणाऱ्यांची नजरबंदी होऊन जाते. तुझ्या दूरच्या भाईबंदांवर पळस, पांगाऱ्यावर खूप जण फिदा असतात. कवी आणि निसर्गप्रेमी तर जास्तच प्रेमात; पण त्यांनी टेकडीवरून हळूहळू आपली रसद काढून घेतली असावी. आता चुकून कुठं एखादा पांगारा आपली केशरी लाल नाजूक फुलं ढाळीत असतो, पण भुंग्यांना, पक्ष्यांना खरं निमंत्रण मिळतं ते तुझ्याकडून. न जाणो हे उडुगण आपल्या सोबत आणखी काय आणतील काय रुजवतील हे सगळं हळूहळू होताना पाहायची मला फार आस आहे, सोनसावरे...\nपण या माझ्या अमर्याद वाटण्याला एक बंधन आहे सोनसावरे. मानवी जीवन फार मर्यादित काळाचं आहे. मी डिजिटली अमर होईन अशी शंका घ्यायला आता पुष्कळ वाव आहे. पण माझ्या पंचेंद्रियांना ज्या असण्याची, भोगण्याची ठाऊकी आहे त्याच्या हे किती जवळपास असणार आहे मला ठाऊक नाही. मला ठाऊक आहेत दीर्घायुषी वृक्षांच्या काही कथा. स्वीडनमध्ये एक झाड आहे म्हणे, अवघे ९५०० वर्षे वयमान. स्प्रूसचं झाड. एवढी वर्षं म्हणजे सरासरी मानवी आयुष्याच्या ११५ पट मला ठाऊक नाही. मला ठाऊक आहेत दीर्घायुषी वृक्षांच्या काही कथा. स्वीडनमध्ये एक झाड आहे म्हणे, अवघे ९५०० वर्षे वयमान. स्प्रूसचं झाड. एवढी वर्षं म्हणजे सरासरी मानवी आयुष्याच्या ११५ पट या झाडाला वेळ म्हणजे काय ते विचारा. त्याची घाई आणि त्याचा निवांतपणा म्हणजे काय असेल या झाडाला वेळ म्हणजे काय ते विचारा. त्याची घाई आणि त्याचा निवांतपणा म्हणजे काय असेल एवढी वर्षं जगण्यासाठी या झाडानं काय करावं एवढी वर्षं जगण्यासाठी या झाडानं काय करावं फांद्यांतून पुनर्जन्म, मुळातून पुनर्जन्म.. फार अद्‌भुत कथा आहे. मूळ झाड असं शोधताच येणार नाही कदाचित, पण जे आहे ते मूळ जे होतं त्यापासून वेगळं काढणार कसं फांद्यांतून पुनर्जन्म, मुळातून पुनर्जन्म.. फार अद्‌भुत कथा आहे. मूळ झाड असं शोधताच येणार नाही कदाचित, पण जे आहे ते मूळ जे होतं त्यापासून वेगळं काढणार कसं\nते तिकडं सहाराच्या वाळवंटात जगातलं एकुटवाणं झाड आहे. बाभळीच्या कुळातलं. जगातलं सगळ्यात एकटं पडलेलं झाड म्हणून त्याची नोंद केलीये म्हणे आपण. आपल्यालाही काय दृष्टी मिळालीये का शोधतो, हेरतो आपण कोण एकटं आणि कोण घेरलेलं ते का शोधतो, हेरतो आपण कोण एकटं आणि कोण घेरलेलं ते तर जे काही असेल ते असो, पण या झाडाची नोंद एकुटवाणं झाड अशी आहे खरी. चारशे किलोमीटर लांबीच्या प्रवासी वाटेवरचं हे एकमेव झाड होतं म्हणे. म्हणजे अजूनही आहे, पण मूळ झाडाची फांदी रुजून वर आलेलं. मूळ झाड १९७३ मध्ये एका प्यायलेल्या ट्रक ड्रायव्हरनं पाडलं म्हणे तर जे काही असेल ते असो, पण या झाडाची नोंद एकुटवाणं झाड अशी आहे खरी. चारशे किलोमीटर लांबीच्या प्रवासी वाटेवरचं हे एकमेव झाड होतं म्हणे. म्हणजे अजूनही आहे, पण मूळ झाडाची फांदी रुजून वर आलेलं. मूळ झाड १९७३ मध्ये एका प्यायलेल्या ट्रक ड्रायव्हरनं पाडलं म्हणे (ट्रक ड्रायव्हर आणि दारू यांच्याबद्दल काय बोलणार (ट्रक ड्रायव्हर आणि दारू यांच्याबद्दल काय बोलणार) तर हे झाड तिथं असलेल्या एका विहिरीच्या जवळ वाढलं होतं. वाळवंटातल्या न संपणाऱ्या भयावह वाटेवरचं हे एकच झाड. शतकानुशतकं त्याची पानं उंटांनी खाऊन कशी टाकली नाहीत) तर हे झाड तिथं असलेल्या एका विहिरीच्या जवळ वाढलं होतं. वाळवंटातल्या न संपणाऱ्या भयावह वाटेवरचं हे एकच झाड. शतकानुशतकं त्याची पानं उंटांनी खाऊन कशी टाकली नाहीत त्याच्या लाकडांची शेकोटी कशी झाली नाही त्याच्या लाकडांची शेकोटी कशी झाली नाही त्याचं उत्तर असं आहे, की हळूहळू हे झाड, झाड राहिलंच नाही, एक दीपगृह बनलं.. वाळवंटातल्या कशावरतरी भरोसून मार्गक्रमणा करणाऱ्या वाटसरुंचं श्रद्धास्थान. त्याच्याभोवती वाटसरू गोळा होऊन प्रार्थना करायचे म्हणे, आमचा प्रवास नीट होऊ दे..\nहा संवाद झाड कसं ऐकत असेल आणि त्याच्या मनातला संवाद आपण ऐकतो असं त्याला कधी वाटेल आणि त्याच्या मनातला संवाद आपण ऐकतो असं त्याला कधी वाटेल\nदर वर्षी पावसाळ्यानंतर लावलेल्या आणि न लावलेल्या झाडांनी आपला पर्णसंभार गाळला की क्षितिजाची रेखा बदलल्यासारखी दिसते. इमारती अधिक जवळ येतात. दोन जगातलं अंतर वेगानं मिटत चालल्यासारखं वाटतं आणि मनात दहा, वीस, पन्नास वर्षांनतरचं चित्र वाकुल्या दाखवू लागतं. त्या चित्रात सोनसावर कुठं असेल असेल का तुझ्या फुलांनी मनात पडलेला सोनेरी प्रकाश असा काळवंडायला लागतो.. तशा सावल्याही आता लांबायला लागतात. घराकडे परतायची वेळ.. माझी, पाखरांची..\nमाझ्या पायवाटेवरही राखेचा काळिमा आहे. त्यावर सोनसावरीची पिवळी धमक फुलं अजूनच उठून दिसतात. मजा म्हणजे, ग्लिरीसिडीयांनी त्या राखेवर आपली नवी पानं गाळायला सुरवात केली आहे. हळूहळू राखेच्या जखमा झाकल्या जातील, नवा संवाद सुरू होईल.. संवाद कुणात, किती ताजा, किती जुना, हे कसं सांगता येईल.. पण संवादाची धुगधुगी अजून दिसतेय. अंधारातच सोनसावर अनावृत्त देहावरचे आपलेही दागिने हळूहळू उतरवून ठेवते आहे. चैत्र तिलाही नवी साडीचोळी करणार आहे. ती लेवून मग सोनसावर वर्षभर लाजाळूचं झाड होऊन उभी राहील. पुढच्या पानगळीत आपलं वैभव घेऊन पुन्हा भेटेल..\nटेकडीवर, सरत्या हिवाळ्याच्या संध्याकाळी काही सोनफुलांशी हाच संवाद... हाच निरोप..\nउन्हाळ्याचा त्रास टाळण्यासाठी कपड्यांपासून प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने बघतो. यामध्ये...\nडोक्‍यावरील कर्जाचा डोंगर, दुष्काळाचे संकट आणि भावकीतील भांडणे याने निराश झालेला,...\nपॉल गोगॅंची वेगळी चित्रं\nमित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, पॉल गोगॅं हा चित्रकार वयाच्या चाळिशीपर्यंत बॅंकेत...\nमाझ्या ऑफिसच्या वाटेवर एक ताम्हण उभी आहे. दरवर्षी त्या झाडाचं अस्तित्व मला नव्याने...\nआठळ्यांची भाजी आठळ्या म्हणजे फणसाच्या गऱ्यातील बिया. साहित्य : फणसाच्या २० ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2018-05-28T03:34:52Z", "digest": "sha1:7AJRMGUU2EZB4VCQ46A6LS4Y2JA4WABP", "length": 6463, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिलिगुडी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहिमालयाच्या पायथ्याशी वसलेले सिलिगुडी\nसिलिगुडीचे पश्चिम बंगालमधील स्थान\nसमुद्रसपाटीपासुन उंची १०० फूट (३० मी)\nसिलिगुडी (बांग्ला: শিলিগুড়ি) हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील एक प्रमुख शहर आहे. सिलिगुडी बंगालच्या उत्तर भागात कोलकातापासून ५६० किमी अंतरावर महानंदा नदीच्या काठावर स्थित आहे. हिमालयाच्या पायथ्याशी वसलेले सिलिगुडी ईशान्य भारताचे प्रवेशद्वार मानले जाते. २०११ साली ५ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेले सिलिगुडी पश्चिम बंगालमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. दार्जीलिंग व सिक्किमच्या जवळच स्थित असल्यामुळे सिलिगुडीला पर्यटनाच्या दृष्टीने देखील मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.\nबागडोगरा विमानतळ सिलिगुडीच्या ९ किमी पश्चिमेस असून येथून भारताच्या सर्व प्रमुख शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे. न्यू जलपाईगुडी रेल्वे स्थानक ईशान्य भारतातील प्रमुख रेल्वे स्थानक असून आसामच्या गुवाहाटीकडे धावणाऱ्या सर्व गाड्या येथूनच जातात.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०९:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-05-28T03:26:50Z", "digest": "sha1:UZHTHY7HZJLPNFMPIGV67LGUUAO23YZI", "length": 9865, "nlines": 121, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "मधुरा जोशी ठरल्या “पुण्याची महाराणी’ - Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nHome breaking-news मधुरा जोशी ठरल्या “पुण्याची महाराणी’\nमधुरा जोशी ठरल्या “पुण्याची महाराणी’\nडॉ. पूनम विचारे “पुण्याची स्वामिनी’\nनिकिता सुंठवाल “पुण्याची मानिनी’\nस्नेहल चौगुले “मनमोहक हास्य’च्या मानकरी\nपुणे – पारंपारिक वेशभूषा, उखाण्यांची मजा, स्पर्धकांचा आत्मविश्‍वास, प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद आणि विजेतेपदाच्या निकालानंतर झालेला जल्लोष अशा उत्साही वातावरणात “पुण्याची महाराणी’ ही सौंदर्य स्पर्धा पार पडली. यावेळी आपल्या सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि आत्मविश्‍वासातून परीक्षकांचे मन जिंकत मधुरा जोशी यांनी “पुण्याची महाराणी’ हा किताब मिळविला. तर डॉ. पूनम विचारे (पुण्याची स्वामिनी), निकिता सुंठवाल (पुण्याची मानिनी) स्नेहल चौगुले (मनमोहक हास्य) यांनी अनुक्रमे प्रथम,द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला.\nस्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत निवड झालेल्या स्पर्धकांना परीक्षकांतर्फे प्रश्‍न विचारण्यात आले. बुद्धिमत्तेचा कस लागणाऱ्या या फेरीत परीक्षकांतर्फे विचारण्यात आलेल्या प्रश्‍नांची प्रामाणिक आणि तितकेच ठामपणे उत्तर देत या स्पर्धकांनी त्यांची मने जिंकली. यातूनच अंतिम पुरस्कारासाठी मधुरा जोशी यांचे नाव निश्‍चित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन निवेदिका रत्ना दहिवलकर यांनी केले.\nउबेरविरोधात रिक्षा संघटनांचा “चक्‍काजाम’\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.smartdost.in/5-historic-moments/", "date_download": "2018-05-28T03:24:28Z", "digest": "sha1:ORSAIMPTVL7RBC6R66D3OE5E635TVYGC", "length": 10442, "nlines": 67, "source_domain": "www.smartdost.in", "title": "5 एैतिहासीक क्षण जे तुम्हाला बरेच काही सांगून जातील | | SmartDost - marathi website for interesting information", "raw_content": "\n5 एैतिहासीक क्षण जे तुम्हाला बरेच काही सांगून जातील\nअजबसत्य, अनोखे | 0 |\n1. मॅकडोनाल्डसचे पहीले दूकान,१९४८:\nरिचर्ड आणि मॉरीस मॅकडोनाल्ड या दोन भावांनी सन १९४० साली मॅकडोनाल्डस बार-बे-क्यू नावाने सुरू केलेल्या रेस्टॉरंटचे बदललेले रूप आणि पसारा आपण पाहतोच. सुरूवातीला वेगवेगळे २५ खाद्यपदार्थ विकणाऱ्या या भावांनी आपल्याला फायदा बर्गर्स विकून मिळतोय हे समजताच सन १९४८ ला कॅलिफोर्निया येथे फक्त बर्गर्स, सॉफ्ट ड्रींक्स आणि फ्रेंच फ्रॉइज विकणारे नवीन ‘मॅकडोनाल्डस’ सेल्फ सर्व्हीस आऊटलेट काढले. सुमारे पाच वर्षांनी दुसरे आऊटलेट काढले. नंतर मॅकडोनाल्डस ज्याला आपण ‘मॅक डी’ म्हणूनही ओळखतो जगभरात प्रसीध्द झाले. सन २०१३ ला निव्वळ नफा ३३०० कोटी रूपयांपेक्षा जास्त आणि १८ लाख कामगार असलेल्या मॅकडी या पहिल्या स्टोअरचा फोटो तुम्हाला गुणवत्तेच्या जोरावर काहीही अशक्य नाही हे दाखवून देतो.\n2. मायक्रोसॉफ्टची पहिली टीम, १९७८\n१ जानेवारी १९७५ पॉल ऍलनने आपला मित्र बिल गेट्सला संगणकांसाठी ऑपरेटींग सिस्टीम विकसीत करावयाची आयडीया सांगितली. गेटसला तत्काळ‘बेसीक’ या लॅग्वेजसाठी ओ.एस. तयार करण्यामध्ये फायदा आहे हे जाणवले आणि सुरू झाली मायक्रोसॉफ्ट कंपनीची यशोगाथा. कंपनीचे ‘‘मायक्रोसॉफ्ट’’ हे नाव देखिल पॉल ऍलनने सूचवले. कंपनीच्या पहिल्या १२ स्टाफ मेंबर्सचा हा फोटो ज्यामध्ये खालील बाजूस डाव्या बाजूला बिल गेटस व उजव्या बाजूस पॉल ऍलन दिसत आहेत. सध्या संगणक क्षेत्राचा बादशहा मायक्रोसॉफ्ट ५ लाख कोटी पेक्षाही जास्त रूपयांची सॉफ्टवेअर्स आणि इतर वस्तू विकतो. १२ माणसांनी सुरू केलेल्या कंपनीमध्ये आता १,१०,००० तज्ञ काम करतात व जगातील १०५ देशांमध्ये मायक्रोसॉफ्ट काम करते आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे भारतीय श्री. सत्या नाडेला आता मायक्रोसॉफ्टचे C.E.O.आहेत.\n3. अॅपलचे निर्माता स्टीव व स्टीव्ह, १९७६\nजगातील सर्वात महागडा ब्रँन्ड असणारी कंपनी ‘‘अॅपल’’. आयफोन, आयट्यून, आयपॅड सारख्या अनोख्या आणि प्रगत प्रॉडक्टसनी जगाला वेड लावणाऱ्या कंपनीची सुरूवात कॉम्प्यूटर तयार करणारी कंपनी म्हणून झाली. सन १९७६ स्टीव्ह जॉब्स व स्टीव्ह वोझनिक यांच्या आनंदी छटा दाखवणारा हा फोटो.भविष्यात जगाला मिळणाऱ्या आनंदाची सुरूवातच होती असे वाटते.अगदी कर्जकाढून सुरू केलेली ही छोटी कंंपनी आज जगातील दुसऱ्या नंबरची आय.टी. कंपनी आता १० लाख कोटी रूपयांचा टर्नओव्हर असणारी कंपनी बनली आहे.\n4. गूगलची सुरूवात, १९९८\nअगदी आलीकडल्या काळातील परंतू सर्वांच्या ओठावर ज्याचे नाव असते ती ‘‘गूगल’’ सन १९९६ साली लॅरी पेग आणि सर्जी ब्रिन या विद्यार्थ्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सीटीचा प्रोजक्ट मधून सुरू केली. म्हणूनच गूगलचे पहिले डोमेन नेम गूगल.स्टॅनफोर्ड.एज्यू (google.stanford.edu) असेच होते. आज जगातील सर्वांत आवडत्या असलेल्या सर्च इंजिनने मे २०११ ला मासिक १०० कोटी यूजर्सचा टप्पा पार केला. महिन्याला शंभर कोटीवर लोकांना माहितीची कवाडे उघडणाऱ्या गूगलच्या याच सुरवातीच्या टीमला प्रणाम.\n5. आणि आता आइनस्टाईनचे ऑफीस,१९५५\nजगातील सर्वांत प्रसिध्द शास्त्रज्ञांपैकी एक असलेल्या आइनस्टाईन यांचे हे ऑफीस. भौतीक शास्त्राच्या १९२१ चे नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या आइनस्टाईननी विविध शोध लावून जगावर अनंत उपकार केले. वयाच्या १६व्या वर्षांपासून आपल्या प्रगल्भ बुध्दीचा वापर करून अनेक नवनवे सिध्दांत जगापूढे मांडले. या महान शास्त्राज्ञाने ज्या कार्यालयात बसून हे अफाट काम केले त्या ऑफिसचा हा दूर्मिळ फोटो.\nPreviousदेशोदेशीचे 5 मायावी प्राणी\nNext10 मिनिटांत गाढ झोप लागण्यासाठीचे 5 उपाय\nताज महाल अन लाल किल्ला विकणाऱ्या खऱ्या नटवरलालच्या 5 खऱ्या गोष्टी\n२०१४ मधील ५ वेगवान कार्स\nवाईनपूराण अन 5 अतिसुंदर व्हिंटेज कार्स\nहवा नसताना चंद्रावर फडफडणारा झेंडा : चंद्रावर मानव उतरला नसण्याच्या 5 शंका\nस्टिव्ह जॉब्स यांचे 6 Success Rules\nपरग्रहवासियांसाठी दिशादर्शक अन वीज निर्मिती – पिरॅमिडबद्दलच्या या 5 समजुती खऱ्या असतील का\nरिलेशनशिप धोक्यात टाकणाऱ्या 5 सवयी\nदोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-astrology-anita-kelkar-marathi-article-1499", "date_download": "2018-05-28T03:26:38Z", "digest": "sha1:LML6EORJWIKL3UGDBNW4RXSFJBEHYMH7", "length": 18036, "nlines": 111, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Astrology Anita Kelkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nग्रहमान : २८ एप्रिल ते ४ मे २०१८\nग्रहमान : २८ एप्रिल ते ४ मे २०१८\nशुक्रवार, 27 एप्रिल 2018\nग्रहमान : २८ एप्रिल ते ४ मे २०१८\nमेष : या सप्ताहात केलेल्या कामाचे श्रेय आणि मोबदला मिळवण्यासाठी बरीच धावपळ करावी लागेल. कामात थोडी निराशा येईल, पण काम चालूच ठेवाल. व्यवसायात कामाचा वेग उत्तम राहील. पैशाची चिंता मिटेल. सहकारी व हितचिंतकांची कामात मदत होईल. हौसेने एखादे काम हाती घ्याल, त्यात थोडा त्रास होईल. नोकरीत अतिउत्साहाच्या भरात कोणतेही आश्‍वासन देऊ नका. कामात थोडा धीर धराल. सामंजस्याने प्रश्‍नांची उकल करावी. प्रियजनांच्या भेटीचे योग येतील. प्रकृतीमान सुधारेल. मुलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी थोडा हात सैल सोडाल.\nवृषभ : स्वकर्तृत्त्वावर विश्‍वास ठेवून कार्य करीत राहिला तर यश नक्की येईल. व्यवसायात पूर्वी केलेल्या कष्टाचे चांगले फळ मिळेल. कामाच्या वेळी काम करून इतर वेळी आराम कराल. भांडवलाची तरतूद झाल्याने प्रगतिपथावर राहाल. नोकरीत वरिष्ठ व सहकारी मदत करतील. वरिष्ठ कामात न मागता सवलत देतील. परदेशव्यवहारांना चालना मिळेल. घरात मंगलकार्य ठरेल. फावल्या वेळात तुम्ही छंद जोपासू शकाल. महिलांना सभोवतालच्या व्यक्तींचे अंदाज अचूक येतील.\nमिथुन : व्यवसायात योग्य व्यक्तींची निवड योग्य कामासाठी करून फायदा मिळवाल. तुमच्या मनातील कल्पना प्रत्यक्षात साकार करण्यास उत्तम काळ आहे. काही कारणाने लांबलेली कामे गती घेतील. हातातील कामे पूर्ण होतील. नोकरीत आश्‍वासने देण्यापूर्वी तुमच्याकडून काय अपेक्षा आहे, याचा अचूक अंदाज घ्यावा. आवडीचे काम मिळेल. त्यामुळे मानसिक समाधान लाभेल. घरात मुलांकडून सकारात्मक विचारांची देवघेव होईल. चांगली बातमी कळेल. कुटुंबासमवेत प्रवासाचे बेत ठरतील.\nकर्क : दिर्घकाळानंतर चांगले ग्रहमान लाभले आहे, त्याचा फायदा घ्यावा. व्यवसायात ठोस पावले उचलून कृती कराल. मनावरचे दडपण दूर होईल. अपेक्षित पैसे हातात मिळाल्याने नव्या योजना साकार होतील. परदेश व्यवहाराची नवीन संधी चालून येईल. नोकरीत उत्साहवर्धक वातावरण लाभेल. ओळखीचा उपयोग होईल. जोडधंद्यातून विशेष लाभ मिळेल. घरात लांबलेले कार्य निश्‍चित ठरेल. परदेशगमनाची संधी चालून येईल. तरुणांना मनपसंत जोडीदार भेटेल. प्रकृतीमान सुधारेल. महिलांना कामाची योग्य दिशा मिळेल. उत्साह वाढेल.\nसिंह : कामात आळस झटकून प्रगती करावी. सभोवतालच्या व्यक्तींचे सहकार्य खुबीने मिळवावे. व्यवसायात उलाढाल वाढवण्यासाठी प्रसिद्धिमाध्यमांचा उपयोग कराल. भागीदाराच्या सल्ल्याशिवाय कोणतेही निर्णय घाईने घेऊ नये. नोकरीत \"\"आपले काम बरे आणि आपण बरे'' हे धोरण उपयोगी पडेल. नवीन नोकरीच्या कामात थोडा विलंब सहन करावा लागेल. घरात खर्चाचे प्रमाण वाढेल. पाहुण्यांची ये-जा राहील. आप्तेष्टांचा सहवास लाभेल. महिलांनी दगदग, धावपळ कमी करावी.\nकन्या : मानसिक आनंद मिळवून देणारे ग्रहमान आहे. व्यवसायात पूर्वी केलेल्या कष्टाचे फळ चांगल्या स्वरूपात तुम्हाला मिळेल. अडीअडचणींवर मात करून कामात प्रगती कराल. नवीन आखलेले बेत सफल होतील. आर्थिकस्थितीही सुधारेल. नोकरीत तुमच्या सूचनांचा विचार वरिष्ठ करतील. मान व प्रतिष्ठा मिळवून देतील. आवश्‍यक ती कामे ओळखीचा उपयोग होऊन होतील. घरात चांगला बदल घडेल. मनोकामना सफल होतील. कौटुंबिक स्वास्थ्य उपभोगाल.\nतूळ : प्रयत्न व कष्ट यांची योग्य सांगड घातलीत तर यश फार दूर नाही, असा अनुभव येईल. व्यवसायात शिस्त व योग्य नियोजनाने कामे होतील. पैशामुळे कोणाशी हितसंबंध दुखावणार नाहीत याची दक्षता घ्यावी. मध्यस्थांवर सोपवलेल्या कामावर देखरेख ठेवावी. नोकरीत हाताखालच्या व्यक्तींकडून काम कसे करून घेता यावर यशाची भिस्त राहील. वरिष्ठ कामानिमित्ताने जादा अधिकार व सवलतीही देतील. घरात किरकोळ मानापमानाचे प्रसंग उठतील. शांत रहा, दगदग, धावपळ कमी करावी. महिलांनी स्वतःचा छंद जोपासावा.\nवृश्‍चिक : आशावादी राहाल. स्वप्ने साकार होतील. व्यवसायात ध्येयाच्या दिशेने एक पाऊल टाकण्याची संधी मिळेल. फायदा मिळवून देणारी कामे मिळाल्याने कामाचा उत्साह वाढेल. अनपेक्षित लाभ होतील. नोकरीत नवीन कामासाठी प्रयत्न करणाऱ्यांना काम मिळेल. वरिष्ठ मतलब साध्य करण्यासाठी आवळा देऊन कोहळा काढणार नाहीत, याची काळजी घ्यावी. घरात शुभकार्याची नांदी होईल. नातेवाईक, आप्तेष्ट, प्रियजन यांच्या भेटीचे योग येतील.\nधनू : सर्व आघाड्यांवर सज्ज राहावे. तुमचे प्रत्येक काम महत्त्वाचे असेल. व्यवसायात वेळेचे व पैशाचे गणित मांडल्याशिवाय सुरवात करू नये. महत्त्वाची कामे ----- हाताळून इतर कामे सहकाऱ्यांकडून खुबीने करून घ्यावीत. पैशाची चिंता मिटेल. कमाई मनाप्रमाणे होईल. नोकरीत गरजेनुसार कामांना अग्रक्रम राहील. मिळालेल्या सुखसुविधा उपभोगण्याकडे कल राहील. प्रवासयोग संभवतो. घरात गृहसजावट, नवीन खरेदीचे मनसुबे ठरतील. तरुणांना वैवाहिक जीवनात पदार्पण करावेसे वाटेल. आप्तेष्ट, प्रियजन यांच्या भेटीचे योग येतील.\nमकर : मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. व्यवसायात कामानिमित्ताने विविध सरावरील व्यक्तींशी भेटीगाठी होतील. नवीन कल्पना मनात येतील. पैशाचा ओघ राहिल्याने जुनी देणी देता यतील.कामानिमित्ताने प्रवास घडेल. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. पगारवाढ मिळेल. कमी श्रमात जास्त यश संपादन कराल. घरात छोटा समारंभ साजरा कराल. आत्मविश्‍वास वाढेल. तरुणांना नवीन संधी आकर्षित करतील. प्रियजन आप्तेष्ट यांच्या भेटीचे योग येतील.\nकुंभ : मनाला दिलासा देणारे ग्रहमान लाभल्याने निःश्‍वास टाकाल. व्यवसायात नेहमीच्या कामाचा तणाव असेल तरीही तुम्ही त्याची पर्वा करणार नाही. आर्थिक स्थिती चांगली राहिल्याने अनेक बेत पूर्ण होतील. जोडधंदा असणाऱ्यांना चांगली संधी उपलब्ध होईल. वेळेचे गणित मांडून कामे उरकावीत. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामावर खूष होतील व जादा सवलत देतील. नवीन हितसंबंध जोडले जातील. घरात शुभ समाचार कळेल. वेळ मजेत जाईल. छोटीशी सहल काढाल. महिलांना मनःशांती लाभेल.\nमीन : ग्रहमान अनुकूल असल्याने तुमच्या प्रयत्नांना नशिबाची जोड मिळेल. मनातील अनेक बेत साकार करण्यासाठी पावले उचलाल. व्यवसायात वेळेत कामे पूर्ण केलीत तर बराच फायदा होईल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटीचे योग येतील. नवीन योजनांना मुहूर्त लाभेल. नोकरीत विशिष्ठ कामासाठी परदेशगमनाची संधी मिळेल. परदेश व्यवहारांना चालना मिळेल. मानसन्मानाचे योग येतील. घरात सांसारिक जीवनात आनंद देणारी बातमी कळेल. सुवार्ता मनाला उभारी देईल. प्रकृतीमान सुधारेल.\nएकदा प्राथमिक साधं वरण छान बनवता आलं, की मग पुढचा प्रवास खूप आनंददायी असतो. प्रयोग...\nपूर्वजन्मीची पुण्याई असेल म्हणून मी अरुण दातेंचा मुलगा म्हणून जन्माला आलो. फार लहान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A4%BE/", "date_download": "2018-05-28T03:21:20Z", "digest": "sha1:A5YTR7GSLZEI5PRFENQLSB7YMMKHTVFW", "length": 9369, "nlines": 118, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून सर्वाधिक इच्छूक उमेदवार - Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nHome breaking-news ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून सर्वाधिक इच्छूक उमेदवार\n‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीकडून सर्वाधिक इच्छूक उमेदवार\nपुणे : महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. 16 सदस्यांच्या स्थायी समितीमध्ये भाजपचे सर्वाधिक 10 सदस्य असून त्यातही भाजपचे 4 सदस्य बाहेर पडलेले आहेत. त्यामुळे समितीमध्ये वर्णी लावण्यासाठी भाजपमध्येच सर्वाधिक रस्सीखेच असणार आहे. त्यामुळे भाजप ज्या सदस्यांना संधी देणार, त्यावर स्थायी समितीचा अध्यक्षपद ठरणार आहे. त्यात मंजुषा नागपुरे, सुनील कांबळे यांच्यासह हेमंत रासणे यांची नावे आघाडीवर आहेत.\nतर भाजपचे राजेंद्र शिळीमकर, दीपक पोटे यांची नावेही सदस्यपदासाठी चर्चेत आहेत. तर राष्ट्रवादीच्या 2 जागांसाठी तब्बल 25 जण इच्छूक आहेत. शिवसेना आणि कॉंग्रेसकडूनही महापालिकेतील पदाधिकारी वगळता उर्वरित 9 जण इच्छूक आहेत. तर भाजपकडे रिपाइंच्या नगरसेवकांकडून स्थायी समितीसाठी मागणी केली जात असल्याची चर्चा आहे.\nकपिल शर्माच्या नवीन शोचा फर्स्ट लुक रिलीज\nमौलाना नदवी यांनी ‘राम मंदिरा’साठी मागितली लाच\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/tech/5921-oppo-f7-smartphone-to-launch-in-india-on-march-26", "date_download": "2018-05-28T03:16:15Z", "digest": "sha1:FQLJPGSJSMHRZCZNPKFM2RL65RYPKWO4", "length": 8748, "nlines": 145, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "फ्रंट कॅमेरा 25 मेगापिक्सेल, ओप्पोचा जबरदस्त F7 स्मार्टफोन लवकरच होणार लॉंन्च - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nफ्रंट कॅमेरा 25 मेगापिक्सेल, ओप्पोचा जबरदस्त F7 स्मार्टफोन लवकरच होणार लॉंन्च\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nओप्पो कंपनी आपला 'F7' स्मार्टफोन लवकरचं बाजारात आणणार आहे. या स्मार्टफोनचं वैशिष्ट्य त्याचा 25 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.\nओप्पोने 'F7' स्मार्टफोनच्या लॉन्चिंगसाठी विशेष तयारी केली असून कंपनी अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर त्याचं प्रोमोशन करत आहे. 26 मार्च रोजी मुंबईमध्ये आयोजित एका कार्यक्रमात 'ओप्पो F7' स्मार्टफोन लॉन्च केला जाणार आहे. या स्मार्टफोनचा ब्रँड अॅम्बेसिडर, टीम इंडियाचा ऑल राऊंडर हार्दिक पांड्या असेल.\nया स्मार्टफोनच्या फीचर्सबाबत कोणतीच माहिती उघड करण्यात आली नाही. टिझर पाहून जाणकारांच्या अंदाजानुसार या स्मार्टफोनची 6.2 इंच एचडी स्क्रिन असण्याची शक्यता आहे. स्नॅपड्रॅगन 670 प्रोसेसर किंवा मीडियाटेक हेलियो पी 6 चिपसेट, 4 जीबी किंवा 6 जीबी रॅम, 64 जीबी स्टोरेज इत्यादी फीचर्स असू शकतात. या स्मार्टफोनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस ब्यूटीफिकेशन टेक्नोलॉजी असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या फीचर्सच्या साहाय्याने युजर्सना फोटोसोबत अनेक प्रकारचे प्रयोग करता येतील. तसचं सेल्फीचा बॅकग्राउंन्ड ब्लर करता येऊ शकेल. टीझरवरुन या स्मार्टफोनची आयफोन-एक्सशी तुलना केली जात आहे.\nसोनीचा नवा जबरदस्त स्मार्टफोन भारतात लाँच; 23 MP कॅमेरा\nदोन सेल्फी कॅमेरे असलेला जबरदस्त स्मार्टफोन लाँच\n8GB रॅम, 128GB मेमरी आणि पावरफुल कॅमेरा; ‘वन प्लस’ला टक्कर देणार आसुसचा जबरदस्त स्मार्टफोन\nजबरदस्त फिचर्स असलेले मोटोचे दोन फोन लॉंच\nजिओनंतर आता रिलायन्सनेही आणला फ्री डेटा-कॉलिंगसाठी सर्वात स्वस्त प्लान\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\n#हेडलाइन कोल्हापूरसह, सांगली, सातारा कराड परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची… https://t.co/wLA6vaqLg0\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2011/09/blog-post_20.html", "date_download": "2018-05-28T03:16:33Z", "digest": "sha1:YI44KI4SVTMVKEK4QK7KU4BOZEQCLE2U", "length": 11354, "nlines": 38, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी", "raw_content": "\nमंगळवार, २० सप्टेंबर, २०११\nजमिनीच्या प्रकारानुसार रब्बी ज्वारीच्या जाती निवडा डॉ. शरद गडाख, डॉ. उत्तम चव्हाण Monday, September 05, 2011 AT 03:45 AM (IST) Tags: agrowan नवीन वाणांचा व तंत्रज्ञानाचा वापर जमिनीच्या प्रकारानुसार केल्यास रब्बी ज्वारीच्या उत्पादनात सर्वसाधारण 40-45 टक्‍क्‍यांनी वाढ होते. यासाठी शिफारशीत जातींची सुधारित पद्धतीने लागवड करणे आवश्‍यक आहे. अ) हलक्‍या जमिनीसाठी जाती : 1) फुले अनुराधा : अवर्षण प्रवण भागात हलक्‍या जमिनीसाठी हा वाण विकसित करण्यात आला आहे. पक्व होण्याचा कालावधी 105 ते 110 दिवस असून, अधिक अवर्षणास प्रतिकारक्षम आहे. या वाणाची भाकरी उत्कृष्ट चवदार असून, कडबा अधिक पौष्टिक व पाचक आहे. हा वाण खोडमाशी तसेच खडखड्या रोगास प्रतिकारक्षम असून, कोरडवाहू क्षेत्रामधून धान्य उत्पादन सरासरी प्रति हेक्‍टरी आठ-दहा क्विंटल व कडबा 30 ते 35 क्विंटल मिळतो. 2) सिलेक्‍शन - 3 हा वाण हलक्‍या जमिनीमध्ये 105 ते 110 दिवसांत पक्व होतो तसेच अवर्षणास प्रतिकारक्षम आहे. या वाणाची भाकरी चवदार असून, कडबा पौष्टिक व अधिक पाचक आहे. या वाणाचे धान्य उत्पादन पाच ते सहा क्विंटल व कडब्याचे उत्पादन 15 ते 18 क्विंटल प्रति हेक्‍टरी मिळते. ब) मध्यम जमिनीसाठी जाती : 1) फुले चित्रा : ही जात अवर्षण प्रवण भागात मध्यम जमिनीसाठी शिफारशीत केली आहे. या जातीचे दाणे मोत्यासारखे पांढरे शुभ्र आहेत. ही जात 105 ते 110 दिवसांत पक्व होते. या जातीच्या ज्वारीची भाकरी चांगल्या प्रतीची असून, कडब्याची प्रत सुद्धा उत्तम आहे. या जातीचे धान्य उत्पादन 20 ते 25 क्विंटल आणि कडबा उत्पादन 55 ते 60 क्विंटल मिळते. 2) फुले माऊली : ही जात 110 ते 115 दिवसांत पक्व होते. या जातीच्या ज्वारीच्या भाकरीची चव चांगली असून, कडबा पौष्टिक व चवदार आहे. या जातीचे धान्याचे उत्पादन मध्यम जमिनीत 15 ते 20 क्विंटल तर हलक्‍या जमिनीत सात ते आठ क्विंटल प्रति हेक्‍टरी मिळते. कडब्याचे उत्पादन मध्यम जमिनीत 40 ते 50 क्विंटल तर हलक्‍या जमिनीत 20 ते 30 क्विंटल मिळते. क) भारी जमिनीसाठी जाती : 1) फुले वसुधा : ही जात भारी जमिनीकरिता कोरडवाहू व बागायतीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे. ही जात 116 ते 120 दिवसांत पक्व होते. या जातीचे दाणे मोत्यासारखे पांढरे शुभ्र व चमकदार आहेत. भाकरीची व कडब्याची प्रत चांगली असून, ही जात खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम आहे. या जातीचे धान्य उत्पादन कोरडवाहूसाठी 24 ते 28 क्विंटल आणि बागायतीसाठी 30 ते 35 क्विंटल प्रति हेक्‍टरी मिळते. तसेच कडब्याचे उत्पादन कोरडवाहूमध्ये 65 ते 70 क्विंटल व बागायतीमध्ये 70 ते 75 क्विंटल प्रति हेक्‍टरी मिळते. 2) फुले यशोदा : ही जात 120 ते 125 दिवसांत काढणीस तयार होते. या जातीचे दाणे मोत्यासारखे पांढरे शुभ्र, चमकदार असून, त्याची भाकरी चवीला चांगली आहे. ही जात खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम आहे. या जातीचे धान्याचे उत्पादन 25 ते 28 क्विंटल असून, कडब्याचे उत्पादन 60 ते 65 क्विंटल प्रति हेक्‍टरी मिळते. बागायतीमध्ये धान्य उत्पादन 30 ते 35 क्विंटल, तर कडब्याचे उत्पादन 70 ते 80 क्विंटल प्रति हेक्‍टरी मिळते. 3) सी.एस.व्ही. 22 ही जात राष्ट्रीय स्तरावर प्रसारित करण्यात आलेली असून, ती भारी जमिनीकरिता कोरडवाहू व बागायतीसाठी योग्य आहे. ही जात 116 ते 120 दिवसांत तयार होते. या जातीचे कोरडवाहूमध्ये धान्य उत्पादन 24 ते 28 क्विंटल, तर बागायतीमध्ये 30 ते 35 क्विंटल मिळते. कडब्याचे उत्पादन कोरडवाहूमध्ये 65 ते 70 क्विंटल, तर बागायतीमध्ये 70 ते 75 क्विंटल प्रति हेक्‍टरी मिळते. ड) बागायती जमिनीसाठी जाती : 1) फुले रेवती : ही जात भारी जमिनीत बागायतीसाठी विकसित करण्यात आलेली आहे. या जातीस पाण्याच्या तीन ते चार पाळ्या पिकाच्या वाढीचा काळ, पोटरीत असताना, फुलोऱ्यात असताना व दाणे भरताना द्याव्या लागतात. या जातीस 118 ते 120 दिवस पक्व होण्यास लागतात. या जातीचे दाणे मोत्यासारखे पांढरे चमकदार असून, भाकरीची चवही उत्कृष्ट आहे. तसेच कडबा पौष्टिक असून, अधिक पाचक आहे. ही जात खोडमाशी व खडखड्या रोगास प्रतिकारक्षम आहे. धान्य उत्पादन 40 ते 45 क्विंटल व कडबा उत्पादन 90 ते 100 क्विंटल प्रति हेक्‍टरी मिळते. 2) सी.एस.व्ही. 18 : या जातीस पाण्याच्या दोन ते तीन पाळ्या लागतात. ओलिताखाली अधिक उत्पादन देणारी, धान्याची व कडब्याची प्रत चांगली असणारी, मावा किडीस प्रतिकारक्षम असणारी ही जात 30 ते 35 क्विंटल धान्य व 70 ते 75 क्विंटल कडब्याचे उत्पादन प्रति हेक्‍टरी देते. शेतकरी बांधवास विनंती करण्यात येते, की आपल्या जमिनीच्या प्रकारानुसारच रब्बी ज्वारीच्या जातीचा वापर करा म्हणजे उत्पादनात वाढ होईल. ज्वारी सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संपर्क : 02426-243253\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे २:२६ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nजमिनीच्या प्रकारानुसार रब्बी ज्वारीच्या जाती निवडा...\nसुधारित पद्धतीने घ्या कांद्याचे उत्पादन\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t4751/", "date_download": "2018-05-28T03:21:00Z", "digest": "sha1:DZBHV4UQETALA7LDSZ5MPUW6NNEQEYAB", "length": 4321, "nlines": 124, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-तुजविण सख्या रे..", "raw_content": "\nबसून होते उदास, गुपचूप\nपण, कोमेजून गेले होते रूप\nतुझीच रे होती प्रतीक्षा\nजणू घेत होते माझी परीक्षा\nमेघ शहाणे फिरत होते\nअन मीच वेडी, वेड्या मनात\nकसले बहाणे फिरत होते\nअलगद तुझ्या कुशीत येऊन\nसोडून द्यावे माझे 'मी'पण\nनि कायम राहावी तुलाच बिलगून\nया कातरवेळी मी घाबरते\nस्तब्ध झाला हा देह जरी\nRe: तुजविण सख्या रे..\nअलगद तुझ्या कुशीत येऊन\nसोडून द्यावे माझे 'मी'पण\nनि कायम राहावी तुलाच बिलगून\nRe: तुजविण सख्या रे..\nमन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...\nRe: तुजविण सख्या रे..\nअलगद तुझ्या कुशीत येऊन\nसोडून द्यावे माझे 'मी'पण\nनि कायम राहावी तुलाच बिलगून\nRe: तुजविण सख्या रे..\nRe: तुजविण सख्या रे..\nRe: तुजविण सख्या रे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z120110201511/view", "date_download": "2018-05-28T03:23:17Z", "digest": "sha1:IHT5CWAVOG5UNJTOE7WMTO6UTZFNE6BT", "length": 27725, "nlines": 230, "source_domain": "www.transliteral.org", "title": "खंड २ - अध्याय ८", "raw_content": "\nएका क्षणासाठी निमिष ही संज्ञा कशी प्राप्त झाली\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|\nखंड २ - अध्याय ८\nमुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.\nTags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत\n दक्षा अवधूत नामें ख्यात ऐसें मुद्‌गल सांगती ॥१॥\n कधी पक्षांसम आहार करिती मलमूत्रादि विसर्जिती \n योगानेंही न जाहला शांत तेव्हां आपुल्या पितरांसी भेटत तेव्हां आपुल्या पितरांसी भेटत प्रणाम करुनी उभा राहे ॥३॥\n कर जोडोनि त्यांना प्रार्थित \nअत्रीनें त्यांचा सत्कार केला योग्य आसनीं बैसविला आपुल्या जनका ब्रह्मपुत्रासी ॥५॥\nस्वामी नानाविध ब्रह्म साधलें उपाधीरहित झालों योग बळें उपाधीरहित झालों योग बळें उपाधि निरुपाधी सोडून भावबळें उपाधि निरुपाधी सोडून भावबळें साम्यांत स्थित मीं जाहलों ॥६॥\n सहजची मी झालों स्थित तेथ स्वाधीनत्व पाहत परि शांतिविहीन मीं जाहलो ॥७॥\nसहज स्थितीहून जें अतीत तें ब्रह्म योगानें न लाभत तें ब्रह्म योगानें न लाभत म्हणोनी शांतियोग मजप्रत \n शांतीचें रहस्य करी कथन आपुल्या पुत्रासी आदरें ॥९॥\n मजसीं जेणें शांत झालों ॥१०॥\n शिवादि देवांचाही तो कुलदेव शांतियोग स्वरुप अपूर्व त्यास जाण तू महामते ॥११॥\n करशील जरी मन लावून तरी शांती तुज लाभून तरी शांती तुज लाभून \n कृतकृत्य शिवादी देव ॥१३॥\nनाम रुपात्मक जें असत तें सर्व जगत्‍ ब्रह्म ख्यात तें सर्व जगत्‍ ब्रह्म ख्यात जें शक्ति रुपाख्य असत जें शक्ति रुपाख्य असत तें ब्रह्म असत्‍ रुपक ॥१४॥\nअमृतमय सौर ब्रह्म संस्थित आत्माकारें तें सद्‌रुप होत आत्माकारें तें सद्‌रुप होत ऐसें वेदांत असे प्रकीर्तित ऐसें वेदांत असे प्रकीर्तित ब्रह्म द्विविध जाण तूं ॥१५॥\nत्यांच्या अभेदें सर्वत्र संस्थित ब्रह्म समभावें जगतांत सत्‌ असत्‌मय विष्णु असत ऐसे वेद सांगती ॥१६॥\nत्याहून विलक्षण तुर्य रुप नेति ऐसे त्याचें स्वरुप नेति ऐसे त्याचें स्वरुप निर्मोह शिवसंज्ञ निष्पाप स्वाधीन ब्रह्म त्या म्हणती ॥१७॥\nचार ब्रह्मांचा योग होत त्यास बुधजन स्वानंद म्हणत त्यास बुधजन स्वानंद म्हणत तोच मायामय साक्षात‍ गणेश ऐसें वेदज्ञ म्हणती ॥१८॥\nअंतर्बाह्य सर्व क्रिया होत ब्रह्माकार ती दिसत कर्माचा संयोग होतां ॥१९॥\n योगीयांसी जें लाभें पावन त्यांचा अभेद होता योग उत्पन्न त्यांचा अभेद होता योग उत्पन्न ज्ञानयोग नाम त्याचें ॥२०॥\n तोच जाणावा योग अभेद आनंदात्मक रुप विशद द्वैध नाश होतां लाभे ॥२१॥\n अथवा ज्ञानयोग तैसा आनंदयोगरत ह्या तिघांसही त्यागित तेव्हां सहज स्थिति म्हणती ॥२२॥\nसदा स्वाधीन रुप असत स्वेच्छेनें स्वतः खेळत ब्रह्म भूतात्मक योग ज्ञात स्वानंद ऐसें नाव त्याचें ॥२३॥\n उत्थान नसे स्वरुपांत ॥२४॥\n ऐसा हा योग असे ॥२५॥\nपरे अयोगात्मक जो योग त्यांत नसे असला संयोग त्यांत नसे असला संयोग जग ब्रह्मांचा प्रवेश मग जग ब्रह्मांचा प्रवेश मग त्यांत कैसा होईल ॥२६॥\n भेदहीन स्वसंवेद्य विवर्जित निरंग ऐसा हा निवृत्ति योग ऐसा हा निवृत्ति योग योगीजन धारण करिती ॥२७॥\n स्वानंद नाश होता लाभत \n वेदज्ञांनी व वर्णिला ॥२९॥\nघराचा मालक घरांत राहतो परी तो स्वतः घर न होतो परी तो स्वतः घर न होतो तैसा गणेश स्वानंदी राहतो तैसा गणेश स्वानंदी राहतो परी तो स्वानंदाहून भिन्न ॥३०॥\n स्वस्वरुपीं देव तो ॥३१॥\n सदा ब्रह्मांत संस्थित ॥३२॥\nसंयोग अयोग नाश पावत तेव्हां त्यासी गणेश्वर म्हणत तेव्हां त्यासी गणेश्वर म्हणत शांति योगात्मक प्रख्यात योगी त्यासी सेविती ॥३३॥\nपूर्ण योगात्मक गणेश असत मायाविहीन भरांतिवर्जित पंचचित्त स्वरुपा बुद्धि असत ऐसें जाण पुत्रा तूं ॥३४॥\nसिद्धि भ्रांतिदा मोहकरी असत मोहरुपिणी भिन्न दिसत \nपंचधा चित्तवृत्ति जी असत तेथ झालें जें बिंबित तेथ झालें जें बिंबित तेंच गजराजाचें रुप विलसत तेंच गजराजाचें रुप विलसत बिंबात्मक परम रुप ॥३६॥\nधर्म अर्थ काम मोक्षांत ब्रह्मभूतांत जें स्मृत ऐसें पंचविध ऐश्वर्य असत प्राणी लालसी जेथ भुलती ॥३७॥\nपंव ऐश्वर्यांत जें बिंब विलसत तेंच गणेशाचें जीवरुप होत तेंच गणेशाचें जीवरुप होत शांतियोग सेवनें जगांत जाणावें त्यां पुत्रा तूं ॥३८॥\n तेव्हां गणराज तूंच निश्चित होशील यांत न संदेह ॥३९॥\nम्हणोनि अवधूत मार्ग त्यागावा मुख्य अवधूत सत्यार्थे बरवा मुख्य अवधूत सत्यार्थे बरवा चित्त ऐश्वर्य त्याग करावा चित्त ऐश्वर्य त्याग करावा शांती लाभार्थ दत्ता तूं ॥४०॥\n एकाक्षर मंत्र तो पुनीत दत्त करी जप त्याचा ॥४१॥\nसाक्षात विष्णू स्वरुप जो असत योगिश्रेष्ठ श्रीदत्त \n हृदयांत चिंतन गणेशाचें ॥४३॥\nशौनका एक वर्ष पूजन केलें दत्तानें गणेश तप आचरिलें दत्तानें गणेश तप आचरिलें शांतीचे निधान तें लाभलें शांतीचे निधान तें लाभलें गाणपत्य तो जाहला ॥४४॥\nआपुल्या भक्तासी भेटण्या जात गणपति तेव्हां प्रसन्न चित्त गणपति तेव्हां प्रसन्न चित्त भक्तवात्सल्यें तो युक्त सुख शांतिपूर्ण आश्रमीं ॥४५॥\nत्यांसीं पाहुनी त्वरित उठत ओंजळ जोडून प्रणाम करित ओंजळ जोडून प्रणाम करित सुस्थिर होऊन स्तवन करित सुस्थिर होऊन स्तवन करित \n गणेशासी नमन असो ॥४७॥\n सिद्धिदात्यासी नमन असो ॥४८॥\n नमन असो पुनः पुनः ॥४९॥\n ब्रह्मनिष्ठासी नमन असो ॥५०॥\n प्रकृतिप्रलयासी नमन असो ॥५१॥\n गुणेशा तुला नमन असो ॥५२॥\n नाना देहधारका नमन ॥५३॥\n देव मानवरुपा नमन ॥५४॥\n ब्रह्मरुपा नमन तुला ॥५५॥\nगणाधीशा तूं योगाकारें स्थित वेदादीही समर्थ नसत तुझी स्तुति करण्या जगांत तरी काय बळ माझें ॥५६॥\nतुझ्या चरणकमलांचे दर्शन झाले धन्य माझें कुळ झालें धन्य माझें कुळ झालें धन्य विद्या तप आगळें धन्य विद्या तप आगळें माता पितरें धन्य झालीं ॥५७॥\nऐसें बोलून करी नर्तन भक्तिभावें भरलें मन \nतेव्हां निजकरीं त्यास धरुन गणनाथ देई आलिंगन परम अद्‌भुत बोले वचन महायोग्यासी त्या वेळीं ॥५९॥\nदत्ता धन्य तूं झालासी योगींद्र ऐसी पदवी तुजसी योगींद्र ऐसी पदवी तुजसी माझ्या अनुग्रहें पावसी पूर्ण अचल शांति सदा ॥६०॥\n कदापि भेद उत्पन्न न होत तुझ्या प्रीतीच्या संवर्धनांत येथ निश्चल मी राहीन ॥६१॥\n साक्षात्‍कार कर या क्षेत्राला विज्ञानक्षेत्र हें नाम लाभो ॥६२॥\nविज्ञान गणपती नामें ख्यात दत्ता मीं होईन जगांत दत्ता मीं होईन जगांत दर्शनें शांतिप्रदाता निश्चित होईन माननीया इथे ॥६३॥\nयेथें जे निवास करतील माझ्या भक्तिभावें अचल \nपूर्वी शंकरे तप केलें साक्षात्‍ ज्ञान तयासी झालें साक्षात्‍ ज्ञान तयासी झालें विज्ञानेश्वर नाम दिधलें शंकरासी मींच येथें ॥६५॥\n धन्य झालासी अनुग्रहें ॥६६॥\nतूं रचिलेलें हें स्तोत्र होईल योग शांतिप्रद सफल वाचितां ऐकतां ब्रह्मभूय विमल \nधर्म अर्थ काम मोक्ष मिळेल सर्वांसी ज्ञानही विमल जो हें स्तोत्र नित्य वाचील कल्याण त्याचें होईल ॥६८॥\n विमनस्कपणें ध्यान करी ॥६९॥\nतेव्हां गणपति कृपा करीत आपुला आत्मा तेथ समर्पित आपुला आत्मा तेथ समर्पित योग अभेदानें होत आत्म निवेदक त्या वेळीं ॥७०॥\nगणेश स्वामी, दत्त भक्त हा संबंध होत नष्ट हा संबंध होत नष्ट स्वामी तोचि सेवक होत स्वामी तोचि सेवक होत सेवक स्वामी जाहला ॥७१॥\n म्हणे महाभागा तूं मित्र माझा ॥७३॥\nयेथें गणेशासी तूं आराधिले योगसेवेनें तोषविलें एकाक्षर मंत्रें ध्यान केलें म्हणोनी मज प्रिय वाटतोसी ॥७४॥\nनंतर दत्तासी पुढें करुन अन्य ब्राह्मणांसहित जाऊन शंकर स्थापी गणेशमूर्ती ॥७५॥\nविज्ञान गणराज ऐसें नाम महर्षि द्ती त्यासी अनुपम महर्षि द्ती त्यासी अनुपम क्षेत्र तें त्यावेळेपासून प्रसिद्ध झालें गणेशाचें ॥७६॥\n इच्छित फल लाभती ॥७७॥\n शंकर स्थापितो तेथें गणनायकास म्हणोनि त्या दिवशीं महोत्सव विशेष म्हणोनि त्या दिवशीं महोत्सव विशेष गणेशभक्त तेथ करिती ॥७८॥\n देव गंधर्व सिद्ध नाग महान सेविती तें क्षेत्र पावन सेविती तें क्षेत्र पावन \nहें दत्ताचें माहात्म्य ऐकती किंवा भक्तिभावें जे वाचिती किंवा भक्तिभावें जे वाचिती त्यांसी सर्वसिद्धि प्राप्त होती त्यांसी सर्वसिद्धि प्राप्त होती \nओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीय खंडे एकदंतचरिते दत्तचरितं नामाष्टमोऽध्यायः समाप्तः \nविकासकारी मानपंक्ति ( कोणत्याही यादृच्छिक प्रक्रमात किंवा कालक्रमिकेमध्ये मानपंक्ती फक्त एका मर्यादित कालावधीकरिताच लागू असल्यामुळे पूर्ण निष्पत्तीकरिता मानपंक्ति फल हे कालावलंबी किंवा विकासकारी असते.)\nअष्टगंधात कोणकोणते घटक असतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/it-marathi-news/youtube-viral-bhojpuri-film-dinesh-lal-yadav-video-watch-more-than-crore-people-118041000018_1.html", "date_download": "2018-05-28T03:08:59Z", "digest": "sha1:PY524QF4UWEDBUXAXQCY2ENHZVAUIV3C", "length": 9972, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "युट्यूबवर गाणे जोरदार व्हायरल, १ कोटींच्या घरात हिट्स | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 28 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nयुट्यूबवर गाणे जोरदार व्हायरल, १ कोटींच्या घरात हिट्स\nसोशल मीडियावर एक गाणे जोरदार व्हायरल होत आहे. भोजपुरी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता निरहुआ दिनेश लाल यादव याचे हे गाणे आहे. युट्यूबवर त्याचे गाण्याला १ कोटींच्या घरात हिट्स मिळाल्यात. आतापर्यंत १४,७००,२६३ इतक्या लोकांनी हे गाणे पाहिले आहे. यादव याच्यासोबत भोजपुरी अभिनेत्री आम्रपाली दुबे पाहायला मिळत आहे. 'पुरानी बीवी बंद करा दा मोदीजी' हे गाणे व्हायरल होत आहे.आम्रपाली आपल्या पतीबरोबर वाद घालताना दिसत आहे. निरहुआ दारु प्राशन करुन येतो. त्यानंतर त्याची पत्नी त्याच्यावर रागावते. त्यानंतर तिचा पती एकदम गाणे गायला लागतो... तो मोदींच्या फोटोजवळ पडतो...आणि पुढे...त्याच्या भोजपुरी सिनेमाचे नाव आहे 'निरहुआ चलल लंदन', या सिनेमाचा ट्रेलर त्याने युट्यूबवर रिलीज केलाय.\nफेसबुकवर प्रोटेक्टिंग युवर इनफॉर्मेशन’ सुरु\nआयपीएलसाठी बीएसएनएलची ऑफर, अवघ्या ५ रुपयांत प्लान\nआयपीएलसाठी जिओनेकडून विशेष शोची घोषणा\nसुमारे ८७ मिलियन युजर्सचा डेटा लिक : फेसबुक\nपेटीएम सोबत बिजनेस करा, पैसे कमवा\nयावर अधिक वाचा :\nमोदी कालावधीत गुंतवणूकदार 72 लाख कोटींनी श्रीमंत\nमोदी सरकार सत्तेत येऊन चार वर्षे झाले आहे. या दरम्यान, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ...\nमेट्रो सिटी मध्ये महिलांवर ड्रोनची नजर\nमहिला सुरक्षा संधर्भात पोलीस यंत्रणा मोठे निर्णय घेत आहे. मेट्रो सिटीमध्ये महिलांची ...\nफसवणूक करणारे, हुकुमशाही सरकार आता टिकणार नाही मोदींवर राज ...\nएक माणूस खोटे बोलून देशाला फसवतो, हे आता लोक खपवून घेणार नाहीत, देशातील हुकूमशाही सात-आठ ...\nवाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड,कारवाईस उच्च ...\nचारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणाऱ्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने ...\nधमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ ...\nलोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि ...\nनव्या व्यवसायाला चालना देण्यासाठी जीओचा पुढाकार\nमुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं जिओ जेन नेक्स्ट प्लॅटफॉर्म विकसीत केला आहे. ...\nमायक्रोमॅक्सचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन\nमायक्रोमॅक्स भारत गो कंपनीचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत ...\nMoto G6 भारतात 4 जूनला होईल लाँच, अमेजनवर होईल याची विक्री\nलेनोवो स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे ज्याचे नाव आहे ...\nआंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात\nइंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन ...\nबीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान\nबीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.smartdost.in/category/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2018-05-28T03:11:23Z", "digest": "sha1:D6US6KXZH7QAFZCBFR6RRTL6XEDHTWX7", "length": 13213, "nlines": 65, "source_domain": "www.smartdost.in", "title": "इतिहास | SmartDost - marathi website for interesting information", "raw_content": "\nIndian Defense Fund ला 5000 किलो सोने भेट : चेंगट निझामच्या 5 हटक्या गोष्टी\nदोस्तहो, हैद्राबादच्या निझाम अन त्याच्या अमाप संपत्ती याबद्दल आपण अनेकवेळा काही न काही वाचत आलो आहोत. 1930 ते 1940 मध्ये जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून सातवा निझाम, मीर ओस्मान अली खान ओळखला जायचा. परंतु नुसती श्रीमंती नव्हे तर त्यांच्या विचित्र वागण्यामुळे सुद्धा निझाम प्रसिध्द होता. जगातील पाचवा मोठा हिरा, ज्याला जेकब डायमंड म्हणून ओळखले जाते, त्या 50 मिलियन ब्रिटीश पाउंड म्हणजे साधारणपणे 440 कोटी रुपयांच्या Jacob Diamond हिऱ्याचा पेपरवेट म्हणून वापर करणारे निझाम. पण त्याच बरोबर पैसे वाचवायला विझलेल्या सिगारेटचे थोटूक परत पेटवून ओढणारे, स्वतःचे पायमोजे स्वतः शिवणारेही निझामच… खरे म्हणजे निझाम यांच्या अमाप संपत्तीबद्दल लिहायचे म्हणून वाचन सुरु...\nजगातील पहिले रॉकेट आणि शाम्पू – भारताच्या जगाला 5 देणग्या\nभारताच्या मंगळ मोहिमेबद्दल जगभरातून भारताचे कौतुक झाले अन सर्व भारतीयांची छाती आनंदाने फुलून गेली होती. भारताचा तो पहिलाच प्रयत्न होता. संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या सॅटेलाईटने सुमारे 24,92,09,300 किलोमीटर अंतर फक्त 12 रुपये प्रती किलोमीटर इतक्या कमी खर्चात पार केले अन इतिहास रचला. जगात असे करणारा तो पहिला देश ठरला. भारताने नंतर एकाचवेळी 104 सॅटेलाईट अंतराळात पाठवून आणखीन एक रेकॉर्ड केले. आज स्पेस सायन्समध्ये भारत एक नावाजलेला देश आहे. भारतीय रॉकेट्स अमेरिकेसहित इतर अनेक देशाचे सॅटेलाईटस स्पेसमध्ये पाठवतोय. पण दोस्तहो, तुम्हाला कदाचित हे माहित नसेल, जगातील पहिले रॉकेट भारतात तयार झाले होते. नुसते रॉकेट्सच नव्हे तर भारताने इतर अनेक शोध लावले जे जगाला...\nकोलंबसबद्दल शाळेत चुकीच्या शिकवल्या जाणाऱ्या 5 गोष्टी\nअमेरिकेचा शोध लावणारा म्हणून कोलंबसची जगभर ओळख आहे. कोलंबसच्या समुद्रसफारींचा त्याच्या हुशारीचा आणि धाडसाचे धडे कैक वर्षे आपण शिकत आलो. इतकेच नाही तर खुद्द अमेरिकेतही कोलंबसच्या या विजयी सफरीचा दिवस साजरा केला जातो. परंतु कोलंबस विषयी आपण बऱ्याच गैरसमजुती बाळगत आलो हे अभ्यासाअंती सिध्द झाले आहे. अशाच गोष्टी ज्या कोलंबसचे चुकीचे चित्र रंगवतात. स्मार्टदोस्तने जमा केलेली नेटवरची खरी माहीती. वाचा Misconceptions Schools Still Teach About Christopher Columbus. 1. कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. (चूक) : अमेरिकेचा शोध कोलंबसने लावला असे शिकवले जाते. परंतू कोलंबसने अमेरिकेचा शोध लावण्यापूर्वी त्या मोठ्या खंडप्रायप्रदेशात मूळचे रहवासी हजारोंनी रहातच होते. म्हणजे कोलंबसने नवीन राहण्यायोग्य रिकामा...\nपाण्यात बुडालेल्या द्वारकेचे अस्तित्व दाखवणाऱ्या 5 गोष्टी\n“इतिहास परत लिहावा लागेल”. बी.बी.सी. च्या टॉम होस्डेनची ही वाक्ये. 19 जानेवारी 2002 च्या BBC News मधील त्याचे हे “ancient city of Dwarka” बद्दलचे रिपोर्टिंग दोस्तहो तुम्हाला आश्चर्यचकित करेल. तो ज्याच्याबद्दल बोलत होता ती गोष्ट द्वारकानगरीची होती. कारणही तसेच होते. अरेबियन समुद्रात पाण्याखाली द्वारका नगरीच्या अवशेषाचा शोध लागला होता. अन त्याची बातमी टॉम जगाला देत होता. होय हीच ती 9000 वर्षापूर्वीची द्वारका नागरी जी एका बेटावर वसवली गेली होती अन कालांतराने समुद्राचे पाणी वाढल्यामुळे पाण्यात बुडाली होती. कृष्णाची ही नागरी खरोखरी अस्तित्वात होती या बद्दलच्या 5 बाबी पाहिल्यावर तुम्हीही म्हणाल “इतिहास परत लिहावा लागेल” 1. योगायोगाने शोध : डिसेंबर...\nबायबलमधील “नोहाज आर्क” अन पुराणातली “मनूची नौका” एकच होती असे वाटणारे 5 पुरावे.\nसर्व जग पाण्याखाली जाणार असल्यामुळे नोहाने नौकेची बांधणी केली अन… दोस्तहो, लहानपणी “नोहाची नौका” ही गोष्ट तुम्ही वाचलीस असेल. जगबुडीमुळे संपूर्ण मानवजात नष्ट होणार होती. नोहाने मानवाला वाचवले अशी गोष्ट बायबल च्या “ओल्ड टेस्टामेंट” मधील बुक ऑफ जेनेसिसमध्ये नमूद केली आहे. ख्रिस्तपूर्व 1200 ते 100 साली लिहलेल्या या रचना. म्हणजे साधारणपणे 2500 वर्षांपूर्वीच्या. मध्यपूर्व देशामधील खासकरून इस्त्राइल भागात लिहिलेल्या. हिब्रू भाषेतील. दोस्तहो, इतके डिटेलमध्ये सांगावे वाटले कारण त्याचकाळात दूर येथे भारत देशात लिहल्या गेलेल्या “शतपथ ब्राह्मण” या ग्रंथात या जलप्रलयाचा उल्लेख हुबेहूबपणे केला आहे. जो संस्कृत भाषेत आहे. इतकेच नव्हे तर मत्स्यपुराणातील “मनु” ने नौकेच्या सहाय्याने मानव जातीला वाचवले...\nबर्मूडा ट्रँगल मध्ये घडलेल्या 5 विचित्र घटना\nदोस्तहो, बर्मुडा ट्रँगल बद्दल लहानपणापासून एक गूढ आकर्षण स्मार्टला आहे. या ठिकाणी घडलेल्या विचित्र घटना, ते बोटींचे, विमानाचे, अन माणसांचे नाहीसे होणे खरेच असेल का की त्या मनघडण कहाण्या असतील याबद्दल एक उत्सुकता असायची. त्यातच या बर्मुडा त्रिकोणावर “दी लॉस्ट व्होयाज”, “दी ट्रँगल” असे एक दोन नव्हे तर तब्बल 13 हॉलीवूड चित्रपट चित्रित केले गेले अन सतत जगाला या जागेबद्दल जागे ठेवण्यात आले हे सत्य. काय सत्य अन काय असत्य हे समस्त जलाचा “वरुण” देवच जाणेल. असो, प्लोरिडा आणि बर्मूडा या भूभागाच्यामध्ये असणा-या कांहीशा त्रिकोणी सागरी प्रदेशाला बर्मूडा ट्रँगल असे म्हणतात हे जाणूया. भूतांचा त्रिकोण किंवा हुडू सागर असेही...\nस्टिव्ह जॉब्स यांचे 6 Success Rules\nपरग्रहवासियांसाठी दिशादर्शक अन वीज निर्मिती – पिरॅमिडबद्दलच्या या 5 समजुती खऱ्या असतील का\nरिलेशनशिप धोक्यात टाकणाऱ्या 5 सवयी\nदोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z120110203632/view", "date_download": "2018-05-28T03:01:03Z", "digest": "sha1:HX6YEFYJUJNJ54S5NC37DQEDIOZFW7JB", "length": 20385, "nlines": 204, "source_domain": "www.transliteral.org", "title": "खंड २ - अध्याय २४", "raw_content": "\nमंगळवारी येणार्‍या संकष्टी चतुर्थीस ‘ अंगारकी चतुर्थी ’ असे कां म्हणतात \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीमुद्‍गल पुराण|खंड २|\nखंड २ - अध्याय २४\nमुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.\nTags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत\n ध्रुव वंशात संभूत अंग धर्मात्मा पितृसम असत त्या धर्मात्मा महात्म्याची ॥१॥\n वेन नामा सुदारुण सुत त्या शिकविता श्रान्त परी तो पुत्र न सुधारला ॥२॥\nम्हणोनी राज्य त्यागून वनांत राजा गेला दुखःयुक्त तेव्हां राजाविहीन त्या देशांत चोर हिंडू लागले ॥३॥\nत्यांनी लोकांचें सर्वस्व लुटलें प्रजाजन उद्विग्न झाले ब्राह्मणांना ते शरण गेले तेव्हा ब्राह्मण काय करिती ॥४॥\n त्यानें दुर्जय चोरां मारुन महीवरी सत्ता आपुली दृढ केली ॥५॥\n ऐशिया परी तो राज्य करित न्याय मार्ग त्यागून आचरत न्याय मार्ग त्यागून आचरत स्वच्छदचारी तो वेन ॥६॥\n पुनः ते तापसजनां शरण जात तापस निवारिती वेनातें ॥७॥\nपरी त्यांचे वचन ऐकून वेन म्हणे मदोन्मत होऊन वेन म्हणे मदोन्मत होऊन मीच सर्वांसी पूज्य असून मीच सर्वांसी पूज्य असून मालक सार्‍या जगतासी ॥८॥\n ऐसें जें या जगतांत ॥९॥\nत्याचें तें वचन ऐकती ब्राह्मण सारे संतप्त होती ब्राह्मण सारे संतप्त होती शाप देउनी ठार करिती शाप देउनी ठार करिती नीतिहीन त्या नृपासी ॥१०॥\nत्याचें वामांग मंथन करित नृपार्थ दुसर्‍या ते समस्त नृपार्थ दुसर्‍या ते समस्त त्यापासून पापमय नर जन्मत त्यापासून पापमय नर जन्मत \n पिंगल लोचन तो दिसत त्यास पाहून ब्राह्मण सांगत त्यास पाहून ब्राह्मण सांगत खाली बस रे तूं क्रूरा ॥१२॥\n त्यास ते वनीं स्थान देत त्याच्यापासून पसरत \nपुन्हां दक्षिणांग मंथन करिती त्यातून पृथूची होय उत्पत्ति त्यातून पृथूची होय उत्पत्ति महातेजस्वी तो भावभक्ति द्विजश्रेष्ठां वंदन करी त्या वेळीं ॥१४॥\nपृथु नृपवर्या अभिषेक करिती राज्यावरी ते शुद्धमती विष्णूचा अंश तो राजा जगतीं विख्यात झाला स्वधर्मरत ॥१५॥\n ते वर्णाश्रम पाळिती निःशंक नगरीं त्याच्या परम मोदें ॥१६॥\nजेथ तेथ सत्कार होत ऐसे चालली जीवन सुखांत ऐसे चालली जीवन सुखांत परी कालांतरें तेथ पडत परी कालांतरें तेथ पडत दुष्काळ अतीव असह्य ॥१७॥\n म्हणोनी नृपासी शरण जात सर्वजन त्या समयीं ॥१८॥\n भूमीचें दोहन पूर्वी सतत म्हणोनि काही देण्या असमर्थ म्हणोनि काही देण्या असमर्थ धर्मरुप त्या नृपासी ॥१९॥\n पृथु झाला संतप्त मन विचार करुनी धनुष्य घेऊन विचार करुनी धनुष्य घेऊन श्रेष्ठ बाण जोडिला ॥२०॥\n आकर्ण बाण तो बळवंत बाण सोडिता भयभीत वसुंधरा तेव्हां जाहली ॥२१॥\n इथें तिथें करी पलायन बाण सज्ज हातीं धरुन बाण सज्ज हातीं धरुन यमासम नृप पाठलाग करी ॥२२॥\nअन्तीं भूमी शरण जात कर जोडोनी त्यास विनवित कर जोडोनी त्यास विनवित थरथरा भयें कापत मज स्त्रीस कैसें वधितोसी ॥२३॥\n तुजसी शरण आलें असे ॥२४॥\n नृपोत्तम म्हणे तुज मारीन जरी न मानशील माझें शासन जरी न मानशील माझें शासन वसुंधरे तूं सत्वर ॥२५॥\nजरी तुज जीवितासी आशा तरी लोकांची न करी निराशा तरी लोकांची न करी निराशा विविध अन्न पिकवुनी दशदिशा विविध अन्न पिकवुनी दशदिशा सर्वकाळ समुद्ध करी ॥२६॥\nतेव्हा विनयपूर्वक त्यास म्हणत मी ज्या ग्रासिल्या औषधी समस्त मी ज्या ग्रासिल्या औषधी समस्त त्या पुनरपी देण्या असमर्थ त्या पुनरपी देण्या असमर्थ \nम्हणोनि मी गोरुपें स्थित स्वभावज वत्स करोनि त्वरित स्वभावज वत्स करोनि त्वरित सकल औषधी दुग्धरुपें तुजप्रत सकल औषधी दुग्धरुपें तुजप्रत देईन मी निःसंशय ॥२८॥\nकोणी दोहन करणारा शोधिता सर्वही शुभ होईल तत्त्वतां सर्वही शुभ होईल तत्त्वतां अन्यथा महीपाला मजसी आतां अन्यथा महीपाला मजसी आतां वृथा कां ठार मारिशील ॥२९॥\nतिचें वचन ऐकून नृपोत्तम धनुष्याच्या टोकानें परम पर्वतांचे चूर्ण करुन अनुपम समतल भूमी निर्मिली ॥३०॥\nनंतर नगरादींची रचना करित भूमीसी पुत्री मानित पृथ्वी नामें जाहली ॥३१॥\n नृपसत्तम तें करी ॥३२॥\n आपापालें अन्नमय दुग्ध पावन मिळविती ते आदरें ॥३३॥\n वत्स् तेव्हा बृहस्पती उदात्त दोहक होऊन दूध काढित दोहक होऊन दूध काढित \n मालाग्नि रुद्रा दोहक करुन दोहन केलें हरजीवन बृहस्पतीनें त्या वेळी ॥३५॥\n कर्मरुप तो संतोषला ॥३६॥\n दुग्ध रुपें दोहन करी ॥३७॥\n दूध तें सर्पांचें अन्न दोहून दुग्धप्रिय झाला ॥३८॥\n करी तेव्हा गतमत्सर तो ॥३९॥\nऐश्या रीतीं सर्वही काढिती पृथुभूत भूमीचें दूध भक्ति पृथुभूत भूमीचें दूध भक्ति चराचरमय जीव ईश्वर जगतीं चराचरमय जीव ईश्वर जगतीं प्रजापतें त्या वेळीं ॥४०॥\nधरिणी प्रिय पृथु पूजित धरिणीस पुत्रीसम मानित ती परम हर्षे तेथ स्थित प्रसन्न फार जाहली ॥४१॥\n करुनी पृथू राजा मुदितमन न्यायनीती राज्य करुन समराट्‌ एकमेव जाहला ॥४२॥\nशंभर अश्वमेध यज्ञ करित महाबळ तेव्हां दान देत महाबळ तेव्हां दान देत असंख्य दक्षिणा भावयुत ऐसा महिमा तयाचा ॥४३॥\nत्याच्या यज्ञीं ब्रह्मा येत स्वयं विष्णु शंकर उपस्थित स्वयं विष्णु शंकर उपस्थित इंद्रादी सर्व देव येत इंद्रादी सर्व देव येत \nपृथु शंभरावा यज्ञ करित अश्वमेध तेव्हां होत चिंतित अश्वमेध तेव्हां होत चिंतित इंद्र संन्यासी होऊन पळवित इंद्र संन्यासी होऊन पळवित यज्ञीय अश्व तयाचा ॥४६॥\n अंतर्धान पावे भयानें ॥४७॥\n यज्ञाचा घोडा नेई पळवून राजपुत्रानें ताडिलें तया ॥४८॥\n तेव्हां पृथु पराक्रम इच्छित हत्या त्याची करावया ॥४९॥\n म्हणोनी महेंद्राचें न करी हनन नव्याण्णव यज्ञ करुन तेजस्वी तो थांबला ॥५०॥\n तेव्हा इंद्रासी सत्य उमजलें त्यानें पृथूसी मानिलें शूर वीरा प्रणाम करी त्या ॥५१॥\nस्कल देवांसी पृथूनें पूजिलें तेणें ते सर्वही प्रसन्न झाले तेणें ते सर्वही प्रसन्न झाले आपापल्या स्थळीं परतले पृथूही स्वधर्म राज्य करी ॥५२॥\nऐसें पृथु राजाचें आख्यान सतत करी तो प्रजापालन सतत करी तो प्रजापालन हें पृथु यशाचें वर्णन हें पृथु यशाचें वर्णन \nओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे द्वितीये खंडे एकदंतचरिते पृत्युयशोवर्णन नाम चतुर्विंशोऽध्यायः समाप्तः \nपु. कोंकणस्थ ब्राह्मण . [ क्षेत्र + पावन - चेत्तपावन - चितपावन = परशुराम क्षेत्राला पवित्र करणारे ; किंवा क्षिति + पावन - चिति + पावन - चितपावन = पृथ्वीला पवित्र करणारे ; - भाअ १८३२ ; चित्तपोलन = चिपळोणचे राहणारे ]\nअतिथी व अतिथिसत्कार याचे विशेष महत्व काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2012/05/blog-post.html", "date_download": "2018-05-28T03:28:33Z", "digest": "sha1:PUWOAXGBJN3WHRLDNAMY7ANLSNCJDW5K", "length": 15535, "nlines": 39, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: इतिहास कापूस एकाधिकार खरेदी योजनेचा", "raw_content": "\nबुधवार, २३ मे, २०१२\nइतिहास कापूस एकाधिकार खरेदी योजनेचा\nमराठवाडा, विदर्भात कापूस हे प्रमुख पीक राहिले आहे. महाराष्ट्राबाहेर नेहमीच कापसाचे दर अधिक राहिले आहेत. या स्थितीत राज्यातील कोरडवाहू कापूस उत्पादकाच्या हितासाठी सरकारने कापूस एकाधिकार खरेदी योजना 1970च्या दशकात सुरू केली. ही योजना का सुरू झाली, याबाबतची ही पार्श्‍वभूमी... महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा, खानदेशात कापसाची शेती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कापसाला \"पांढरं सोनं' म्हणतात, ही वास्तविकता 1972 च्या कापसाच्या भावाची व सोन्याच्या भावाची तुलना केल्यास स्पष्ट होईल. 1972च्या आसपास एक तोळा (दहा ग्रॅम) सोन्याचा भाव 250 ते 300 रुपये होता व कापसाचा भाव 250 रुपये प्रति क्विंटल होता. म्हणजेच एक क्विंटल कापूस विकून दहा ग्रॅम सोनं विकत घेता येत होते. विदर्भ- मराठवाडा या प्रदेशात पावसाचे प्रमाणही तसे चांगले आहे. सातशे ते एक हजार मि.मी. पावसाची सरासरी आहे. या भागात हमखास पाऊस पडतो म्हणून या प्रदेशात सिंचनाच्या सोयी करण्यात आल्या नाहीत. आजही 85 टक्के शेती ही पावसावर आधारित (जिरायती, कोरडवाहू) आहे. कापूस या पिकाच्या आधारेच या भागातील जनतेचा प्रपंच चालतो हे सत्य नाकारता येणार नाही. इतिहासाची पाने चाळली तर असे लक्षात येते, की इंग्रज सरकारने मॅंचेस्टर- लॅंकेशायरच्या कापड गिरण्यांना कापसाचा पुरवठा योग्य प्रमाणात होत राहावा म्हणून विदर्भात कापसाच्या शेतीला प्रोत्साहन दिले. कापसाच्या शेतीतून झालेले उत्पादन योग्य प्रकारे हाताळण्याची म्हणजेच प्रक्रिया, बाजारपेठ, वाहतूक ही सर्व व्यवस्था केली. जिनिंग - प्रेसिंग फॅक्‍टरीचा विकास झाला. रेल्वे मार्ग टाकण्यात आलेत. यवतमाळ, मूर्तिजापूर, अमरावती- बडनेरा, जलंब - खामगाव, आर्वी-पुलगाव या रेल्वे मार्गाची निर्मिती या परिसरातील कापूस गाठी मुंबईच्या बंदरावर व तेथून मॅंचेस्टर- लॅंकेशायरच्या मिलसाठी नेण्याची व्यवस्था उभी केली होती. \"कापूस स्वस्त, कापड महाग' हे इंग्रजांचे आर्थिक धोरण होते. कच्च्या मालाच्या लुटीतून भांडवल संचय करून इंग्लंडचा औद्योगिक विकास करणे यासाठीच त्यांनी भारताला गुलाम बनवले. या धोरणाच्या विरोधात महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली मोठी चळवळ उभी राहिली व भारत स्वतंत्र झाला. गांधीजींचा विचार राष्ट्र संत तुकडोजी महाराजांनी अत्यंत सोप्या शब्दात मांडला, \"कच्चा माल मातीच्या भावे, पक्का होताची चौपटीने घ्यावे.' परंतु 1947 नंतरही या धोरणात बदल झाला नाही. बदल झाला तो हाच की कापूस मॅंचेस्टरच्या कापड गिरण्यांत जाण्याऐवजी मुंबई-अहमदाबादच्या कापड गिरण्यांत गेला. पण आर्थिक धोरण तेच सुरू राहिले. \"कापूस स्वस्त व कापड महाग'. भांडवल संचय मुंबई- अहमदाबादच्या कापड गिरण्यांत गेला, पण आर्थिक धोरण तेच सुरू राहिले, कापूस स्वस्त व कापड महाग. भांडवल संचय मुंबई-अहमदाबादेत, विकास तिथे, पण खेडी भकास या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात महाराष्ट्रात 1970 पासून शेतकरी आंदोलनाला प्रारंभ झाला. स्व. डॉ. मा. गो. बोकरे यांच्या वैचारिक पाठबळावर कापूस उत्पादक संघाचा जन्म झाला. याच काळात 1968च्या सुमारास जागतिक कापूस बाजारात प्रचंड मंदीची लाट आली. त्याचा परिणाम भारतातील कापूस भावावर होणे स्वाभाविकच होते. या मंदीमुळे शेतकऱ्यांचा असंतोष वाढला. त्यामुळे महाराष्ट्र सरकारला 1972मध्ये \"कापूस एकाधिकार खरेदी' योजनेचा प्रारंभ भरावा लागला. पश्‍चिम महाराष्ट्रात सहकारी साखर कारखानदारी यशस्वी झाली होती. ऊस उत्पादकांना ऊस ते साखर या प्रक्रियेतील फायदा मिळू लागला होता. त्याच धर्तीवर \"कापूस ते कापड' असा विचार कापूस एकाधिकार योजना प्रारंभ करताना मांडण्यात आला होता. कापूस ते कापड स्वप्नच राहिले. पण रुई बाजारातील अनिश्‍चितीतेवरही परिणामकारक नियंत्रण ठेवण्यात अपयश आले. राज्याबाहेर कापसाला भाव जास्त व महाराष्ट्रात कमी, असाही पेच उभा झाला. यातून बाहेर निघण्यासाठी सर्वप्रथम 1978 मध्ये पुलोद सरकारचे सहकार मंत्री प्रा. एन. डी. पाटील यांनी योजनेत क्रांतिकारक बदल घडवून आणले. पुलोद सरकारची सुधारित कापूस खरेदी योजना जाहीर करून महत्त्वपूर्ण धोरणात्मक बदल केले. ते असे ः - कापूस एकाधिकार खरेदी योजनेतील हमीभाव दिल्ली सरकारच्या कृषी मूल्य व उत्पादन खर्च आयोगाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा 20 टक्के जास्त - 24 तासांत 100 टक्के चुकारे - नफ्यातून 25 टक्के चढ-उतार निधीची कपात न करता फक्त पाच टक्केच कपात - भांडवल उभारणीची कपात तीन टक्‍क्‍यांऐवजी फक्त एक टक्का. या सुधारणांमुळे यानंतर कापूस एकाधिकार योजना बंद करण्याची हिंमत महाराष्ट्र सरकारला झाली नाही. मुख्यमंत्री बदलत होते, पण कापूस एकाधिकार खरेदी सुरूच होती. कापूस एकाधिकार खरेदी योजना फक्त महाराष्ट्रातच होती. या योजनेचा फायदा शेतकरी संघटनेला झाला, हे सत्य नाकारता येणार नाही. मायबाप सरकारच कापूस खरेदी करते, पण रास्त भाव देत नाही हा शेतकऱ्यांचा असंतोष संघटित करणे शेतकरी संघटनेला सोपे झाले. 1994मध्ये जागतिक बाजारात कापसाच्या भावात प्रचंड तेजी आली. या वर्षी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना (WTO) झाली. जागतिक बाजारात एक पौंड रुईचा भाव एक डॉलर दहा सेंट (म्हणजेच 75 ते 80 रुपये प्रति किलो) झाला होता. भारतातील बाजारपेठेत ही 2400 ते 2500 रुपये प्रति क्विंटल कापसाचे भाव झाले होते. या सर्व दबावामुळे तेव्हाचे मुख्यमंत्री श्री. शरद पवार यांनी दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव जाहीर करून कापूस एकाधिकार खरेदी ही योजना राबविली. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. सरकार बदलले. भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले. याच दरम्यान जागतिक बाजारात मंदीचे वातावरण तयार होत होते. पण महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनामुळे एकाधिकार खरेदी योजनेतील हमीभाव कमी करण्याची हिंमत युती सरकारची झाली नाही. 1994-95पासून 98-99 पर्यंत युतीचे सरकार व 99-2000 पासून 2004 पर्यंत राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीचे सरकार यांनी अग्रिम बोनस जाहीर करूनच योजना राबविली. विशेष म्हणजे युतीच्या काळात 1900 ते 2100 रुपये प्रति क्विंटलचा भाव होता. या भावात दरवर्षी तोटा वाढत होता, तरी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या सरकारने 2100 ते 2300 रुपये व नंतर 2300 ते 2500 रुपये प्रति क्विंटलचे भाव जाहीर करून योजना राबविली होती. 1994-95 नंतर \"एलआरए' या जातीच्या कापसाचा केंद्र सरकारने जाहीर केलेला हमीभाव, महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेला अग्रिम बोनस व शेतकऱ्यांना मिळालेला भाव व योजनेचा तोटा याची माहिती देणारा तक्ता इथे देत आहे.\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे २:४८ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nअनुभवा आधारे निवडा कपाशीचा वाण\nइतिहास कापूस एकाधिकार खरेदी योजनेचा\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.smartdost.in/things-men-hate/", "date_download": "2018-05-28T02:55:04Z", "digest": "sha1:XQWKRLE4U6WQRVLQCRCZRD23KAEPSUCS", "length": 8596, "nlines": 68, "source_domain": "www.smartdost.in", "title": "स्त्रियांबद्दल पुरुषांना न आवडणाऱ्या 5 गोष्टी | | SmartDost - marathi website for interesting information", "raw_content": "\nस्त्रियांबद्दल पुरुषांना न आवडणाऱ्या 5 गोष्टी\nगुडलाइफ, रिलेशन | 0 |\nस्मार्टदोस्तच्या एका यादीत आपण पुरुषांच्या कोणत्या गोष्टी स्त्रीयांना आवडत नाहीत हे पाहिले. बऱ्याच दोस्तांनी स्त्रियांच्या कोणत्या गोष्टी पुरुषांना आवडत नाहीत त्याची पण यादी तयार करायला सांगितली. कदाचित आपल्या बेटर हाफला ती यादी ते वाचून दाखवणार असतील असे वाटते. असो त्यांच्या सुचनेप्रमाणे ही यादी तयार करतोय. नेटवरूनच माहिती काढलीय. वाचा पुरुषांना काय आवडत नाही.\n1. पुरुषांच्या पूर्वीच्या मित्र मैत्रिणींबद्दल हेवा/मत्सर :\nपुरुषांचे आणि स्त्रियांचे विश्वच वेगळे असते. मुलांचे बालपण, त्यानंतर त्यांनी कॉलेजमध्ये तयार केलेला ग्रुप अन त्यांच्या त्या गमती जमती बऱ्याच वेळा स्त्रियांमध्ये हेवा निर्माण करू शकतो. म्हणजे समजा लग्नानंतर त्याने त्याच्या पूर्वीच्या मित्रांबरोबर काही काळ घालवायचे असे म्हटले तरी काही अर्धांगिनी धुसफूस करू लागतात. त्यामागचे त्यांचे लॉजीक काहीही असो पण एक मात्र नक्की पुरुषांना स्त्रियांचे हे वागणे पटत नाही.\n2. एखाद्या गोष्टीबद्दल वारंवार विचारणा करणे :\nकाही स्त्रीयांना एखादी गोष्ट पाहिजे असते तेव्हा ती गोष्ट जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत त्या पुरुषांना सतत त्याबद्दल विचारत राहतात. मग ती गोष्ट हेअर पिन आणण्यासारखी सिम्पल असो वा त्यांच्या मनात बसलेला दागिना असो, एकदा का त्यांनी ठरवले तर ती गोष्ट अचिव्ह करेस्तोवर त्या थांबत नाहीत. त्यांच्या याच सततच्या विचारणेला काही पुरुष नक्कीच कंटाळतात.\n3. फसवे फर्स्ट इम्प्रेशन :\nबऱ्याच मुलींना स्वतःबद्दल एक चुकीचे इम्प्रेशन तयार करायला आवडते. म्हणजे त्या खरोखरच्या जीवनात जश्या असतात तश्या त्या मुलांबरोबर रिलेशन डेव्हलप करताना नसतात. फसवा मेकअप, वागण्यातून स्वतःचे एक चुकीचे चित्र त्या तयार करायचा प्रयत्न करतात. पुरुषांना नेमके हेच नको असते. म्हणजे फसव्या इम्प्रेशनमुळे नंतर खटके उठू शकतात. Be true to yourself, always.\n4. अतिघाईने चुकीची समजूत करून घेणे :\nखरे पाहता दोघानांही ही बाब लागू होते. परंतु काही स्त्रिया एखाद्या गोष्टीबद्दल चटकन चुकीची समजूत करून घेतात. त्यातून बऱ्याचदा वादाचे प्रसंग उद्भवतात. पुरुषांना गडबडीत निर्णयाला पोहचणाऱ्या स्त्रीयाबद्दल काहीसा रागच असतो. Play it safe and have an open mind at all times.\n5. त्याच्या प्रत्येक हलचालींवर लक्ष :\nआपल्या सख्यावर स्त्रीचे फार प्रेम. यातूनच कदाचित तो काय करत असेल, कोठे असेल याची सतत चिंता काही स्त्रीयांना असते. मग काय फोनवर व प्रत्यक्ष भेटल्यावर त्याला अनेक प्रश्न विचारायची त्या स्त्रीयांना हौस असते. त्यामुळे प्रेम वाढायचे सोडून दुरावाच निर्माण होतो. तर लेडी दोस्तांनो Be sure to avoid these 5 big mistakes\nPrevious“अब तेरा क्या होगा कालिया” – बॉलीवूडचे 5 किलर डायलॉग्ज\nNextवाढता वाढता वाढे – 5 आकाराने अगडबंब झालेलं प्राणी\nउन्हाळी मधुचंद्राची भारतातील चांगली 5 ठिकाणे\n5 टिप्स पिंकी ओठांसाठी\nयशाची 5 सूत्रं : स्टिव्ह बॉल्मर\nखाता-खाता वजन कमी करण्याचे 5 उपाय\nस्टिव्ह जॉब्स यांचे 6 Success Rules\nपरग्रहवासियांसाठी दिशादर्शक अन वीज निर्मिती – पिरॅमिडबद्दलच्या या 5 समजुती खऱ्या असतील का\nरिलेशनशिप धोक्यात टाकणाऱ्या 5 सवयी\nदोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/the-indian-shuttlers-are-going-strong-gear-up-for-day-3-action-of-badminton-world-championship/", "date_download": "2018-05-28T03:25:20Z", "digest": "sha1:YN4U3OAY4ISDIZBYP3G45RG3QKF4UANC", "length": 6006, "nlines": 92, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जागतीक बॅडमिंटन स्पर्धेतील भारतीयांचे आजचे सामने - Maha Sports", "raw_content": "\nजागतीक बॅडमिंटन स्पर्धेतील भारतीयांचे आजचे सामने\nजागतीक बॅडमिंटन स्पर्धेतील भारतीयांचे आजचे सामने\nग्लासगो: येथे सुरु असलेल्या जागतीक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी उत्तम होत आहे. यावर्षी २३ भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. पदकाची अपेक्षा असणारे कदांबी श्रीकांत, साई प्रणीत, अश्विनी पोनप्पा- एन. सिक्की रेड्डी यांनी पहिल्या फेरीतील आपापले सामने जिंकले आहेत. आज हे खेळाडू दुसऱ्या फेरीतील सामने खेळतील.\nसाईना नेहवालला या स्पर्धेतील पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. त्यामुळे तिचा दुसऱ्या फेरीतील सामना आज होणार आहे. तन्वी लाड आज आपले कौशल्य जागतीक स्पर्धेत अजमावणार आहे. आज किदांबी श्रीकांत, साई प्रणीत आणि साईना नेहवाल याचे सामने आकर्षणाचा केंद्रबिंदू असणार आहेत. तर बाकी भारतीय खेळाडूंकडून विजयाची अपेक्षा असणार आहे.\nकोर्ट १ वरील सामने –\n१. पुरुष एकेरी- किदांबी श्रीकांत वि. लुकास कर्वी\n२. पुरुष एकेरी- समीर वर्मा वि. राजीव योसेफ\n३. महिला एकेरी- रितुपर्णा दास वि. क्रिस्टी गिल्मोर\nकोर्ट २ वरील सामने-\n१. महिला एकेरी- तन्वी लाड वि.सुंग जी ह्युन\n२. महिला दुहेरी- अश्विनी पोअप्पा – एन. सिक्की रेड्डी वि. कमीला झूल- क्रिस्टीना पेडरसन\nकोर्ट ३ वरील सामने-\n१.महिला एकेरी- साईना नेहवाल वि. साब्रीना जॅकवेट\n१. पुरुष एकेरी- साई प्रणीत वि. ऍंथोनी गिनटीन\nकोर्ट ५ वरील सामने-\n१. पुरुष एकेरी- अजय जयराम वि.मार्क कॅलजोऊल\n२.महिला दुहेरी- संजना संतोष -आरती सारा सुनील वि. बॉ यिक्सिन -यु क्सियोहान\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/delhi-police-wrap-peacock-tricolor-114845", "date_download": "2018-05-28T03:29:56Z", "digest": "sha1:UHNMEU6ABPPVXFHRFL2VJXYGYD6ZTBVE", "length": 13423, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "delhi police wrap peacock in tricolor दिल्ली पोलिसांकडून तिरंग्यात गुंडाळून मोरावर अंत्यसंस्कार | eSakal", "raw_content": "\nदिल्ली पोलिसांकडून तिरंग्यात गुंडाळून मोरावर अंत्यसंस्कार\nमंगळवार, 8 मे 2018\nकाही तज्ज्ञांनी मोरांवर तिरंगा गुंडाळून अंत्यसंस्कार करण्याचा कोणताही शिष्टाचार अस्तित्वात नसल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी संरक्षण कायदा 1972 चे उल्लंघन केले आहे. वन्यजीव कार्यकर्त्यांनी, मोर हा शेड्यूल -I पक्षी असल्याने पोलिसांनी वन्यजीव कायद्याचं उल्लंघन केले असल्याचे म्हटले आहे.\nनवी दिल्ली : आतापर्यंत हुतात्मा जवानांसाठी किंवा महत्त्वाच्या पदांवर असलेल्या व्यक्तिंसाठी निधनानंतर तिरंग्यात गुंडाळून अंतिम संस्कार करण्याचा शासकीय नियम आहे. पण, दिल्ली पोलिसांनी चक्क एका मोराला त्याच्या मृत्यूनंतर तिरंग्यात गुंडाळले व त्याच्यावर अंत्यसंस्कार केले आहेत.\nदिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयाच्या परिसरातून एका जखमी मोराला उपचारासाठी दवाखान्यात नेले होते. पण, उपचारादरम्यान त्या मोराचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी त्याला लाकडी पेटीत ठेवून त्यावर तिरंगा गुंडाळून त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. मोर हा राष्ट्रीय पक्षी असल्याने आम्ही फक्त राजशिष्टाचार (प्रोटोकॉल) पाळत होतो. त्यामुळे मोराला तिरंग्यात गुंडाळून दफन केले, असे टिळक मार्ग पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच या पुढेही असे झाल्यास आम्ही अशाच प्रकारे अंत्यसंस्कार करू असेही त्यांनी सांगितले.\nकाही तज्ज्ञांनी मोरांवर तिरंगा गुंडाळून अंत्यसंस्कार करण्याचा कोणताही शिष्टाचार अस्तित्वात नसल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी संरक्षण कायदा 1972 चे उल्लंघन केले आहे. वन्यजीव कार्यकर्त्यांनी, मोर हा शेड्यूल -I पक्षी असल्याने पोलिसांनी वन्यजीव कायद्याचं उल्लंघन केले असल्याचे म्हटले आहे. कायद्यानुसार शेड्यूल -I वर्गातील पक्षाचा मृतदेह आढळल्यास ती राज्याची संपत्ती असून त्याच्यावर शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्याचा हक्क फक्त राज्य वनविभागाकडे आहे.\nवन्यजीव कार्यकर्त्या गौरी मौलेखी यांनी सांगितले की, 'कोणतीही एनजीओ किंवा पोलीस पक्षाचं शवविच्छेदन आणि अंत्यसंस्कार करु शकत नाही. पक्षाचा मृतदेह हा वनविभागाकडे सोपवणं बंधनकारक आहे, त्यामुळे शवविच्छेदन करुन त्या संबंधित पक्षाच्या शरिरातील काही अवयव काढून त्याची तस्करी केली जात नाही ना याची खात्री करावी लागते. या प्रकरणातही शिष्टाचार पाळण्यात आलेला नसून मी वनविभागाला पत्र लिहून प्रत्येक पोलीस ठाण्याला योग्य माहिती पुरवण्यास सांगितलं आहे'.\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\nदीड लाख गुन्हे तपासाअभावी रखडले\nहिंगोली - राज्यात तब्बल एक लाख 42 हजार गुन्हे तपासाअभावी रखडले असून, यात सर्वाधिक 21 हजार गुन्हे कोल्हापूर परिक्षेत्रातील आहेत. सदर गुन्हे...\nकॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच देश नरेंद्र मोदींचा हल्लाबोल; विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल\nबागपत - कॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच एक देश आहे. पण माझ्यासाठी देशच एक कुटुंब आहे. काही लोक पायाखालची जमीन सरकल्याचे पाहून विरोधक अफवा पसरवित आहेत....\nकात्रज घाटाला रात्री ‘टाटा’\nखेड-शिवापूर - सुमारे पंधरा दिवसांपूर्वी कात्रज घाटात एका जोडप्याला मारहाण करून लुटल्याचा प्रकार झाला. त्यामुळे कात्रज घाटातून रात्रीचा प्रवास...\nतुर्भे रेल्वेस्थानकात फलाटावर क्रिकेट\nतुर्भे - खेळती हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश अशी रचना असलेले तुर्भे रेल्वेस्थानक एकेकाळी प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते; परंतु या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/photos/4423-massive-fire-in-mumbai-s-kamala-mills-building-pubs", "date_download": "2018-05-28T03:18:12Z", "digest": "sha1:ZXGZWWTF472IVAWOPPE72TZT4SQMBY3T", "length": 5186, "nlines": 136, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई कमला मिल्स कंपाऊंडमधील अग्नितांडव; आगीची भीषणता दर्शविणारे फोटो - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुंबई कमला मिल्स कंपाऊंडमधील अग्नितांडव; आगीची भीषणता दर्शविणारे फोटो\nलखलखणारी पृथ्वी नासानं टिपली\nजगातील सगळ्यात वृद्ध व्यक्ती सोदीमेजो\nमेक्सिकोत समुद्र किनारपट्टीवर भूकंपाचा जबरदस्त धक्का\nसाताऱ्याच्या कास पठारावर रंगबेरंंगी निसर्ग सौंदर्याची उधळण\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE/", "date_download": "2018-05-28T03:24:02Z", "digest": "sha1:JXQQWE4V5US2MRVABDJKF4WHJNFJUUEE", "length": 15093, "nlines": 123, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "‘पारदर्शी’ कारभाराला “गालबोट’ - Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nHome breaking-news ‘पारदर्शी’ कारभाराला “गालबोट’\nभाजपमधील दुफळी: कचरा संकलनासाठी फेरनिविदा\nपिंपरी – “पारदर्शी’ कारभाराचे स्वप्न दाखवून पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ता मिळवलेल्या भाजपमध्ये सध्या दुफळी माजली आहे. गेल्या वर्षभरात स्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी घेतलेले निर्णय बदलण्याचा सपाटा लावला आहे. सल्लागार पद्धती रद्द करावी, महिला प्रशिक्षण आणि आता कचरा संकलनासाठी काढलेली निविदा रद्द करण्याची मागणी होवू लागली आहे. त्यामुळे आजवर केलेल्या “पारदर्शी’ कारभाराला “गालबोट’ लावले जात आहे की, वर्षभरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी काही निर्णय चुकीचे घेतले असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.\nपिंपरी-चिंचवड शहराचे दोन भाग करून दोनच ठेकेदारांना आठ वर्षांसाठी कचरा संकलन व वाहतुकीचे काम देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. परंतु, या कामात मोठा भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकार व न्यायालयाकडे दाद मागितली आहे. या निविदेबाबदत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (दि.9) सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेतली. बैठकीतही गटनेत्यांनी ही निविदाप्रक्रिया रद्द करून दोनऐवजी चार भागात काम काढण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे.\nपिंपरी-चिंचवड शहरातील 8 प्रभाग क्षेत्रातील घरोघरचा कचरा गोळा करून तो मोशी कचरा डेपोपर्यंत वाहून येथे नेण्याचे काम ए.जी. इनव्हायरो इंफ्रा आणि बीव्हीजी या दोन संस्थांना देण्यात आले आहे. त्यासाठी पालिका 56 कोटींचा वार्षिक खर्च करणार आहे. आठ वर्षांच्या कालावधीसाठी हे काम दिले गेले असून ठेकेदाराला दरवर्षी निश्‍चित स्वरुपात दरवाढही दिली जाणार आहे. या कचरा संकलन व वाहतुकीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप विरोधकांकडून होत आहेत. त्याच्या तक्रारी मुख्यमंत्र्यांपर्यंत केल्यामुळे कच-याच्या कामाचे “वर्क ऑर्डर’ आयुक्तांनी काढलेली नाही. राज्य सरकार त्याची चौकशी करणार असून चुकीचे असल्यास वेळप्रसंगी या कामाची फेरनिविदा काढण्याचे सुतोवाच भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी नुकतेच केले होते. दरम्यान, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कच-याच्या या निविदेबाबत सोमवारी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलाविली होती.\nया बैठकीला उपमहापौर शैलजा मोरे, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते योगेश बहल, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष गटनेते कैलास बारणे आदी उपस्थित होते. शहराचे दोन भाग करून आठ वर्षांसाठी संपूर्ण कच-याचे काम दोनच ठेकेदारांना देण्याचा हा घाट का घातला जात आहे, असा प्रश्न विरोधी राष्ट्रवादी, शिवसेने उपलब्ध केला. या कामाच्या निविदाप्रक्रियेत रिंग झाली आहे. यात निकोप स्पर्धा होणे अपेक्षित आहे. त्यासाठी हे काम रद्द करून पुन्हा निविदाप्रक्रिया राबवावी. तसेच, शहराचे चार भाग करण्याची मागणी गटनेत्यांनी या बैठकीत केल्याचे समजले आहे.\nसत्ताधाऱ्यांची ठोस भूमिका नाही\nदरम्यान, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी नवीन तंत्रज्ञानाच्या गाड्या वापरल्या जाणार आहेत. आणखी विलंब झाल्यास कच-याचा प्रश्न आणखी बिकट होईल. त्यामुळे या कामातील त्रृटी दूर करण्याची विनंती केली. मात्र, विरोधी गटनेते राजी न झाल्याने अखेर याबाबतचा निर्णय स्थायी समितीने किंवा महपालिका सर्वसाधारण सभेने घ्यावा, अशी भूमिका आयुक्तांनी स्पष्ट केली. तीन तास मॅरेथॉन बैठक घेतल्यानंतरही आयुक्तांना विरोधकांचे समाधान करता आलेले नाही. तर, सत्ताधा-यांनी कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. त्यामुळे शहराचे कच-याचे आणि या दोन ठेकेदारांचे काय होणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.\n…तर मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहन\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.smartdost.in/hindu-ved/", "date_download": "2018-05-28T03:18:18Z", "digest": "sha1:IPJW24TOGRDC4HZV7YEKU4ULF6RCVNSP", "length": 16099, "nlines": 82, "source_domain": "www.smartdost.in", "title": "हिंदू वेदांचा अभ्यास करणारे आईनस्टाईन अन टेसला : 5 जागतिक शास्त्रज्ञ ज्यांनी वेदात उत्तरे शोधली | | SmartDost - marathi website for interesting information", "raw_content": "\nहिंदू वेदांचा अभ्यास करणारे आईनस्टाईन अन टेसला : 5 जागतिक शास्त्रज्ञ ज्यांनी वेदात उत्तरे शोधली\nअजबसत्य, इतिहास | 1 |\nविज्ञान आणी तत्वज्ञान याचा सरळ संबंध लावणे कठीण. म्हणजे एकामध्ये पुराव्यांती दाखवले जाणारे सत्य तर दुसरीकडे महान ऋषी मुनींनी हजारो वर्षापूर्वी मिळवलेले अन जगापुढे मांडलेले ज्ञान, ज्याचे संदर्भ अन पुरावे शोधणे क्लिष्ट. जागतिक इतिहासात आपल्या भारत देशातील समृध्द अन प्रगत तत्वज्ञानाने एक अनोखे स्थान मिळवले आहे हे आपण नाकारू शकत नाही. पौराणिक वेद अन उपनिषद म्हणजे ज्ञानाचा अमृतकुंभ. प्रगत जगात लागलेल्या अनेक शास्त्रीय शोधांचा अन उपकरणांचा उल्लेख भारतीय वेद अन उपनिषदामध्ये सापडतो हे अनेक जागतिक शास्त्रज्ञांनी ठामपणे सांगितले आहे. इतकेच नव्हे अनेक जागतिक शास्त्रज्ञ नोबेल पुरस्काराचे मानकरी, भारतीय पौराणिक ग्रंथाचे नियमित वाचन करत होते हे जगापुढे आले आहे. स्वामी विवेकानादांबरोबरच्या भेटीमुळे जगप्रसिध्द शस्त्रज्ञ निकोलस टेसला याला वेदांचा अभ्यास करावा वाटला अन त्यासाठी त्याने संस्कृत भाषा शिकली हे टेसला सोसायटीच्या वेब साईटवर स्पष्टपणे लिहिले आहे. नुसता टेसला नव्हे तर आईन्स्टाईनही वेदाचे नियमित वाचन करत होते. वाचा तर या 5 शास्त्रज्ञांची माहिती ज्यांनी भारतीय वेदांमध्ये विज्ञानाची तत्वे शोधली.\n1. अल्बर्ट आईनस्टाईन (Albert Einstein) : भौतिक शास्त्राचे नोबेल 1921\nथेअरी ऑफ रिलेटिव्हीटी म्हणजे सापेक्षतेचा सिद्धांत ज्यांनी जगापुढे मांडला ते हे थोर संशोधक. E = mc2 हे जगातील सर्वात जास्त पॉप्युलर समीकरण ज्यांनी मांडले त्यांनी आपल्या मॅक्स बोर्न या मित्राला जर्मन भाषेतील पत्रात लिहिले आहे: “Es gibt keine spukhafte Fernwirkung….”\nसमजले नसेल तर सांगतो. ते म्हणतात “मी जादूवर विश्वास करत नाही. मी विज्ञान हेच प्रमाण मानतो..मी भगवत गीता नेहमी वाचतो” त्यांचे गीतेबद्दलचे विचार त्यांनी असे मांडले आहेत. “When I read the Bhagavad-gita and reflect about how God created this universe everything else seems so superfluous.”\nरवींद्रनाथ टागोर यांच्याबरोबर झालेल्या भेटीत विज्ञान आणी भारतीय तत्वज्ञान या बद्दलचे त्यांचे मत अधिकच पक्के झाले.\n2. निल भोर (Niels Bohr) : भौतिक शास्त्राचे नोबेल 1922\nऑटोमिक स्ट्रक्चरचा (संरचना) शोध डेन्मार्कचे निल भोरनी लावला. जगातील लहानात लहान कणाला अणू म्हणतात. त्या डोळ्यांना न दिसणाऱ्या अणूंची संरचना, प्रोटॉन अन न्यूट्रॉन भोवती फिरणारे इलेक्ट्रॉन, ह्याचा शोध लावणारे भोर भारतीय पौराणिक ग्रंथाचे वाचन करत होते हे त्यांनी स्वतः मान्य केले आहे. भारतीय ग्रंथात अणू रेणूंच्या अस्तित्वाबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल वेळोवेळी लिहिले आहे. निल भोर त्यांच्या “भोर मॉडेल”मुळे ते आज जगात अजरामर आहेत. 1922 ला त्याना फिजिक्स मधील नोबेल पुरस्कार देण्यात आला. त्यांनी एका पत्रात लिहिले आहे “I go into the Upanishads to ask questions.”- “ मी मला पडलेल्या प्रश्नाची उत्तरे उपनिषदामध्ये शोधतो.\n3. वार्नर हास्बर्ग (Werner Heisenberg) : भौतिक शास्त्राचे नोबेल 1932\nन्युक्लीअर फिजिक्स मधील जर्मनीतील जानेमाने शास्त्रज्ञ. त्यांनी जटील भौतिक शास्त्र समजण्यासाठी वेदांचा कसा उपयोग होतो याबद्द्ल लिहिले आहे, “Quantum theory will not look ridiculous to people who have read Vedanta.” Vedanta is the conclusion of Vedic thought. आधुनिक शास्त्र व वेदांमधील तत्वज्ञान यामध्ये फार समानता आहे हे त्याना जाणवले होते. इतकेच नव्हे तर ते भारतात येवून रवींद्रनाथ टागोर यांना भेटले होते. टागोर यांच्याकडून वेदांमधील ज्ञानाची ओळख करून घेतली होती.\n4. इर्विन श्रेदिंगर (Erwin Schrödinger ) : भौतिक शास्त्राचे नोबेल 1933\nक्वांटम थेअरी आणी वेव्ह सिद्धांत ज्यांनी जगापुढे मांडला ते ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ. ज्याबद्दल त्याना नोबेल पुरस्कार मिळाला. परमाणु, उर्जा व तरंग लहरी याबद्दल त्यांनी लावलेल्या शोधाबद्दल शास्त्रीय माहित येथे देत नाही पण ते वेदांबद्दल काय लिहितात ते वाचा. ते म्हणतात… “ The unity and continuity of Vedanta are reflected in the unity and continuity of wave mechanics. This is entirely consistent with the Vedanta concept of All in One.”\nपुढे जावून ते जीवनाबद्दल मुकुंद उपनिषदाच्या ओळींचाही संदर्भही देतात.\nब्रह्मैवेदममृतं पुरस्तात् ब्रह्म पश्चात् ब्रह्म उत्तरतो दक्षिणतश्चोत्तरेण \nअधश्चोर्ध्वं च प्रसृतं ब्रह्मैवेदं विश्वमिदं वरिष्ठम् ॥ 2.2.11\nआधुनिक अल्टरनेटिंग करंट (AC) इलेक्ट्रिक सप्लाय उपकरणामुळे जगप्रसिध्द झालेले सर्बियन अमेरिकन संशोधक. टेसला कॉईल, वायरलेस वीज वहन, एक्सरेवर कार्य, रेडियो रिमोट कंट्रोल, ब्लेडलेस टर्बाईन अश्या अनेक संशोधनानी गाजलेले व्यक्तिमत्व स्वामी विवेकानंदांच्या विचाराने भारलेले होते हे वाचून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. परंतु विवेकानंदांच्या अमेरिकेतील तीन वर्षांच्या वास्तव्यात टेसला त्याना भेटले होते. त्यांनी भारतीय वेदांबद्दल सखोल ज्ञान प्राप्त केले. इतकेच नव्हे तर ते पूर्णपणे शाकाहारी झाले. आपल्या उपकरणांच्या प्रात्यक्षीक दाखवताना “प्राण”, “आकाश” असे संस्कृत शब्द वापरू लागले.\nउर्जा चराचरात भरली आहे हे भारतीय आध्यात्म जाणलेल्या टेसलांनी चकित करणारे शोध लावायला सुरु केले. विश्वातील ही उर्जा आपल्या उपकरणाद्वारे जगाला फ्रीमध्ये देण्याचा त्यांचा विचारच त्याना मारक ठरला. नोबेलपासून त्याना वंचित ठेवण्यात आले. याउपर तत्कालीन भांडवलशहांनी त्याचा खून केला अन भारतीय तत्वज्ञान अन आधुनिक विज्ञानातील एक महत्वाचा दुवा निखळला..\nदोस्तहो, भारताच्या इतिहासात, पौराणिक ग्रंथात असे अनेक पुरावे सापडले आहेत जे आधुनिक जगाने मान्य केले आहे..\nआपण या गोष्टींकडे कानाडोळा करतो हे दुखः दायक…\nPreviousजिवंत आहे हे प्रूव्ह करण्यासाठी “मेलेल्या” लाल बिहारीने केलेल्या 5 खटपटी\nNextबर्मूडा ट्रँगल मध्ये घडलेल्या 5 विचित्र घटना\nताज महाल अन लाल किल्ला विकणाऱ्या खऱ्या नटवरलालच्या 5 खऱ्या गोष्टी\n2000 वर्षापुर्वी भारतीयांना माहीत होते विजेचे तंत्र : 5 पुरावे\n5 खाणाखूणा ज्या इंटरनेट चॅटींगमध्ये जास्त वापरल्या जातात\nअलौकीक संतूलन असणार्‍या ५ शिळा\nखूप informative लेख… भगवद्गीता वाचताना खूप अशा गोष्टी समोर येतात ज्या आपण विज्ञानामध्ये अभ्यासल्या आहेत…\nस्टिव्ह जॉब्स यांचे 6 Success Rules\nपरग्रहवासियांसाठी दिशादर्शक अन वीज निर्मिती – पिरॅमिडबद्दलच्या या 5 समजुती खऱ्या असतील का\nरिलेशनशिप धोक्यात टाकणाऱ्या 5 सवयी\nदोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2009_05_01_archive.html", "date_download": "2018-05-28T03:15:23Z", "digest": "sha1:U5SLZWG6EM52R2JHV5UHZXA4FPL6JRDA", "length": 27219, "nlines": 329, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: May 2009", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nमाझी लाडकी १५ पुस्तकं\nGने टॅगलं आहे मला.\nकायम जवळ ठेवावीशी वाटतील अशी फक्त १५ पुस्तकं सांगायची\nहं. अवघड आहे. ही माझी पहिली यादी ...\n* निशिगंध - मृणालिनी देसाई. (माझ्याकडचं हे सुंदर पुस्तक कुणीतरी वाचायला नेऊन ढापलं / हरवलं आहे. त्याचं प्रकाशन, नवी आवृत्ती याचा मला पत्ता लागत नाहीये. तुम्हाला कुणाला या पुस्तकाविषयी माहिती असेल तर प्लीSSज सांगा.)\n* बनगरवाडी - व्यंकटेश माडगूळकर\n* Peony - Pearl S Buck (हो. माझ्या मते हे तिचं 'Good Earth' पेक्षाही चांगलं पुस्तक आहे.)\n* स्मृतीचित्रे - लक्ष्मीबाई टिळक\n* प्रारंभ - गंगाधर गाडगीळ\nआता मी कुणाला खो देऊ बरं\nG आणि आळश्यांचा राजा या दोघांना टॅगते आहे मी.\nतुम्हाला पुस्तकं वाचायला आवडतात तुमच्या लाडक्या १५ पुस्तकांविषयी वाचायला आवडेल मला.\nकाल माझा पैला हॅप्पीटूयू होता. मी चांगला मोठ्ठा एक वर्षाचा झालोय म्हटलं आता. तर हॅप्पीटूयूची भेट पाहिजे म्हणून मी हट्ट करून बघितला, सगळी अपूर्ण पोष्टं पूर्ण करीन असं प्रॉमिस गवराईकडून मिळवायचा, पण तिने काय दाद नाही लागू दिली. रोज भेटत नाही ते ठिकंय, पण म्हणजे आमचा हॅप्पीटूयू पण विसरायचा म्हणजे फारच. आमी नाई जा बोलणार. एकदम कट्टी फू. बारा वरशे बोलू नको म्हणाव. मी चिल्लोय.\nचिल्लोय म्हणून डिक्लेयर केलं तरी बघत नाई कोणी आमच्याकडे. खूप खूप चिल्लोय मी. सॉरी म्हटलं तरी कध्धी कध्धी बोलणार नाही तिच्याशी.\nनवीन अंगा करणार, सजवणार असं प्रॉमिस केलंय गवराईने. पण मी चिल्लोय.\nमी सॉल्लिडच चिल्लो म्हणून मग गवराईने केक बनवला माझ्यासाठी:\nसजवणार म्हणजे काय काय करणार ते विचारायला पाहिजे तिला . ही बाई म्हणजे ना ...\nकाय काय सांगावं बरं हिला ...\nतुमच्याकडे काही सॉल्लिड आयडियाची कल्पना आहे मला कसं कसं सजवता येईल म्हणून\nसंगणकक्षेत्रात असून सुद्धा मी कित्येक वर्षं झोपलेलीच होते ब्लॉग बाबत. रोजच्या कामातल्या बोरिंग तांत्रिक गोष्टींविषयी काही खरडण्याची माझी इच्छा नव्हती, आणि दुसरं काही सुचत नव्हतं. म्हणजे सुरसुरी आली की मी लिहायचे काही तरी, पण ते माझ्या वहीत. एकदा बराहा वापरून बघितलं, आणि देवनागरीमध्ये इतक्या सहज लिहिता येतंय हे बघून खूश झाले. मग उत्साहाने हा ब्लॉग बनवला. ब्लॉगविश्वातल्या दिग्गजांएवढ्या dedication ने, नियमित लिहिणं मला जमत नाही, पण म्हणून काय आम्ही ब्लॉग खरडूच नये\nब्लॉग सुरू करताना काही गोष्टी डोकयात होत्या. एक म्हणजे ब्लॉग डायरीला पर्याय म्हणून लिहायचा नाही. डायरी ही अगदी मनातल्या गोष्टी लिहिण्याची जागा असते. आपल्याला काय वाटतं आहे, हे नोंदवण्यासाठी. जसं वाटलं तसं, raw उतरवण्यासाठी. कुणाजवळंच बोलता येणार नाही अश्या गोष्टी बिनदिक्कत लिहिण्यासाठी. त्यामुळे ब्लॉगवर वाचकांसाठी डायरी लिहायची नाही हे तर नक्की.\nदुसरं म्हणजे रोज नियमित लिहिणाऱ्यांविषयी मला आदर आहे, पण हे आपल्याला झेपणाऱ्यातलं नाही याची खात्री होती. त्यामुळे ब्लॉगवर रतीब घालायचा नाही - रोज / दर आठवड्याला इतके पोस्ट पाडलेच पाहिजेत असं टार्गेट ठेवायचं नाही.\n) उद्दिष्ट घेऊन ब्लॉगायला सुरुवात केल्यामुळे आज त्याच्या वाढदिवसाला मी जाम खूश आहे. वर्षभरात एवढी आबाळ सोसून हे बाळ जिवंत राह्यलंय, आणि कुणालातरी इथे खरडलेलं वाचावंसं वाटलंय म्हणजे ग्रेटच.\nश्रीलंका म्हणजे हत्तीच हत्ती\nश्रीलंकेत फिरायला गेल्यावर पहिला दीड दिवस आम्ही नुसते हत्तीच बघत होतो. लहान हत्ती, मोठे हत्ती, माणसाळलेले हत्ती, रानटी हत्ती, एक आठवड्याच्या पिल्लापासून ते एकवीस वर्षांच्या आजोबांपर्यंत वेगवेगळ्या वयाचे हत्ती. जंगलात हत्ती, रस्त्यावर हत्ती, आणि टीशर्टवर पण हत्तीच\nहत्ती दोन प्रकारचे असतात. आफ्रिकन आणि भारतीय (आशियाई) . श्रीलंकेतला हत्ती म्हणजे भारतीय हत्तीच आहे. आफ्रिकेतल्या नर हत्तींना सुळे असतातच, माद्यांना सुद्धा काही वेळा असतात. भारतीय हत्तींमध्ये नराला काही वेळा सुळे असतात, तर माद्यांमध्ये ते नसतातच. सुळ्यांची लांबीसुद्धा आफ्रिकेतल्या हत्तींपेक्षा कमी असते. भारतीय हत्तीच्या गंडस्थळाचा आकार वेगळा असतो. भारतीय हत्ती आफ्रिकेतल्या हत्तींपेक्षा उंचीला कमी असतात. भारतीय हत्तीचे कान आफ्रिकेतल्या हत्तीपेक्षा छोटे असतात. भारतीय हत्तीच्या सोंडेवर कमी वळ्या असतात,आणि सोंडेच्या टोकाला दोन ‘ओठ’ असतात (आफ्रिकेतल्या हत्तीच्या सोंडेच्या टोकाला एकच ‘ओठ’ असतो. भारतीय हत्तींच्या गंडस्थळावर, सोंडेवर कित्येक वेळा पंढरा रंग असतो - आफ्रिकेतला हत्ती तिथल्या माणसांसारखाच पूर्ण काळा असतो. शिवाय भारतीय आणि आफ्रिकेतल्या हत्तीच्या पायाच्या नखांची संख्या वेगवेगळी असते. (किती ते मी यशस्वीरित्या विसरलेले आहे :)) ही मौलिक माहिती दिली आमचा तिथला चक्रधर ‘सरथ’ याने. (सारथी म्हणता येईल त्याला, नाही का :)) ही मौलिक माहिती दिली आमचा तिथला चक्रधर ‘सरथ’ याने. (सारथी म्हणता येईल त्याला, नाही का \nथोडं गुगलल्यावर आणखी काही फरक समजले - आफ्रिकेतला हत्ती खांद्यात जास्त उंच असतो, तर भारतीय हत्तीची पाठ त्याच्या शरीरातला सगळ्यात उंच भाग असतो. भारतीय हत्तीपेक्षा आफ्रिकेतल्या हत्तीच्या अंगावर जास्त सुरकुत्या असतात. (असणारच ... एवढ्या उन्हात फिरल्यावर काय होणार\nआता एवढे हत्ती बघितल्यानंतर मला पण स्फुर्ती झाली एक हत्ती काढायची. आणि मी एकदम सायंटिफिकली शुद्ध भारतीय हत्ती काढलाय तो. नेहेमीसारखे मोठ्ठे आफ्रिकन कान काढून बाकी तपशील लपवले नाहीयेत बरं का :) आता तो जरा पाठीपेक्षा खांद्यात उंच वाटतो आहे तो भाग वेगळा ... त्याला कलाकाराचं स्वातंत्र्य - ’artistic freedom' - म्हणायचं. ;)\nLabels: प्रासंगिक, भटकंती, श्री लंका\nप्राथमिक शाळेत असताना आमच्या वर्गात एक मुलगी होती - दीपाली बळेल नावाची. दुसरीमध्ये असताना मोत्यासारखं अक्षर होतं तिचं इतकं सुंदर अक्षर की आमच्या बोंडे सरांनी मोठ्या शाळेच्या - म्हणजे चौथीपेक्षा सुद्धा मोठ्ठ्या मुलांना तिची वही दाखवून विचारलं होतं ... बघा तुम्ही तरी इतकं सुवाच्य लिहिता का म्हणून इतकं सुंदर अक्षर की आमच्या बोंडे सरांनी मोठ्या शाळेच्या - म्हणजे चौथीपेक्षा सुद्धा मोठ्ठ्या मुलांना तिची वही दाखवून विचारलं होतं ... बघा तुम्ही तरी इतकं सुवाच्य लिहिता का म्हणून चांगलं अक्षर असलं म्हणजे असं मोठ्या वर्गाच्या शिष्ट मुलांसमोर ‘इम्प’ पाडता येतं हा साक्षात्कार मला तेंव्हा झाला.\nतिसरीमध्ये आम्हाला सुलेखन - म्हणजे टाक वापरून पुस्ती काढायची - होती. तिसरीतल्या पोरांच्या शाई सांडून ठेवण्याच्या अपार क्षमतेवर संपूर्ण विश्वास असणाया चौधरी सरांनी सरळ पोरांकडून ती पुस्ती निळ्या स्केचपेनानी भरून घेतली होती, त्यामुळे अक्षर सुधारण्याची एक सुंदर संधी हुकली. पण मग नंतर घरातल्या आमच्या प्रयोगांमध्ये अजितने मला घरी एक मस्त बोरू बनवून दिला, आणि वॉशिंग्टनच्या कुऱ्हाडीसारखा माझा बोरू दिसेल त्या कागदावर चालायला लागला. घरी बाबा सोडून सगळ्यांची अक्षरं सुंदर होती (बाबा आपल्या व्यवसायाला जागून खास डॉक्टरी लीपीमध्ये लिहायचे - त्यांनी लिहिलेलं वाचणं सोडा - हे बाळबोध मराठीमध्ये आहे का इंग्रजीमध्ये हे सुद्धा खात्रीने सांगता येत नाही कुणाला) पण अक्षर चांगलं असलं तरी एकजात सगळ्यांना लिहिण्याचा मनस्वी कंटाळा होता.(कुणा दुष्टाने लीपीचा शोध लावला त्याची शिक्षा म्हणून आम्हाला गृहपाठ म्हणून धडेच्या धडे उतरवून काढावे लागतात - इति आमचे ज्येष्ठ बंधू.) त्यामुळे हे असलं लिहिण्याचं नतद्रष्ट खूळ माझ्या डोक्यात कुठून शिरलं त्याचा घरच्यांना अंदाज येईना. सुधरेल हळुहळू शेंडेफळ म्हणून त्यांनी सोडून दिलं.\nबोरूचा आणि एकंदरीतच लेखनप्रेमाचा परिणाम म्हणून चौथी-पाचवीपर्यंत माझं अक्षर थोडंफार वाचनीय झालं होतं. पण मग शुद्धलेखन नावाचा नवीन शत्रू प्रबळ झाला होता. अक्षर वाचता आलं की शुद्धलेखनाच्या चुका जास्त समजतात, हा बोरू - सरावाचा तोटा नव्यानेच लक्षात आला. पाचवीत एकदा एक तास ऑफ होता, त्यामुळे दुसऱ्या वर्गावरच्या यमुना महाजन टीचर आमच्या वर्गावर (पोरं वळायला) आल्या. त्यांनी सहज म्हणून माझी भूगोलाची वही बघितली. ‘भुगोला’च्या त्या वहीत मी पहिल्याच पानावर ‘दीशां’ची नावे अशी लिहिली होती - पुर्व, पश्चीम, उत्तर (अ ला उकार देऊन उ) आणि दक्षीण. हे वाचून त्या बेशुद्ध पडायच्याच बाकी होत्या. (तेंव्हा मी नुकतंच सावरकरांचा देवनागरी सुलभीकरणाविषयीचा लेख वाचला होता कुठेतरी, त्यामुळे माझ्या मते ‘अ’ ला उकार देऊन लिहिलेलं ’उत्तर’ बरोबरच आहे असा माझा दावा होता. टिळकांनी नाही का संत शब्द तीन प्रकारे लिहून दाखवला होता - पण आमच्या शाळेतले शिक्षक टिळकांच्या शिक्षकांसारखे मोकळ्या मनाचे नसल्यामुळे मी हे मत टीचरना सांगायचं धाडस केलं नाही.)\nतशी तेंव्हा वर्गातल्या बहुसंख्य मुलामुलींची शुद्धलेखनाची परिस्थिती माझ्याइतपतच होती. आमच्या वर्गात प्रत्येक शब्द देवनागरीमध्ये कसा लिहायचा हे पाठ करणारे काही महाभाग होते, ते सोडता.\nम्हणजे मी वाचायचे भरपूर, त्यामुळे शब्दसंपत्ती चांगली होती - पण प्रत्येक शब्द कसा लिहायचा हे लक्षात राहणं शक्य नव्हतं. त्यापेक्षा कानाला योग्य वाटणारं लिहायचं हे जास्त सोयीचं वाटत होतं, तिथे पंचाईत होती. परत ‘पाणी’ शुद्ध, तर मग ‘आणी’ अशुद्ध कसं असे प्रामाणिक प्रश्न खूपच होते. उच्चार करून बघितला, तर ‘आणी’, आणि, ‘अणी’, ‘अणि’ हे चारही उच्चार बरोबरच वाटायचे.\nLabels: नस्त्या उठाठेवी, भाषा\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nमाझी लाडकी १५ पुस्तकं\nश्रीलंका म्हणजे हत्तीच हत्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/nashik-news-deepak-and-lovely-amar-circus-103819", "date_download": "2018-05-28T03:33:50Z", "digest": "sha1:EDDLCAEHFSQZIVLC44YR7GEODPEG5XMV", "length": 10974, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news deepak and lovely amar circus झुल्यावरील कसरतींतून प्रेमबंधन | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 19 मार्च 2018\nदीपक अन्‌ लव्हलीने मानले सर्कस हेच कुटुंब\nदीपक अन्‌ लव्हलीने मानले सर्कस हेच कुटुंब\nनाशिक - बिहारमधील दीपक जयस्वाल (वय 27) अन्‌ आसाममधील लव्हली (31) यांची केरळमध्ये जम्बो सर्कसमध्ये झुल्यावरील कसरतीतून ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले अन्‌ सहा महिन्यांत दोघांनी रेशीमगाठ बांधली. या तरुण दांपत्याने सर्कस हेच कुटुंब अन्‌ कलावंत हीच जात मानली. अमर सर्कसमधील झुल्यावरील कसरतींद्वारे दोघे नाशिककरांचे मनोरंजन करताहेत.\nजमिनीपासून चाळीस फूट उंचावर दीपक- लवली कसरती करत असताना टाळ्यांचा कडकडाट करण्याचा मोह प्रेक्षकांना आवरत नाही. थरारक कसरती सादर करताना हात निसटला, तरीही चाळीस फुटांवरून खाली कोसळून अपघात होण्याची शक्‍यता अधिक असते; पण दोघांच्याही हात आणि पायाचे संतुलन जबरदस्त असल्याने उंचावर कसरती सुरू असताना जमिनीवर जाळी उभारली जात नाही. याच कौशल्यामुळे ही जोडी देशभर परिचित आहे.\nदीपक अन्‌ लव्हली या दांपत्याला दोन वर्षांची मुलगी आहे. स्नेहा असे तिचे नाव असून, सर्कसमध्ये आई-वडिलांच्या कसरतींचे प्रयोग पाहत लहानाची मोठी होतेय. दोघे कसरत सादर करत असतात, तेव्हा स्नेहाची काळजी सहकारी कलावंत घेतात. आमच्या गावात डॉक्‍टर नसल्याने मुलीला डॉक्‍टर करण्याची खूणगाठ दोघांनी बांधली.\nवाहतूक पोलिस करणार प्रथमोपचार\nपुणे - अपघाताच्या अनेक घटना शहरात दररोज घडतात. या अपघातग्रस्तांना तातडीने प्रथमोपचार मिळणे गरजेचे असते. मात्र, अनेकदा अशी मदत मिळतेच असे नाही....\nआमच्या शिवाजी पार्कावरील साहेबांना गाडीदुरुस्तीतले फार कळते पहावे, तेव्हा ते स्टिअरिंग क्‍लच, गिअर, ह्याच भाषेत बोलत असतात. कालदेखील असेच झाले....\nमोदींच्या 'प्रचारक ते पंतप्रधान' प्रवासाच्या छायाचित्र व बातम्यांचे प्रदर्शन\nवाल्हेकरवाडी : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा “प्रचारक ते पंतप्रधान” सर्व या प्रवासाविषयी महाराष्ट्रातील नामांकित मराठी...\nद्रुतगतीवर वाहतूक विस्कळित सहा वाहने एकमेकांवर आदळली\nलोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत खालापूर टोलनाक्‍याजवळ सहा वाहने एकामागोमाग एक आदळल्यामुळे शनिवारी (ता. 26) दुपारी वाहतूक...\nखड्डेच खड्डे चोहीकडे; गेली मनपा कुणीकडे\nपिंपरी : पाणीपुरवठा, महावितरण, एमएनजीएल, मोबाईलच्या केबल टाकणे आदी कामांसाठी शहरातील रस्ते खोदण्यात आले आहेत. यामुळे दुचाकी वाहनचालक व पादचारी हैराण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/government-has-approved-new-road-khulatabad-mhasamal-road-111668", "date_download": "2018-05-28T03:34:04Z", "digest": "sha1:CRUARD5VZ7BYWNEHJQFZ4KLTBZRFIU2U", "length": 12367, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "The government has approved the new road from Khulatabad to Mhasamal Road आता आरामात जा म्हैसमाळला! | eSakal", "raw_content": "\nआता आरामात जा म्हैसमाळला\nसोमवार, 23 एप्रिल 2018\nऔरंगाबाद - वीकेंडला औरंगाबादकरांची पहिली पसंती असते ती म्हैसमाळला; मात्र या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यांशी करावी लागणारी लढाई आता संपुष्टात येणार आहे. खुलताबाद ते म्हैसमाळ दरम्यानच्या रस्त्याला नवी झळाळी देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.\nऔरंगाबाद - वीकेंडला औरंगाबादकरांची पहिली पसंती असते ती म्हैसमाळला; मात्र या ठिकाणी जाण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्यांशी करावी लागणारी लढाई आता संपुष्टात येणार आहे. खुलताबाद ते म्हैसमाळ दरम्यानच्या रस्त्याला नवी झळाळी देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.\nसुटी घालवण्यासाठी वीकेंडला औरंगाबादकरांच्या यादीत पहिली पसंती असलेल्या म्हैसमाळचे वातावरण अल्हाददायक असले तरी तेथे पोचण्यासाठी आता वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावर पडलेले खड्डे गेल्या अनेक वर्षांपासून बुजवण्यात आले नसून ते अधिक खोल होत झाले आहे; मात्र आता ही गैरसोय दूर होणार आहे. खुलताबाद ते म्हैसमाळ दरम्यानच्या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी राज्य सरकारने मंजुरी देत त्यासाठी ३६ कोटी १७ लाखांच्या निधीलाही हिरवा कंदील दिला आहे. या कामाला शासनस्तरावर मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण यांनी ‘सकाळ’ला दिली. या रस्त्याची लांबी ११.५ किलोमीटर एवढी असून, या रस्त्यासाठी प्रत्येक किलोमीटरमागे तीन कोटी १४ लाखांचा खर्च येणार आहे.\nघाट रस्ताही होणार चकाचक\nएकूण ११.५ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यात दोन किलोमीटर घाट रस्त्याचा समावेश आहे. घाटातील वाट ही काँक्रिटची केली जाणार आहे. पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाने वाहून जाणाऱ्या या रस्त्यावर काँक्रिटीकरण करून ही वाट मजबूत केली जाणार आहे. दहा मीटर रुंद होणाऱ्या या रस्त्यावर दोन्ही बाजूंना दीड-दीड मीटरचा डांबरी शोल्डर तयार करण्यात येणार आहे, ज्याचा फायदा गर्दीच्या वेळी दुचाकी वाहनांना होणार आहे.\nचौदा महिने झाले तरी मनरोगाचे वेतन न मिळाल्याने कामागार संतप्त\nमंगळवेढा - महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुराचे हजेरीपत्रक भरणाऱ्या तालुक्यातील रोजगारसेवकांचे मानधन तब्बल चौदा महिने झाले...\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nपिंपरीला पाणी देणार नाही\nपवनानगर - ‘‘पवना धरणग्रस्तांकडून सोमवारी (ता.२८) पवना धरणावर पाणीबंद आंदोलन करण्यात येईल,’’ अशी माहिती पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष...\nअनुदानित बियाणे शेतकऱ्यांच्या हाती\nकऱ्हाड - जिल्हा परिषदेने बियाण्याचे अनुदान आता बॅंक खात्यावर जमा न करता पूर्वीप्रमाणे पंचायत समितीस्तरावरून बियाणे थेट शेतकऱ्यांच्या हातात देण्यात...\nकास तलावात महिनाभर पुरेसे पाणी\nसातारा - यंदा मे महिन्यातच मॉन्सूनचे वेध लागले आहेत. कास तलावातील सध्याचा वापरायोग्य पाणीसाठा आणखी महिनाभर पुरणारा आहे. त्यामुळे यावर्षीचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%A6/", "date_download": "2018-05-28T03:22:33Z", "digest": "sha1:XJ72ICLRBTN2Q2CXIUMPKE4MDG7XR5LM", "length": 9096, "nlines": 117, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी - Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nHome ताज्या घडामोडी मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी\nमान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी\nपुणे : शहरात मान्सूनपूर्व पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. केरळमार्गे भारतात दाखल झालेला मान्सून विविध भागात कमी-अधिक प्रमाणात दोन दिवसांपासून बरसत आहे. मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर काही वेळात मान्सूनची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-लक्षद्विप बेटांचा परिसर, तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालच्या उपसागार परिसरात झाली. दरम्यान, महाराष्ट्रातही मान्सून वेगाने दाखल होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तविली होती. तो अंदाज खरा ठरला असून पिंपरी-चिंचवड शहरात मान्सून पूर्व पावसाच्या दमदार हजेरीने नागरिक सुखावले आहेत. तसेच यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने बळीराजाला उभारी आली आहे.\nशिक्षण समिती येणार तिसऱ्या मजल्यावर\nमहापालिकेत नगरसेविकांच्या पतीराजांकडून होतेय लुडबूड\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRJA/MRJA092.HTM", "date_download": "2018-05-28T03:28:28Z", "digest": "sha1:JICRUN25XK75J7ER6W55H5RY3666KKN2", "length": 7160, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - जपानी नवशिक्यांसाठी | आज्ञार्थक २ = 命令形2 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > जपानी > अनुक्रमणिका\nकधीही बेईमान बनू नकोस\nकधीही खोडकर बनू नकोस\nकधीही असभ्य वागू नकोस\nआपण घरी सुरक्षित परत याल अशी आशा आहे\nबाळे व्याकरण नियम जाणून घेऊ शकतील\nमुले फार त्वरीत वाढतात. आणि ते लवकर आत्मसात देखील करतात. अद्याप त्यावर संशोधन करावयाचे आहे कि मुले किती लवकर आत्मसात करतात. शिकण्याची प्रक्रिया आपोआप घडते. मुलांना ते शिकत असतात तेव्हा लक्षात येत नाही. तरीसुद्धा, दररोज ते अधिक सक्षम असतात. हे देखील भाषेने स्पष्ट होते. बाळे फक्त पहिल्या काही महिन्यांत रडतात. काही महिन्यातच ते लहान शब्द म्हणू शकतात. मग त्या शब्दांतून वाक्ये तयार होतात.. साहजिकच मुले त्यांची मूळ भाषा बोलायला लागतात. दुर्दैवाने, तसं प्रौढांच्या बाबतीत घडत नाही. त्यांना शिकण्यासाठी पुस्तके किंवा इतर साहित्य असणे आवश्यक आहे. केवळ या प्रकारे ते व्याकरण नियम जाणून घेऊ शकतात, उदाहरणार्थ. दुसरीकडे, लहान मुले व्याकरण चार महिन्याचे असतानाच शिकतात. संशोधकांनी जर्मन बाळांना परदेशी व्याकरण नियम शिकवले. असे करण्यासाठी, त्यांनी त्यांना मोठ्याने इटालियन वाक्य ऐकवले. त्या वाक्यांमध्ये काही वाक्यरचना होत्या. बाळांना सुमारे पंधरा मिनीटे योग्य वाक्ये ऐकवली. त्यानंतर, वाक्ये पुन्हा बाळांना ऐकवली. या वेळी मात्र, काही वाक्ये चुकीची होती. बाळे वाक्ये ऐकत असताना, त्यांच्या मेंदूची चाचणी केली. अशा प्रकारे मेंदू वाक्यांना कशी प्रतिक्रिया देतो हे संशोधक ओळखू शकले. आणि बाळांनी वाक्यानुसार विविध स्तरांतल्या प्रक्रिया दर्शविल्या जरी ते नुकतेच शिकले असले तरी, त्यांनी चुका नोंदवल्या होत्या. काही वाक्ये का चुकीचे आहेत हे स्वाभाविकच, बाळांना समजत नाही. ते उच्चारविषयक नमुन्यांच्या दिशेने स्वतःला निर्देशित करतात. पण एक भाषा जाणून घेण्यासाठी पुरेसे आहे - किमान बाळांना साठी तरी ...\nContact book2 मराठी - जपानी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/18341-deva-daya-tujhi-ki-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2018-05-28T03:28:51Z", "digest": "sha1:OATWSPKYB2G2VGCLYTJOKXVLVFMC5AN7", "length": 2790, "nlines": 52, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Deva Daya Tujhi Ki / देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nDeva Daya Tujhi Ki / देवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला\nदेवा दया तुझी की ही शुद्ध दैवलीला\nलागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला\nभाळावरी बसे या निष्ठुर जी कुठार\nघावातुनी उडावे कैसे सुधा तुषार\nनिर्जीव जन्म माझा या अमृतात न्हाला\nलागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला\nमाझ्या मुलास लाभे सुख-छत्र रे पित्याचे\nही प्रीतीची कमाई की भाग्य नेणत्याचे\nउध्वस्त मांडवाच्या दारी वसंत आला\nलागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला\nसौख्यात नांदताना का दुःख आठवावे\nजे नामशेष झाले ते काय साठवावे\nहास्यात आजच्या ह्या कळ कालची कशाला\nलागो न दृष्ट माझी माझ्याच वैभवाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-05-28T03:29:08Z", "digest": "sha1:OWCPELNY6GIRX53F4RH7SINNK5UFNO7T", "length": 4767, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सामाजिक समस्या - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण १० उपवर्गांपैकी या वर्गात खालील १० उपवर्ग आहेत.\n► देशानुसार सामाजिक समस्या‎ (१ क)\n► आंदोलने‎ (१ क, १ प)\n► गुन्हे‎ (१० क, १२ प)\n► दंगली‎ (२ प)\n► नैतिकमूल्यांतील बाबी‎ (२ क)\n► भ्रष्टाचार‎ (२ क, ३ प)\n► युद्ध‎ (३ क, १५ प)\n► वंशवाद‎ (१ क)\n► वर्णभेद‎ (१ प)\n► सुरक्षा‎ (४ क, ३ प)\n\"सामाजिक समस्या\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १५:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE_(%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%A4)", "date_download": "2018-05-28T03:29:18Z", "digest": "sha1:ZFRYSBW7COWUKEDOJ7X7XBXM3VSXZ33H", "length": 3157, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सीमा (गणित) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"सीमा (गणित)\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २१:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/sports?start=54", "date_download": "2018-05-28T03:19:58Z", "digest": "sha1:IMM6WELUDP7E2I7SQNEESKG3YHKL7JJO", "length": 5126, "nlines": 143, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "स्पोर्टस् - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nअखेर स्टीव्ह स्मिथने सोडलं ऑस्ट्रेलियन टीमचं कर्णधारपद\nकार अपघातात मोहम्मद शमी जखमी\nमैदानावर वृद्धीमान साहाचं वादळ , अवघ्या 20 चेंडूंमध्ये ठोकलं शतक\nतो मी नव्हेच, हार्दिक पांड्याचे स्पष्टीकरण\nभ्रष्टाचार विरोधी पथकाकडून शमीला क्लीन चीट\nट्वेन्टी ट्वेन्टी मुंबई लीग स्पर्धेला आजपासून सुरुवात\nदीपिकासोबत काम करण्यास विराटचा नकार\nआयपीएलसाठी विराटचा नवा हेअरकट\nपत्नीच्या गंभीर आरोपानंतर शमीला फटका\nहार्दिक पंड्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश\n‘राष्ट्रकुल म्हणजे ऑलिंपिकची पहिली पायरी’ - कुस्तीपटू सुशीलकुमार\nआयसीसी क्रमवारी; कोहली दुसऱ्या, तर पुजारा सहाव्या स्थानवर\nहिरो बनण्याची संधी गमावली: विजय शंकर\nशम्मीच्या आयपीएल समावेशावर प्रश्नचिन्ह\nआणखी एक बॉलिवूड-क्रिकेट जोडी, चर्चांना उधाण\nसिंधूची उपांत्यपूर्व फेरीत धडक\nश्रीलंकेमध्ये 10 दिवसांची आणीबाणी, सामना रद्द होण्याची शक्यता\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-plastic-bags-harshal-dhere-104441", "date_download": "2018-05-28T03:40:36Z", "digest": "sha1:RQUCSPCVFDVBSIPDBDS4AMQJW5ZM2QVD", "length": 11716, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news pune news plastic bags harshal dhere प्लास्टिकमुक्त सांगवीसाठी संघटित प्रयत्न करू: हर्षल ढोरे | eSakal", "raw_content": "\nप्लास्टिकमुक्त सांगवीसाठी संघटित प्रयत्न करू: हर्षल ढोरे\nबुधवार, 21 मार्च 2018\nजुनी सांगवी - प्लास्टिक कचऱ्याचे दुष्परिणाम रोखण्यासाठी केलेल्या कायद्याची अंमलबजावणी विक्रेते व नागरीकांनी करावी. तसेच पर्यावरण व आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी संघटीत प्रयत्न करण्याचे आवाहन नगरसेवक हर्षल ढोरे यांनी सांगवी येथील भाजी व्यवसाईक,दुकानदारांना केले. त्याला प्रतिसाद देत जुनी सांगवी परिसरात गुढीपाडव्यापासुन ही मोहिम कठोरपणे राबविण्यात भाजी विक्रेते सरसावले आहेत. भाजी विक्रेत्यांनी हातगाडीवर प्लँस्टीक बंदीचे फलक लावुन नागरीकांनी कापडी पिशवीचा वापर करावा याबाबत जनजागृती सुरू केली आहे.\nजुनी सांगवी - प्लास्टिक कचऱ्याचे दुष्परिणाम रोखण्यासाठी केलेल्या कायद्याची अंमलबजावणी विक्रेते व नागरीकांनी करावी. तसेच पर्यावरण व आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी संघटीत प्रयत्न करण्याचे आवाहन नगरसेवक हर्षल ढोरे यांनी सांगवी येथील भाजी व्यवसाईक,दुकानदारांना केले. त्याला प्रतिसाद देत जुनी सांगवी परिसरात गुढीपाडव्यापासुन ही मोहिम कठोरपणे राबविण्यात भाजी विक्रेते सरसावले आहेत. भाजी विक्रेत्यांनी हातगाडीवर प्लँस्टीक बंदीचे फलक लावुन नागरीकांनी कापडी पिशवीचा वापर करावा याबाबत जनजागृती सुरू केली आहे.\nप्लास्टिक कचऱ्याची समस्या ही मोठे आव्हान ठरल्याची दखल घेत आगामी पिढ्यांच्या भल्यासाठी प्लॅस्टिकबंदी मोहीम कठोरपणे राबविण्याचा निर्णय नुकताच मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला असून, गुढी पाडव्यापासून प्लॅस्टिकबंदी लागू झाली आहे. परिसरातील दुकानदार, स्वीटहोम चालक, भाजी विक्रेते आदींनी बहुतांश ठिकाणी प्लॅस्टिक बॅग ठेवणे बंद केले आहे.\nपोहाळे तर्फ आळते - येथील दोन तरुणांनी लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांकडून त्यांना विविध समारंभांत मिळालेले रंगीत फेटे जमा करून त्यापासून कापडी पिशव्या...\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\nकास तलावात महिनाभर पुरेसे पाणी\nसातारा - यंदा मे महिन्यातच मॉन्सूनचे वेध लागले आहेत. कास तलावातील सध्याचा वापरायोग्य पाणीसाठा आणखी महिनाभर पुरणारा आहे. त्यामुळे यावर्षीचा...\nपर्यावरण संदेश व जनजागृती.\nपुणे : यझाकी इंडीया या आंतराष्ट्रीय कंपनीने फाउंडर डे च्या निमित्ताने शहरात सायकल रॅली काढून पर्यावरण वाचवा तसेच सायकल वापराचे संदेश दिले. कविता,...\n‘दिलासा`ने दिली शाश्वत ग्रामविकासाची दिशा\nऔरंगाबाद येथील दिलासा जनविकास प्रतिष्ठान ही स्वयंसेवी संस्था राज्यभरातील विविध गावांमध्ये जल-मृद संधारण, वाडी प्रकल्प आणि शेतकरी प्रशिक्षण असे विविध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/cricket/body-tired-despite-trouble-cramps-virat-played-till-last-ball/", "date_download": "2018-05-28T03:37:02Z", "digest": "sha1:AIMTNXTXDPW33USKV5LNRDHPRSKGFLQB", "length": 29065, "nlines": 359, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Body Is Tired, Despite The Trouble Of Cramps, Virat Played Till The Last Ball | शरीर थकलेलं, क्रॅम्पचा त्रास होत असूनही विराट शेवटच्या चेंडूपर्यंत खेळला | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nPalghar Bypoll 2018 : भाजपा रडीचा डाव खेळतंय, साम,दाम दंड भेद सुरू - हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक : वसई तालुक्यातील सायावन, मेढे, माजीवली मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबा,\nजम्मू काश्मीरमध्ये शोपियन जिल्ह्यात आयईडीचा स्फोट; तीन जवान जखमी\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक : वसई तालुक्यातील सायावन, मेढे, माजीवली मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबा,\nजम्मू काश्मीरमध्ये शोपियन जिल्ह्यात आयईडीचा स्फोट; तीन जवान जखमी\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nशरीर थकलेलं, क्रॅम्पचा त्रास होत असूनही विराट शेवटच्या चेंडूपर्यंत खेळला\nविराटचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे त्याचा फिटनेस. सध्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक पाहता विराट ज्या पद्धतीने स्वत:ला फिट ठेवतोय ते खरोखरच कौतुकास्पद आहे.\nठळक मुद्देविराट 34 व्या शतकाच्या समीप असताना संघर्ष करताना दिसत होता. कोणीतरी डावाच्या शेवटपर्यंत फलंदाजी करण्याची आवश्यकता होती, तशी फलंदाजी मला करता आली याचा आनंदच आहे.\nकेपटाऊन - भारताने काल दक्षिण आफ्रिकेवर 124 धावांनी दणदणीत विजय मिळवून सहा सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी आघाडी घेतली. भारताच्या या विजयात मोलाचे योगदान आहे ते 159 चेंडूत नाबाद 160 धावा फटकावणा-या कर्णधार विराट कोहलीचे. कारकिर्दीतील 34 वे शतक झळकावणा-या विराटमुळेच भारताला 300 धावांची मजल मारता आली. विराटच्या या परफॉर्मन्समुळेच भारत पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेत मालिका विजयाच्या उंबरठयावर उभा आहे.\nविराटचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे त्याचा फिटनेस. सध्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे वेळापत्रक पाहता विराट ज्या पद्धतीने स्वत:ला फिट ठेवतोय ते खरोखरच कौतुकास्पद आहे. लागोपाठ दौरे करताना विराटने फिटनेसच्या कारणास्तव माघार घेतली असे अपवादानेच घडलेय. काल न्यूलँडसच्या मैदानावर खेळताना विराट 34 व्या शतकाच्या समीप असताना संघर्ष करताना दिसत होता. त्याला हातामध्ये येणा-या क्रॅम्पचा त्रास होत होता. त्याही परिस्थितीत विराट मैदानावर टिकून राहिला त्याने 160 धावांच्या खेळीत 12 चौकार आणि दोन षटकार ठोकले.\nप्रत्येक शतक हे खास असतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धावा करण सोप नसतं. कोणीतरी डावाच्या शेवटपर्यंत फलंदाजी करण्याची आवश्यकता होती. तशी फलंदाजी मला करता आली याचा आनंदच आहे. नव्वद धावा झाल्यानंतर क्रॅम्पमुळे मला त्रास जाणवत होता. जेव्हा तुम्ही पूर्णवेळ संघाबद्दल विचार करता तेव्हाच आश्चर्यकारक गोष्टी घडतात. शरीराची एक मर्यादा असते त्या पलीकडे जाऊन संघासाठी योगदान देता आले याचा मला आनंद वाटत आहे असे विराटने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले.\nधावून बनवले 100 रन्स\n160 नाबाद रन्सच्या शानदार खेळीतील 100 रन्स विराटने धावून बनविले. भारतीय बॅट्समनने धावून 100 रन्स बनविणं पहिल्यांदाच झालं आहे. 160 रन्समध्ये कोहलीने 75 सिंगल्स, 11 डबल आणि 1 वेळा तीन रन धावून काढले. भारताकडून याआधी सौरव गांगुलीने 1999मध्ये 130 रन्समधील 98 रन्स धावून बनविले होते. वनडे क्रिकेटमध्ये धावून सर्वात जास्त रन्स बनविण्याचा रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या गॅरी कर्स्टनच्या नावे आहे. त्याने 1996मध्ये युएईच्या विरोधात 188 रन्सच्या खेळीत 112 रन्स धावून बनविले आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nVirat KohliIndia Vs South Africa 2018विराट कोहलीभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८\n'जिनिअस' विराट कोहली जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज - जावेद मियादाद\nविराट कोहलीच्या 34 व्या शतकाच्या या आहेत पाच खास गोष्टी\n विराट कोहलीच्या शानदार शतकावर अनुष्काने इन्स्टा स्टोरीतून केलं कौतुक\nIND vs SA: 18 नंबरच्या जर्सीची कमाल, विराट कोहली आणि स्मृती मानधनाने ठोकलं शतक\nInd vs SA 3rd ODI: स्टम्पमागे धोनीने पुर्ण केला 400 चा आकडा, फक्त तीन खेळाडूंना गाठणं बाकी\nटीम इंडियाची विजयी ‘हॅट्ट्रिक’, कोहलीच्या तडाख्यानंतर ‘फिरकी’चा जलवा\nपहिल्या कसोटीत पाकिस्तानची इंग्लंडवर मात\nपिच फिक्सिंग स्टिंग : बीसीसीआयचा प्रतीक्षेचा निर्णय\nIPL 2018 Final, CSK vs SRH : वानखेडेवर तळपला वॉटसन, चेन्नई बनली चॅम्पियन\nटॉसचा ड्रामा; धोनीनं मांजरेकरांना केलं कन्फ्युज, पाहा व्हिडीओ\nहा योगायोग पाहिलात का युसूफ पठाणची या दोन सामन्यांत निर्णायक खेळी\nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.smartdost.in/big-foot-yeti-in-himalaya/", "date_download": "2018-05-28T03:20:15Z", "digest": "sha1:KIEAUJEDBHDQJDZMLV3QGKSSJBMMEGSA", "length": 14735, "nlines": 72, "source_domain": "www.smartdost.in", "title": "आदिमानवीय यतीच्या 5 आचंबित करणाऱ्या गोष्टी | | SmartDost - marathi website for interesting information", "raw_content": "\nआदिमानवीय यतीच्या 5 आचंबित करणाऱ्या गोष्टी\nअजबसत्य, इतिहास | 0 |\nसुट्टीत कोणत्यातरी हटक्या ठिकाणी जाण्याचा विचार हल्ली अनेकजण करत असतात. काहीतरी जगावेगळे करायचे म्हणून आदिवासी बघायला ब्राझीलच्या जंगलात फिरतात तर काही पूर्व रशियाला धडकतात अन आ वासून तयारीत असलेल्या जिवंत ज्वालामुखीच्या विवरात काय आहे ते शोधतात. दोस्तहो तुम्हाला पण असेच काहीतरी अडव्हेंचरस करायचे असेल तर बर्फाच्या पर्वत रांगातील रहस्यमय हिममानावाला “यती” ला शोधायला जायला काही हरकत नाही. म्हणूनच हजारो वर्षापासून हिमालयात ज्याचे अस्तित्व आहे असे सांगितले जाते त्या हॉरीबली मोठ्या मनुष्यासारख्या दिसणाऱ्या विचित्र हिममानवाबद्दल म्हणजेच “यती” बद्दलच्या 5 रहस्यमय बाबी येथे देत आहे. वाचा तर काय आहे हे यती प्रकरण..\n1. “अबामनबल” हिममानवाच्या नावाची कहाणी :\nहा सारे सुरु झाले ते 1921 ला… लेफ्टनंट कर्नल चार्ल्स हॉवर्ड बरीच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश गिर्यारोहाकांची एक टीम माउंट एव्हरेस्ट चढत असताना 21000 फुट उंचीवर “लाक्पा ला” पॉईंटला बर्फात भल्या मोठ्या पाउलखुणा उमटलेल्या दिसल्या. साधारण माणसाच्यापेक्षा आकाराने तिप्पट मोठ्या वजनदार प्राण्यांच्या पायांमुळे दबलेला बर्फ चार्ल्सच्या मनात एक वेगळीच शंका उत्पन्न करून गेला. तो प्राणी हिमअस्वल असणे शक्य नव्हते कारण बर्फात फक्त दोनच पावलांच्या खुणा लांबवर गेलेल्या दिसत होत्या. बरोबरच्या वाटाड्या शेर्पानी चार्ल्सला या खुणा “मेतोह कांग्मी” (‘metoh-kangmi’) नावाच्या हिममानवाच्या आहेत अन ते मानव हजारो वर्षापासून हिमालयात राहत आले आहेत हे सांगितले.\nगंमत म्हणजे “मेतोह कांग्मी” नावाचा कोणताच शब्द नेपाळी, तिबेटी भाषेत अस्तित्वात नव्हता. तरी सुद्धा सन 1956 पर्यंत या गूढ मानव सदृश्य प्राण्याला हेच विचित्र नाव जोडले गेले होते. वेगवेगळ्या पुस्तकातून हेच नाव जगापुढे आले होते. पण 56 ला कलकत्त्यातून प्रसिध्द होणाऱ्या दी स्टेट्समन नावाच्या इंग्लिश पत्रिकेच्या हेन्री न्यूमन या वार्ताहराने शेर्पांची मुलाखत प्रसिध्द केली पण “मेतोह कांग्मी” हा शब्द न समजल्याने ताने चक्क “Abominable Snowman” म्हणजे अमंगळ हिममानव हा शब्द वापरला जो आज देखील प्रचलित आहे.\n2. यतीचा चक्क फोटो :\nहिमालयात कोई तो है हे विसाव्या शतकात एव्हरेस्टवर स्वारी करणाऱ्या जगभरच्या रोहकांमुळे सर्वाना माहित हॉट होते. पण नेमके ते काय आहे अन कसे दिसते हे कोणीच ठामपणे सांगू शकत नव्हते. ही कमी 1925 ला तोबाझी नावाच्या ग्रीक छायाचित्रकारामुळे पुरी झाली. बर्फात 15000 फुटावर चढाई करत असताना सुमारे 200 यार्डवर तोबाझीला झाडामागे एक माणसापेक्षा मोती आकृती दोन पायावर उभी असलेली दिसली. अंगावर काहीच कपडे नसलेली ही व्यक्ती अतिथंड बर्फाळ वातावरणात आरामात झाडावरील पाने तोडून खात असताना त्यांनी पाहिली. जवळपास एक मिनिट शांतपणे खाणे करून तो प्राणी निघून गेला. परत येताना तोबझीला त्या प्राण्याच्या पाउलखुणा आढळून आल्या. साधारण माणसाच्या पायापेक्षा सहा इंच लांब अन चार इंच रुंद अशा या खुणा आकाराने प्रचंड मोठ्या यतीची जाणीव जगाला करून गेल्या.\n3. नाझी, अलेक्झांडर दी ग्रेट, अन दी ग्रेट यती :\nहिमालयातील या यतीबद्दल ग्रीक सम्राट अलेक्झांडरला पण आकर्षण होते. जगावर राज्य करण्याचे स्वप्न घेवून इंडस खोऱ्यापर्यंत आलेल्या या राजाला “यती”बद्दल माहिती मिळाल्यावर त्याने लगेचच यातीला शोधायची आज्ञा सरदारांना दिली. ही गोष्ट आहे ख्रिस्तपूर्व 326 सालची. म्हणजे हिमालयीन यतीची महती त्याकाळीसुद्धा होती. सैनिकांनी हिमालयात शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला पण दी ग्रेट अलेक्झांडरला दी ग्रेट यती सापडला नाही.\nदोस्तहो.. हिटलरच्या काळातसुद्धा नाझींनी चित्रातील हिमलरच्या नेतृत्वाखाली यती शोधायला जर्मनीमधून अधिकारी पाठवले होते. आर्य वंशाबद्दळ अभिमान असल्यामुळे व हिमालयातील यती आर्य वंशाचा असण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळेच हिटलरचा हा खटाटोप होता.\nयती खरच ग्रेट… होय ना\n4. यतीच्या हाताची चोरी :\nपन्नाशीच्या दशकात यतीला शोधायच्या अनेक सरकारी अन खाजगी मोहिमा हिमालयावर चालून गेल्या. परंतु त्यातील टॉम स्लिक या धनाड्य अन धाडशी अमेरिकन माणसाची मोहीम एखाद्या हॉलीवूड पिक्चरमध्येच शोभेल अशी होती. नेपाळ मधील पान्गोचे नावाच्या ठिकाणी, बुद्ध मठामध्ये यतीचा अस्थीरुपी हात व कवटीचा तुकडा जतन केला आहे हे समजल्यावर त्याने नेपाळमध्ये धडक मारली. मठाला अनेक आमिषे दाखवून तो हात मिळवायची खटपट त्याने सुरु केली पण त्याला साधूंनी नकार दिला. पीटर बार्ने या साथीदाराला हाताशी धरून त्याने चक्क हात चोरायचाच प्लॅन केला. स्मशानातून हाडे गोळा करून ती मठातील यतीच्या हाताच्या जागी ठेवायचा पराक्रम त्याने केला. इतकेच नव्हे तर जिमी स्टेवार्ड नावाच्या हॉलीवूड स्टारद्वारे त्याने तो हात लंडनमध्ये गायब केला. इतिहासात “Pangboche Hand” ची खरी चोरी इंडियाना जोन्स चित्रपटाप्रमाणे गाजली.\n5. यतीच्या शिकारीचे लायसन्स :\nयतीला शोधायच्या वेडाचे लोण जगभर पसरले अन हौशी लोकांचे लोंढे तिबेट, नेपाळ भागात फिरू लागले. पर्यटकांची ही गर्दी पाहून धंदेवाईकांनी पैसे मिळवण्याच्या अनेक आयडीया काढल्या. परंतु सर्वात सुपीक आयडीया नेपाळ सरकारनेच काढली. चारशे पाउंड (ब्रिटीश चलन) दिल्यावर तुम्हाला यतीची शिकार करायचे लायसेन्स मिळेल असे त्यांनी जाहीर केले. हजारोंनी पाउंड खर्च करून लायसेन्स मिळवले पण यती कोणालाच मिळाला नाही.\nयेथे यती कहाणी संपूर्णम..\nPrevious1.5 लाख कोटीचा खजिना : पद्मनाभ मंदिराच्या पाच अजब कथा\nNextया 5 सुंदर कार्स तुम्हाला नक्कीच भुरळ घालतील\nअपोआप आग लागणाऱ्या माणसांच्या 5 सत्य नोंदी\nभंगार म्हणून विकला गेलेल्या आयफेलच्या 5 गोष्टी\nकोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराच्या 5 अनोख्या गोष्टी\nपृथ्वीवरील पहिले अणुयुध्द भारतात झाले असावे असे वाटणारे 5 पुरावे\nस्टिव्ह जॉब्स यांचे 6 Success Rules\nपरग्रहवासियांसाठी दिशादर्शक अन वीज निर्मिती – पिरॅमिडबद्दलच्या या 5 समजुती खऱ्या असतील का\nरिलेशनशिप धोक्यात टाकणाऱ्या 5 सवयी\nदोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.bankonlineexams.com/2016/06/exam-oriented-current-affairs-dated-13_19.html", "date_download": "2018-05-28T03:10:33Z", "digest": "sha1:RJWCDYNDHACDXIREG2RFKEA3WAYIOZHI", "length": 26762, "nlines": 266, "source_domain": "www.bankonlineexams.com", "title": "Spardha Pariksha.... Flat 40% Off on Kiran Prakashan Pratiyogita Kiran Books: Exam-Oriented-Current-Affairs-Dated-13-06-2016-www.KICAonline.com-marathi", "raw_content": "\nगायिका क्रिस्टिना ग्रिमीची हत्या\nयेथील ओरलँडो परिसरात गायिका क्रिस्टिना ग्रिमी (२२) हिची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गोळ्या झाडणाऱ्या व्यक्तीने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. अमेरिकेतील टीव्ही कार्यक्रम ‘द व्हाईस‘मध्ये ग्रिमी सहभागी झाली होती. या कार्यक्रमातील सहभागामुळे ग्रिमी प्रसिद्धीच्या झोतात आली\nथायलंडमध्ये माकडांची उत्क्रांती : ‘पाषाण युगात प्रवेश’\nमानवी उत्क्रांतीचे विविध टप्पे आहेत. माणसाने दगडांचा शस्त्रांसाठी उपयोग सुरू केला त्याला ‘स्टोन एज किंवा पाषण युग’ तर धातुचा उपयोग सुरू केला त्याला युगला धातू यूग म्हणतात. निसर्गात उत्क्रांतीचे हे टप्पे सुरूच आहेत. अशाच एका घटनेत शास्त्रज्ञांना थायलंड येथील एका बेटावर माकडांचा एक समूह मासेमारीसाठी आणि कठीण कवचाची फळे फोडण्यासाठी दगडांचा उपयोग शस्त्र म्हणून करत असल्याचे दिसून आले आहे.\nजैसलमेर येथील लाठीमध्‍ये 15 कोटी वर्षापूर्वीचे डायनासोरच्‍या पायांचे ठसे सापडले आहेत. जयनारायण व्‍यास विश्‍वविद्‍यालयाच्‍या भूगर्भ विभागाच्‍या वैज्ञानिकांनी 15 वर्षाच्‍या प्रयत्‍नानंतर याचा शोध लावण्‍यात यश मिळविले आहे. हे ठसे 'इ्‍युब्रोनेट्‍स ग्‍नेनेरोसेंसिस थेरेपॉड' या डायनासोरचे असल्‍याचे समोर आले आहे. या पायांच्‍या ठशावरून डायनासोरचे भव्‍य शरीर लक्षात येते. या डायनासोरच्‍या पायाला तीन बोटे असून ती खूप\nऔषधनिर्माणशास्त्र हा आपल्याकडे तसा दुर्लक्षिला गेलेला विषय. या विषयात ज्यांनी पायाभूत काम केले अशांपैकी एक म्हणजे डॉ. हेमचंद्र टिपणीस. त्यांच्या निधनाने आपल्या देशाला या क्षेत्रात नवी दिशा देणारा एक मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेला आहे. भारतात औषधनिर्माणशास्त्राला ज्यांनी नाव मिळवून दिले त्यात टिपणीस हे प्रमुख होते. सर्वसामान्य कुटुंबात ७ जुलै १९३३ रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांनी तंत्रज्ञान या विषयात बीएस्सी व एमएस्सी पदव्या घेतल्यानंतर\nइलेक्ट्रॉनिक माध्यमे सुरू होण्याच्या खूप आधीच्या काळात २४ तास बातमीचा शोध घेणारे फार कमी पत्रकार होते; त्यातीलच एक म्हणजे इंदर मल्होत्रा. १४ व १५ ऑगस्टच्या मध्यरात्री देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ते दिल्लीत रायसीना हिल्स येथे उपस्थित होते. स्वातंत्र्यापासून या देशातील सामाजिक, राजकीय बदल साक्षेपाने टिपणारे मल्होत्रा यांच्या निधनाने या सर्व घडामोडींचा चालताबोलता ज्ञानकोश काळाच्या\nAustralian Open Super Series: भारताच्या ‘फुलराणी’ने अंतिम फेरीत मारली बाजी\nभारताच्या सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन बॅडिमटन सुपरसीरिजमध्ये विजय मिळविला आहे. सायनाचा चीनची सुआन यु हिच्यासोबत चुरशीचा अंतिम सामना रंगला. या सामन्यात भारताच्या फुलराणीने सुआनविरुद्ध ११-२१, २१-१४, २१-१९ असा विजय मिळवला. या विजयासह या मोसमातील तिचं हे पहिलचं जेतेपद आहे. तर दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिजचंच्या जेतेपदीवर नाव कोरलं . ऑस्ट्रेलियन\nभारताने झिम्बाब्वेविरुद्धची मालिका २-० अशी खिशात\nमहेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सोमवारी झिम्बाब्वेविरुद्ध दुसऱ्या विजयाची नोंद करत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी मिळवली. पहिल्या सामन्याप्रमाणाचे गोलंदाजांची भेदक कामगिरी हीच भारताच्या या विजयाचे वैशिष्ट्य ठरले. या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या यजमानांची युझवेंद्र चहलच्या फिरकी माऱ्यासमोर चांगलीच भंबेरी उडाली. अनुभवी लुसी सिबांदाचे अर्धशतक वगळता झिम्बाब्वेचा एकही फलंदाज भारतीय गोलदांजीपुढे\nगृहोपयोगी उपकरण व्यवसायाकरिता गोदरेजची २०० कोटींची गुंतवणूक\nगोदरेज अप्लायन्सेसने पुण्याजवळील शिरवळ आणि पंजाबमधील मोहाली या दोन ठिकाणच्या घरगुती उपकरणे उत्पादन प्रकल्पांमध्ये विस्तार करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी अंदाजे २०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असलेल्या याबाबतच्या ‘ब्राऊनफिल्ड’ प्रकल्पांमुळे दोन्ही ठिकाणी कंपनीच्या वातानुकूलित यंत्र, वॉिशग मशीन तसेच रेफ्रिजरेटर यांचे उत्पादन वाढण्यास सहकार्य होणार आहे. केंद्र\nदलाल स्ट्रीटवर काळ्या पैशाला पायबंदासाठी ‘सेबी’द्वारे कठोरता देशाच्या भांडवली बाजारात विदेशातून होणाऱ्या गुंतवणुकीचे एक पसंतीचे माध्यम असलेल्या पार्टिसिपेटरी नोट्स अर्थात पी-नोट्सला वेसण घालणाऱ्या कठोर पावलांची बाजार नियंत्रक ‘सेबी’ने शुक्रवारी घोषणा केली. बाजारातील काळ्या पैशाच्या वावराला आळा घालण्यासाठी ‘सेबी’ने धारण केलेल्या या कठोरतेपायी, गुंतविल्या जाणाऱ्या निधीचा स्रोत\nचीन ने 14 वीं बार उबेर कप बैडमिंटन टूर्नामेंट जीता\nप्रतिष्ठित उबेर कप बैडमिंटन टूर्नामेंट का खिताब चीन ने जीत लिया. चीन का विश्व टीम चैंपियनशिप मानी जाने वाली इस प्रतियोगिता में यह लगाता...\nवस्तू व सेवा कर ; एक पाऊल सहमतीकडे\nएक टक्का आंतरराज्यीय कर रद्द करण्याला केंद्राची अनुमती . दोन वर्षांपासून रेंगाळलेल्या वस्तू व सेवा कर विधेयकाला (जीएसटी) गती देण्यासाठी क...\nपं. लच्छू महाराज तबला हे भारतीय अभिजात संगीतातील अविभाज्य अंग नेमके कधी झाले , याची नोंद नाही. मात्र तबल्याच्या , म्हणजेच लयीच्या साथीश...\nचीन: ‘डॉग मीट फेस्‍टिवल’ के खिलाफ अभियान\n चीन के एक विशेष फेस्टिवल में कुतों के मीट को खाने की प्रथा के खिलाफ एनिमल राइट एक्टिविस्ट ने आवाज उठायी है\nभारत सरकार ने गूगल स्ट्रीट व्यू को इजाज़त नहीं दी\nगृह मंत्रालय के एक वरिष्ठ अधिकारी ने भारत में गूगल स्ट्रीट व्यू पर प्रतिबंध की ख़बरों को भ्रामक बताया है.बीबीसी संवाददाता शिल्पा कन्नन से ...\nस्पर्धक जबाँग अखेर मिंत्राच्या ताब्यात\nतयार वस्त्र-प्रावरणाच्या ऑनलाइन विक्रीतील कट्टर स्पर्धक जबाँगला मिंत्राने ताब्यात घेतल्याचे मंगळवारी जाहीर केले. मिंत्राने जबाँगच्या गेल्...\nडॉ. राजेंद्र धामणे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव\nअमर वार्डे यांना इंटरनॅशनल गोल्डस्टार मिलेनियम पुर...\nचीनची पाकिस्तानात साडेआठअब्ज डॉलर्सची गुंतवणूक\nआगामी दूरसंचार ध्वनिलहरी लिलावात वापर शुल्क ३ टक्क...\nसुवर्ण रोखे व्यवहार सोमवारपासून ‘एनएसई’वर खुले\nबीएनपी परिबा‘सर्वोत्तम मालमत्ता व्यवस्थापन कंपनी’\nसहाराच्या आणखी काही मालमत्तांचा लवकरच लिलाव\nगृहोपयोगी उपकरण व्यवसायाकरिता गोदरेजची २०० कोटींची...\nआयटी कर्मचाऱ्यांना तामिळनाडूत ‘संघटना’ स्वातंत्र्य...\nसरकार ने नागर विमानन प्राधिकार का प्रस्ताव खारिज क...\n11 सरकारी बैंको को 2020 तक 1.2 लाख करोड़ रपये पूंज...\nअक्षय उर्जा उत्पादन क्षमता 42,849 मेगावाट पहुंची, ...\nऔद्योगिक उत्पादन अप्रैल में 0.8 प्रतिशत गिरा\nआईटी कंपनियों में भी बना सकते हैं ट्रेड यूनियन: तम...\nबन रहा है मोदी सरकार के स्टार्टअप विलेज का ऐक्शन प...\nसबको मिलेंगे कन्फर्म टिकट: प्रभु\nविधान परिषद चुनाव के परिणाम घोषित, देखें किसने लहर...\nएन आर विसाख मुंबई मेयर्स अंतरराष्ट्रीय ओपन शतरंज ट...\nआर्थिक मामलों की मंत्रिमंडलीय समिति ने 2016-17 सीज...\nभारत के बुनियादी ढांचागत क्षेत्र में राष्ट्रीय निव...\nयूरोपियन न्यायालय के निर्देशों के तहत अवैध प्रवासि...\nनाटो ने अब तक का सबसे बड़ा संयुक्त सैन्य अभ्यास एना...\nपेड्रो पाब्लो कुक्ज़िन्सकी ने पेरू का राष्ट्रपति च...\nसीजीपीसीएस के तहत भारत समुद्री स्थिति जागरुकता पर ...\nटाइम पत्रिका की 'नेक्स्ट जनरेशन लीडर'-2016 सूची मे...\nराष्ट्रीय कंपनी कानून न्यायाधिकरण और अपीलीय न्याया...\n'द मार्शियन' के निर्देशक रिडले स्कॉट को अमेरिकन सि...\nसंयुक्त राष्ट्र महासचिव बान की मून रूस के “ऑर्डर ऑ...\nभारतीय रिज़र्व बटालियन का नाम महाराणा प्रताप पर रखा...\nभारतीय लेखक अखिल शर्मा अंतरराष्ट्रीय डबलिन साहित्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80512020330/view", "date_download": "2018-05-28T02:56:15Z", "digest": "sha1:SRMGXSDDTYIBEAE436X6YQYHULDBL4QC", "length": 13913, "nlines": 163, "source_domain": "www.transliteral.org", "title": "धर्मसिंधु - गर्भस्त्रावहरण", "raw_content": "\nअंत्येष्टी संस्कारात और्द्ध्वदेहिक विधि काय असतो \nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १|\nतृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १\nदत्तकाचें गोत्र व सपिण्ड\nपांचवी व सहावी पूजन\nसिनीवाली व कुहू जननशान्ति\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.\nTags : dharmasindhukashinathashastri upadhyayकाशीनाथशास्त्री उपाध्यायधर्मसिंधु\nगर्भस्त्राव होत असतांना तो बंद करण्यास, सोन्याचें जानवें दान करण्यास जें महार्णवांत सांगितलें आहे, तें (गर्भारशी) स्त्रीनें दान करावें. शुभ दिवशीं स्त्रीनें आचमन करुन देशकालादिकांचा उच्चार करावा आणि---\n’मम गर्भस्त्राव निदान सकलदोष परिहारद्वारा श्रीपरमेश्वर प्रीत्यर्थं\nव युपुराणोक्तं सुवर्ण यज्ञोपवीतदानविधिं करिष्ये’\nअसा संकल्प करुन, एका पलाचें, अर्ध्या पलाचें, पाव पलाचें किंवा यथाशक्ति सोन्याचें जानवें करुन त्याच्या गांठीच्या जागीं मोतीं लावावें आणि वज्रमणि लावलेली रुप्याची उत्तरी करुन त्या दोहोंना पंचगव्यांत बुडवून त्यांचें प्रक्षालन करावें. तांब्याच्या भांडयांत द्रोणभर दहीं घालून त्यांत द्रोणभर तूप घालावें आणि त्यावर तीं दोन्ही (जानवें व उत्तरीय) ठेवावींत. नवर्‍यानें किंवा ब्राह्मनानें गायत्रीमंत्र म्हणून गन्धादिकांनीं त्याची पूजा करावी. आठ गुंजा म्हणजे एक मासा, दहा मासे म्हणे एक सुवर्ण, चार सुवर्ण म्हणजे एक पल, त्याच्या चौपट म्हणजे एक कुडव, त्याच्या चौपट म्हणजे एक प्रस्थाढक व त्याच्या चौपट म्हणजे एक द्रोण. दहीं व तूप हीं एकेक द्रोण घेण्यास जर ऐपत नसेल, तर तीं यथाशक्ति घ्यावींत. तूप व मध यांत मिसळलेल्या तिळांचा गायत्रीमंत्रानें किंवा व्याहृतिमंत्रानें ब्राह्मणानें १०८ होम करावा. होमांत नवर्‍यानें अथवा स्त्रीनें त्याग करावा (आहुती द्याव्या). होम करणार्‍या ब्राह्मणाची वस्त्रादिकांनीं पूजा करावी व त्या पूर्वाभिमुख ब्राह्मणाला उत्तराभिमुख स्त्रीनें जें दान करावें तें येणेंप्रमाणें:-\n’उपवीतं परिमितं ब्रह्मना विधृतं पुरा \nभवनौकास्य दानेन गर्भं सधारये ह्यहम् ॥’\nहा मंत्र म्हणून ब्राह्मणाचें नांव आणि गोत्र यांचा उच्चार करावा आणि,\n’ताम्रपात्रस्थदध्याज्यरंस्थं सुपूजितं सोत्तरीयकमिदं यज्ञोपवीत\nगर्भस्त्रावनिदानदोषपरिहारद्वारा श्रीपरमेश्वरप्रीत्यर्थं तुभ्यमहं संप्रददे न मम प्रतिगृह्यताम् \nअसें म्हणून दान करावें. ब्राह्मणानें ’प्रतिगृह्वामि’ असें म्हणून (यज्ञोपवीताचें) दान घ्यावें. नंतर ब्राह्मणाला यथाशक्ति दक्षिणा देऊन, इतरांनाही यथाशक्ति दक्षिणा द्यावी आणि दान घेणार्‍याला पोंचवितांना नमस्कार व प्रार्थना हीं करावींत. त्यानंतर ब्राह्मणभोजनाचा संकल्प करुन, सर्व कर्म देवाला अर्पण करावें. हें जें दान करावयाचें तें बालहत्त्येबद्दल प्रायश्चित्त करुन नंतर करावें; कारण, ’जी स्त्री विष घालून बालकाला मारत्ये तिच्या गर्भाचा स्त्राव होतो’ असें वचन आहे. दुसर्‍या ग्रंथांत तर सोन्याच्या गाईचें दान व हरिवंशाचें श्रवण---हीं केल्यानंतर तुपानें भरलेला तांब्याचा कलश दान करावा वगैरे दानें सांगितलीं आहेत.\nहिशोबी देणें घेणें निघेल तें कोणालाहि सोडूं नये. व्यवहारांत नेहमीं चोख असावें.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/hardik-pandya-uses-mumbai-indians-gloves-in-the-first-odi/", "date_download": "2018-05-28T03:19:24Z", "digest": "sha1:WFOBDCCC6G5ATHWFEKMVOVSIQV62VGZD", "length": 8331, "nlines": 86, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हार्दिक पंड्याने का घातले होते मुंबई इंडियन्सचे ग्लोज ! - Maha Sports", "raw_content": "\nहार्दिक पंड्याने का घातले होते मुंबई इंडियन्सचे ग्लोज \nहार्दिक पंड्याने का घातले होते मुंबई इंडियन्सचे ग्लोज \nचेन्नई l येथे काल झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे ऑस्ट्रेलियाला २६ धावांनी मात दिली. भारताने निर्धारित ५० षटकांत २८१ धावा केल्या होत्या. परंतु डकवर्थ लुईस नियमाप्रमाणे ऑस्ट्रेलिया समोर २१ षटकांत १६४ धावांचे लक्ष ठेवण्यात आले होते. पण पंड्या आणि फिरकी गोलंदाज चहल व कुलदीपच्या गोलंदाजी पुढे ऑस्ट्रलियाच्या फलंदाजीने नांगी टाकली. ऑस्ट्रेलियाला २१ षटकांत ९ बाद १३७ धावांपर्यंतच मजल मारता आली.\nया सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोनी मध्ये चमकदार कामगिरी केली ती म्हणजे भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने. त्याने भारताला बिकट परिस्थितीतून फक्त बाहेरच नाही काढले तर दमदार फटकेबाजी करून भारताला सन्मानित धावसंख्ये पर्यंतही नेले. त्याने ६६ चेंडूत ५ षटकार आणि ५ चौकार लगावत ८३ धावा केल्या.\nपण कालचा सामना बघताना आपल्या एक लक्षात आले असेल की पंड्याने काल फलंदाजी करताना भारतीय संघाची जर्सी तर घातली होती पण ग्लोव्ज मात्र भारतीय संघाचे नव्हते. पंड्याने त्याच्या आयपीएल संघ म्हणजेच मुंबई इंडियन्सचे ग्लोव्ज घातले होते.\nपंड्याच्या मते त्याच्यासाठी ते ग्लोव्ज खूप लकी आहेत. म्हणून तो ते घालूनच खेळतो. त्याच्या यशाची सर्व श्रेय तो त्याचा आयपीएल संघ मुंबई इंडियन्सला देतो.\nपंड्या आता भारतभर एक स्टार खेळाडू म्हणून प्रसिद्ध झाला आहे . त्याच्या या प्रसिद्धीची सुरुवात २०१५ मध्ये जेव्हा तो मुंबई इंडियन्सच्या संघाकडून आयपीएल खेळायला लागला तेव्हा झाली. पहिल्या मोसमात त्याला लक्षवेधी कामगिरी करता आली नाही पण पुढच्या दोन मोसमात त्याने आपला खेळ असा काही उंचावला की त्याचे भारताच्या टी-२० संघात स्थान निश्चित झाले. त्यानंतर त्याला वनडे मध्ये ही संधी मिळू लागली आणि आता तो भारताकडून वनडे संघात ही चांगली कामगिरी करत आहे. श्रीलंका दौऱ्या त्याला भारताच्या कसोटी संघातही स्थान देण्यात आले होते आणि त्याने तेथेही चांगली कामगिरी केली आहे.\nपंड्याने काल मुंबई इंडियन्सचे ग्लोव्ज घातल्यामुळे चेन्नई सुपर किंग्सने खास ट्विट केला. ज्यात ते म्हणतात, ” पंड्याने मुंबई इंडियन्सचे ग्लोव्ज घातले आहे. धोनी पुन्हा चेपॉक मैदानावर आला आहे. दोघेही भारताकडून खेळताय. विविधतेत एकता आहे.\nचेन्नई सुपर किंग्सचा ट्विट:\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/component/tags/tag/31-photos", "date_download": "2018-05-28T03:08:56Z", "digest": "sha1:U7K3SSQRDERCBXWYRKXOLTBOECUMRPAD", "length": 4123, "nlines": 109, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "photos - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'ज्या माणसांवर तुम्ही प्रेम करता, तेच जर जगात नसतील, तर हे जग काय कामाचं: स्टीफन हॉकिंग\n#RoyalWedding: प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या शाही विवाहाची लगीनघाई\nIn Pics: एक मराठा, लाख मराठा\nIn Pics: गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या..\nIn Pics: मुंबईतील भेंडीबाजारमध्ये इमारत कोसळली\nIn Pictures: इरमा वादळाचा फटका\nMet Gala 2018: देसी गर्ल आणि मस्तानीची रेड कार्पेटवर जादू\nPHOTOS: देवेंद्र फडणवीसांच्या कोसळलेल्या हेलिकॉप्टरचे फोटो\nPhotos: श्रीदेवींना अखेरचा निरोप, अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची अफाट गर्दी\nआकर्षक रोषणाईने उजळला ऐतिहासीक मैसुर पॅलेस\nईथे तुम्हाला मिळेल गोव्याची मजा\nएकाच दिवशी पाच मराठी चित्रपट रिलीज\nकान्स फिल्म फेस्टिवल 2018 मध्ये बॉलीवुड अप्सरांची जादू\nकान्स फिल्म फेस्टिव्हलसाठी ऐश्वर्या रायची जोरदार तयारी\nजगातील सगळ्यात वृद्ध व्यक्ती सोदीमेजो\nजस्टीन बिबरच्या शोसाठी 'या' दिग्गजांची हजेरी\nथायलंडच्या पाहुण्यांनी मुंबईत केले बाप्पाचे विसर्जन\nनववधू सोनमचं नवं रूप आणि सेलिब्रेटींची उपस्थिती\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z110213044326/view", "date_download": "2018-05-28T03:34:46Z", "digest": "sha1:HV6QN2MNUQ2JYO5HDQJXU3NKKDQ7I3SG", "length": 16696, "nlines": 23, "source_domain": "m.transliteral.org", "title": "शेतकर्‍याचा असूड - पान १८", "raw_content": "\nशेतकर्‍याचा असूड - पान १८\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्रंथात केले आहे.\nTags : mahatma jyotiba phuleपुस्तकमहात्मा ज्योतिबा फुले\nएकंदर सर्व श्रीमंत भटब्राह्यणांचे घरीं, दररोज भिक्षा वाटतांना आवडनिवड करून ब्राह्यण भिकार्‍यांस तांदूळ व शूद्र, मुसलमान वगैरे भिकार्‍यांस चिमूटचिमूट जोंधळे दिले तर दिले, नाहीं तर, पुढे हो, म्हणून सांगतात. यावरून आर्य भटब्राह्यणांपेक्षां परदेशी टक्कर जज्जसाहेबांसारखे परधर्मी युरोपियन खासे म्लेंच्छ, लाख वाटयानें दयाळू म्हणावें कां नाहीं वरे कारण ज्यांनीं आपल्या स्वतःच्या कमाईतून ब्राह्यणांस, शूद्रांपैकीं कित्येक अनाथांचे मुलांस तुकडे घालून त्यांस इंग्रजी शिकविल्यामुळे हे आतां गोर्‍या कामगारांच्या पायावर पाय देऊन त्यांच्याबरोबर सरकारी हुद्यावर डुरक्या फोडीत आहेत. अहो, याचेच नांव समज कारण ज्यांनीं आपल्या स्वतःच्या कमाईतून ब्राह्यणांस, शूद्रांपैकीं कित्येक अनाथांचे मुलांस तुकडे घालून त्यांस इंग्रजी शिकविल्यामुळे हे आतां गोर्‍या कामगारांच्या पायावर पाय देऊन त्यांच्याबरोबर सरकारी हुद्यावर डुरक्या फोडीत आहेत. अहो, याचेच नांव समज नाहीं तर आर्य भटब्राह्यणांची कामापुरती एकी आणि काम सरल्यावर तूं तिकडे आणि मी इकडे. कारण \" ये गे कोयी तुझी डोय़ी भाजून खाई आणि माझी डोय़ी ब्याला ठेवी \" या जगप्रसिद्ध म्हणीप्रमाणें भटब्राह्यणांचें अघळपघळ कल्याण होणार आहे. परंतु आर्य विद्वज्जनांस, जर खरोखर या देशांतील सर्व लोकांची एकी करून या देशाची उन्नती करणें आहे, तर प्रथम त्यांनीं आपल्या विजयी व पराजितांमधील चालत आलेल्या दुष्ट धर्मास जलसमाधी देऊन, त्या जुलमी धर्मानेम नीच केलेल्या शूद्रदि अतिशूद्र लोकांसमक्ष उघड रीतीने, आपल्या बेदांत मतासह-जातीभेदाचे उरावर थयथया नाचून कोणाशीं भेदभाव न ठेवितां, त्यांच्याशीं कृत्नीम करण्याचें सोडून निर्मळपणे वागू लागल्याशिवाय सर्वांची खरी एकी होऊन या देशाची उन्नती होणे नाहीं. कदाचित्‌ आर्यभटांनीं आपल्या वडिलोपार्जित धूर्ताईनें शुद्रांतील शेंपन्नास अर्धकच्च्या विद्वानांस हातीं धरून या देशांतील एकंदर सर्व लोकांत कामापुरती एकी करून देशाची क्षणिक उन्नति केल्यास, ती त्यांची उन्नति फार दिवस रहाणार नाहीं. जसे भट ब्राह्यणांनीं , जर शूद्रांतील पोटबाबू यस, फेस करूं लागणार्‍या चोंबडया साडेसातीस सामील करून हे हिरव्या बागोंतील बंदछोड आंब्यांच्या कैर्‍या तोडून आढी लावितील, तर पुढें मोल्यावान होणार्‍या आंब्यासह वाळल्या गवताचा नाश करतील आणि तेणेंकरून एकंदर सर्व वाकबगार शेतकर्‍यांस खालीं माना घालाव्या लागतील, हें माझें भाकीत त्यांनीं आपल्या देवघरांत गोमुखींत घालून सांभाळून ठेवावें, असे माझें त्यांस निक्षून सांगणें आहे.\nआतां मी गारशा थंडहवाशीर रमणीय सिमला पर्वतावर जाऊन कांहीं विश्रांति घेऊन आपल्या परम दयाळू गव्हरनसाहेबांसमक्ष आपल्या समुद्राचे पलीकडील सरकारच्या नावानें हाका मारून त्यांस शूद्र शेतकर्‍यांची सुधारणा करण्याविषयीं उपाय सुचवितोः--\nआता आमच्या नीतिमान धार्मिक सरकारनें केवळ द्रव्यलोभ एकीकडे ठेऊन शेतकर्‍यांचें आचरणावर डोळा ठेवण्याकरितां डिटेक्टिव्ह डॉक्टरांच्या नेमणुका करून शेतकर्‍यांनीं आपल्या गैरशिस्त आचरणावरून प्रकृति बिघडल्यास व चोर्‍या, छिनाल्या वगैरे नीच आचरण केल्यास त्यांस योग्य शिक्षा करण्याविषयीं चांगला बंदोबस्त केल्याविना ते नीतिमान होणें नाहींत. शूद्र शेतकर्‍यांनीं एकीपेक्षां जास्त बायका करूं नयेत व यांनीं आपल्या मुलीमुलांची लग्ने लहानपणी करूं नयेत म्हणून कायदा केल्याविना संतती बळकट होणें नाहीं. सरकारी गोर्‍या कामगारांस एकंदर सर्व प्रकरणांत गैरमाहिती असल्यामुळें, भटब्राह्यणाच्या संख्याप्रमाणापेक्षां कामगारांच्या जास्ती नेमणुका नेमणुका होऊ लागल्यामुळें, यांच्यावर शेतीं खपून गावांत चिखलमातीचीं कामें करून, यांच्या स्त्नियांवर भर बाजारांत हेलपाटया करून पोटें भरण्याचा प्रसंग गुदरत नाहीं, शिवाय शेतकरी अज्ञानी असल्यामुळें भटब्राह्यणांस जातीभेदापासून अनंत फायदे होतात. यावरून ब्राह्यणांतील सरकारी कामगारासहित पुराणिक, कथाडे, शाळेंतील शिक्षक वगैरे ब्राह्यण जातीभेद मोडूं नये म्हणून आपला सर्व धूर्तपणा खर्ची घालून रात्नंदिवस. खटपट करीत आहेत. यास्तव शूद्र शेतकर्‍यांचीं मुलें सरकारी हुद्दे चालविण्यालायक होईतोपावेतों ब्राह्यणांस यांच्या जातीच्या संख्येच्या मानापेक्षां सरकारी हुद्याच्या जागा जास्ती देऊं नयेत व बाकी उरलेल्या सरकारी हुद्यांच्या जागा मुसलमान अथवा हिंदू ब्रिटन लोकांस देऊं लागल्याशिवाय ते ( ब्राह्यण ) शूद्र शेतकर्‍यांचे विद्येचे आड येण्याचें सोडणार नाहींत, हें त्यांचें कृत्निम एकंदर सर्व सरकारी खात्यांनीं त्यांचांच भरणा असल्यामुळें, परदेशी गोर्‍या कामगारांच्या नजरेस येण्याचे मार्ग बंद जाहले आहेत. यामुळें, ब्राह्यणांची जात मात्न विद्वान व श्रीमान्‌ व शूद्र शेतकरी हे अन्नवस्त्नासही मोताद होऊन कधीं कधीं ब्राह्यणांचे अंकित होऊन यांच्या बंडांत सामील होऊन आपल्या जिवास मुकतात. शिवाय भटब्राह्यणांनीं आपल्या कृत्निमी धर्माची शूद्र शेतकर्‍यांवर इतकी छाप बसविली आहे कीं, ब्राह्यणांच्या सांगण्यावरून त्यांनीं केलेले खून अथवा गुन्हे इनसाफ होतेवेळीं ते ब्राह्यणास पुढें न करतां आपल्या माथ्यावर घेऊन त्याबद्दल शिक्षा भोगण्यामध्यें पुण्य मानितात. यामुळें पोलीस व न्यायखात्याचे श्रम वायां जातात. यास्तव शूद्र शेतकर्‍यांचे मुलांस विद्वान करण्याकरितां त्यांच्या जातींतील, स्वतः पाभारी, कोळपी व नांगर हाकून दाखविणारे शिक्षक तयार करून, त्यांच्या शाळेंत शेतकर्‍यांनीं आपलीं मुलें पाठविण्याविषयीं कायदा करून, प्रथम कांही वर्षे त्यांच्या परीक्षा घेण्याकरितां हलक्या इयत्ता करून त्यांस ब्राह्यणांच्या मुलांसारख्या पदव्या देण्याची लालूच दाखवून त्यांच्या मुलीमुलांचा लग्नांत लग्नविधी करण्याविषयी परजातीने जूलूम करूं नये, म्हणून बंदोबस्त केल्याशिवाय शूद्र शेतकर्‍यांत विद्या शिकण्याची गोडी उत्पन्न होणें नाहीं. व पुढे शूद्र गांवकर्‍यांची मुले, जी मराठी सहावे इयत्तेसह नांगर, पाभर व कोळपी हाकण्याची परीक्षा देऊन सद्‌गुणी निवडतील, त्यांस मात्न पाटिलक्या द्याव्यात, म्हणून आमचे दयाळू सरकारनें कायदा केल्याबरोबर हजारों शेतकरी पाटिलक्या मिळविण्य़ाचे चुरशीनें आपली मुलें विद्वान करण्याकरतां मोठया आनंदानें शाळेंत पाठवितील व असे शिकलेले सद्‌गुणी गांवोगांव पाटील असल्यापासून, एकंदर सर्व खेडयांपाडयांतील धुर्त भटकुळकर्ण्याम्स अज्ञानी शेतकर्‍यांस आपआपासांत कज्जे करितां येणार नाहींत व तेणेंकरून शेतकर्‍यांसह आमचे सरकारचे मोठमोठाले अनिवार फायदे होऊन थोडयाच काळांत हल्लीपेक्षां शूद्र शेतकर्‍यांस जास्ती शेतसारा देण्याची ताकद येऊन निरर्थक येथील पोलीस व न्यायखातीं फुगली आहेत, त्याचें मान सहज कमी करतां येईल. याशिवाय आमचे सरकारनें हिंदुस्थानांत सरकारी कामे करण्यालायक मुळींच भटब्राह्यण नाहींत, असें आपल्या मनांत समजून, जसजसे शूद्र शेतकरी सरकारी शाळेंत विद्वान तयार होत जातील, तसतशा त्यांस मामलेदार वगैरे सरकारी कचेंर्‍यांत लहानमोठया जागा देऊन, त्यांस तीं कामें करावयास शिकविल्याशिवाय शेतकर्‍यांचे पाय थारीं लागून सरकारचा वसूल वाढणेंच नाहीं. हल्ली आमच्या सरकारनें गुजरमारवाडयांच्या देवघेवीच्या दगलबाज्यांवर डोळा ठेविला आहे, त्यापेक्षां त्यांच्या दुकानांतील कुजक्या जिनसा व खोटया मापांसह दारूबाज पाटलावर चांगली नजर ठेविली पाहिजे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRET/MRET059.HTM", "date_download": "2018-05-28T03:43:27Z", "digest": "sha1:FYPCXD5KC7YJQSIPOVIF5JCC2DPQNCDV", "length": 7576, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - एस्टोनीयन नवशिक्यांसाठी | डॉक्टरकडे = Arsti juures |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > एस्टोनीयन > अनुक्रमणिका\nमाझी डॉक्टरकडे अपॉईंटमेंट आहे.\nमाझी भेट १० वाजता आहे.\nआपले नाव काय आहे\nआपल्याकडे कोणत्या विमा कंपनीची पॉलिसी आहे\nमी आपल्यासाठी काय करू शकतो\nआपल्याला काही त्रास होत आहे का\nमला नेहमी पाठीत दुखते.\nमाझे नेहमी डोके दुखते.\nकधी कधी माझ्या पोटात दुखते.\nआपला रक्तदाब ठीक आहे.\nमी आपल्याला एक इंजेक्शन देतो. / देते.\nमी आपल्याला थोड्या गोळ्या देतो. / देते.\nमी आपल्याला औषधे लिहून देतो. / देते.\nदीर्घ शब्द, अल्प शब्द\nमाहितीपूर्ण मजकूरावर शब्दाची लांबी अवलंबून असते. हे अमेरिकन अभ्यासाने दाखवून दिले आहे. दहा युरोपियन भाषांमधून संशोधकानी शब्द पारखले आहेत. हे संगणकाच्या साह्याने प्राप्त झाले आहे. कार्यसंचाच्या साह्याने संगणकाने विविध शब्दांची छाननी केली. या पद्धतीमध्ये, माहितीपूर्ण मजकूर काढण्यासाठी ते सूत्रांचा उपयोग करत असत. परिणाम स्पष्ट असत. अल्प/लहान शब्द म्हणजे जे कमी माहिती व्यक्त करतात. मजेशीर गोष्ट म्हणजे आपण फार वेळा दीर्घ शब्दाऐवजी अल्प शब्दच वापरतो. त्यामागचे कारण भाषणातील कार्यक्षमता याठिकाणी आढळून येते. जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस अतिशय महत्वाच्या गोष्टीवर आपण आपले लक्ष केंद्रित करतो. म्हणून अधिक माहिती नसलेले शब्द सहसा दीर्घ शब्द नसावेत. यामुळे आपल्याला खात्री पटते कि, आपण महत्त्वाच्या नसलेल्या गोष्टींवर जास्त वेळ घालवत नाही. लांबी आणि मजकूर यातील परस्परसंबंधाचा दुसरा एक फायदा आहे. माहितीपूर्ण मजकूर नेहमीच समान राहील याची हमी ते देते. असे म्हणायचे आहे, एका निश्चित कालावधीत आपण नेहमी समान राशी उच्चारतो. उदाहरणार्थ, आपण काही दीर्घ शब्द वापरू शकतो. पण आपण अनेक लहान-लहान शब्दसुद्धा वापरू शकतो. आपण काय ठरवतो यामुळे काहीही फरक पडत नाही: माहितीपूर्ण मजकूर नेहमीच समान राहतो. याचा परिणाम म्हणून, आपल्या उच्चारांमध्ये सातत्यपूर्ण तालबद्धता आहे. श्रोत्यांना आपले अनुसरण करण्यासाठी हे सोपे बनवते. जर माहितीची राशी जर नेहमीच वेगवेगळी असेल तर ते अवघड होते. आपले श्रोते आपले भाषण व्यवस्थितपणे समजू शकत नाहीत. म्हणून आकलन त्यामुळे कठीण केले जाईल. ज्याला कुणाला दुसर्‍यांना समजून सांगायचे आहे त्यासाठी त्याने लहान शब्दवापरावेत. कारण, मोठ्या शब्दांपेक्षा लहान शब्दांचे आकलन लगेच होते. म्हणून, नियम असा होतो : ते साधे आणि सोपे ठेवा \nContact book2 मराठी - एस्टोनीयन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/topics/oppo/", "date_download": "2018-05-28T03:33:52Z", "digest": "sha1:XPD2TT3GFBNKNU7B3VIZSWEM2CWC7G6T", "length": 25567, "nlines": 369, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest oppo News in Marathi | oppo Live Updates in Marathi | ओप्पो बातम्या at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nAll post in लाइव न्यूज़\nओप्पो एफ 7 ची डायमंड ब्लॅक एडिशन\nBy शेखर पाटील | Follow\nअलीकडेच बाजारपेठेत उतारण्यात आलेल्या ओप्पो एफ७ या स्मार्टफोनची डायमंड ब्लॅक एडिशन या नावाने नवीन आवृत्ती आता ग्राहकांना सादर करण्यात आली आहे. ... Read More\nओप्पो ए ७१ स्मार्टफोनची नवीन आवृत्ती\nBy शेखर पाटील | Follow\nओप्पो कंपनीने आपल्या ए ७१ या मॉडेलची नवीन आवृत्ती बाजारपेठेत उतारली असून यातील कॅमेर्‍यात कृत्रीम बुध्दीमत्तेने युक्त असणारी ब्युटी रेकग्नीशन प्रणाली देण्यात आली आहे. ... Read More\nओप्पो ए ८३ दाखल : जाणून घ्या सर्व फिचर्स\nBy शेखर पाटील | Follow\nओप्पो कंपनीने भारतीय ग्राहकांसाठी ओप्पो ए८३ हे मॉडेल सादर केले असून यात कृत्रीम बुध्दीमत्तेने स्मार्टफोन अनलॉक करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ... Read More\nOppo चा नवीन स्मार्टफोन 20 जानेवारीला भारतात होणार लाँच\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nचीनची कंपनी मोबाइल कंपनी ओप्पो आता नवीन स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. येत्या शनिवारी म्हणजेच 20 जानेवारीला Oppo A83 स्मार्टफोन भारतात लॉन्च होणार आहे. याबाबतची माहिती ट्विटरच्यामाध्यमातून कंपनी दिली आहे. ... Read More\nओप्पो ए७५ व ए७५एसचे अनावरण\nBy शेखर पाटील | Follow\nओप्पो कंपनीने ए७५ आणि ए७५एस हे दोन नवीन स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. ... Read More\nओप्पो ए ७५ व ए ७५एसचं झालं अनावरण\nBy शेखर पाटील | Follow\nओप्पो कंपनीने ए७५ आणि ए७५एस हे दोन नवीन स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून याचे नुकतेच अनावरण करण्यात आले आहे. ... Read More\nओप्पो एफ 5ची नवीन आवृत्ती दाखल\nBy शेखर पाटील | Follow\nओप्पो कंपनीने आपल्या ओप्पो एफ 5 या स्मार्टफोनची 6 जीबी रॅमयुक्त आवृत्ती भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध करण्याची घोषणा केली आहे. ... Read More\nलवकरच येणार ड्युअल फ्रंट कॅमेर्‍यांनी सज्ज ओप्पो एफ ५\nBy शेखर पाटील | Follow\nओप्पो कंपनीने खास सेल्फी प्रेमींसाठी दोन फ्रंट कॅमेर्‍यांनी युक्त असणारा ओप्पो एफ ५ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर करण्याचे जाहीर केले आहे. भारतीय बाजारपेठेत सेल्फी केंद्रीत स्मार्टफोनची लोकप्रियता वाढू लागली आहे ... Read More\nValentines week offer - अॅमेझॉनकडून 'या' स्मार्टफोन्सवर भरघोस डिस्काऊंट ऑफर्स\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/anushka-sharma-flies-to-italy-for-wedding/", "date_download": "2018-05-28T03:24:43Z", "digest": "sha1:OK5G2PGALCL3TWLNTSXCJUGH6BZ2L6CA", "length": 5373, "nlines": 82, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराट अनुष्का लग्नासाठी इटलीला रवाना ?? - Maha Sports", "raw_content": "\nविराट अनुष्का लग्नासाठी इटलीला रवाना \nविराट अनुष्का लग्नासाठी इटलीला रवाना \nसध्या बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय कर्णधार विराट कोहली यांच्या लग्नाच्या चर्चा चांगल्याच रंगत आहेत. त्यात अनुष्का इटलीला जात असल्याचे कळल्याने या चर्चेने जोर पकडला आहे.\nकाही दिवसांपूर्वीच विराट आणि अनुष्का इटलीत लग्न करणार असल्याची बातमी पसरली होती परंतु अनुष्का शर्माच्या मॅनेजरने हि अफवा असल्याचे सांगितले होते.\nपरंतु काल विराट आणि अनुष्का हे दोघेही इटलीला रवाना झाल्याने पुन्हा एकदा हे दोघे इटलीला लग्न करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.\nअनुष्का तिच्या कुटुंबासमवेत इटलीला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर दिसून आली. त्याचबरोबर विराटही काल रात्री दिल्ली विमानतळावरून इटलीला गेला त्यावेळी त्याने जॅकेट घातले होते तसेच कोणी ओळखू नये म्हणून अर्धा चेहरा झाकला होता.\nत्याचबरोबर सूत्रांकडून असे कळले आहे की विराटच्या कुटुंबाने आणि त्याच्या जवळच्या मित्रांनी आधीच इटलीच्या मिलान शहराची तिकिटे आरक्षित करून ठेवली आहेत. तसेच विराटाचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी देखील सुट्टी घेतली आहे.\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nजेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची…\nआयपीएल २००८ फायनल खेळलेले हे ५ खेळाडू २०१८च्या…\nसचिनलाही न जमलेला विक्रम केन विलियमसने करुन दाखवला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A5%E0%A5%8D/", "date_download": "2018-05-28T03:28:28Z", "digest": "sha1:ZYD3HXYYJYRF36GRMUY4KTRW7BSXFA7B", "length": 14919, "nlines": 124, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "किल्ले विसापूरच्या पायथ्याशी वृक्षांवर कुऱ्हाड अन्‌ बेकायदा उत्खनन - Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nHome breaking-news किल्ले विसापूरच्या पायथ्याशी वृक्षांवर कुऱ्हाड अन्‌ बेकायदा उत्खनन\nकिल्ले विसापूरच्या पायथ्याशी वृक्षांवर कुऱ्हाड अन्‌ बेकायदा उत्खनन\nवडगाव मावळ – मावळ तालुक्‍यातील विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी वनक्षेत्राच्या हद्दीत अनधिकृतपणे बेसुमार वृक्षतोड करून उत्खनन केले जात आहे. याशिवाय एका जागेत अनधिकृत बांधकाम केले जात असल्याने किल्ल्याबरोबरच वनक्षेत्र व वन्यजीवांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वनक्षेत्रातील वृक्षतोड व उत्खनन बंद करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मावळ ऍडव्हेंचर्स टीम अनुशासन गड किल्ले सुरक्षा दल यांनी केली आहे.\nसह्याद्रीच्या डोंगर रांगांतील निसर्गाच्या कुशीत वसलेला विसापूर किल्ला हा 1682 साली प्रकाशझोतात आला. मावळ तालुक्‍यातील इतिहासाची साक्ष देणारा विसापूर किल्ला 4 मार्च 1818 साली जनरल प्रॉथर याने सर्वप्रथम जिंकला होता. आजही किल्ल्याची तटबंदी मजबूत असली तरी या किल्ल्याच्या पायाथ्यालगतच असलेल्या घनदाट वनक्षेत्राच्या हद्दीत काही धनदांडग्यांची मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. त्यात घनदाट वनक्षेत्रातील जांभूळ, हिरडा, भेहडा, करवंद, तोरण, मोह, आसन, सायर, आंबा आदी फळ व वनौषधी वृक्षांची तोड केली आहे. तर काही ठिकाणी वणवा लावून झाडे जाळली आहेत. या वनक्षेत्रात भेकर, सांबर, ससे, मोर, खवलेमांजर, कोल्हा, घोरपड, अजगर, माकड, वानर, रानडुक्कर, पिसोरा, तरस, पक्षी आदी वन्यजीवांचे वास्तव्याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला आहे.\nवनक्षेत्रातील वृक्षतोड केल्याने वन्यजीवांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहेत. वृक्षतोड केल्याने वन्यजीवांची अन्न शोधण्यासाठी भटकंती होत आहे. विहिरीच्या सुरुंगाच्या स्फोटाच्या आवाजाने वन्यजीव भयभीत होवून सैरावैरा धावत आहेत. हे जीव पुणे-मुंबई द्रूतगती मार्गावर आल्याने वाहनाच्या धडकेत त्यांचा मृत्यू होतो. तर अनेक वन्यजीव सुरुंगाच्या स्फोटामुळे घाबरून मृत्यू झाला आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी जागेचे सपाटीकरण करून त्या जागेत विहिर खोदलेली दिसून येत आहे. त्यासाठी सुरुंगाचे स्फोट घेण्यात आले आहेत. यामुळे वनक्षेत्राला तसेच किल्ल्याला धोका निर्माण झाला. तरी याकडे वन विभाग व पुरातत्व विभाग डोळेझाक करत असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.\nवृक्षतोड, उत्खननामुळे पावसाळ्यात वनक्षेत्र व किल्ल्याचे मोठे नुकसान होण्याची भिती व्यक्‍त होत आहे.\n1951 च्या कायद्यानुसार राष्ट्रीय संरक्षित स्मारक, गड, किल्ले, वन आदींच्या परिसरात बांधकाम, उत्खनन, सुरुंगाचे स्फोट करता येत नाहीत. तरी धनिकांनी राजरोसपणे बांधकाम, उत्खनन, वृक्षतोड होत आहे. सह्याद्रीच्या कुशीतील नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या विसापूर किल्ल्याला दृष्ट लागली आहे. वनक्षेत्राच्या हद्दीत लागणाऱ्या वनव्यांमुळे वृक्षांचे दिवसेंदिवस अतोनात नुकसान होत आहे. असे प्रकार थांबण्याऐवजी वाढतच चालले आहेत.\nमावळ तालुक्‍यातील दुर्ग संवर्धन मित्र गड-किल्ल्याची दुरुस्ती करून वृक्षारोपण, संरक्षण व संवर्धनासाठी पुढाकार घेत असताना पुरातत्व व वन विभागाची उदासीनता दिसत आहे.\nविद्रुपीकरण करणाऱ्यांवर कारवाई करा\nविसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वनक्षेत्रातील वृक्षतोड व उत्खनन बंद करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मावळ ऍडव्हेंचर्स टीम अनुशासन गड किल्ले सुरक्षा दल विश्‍वनाथ जावलीकर, शिवप्रसाद सुतार, विनोद ढोरे, सागर ढोरे, समीर दंडेल, राम ढोरे आदींनी केली आहे.\nकुसगावच्या जिल्हा परिषद शाळेत “लायन्स चिल्ड्रन हेल्थ पार्क’\nदेशात लोकशाहीच नाही तर तिची हत्या कशी होणार – संजय राऊत\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/gujrat-vs-haryana-pro-kabaddi-match/", "date_download": "2018-05-28T03:07:42Z", "digest": "sha1:VSVVPAZNAVS2L2JCGFIHHRWJI3WXXTDP", "length": 7356, "nlines": 80, "source_domain": "mahasports.co.in", "title": "प्रो कबड्डी: गुजरात करणार का एकमेव पराभवाची परतफेड? - Maha Sports", "raw_content": "\nप्रो कबड्डी: गुजरात करणार का एकमेव पराभवाची परतफेड\nप्रो कबड्डी: गुजरात करणार का एकमेव पराभवाची परतफेड\nकोलकाता येथील नेताजी सुभाषचंद्र बोस इंडोर स्टेडियममध्ये आज पहिला सामना गुजरात फॉरचून जायन्टस आणि हरयाणा स्टीलर्स यांच्या होणार आहे. या मोसमात अगोदर दोन वेळेस हे संघ आपसात भिडले होते. पहिला सामना बरोबरीत सुटला होता. दुसऱ्या सामन्यात हरयाणाने बाजी मारली होती.\nगुजरातचा संघाने त्याचा खेळ खूप उंचावला आहे. घरेलू मैदानावर या संघाने जी विजयाची लय पकडली होती ती कायम आहे. मागील काही सामन्याचा विचार केला तर हा संघ सर्वात मजबूत संघ वाटतो. या संघाची ताकद यांचे डिफेंडर असली तरी रेडींगमध्ये या संघातील नवखा सचिन आणि रोहित गुलियानी कमालीचे सातत्य दाखवले आहे. कर्णधार सुकेश हेगडेला अजून लय गवसली नाही.\nया संघाचा मुंबई मधील सामना पावसामुळे रद्द झाला होता. २२ ऑगस्टच्या सामन्यातील विजयानंतर हा संघ मैदानात उतरणार आहे. त्यामुळे या संघाला भरपूर विश्रांती मिळाली आहे. गुजरातच्या मागील सामन्यात फझल अत्राचलीने डिफेन्समध्ये ९ गुण मिळवले होते त्यामुळे सर्वांच्या नजारा आज पुन्हा त्याच्या कामगिरीकडे असतील.\nहरयाणा स्टीलर्सचा संघ डिफेन्समध्ये उत्तम कामगिरी करत आहे. परंतु या संघाची डोकेदुखी त्यांचे रेडर आहेत. यु मुंबा विरुद्धच्या मागील सामन्यात या संघाच्या रेडर्सने उत्तम कामगिरी केली होती पण बलस्थान असलेला डिफेन्सने या सामन्यात निराशा केली होती. मागील दोन सामन्यात कर्णधार सुरिंदर नाडा जास्त प्रभावी कामगिरी करू शकला नाही.मोहित चिल्लर याने मागील सामन्यात तीन गुण मिळवले असले तरी तो प्रभावी दिसला नव्हता.\nदोन्ही संघ डिफेन्समध्ये मजबूत आहेत. त्यामुळे या सामन्यात प्रत्येक गुणांसाठी चुरस दिसण्याची शक्यता आहे. या सामन्यात विजयाची जास्त संधी गुजरात संघाला आहे. हरयाणा स्टीलर्स संघाच्या रेडर्सने उत्तम कामगिरी केली तर हा सामना ते खिशात घालू शकतील. गुजरातची मागील काही सामन्यातील कामगिरी पाहता हे तेवढे सोपे काम नाही आहे. गुजरात संघाला पराभूत करणारा एकमेव संघ असणारा हरयाणा पुन्हा तो कमाल करू शकतो का याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nजेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप…\nआयपीएल २००८ फायनल खेळलेले हे ५ खेळाडू २०१८च्या…\nसचिनलाही न जमलेला विक्रम केन विलियमसने करुन दाखवला\nअसा आहे अंतिम सामन्यासाठी सनरायझर्स हैद्राबादचा संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/sports-news-of-day/", "date_download": "2018-05-28T02:54:36Z", "digest": "sha1:2TSNJY4JMQDOVAHLCLY3FJ2TJAQUKM6K", "length": 4615, "nlines": 85, "source_domain": "mahasports.co.in", "title": "क्रीडाजगतातील दिवसातील ठळक घडामोडी - Maha Sports", "raw_content": "\nक्रीडाजगतातील दिवसातील ठळक घडामोडी\nक्रीडाजगतातील दिवसातील ठळक घडामोडी\n१. मी कसोटी क्रिकेटमध्ये स्थान मिळविण्यासाठी नवीन युक्त्या/ ट्रिक शिकतोय. – हार्दिक पांड्या\n२. महान ऑस्ट्रेलियन जलतरणपट्टू #GrantHackett हरविल्याची आईवडिलांकडून तक्रार\n३. महाराष्ट्रातील पहिली आयपीएल २०१७ ची लढत मुंबई विरुद्द पुणे ६ एप्रिल रोजी एमसीए स्टेडियम, गहुंजे,पुणे येथे होणार\n४. स्पोर्ट्समन ऑफ द इयर: क्रीडाजगतातील ऑस्कर अर्थात ‘लॉरियस पुरस्कार’ जमैकाच्या उसेन बोल्टला.. \n५. दुसऱ्या जागतिक विजेतेपदासाठी बॉक्सर विजेंदर कुमार चीनच्या नंबर १ बॉक्सर ला भिडणार\n६. आज महान गोलंदाज मायकल होल्डिंग यांचा ६३वा वाढदिवस\n७. डीआरएस मुले पंचांच्या निर्णयात ९८.५% अचूकता आली. -आयसीसी\n८. विराट आणि स्मिथ नवीन कर्णधारांचे आशास्थान आहेत. – रूट\n९. अश्विनसाठी आमच्या योजना तय्यार. – वॉर्नर\n१०. दक्षिण विभागाच्या विजयात मयांक अग्रवाल चमकला.\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nजेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप…\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-junnar-examiner-fake-signs-students-paper-10th-101565", "date_download": "2018-05-28T03:20:19Z", "digest": "sha1:RSW62C2CX7DWU46OTHDRGM2BFTHL7VDW", "length": 13311, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news pune news junnar examiner fake signs on students paper 10th दहावी परीक्षार्थींच्या फॉर्म एकवर पर्यवेक्षकाच्या बोगस सह्या | eSakal", "raw_content": "\nदहावी परीक्षार्थींच्या फॉर्म एकवर पर्यवेक्षकाच्या बोगस सह्या\nबुधवार, 7 मार्च 2018\nजुन्नर (पुणे) : जुन्नरला दहावीच्या परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकाने सतरा परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मराठी विषयाच्या पेपरला फॉर्म नंबर एकवर बनावट स्वाक्षऱ्या केल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पर्यवेक्षक व केंद्रसंचालक यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी शिफारस परीरक्षक तथा गटशिक्षणाधिकारी के.डी.भुजबळ यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय सचिवांकडे मंगळवारी (ता. 6) लेखी पत्राने केली आहे.\nजुन्नर (पुणे) : जुन्नरला दहावीच्या परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकाने सतरा परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मराठी विषयाच्या पेपरला फॉर्म नंबर एकवर बनावट स्वाक्षऱ्या केल्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी पर्यवेक्षक व केंद्रसंचालक यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी शिफारस परीरक्षक तथा गटशिक्षणाधिकारी के.डी.भुजबळ यांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे विभागीय सचिवांकडे मंगळवारी (ता. 6) लेखी पत्राने केली आहे.\nयाबाबत शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयातील सहशिक्षक होना सहादू चिमटे यांनी सोमवारी (ता. 5) लेखी तक्रार दिली होती. या शाळेत दहावीचे परीक्षा केंद्र आहे. गुरुवारी (ता.1) प्रथम भाषा मराठी या विषयाचा पेपर होता. जुन्नर येथील कृष्णराव मुंढे विद्यालयातील उपशिक्षक तुळशीदास सहादू साबळे पर्यवेक्षक म्हणून काम पाहत होते. त्यांच्या ब्लॉकमध्ये 17 विध्यार्थी होते. पेपर झाल्यानंतर उत्तरपत्रिका तसेच सोबत परिक्षार्थीला बारकोड स्टिकर, उत्तरपत्रिका मिळाल्याची तसेच उपस्थितीची सही असलेला फॉर्म नंबर एक त्यांनी जमा केला होता. या फॉर्म वरील सह्या बनावट असल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीच्या चौकशीत विद्यार्थ्यांकडे असणाऱ्या ओळ्खपत्रावरील सह्या व फॉर्मवरील सह्यात फरक दिसून आला तसेच विद्यार्थ्यांनी देखील फॉर्मवरील सह्या आपल्या नसल्याचे सांगितले. यामुळे या बनावट सह्या साबळे यांनीच केल्या असल्याचे स्पष्ट झाले.\nचिमटे यांच्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याने बनावट सह्या करणारे साबळे तसेच हा प्रकार माहीत असूनही दडपण्याचा प्रयत्न करणारे केंद्रचालक संजय माधव जोशी यांच्या विरुद्ध कारवाईची शिफारस भुजबळ यांनी केली आहे. साबळे यांचे पर्यवेक्षकाचे काम काढून घेण्याबाबत केंद्र संचालकांना स्वतंत्र पत्राने कळविण्यात आले आहे.\nम्युच्युअल फंडाविषयीचे काही समज-गैरसमज\nम्युच्युअल फंडाविषयी अनेकांचे काही समज- गैरसमज आहेत. त्यावर एक नजर टाकूया. १) म्युच्युअल फंड म्हणजे फक्त शेअर बाजार नव्हे - म्युच्युअल फंड...\nनागरिकांच्या तक्रारी नुसार सनसिटी रोडवरील अशास्त्रीय गतिरोधक दुसऱ्याच दिवशी काढण्यात आले. गेल्या एक महिन्यात गतिरोधक करून काढण्याची ही दुसरी वेळ...\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nसुमारे चार दशकांपूर्वी महाराष्ट्रात अकरावी हा शालेय विद्यार्थ्यांच्या जीवनात अंतिम टप्पा मानला जात होता, तेव्हा \"मॅट्रिक मॅगेझिन' या नावाचे नियतकालिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/water-supply-water-tanker-wild-animal-109003", "date_download": "2018-05-28T03:20:36Z", "digest": "sha1:CDKOIBI2PJUGJPMHFEREYK7PRS4QUENA", "length": 13258, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "water supply by water tanker for wild animal वन्यप्राण्यांची तृष्णा भागविणार २० टॅंकर | eSakal", "raw_content": "\nवन्यप्राण्यांची तृष्णा भागविणार २० टॅंकर\nबुधवार, 11 एप्रिल 2018\nनागपूर - मध्य भारतातील वन्यजीवांचे आश्रयस्थळ असलेल्या पेंच, बोर व्याघ्रप्रकल्पासह टिपेश्‍वर, पैनगंगा आणि उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात वन्यप्राण्यांना पाण्याची कमतरता भासत आहे. वाघ आणि इतर वन्यप्राण्यांना उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्यासाठी पाणी सहज उपलब्ध व्हावे यासाठी प्रकल्प संचालकांनी ५२९ नैसर्गिक, कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. या प्रकल्पातील सर्वच ठिकाणी एप्रिल ते जून या काळात २० टॅंकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा करण्यात येईल.\nनागपूर - मध्य भारतातील वन्यजीवांचे आश्रयस्थळ असलेल्या पेंच, बोर व्याघ्रप्रकल्पासह टिपेश्‍वर, पैनगंगा आणि उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात वन्यप्राण्यांना पाण्याची कमतरता भासत आहे. वाघ आणि इतर वन्यप्राण्यांना उन्हाळ्याच्या दिवसांत पिण्यासाठी पाणी सहज उपलब्ध व्हावे यासाठी प्रकल्प संचालकांनी ५२९ नैसर्गिक, कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. या प्रकल्पातील सर्वच ठिकाणी एप्रिल ते जून या काळात २० टॅंकरच्या साहाय्याने पाणीपुरवठा करण्यात येईल.\nपेंच व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र संचालन आर. एम. गोवेकर यांनी याअंतर्गत येणाऱ्या सर्वच क्षेत्रातील वन्यप्राण्यांसाठी उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचा आढावा घेतला. पेंच व्याघ्रप्रकल्पांतर्गत येणाऱ्या अभयारण्य, व्याघ्रप्रकल्पात नैसर्गिक पाणवठे १७९ तर कृत्रिम पाणवठ्यांची संख्या ३५० आहे. नैसर्गिक पाणवठ्यातील १७९ पैकी ७६ पाणवठ्यांवर बारामाही पाणी असते. ३५० कृत्रिम पाणवठ्यांपैकी १२३ पाणवठ्यांवर सोलर पंपाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. १९ पाणवठ्यांवर हॅण्डपंपने पाणीपुरवठा केला जातो. उर्वरित १९८ कृत्रिम पाणवठ्यांपैकी ६१ पाणवठ्यांवर तीन शासकीय टॅंकरने तर १३७ पाणवठ्यांवर भाडेतत्त्वावरील सात टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो. नैसर्गिक पाणवठे एप्रिलअखेर जिथे कोरडे पडतील त्याच्या आजूबाजूचे कृत्रिम पाणवठे भरण्यात येतील.\nएप्रिल ते जून या काळात २० टॅंकरच्या साह्याय्याने पाणीपुरवठा केला जाईल. बंद पडलेल्या सोलर पंपाची दुरुस्ती करण्यात येईल. तसेच अस्तित्वात असलेल्या ३१ बोअरवेल्सवर नवीन सोलर पंप बसविण्यात आले आहे. पाणीटंचाईचा प्रश्‍न गंभीर असल्याने यंदा २०१७-१८ या वर्षाच्या तुलनेत अधिक निधी खर्च होणार आहे. यंदा वन्यप्राण्यांची भटकंत थांबेल, असा दावही क्षेत्र संचालकांनी केला.\nभिवंडीत बुधवारी 24 तास पाणी कपात\nभिवंडी - ऐन रमजानमध्ये उपवासाच्या (रोजाच्या) काळात स्टेम प्राधिकरणने पंप दुरुस्तीच्या निमित्ताने 24 तास पाणी कपात जाहीर केल्याने शहरातील मुस्लिम...\nपिंपरीला पाणी देणार नाही\nपवनानगर - ‘‘पवना धरणग्रस्तांकडून सोमवारी (ता.२८) पवना धरणावर पाणीबंद आंदोलन करण्यात येईल,’’ अशी माहिती पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष...\nकास तलावात महिनाभर पुरेसे पाणी\nसातारा - यंदा मे महिन्यातच मॉन्सूनचे वेध लागले आहेत. कास तलावातील सध्याचा वापरायोग्य पाणीसाठा आणखी महिनाभर पुरणारा आहे. त्यामुळे यावर्षीचा...\nअकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; सीसीटीव्हीमुळे आरोपी अटकेत\nसोमेश्वरनगर : येथे एका त्रेचाळीसवर्षीय नराधमाने अकरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना काल रात्री घडली. याप्रकरणी आज सहा-...\nपाणीदार अर्जुनवाड्यासाठी तरूणाई सरसावली\nसेनापती कापशी - आठशे फूट खोलीवर जाऊनही कुपनलिका खोदाताना पाणी लागले नाही. याचा कारणावरून दुसऱ्या दिवशी गुडमॉर्निंग ग्रुपच्या तरुणांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/tech/airtel-vodafone-idea-4g-smartphones-rs-500-monthly-plan-rs-60/", "date_download": "2018-05-28T03:35:43Z", "digest": "sha1:7TSGWZHGPFFSXRBVK237YUM3RINRL4E2", "length": 26230, "nlines": 357, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Airtel, Vodafone, Idea 4g Smartphones At Rs 500, On A Monthly Plan Of Rs 60 | 500 रूपयांत एअरटेल, व्होडाफोन-आयडियाचा 4g स्मार्टफोन; जिओला तगडी टक्कर ! | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nPalghar Bypoll 2018 : भाजपा रडीचा डाव खेळतंय, साम,दाम दंड भेद सुरू - हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nAll post in लाइव न्यूज़\n500 रूपयांत एअरटेल, व्होडाफोन-आयडियाचा 4G स्मार्टफोन; जिओला तगडी टक्कर \nया टेलीकॉम कंपन्यांचा 60-70 रूपयांचा डेटा प्लॅन देखील असेल पण केवळ फोन घेणा-या ग्राहकांसाठीच हा धमाका प्लॅन असणार आहे\nमुंबई : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी देशातील प्रमुख टेलीकॉम कंपन्या एअरटेल, व्होडाफोन-आयडिया एक प्लॅन बनवत आहेत. रिलायन्स जिओने 4G फीचर फोन लॉन्च केल्यानंतर सध्या बाजारात या किंमतीचे अनेक फोन उपलब्ध आहेत. 1000 रूपयांमध्ये 4G फीचर फोन देखील सादर करण्यात आले आहेत. पण आता टेलीकॉम कंपन्या याहून स्वस्त 4G स्मार्टफोन बनवण्यावर काम करत आहेत. हा स्मार्टफोन केवळ 500 रूपयांमध्ये असेल.\nइकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, देशातील एअरटेल, व्होडाफोन-आयडिया या प्रमुख टेलीकॉम कंपन्या स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांसोबत मिळून 500 रूपयांमध्ये 4G स्मार्टफोन बनवण्यावर काम करत आहेत. या फोनद्वारे रिलायन्स जिओच्या 4G फीचर फोनला तगडी टक्कर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\nफोनसोबत 60-70 रूपयांचा प्लॅन -\nटेलीकॉम कंपन्या यूजर्ससाठी 60-70 रूपयांचा प्लॅन देखील लॉन्च करण्याची तयारी करत आहेत. यामध्ये ग्राहकाला एका महिन्याच्या व्हॅलिडिटीसह इंटरनेट डेटा सर्व्हिस आणि कॉलिंग, मेसेजिंग देखील करता येईल. कंपन्यांचा हा 60-70 रूपयांचा प्लॅन केवळ फोन घेणा-या ग्राहकांसाठीच असणार आहे. हा प्लॅन जिओच्या 49 रूपयांच्या प्लॅनशी मिळताजुळता आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nवोडाफोनच्या या प्लॅनमध्ये मिळणार त्याच पैशात 40 टक्के जास्त डेटा\nजिओचा झटका : एअरटेल, आयडिया, व्होडाफोनसमोर आव्हान, आणावे लागणार व्हीओएलटीई तंत्रज्ञान\nप्रजासत्ताक दिनानिमित्त जिओची जबरदस्त ऑफर, 98 रुपयांत मिळणार अनलिमिटेड डेटासह 'या' सुविधा\nजिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलचा नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च\nसॅमसंगच्या Galaxy J2 Pro, J7 Nxt किंवा J7 Max स्मार्टफोनवर व्होडाफोनची कॅशबॅक ऑफर\nजिओपेक्षा एअरटेलने आणला स्वस्त प्लॅन, 98 जीबी डेटासह मिळणार 'या' सुविधा\nजिओनं रचला इतिहास, जगातल्या सर्व स्मार्टफोन्सना मागे टाकत जिओ फोन बनला नंबर 1\nचार कॅमेर्‍यांनी सज्ज एचटीसी यू12 प्लस\nइन्स्टाग्रामवर म्युट करण्याची सुविधा\nमीडियाटेकचा मिड-रेंज स्मार्टफोनसाठी नवीन प्रोसेसर\nसॅमसंगच्या गॅलेक्सी एस लाईट लक्झरी एडिशनची घोषणा\nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-quotes-1067", "date_download": "2018-05-28T03:09:34Z", "digest": "sha1:7BAOZ7JBTGE7PTLVGXQWLPEBVRHCXFHT", "length": 7346, "nlines": 113, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Quotes | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 19 जानेवारी 2018\nकुठून आलात यापेक्षा महत्त्वाचे असते तुम्ही कोठे जाणार\nभूतकाळात घडलेल्या गोष्टींमुळे स्वतःचे वर्तमान बिघडवू नका.\nतुम्ही आनंदी राहा आणि जग बदला; पण जगातील नकाराकत्मतेचा परिणाम तुमच्या आनंदावर होऊ देऊ नका.\nअपयश पचवून पुन्हा उभी राहणारी व्यक्ती, यशस्वी माणसापेक्षा जास्त कणखर असते.\nनकारात्मकतेपासून अंतर राखले, की आपोआप सकारात्मकता रुजू लागते.\nआजची वेदना ही तुमच्यासाठी उद्याची ताकद असते.\nन पटलेल्या गोष्टीला विरोध करणे हे धैर्याचे असते. न पटणारी गोष्ट सहन करणे हेही धैर्यच समजले जाते. निर्णय आपला असतो.\nकुठून आलात यापेक्षा महत्त्वाचे असते तुम्ही कोठे जाणार\nभूतकाळात घडलेल्या गोष्टींमुळे स्वतःचे वर्तमान बिघडवू नका.\nतुम्ही आनंदी राहा आणि जग बदला; पण जगातील नकाराकत्मतेचा परिणाम तुमच्या आनंदावर होऊ देऊ नका.\nअपयश पचवून पुन्हा उभी राहणारी व्यक्ती, यशस्वी माणसापेक्षा जास्त कणखर असते.\nनकारात्मकतेपासून अंतर राखले, की आपोआप सकारात्मकता रुजू लागते.\nआजची वेदना ही तुमच्यासाठी उद्याची ताकद असते.\nन पटलेल्या गोष्टीला विरोध करणे हे धैर्याचे असते. न पटणारी गोष्ट सहन करणे हेही धैर्यच समजले जाते. निर्णय आपला असतो.\nमोठे ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःला आवडणाऱ्या बऱ्याच गोष्टींना आयुष्यात नकार द्यावा लागतो.\nतुमचे कुटुंब, तुमचे अंतर्मन आणि तुमचा स्वाभिमान या तीन गोष्टींचा कधीही त्याग करू नका.\nकॅनडा हा सृष्टीसौंदर्याने नटलेला देश आहे. या सुंदर प्रदेशात भटकण्याची संधी आम्हाला...\nजरा विसावू या वळणावर..\n‘‘गेल्या महिन्याभरातले आनंदाचे क्षण सांगा’’ असं विचारल्यावर बहुतेकजण नातेवाईक किंवा...\nमाणदेश आणि माणदेशी माणूस याचं प्रभावी वर्णन व्यंकटेश माडगूळकर यांनी त्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-05-28T03:25:49Z", "digest": "sha1:OVL5WSELAA2YD2XDFCUW64VNQ7MOU3IF", "length": 9600, "nlines": 119, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "अपघातग्रस्त वाहनचालकाला लाच मागितली - Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nHome breaking-news अपघातग्रस्त वाहनचालकाला लाच मागितली\nअपघातग्रस्त वाहनचालकाला लाच मागितली\nपुणे– अपघातग्रस्त वाहनचालकाकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना ग्रामीण दलातील पोलिसाला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.\nमल्हारी दामू राऊत (51, नेमणूक हवेली पोलीस ठाणे) कारवाई करण्यात आलेल्या हवालदाराचे नाव आहे. गुन्हा दाखल न करण्यासाठी ही रक्‍कम स्वीकारल्याने पोलीस दलाची मान पुन्हा एकदा शरमेने झुकली आहे.\nतक्रारदाराची एक महिन्यापूर्वी दुचाकी घसरुन अपघात झाला होता. त्यावेळी तक्रारदार याने सिंहगड, डोनजे येथील हॉटेल कोहिनूर येथे गाडी लावली होती. मंगळवारी तो ही गाडी घेऊन गेला. यावेळी हॉटेल चालकाने पोलीस ठाण्यातील हवालदाराचा फोन देऊन संपर्क करण्यास सांगितले. फोनवर बोलने झाल्यावर हवालदार राऊत याने तक्रारदाराला पोलीस ठाण्यात बोलावले. त्यांनी तक्रारदाराला गाडीची कागदपत्रे आणावयास सांगितले. तसेच गुन्हा दाखल न करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितली. ही लाच स्वीकारताना त्यांना सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास खडकवासला चौकात बालाजी वडेवाले हॉटेल येथे ताब्यात घेण्यात आले.\nखासगी बसेसवर आरटीओची कारवाई सुरूच\nमान्सून 28 मेपर्यंत केरळात – आयएमडी\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/yavatmal/akash-sambhaji-award/", "date_download": "2018-05-28T03:37:19Z", "digest": "sha1:IAB4CO3SAWRUPIPMCVTWM6BJJN4ZMC2U", "length": 25266, "nlines": 343, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Akash Sambhaji Award | आकाशला संभाजी पुरस्कार | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nPalghar Bypoll 2018 : भाजपा रडीचा डाव खेळतंय, साम,दाम दंड भेद सुरू - हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक : वसई तालुक्यातील सायावन, मेढे, माजीवली मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबा,\nजम्मू काश्मीरमध्ये शोपियन जिल्ह्यात आयईडीचा स्फोट; तीन जवान जखमी\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक : वसई तालुक्यातील सायावन, मेढे, माजीवली मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबा,\nजम्मू काश्मीरमध्ये शोपियन जिल्ह्यात आयईडीचा स्फोट; तीन जवान जखमी\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nराष्ट्रीय हॉकी संघाचे गोलरक्षक, यवतमाळचे सुपूत्र आकाश चिकटे यांना यंदाचा वीर राजे संभाजी पुरस्कार जाहीर झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी राजे छत्रपती सामाजिक संस्थेतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.\nठळक मुद्देराष्ट्रीय हॉकी संघाचे गोलरक्षक, यवतमाळचे सुपूत्र आकाश चिकटे यांना यंदाचा वीर राजे संभाजी पुरस्कार\nघाटंजी : राष्ट्रीय हॉकी संघाचे गोलरक्षक, यवतमाळचे सुपूत्र आकाश चिकटे यांना यंदाचा वीर राजे संभाजी पुरस्कार जाहीर झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी राजे छत्रपती सामाजिक संस्थेतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.\nसंभाजी पुरस्काराचे हे पंधरावे वर्ष आहे. १९ फेब्रुवारीला शिवजयंती उत्सवात चिकटे यांना सन्मानित केले जाणार आहे. अध्यक्षस्थानी आमदार राजू तोडसाम राहतील. पांढरकवडाच्या एसडीओ एस. भुवनेश्वरी, प्रादेशिक उपवनसंरक्षक के. एम. अभर्णा, नगराध्यक्ष नयना ठाकूर, बाजार समिती सभापती अभिषेक ठाकरे, पंचायत समिती सभापती कालिंदा आत्राम आदींची उपस्थिती राहणार आहे.\nआकाशने २०१६ मध्ये राष्ट्रीय हॉकी संघात गोलरक्षक म्हणून स्थान मिळविले. त्यांनी आॅस्ट्रेलिया, मलेशिया, बेल्जीयम, जर्मनी, नेदरलँड संघाविरुद्ध उत्तम कामगिरी केली. वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी आंतरराष्ट्रीय हॉकीमध्ये मिळविलेले यश बघून त्यांना संभाजी पुरस्काराने गौरविले जाणार आहे. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक राजेश उदार, दीपक महाकुलकर, प्रफुल्ल अक्कलवार, संजय राऊत, राहुल खर्चे, अनिल मस्के, राजू गिरी, श्रीकांत पायताडे, प्रमोद टापरे आदींनी केले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nयवतमाळमधील तिहेरी अपघातात सहा ठार\nयवतमाळात रेशीम खरेदी केेंद्राच्या हालचाली\nपाण्यासाठी रात्र जागून काढतात यवतमाळकर\nलॉटरी दुकानातून साडेतीन लाख रुपये चोरणाऱ्या चौघांना अटक\nपेट्रोल, डिझेलची विक्री २० टक्क्यांनी घटली\nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/india-defeat-australia-by-100-runs-at-u19-cricket-worldcup/", "date_download": "2018-05-28T03:16:34Z", "digest": "sha1:DQFHWOKOXGHTIFXZ3IDGCMFKA742WHXV", "length": 7355, "nlines": 83, "source_domain": "mahasports.co.in", "title": "१९ वर्षांखालील विश्वचषक: कर्णधार पृथ्वी शॉ चमकला; भारताचा ऑस्ट्रेलियावर मोठा विजय - Maha Sports", "raw_content": "\n१९ वर्षांखालील विश्वचषक: कर्णधार पृथ्वी शॉ चमकला; भारताचा ऑस्ट्रेलियावर मोठा विजय\n१९ वर्षांखालील विश्वचषक: कर्णधार पृथ्वी शॉ चमकला; भारताचा ऑस्ट्रेलियावर मोठा विजय\n१९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने आज ऑस्ट्रेलिया संघावर १०० धावांनी विजय मिळवून विश्वचषकाची विजयी सुरवात केली. भारताकडून कर्णधार पृथ्वी शॉने चमकदार कामगिरी करत सामनावीराचा पुरस्कारही पटकावला.\nभारताने दिलेल्या ३२९ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने सुरुवात चांगली केली होती. त्यांचा सलामीवीर जॅक एडवर्ड्सने अर्धशतकी खेळी केली. त्याने ९० चेंडूत ७३ धावांची खेळी करताना ६ चौकार आणि १ षटकार मारला. पण बाकी फलंदाजांना खास काही करता आले नाही.\nऑस्ट्रेलियाकडून मॅक्स ब्रायंट(२९), जेसन संघा(१४), जोनाथन मेरलो(३८),विल सदरलँड(१०) आणि बॅक्सटर जे होल्ट(३९) यांनी थोडीफार लढत दिली पण बाकी फलंदाजांना दोन आकडी धावसंख्याही गाठता आली नाही.\nभारताकडून शिवम मावी(३/४५), कमलेश नागरकोटी(३/२९), अभिषेक शर्मा(१/३३) आणि अनुकूल रॉय(१/३६) यांनी बळी घेत ऑस्ट्रेलियाचा डाव ४२.५ षटकात २२८ धावांवर संपुष्टात आणला.\nतत्पूर्वी भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताचे सलामीवीर पृथ्वी आणि मनज्योत कारला यांनी १८० धावांची सलामी भागीदारी रचून भारताला दमदार सुरुवात मिळवून दिली. पृथ्वीने १०० चेंडूत ९४ धावांची खेळी केली. त्याचे शतक फक्त ६ धावांनी हुकले. त्याने केलेल्या या खेळी त्याने ८ चौकार आणि २ षटकार मारले.\nत्याचा साथीदार मानज्योतनेही अर्धशतकी खेळी करताना ९९ चेंडूत ८६ धावांची खेळी केली. हे दोघे बाद झाल्यानंतर शुभम गिलने देखील आक्रमक अर्धशतक करत भारताला आणखी भक्कम स्थितीत नेवून ठेवले. त्याने ५४ चेंडूत ६३ धावा केल्या. भारताच्या बाकी फलंदाजांनी काही धावा करत भारताच्या धावसंख्येत भर घातली.\nया तीन अर्धशतकांच्या जोरावर भारताने ७ बाद ३२८ धावांची मजल मारली. ऑस्ट्रेलियाकडून जॅक एडवर्ड्स (४/६५), विल सदरलँड (१/५५),परम उपल (१/३५)आणि ऑस्टिन वॉ (१/६४) यांनी बळी घेतले.\nराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत सुशांत दबस, सुदिप्ता सेंथिल कुमार यांना विजेतेपद\nपूनावाला ट्रॉफी अश्वारोहण स्पर्धेत आहिर, मोहिरे, सागर गामा अजिंक्य\nआशियाई गेम्सच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्यावेळी महिला खेळाडू नाही…\n16वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत संदिप्ती राव हिला दुहेरी…\nते तब्बल ७६ ग्रॅंडस्लम एकत्र खेळले, मग फ्रेंच ओपनपुर्वी…\nते तब्बल ७६ ग्रॅंडस्लम एकत्र खेळले, मग फ्रेंच ओपनपुर्वी…\nपूनावाला ट्रॉफी अश्वारोहण स्पर्धाचे पुण्यात आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-paryatan-pandurang-patankar-1377", "date_download": "2018-05-28T03:21:18Z", "digest": "sha1:LSE3EDFKWH4VSCGDXYVNMODBL7R5VCI5", "length": 13110, "nlines": 106, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Paryatan Pandurang Patankar | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 5 एप्रिल 2018\nविदर्भ आणि मराठवाडा यांच्या सीमेवर वसलेले श्री माहूरगड क्षेत्र अखिल महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे. मात्र, ते पुणे - मुंबई पट्ट्यापासून दूर असल्याने दुर्लक्षित राहाते. पण जाण्यासारखे अवश्‍य आहे, कारण महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठातील ही माहूरगडाची रेणुका मूळ पीठ मानलेले आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी व तुळजापूरची भवानी ही इतर दोन पीठे असून नाशिक जिल्ह्यातील वणीची सप्तश्रृंगी देवी हे अर्धे पीठ मानलेले आहे. माहूर शब्दाची संगती लावताना ‘मा’ म्हणजे आई आणि कन्नड भाषेतील ‘हूर’ म्हणजे गाव. या अर्थाने आईचे गाव म्हणजे मातापूर अशी याची महती आहे.\nनांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्‍यात दाट जंगल्यातल्या डोंगरावर ही रेणुकामाता वसलेली आहे. हे ठिकाण नांदेडपासून ११५ कि.मी. तर खुद्द किनवटपासून ४५ कि.मी. अंतरावर आहे. किनवट हे छोटे स्टेशन दक्षिण मध्य रेल्वे मार्गावर असले तरी मोठ्या शहरातून राज्य परिवहनाच्या (एस.टी.) थेट बसेस माहूर गडासाठी मोठ्या प्रमाणावर येतात. नवरात्र, दत्तजयंती, आवस-पौर्णिमा व इतर सण उत्सव टाळून इकडे आल्यास इथला निसर्ग आणि देव दोन्हींचे आपल्याला निवांत दर्शन होते. इतर देवस्थानांच्या मानाने इथल्या निवास भोजनाच्या सुविधा सामान्य असल्या तरी सुखसमाधान, शांतता अशी फळे तेवढीच मिळतात. मुक्कामासाठी इथली कपिलेश्‍वर धर्मशाळा प्रशस्त व उत्तम आहे. रेणुका हीच माहूरची मुख्य देवता व तिच्या अनुषंगाने इतरही काही महत्त्वाची स्थाने इथे आहेत. देवीचे मुख्य मंदिर गावापासून ३ किमी अंतरावर डोंगरावर आहे. तेथे जाण्यासाठी गावातून रिक्षा, जीपगाड्या अशी खासगी वाहने भरपूर आहेत. थेट वरपर्यंत पक्का रस्ता बांधून काढलेला आहे. वाहने घाटरस्ता चढून खिंडीत येतात व तेथे आल्यावर डाव्या हाताला माहूरगड किल्ल्याची तटबंदी दिसते तर उजव्या हाताला शिखरावर श्री रेणुकामातेचे मंदिर दिसते. मंदिराकडे जाण्यासाठी घडीव दगडात सव्वादोनशे पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला हार, फुले, पेढे, तसबिरी यांची दुकाने थाटलेली आहेत. समुद्रसपाटीपासून हा पहाड सुमारे हजार मीटर उंच आहे.\nमंदिरात देवीचा शेंदरी तांदळा भव्य असून चेहरा सर्व अलंकारांनी नटलेला आहे. डोक्‍यावर मुकुट, नाकात नथ, कानात कर्णफुले व हसरा चेहरा खुलून दिसतो. रोज हजार विड्याची पाने कुटून त्या तांबूलाचा नैवेद्य तिच्या मुखात भरविण्याची प्रथा आहे. ही भूमिदेवता आहे. (गळ्यापासून वरचा भाग दिसतो) व कर्नाटकातील यल्लम्मा देवी तिचाच अंश आहे. मातृतीर्थावर स्नान करून हिचे दर्शन घेतात. रेणुका ही जमदग्नी ऋषींची पत्नी व भगवान परशुरामांची आई आहे. आईचा वियोग सहन न होऊन परशुरामांनी गुरू दत्तात्रेयांना साकडे घातले. दत्तगुरू प्रकट झाले व म्हणाले, आईला कळवळून हाक मार, मग ती जमिनीतून वर येईल. मात्र पूर्णरूपाने वर येईपर्यंत महिना लागेल व तोपर्यंत आईचे स्मरण करायचे नाही. विस्मरणाचा प्रयत्न करूनही तेराव्या दिवशी स्मरण झाले, तोपर्यंत ती गळ्यापर्यंत वर आलेली होती. त्याच स्वरूपात गळ्यापर्यंत रेणुकेची मूर्ती दिसते. गुरू दत्तात्रेय प्रकट झाले, त्यांचेही शिखर व मंदिर पुढे गेल्यावर दिसते. तिथे जायला पायी १ तास लागतो व त्याचेही पुढे अनसूया मातेचे शिखर व मंदिर आहे. यादवांच्या काळापासून म्हणजे सुमारे ७०० वर्षांपासून हे स्थान महाराष्ट्रदेशी प्रसिद्ध आहे.\nसर्व प्रकारचे सण, उत्सव इथे मोठ्या प्रमाणावर साजरे होत असतात व त्या निमित्ताने वर्षभर भाविक इथे येतच असतात. नागपूर ही महाराष्ट्राची दुसरी राजधानी असल्याने त्या अनुषंगाने इकडचे पर्यटन करताना ताडोबा राष्ट्रीय उद्यान, नवेगाव अभयारण्य, पेंच वनविभाग, नागझिरा, चिखलदरा (थंड हवेचे ठिकाण), विनोबाजींचा पवनार आश्रम (वर्धा) वगैरे ठिकाणे पाहता येतील व त्याला माहूरच्या धार्मिक पर्यटनाची जोड मिळेल.\nकॅनडा हा सृष्टीसौंदर्याने नटलेला देश आहे. या सुंदर प्रदेशात भटकण्याची संधी आम्हाला...\nमहाराष्ट्रातील गडकोट जाणीवपूर्वक पाहायला बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे ही गोष्ट...\nयुरोप पाहण्याचे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अनुभवण्याचे प्रत्येकाचं स्वप्न असतं. युरोप...\nपर्यटन वृत्तीचा वाढता कल आणि त्याची गरज आणि मागण्या लक्षात घेऊन, पर्यावरण हितैषी आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2012/04/blog-post_8256.html", "date_download": "2018-05-28T03:24:57Z", "digest": "sha1:CRS4ZABVRKF24YVGND7FCAIFMDZM7N7G", "length": 25746, "nlines": 47, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: शास्त्रीय पद्धतीने करा पाण्याचा निचरा", "raw_content": "\nशनिवार, २१ एप्रिल, २०१२\nशास्त्रीय पद्धतीने करा पाण्याचा निचरा\nनिचरा पद्धतीची आखणी ही तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित होणे गरजेचे असते. ही आखणी करताना क्षारपड क्षेत्राचे सर्व्हेक्षण, कंटुर नकाशा, निचऱ्याचे पाणी निर्गमित करण्याची व्यवस्था, भूमिगत जलाची पातळी, पाणी देण्याच्या पद्धती आणि पीक पद्धती आदी बाबींचा विचार करावा लागतो. भीमराव कांबळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्याचे कारण म्हणजे पावसाचे जास्त प्रमाण, पाटातून, वितरिकेतून आणि शेत चाऱ्यातून सतत झिरपणारे पाणी, जरुरीपेक्षा पिकाला जास्त दिलेले पाणी हे आहे.यापैकी दुसऱ्या आणि तिसऱ्या बाबींवर आपण नियंत्रण ठेवू शकतो. सर्वसाधारणपणे कालवा व पाणी वितरिका यामधून 19-23 टक्के एवढे पाणी झिरपते. शेतचाऱ्यातूनसुद्धा एवढेच पाणी जमिनीत झिरपते. त्यामुळे सभोवतालच्या जमिनी खराब होतात. शेतात पाणी आल्यानंतर पिकाला गरजेनुसार पाहिजे तेवढे पाणी दिले जात नाही. उसासारख्या पिकालासुद्धा एका पाळीला चार ते सहा इंच (10 ते 15 सें.मी.) एवढे पाणी पुरे. परंतु शेतकरी जवळ जवळ 10 ते 12 इंच (25 ते 30 सें.मी.) पाणी देतात. त्यामुळे जास्त झालेले पाणी मुळाच्या खाली निघून जाते व शेवटी भूगर्भातील पाण्याला जाऊन मिळते. सरासरी 19 ते 25 टक्के पाणी गरजेपेक्षा जास्त देतो. एकूण हा पाण्याचा अपव्यय आहे. हा नुसताच अपव्यय नसून हे पाणी जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यास कारणीभूत ठरते. काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे, की पाणी जमिनीखाली 30 ते 40 सें.मी. खोलीवर आले आहे. त्यामुळे पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. क्षारसंचय पाटातील पाण्यात किंवा विहिरीच्या पाण्यात क्षार असल्यास पाण्याच्या वाढीव पातळीबरोबरच वरील थरात क्षारसंचय होत राहतो. त्याचबरोबर कोरड्या हवामानातील प्रदेशात जमिनीत असलेले क्षारसुद्धा वरच्या थरात येऊन येथे वाचतात, परिणामी, जमिनी क्षारमय होतात व नैसर्गिक निचऱ्याचे संतुलन बिघडते. खराब निचऱ्याचे दुष्परिणाम 1) हवा खेळती राहत नाही, प्राणवायूचे प्रमाण घटते, मुळाची वाढ होत नाही व सूक्ष्म जिवाणूच्या क्रिया मंदावतात. उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी होते. 2) तापमान घटते, जमिनी थंड होतात, बियाण्याच्या रुजण्यावर परिणाम होतो. 3) पिकाला हानिकारक असलेल्या पदार्थांचे प्रमाण वाढते. 4) नत्राचे प्रमाण घटते. 5) किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. 6) मुळाची वाढ पूर्ण न झाल्यामुळे अन्नद्रव्याचा पुरवठा वनस्पतीला व्यवस्थित होत नाही. या सर्वांचा परिणाम म्हणजे पिकाचे उत्पादन घटते. सिंचन प्रकल्पात कालव्याचे पाणी मिळाल्यामुळे बरेचसे शेतकरी त्यांच्या शेतात असलेल्या विहिरीतील पाणी उपसत नाहीत. यामुळे विहिरीसभोवतालची पाण्याची पातळी कमी होत नाही. विहिरीतील पाणी सतत उपसले तर सभोवतालच्या जमिनीतील पाणी विहिरीत येईल व पाण्याची पातळी एका विशिष्ट खोलीवर नियंत्रित करता येईल. वास्तविक पाहता भूपृष्ठीय आणि भूगर्भातील पाण्याचा संयुक्त वापर व्हावयास पाहिजे. त्यामुळे पाटाचे पाणी उपलब्ध नसून व पिकाला पाणी लागत असेल तर सिंचन करता येईल व पाणी उपसल्यामुळे पाण्याचा निचरासुद्धा होईल. जमिनीअंतर्गत चर योजना जमिनीतील पाणीपातळी नियंत्रित करण्याकरिता व क्षारांचे प्रमाण कमी करण्याकरिता अनेक ठिकाणी आडवे चर योजना कार्यान्वित झाल्या आहेत. आडव्या चर योजनेत दोन प्रकार आहेत. अ) भूपृष्ठ चर - पाटाला समांतर खोदलेले छेद चरसुद्धा या प्रकारात मोडतात. या चरातून पाटाचे शेतात झिरपून येणारे पाणी शेताबाहेर काढता येते. यामुळे जवळ असलेल्या जमिनीतील निचरा समस्या पुष्कळ प्रमाणात कमी होतात. ब) भूपृष्ठावरील चर - भूपृष्ठावर साचणारे पाणी वा उघड्या चरातून शेताच्या बाहेर काढून देतात. परिणामी, शेतात पाणी साचत नाही व पिकाच्या वाढीवर होणारा दुष्परिणाम टाळता येतो. या चरास पुरेशी खोली असल्यास जमिनीतील पाणी या चरात झिरपते. त्यामुळे पाण्याची पातळी नियंत्रित राहते. या चर योजनेला सुरवातीस खर्च कमी येतो. देखभाल करण्यास सोपे असतात; परंतु लागवडीखालील क्षेत्र कमी होते. त्यामुळे जमिनी किमती असल्यास जमिनीतील बंद चरास प्राधान्य द्यावे लागते. या चरांकरिता मुख्यतः पाइप किंवा टाइल्स वापरतात. पचिकण मातीचे भाजलेले पाइप ः लांबी 12 ते 15 इंच, तीन ते चार इंच व्यास. - सिमेंट टाइल्स - दोन टाइल्स एकमेकांवर ठेवून पाइप तयार होतो. यात राहिलेल्या फटीतून पाणी झिरपते व शेवटी विमोचिकेत सोडले जाते. - सिमेंट कॉंक्रिट पाइप - हे पाइप वेगवेगळ्या व्यासाचे असतात व लांबी सहा फूट असते. पाइप एकमेकाला जोडून चर तयार करतात. - पीव्हीसीचे पाइप्स - बाजारात उपलब्ध कमी दाबाचे पीव्हीसीचे स्मूथ किंवा खाचा असलेले पाइप्स पाश्‍चिमात्य देशात मोठ्या प्रमाणावर निचरा योजनेकरिता वापरतात. या पाइपवर तीन ते सहा मि.मी. व्यासाची छिद्रे असतात. दोन छिद्रांतील अंतर दोन ते तीन सें.मी. एवढे ठेवतात. या छिद्रातून जमिनीतील पाणी पाइप चरात शिरते व शेवटी हा पाइप चर मुख्य चराला जोडतात. - दगड किंवा विटा - जर दगड पुरेशा प्रमाणात उपलब्ध असल्यास उपचराकरिता दगडाचा उपयोग करतात. भूमिगत चरातील अंतर आणि खोली हे मातीची पाणी वाहक क्षमता, सच्छिद्रता आणि जलरोधक थर यावर अवलंबून असतात. त्याचबरोबर पिकाला पोषक अशी पाण्याची पातळी खोली किती असावी हा निर्णय घ्यावा लागेल. सर्वसाधारणपणे पाणी पातळी ही जमिनीखाली 1.5 मीटरपेक्षा जास्त असावी हे अनेक ठिकाणच्या अनुभवावरून स्पष्ट झाले आहे. अर्थात, जमिनीच्या प्रकारावरसुद्धा पाण्याची पातळी अवलंबून असते. अ) निचरा प्रणालीचा वापर जमिनीत निचऱ्याचे प्रमाण वाढणार नाही तोपर्यंत कोणतीही भूसुधारके वापरून क्षारपड जमिनी लागवडीखाली आणणे शक्‍य होणार नाही. म्हणून निचरा पद्धतीची आखणी ही तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित होणे गरजेचे असते. ही आखणी करताना क्षारपड क्षेत्राचे सर्व्हेक्षण, कंटुर नकाशा, निचऱ्याचे पाणी निर्गमित करण्याची व्यवस्था, मातीतील क्षारांची संलग्न असणारे भौतिक व रासायनिक गुणधर्म, सच्छिद्रता, भूमिगत जलाची पातळी, पाण्याची क्षारता, जलीय संचालकता, पिकांना पाणी देण्याच्या पद्धती आणि पीक पद्धती आदी बाबींचा विचार करावा लागतो. कृत्रिम निचरा पद्धतीमध्ये उघड्या चरीची निचरा पद्धती आणि बंदिस्त प्रकारची निचरा पद्धती या दोन बाबींचा प्रामुख्याने समावेश होतो. त्यापैकी उघड्या चरीची कार्यक्षमता आणि आयुर्मान कमी असते. विशेष करून भारी काळ्या जमिनीत अशा चरीमध्ये बाजूची माती पडत असल्याने किंवा भिंती ढासळल्याने त्यांची सफाई वारंवार करावी लागते. उघड्या चरी तयार करताना त्याची रचना, आवश्‍यक खोली आणि बाजूच्या भिंतीचा ढाळ याचे गुणोत्तर सर्वसाधारणपणे साधले जात नाही किंवा ते साधणे हे आर्थिकदृष्ट्या परवडत नाही परिणामी त्यांची कार्यक्षमता दिवसेंदिवस कमी होऊन अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. त्यामुळे बंदिस्त चर योजनांकडे वळणे किंवा ती मोठ्या प्रमाणात स्वीकारणे हे अत्यंत गरजेचे आहे. या निचरा पद्धतीची व्यवस्थित आखणी करून जमिनीखाली सच्छिद्र प्लॅस्टिकच्या विशिष्ट निचरा पाइप स्थापित कराव्या लागतात. मुख्य नळी, उपमुख्य नळ्या, उपनळ्या याच्या जाळ्याची अशा प्रकारे रचना असते, की उपनळ्यांतून पाणी उपमुख्य नळ्यांमध्ये येऊन मुख्य नळीतून शेवटी हे पाणी नैसर्गिक निगस स्थान उदा. ओढा, ओघळी किंवा नदी इ. याच्यामध्ये येऊन सोडावे लागते. ज्या ठिकाणी ही व्यवस्था नसेल त्या ठिकाणी मुख्य नळीतील पाणी संपवेल (विहीर) किंवा शेततळ्यामध्ये एकत्र करून नंतर उपसा करता येतो. योजनेची वैशिष्ट्ये - ही प्रणाली संपूर्णपणे जमिनी खाली असल्याने लागवडीखाली येणाऱ्या जमिनीचे क्षेत्र यामुळे कमी होत नाही. - शेतामध्ये अवजड यंत्राने करण्यात येणाऱ्या नांगरटी, यंत्राद्वारे कापणी सपाटीकरण यासारख्या कामावर प्लॅस्टिकच्या निचरा प्रणालीवर मर्यादा पडत नाही. - आपल्याकडील दर माणशी कमी असलेल्या क्षेत्रात आपल्या शेतातील निचऱ्याचे पाणी दुसऱ्याच्या शेतजमिनीखालून काढण्यास फार अडचण येत नाही. - प्लॅस्टिक पाइपची विशिष्ट रचना आणि त्यात असलेल्या बारीक छिद्रातून बाहेरचे पाणी पाइपमध्ये प्रवेश करते व उपनळ्यांतून पाणी मुख्य नळीत आणून पाण्याचा निचरा करता येतो. सोबतच मातीमधील विद्राव्य क्षार किंवा रासायनिक प्रक्रियांतून मोकळे झालेले क्षार बाहेर घालविता येतात. - उपनळ्यांमधील अंतर मुख्य व उपमुख्य नळी किंवा उपनळ्या यांची खोली ठरविताना जमिनीचा प्रकार, पीक पद्धती, जमिनीत आवश्‍यक असणारी पाण्याची पातळी, मातीचे अभियांत्रिकी गुणधर्म उदा. संचालकता जमिनीत असलेली पाणी पातळी इ. सच्छिद्रता, अभेद्य थराची खोली यासारख्या बाबींचा विचार करावा लागतो. यावर निगमस्थानच्या (आउटलेट) खोलीमुळे मर्यादा येऊ शकतात. यावरून दोन उपनळ्यांमधील अंतर ठरवावे हे अंतर दहा मीटरपासून 50 मीटरपर्यंत असू शकते. सोबतच अर्थशास्त्राचा विचार करावा लागतो. दोन उपनळ्यांमधील अंतर जेवढे कमी आणि पाइपची खोली जेवढी जास्त त्याप्रमाणे प्रणालीच्या किमतीत वाढ होईल. निचरा पाइपची पीक पद्धतीप्रमाणे 1.50 मीटर चार मीटर ठेवता येते. चरांची रुंदी पाइपच्या व्यासाच्या प्रमाणात म्हणजे 30 ते 60 सें.मी. ठेवण्यास हरकत नाही. उपनळ्यांना (80 ते 100 मि.मी. पाइपसाठी) 0.2 टक्का उतार व मुख्य नळ्यांना 0.2 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उतार ठेवावा. - चरीत पाइप अंथरण्यापूर्वी साधारणपणे 15 सें.मी. खडीची वाळू किंवा ग्रॅवल्स अंथरावे. त्यावर पाइप ठेवून त्यावर परत खडीची वाळू, चाळ किंवा ग्रॅवल्स याचा थर द्यावा. त्यावर चरातून बाहेर काढलेली माती घालून चरी बुजवून घ्याव्यात. पनिचरा प्रणालीच्या शेवटी निगम पाइप व धातूंचा, सिमेंटचा किंवा एसी पाइप वापरावा व त्यावर एक पटल बसवावे जेणेकरून त्यात उंदीर, बेडूक, साप यांसारखे प्राणी शिरून प्रणाली बंद पडणार नाही. - ज्या ठिकाणी दोनपेक्षा अधिक उपनळ्या किंवा उपमुख्य नळ्या एकत्र येतात. त्या ठिकाणी विशिष्ट अंतरावर मेनहोल तयार करावे. त्यामुळे निचऱ्याच्या पाण्याच्या बहिर्गमनावर देखरेख ठेवता येते. - श्री. कांबळे, 8275376948 (लेखक कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली येथे कार्यरत आहेत.) निचरा पद्धतीचे फायदे - विविध पद्धती पिकाच्या वाढीसाठी योग्य असे जमिनीत वातावरण तयार करते. जमिनीत हवा खेळती राहण्यास मदत करते. त्यामुळे जमिनीत असणाऱ्या पोषक जिवाणूंची वाढ होते. - पिकाच्या कार्यक्षम मुळांची वाढली जाऊन त्यामुळे पीक जोमदार वाढते. - या पद्धतीने जमिनीचा पोत सुधारणा पाणी मुरण्याच्या प्रक्रियेमध्ये वाढ होते. - प्रमाणशीर मशागत करण्यास सोईस्कर जाते. - जमिनीचे तापमान पिकास योग्य असे राखले जाते. - जमिनीच्या भूपृष्ठावर क्षार साठवण्याची क्रिया मंदावते व जमीन लागवडीस योग्य होते. - वाफसा लवकर आल्यामुळे लागवड लवकर करता येते व बीजांकुरण वाढण्यास मदत होते.\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ८:०९ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nफलोत्पादन'ची संधी शेतकऱ्यांच्या दारी\nदूध भेसळ रोखण्यासाठी हेल्पलाइन\nशास्त्रीय पद्धतीने करा पाण्याचा निचरा\nहरभऱ्याच्या भरघोस उत्पन्नाने मिळाली नवसंजीवनी\nवाढवत नेली डाळिंबाची शेती त्यातून मिळविली आर्थिक स...\nइस्राईलने जाणले पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्...\nएक जानेवारीपासून लेखी \"सात-बारा' बंद\nएअरटेलकडून कोलकतामध्ये '४ जी' सेवा सुरु\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A3_%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2018-05-28T03:32:34Z", "digest": "sha1:T3X4AFPCV7C5UEP5N33RSYVVJ6CQAN73", "length": 6345, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दक्षिण चुंगचाँग प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nदक्षिण चुंगचाँगचे दक्षिण कोरिया देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ८,६२८ चौ. किमी (३,३३१ चौ. मैल)\nघनता २४७ /चौ. किमी (६४० /चौ. मैल)\nदक्षिण चुंगचाँग (कोरियन: 충청남도; संक्षेप: चुंगनम) हा दक्षिण कोरिया देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत दक्षिण कोरियाच्या पश्चिम भागात पिवळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसला आहे. मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण झालेला चुंगनम हा दक्षिण कोरियामधील सर्वात श्रीमंत प्रांत आहे. येथील वार्षिक दरडोई उत्पन्न ४७,५१६ अमेरिकन डॉलर असून येथील राहणीमानाचा दर्जा अमेरिकेपेक्षा उच्च आहे. येथील अर्थव्यवस्था २०१० साली १२.४ टक्क्याने वाढली.\nदक्षिण कोरियाचे राजकीय विभाग\nउत्तर चुंगचाँग प्रांत • दक्षिण चुंगचाँग प्रांत • गंगवान प्रांत • ग्याँगी प्रांत • उत्तर ग्याँगसांग प्रांत • दक्षिण ग्याँगसांग प्रांत • उत्तर जेओला प्रांत • दक्षिण जेओला प्रांत\nबुसान • दैगू • देजॉन • ग्वांगजू • इंचॉन • उल्सान\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मार्च २०१३ रोजी १८:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/whats-app-message-118041200009_1.html", "date_download": "2018-05-28T03:21:54Z", "digest": "sha1:2WK733RHVGJGZKHRZCQIZWS5GPCFFA7Y", "length": 7766, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "ओढ म्हणजे काय? | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 28 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहे जीव लावल्याशिवाय कळत नाही...\nहे स्वतः केल्याशिवाय कळत नाही...\nहे प्रेमात पडल्याशिवाय कळत नाही...\nहे हरल्याशिवाय कळत नाही...\nहे अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही...\nहे दुसऱ्याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही...\nहे आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही...\nहे ती केल्याशिवाय कळत नाही...\nहे संकटांशिवाय कळत नाही...\nहे डोळे उघडल्याशिवाय कळत नाही...\nहे प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही...\nहे त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही...\nहे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही...\nरिचा याकरिता अधिक प्रतीक्षा नाही करू शकत\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो ..\nसोनमच्या लग्नाचा मुहूर्त आणि ठिकाण ठरलं\nअजून एक ऋतूचं वरदान\nविनोदी मल्टीस्टार्स घालणार ‘वाघेऱ्या’चा धुडगूस\nयावर अधिक वाचा :\nऐश्वर्यावर होती वाईट नजर, एकट्यात भेटण्याचा धरला होता हठ्ठ\nहॉलिवूड नायिकांवर लैंगिक छळ करण्याचा आरोपी निर्माता हार्वे वेन्स्टाइनला न्यूयॉर्क ...\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाचा मुहूर्त 19 नोव्हेंबरचा\nहोणार, होणार अशी चर्चा असलेले बॉलिवूडचा 'बाजीराव' रणवीर सिंग व दीपिका पदुकोण या दोघांचे ...\n‘केबीसी' १० साठी ६ जूनपासून नावनोंदणी\n‘कौन बनेगा करोडपती’ हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतआहे. यात सहभाग घेण्यासाठी ...\nकैलास पर्वतावर भगवान शंकर-पार्वती यांचा निवास आहे असं भाविक मानतात. हिमालयाची विविध रूपे ...\nरेस ३ चे सेल्फिश गाणे लवकरच, जॅकलीनचा लूकची चर्चा\nरेस-३' या चित्रपटातील ‘हीरिए’ या गाण्‍याने सोशल मीडियावर तुफान गाजते आहे. आता त्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-banking-dr-dilip-satbhai-marathi-article-1083", "date_download": "2018-05-28T03:17:01Z", "digest": "sha1:KZE6POXAM4URZM42SMURXOIRIIDP4OGJ", "length": 33476, "nlines": 114, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Banking Dr. Dilip Satbhai Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसरकारी योजना व आव्हाने\nसरकारी योजना व आव्हाने\nडॉ. दिलीप सातभाई, आंतरराष्ट्रीय कर व कायदे सल्लागार\nशुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018\nभारतीय अर्थव्यवस्था सुधारणार असल्याचं असे मत जागतिक बॅंकेने व्यक्त केले आहे. भारतात प्रती व्यक्ती कमाई वाढून चार पट होणे ही असामान्य गोष्ट आहे, असे जागतिक बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टालीना जॉर्जिवा यांनी म्हटले आहे भारताने उद्योगांमध्ये अव्वल असणाऱ्या देशांच्या यादीत तीस स्थानांनी झेप घेत पहिल्या शंभर अव्वल देशांमध्ये प्रवेश मिळवला आहे व या देशात व्यवसाय करणे पूर्वीपेक्षा सुकर झाले आहे.\nजागतिक बॅंकेने सरकारच्या विविध आर्थिक निर्णयांचे स्वागत केले आहे. भारत पुढील तीस वर्षात उच्च-मध्यमवर्गीयांची अर्थव्यवस्था होईल व भारतातील गरिबी कमी होईल. तसेच बदलांमुळे भारतीय अर्थव्यवस्था सुधारणार असल्याचं असे मत जागतिक बॅंकेने व्यक्त केले आहे. भारतात प्रती व्यक्ती कमाई वाढून चार पट होणे ही असामान्य गोष्ट आहे, असे जागतिक बॅंकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी क्रिस्टालीना जॉर्जिवा यांनी म्हटले आहे भारताने उद्योगांमध्ये अव्वल असणाऱ्या देशांच्या यादीत तीस स्थानांनी झेप घेत पहिल्या शंभर अव्वल देशांमध्ये प्रवेश मिळवला आहे व या देशात व्यवसाय करणे पूर्वीपेक्षा सुकर झाले आहे हे कृतीने निदर्शनास आणले आहे. जागतिक बॅंकेने ही रॅंकिंग नुकतीच जारी केली आहे. बाजारव्यवस्थेच्या माध्यमातून भारतात जलद विकासाची संधी उपलब्ध झाली आहे व याचा परिणाम थेट परदेशी गुंतवणुकीवर (एफडीआय) स्पष्ट दिसला आहे. एफडीआय २०१३-१४ मध्ये छत्तीस अब्ज डॉलर होती. ती आता साठ अब्ज डॉलर झाली आहे, असंही त्या म्हणाल्या. या सर्व प्रगतीमागे भारतातील बॅंकिंग क्षेत्र आहे हे बजावण्यास त्या विसरलेल्या नाहीत. आर्थिक आरोग्य निर्देशकांच्या आधारावर मोजले जाणाऱ्या जगातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांमध्ये गुणवत्तेनुसार भारत सहाव्या स्थानावर आहे. असे जरी असले तरी या क्षेत्रापुढे काही आव्हाने देखील आहेत व त्यावर सरकारने समर्पक उपायदेखील योजिले आहेत व त्यातील काही ठळक आव्हाने पुढीलप्रमाणे आहेत.\nशेतकरी लोकांची कर्जमाफीची मागणी\nभारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या आर्थिक नीती समितीने (एमपीसी) प्रसिद्ध केलेल्या आपल्या धोरणात्मक आढाव्यात स्पष्ट केले आहे की राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुदतीच्या रकमेच्या अंमलबजावणीमुळे राज्यांच्या वित्तपुरवठ्याच्या आर्थिक स्थितीला धोका निर्माण होऊ शकतो. उत्तर प्रदेश, पंजाब महाराष्ट्र, गुजरात या राज्यांनी शेतकऱ्यांना हजारो कोटींची कर्जमाफी जाहीर केली आहे. याचा अर्थ असा की कर्जाच्या नुकसानाची सध्याची किंमत, जरी मोठी असली तरी ती अजून भयावह नाही असे सरकार म्हणत असले तरी अर्थतज्ज्ञ त्याच्याशी सहमत नाहीत परंतु मोठ्या राज्यांत या समीकरणानुसार जर फक्त शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली जाणार असेल, तर फक्त एक-तृतीयांश शेती कर्जाच्या ऐवजी अर्ध्याहून अधिक कर्जमाफी द्यावी लागेल असे वाटते. अशा परिस्थितीत, एकूण कर्जमाफी रक्कम रु. ०.३ ट्रिलियन किंवा जीडीपीच्या ४ टक्के पर्यंत वाढेल. कर्नाटक, राजस्थान आणि मध्य प्रदेश यासारख्या निवडणुका असलेल्या राज्यांनीदेखील शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यांनी आपल्या राज्यांत एक तृतीयांश शेतकऱ्यांपर्यंत माफी वाढवली तर २०१९ च्या निवडणुकीपूर्वी कृषी कर्ज सवलतीची एकंदर रक्कम वाढेल व ती रु. २ ट्रिलियन किंवा भारताच्या जीडीपीच्या १.३ टक्के असेल. एक दशांश जीडीपी कमी झाल्यास अर्थव्यवस्थेस पंधरा हजार लाख कोटींचा फटका बसतो हे वास्तव विचारात घेतल्यास हे एक आव्हान ठरावे. या व्यतिरिक्त प्रामाणिक कर्जदारांवर कर्जमाफीमुळे अन्याय होतो व कर्ज न भरण्याची श्रुंखला सुरू होण्याची शक्‍यता देशाच्या बॅंकिंगच्या दृष्टीने घातक ठरू शकते. सद्य अनुभवाच्या आधारावर ५० टक्के शेतीकर्ज माफीची मागणी चिंता वाढवणारी आहे कारण राज्याकडून कर्ज-ते-जीडीपी गुणोत्तर सरासरी ४ टक्‍क्‍याने वाढते व अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ते हितावह नाही. यामुळे भारताच्या एकूण सार्वजनिक कर्जाचे प्रमाण कमी करण्याचे भारत सरकारचे उद्दिष्ट आहे व त्यासाठी अल्प बचतीचे दर कमी करण्यात आले आहेत तेही अन्यायकारक आहे.\nरिझर्व्ह बॅंकेने रेपो आणि रिव्हर्स रेपो दर गेल्या दीड वर्षात मोठ्या प्रमाणात कमी करण्याचे धोरण राबविण्याचे ठरविल्याने सर्व बॅंकांवर ठेवीवरील व्याजदर कमी ठेवण्याचे बंधन आले आहे. जेणेकरून उद्योजकांना देण्यात येणारा कर्ज पुरवठा कमी दरात करता येईल आणि अप्रत्यक्षपणे देशांतर्गत उत्पन्नात वाढ होईल. तथापि, सध्या ठेवीवर असणारा दर एवढा कमी होत चालला आहे की काही महिन्यात ठेवींवरील व्याज दर वाढले नाहीत तर बॅंकांकडे ठेवी ठेवण्याचा गुंतवणूकदारांचा कल कमी होऊन पर्यायी मार्ग शोधले जातील व बॅंकांना मोठ्या प्रमाणावर ‘रोखतेचा‘ प्रश्न उद्भवू शकेल. नोटाबंदी व नंतरच्या एक वर्षाच्या कालावधीत म्युच्युअल फंडामध्ये व जीवन विमामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सद्य ठेवीदारांना कमी व्याज दरात बॅंकेच्या नाळेशी जुळवून ठेवणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.\nभांडवलाची पर्याप्तता (Capital Adequacy)\nभारतीय बॅंकेत किमान भांडवलाची पर्याप्तता लक्षात घेता ‘बॅंकांचे असणारे भांडवल‘ हे अधिकच समस्याप्रधान आहे. एखाद्या बॅंकेने ’’तरतूद’’ म्हणून पैसे बाजूला काढणे हे लक्षण अनुत्पादक कर्जापासून बॅंक सुरक्षित करण्याचा एक सुनिश्‍चित मार्ग आहे. या पैशाचा वापर कोणत्याही अन्य उद्देशासाठी होऊ शकत नाही. ‘कॅपिटल ॲडिक्वसी रेशिअल’ हे एखाद्या बॅंकांत किती पर्याप्त भांडवल आहे हे समजण्याचे साधन आहे. जेव्हा हे प्रमाण कमी होते, तेव्हा बॅंकेस पैसे उधार घेणे किंवा ठेवीदारांच्या पैशांचा वापर अधिक दराने वापरून व्यवसाय करणे भाग पडते व येथेच बॅंका अशक्त होण्याचे बीज दडलेले आहे. हा पैसा बॅंकांच्या स्वतः:च्या गंगाजळीपेक्षा मोठ्या प्रमाणावर वापरणे जास्त धोकादायक आणि महाग आहे. सार्वजनिक-क्षेत्रातील बॅंका ज्यामध्ये जास्त संख्येने अनुत्पादक कर्जे आहेत अशा बॅंकांनी जर आपली गंगाजळी ताबडतोब वाढवली नाही तर काही बॅंका भारतीय रिझर्व्ह बॅंकेने निर्धारित केलेल्या किमान भांडवलाची गरज भागवू शकणार नाहीत. घोषित केलेली आर्थिक मदत आवश्‍यकतेपेक्षा कमी आहे. गेल्या आठवड्यात भारत सरकारने प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीची बॅंकिंग क्षेत्रातील मर्यादा याच कारणासाठी ४९ टक्‍क्‍यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.\nहेजिंगचे संरक्षण नसलेली विदेशी मुद्रा देयता\nज्या भारतीय कंपन्यांनी परदेशातून विदेशी चलनात मोठ्या प्रमाणात विदेशी चलनातच परत करावयाचे कर्ज घेतले असेल तर विदेशी चलन विनिमयात होणाऱ्या अस्थिर बदलामुळे किंवा देशी चलनाचे होणाऱ्या अवमूल्यनामुळे द्यावे लागणारे पैसे याचा बॅंकेच्या नफ्यावर व देयतेवर मोठा परिणाम करत आहेत. कंपन्यांवर विदेशी चलनाबरोबरच रुपयाच्या मूल्यदर बदलामुळे येणारा ताण भारतीय बॅंकांची कर्जाची परतफेड करण्याची क्षमता प्रभावित करू शकतो. सर्वसाधारणपणे अशा व्यवहारांना हेजिंगचे संरक्षण आवश्‍यक असते. तसे रिझर्व्ह बॅंकेने सुचविले आहे. तथापि अशक्त होत असलेल्या रुपयामुळे विदेशी चलनाच्या व्यवहारात एवढे चढउतार होतात की कोणत्या बाबीत हेजिंगचे खर्चिक संरक्षण घ्यायचे व कोठे घ्यायचे नाही याचे बॅंकांना आव्हान राहणार आहे.\nअनुत्पादक कर्जाचा पडणारा विळखा\nभारतातील बॅंकांची सर्वांत मोठी जोखीम अनुत्पादक कर्जामध्ये वाढत आहे. गेल्या काही वर्षांत जागतिक अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे अनुत्पादक कर्जे (एनपीए) वाढली आहेत. बॅंकांना अनुत्पादक कर्जाचा पडणारा विळखा ही या क्षेत्राला पडलेली सर्वांत मोठी डोकेदुखी आहे. देशातील एकूण अनुत्पादक कर्जाचा हिस्सा मार्च २०१७ मध्ये एकूण कर्जाशी ९.६ टक्के होता, व तो मार्च २०१८ पर्यंत १०.२ टक्‍क्‍यांपर्यंत वाढू शकतो अशी शक्‍यता वर्तविण्यात आली आहे. याचा अर्थ १०.२० लाख कोटी रुपयांची अनुत्पादक कर्जाची रक्कम एवढी मोठी आहे की जगात १३८ राष्ट्रांच्या त्यांच्या असणाऱ्या देशांतर्गत उत्पन्नापेक्षा अधिक आहे. केंद्र सरकारने योग्य निर्णय घेऊन वित्तीय पुरवठा करण्यास खोकड झालेल्या शंभर लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्य असणाऱ्या या क्षेत्रास आपला ताळेबंद स्वच्छ करण्यास परवानगी तर दिलीच होती पण भांडवलाचा आधार मिळावा म्हणून मोठा आर्थिक पुरवठा देखील करण्याची घोषणा केल्याने बॅंकांमध्ये नवी ऊर्जा मिळाल्याने चैतन्य निर्माण झाले आहे. असे असले तरी कर्ज देण्याची प्रक्रिया देखील जेवढी पारदर्शी असायला हवी तेवढी नसल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पूर्वी तारणावर आधारित (Security oriented) कर्ज पुरवठा होत असे तेव्हा अनुत्पादक कर्जाचे प्रमाण कमी होते. गेली बरेच वर्षे आता या सरकारी बॅंका सरकारचा कार्यक्रम राबवीत असल्याने उद्देश आधारित (purpose oriented) कर्ज पुरवठा झाल्याने अनुत्पादक कर्जाचे प्रमाण वाढत आहे व ते देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने घातक ठरू शकते. आज मितीला दहा लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक अनुत्पादक कर्जे असली (निवृत्त डेप्युटी गव्हर्नर यांच्या मते ही रक्कम रुपये वीस लाख कोटी असू शकते असे मत प्रदर्शित केले आहे) तरी अनेक बॅंकांनी अजूनही ताळेबंदात ताळेबंद दुरुस्ती करण्याची गरज आहे हे वास्तव ही लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे बॅलन्सशीट मॅनेजमेंट हे नवीन वर्षात आव्हानच ठरणार आहे. सध्या फसलेल्या कर्जाची सक्षम कर्जदारांकडून वसुली व्हावी म्हणून कोर्टामार्फत सक्तीच्या कर्ज वसुलीच्या कायद्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी लागली आहे. सरकारने नादारी कायदा पारित करून सक्षम कर्जदारांकडून पैसे वसूल करून घेण्याचा पर्याय बॅंकांना उपलब्ध करून देऊन ‘संजीवनीच‘ प्रदान केली आहे असे वाटते जेणेकरून वित्तीय पुरवठ्याची साखळी भविष्यात चालू राहील यावरून कर्ज वसुलीच्या गंभीरतेची जाणीव होऊ शकते. भारतातील एकूण कर्जांपैकी ३६.९ टक्के कर्ज जोखमीवर आहे, असे एका आयएमएफ अहवालात म्हटले आहे. तरीही, बॅंकांना फक्त ७.९ टक्के नुकसान सहन करण्याची क्षमता असली तरी आर्थिक व्यवहारांवर ताण येईल यात शंका नाही. त्यामुळे, जर या कर्जामुळे देखील आर्थिक स्थिती गंभीर होऊ लागली तर तर बॅंकांना मोठे नुकसान होईल यात मात्र शंका नाही.\nबॅंकांनी सरकारकडून मदत मागण्याची अपेक्षा ठेवण्याऐवजी स्वतःचे भांडवल लोकांकडून शेअर्स विक्री करून उभारले पाहिजे, त्यासाठी बॅंकांनी स्वतःची विश्वासार्हता वाढवायला हवी. जर अशी विश्वासार्हता वाढली तर सरकारला आर्थिक सोडवणूक व ठेव विमासारखे ‘बेल इन‘ पर्याय असणारे विधेयक आणायची आवश्‍यकता भासली नसती. वेळप्रसंगी करमुक्त कर्जरोखे विक्रीला काढून कमी दरात भांडवल उभारणी करून कमी दरात कर्ज उपलब्ध करून द्यायला हवे. मुडीज या संस्थेच्या अहवालानुसार दक्षिण आशिया व आग्नेय आशियातील सात देशातील सर्वांत जास्त गंभीर व आर्थिक स्फोटक परिस्थिती भारतीय बॅंकिंग क्षेत्राची आहे. सर्व मोठे कर्जदार कर्ज बुडविण्यातच हित मानत आहेत तर शेतकरी वर्ग कर्जमाफी मागत आहेत या सर्वांचा परिणाम देशांतर्गत उत्पन्न कमी होण्यावर होणार आहे. अशा प्रकारे भांडवलाची गळती नक्कीच हितावह नाही. क्रेडिट सुइझंने प्रसिद्ध केलेल्या ग्लोबल वेल्थ अहवालात भारतातील श्रीमंत व गरीब लोकांमधील असणाऱ्या उत्पन्नात मोठी दरी असल्याचे मत नोंदविले आहे. यासाठी कमी दरात आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या नागरिकांना कर्जे उपलब्ध करून त्यांना सक्षम करून देणे ही बॅंकांची जबाबदारी ठरवून आर्थिक धोरणातील बदल नवीन दिशादर्शक ठरावीत व सद्य आर्थिक स्थितीत हे आव्हान ठरावे.\nबॅंकांच्या भांडवलात भरीव वृद्धी व्हावी म्हणून केंद्र सरकारने पुढील दोन वर्षात दोन लाख अकरा हजार कोटींचे अधिक भांडवल गुंतविण्याची घोषणा वित्त मंत्र्यांनी केली आहे. पूर्वीच्या निर्णयानुसार ही रक्कम चाळीस हजार कोटी रुपयांपर्यंत मर्यादित ठेवायची होती परंतु बदलत्या परिस्थितीत ती वाढवावी लागली आहे. हा विषय सरकारच्या कार्यक्रम पत्रिकेत गेल्या दीड वर्षापासून होता पण त्यात ठोस निर्णय होत नव्हता. नोटबंदीनंतर बॅंकांकडे भरपूर पैसा जमा झाला त्यामुळे कर्ज पुरवठ्याची क्षमता वाढून तो सुरळीत होईल असा आशावाद व्यक्त केला जात होता. तथापि एक वर्षानंतर देखील कर्जास उठाव नाही ही परिस्थिती आत्मचिंतन करावयास भाग पडणारी आहे. त्यातच मार्च २०१५ मध्ये असणारी अनुत्पादक कर्जाची रक्कम रु. २.७८ लाख कोटी वरून रु. ७.३३ लाख कोटी व आता रु. ९.६० लाख कोटी झाल्याने तातडीचा निर्णय घ्यावा लागला असे दिसते. रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी अनुत्पादक कर्जाचा हा प्रश्न उत्तम हाताळला होता व कालबद्ध कार्यक्रम आखून बॅंकांना जबाबदारी घेण्यास भाग पाडले होते. त्यामानाने त्या नंतरच्या काळात उर्जित पटेलांच्या कालावधीत अनुत्पादक कर्जात खूपच भर पडली आहे व सदर अनुत्पादक कर्जांना ऊर्जितावस्थेत आणण्यास रिझर्व्ह बॅंक कमी पडल्याचे चित्र दिसून येत आहे. या भांडवलाच्या पुरवठ्यानंतर होणाऱ्या कर्ज वाटपाच्या आधारे होणाऱ्या पतपुरवठ्यामुळे देशांतर्गत उत्पन्न किमान तीन टक्‍क्‍यांनी वाढेल असा विश्वास सरकारला वाटत आहे व तो अनाठायी नाही पण त्याच्या बरोबरच चलन विस्तार होऊन महागाई मोठ्या प्रमाणात वाढेल हे ही सत्य नाकारून चालणार नाही.\nअर्थव्यवस्था व्यवसाय कर्ज कर्जमाफी म्युच्युअल फंड गुंतवणूक उत्पन्न महागाई\nएकदा प्राथमिक साधं वरण छान बनवता आलं, की मग पुढचा प्रवास खूप आनंददायी असतो. प्रयोग...\nलमार्टने फ्लिपकार्टला तब्बल १६ अब्ज डॉलर्स (१ लाख कोटी रुपये) खर्च करून आपल्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-pimpri-boy-suicides-100082", "date_download": "2018-05-28T03:41:00Z", "digest": "sha1:WA6AGMGPDY2GCRAEQV5XUJCZX6AUWCY4", "length": 10754, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "Marathi news pune news pimpri boy suicides पुणे - पिंपरीत युवकाची आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nपुणे - पिंपरीत युवकाची आत्महत्या\nसोमवार, 26 फेब्रुवारी 2018\nपिंपरी (पुणे) : राहत्या घरात गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. २६) दुपारी एकच्या सुमारास पिंपरी येथे घडली. फैजान अनिस पठाण (वय १७, रा. लालटोपी नगर,, मोरवाडी, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.\nपोलिस उपनिरीक्षक मधूसुदन घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फैजान याने राहत्या घरात कापडाच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेतला. कापड फाटल्याने तो खाली पडला. गळफास घेतल्याने त्याच्या तोंडातून रक्त आले होते. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी चौकशीची मागणी केली. फैजान हा गॅरेजमध्ये कामाला होता. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.\nपिंपरी (पुणे) : राहत्या घरात गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. २६) दुपारी एकच्या सुमारास पिंपरी येथे घडली. फैजान अनिस पठाण (वय १७, रा. लालटोपी नगर,, मोरवाडी, पिंपरी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.\nपोलिस उपनिरीक्षक मधूसुदन घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फैजान याने राहत्या घरात कापडाच्या सहाय्याने लोखंडी अँगलला गळफास घेतला. कापड फाटल्याने तो खाली पडला. गळफास घेतल्याने त्याच्या तोंडातून रक्त आले होते. त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी चौकशीची मागणी केली. फैजान हा गॅरेजमध्ये कामाला होता. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\nदीड लाख गुन्हे तपासाअभावी रखडले\nहिंगोली - राज्यात तब्बल एक लाख 42 हजार गुन्हे तपासाअभावी रखडले असून, यात सर्वाधिक 21 हजार गुन्हे कोल्हापूर परिक्षेत्रातील आहेत. सदर गुन्हे...\nकात्रज घाटाला रात्री ‘टाटा’\nखेड-शिवापूर - सुमारे पंधरा दिवसांपूर्वी कात्रज घाटात एका जोडप्याला मारहाण करून लुटल्याचा प्रकार झाला. त्यामुळे कात्रज घाटातून रात्रीचा प्रवास...\nतुर्भे रेल्वेस्थानकात फलाटावर क्रिकेट\nतुर्भे - खेळती हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश अशी रचना असलेले तुर्भे रेल्वेस्थानक एकेकाळी प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले होते; परंतु या...\nवाहतूक पोलिस करणार प्रथमोपचार\nपुणे - अपघाताच्या अनेक घटना शहरात दररोज घडतात. या अपघातग्रस्तांना तातडीने प्रथमोपचार मिळणे गरजेचे असते. मात्र, अनेकदा अशी मदत मिळतेच असे नाही....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-foodpoint-anjali-nene-marathi-article-1283", "date_download": "2018-05-28T03:23:23Z", "digest": "sha1:H4TGGNHH3GK5DENAH73EWVUFM344CXM4", "length": 17696, "nlines": 134, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Foodpoint Anjali Nene Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 21 मार्च 2018\n‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूड पॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत.\nसाहित्य : एक भाजीचा फणस, काळा मसाला, ओले खोबरे, चिंच, गूळ, आले, लसूण पेस्ट, मीठ व सोललेले वाल.\nकृती : फणसाची काटेरी साले काढावी. काढताना फणसाचे चार तुकडे करावे. म्हणजे साल काढण्यास सोपे जाते. नंतर आतल्या गाभ्याचे तुकडे करावे. (बियांसकट) वाल व फोडी वाफळून घ्यावीत. पॅनमध्ये तेल टाकून फोडणी करावी. त्यांत बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. वाफवलेली भाजी व वाल तिखट, मीठ, चिंच, गूळ, मीठ टाकून चांगली परतावे. ही भाजी फारच चविष्ट लागते. तसेच ती पौष्टिकही आहे. ही भाजी पोळी-भाकरी बरोबर गरम गरम खावी.\nसाहित्य : चार-पाच कच्ची केळी, आमसूल किंवा चिंच, गूळ, एक कांदा, ओले खोबरे, १ चमचा तिखट, मीठ, तेल.\nकृती : केळी सालासकट स्वच्छ धुवावी. बटाट्याच्या फोडी करतो तशा किंवा गोल गोल चकत्या कराव्यात. भाजी चिरल्यावर वाफवून घ्यावी. पॅनमध्ये तेल टाकून फोडणी करावी. कांदा छान गुलाबी परतावा. त्यात वाफवलेली केळीच्या चकत्या टाकाव्या. त्यात तिखट, मीठ टाकून चांगली परतावे. झाकण ठेवावे. १० मिनिटाने पाण्याचा हबका मारून पुन्हा झाकण ठेवावे. आमसूल, गूळ घालावा. भाजी सर्व्ह करताना त्यावर खोबरे, कोथिंबीर घालावे. ही भाजी फारच रुचकर लागते.\nसाहित्य : अर्धा किलो उडदाचे पीठ, अर्धा किलोपेक्षा कमी पिठीसाखर, दोन वाट्या चांगले तूप, विलायची पूड, किसमीस.\nकृती : प्रथम अर्धी वाटी पीठ हलक्‍या हाताने मंद गॅसवर भाजावे. नंतर त्यात १ वाटी तूप टाकावे. चांगले खमंग भाजावे. गुलाबीसर भाजले पाहिजे. नंतर उरलेले पीठ सुद्धा तसेच भाजावे. एकत्र गार होऊ द्यावे. त्यात पिठी साखर चाळून घालावी. तसेच खिसमिस, विलायची घालून सर्व एकत्र छान चुरावे. थोडे हाताला तूप लावून लाडू वळावे. थंडीच्या दिवसात वृद्धांना व मुलांना खूप पौष्टिक असतात.\nसाहित्य : पाच पिवळ्या सालीची केळी (सालीला शक्‍यतो डाग नको) अर्धी वाटी साजूक तूप, अर्धी वाटी साखर, १ वाटी खोवलेले ओले खोबरे, ड्रायफ्रुटचे बारीक तुकडे, विलायची पावडर.\nकृती : प्रथम केळ्यांची साले काढावी. केळ्याच्या गोल गोल चकत्या (पातळ) कराव्या. निर्लेप पॅनमध्ये तूप टाकावे. तूप वितळल्यावर केळीचे काप टाकावेत. ते तुपात चांगले घोळवावेत. (अगदी हलक्‍या हाताने) नंतर त्यात साखर, ओले खोबरे व ड्रायफ्रुटस्‌ टाकावे. सर्व छान हलक्‍या हाताने वर खाली करावे. (गॅस मंद ठेवावा) झाकण ठेवावे. ५ मिनिटाने गॅस बंद करावा. गार झाल्यावर विलायची पूड भुरभुरावी. व सर्व्ह करावा. हा हलवा फरच पौष्टिक व रुचकर लागतो.\nकेळ फूल ः केळी झाडाला आल्यावर शेवटी केळफुल राहाते. पूर्ण केळीचा फणा तयार झाला की, पुढचे राहिलेले केळफूल काढावे.\nकेळफुलाची भाजी ः त्याची पाने काढल्यावर आत तुरे असतात ते सर्व काढून घ्यावे. तुऱ्यात पिवळ्या रंगाचा धागा असतो. तो काढून टाकावा. सर्व तयार झाल्यावर ते तुरे बारीक चिरावेत. चिरल्यावर काळे पडतात. म्हणून आंबट ताकात घालावे. म्हणजे काळे पडत नाही. काळे वाटाणे आदल्या दिवशी भिजत घालावे. सकाळी स्वच्छ धुवून थोडा सोडा टाकून कुकरमध्ये शिजवून घ्यावे.\nसाहित्य : केळफूल, १ वाटी काळे वाटाणे शिजवलेले, १ कांदा बारीक चिरलेला, चिंचेचा कोळ व थोडा गूळ, मीठ, काळा मसाला १ चमचा, १ चमचा तिखट, १ वाटी खोवलेला नारळ, कोथिंबीर, फोडणीचे साहित्य.\nकृती : चिरलेले केळफूल ताकातून काढावे. वाफवून घ्यावे. निर्लेप पॅनमध्ये २ टेबल स्पून तेल टाकावे. व फोडणी करावी. कांदा परतून घ्यावा. त्यात वाफवलेले केळफूल व शिजलेला वाटाणा टाकावा. थोडे परतून घ्यावे. त्यात तिखट, मीठ, काळा मसाला टाकून झाकण ठेवावे. १० मिनिटाने त्यात चिंच, गूळ घालून वाफ आणावी. नंतर बाऊलमध्ये भाजी काढून त्यावर खोबरे व कोथिंबीर भुरभुरावी. ही भाजी भाकरी, पोळी बरोबर छान लागते. हा कोकणातील खास पदार्थ आहे.\nसाहित्य : बासमती राइस ३ कप पाण्यात ठेवावा. १ वाटी बटाटा, वाटाणे फ्रेंच बीन्स, गाजर, लांब चिरलेला कांदा, मीठ, गरम मसाला पूड, दालचिनी, तमालपत्र, मिरे, लवंगा, मोठी वेलची, ३-४ सुक्‍या लाल मिरच्या, १ वाटी तेल.\nकृती : सर्व भाज्यांच्या फोडी वाफवून घ्याव्यात. चिरलेला कांदा तळून तांबूस रंगावर तळून घ्यावा. कुकरमध्ये तेल घालावे. गरम मसाल्याची फोडणी करावी. नंतर त्यांत सर्व वाफवलेल्या भाज्या हलकेच परताव्यात. नंतर बासमती तांदूळ निथळून भाज्यात टाकून तोही परतावा. चांगला परतून घेऊन त्यात लाल मिरच्या कुस्करून टाकाव्या. गरम मसाला पूड व मीठ टाकावे. सर्व एकजीव करावे. नंतर उकळलेले पाणी ३ कप घालावे. कुकरच्या कमी हीटवर तीन शिट्या कराव्या. खाली उतरून कांदा पसरावा. हवे तर ओला नारळाचा चव व कोथिंबीर सर्व्ह करताना भुरभुरावी. सर्व भाज्या असल्याने हा पुलाव खूपच पौष्टिक व लज्जतदार लागतो.\nसाहित्य : अर्धा किलो छोटे बटाटे उकडून साल काढलेले. एक मोठा कांदा बारीक चिरलेला, एक चमचा लसूण आले पेस्ट, एक वाटी टोमॅटो पुरी १ वाटी, ओला नारळाचा चव, ३ चमचे तिखट, गरम मसाला, जिरे, मीठ, गूळ, अर्धी वाटी तेल.\nकृती : बटाटे सोलून तळून घ्यावेत. सर्व मसाला मिक्‍सरमध्ये घालून बारीक वाटावा. त्यात कांदा, गूळ, गरम मसाला, तिखट सर्व आले पाहिजे. नंतर बटाटे तळल्यावर बाजूला ठेवावेत. त्याच तेलात सर्व वाटलेला मसाला घालावा. चांगला परतून वरती तेल सुटले पाहिजे. पाहिजे तर १ चमचा तेल जादा घालावे. मसाला एकजीव झाल्यावर त्यांत अर्धा कप पाणी घालावे. नंतर सर्व बटाट्यांना टूथ पीकने टोचून त्यात घालावेत. चांगले रटरट झाले की झाकण ठेवावे. पाच मिनिटांनी तुमची मसालेदार चटकदार बटाटे झाले. भाकरी बरोबर, भाताबरोबर, पोळी बरोबर फारच टेस्टी लागतात.\nरेसिपी केळी गुलाब नारळ\nबोंबील व प्रॉन्सची मेजवानी\nमिक्‍स डाळीचे अप्पे साहित्य : एक वाटी मूगडाळ, १ वाटी सालवाली मूगडाळ, अर्धी वाटी...\nउन्हाळ्याचा त्रास टाळण्यासाठी कपड्यांपासून प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने बघतो. यामध्ये...\nदाल पकवान, उंधियो, हांडवा\nदाल पकवान साहित्य सारणासाठी : दोन वाटी हरभऱ्याची डाळ, १ टेबल स्पून तेल, १...\nआडवे शब्द १. शोभिवंत, सुंदर, ४. उद्विग्न, मन...\nकढी गोळे, वडे, पराठे\nब्रेडची कोथिंबीर वडी साहित्य : अडीचशे ग्रॅम कोथिंबीर, २ मोठे कांदे, लसूण, आले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/122-uttar-maharashtra-nashik/3980-leopard-attack-on-school-child-in-nashik", "date_download": "2018-05-28T03:00:17Z", "digest": "sha1:FGI7Q2V3GTQIB6IA7XNFK5NVBX2J5YJI", "length": 6689, "nlines": 141, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "नरभक्षक बिबट्याने केला चिमुरड्यावर हल्ला, घटनास्थळी सापडले धड - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनरभक्षक बिबट्याने केला चिमुरड्यावर हल्ला, घटनास्थळी सापडले धड\nजय महाराष्ट्र न्यूज, नाशिक\nनाशिकच्या मालेगाव तालुक्याच्या साकुरमध्ये नरभक्षक बिबट्याने एका चिमूकल्याला लक्ष केले.\nनरभक्षक बिबट्यानं कुणाल प्रकाश अहिरे या चिमुरड्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कुणालचा दुर्दैवी अंत झालाय.\nबुधवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी आता साकुर गावात मोठ्या संख्येने वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झालेत.\nयाशिवाय बिबट्याला ठार करण्यासाठी हैदराबादहून खास शार्पशूटर मागवण्यात आले आहेत. बिबट्याच्या या हल्ल्यानंतर संपूर्ण गावात भितीचे वातावरण पसरले आहे.\nअल्पवयीन गतिमंद मुलीवर सामुहिक बलात्कार\nनवजात बालकांचा जीव धोक्यात; एकाच पेटीत तीन ते चार बालकांवर उपचार\nगणपती मिरवणुकीदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी\n...म्हणून अरविंद केजरीवाल एक, दोन नाही तर दहा दिवस नाशिकमध्ये येऊन राहणार\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://mgvaidya.blogspot.com/2012/09/blog-post_9.html", "date_download": "2018-05-28T02:50:48Z", "digest": "sha1:4GWQ4FBF5ZCXRWPWWT4FDCGSFPCNYQLZ", "length": 30146, "nlines": 52, "source_domain": "mgvaidya.blogspot.com", "title": "भाष्य: लोकशाहीच्या प्राणशक्तीच्या बचावासाठी", "raw_content": "\nरविवारचे भाष्य दि. ९ सप्टेंबर २०१२ करिता\nराम बहादूर राय हे एक निर्भीड व निर्भय पत्रकार आहेत. जयपूरवरून प्रकाशित होणार्‍या ‘पाथेय कण’ या पाक्षिकाच्या १ ऑगस्टच्या अंकात त्यांचा एक लेख प्रसिद्ध झाला आहे. शीर्षकाच्या पुढे नमूद असलेल्या आकड्यावरून असे दिसून येते की, या विषयावरील हा त्यांचा तिसरा लेख आहे; म्हणजे त्यांच्या प्रदीर्घ लेखाचा तिसरा भाग आहे. ‘पाथेय कण’ माझ्याकडे नियमपूर्वक येते. पण मी पूर्वीचे दोन लेख वाचलेले नाहीत. हा तिसरा वाचला आणि मला तो स्वत:तच परिपूर्ण वाटला. या वेळचे ‘भाष्य’ राम बहादूर राय यांच्या त्या लेखाचा स्वैर अनुवाद आहे.\n‘मीडिया की दयनीय स्थिति’ म्हणजे प्रसारमाध्यमांची केविलवाणी स्थिती असे त्या लेखमालेचे शीर्षक आहे. श्री राय लिहितात-\nपहिल्या प्रेस आयोगात आचार्य नरेंद्र देव, आणि डॉ. जाकीर हुसैन (जे पुढे राष्ट्रपती झाले) या स्तराच्या प्रतिष्ठित व्यक्ती होत्या. तीन वर्षे अध्ययन करून या आयोगाने आपला अहवाल दिला. त्या अहवालात अनेक मुद्दे आहेत. पण मी येथे केवळ दोन मुद्यांचा निर्देश करणार आहे. पहिला मुद्दा हा की, प्रेस आयोगातून तीन संस्था निघाल्या. (१) पत्रकारांकरिता वेतन मंडळ (वेज बोर्ड) (२) वृत्तपत्रांच्या नियमनासाठी ‘प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया’ आणि (३) वृत्तपत्रांच्या पंजीयनासाठी ‘रजिस्ट्रार, न्यूजपेपर्स’.\nवृत्तपत्रे आणि विदेशी भांडवल\nदुसरी महत्त्वाची गोष्ट ही की, या पहिल्या प्रेस आयोगाने, हे स्पष्ट केले की, स्वतंत्र देशाच्या वृत्तपत्रांमध्ये विदेशी भांडवलाला अनुमती असू नये. केवळ एक अपवाद करण्यात आला होता. तो होता ‘रीडर्स डायजेस्ट’चा. कारण, त्या नियतकालिकात विदेशी भांडवल त्यापूर्वीच येऊन गेले होते. परंतु, आता अशी स्थिती राहिलेली नाही. आपण कदाचित् ऐकले असेल, आणि नसेल ऐकले तर मी सांगतो, ‘‘गेल्या २९ मार्चला इंदूरहून प्रकाशित होणार्‍या ‘नई दुनिया’ या दैनिकाचा जो अंक प्रकाशित झाला, तो त्या दैनिकाचा शेवटचा अंक होता. कोणी खरेदी केले ते दैनिक २२५ कोटी रुपये देऊन ‘दैनिक जागरण’ या वृत्तपत्रानेच ते खरेदी केले. ‘नई दुनियाला’ ७० कोटी रुपयांचा एकूण तोटा झाला होता, म्हणे २२५ कोटी रुपये देऊन ‘दैनिक जागरण’ या वृत्तपत्रानेच ते खरेदी केले. ‘नई दुनियाला’ ७० कोटी रुपयांचा एकूण तोटा झाला होता, म्हणे\nपरंतु, ‘नई दुनिया’ची विक्री झाली आणि ‘जागरण’ने तिची खरेदी केली, हा चिंतेचा सवाल नाही. या खरेदी-विक्रीत जो पैसा गुंतला आहे, तो अमेरिकेच्या ‘ब्लॅकस्टोन कंपनी’चा आहे. ब्लॅक स्टोन कंपनी केवळ वीस वर्षांपूर्वी स्थापन झालेली आहे. मी पूर्ण जबाबदारीनिशी विधान करीत आहे की, या ब्लॅक स्टोन कंपनीत अंबानींचा काळा पैसा गुंतलेला आहे. या ब्लॅक स्टोन कंपनीचे आजचे भांडवल १० लाख कोटी रुपयांचे आहे. आता कुणाच्याही मनात प्रश्‍न येईल की, ही ब्लॅक स्टोन कं. ‘दैनिक जागरण’मध्ये पैसे का गुंतवीत आहे आणि ‘दै. जागरण’ ‘नई दुनिया’ का खरेदी करीत आहे\nपरंतु, या प्रश्‍नाचे उत्तर जाणून घेण्यापूर्वी आपण समजून घेतले पाहिजे की, वृत्तपत्र म्हणजे काय वृत्तपत्राची व्याख्या काय एका तत्त्वज्ञाने वृत्तपत्राची अशी व्याख्या केली आहे : खरे वृत्तपत्र ते की ज्या द्वारे देश स्वत:शी बोलत असतो. ‘पाथेय कण’च्या लाख-दीड लाख प्रती छापल्या जातात. पण कोणतेही विदेशी भांडवल यात नाही. त्यामुळे मी म्हणू शकतो की, ‘पाथेय कण’मध्ये लोक आपले प्रतिबिंब बघत असतात, आपला चेहरा पाहत असतात, आपली बुद्धी पारखीत असतात. कोणत्याही वृत्तपत्राच्या दृष्टीने, वृत्तपत्र हा असा एक आरसा असतो की, ज्यात त्या वृत्तपत्राचा वाचक स्वत:शी वार्तालाप करताना दिसतो वा नाही हे दिसून यावे. परंतु, आज सर्व नसली तरी अधिकांश वृत्तपत्रे फक्त आपल्या मुनाफ्याची बात करीत असतात.\nआपण हे बघितले की, एक अमेरिकन कंपनी खरेदी करीत आहे आणि आम्ही विकले जात आहोत. प्रश्‍न हा आहे की, ही खरेदी-विक्री का होत आहे स्वातंत्र्याच्या प्रारंभकाळी नरेंद्र तिवारी, रामबाबू, लाभचंद छजनानी प्रभृतींनी एकत्र येऊन आणि एक स्वप्न स्वीकारून ‘नई दुनिया’ सुरू केली. स्वप्न हे की, या देशाच्या नवनिर्माणात माझ्या या वृत्तपत्राचाही सहभाग असावा. हे स्वप्न घेऊन ‘नई दुनिया’चा जन्म झाला आणि आता देशाच्या नवनिर्मितीचा दुसरा अध्याय लिहिला जायचा आहे तर त्या स्वप्नाचा अंत झाला आहे. केवढी ही शोकांतिका आहे स्वातंत्र्याच्या प्रारंभकाळी नरेंद्र तिवारी, रामबाबू, लाभचंद छजनानी प्रभृतींनी एकत्र येऊन आणि एक स्वप्न स्वीकारून ‘नई दुनिया’ सुरू केली. स्वप्न हे की, या देशाच्या नवनिर्माणात माझ्या या वृत्तपत्राचाही सहभाग असावा. हे स्वप्न घेऊन ‘नई दुनिया’चा जन्म झाला आणि आता देशाच्या नवनिर्मितीचा दुसरा अध्याय लिहिला जायचा आहे तर त्या स्वप्नाचा अंत झाला आहे. केवढी ही शोकांतिका आहे ‘नई दुनिया’ तोट्यात चालली होती, हे तेवढे महत्त्वाचे नाही. खरी गोष्ट ही आहे की, ‘नई दुनिया’ तोट्यात दाखविली गेली होती.\nअमेरिकेतील ज्या कंपनीने हा व्यवहार केला, त्या अमेरिकेत, एकाच वृत्तपत्राने, एकाच शहरात, तीन आवृत्त्या काढायला परवानगी नाही. दूरदर्शनच्या कोणत्याही चॅनेलला ही परवानगी नाही की, तिने रेडिओही सुरू करावा आणि ना कोण्या रेडिओला वृत्तपत्र सुरू करण्याची परवानगी आहे. आपल्या देशात मात्र ‘इंडिया टुडे ग्रुप’ ‘आजतक’ही चॅनेल चालवीत आहे, एक नियतकालिकही चालवीत आहे आणि कुणास ठावे, आणखी काय काय चालवीत आहे पण यातून एक एकाधिकारशाही निर्माण होणार आहे, हे आपण पक्के समजून चालावे. एक घटना सांगून मी माझे कथन स्पष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे.\nपाच वर्षांपूर्वीची घटना आहे. वाय. एस. राजशेखर रेड्डी त्यावेळी आंध्रप्रदेशाचे कॉंग्रेसी मुख्य मंत्री होते. रामोजी राव यांच्या मालकीचे ‘इनाडू’ वृत्तपत्र त्यांच्यावर कडक टीका करीत असे. त्यावेळी या ब्लॅक स्टोन कंपनीकडून पैसे घेऊन मुख्य मंत्री राजशेखर रेड्डी यांनी ‘साक्षी ग्रुप’ उभा केला आणि सध्या तुरुंगाची हवा खात असलेले आपले पुत्र जगनमोहन रेड्डी यांच्या स्वाधीन त्याची व्यवस्था केली. ‘नई दुनिया’च्या व्यवहारात याच ब्लॅक स्टोन कं.चे २६ टक्के भागभांडवल आहे. नंतर त्या ‘साक्षी ग्रुप’मध्ये अंबानींनी उडी घेतली. तेव्हा ‘इनाडू’ टीव्हीत २५ हजार कोटी रुपये ओतून त्या टीव्हीवर त्यांनी कब्जा मिळविला. या पैशाच्या जोरावर विभिन्न राज्यांमध्ये ई टीव्हीच्या १८ चॅनेल्स सुरू झाल्या. या सर्व चॅनल्स ब्लॅक स्टोन कंपनीच्या माध्यमाने अंबानींच्या पैशाने सुरू आहेत. आता असेही कळले आहे की, ई टीव्हीलाही ‘नेटवर्क १८ (18) या कपंनीने खरेदी केले आहे. नेटवर्क १८ ही राघव बहल यांची कंपनी आहे आणि राघव बहलच्या कंपनीत कुणाचा पैसा लागला आहे, हे मी सांगण्याची गरज नाही. प्रत्येक पत्रकार ते जाणतो.\nहा काय योगायोग समजावा नाही, हा योगायोग नाही. भारताच्या पत्रकारितेची ही शोकांतिका आहे. या खरेदी-विक्रीच्या मागे दोन हेतू आहेत; आणि आपण त्याच्या विरोधात लढ्यासाठी सिद्ध झाले पाहिजे. या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात सामान्य नागरिक गुंतलेला नाही; त्यात लोकतंत्राचा मुद्दा नाही; त्यात आर्थिक सुधारणेचा भाग नाही; त्यात स्वदेशीची चिंता नाही; गांधीजींच्या स्वप्नांचा तर संबंधच नाही. या खरेदी-विक्री व्यवहारात दोनच गोष्टी आहेत. (१) मुनाफा आणि (२) लोकांचे हात पिरगळण्याची ताकद प्राप्त करणे. कुणाचा गळा घोटण्यासाठी हे सारे चालू आहे\nप्रसारमाध्यमांची ताकद मी जाणतो. मी आपल्या अनुभवातून जाणतो. पण या क्षणी मी एवढेच सांगू इच्छितो की, प्रसारमाध्यमांचे हे अक्विझिशन -रिक्विझिशन (ग्रहण-विसर्जन), विलीनीकरण आणि प्रसारमाध्यमांवरील एकाधिकारशाही घराण्यांचे जे बनणे, बिघडणे चालू आहे, हे आपल्या देशाच्या दृष्टीने शुभ लक्षण नाही.\nलोकशाहीला सर्वात मोठा धोका कुणाकडून असेल, तर तो आहे एकाधिकारशाही घराण्यांकडून. हा जो पैसा ओतला जात आहे, तो देशाची धोरणे आखणार्‍यांवर दडपण आणून त्यांच्याकडून आपली गोष्ट मनवून घेण्यासाठी. जर वाजपेयीसारखी, प्रदीर्घ काळ राजकीय क्षेत्रात जीवन घालविणारी, राष्ट्रीयतेची प्रखर प्रतीक असलेली, जिच्यावर कसलाही कलंक नव्हता आणि जिच्या देशभक्तीवर कुणीही शंका सुद्धा घेऊ शकत नव्हते अशी व्यक्ती जर या मंडळींच्या दडपणाखाली येऊ शकते, तर आज भारताच्या प्रधानमंत्र्याच्या खुर्चीवर बसलेल्या, अमेरिकेचा एजंट असलेल्या व्यक्तीला वाकविण्यासाठी कितीसा वेळ लागणार\nमनमोहनसिगांसंबंधी मी जे वर म्हटले आहे, त्यासाठी माझ्याकडे प्रमाण आहे. सर्वात मोठे प्रमाण हे की, १९९१ मध्ये, आपल्या देशाने, दिवाळखोरपणापासून वाचण्यासाठी, आपले सोने गहाण ठेवले होते. या निर्णयामागे याच व्यक्तीची करतूत होती. तो निर्णय तत्कालीन प्रधानमंत्री चंद्रशेखर यांनी घेतला होता. ते चंद्रशेखर लोकसभेची निवडणूक लढवीत असताना, त्यांनी मला हा संपूर्ण किस्सा सांगितला होता. वेळ आली की मीही हे सर्व सांगेन.\nयापुढे, ही एकाधिकारवादी घराणी सत्य-असत्य याचा निवाडा करतील. ही घराणी आमच्या स्वातंत्र्याला लगाम लावतील आणि राजकीय सत्तेचा स्वत:च्या मतलबाकरिता उपयोग करून घेतील. ही घराणीच लहान वृत्तपत्रांना मारून टाकतील. लोकशाही म्हणजे विकेंद्रीकरण असते; आणि हुकूमशाही एकाधिकारशाहीतून उत्पन्न होत असते. २५ जून २००२ ला एका अघोषित आणिबाणीचा आम्ही स्वीकार केला. घोषित आणिबाणी समाप्त करण्याकरिता आपणास १८-१९ महिने लढावे लागले होते. पण या अघोषित आणिबाणीशी लढायची लढाई प्रदीर्घ काळ चालणारी आहे, आणि त्यासाठी आपणास कंबर कसावी लागणार आहे.\nप्रभाष जोशी यांचा ७४ वा वाढदिवस आम्ही इंदूर प्रेस क्लबच्या मदतीने साजरा केला. त्याप्रसंगी झालेल्या विचारविनिमयानंतर आमच्या लक्षात आले की, तिसर्‍या प्रेस आयोगाचे गठन झाले पाहिजे. असा आयोग बनेल, तरच त्याच्या द्वारे सध्याच्या प्रसारमाध्यमांच्या खर्‍या स्वरूपाचे चित्र भारतीय नागरिकांच्या समोर येऊ शकेल. पहिला प्रेस आयोग, स्वातंत्र्यानंतर लगेच बनला होता. दुसरा आयोग मुरारजी देसाई प्रधानमंत्री असण्याच्या काळात बनला होता. परंतु, त्या आयोगाचे कार्य पूर्ण होण्याच्या पूर्वीच ते सरकार गेले. नंतर श्रीमती इंदिरा गांधींचे सरकार आले. या सरकारने प्रेस आयोग भंग केला नाही, पण त्याचे पुनर्गठन केले. या आयोगाचा अहवाल १९८२ मध्ये आला.\nया गोष्टीला ३० वर्षे होऊन गेली आहेत. या तीस वर्षांत प्रसारमाध्यमात खूप बदल झाले आहेत. त्यांची रंगत बदलली आहे. त्यांची चाल आणि त्यांचा चेहरा बदलला आहे. या माध्यमांची खरी स्थिती समजण्यासाठी तिसर्‍या आयोगाशिवाय अन्य पर्याय नाही. या आयोगासमोर हाही एक मुद्दा असावा की, आज प्रसारमाध्यमांमध्ये किती विदेशी भांडवल गुंतलेले आहे आणि कोणत्या कंपन्यांची किती पूंजी लागलेली आहे. त्याचप्रमाणे, प्रसारमाध्यमांचे जे दायित्व आहे, ते दायित्व ती पार पाडीत आहेत काय, याही मुद्याची चौकशी व्हावी. वर एकाधिकाराच्या धोक्याचा उल्लेख केला गेला आहे. खरेच तो धोका आहे वा नाही, याचाही शोध घेतला जावा. यासाठी आम्ही एक ठराव पारित केला. प्रस्ताव मुद्दाम लहान केला. केवळ १५-१६ पंक्तींचा. यासाठी की, प्रधानमंत्री किंवा त्यांचे कोणी सहयोगी यांना तो वाचण्याचे कष्ट पडू नयेत. तसे, तिसर्‍या प्रेस आयोगासंबंधी आम्ही एक सविस्तर निवेदन तयार केले आहेच. ते वेगळे आहे.\nत्यावेळी प्रधानमंत्र्यांच्या कार्यालयात प्रेस सल्लागार म्हणून हरीश खरे काम करीत होते. हरीश खरे माझे जुने मित्र आहेत. मी त्यांना म्हणालो, प्रधानमंत्र्यांना देण्यासाठी मला आपणास एक पत्र द्यावयाचे आहे. त्यांनी लगेच मला बोलावणे पाठविले. त्यांना मी प्रभाष जोशी यांच्या संस्मरणांचे पुस्तक भेट केले आणि ते पत्रही दिले. त्यात आम्ही काही पत्रकार प्रधानमंत्र्यांना भेटू इच्छितो, असे लिहिले होते. त्यात काही बड्या पत्रकारांचीही नावे होती. तेव्हापासून सहा-सात महिने मी हरीश खरे यांना सतत फोन करीत होतो आणि त्यांच्याकडून एकच उत्तर येत होते की, प्रधानमंत्र्यांकडून वेळ घेऊन मी आपणास कळवीन हरीश खरे यांनी प्रधानमंत्र्यांचे कार्यालय सोडले पण भेटीची वेळ काही मिळाली नाही.\nज्या दिवशी हरीश खरे यांनी प्रधानमंत्र्यांचे कार्यालय सोडले, त्याच दिवशी त्यांनी मला फोनवरून आपण पीएमओ सोडले असल्याचे कळविले. दोन-तीन दिवसानंतर इंडिया इंटरनॅशनल सेंटरच्या ऍनेक्सीत त्यांची माझी भेट झाली. मी हरीश खरेंना म्हणालो, आपण पीएमओ का सोडले, हे मी नंतर विचारीन, पण मी हे जाणून घेऊ इच्छितो की, प्रधानमंत्र्यांशी तर आपली जाता-येता वारंवार भेट होत असणार, अन्य अधिकार्‍यांशीही आपला वार्तालाप होत असणार, कधी कधी आपण एकटेही त्यांना भेटत असाल, तेव्हा आपण त्यांच्याजवळ तिसर्‍या प्रेस आयोगासंबंधी नक्कीच विषय काढला असणार. मग त्या विषयासंबंधी बोलण्यासाठी आमच्या प्रतिनिधी मंडळाला वेळ का मिळू शकली नाही हरीश खरे यांनी खूप विस्तारपूर्वक बातचीत केली. त्या संपूर्ण बातचीतीचे सार हे की, प्रधानमंत्री एकाधिकारी प्रसारमाध्यमांच्या दडपणाखाली इतके दबलेले आहेत की, या विषयावर त्यांना बोलण्याची इच्छाच नाही.\nहरीश खरे पुढे म्हणाले, ‘‘तिसर्‍या प्रेस आयोगाचे गठन होणे हे फार कठीण काम आहे. पण या मुद्यावर मी आपणासोबत आहे.’’ मला शेवटी हेच म्हणावयाचे आहे की, लोकतंत्राची प्राणशक्ती जिवंत ठेवायची असेल, लोकशाहीवर येऊ घातलेल्या या संकटाला येथेच जमिनीत गाडून टाकायचे असेल, आणि आपल्या या देशात लोकशाही सतत बहरत रहावी असे वाटत असेल, तर प्रसारमाध्यमांची स्वतंत्रता अनिवार्य आहे. त्यासाठी लोकतांत्रिक चेतना आवश्यक आहे आणि या चेतनेसाठी, वेळ आली तर प्राणांचे बलिदान करूनही संघर्ष करण्याची गरज आहे.\nहिन्दी भाष्य यहाँ पढ़िए\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/india-world?start=72", "date_download": "2018-05-28T02:53:18Z", "digest": "sha1:354B6R6ESA2RTQEZABGB4SD3S6HBI6QV", "length": 6567, "nlines": 162, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "देश-दुनिया - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nआशियातील सर्वात मोठे ट्यूलिप गार्डन पर्यटकांसाठी खुले\nकर्नाटकातील निवडणूकांचं बिगूल वाजलं ; वेळापत्रक जाहीर\n...म्हणून ‘या’ पत्रकाराला वाळू माफियांनी भरदिवसा अंगावर ट्रक घालून चिरडलं\nस्मिथसह डेव्हिड वॉर्नरवर आजीवन बंदी \nअमित शहांची रणनीती मायावतींना झटका देणार \nरशियात अग्नितांडव; 37 जणांचा होरपळून मृत्यू\n घालावे लागणार बुलेटप्रुफ जॅकेट\nजीवघेणा खेळ; अजगरानेच आवळला गारुड्याचा गळा\nउपोषणादरम्यान अण्णांची प्रकृती खालावली, सरकार तोडगा कधी काढणार \nआम आदमी पक्षाला दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा\nअॅट्रॉसिटीबाबतच्या निर्णयावर भाजपचेच खासदार नाराज\nया दिव्यांगाच्या जिद्दीला सलाम...\nराज्यसभेच्या 58 जागांसाठी निवडणूक\nऍट्रोसिटीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय\nचारा घोटाळा अंगलट; लालूंना 7 वर्षांची शिक्षा\nवर्गातील हजेरीच्या मुद्द्यावरून जेएनयूचे विद्यार्थी आक्रमक\nमोदी हे भ्रष्टाचाराचं दुसरं नाव - राहुल गांधी\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.bankonlineexams.com/2016/08/blog-post_8.html", "date_download": "2018-05-28T03:04:24Z", "digest": "sha1:I2KCLOMZYZQAXFU3OMO2LUGBP7VFBL5O", "length": 15442, "nlines": 172, "source_domain": "www.bankonlineexams.com", "title": "Spardha Pariksha.... Flat 40% Off on Kiran Prakashan Pratiyogita Kiran Books: भारताच्या टी.एम.कृष्णा आणि बेझवाडा विल्सन यांना मॅगसेसे पुरस्कार", "raw_content": "\nभारताच्या टी.एम.कृष्णा आणि बेझवाडा विल्सन यांना मॅगसेसे पुरस्कार\nसुप्रसिद्ध कर्नाटकी संगीतकार टी.एम. कृष्णा आणि सामाजिक कार्यकर्ते बेझवाडा विल्सन या दोन भारतीयांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. इतर तिघांमध्ये फिलिपाईन्सचे कोंकिथा कारपिओ-मोरालेस, इंडोनेशियाचे डॉम्पेट दुआफा , जपान ओव्हरसीज कॉर्पोरेशन आणि लाओस येथील व्हिएतियन रेस्क्यू या संस्थांचा समावेश आहे. चेन्नईच्या ४० वर्षीय टी.एम. कृष्णा सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील\nकार्याबद्दल या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी आपल्या गायनामधून सामाजिक सलोखा जपला आहे. कृष्णा यांनी भारतीय संस्कृतीची ओळख आपल्या गायनामधून करून देत, दलित व इतर वर्गाच्या समुदायाला संगीताची ओळख करुन दिली. तर बेझवाडा विल्सन यांना मानवी प्रतिष्ठेच्या मुलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी केलेल्या कार्याबद्दल मॅगसेसे पुरस्कार देण्यात आला. त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय आंदोलन केले होते. मानवी हक्क मिळवून देण्यासाठी ते लढत आहेत. फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार १९५७ पासून सुरू करण्यात आला. आतापर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी, सामाजिक कार्यकर्त्यां अरूणा रॉय यांच्यासह काही भारतीयांना हा पुरस्कार मिळाला आहे.\nचीन ने 14 वीं बार उबेर कप बैडमिंटन टूर्नामेंट जीता\nप्रतिष्ठित उबेर कप बैडमिंटन टूर्नामेंट का खिताब चीन ने जीत लिया. चीन का विश्व टीम चैंपियनशिप मानी जाने वाली इस प्रतियोगिता में यह लगाता...\nवस्तू व सेवा कर ; एक पाऊल सहमतीकडे\nएक टक्का आंतरराज्यीय कर रद्द करण्याला केंद्राची अनुमती . दोन वर्षांपासून रेंगाळलेल्या वस्तू व सेवा कर विधेयकाला (जीएसटी) गती देण्यासाठी क...\nपं. लच्छू महाराज तबला हे भारतीय अभिजात संगीतातील अविभाज्य अंग नेमके कधी झाले , याची नोंद नाही. मात्र तबल्याच्या , म्हणजेच लयीच्या साथीश...\nचीन: ‘डॉग मीट फेस्‍टिवल’ के खिलाफ अभियान\n चीन के एक विशेष फेस्टिवल में कुतों के मीट को खाने की प्रथा के खिलाफ एनिमल राइट एक्टिविस्ट ने आवाज उठायी है\nभारत सरकार ने गूगल स्ट्रीट व्यू को इजाज़त नहीं दी\nगृह मंत्रालय के एक वरिष्ठ अधिकारी ने भारत में गूगल स्ट्रीट व्यू पर प्रतिबंध की ख़बरों को भ्रामक बताया है.बीबीसी संवाददाता शिल्पा कन्नन से ...\nस्पर्धक जबाँग अखेर मिंत्राच्या ताब्यात\nतयार वस्त्र-प्रावरणाच्या ऑनलाइन विक्रीतील कट्टर स्पर्धक जबाँगला मिंत्राने ताब्यात घेतल्याचे मंगळवारी जाहीर केले. मिंत्राने जबाँगच्या गेल्...\nस्पर्धक जबाँग अखेर मिंत्राच्या ताब्यात\nनरसिंगच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात, प्रवीण रा...\nउत्तेजक प्रकरणी रशियाच्या १९ रोइंगपटूंवर बंदी\nबॅस्टिअन श्वाइनस्टायगरची आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून ...\nरशियाच्या आठ वेटलिफ्टर्सवर बंदी\nराष्ट्रीय क्रीडापटू पूजा कुमारीचा सेल्फी काढताना म...\nपाटणा पायरेट्स सलग दुसऱयांदा चॅम्पियन\nआशिया खंडातील सर्वाधिक तापमान कुवेतमध्ये, आकडा पाह...\n‘ज्ञानपीठ’प्राप्त लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या ...\nभाजपच्या पासवानांची खासदारकी रद्द\nगेको सरडय़ाची दुर्मीळ प्रजाती छत्तीसगडमध्ये सापडली...\nकाश्मीरमध्ये पुन्हा संचारबंदी लागू\nभारतीय वंशाची सर्वात कमी वयाची मुलगी डेमोक्रॅटिक प...\nगुगलही रमले मुन्शी प्रेमचंद यांच्या आठवणीत\nपेलेट गनवर बंदी घालण्याची बार असोसिएशनची मागणी\nदारू पिणाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला शिक्षा; दारूबं...\nसौदीतील भारतीय कर्मचाऱ्यांना सुखरुप परत आणू: सुषमा...\nपारंपरिक इंधनाचा थेंबही न वापरता सौर विमानाची जगप्...\nजीएसटीवर सर्व राज्यांची सहमती\nडेमोक्रॅटिक पक्षातर्फे हिलरी क्लिंटन यांना राष्ट्र...\n‘कोहिनूर हिऱ्यावर भारताचा कायदेशीर हक्क नाही’\nभारताच्या टी.एम.कृष्णा आणि बेझवाडा विल्सन यांना मॅ...\nडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलामांच्या पूर्णाकृती पुतळ्य...\nबीसीसीआय अध्यक्ष अनुराग ठाकूर यांची नवी इनिंग; प्र...\nगोव्यात परदेशी नागरिकांना कृषी जमीन खरेदीची अनुमती...\nचौदा वर्षांखालील मुलास कामावर ठेवणे गुन्हा\nशरीरात औषधे सोडण्यासाठी विविध आकाराची यंत्रे\nचार ‘पी-८ आय’ विमानांसाठी भारताचा अमेरिकेशी करार\nवस्तू व सेवा कर ; एक पाऊल सहमतीकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-examination-preparation-shruti-metha-marathi-article-965", "date_download": "2018-05-28T03:00:57Z", "digest": "sha1:ASMRHZ66GLRRGRHK72QYPJ6F6VWZJXER", "length": 18089, "nlines": 120, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Examination Preparation Shruti Metha Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 14 डिसेंबर 2017\nकॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे भागधारकांचे आणि सदस्यांचे हित लक्षात घेऊन विशिष्ट मूल्ये, व्यवस्था आणि नियमांनुसार चालणारी कंपनीची शासनव्यवस्था. थोडक्‍यात खासगी कंपन्यांनी कोणत्या नीती मूल्यांच्या आधारे कारभार चालवावा हे सांगणारी प्रणाली. नव्वदच्या दशकात पाश्‍चिमात्य देशामध्ये या संकल्पनेची सुरवात झाली. यासाठी ब्रिटनमध्ये कॅडबरी समितीची स्थापना करण्यात अली होती.\nकॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे भागधारकांचे आणि सदस्यांचे हित लक्षात घेऊन विशिष्ट मूल्ये, व्यवस्था आणि नियमांनुसार चालणारी कंपनीची शासनव्यवस्था. थोडक्‍यात खासगी कंपन्यांनी कोणत्या नीती मूल्यांच्या आधारे कारभार चालवावा हे सांगणारी प्रणाली. नव्वदच्या दशकात पाश्‍चिमात्य देशामध्ये या संकल्पनेची सुरवात झाली. यासाठी ब्रिटनमध्ये कॅडबरी समितीची स्थापना करण्यात अली होती. पारदर्शकता, एकात्मता आणि उत्तरदायित्व या मूल्यांना प्राधान्य देत कंपनीची शासनव्यवस्था कशी असावी या विषयी शिफारशी केल्या त्यात भागधारक आणि गुंतवणूकदारांना कंपनीच्या कामकाज आणि आर्थिक उलाढालींविषयी वस्तुनिष्ठ माहिती देऊन त्याचा विश्वास टिकवून ठेवणे यावर भर दिला.\nभागधारक आणि गुंतवणूकदारांना कंपनीच्या कारभाराची माहिती करून घेण्याची संधी देणे त्यासाठी त्यांचा सहभाग वाढवणे.\nकंपनीविषयी कोणताही निर्णय ज्याचा परिणाम भागधारक आणि सदस्यांवर होईल असा निर्णय घेताना भागधारकांचे आर्थिक व सामाजिक हिताचे संरक्षण होईल याची काळजी घेणे\nकंपनीच्या सर्व निर्णयाला कार्यकारी आणि संचालक मंडळाने उत्तरदायी आणि पूर्णतः पारदर्शक असावे.\nकंपनीने ठरविलेली उद्दिष्ट गाठण्यासाठी पारदर्शक ,कार्यक्षम आणि परिणामकारक कार्यप्रणाली प्रस्थापित करावी\nजोखीम व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करणे. आपत्कालीन व्यवस्था करून भागधारकांची हित जपणे\nकल्याणकारी राज्यव्यवस्थेत शासनाबरोबरच खासगी कंपन्यांनी सामाजिक हित जपण्यास हातभार लावणे. त्यानुसार कंपन्यांची सामाजिक जबाबदारी ( corporate social responsibility ) ची संकल्पना प्रामाणिकपणे राबविणे.\nकंपनीचे संचालक मंडळ असावे : संचालक मंडळाने नियमितपणे एकत्रित यावे, कंपनीच्या कार्यकारी कारभारावर लक्ष ठेवावे. कंपनीचे निर्णय कोण एकीकडे केंद्रित होऊ न देता जबाबदारीचे विक्रेंद्रीकरण असावे. सेक्रेटरी हा संचालक मंडळाला जबाबदार असावा.\nनियमित आर्थिक अहवाल आणि अद्ययावत ताळेबंद प्रकाशित करणे.\nभारतात कॉर्पोरेट गव्हर्नन्सची संकल्पना काही प्रमाणात पाश्‍चिमात्य देशांप्रमाणेच आहे. तरीही भारतात कॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या धोरणामध्ये छोट्या गुंतवणूकदारांचे संरक्षण, फसवणूक आणि गैरव्यवहारांना आळा घालणे आणि महामंडळाची सामाजिक जबाबदारी ( Corporate social responsibility) यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. कंपनी कायदानुसार कंपनीची शासनव्यवस्था चालते. भांडवली बाजाराचे नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी सेबीसारख्या नियंत्रक संस्था कार्यरत आहेत. कॉर्पोरेट कार्य मंत्रालय सेबीच्या सहकार्याने भारतात कॉर्पोरेट गव्हर्नन्स प्रस्थापित करण्यासाठी सतत कार्यरत असते. कुमारमंगलम बिर्ला आयोगाने नव्वदच्या दशकाच्या शेवटाकडे कॉर्पोरेट गव्हर्नन्सविषयी एक अहवाल सादर केला त्यात गुंतवणूकदारांचे हित, कंपनीची पारदर्शकता आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार माहिती सादर करण्याची मानके प्रस्थापित करणे यावर भर देण्याविषयी शिफारस केली. २००२ मध्ये नारायण मूर्ती समितीने कंपनीच्या लेखापरीक्षण (audit) समितीच्या जबाबदाऱ्यांचे काटेकोर पालन होण्याविषयी शिफारस केली. त्यानुसार कंपनी कायद्यात घटनादुरुस्तीही करण्यात आल्या. २००९ मध्ये कॉपोरेट कार्य मंत्रालयाने कॉर्पोरेट गव्हर्नन्सविषयी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली.\nमहामंडळाची सामाजिक जबाबदारी (Corporate Social Responsibility)\nकॉर्पोरेट गव्हर्नन्सच्या संकल्पनेत अलीकडील काळात CSR ला महत्त्व प्राप्त झाले आहे. महामंडळाची सामाजिक जबाबदारी म्हणजे फक्त सामाजिक संस्थाना निधी देणे एवढेच नाही. CSR ध्ये कंपनीने त्यांच्या सदस्यांची, कर्मचाऱ्यांची आर्थिक आणि सामाजिक काळजी करणे. कंपनीच्या परिसरातील स्थानिक सामाजिक समस्या सोडविण्यासाठी आर्थिक मदत करणे. शासनाला सामाजिक योजना राबविताना वा समाजाची स्थिती सुधारण्यासाठी मदत म्हणून गैरशासकीय संस्थांप्रमाणेच महामंडळाची सामाजिक जबाबदारी महत्त्वाची ठरते. शासनाने दिलेल्या महामंडळाची सामाजिक जबाबदारी अंतर्गत उपासमार आणि गरिबी निर्मूलन, शिक्षणाचा प्रचार आणि जागरूकता निर्माण करणे, स्त्री सबलीकरण आणि लिंग समानता, मानवी हक्क यांसाठी सामाजिक उपक्रम राबविण्यात सहभाग घेता येऊ शकतो. भारतात उपलब्ध रोजगार आणि बेरोजगारी यांच्यातील दारी कमी करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवून त्यातूनच कंपनीमध्ये कर्मचारी भरती करणे अशा प्रकारचे उपक्रम CSR अंतर्गत राबवून सामाजिक बांधिलकी जपणे आणि कंपनीचाच फायदा करून घेणे अशी win-win स्थिती निर्माण करता येऊ शकते. भारतात उपलब्ध रोजगार आणि बेरोजगारी यांच्यातील दरी कमी करण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवून त्यातूनच कंपनीमध्ये कर्मचारी भरती करणे अशा प्रकारचे उपक्रम CSR अंतर्गत राबवून सामाजिक बांधिलकी जपणे आणि कंपनीचाच फायदा करून घेणे अशी win-win स्थिती निर्माण करता येऊ शकते.\nएकविसावे शतक आशियाचे शतक आहे असे म्हटले जाते. ते सत्यात उतरविण्यासाठी भारताला महत्त्वाची भूमिका घ्यायची आहे. भारताच्या शाश्वत विकासाची गती वाढविण्यासाठी शासन आणि कॉर्पोरेट क्षेत्राने एकत्रित जबाबदारी स्वीकारणे महत्त्वाचे आहे. म्हणून महामंडळाचे सुशासन प्रस्थापित होणे सरकारच्या सुशासना एवढेच महत्त्वाचे आहे.\nटीप : कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा इंग्रजी शब्द प्रयोग महामंडळाची शासनव्यवस्थेसाठी सर्वसामान्यपणे प्रचलित आहे त्यामुळे लेखात कॉर्पोरेट गव्हर्नन्स / महामंडळाची शासनव्यवस्था याचा आलटूनपालटून उपयोग केला आहे. UPSC ख्य परीक्षेत मात्र दोन्हीपैकी एकाचाच वापर करावा.\nआडवे शब्द १. शिक्षणाचा श्रीगणेशा करताना प्रथम गिरविण्याची चार...\nपूर्वजन्मीची पुण्याई असेल म्हणून मी अरुण दातेंचा मुलगा म्हणून जन्माला आलो. फार लहान...\nआपल्याकडं आईचं दूध सुरू असताना बाळाला हळूहळू अन्न सुरू करण्याच्या वेळी म्हणजेच...\nसाहित्य ः एक वाटी काबुली चणे, एक मोठा कांदा, ५-६ लसणीच्या कळ्या, आल्याचा पाऊण इंचाचा...\nपत्ताकोबी बाजारातून आणताना तिला छिद्रे तर नाहीत ना हे जरूर पाहावे. छिद्रे असतील तर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z100831075739/view", "date_download": "2018-05-28T03:37:35Z", "digest": "sha1:64OUH4HAA5PXCB7LLKUFNXSMGYCXSG3P", "length": 2312, "nlines": 29, "source_domain": "m.transliteral.org", "title": "आशीर्वादपत्र - चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार...", "raw_content": "\nआशीर्वादपत्र - चिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार...\nचिरंजीव जिवाजीपंत ठाणेदार वास्तव्य देहपूर यासी आत्मारामपंत यांचा आशीर्वाद \nपत्र लिहिणे कारण जे तुम्हास देहगावची सनद शंभर वर्षांनी देऊन पाठविले \n गावची आबादी करावी ॥ १ ॥\nकामक्रोध हे रयत त्यांचे ऎकू नये कलम तपसील ॥ २ ॥\nआशा मनषा यांची संगत धरू नये कलम० ॥ ३ ॥\nसदा स्वधर्मे वागणूक ठेवणे कलम तपसील ॥ ४ ॥\nकलम तपसील ॥ ५ ॥\nज्ञान वैराग्य - भजनपूजनी आदर ठेवणे कलम तपसील ॥ ६ ॥\nही कलमे कबूल होऊन तुम्हास रवाना केले तुम्ही तों ते विसरून सदरींचे कलमास न अनुसरून तुम्ही तों ते विसरून सदरींचे कलमास न अनुसरून वाईट वागणुकीचा रस्ता काढला वाईट वागणुकीचा रस्ता काढला तो तुम्हास परिणामी बाधक होईल तो तुम्हास परिणामी बाधक होईल सावध रहाणे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80517032444/view", "date_download": "2018-05-28T03:26:11Z", "digest": "sha1:ZMKSEECMYMTRTKBPADPZPKSUAMKMHUGW", "length": 12671, "nlines": 134, "source_domain": "www.transliteral.org", "title": "धर्मसिंधु - मुंजीस ग्रहबल", "raw_content": "\nसत्यनारायण पूजेला धर्मशास्त्रीय आधार आहे काय हे व्रत किती पुरातन आहे\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध २|\nतृतीय परिच्छेद : पूर्वार्ध २\nग्रहांचे शत्रु, मित्र इत्यादि\nगोत्रे व प्रवर यांचा निर्णय\nगोत्रे व प्रवरांचे सुलभ ज्ञान\nधर्मसिंधु - मुंजीस ग्रहबल\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.\nTags : dharmasindhukashinathashastri upadhyayकाशीनाथशास्त्री उपाध्यायधर्मसिंधु\n१२, ८, व ६ या स्थानचे वर्ज्य करुन, शुभ ग्रह मुंजीला घ्यावेत. ३, ६ व ११ या स्थानचे पापग्रह घ्यावेत. शुक्लपक्षांतला वृषभ व कर्क या राशींचा चन्द्र शुभ होय. तनुस्थानचारवि श्रेष्ठ असल्याचें क्वचित्‌ ग्रन्थांत सांगितलें आहे. आठव्या स्थानचे सर्व ग्रह वर्ज्य करावेत. लग्नेश, शुक्र व चन्द्र हे सहाव्या स्थानचे वर्ज्य होत. बारावा शुक्र वर्ज्य होय. लग्नीं चन्द्र व पापग्रह आणि आठव्या व बाराव्या स्थानचा चन्द्र हे वर्ज्य करावेत. ज्या लग्नीं पांच इष्टग्रह येत नाहींत तें (लग्न) सर्वथा वर्ज्य करावेत. ज्या लग्नीं पांच इष्टग्रह येत नाहींत तें (लग्न) सर्वथा वर्ज्य करावें. तुला, मिथुन, कन्या, धनु, वृषभ व मीन हे नवमांश शुभ होत. कर्कांश वर्ज्य करावा. षड्‌वरशुद्धि आणि इष्टकालसाधनादिक यांचा विचार ज्योतिषग्रन्थांत पाहावा. आई विटाळशी असेल आणि बाप जवळ नसल्यानें थोरला भाऊ, मामा वगैरे जे कोणी मुंज करणारे असतील, त्याचीही स्त्री जर विटाळशी असेल, तर मुंज, लग्न वगैरे करुं नयेत. नान्दीश्राद्धानन्तर जर आई विटाळशी होईल, तर (वडील) भाऊ वगैरे कोणीही इतर मुंज करणारा असला, तरी जवळचा दुसरा मुहूर्त नसल्यास शान्ति करुन किंवा दुसरा मुहूर्त असल्यास त्या मुहूर्तावर मुंज करावी. मामा वगैरे जो कोणी कर्ता असेल, त्याची बायको जर नान्दीश्राद्ध नन्तर विटाळशी होईल, तर (संस्काराला) आरम्भ झालेला असल्या कारणानें शान्तिवांचूनच कार्य करावें. मुंज किंवा लग्न झाल्यानंतर मण्डपोद्वासनाच्या आधीं जरी माता विटाळशी झाली, तरी मङ्‌गल कार्यसमाप्ति झालेली नसल्याकारणाने शान्ति करावी, असे मुहूर्तचिन्तामणीच्या टीकेंत लिहिले आहे. मङ्‌गलकार्यारम्भाच्या आधीं जर रजोदर्शन होईल, तर दुसर्‍या कोणा कर्त्याच्या अभावी अति संकट असल्यास शान्ति करुन, व्रतबन्धादिक करावीत, असें कौस्तुभांत सांगितलें आहे. शान्ति करणें ती पुढीलप्रमाणें करावी :-\n’ममामुकमङ्गले संस्कार्यजननीरजदोषजनिताशुभफलनिरासार्थं शुभफलावाप्‍त्यर्थं श्रीपूजनादिशानिं करिष्ये’\nअसा संकल्प करावा आणि एक मासा सोन्याच्या केलेल्या लक्ष्मीच्या मूर्तीची श्रीसूक्‍ताने षोडशोपचारें पूजा करावी. ज्याच्या त्याच्या गृह्यसूक्‍तांत सांगितल्याप्रमाणें ज्यानें त्यानें विधिवत् श्रीसूक्ताच्या प्रत्येक ऋचेनें खिरीची आहुती देऊन, कलशांतल्या पाण्यानें अभिषेक करावा . विष्णूचें स्मरण करुन (तें सर्व) कर्म ईश्वराला अर्पण करावें. व्रतबन्धसंस्कारास आरम्भ केल्यानंतर जर सुतक आलें, तर सोदर (सख्ख्या) भावांचा समान संस्कार असल्यास, आणि प्रेतकर्म संपलें नसल्यास काय करावें, त्याचा निर्णय चौलप्रकरणांत मागें सांगितला आहे. याचा विशेष निर्णय पुढें सांगूं.\nमंत्राग्नी आणि भडाग्नी मध्ये म्हणजे काय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/marathi-news-mumbai-news-world-sleep-day-103260", "date_download": "2018-05-28T03:33:35Z", "digest": "sha1:VLX7WZWKPXUTU5NEVAOVCYT62WU2IFXN", "length": 12538, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news mumbai news world sleep day वेतनवाढ चांगली; तर निद्रादेवी प्रसन्न! | eSakal", "raw_content": "\nवेतनवाढ चांगली; तर निद्रादेवी प्रसन्न\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nमुंबई - सर्वांनाच शांत झोप आणि तणावमुक्त जीवन हवे असते. वाढती महत्त्वाकांक्षा आणि त्यातून येणाऱ्या तणावामुळे अनेकांना झोपेसंदर्भात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यातूनही चांगली जीवनशैली आणि उत्तम वेतनवाढ झाल्यास झोपेसंदर्भात समस्या उद्‌भवत नसल्याचे सर्वेक्षणातून उघड झाले आहे. ‘मॅट्रेस’ कंपनीतर्फे दिल्ली, मुंबई आणि बंगळूर येथे या संदर्भात नुकतेच हे सर्वेक्षण करण्यात आले.\nमुंबई - सर्वांनाच शांत झोप आणि तणावमुक्त जीवन हवे असते. वाढती महत्त्वाकांक्षा आणि त्यातून येणाऱ्या तणावामुळे अनेकांना झोपेसंदर्भात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यातूनही चांगली जीवनशैली आणि उत्तम वेतनवाढ झाल्यास झोपेसंदर्भात समस्या उद्‌भवत नसल्याचे सर्वेक्षणातून उघड झाले आहे. ‘मॅट्रेस’ कंपनीतर्फे दिल्ली, मुंबई आणि बंगळूर येथे या संदर्भात नुकतेच हे सर्वेक्षण करण्यात आले.\nवेतनवाढ आणि झोपेचा परस्परसंबंध असतो.\nतिशीपर्यंत अधिक वयाच्या लोकांहून चांगली झोप लागते. त्यानंतर समस्या दुपटीने वाढते, तर पंचेचाळिशीनंतर ही समस्या तिप्पट होते.\nबंगळूरमधील लोक सर्वांत लवकर (रात्री १० ते ११ दरम्यान) झोपतात; तर मुंबईकर मध्यरात्रीनंतर झोपतात.\nमुलांसोबत बेडवर झोपणाऱ्या सुमारे ५० टक्के लोकांच्या झोपेविषयी तक्रारी असतात. वेगळ्या खोलीत झोपणाऱ्यांना झोप चांगली लागते.\nधूम्रपानामुळे झोपेवर विपरीत परिणाम होतो.\nजास्त वजनाच्या लोकांना झोपेसंबंधी अधिक तक्रारी जाणवतात.\nव्यायाम न करणाऱ्या व्यक्तींना नियमित व्यायाम करणाऱ्यांच्या तुलनेत तिप्पट झोपेच्या समस्या.\nझोप ही एक नैसर्गिक क्रिया आहे; मात्र तिला फारसे महत्त्व दिले जात नाही. कार्यालयात जादा काम करण्यासाठी झोपेकडे दुर्लक्ष करतात. दीर्घकालीन उत्पादनक्षमता, कार्यतत्परता, स्मरणशक्ती आणि गंभीर आजारांपासून बचाव व्हावा म्हणून चांगली झोप आवश्‍यक असते.\n- डॉ. हिमांशू गर्ग, निद्रातज्ज्ञ, ‘एविझ हेल्थ’चे संस्थापक\nमुली लवकर वयात येताहेत...\nमुंबई - बदलती जीवनशैली, फास्ट फूडची वाढती क्रेझ, इंटरनेटचा वाढता वापर आदी कारणांमुळे मुली लवकरच वयात येऊ लागल्या आहेत. या मुद्‌द्‌याकडे गांभीर्याने...\nपोलिसातील माणूसकी -वर्दीतील माणुसकीने वाचले प्राण\nचिखली : सायकलस्वाराला मोटारीची धडक बसल्याने गंभीर जखमी झालेली व्यक्ती बेशुद्ध होऊन पडते. बघ्यांची गर्दी होते. मात्र, त्या व्यक्तीला मदत करण्यास...\nसेल्फीच्या नादात मुंबईचे पर्यटक पडले समुद्रात\nमालवण - रॉकगार्डन येथील समुद्रालगत छायाचित्र काढत असताना अचानक आलेल्या समुद्राच्या लाटेमुळे तिघे पर्यटक समुद्रात फेकले गेले. हे तिघेही समुद्रात बुडत...\nद्रुतगतीवर वाहतूक विस्कळित सहा वाहने एकमेकांवर आदळली\nलोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर खोपोली हद्दीत खालापूर टोलनाक्‍याजवळ सहा वाहने एकामागोमाग एक आदळल्यामुळे शनिवारी (ता. 26) दुपारी वाहतूक...\nमोहोळ- भरधाव कारने मोटारसायकलस्वारास उडविले एक ठार\nमोहोळ : सोलापूरहुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने मोटार सायकलस्वारास जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार व एक जण गंभीर जखमी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-blog-prajakta-pratibha-ashok-kumbhar-marathi-article-1088", "date_download": "2018-05-28T02:54:21Z", "digest": "sha1:LQAPRCHIMZNKJLWKBWZARVOH26FCHKCS", "length": 14702, "nlines": 112, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Blog Prajakta Pratibha Ashok Kumbhar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nवो जो था ख्वाबसा...\nवो जो था ख्वाबसा...\nशुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018\nमाणसं स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडतात, त्यांच्याकडं एक्‍झिक्‍युशनचा कोणताही प्लॅन नसतो. कारण मुळात या स्वप्नवेड्यांना, स्वप्नं पूर्ण होणार की नाही ही भीती कधी नसते. यांना भीती असते ती स्वप्नांचा हा प्रवास संपण्याची भीती असते, ती ‘आता पुढं काय भीती असते, ती ‘आता पुढं काय’ या डोकं पोखरणाऱ्या प्रश्‍नाची.\nआपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात दोन प्रकारची माणसं असतात. एक जे रुळलेल्या वाटांवर चालतात, मोजूनमापून स्वप्न बघतात, ‘जमेल ना आपल्याला’ हे आधी मनाशी ठरवतात, मग अगदी विचारपूर्वक आखणी करून स्वप्न बघायला सुरवात करतात.. आणि दुसरी जी स्वप्नांसाठी जगतात. ती पूर्ण करण्यासाठी धडपडतात, त्यांच्याकडं एक्‍झिक्‍युशनचा कोणताही प्लॅन ए किंवा प्लॅन बी नसतो. कारण मुळात या स्वप्नवेड्यांना, स्वप्नं पूर्ण होणार की नाही ही भीती कधी नसते. यांना भीती असते ती स्वप्नांचा हा प्रवास संपण्याची भीती असते, ती ‘आता पुढं काय भीती असते, ती ‘आता पुढं काय’ या डोकं पोखरणाऱ्या प्रश्‍नाची.\nकसंय ना, स्वप्न बघायला जशी हिंमत लागते तशीच किंबहुना त्याहून किंचित जास्तच हिंमत अवाजवी प्रयत्न करूनही पूर्ण न झालेली स्वप्नं डोळ्यातल्या पाण्यासोबत गिळायलाही लागते. हे पाणी पापणीबाहेर येऊ द्यायचं नाही.. डोळ्यातल्या स्वप्नाचा अपमान असतो तो. गिळून टाकायचं स्वप्न, कोणाला कानोकान खबर लागू द्यायची नाही, अगदी आपल्यापुरतंच ठेवायचं चेहऱ्यावर दगडी हसू ठेवायचं आणि एकूण काय तर नाटकी जगायचं.. आणि जगतोय की आपण.. याचं समाधान मानायचं...\nस्वप्नं पूर्ण न होणाऱ्याची अवस्था, गर्भपात झालेल्या बाईसारखी असते. स्वप्नांचं ॲबॉर्शन की काय ते.. उखडून टाकायची मुळापासून.. अनवाँटेड वगैरे... ‘बाई.. मला तुझं दुःख कळतंय.. मला ते जाणवतंय...’ असं आपण कितीही म्हटलं तरी तिच्या वेदना स्वतःच्या गर्भाशयात अनुभवणं आपल्याला कुठं शक्‍य असतं वेदना या कळू किंवा जाणवू कशा शकतात.. वेदना या कळू किंवा जाणवू कशा शकतात.. आपण आपले अनुभव.. ऐकीव माहितीची ठिगळं जोडून वेदना जाणवून घेण्याचा निरर्थक प्रयत्न मात्र करतो.. बरं या केवळ शारीरिक वेदना झाल्या.. मानसिक वेदनांचा हिशेब कोणी करायचा आपण आपले अनुभव.. ऐकीव माहितीची ठिगळं जोडून वेदना जाणवून घेण्याचा निरर्थक प्रयत्न मात्र करतो.. बरं या केवळ शारीरिक वेदना झाल्या.. मानसिक वेदनांचा हिशेब कोणी करायचा\nअशी स्वप्नांसारखी स्वप्नं पहिली आणि ती पूर्ण झाली नाही की मग समजवायचं स्वतःला आणि पुन्हा चालू लागायचं. ‘अवघडंय पण अशक्‍य नाही..’ असं कुठंतरी वाचलेलं तत्त्वज्ञान आरशासमोर उभं राहून स्वतःच्या तोंडावर फेकायचं, स्वतःचीच फसवणूक करायची आणि मग समोर येणाऱ्या वास्तवाला खदाखदा हसतं सामोरं जाण्याचं नाटकं करायचं. हे असं खदाखदा.. नाटकी हसणं महत्त्वाचं. कारण जगासोबत स्वतःचीदेखील फसवणूक करण्याचं याहून चांगलं माध्यम अजून जन्माला यायचंय.\nस्वप्नासोबत जगताना, कोणीतरी न बोलता समजून घेणं ही एक अत्यंत महत्त्वाची निकड आहे. तुमच्या स्वप्नांमध्ये तुमच्यापेक्षाही जास्त विश्‍वास ठेवणारं आणि ती पूर्ण करताना होणारी तुमची धडपड, तो प्रवास पाहून, ‘करशील गं तू’ असा अव्यक्त विश्‍वास देणारं कोणीतरी हवं. जसा स्पर्श न करता आधार देता यायला हवा, तसं समोरच्यानं काही न सांगताही त्याला समजून घेता यायला हवं. तसंही आधार कोणाला नको असतो फक्त आधाराची व्याख्या ज्याची त्याची वेगवेगळी असते.\nमध्यंतरी मित्र भेटला होता, खूप दिवसांनी. गप्पा मारत असताना सहज त्याला विचारलं, ‘काय रे, अशी कोणती तीन स्वप्नं आहेत तुझी, जी तू मरायच्या आधी काही करून तुला पूर्ण करायची आहेत’ तो दोन मिनिटं शांत. खूप विचार करून मग त्यानं दोन स्वप्नं शोधली, ‘मला आयुष्यात बरं काहीतरी लिहायचंय हे एक आणि मला जगभर हिंडायचंय हे दुसरं...’ तिसरं स्वप्न काही केल्या सुचेना त्याला. अर्धा तास घालवल्यावर त्यानं उगाचंच मला सांगितलं, ‘मला एक घर बांधायचं, पांढऱ्या भिंती आणि खूप साऱ्या खिडक्‍या असणारं..’\nमला हसू आलं. जेव्हा मी इंटरनेटवर कुठंतरी ‘लास्ट थ्री ड्रीम्स’बद्दल वाचलं होतं, मी पण अशीच आवाक्‍यातली, परवडणारी तीन स्वप्नं सांगून मोकळी झाली होते. म्हणजे मरणाच्या आधीची तीन स्वप्नं म्हटली तरी ती बघताना किंवा त्यांच्याबद्दल विचार करताना आपल्यातला प्रॅक्‍टिकल अलर्ट इतका शाबूत असतो, की आपण स्वप्नही अगदी आवाक्‍यातली किंवा जी पूर्ण करणं आपल्या हातात आहेत अशीच बघतो. तिथं मरण दुय्यम ठरतं आणि ‘मला काय जमू शकेल’ हा विचार कल्पनाविष्काराच्या आधी उडी घेतो. त्यातल्या त्यात काय जमेल आपल्याला आणि कशानं हसू होणार नाही, आपला हा विचार पहिला केला मी. क्षणभर मीदेखील हे विसरले होते, की स्वप्नात काहीही बघण्याचं आणि जगण्याचं स्वातंत्र्य असतं आपल्याला.\nस्वप्न बघणारा, त्या स्वप्नासाठी वेडा होणारा आणि ते स्वप्न अपूर्ण राहिल्यावरही नव्या जोमानं नवी स्वप्न बघणारा प्रत्येक जण माझा सहप्रवासी आहे.\nरुळलेल्या वाटांवर तर कोणीही बिनधास्त चालतं.\nपण नव्या वाटा जोखायला हिंमत - वेडेपणा असावा लागतो...\nआणि हा वेडेपणा फार क्वचित सापडतो.\nसालवेडोर दालीने त्याला दिसलेल्या स्वप्नातील दृश्‍य चित्रात काढली, शिल्प बनवली आणि...\nस्वप्नांमध्ये काहीही शक्‍य असतं ना मला कधी कधी गाढ झोपेत चित्रविचित्र...\nगेल्या आठवड्यात रिझर्व बॅंकेने आपले २०१८-१९ या आर्थिक वर्षातले पहिले द्वैमासिक धोरण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/140-years-of-test-cricket/", "date_download": "2018-05-28T02:55:12Z", "digest": "sha1:ZDUSMLDRYI4OALMYQ4CPNOYSY46KZ56K", "length": 6854, "nlines": 111, "source_domain": "mahasports.co.in", "title": "कसोटी क्रिकेट १४० वर्षांचं… - Maha Sports", "raw_content": "\nकसोटी क्रिकेट १४० वर्षांचं…\nकसोटी क्रिकेट १४० वर्षांचं…\nबरोबर १८७७ साली जगातील पहिला कसोटी कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला होता. आल्फ्रेड शॉ या इंग्लंडच्या गोलंदाजाने पहिला चेंडू टाकला होता तर चार्ल्स बँनरमन यांनी पहिली धाव आणि पहिली शतक केलं होत.\nऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात २४५ धावा केल्या होत्या त्यात एकट्या चार्ल्स बँनरमनच्या १६५ धावा होत्या. इंग्लंडचा दुसरा पहिला डाव १९६ धावांवर संपुष्ठात आला. ऑस्ट्रेलियाला ४९ धावांची माफक आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचीही फलंदाजी ढेपाळली. आणि त्यांचा डाव १०४ धावांमध्ये संपला. १५३ धावांच जिंकण्यासाठी आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडचा दुसरा डाव फक्त १०८ डावात संपुष्टात आला आणि ऑस्टेलियाने ४५ धावांनी विजय मिळवून इतिहासातील पहिली कसोटी जिंकली.\nआज बांगलादेश श्रीलंका संघाविरुद्ध त्यांची १०० कसोटी खेळत आहे. बांगलादेश अशी कामगिरी करणारा फक्त १०वा संघ आहे. आजपर्यंत १४० वर्षांत २२५३ कसोटी खेळल्या गेल्या आहेत. त्यातील १५०१ कसोटीचे निकाल लागले आहेत. तब्बल ७५० कसोटी ड्रा राहिल्या आहेत. तर २कसोटी टाय झाल्या आहेत. त्यातील एक टाय कसोटी भारतात खेळल्या आहेत.\nकोणता संघ कोणत्या साली शंभरावी कसोटी खेळाला:\nआज कोणतं क्रिकेट किती वर्षांचं झालय\n१४० वर्ष: कसोटी क्रिकेट\n४६ वर्ष, २ महिने, १०दिवस: एकदिवसीय क्रिकेट\n१२ वर्ष, २६दिवस: ट्वेंटी२०\nकोण किती कसोटी खेळलं\n१ आयसीसी वर्ल्ड इलेव्हन\n५१० कसोटीमध्ये भारताची कामगिरी\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nजेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप…\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2008_06_01_archive.html", "date_download": "2018-05-28T03:23:58Z", "digest": "sha1:MKHXGYRNBPDBE7LQQHFLGBVTK2SPH5DT", "length": 26062, "nlines": 287, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: June 2008", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nआईकडे मी कधी लोणी काढायच्या भानगडीत पडले नव्हते. एक तर ते बाबांचं 'designated' काम होतं, आणि मी उठेपर्यंत बहुधा ताक घुसळून झालेलं असायचं. सकाळी (साखरझोपेमध्ये) बाबांचा ताक घुसळण्याचा आवाज ऐकला म्हणजे मनात ’अरे वा आज ताजं ताक मिळणार’ अशी नोंद घ्यायची आणि पुन्हा कुशीवर वळून झोपायचं एवढाच ताक घुसळणे / लोणी काढणे प्रकाराशी नियमित संबंध. भुसावळला कधीतरी मंजूकडे ताक केलं असेल किंवा एखाद्या वेळी बाबांना बरं वगैरे नसल्यामुळे कधी ताक घुसळलं असेल तेवढंच.\nलग्नानंतर आम्ही ’चंद्रकांत’चं दूध घ्यायला सुरुवात केली आणि एक नवीन समस्या निर्माण झाली. एवढ्या सायीचं करायचं काय बाबांसारखं एका दिवसाआड ताक करायला तर परवडणार नव्हतं. प्रसादचा ’साय टाकून दे’ हा पर्याय मी ताबडतोब हाणून पाडला. ’फार साय येते. दूध फार चांगलं आहे’ म्हणून दूध बदलणं फारच गाढवपणाचं वाटत होतं. अखेर आठवडाभराच्या सायीला विरजण न लावताच मिक्सरमध्ये (ताक टाकून देऊन) लोणी करायची वेळ आली.मिक्सरमध्ये ताक मी कधी केलंच काय, झोपेमध्ये ऐकलं सुद्धा नव्हतं. रविवारी तासभर खास या कामासाठी राखून ठेवून, बाई आणि प्रसाद आपले प्रयोग बघायला नाहीत याची खात्री करून घेतली. मनाचा हिय्या करून ती साय मिक्सरमध्ये घातली आणि मिक्सर लावला. त्या सायीला काही दया येईना. सुदैवाने मिक्सर प्रसादच्या ’फिलिप्स’चा होता - त्यामुळे एकीकडे साय लावून मला दुसरे उद्योग करता येत होते. अखेरीस अर्ध्या तासाने कसंतरी लोणी निघालं. विरजण लावलंच नव्हतं,त्यामुळे ताजं ताक मिळण्याचा प्रश्नच नव्हता. एवढे कष्ट करून ताक न मिळणं म्हणजे फारच झालं. पुढच्या रविवारी पुन्हा तोच प्रयोग,विरजण लावून. एक कवकवीत, बेचव रसायन ताक म्हणून उरलं. मागच्या वेळेसारखं ते धड टाकूनही देता येईना - किती झालं तरी ते शेवटी ’ताजं ताक’ होतं ना बाबांसारखं एका दिवसाआड ताक करायला तर परवडणार नव्हतं. प्रसादचा ’साय टाकून दे’ हा पर्याय मी ताबडतोब हाणून पाडला. ’फार साय येते. दूध फार चांगलं आहे’ म्हणून दूध बदलणं फारच गाढवपणाचं वाटत होतं. अखेर आठवडाभराच्या सायीला विरजण न लावताच मिक्सरमध्ये (ताक टाकून देऊन) लोणी करायची वेळ आली.मिक्सरमध्ये ताक मी कधी केलंच काय, झोपेमध्ये ऐकलं सुद्धा नव्हतं. रविवारी तासभर खास या कामासाठी राखून ठेवून, बाई आणि प्रसाद आपले प्रयोग बघायला नाहीत याची खात्री करून घेतली. मनाचा हिय्या करून ती साय मिक्सरमध्ये घातली आणि मिक्सर लावला. त्या सायीला काही दया येईना. सुदैवाने मिक्सर प्रसादच्या ’फिलिप्स’चा होता - त्यामुळे एकीकडे साय लावून मला दुसरे उद्योग करता येत होते. अखेरीस अर्ध्या तासाने कसंतरी लोणी निघालं. विरजण लावलंच नव्हतं,त्यामुळे ताजं ताक मिळण्याचा प्रश्नच नव्हता. एवढे कष्ट करून ताक न मिळणं म्हणजे फारच झालं. पुढच्या रविवारी पुन्हा तोच प्रयोग,विरजण लावून. एक कवकवीत, बेचव रसायन ताक म्हणून उरलं. मागच्या वेळेसारखं ते धड टाकूनही देता येईना - किती झालं तरी ते शेवटी ’ताजं ताक’ होतं ना पुढच्या वेळी ठरवलं - या मिक्सरच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. आपण आपलं साधं रवी घेउन ताक करावं.(बाबांची आठवण काढत)रवी घेऊन बसले. अर्धा तास घुसळून काही होईना. बाबा नेमके किती वेळ ताक घुसळत असावेत बरं सकाळी पुढच्या वेळी ठरवलं - या मिक्सरच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. आपण आपलं साधं रवी घेउन ताक करावं.(बाबांची आठवण काढत)रवी घेऊन बसले. अर्धा तास घुसळून काही होईना. बाबा नेमके किती वेळ ताक घुसळत असावेत बरं सकाळी तेवढ्यात कुणाचातरी वेळखाऊ फोन आला. तो संपेपर्यंत प्रसाद आला, आणि कुठेतरी बाहेर जायचं निघालं. आता या अर्धवट झालेल्या ताकाचं मी काय करू तेवढ्यात कुणाचातरी वेळखाऊ फोन आला. तो संपेपर्यंत प्रसाद आला, आणि कुठेतरी बाहेर जायचं निघालं. आता या अर्धवट झालेल्या ताकाचं मी काय करू ते तसंच टाकून शेवटी गेले. परत आल्यावर बघितलं तर ताक / साय परत मूळपदाला.\nदर आठवड्याचे प्रयोग अयशस्वी होता होता अखेरीस दर रविवारी सायीची भीती वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. लोणी काढणे हे माझी सगळी कल्पकता, एनर्जी आणि वेळ खाऊन टाकणारं एक ’कॄष्णविवर’ दर्जाचं, ’काळ्या यादीमधलं’ काम बनलं. दर रविवारी पुढे ढकलून शेवटी साय काढायला आणि फ्रिजमध्ये ठेवायला घरात एकाही भांड्यात कणभरही जागा शिल्लक नाही अशी परिस्थिती आल्यावर नाईलाजाने मी महिनाभराची साय एका रविवारी दिवसभर घुसळून टाकली आणि बाबांनी केलेल्या ताज्या ताकाच्या आठवणी काढत पुढच्या सायमुक्त रविवारची वाट बघत बसले. महिनाभराच्या() सायीसाठी एक मोठ्ठं पातेलं बनवायला सुरुवात केली, आणि महिन्याला तीनच रविवार असतात हे कटु सत्य स्वीकारण्याची मनाची तयारी केली.\nअसंच एकदा सायीचं ते जंगी पातेलं भरल्यावर मी शनिवारी त्याला विरजण लावून ठेवलं होतं. रविवारी नेमक्या मी घरात नसतांना दुपारी बाई कामाला आल्या. हे कसलं पातेलं आहे ते त्यांना कळेना. अखेरीस त्यांनी आणि प्रसादने \"दूध नासलेलं दिसतंय\" असा निष्कर्ष काढला, आणि पातेलं रिकामं करून चांगलं स्वच्छ घासून ठेवलं\nअखेर एका रविवारी ती अटळ घटना घडली. माझा साय-प्रयोग करायला एकांतच मिळेना एवढी तयारी करून मी नेमकं काय करणार अहे, ते बघायला बरोब्बर सासुबाई आल्या. नाईलाजाने मी त्यांच्या समक्ष मिक्सर सुरू केला. त्यांनी २-४ मिनिटं एकंदर रागरंग बघितला, मग हळूच सांगितलं-\"मिक्सरचं कुठलं पातं लावलं आहेस तू एवढी तयारी करून मी नेमकं काय करणार अहे, ते बघायला बरोब्बर सासुबाई आल्या. नाईलाजाने मी त्यांच्या समक्ष मिक्सर सुरू केला. त्यांनी २-४ मिनिटं एकंदर रागरंग बघितला, मग हळूच सांगितलं-\"मिक्सरचं कुठलं पातं लावलं आहेस तू फ्लिपर लावत जा. आणि मिक्सर असा फुल स्पीडला नाही चालवायचा लोण्यासाठी.\" पुढच्या रविवारी (सासुबाई नसतांन अर्थातच - त्या तोवर परत गेल्या होत्या हुबळीला) माझा नवा प्रयोग. दहा मिनिटांत लोणी तयार, आणि शिवाय पिणेबल ताजं ताकसुद्धा\nजवळजवळ वर्षभर चाललेल्या या लोणी प्रकल्पामधून एक ’मंथन थिअरी’ तयार झाली माझ्याजवळ. पहिली गोष्ट म्हणजे, आपण घाईकरून मंथन लवकर संपत नाही. दुसरं म्हणजे, या मंथनातून काहीही निष्पन्न होणं अशक्य आहे असं वाटायला लागेपर्यंत आपल्याला कुठलीच प्रगती दिसत नाही. खूप वेळ तुम्ही नुसतेच प्रयत्न करत राहता, दॄष्य परिणाम काहीच नसतो. या स्थितीमध्ये प्रयत्नांना चिकटून रहावंच लागतं. त्यानंतर जेंव्हा परिणम दिसायला लागतो, तेंव्हा होणारा आनंद खास असतो. या वेळेपर्यंत ’by grace of God things are taking place' असं म्हणण्याची आपल्या मनाची तयारी झालेली असते, कर्ताभाव संपलेला असतो. तिसरा मुद्दा म्हणजे परिणाम दिसायला लागले म्हणून ताबडतोब थांबण्यासारखा गाढवपणा नाही. अजून थोडंसं टिकून राहिलं तर याच्या कितीतरी पट जास्त फळ मिळतं. Take things to their logical conclusion. चौथी गोष्ट म्हणजे,अत्याधुनिक सधनं हा तुमच्या अडाणीपणावरचा उतारा नाही. ती कशी वापरायची हे तुम्हाला कळायला हवं. आणि शेवटचं म्हणजे, ask your mom in law... she also knows something.\nकाही महिन्यांपूर्वी ’अंतर्नाद’ मध्ये हेमंत जोगळेकरांचा भीतीविषयीचा लेख वाचला. त्यातलं काहीच पटलं नाही somehow. खूप उथळ, वरवरचं वाटलं. शाळकरी मुलांनी लिहिलेला निबंध वाचत असल्यासारखं वाटलं - भाषेची पकड यॆण्यासाठीचा सराव. शब्दांचा फुलोरा. त्यातून व्यक्त काय करायचं आहे त्यांना ’सगळ्या माणसांच्या मनामध्यॆ, कायम भीती ही असतेच.’ बस एवढंच सार संपूर्ण लेखाचं.\nजगातल्या प्रत्येक माणसाने आयुष्यात कधीतरी प्रचंड, तळ नसलेली भीती अनुभवली असेल कदाचित. बहुधा मरणाची भीती. पण मग एखाद्या ध्येयाने वेडे होऊन जे या भीतीच्या पलिकडे जाऊ शकले, ते कसे गेले का ’Courage is fear that has said its prayers' एवढं साधं, सरळ असतं हे सगळं माधवराव पेशव्यांबरोबर सती गेलेल्या रमाबाईंना क्षणभरही भीती वाटली नसेल मुरारबाजी, तानाजी, फिरंगोजी यांच्या लहानपणापासून ऐकलेल्या इतिहासातल्या गोष्टींमध्ये नुसतं \"ते खूप शूर होते. मरणाला घाबरणारे नव्हते\" म्हणून बोळवण करतात. ही सगळी माणसं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत कुठल्याच क्षणी न घाबरण्याचा कुठला तरी \"mutant gene\" घेऊन जन्माला आली असतील असं मला वाटत नाही.\nलहानपणी मला कसलीच भीती वाटायची नाही म्हणून आई टरकून होती. पोहोता येत नसतांनासुद्धा मी बिनधास्त माझ्या डोक्याएवढ्या, त्याहूनही खोल पाण्यामध्यॆ धडाधड उड्या मारायचे. Somehow,आपण पाण्यात बुडू, मरून जाऊ असं मला कधी वाटलंच नाही. पाणी आपल्याशी खेळतंय असं वाटायचं. आणि आपल्याला मुद्दामहून कोणी बुडवण्याचा प्रयत्न करणार नाही अशीही पूर्ण श्रद्धा होती. हा attitude आजही विशेष बदललेला नाही. प्रसाद्ला हा निष्काळजीपणा वाटतो. माझा हा स्वभाव आहे, त्याला इलाज नाही. तो बदलण्याची मला इच्छाही नाही. भीती न वाटणं हे अनैसर्गिक आहे का\nभीती वाटते म्हणजे नेमकं काय होतं सगळे निर्भय म्हणून नावाजलेले लोक काही मुद्दाम, थ्रील म्हणून धोका पत्करणारे नव्हते - म्हणजे थ्रील अनुभवण्यासाठी मुद्दमहून मृत्यूगोलामध्ये उडी घेणारे नव्हते. पण वेळ आली तेंव्हा त्यांनी तेही केलं. कसं सगळे निर्भय म्हणून नावाजलेले लोक काही मुद्दाम, थ्रील म्हणून धोका पत्करणारे नव्हते - म्हणजे थ्रील अनुभवण्यासाठी मुद्दमहून मृत्यूगोलामध्ये उडी घेणारे नव्हते. पण वेळ आली तेंव्हा त्यांनी तेही केलं. कसं मला असं काही करण्याची वेळ आली तर मला असं काही करण्याची वेळ आली तर मला प्रथम थोडं शांत बसावंसं वाटेल. (fear saying its prayers ;)) नंतर मग फक्त आल्या क्षणाचा विचार करायचा. एका सीमेपर्यंत तुम्हाला भीती वाटेल. त्यानंतर तुम्ही त्याच्या पलीकडे जाऊन पोहोचता. तेंव्हा फक्त ’इस पल की सच्चाई’ जाणवते असं मला वाटतं.\n‍ऑपरेशन हा एक मला न पचणारा प्रकार आहे. एकूणातच वैद्यकसाम्राज्य आणि त्यांचा तुमच्याकडे ’स्त्री, वय ३१, यापूर्वीचे मोठॆ आजार, आजोबा काय रोगाने गेले...’ केस नंबर १६ म्हणून बघण्याचा दृष्टीकोन पचनी पडणं जडच जातं. एक तर हे लोक तुमच्याकडे फक्त शरीर म्हणून बघत असतात. त्याच्या भविष्याविषयी छातीठोक विधानं करत असतात. पुन्हा treatment विषयी तुम्हाला विश्वासात घेऊन सांगणारे डॉक्टर मोजकेच. त्यमुळे शक्यतो आपलं आरोग्य आपण सांभाळावं, डॉक्टरच्या वाटेला जाऊ नयॆ असं माझं मत. पण ऑपरेशन करायचं ठरल्यावर माझा नाईलाज झाला. (आता कुठे पळून जाणर ;) ) शेवटी म्हटलं, let me face it. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांवर माझा १००% विश्वास होता. मग आपल्या शरीराला दोन चार तास पूर्णपणे त्यांच्या हवाली करायला काय हरकत आहे ;) ) शेवटी म्हटलं, let me face it. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांवर माझा १००% विश्वास होता. मग आपल्या शरीराला दोन चार तास पूर्णपणे त्यांच्या हवाली करायला काय हरकत आहे मस्त निर्धास्त, शांत झोप लागली या विचाराने. एवढी निवांत मी कित्येक वर्षात नव्हते. हा विचार मनात येण्यापूर्वी जी अस्वस्थता होती, ती भीती होती का मस्त निर्धास्त, शांत झोप लागली या विचाराने. एवढी निवांत मी कित्येक वर्षात नव्हते. हा विचार मनात येण्यापूर्वी जी अस्वस्थता होती, ती भीती होती का आणि मग मझ्या विचारांनी भीतीवर मात केली\nबाबा आमटे जिला ’निर्भयतेची साधना’ म्हणतात ती नेमकी कशी असते जन्मतः भिरू असणारी व्यक्ती ठरवून निर्भय होऊ शकते जन्मतः भिरू असणारी व्यक्ती ठरवून निर्भय होऊ शकते कसं बनायचं निर्भय कशाची भीती, कशामुळे भीती वाटते याचा वस्तुनिष्ठ विचार करून, या विचारांमुळे भावनेच्या पलीकडे जाता येतं का एखाद्या लहान बाळासारखं निर्धास्त कुणाच्यातरी मांडीवर ’घालू तयावरी भार’ म्हणून झोपणं त्यापेक्षा सोपं आहे का एखाद्या लहान बाळासारखं निर्धास्त कुणाच्यातरी मांडीवर ’घालू तयावरी भार’ म्हणून झोपणं त्यापेक्षा सोपं आहे रमाबाई किंवा तानाजीराव वर भेटलॆ म्हणजे त्यांना विचारायला पाहिजे.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/videos/buldhana/video-a-front-organization-of-various-organizations-protesting-the-incident-in-ruqhed-maunbaba-1/", "date_download": "2018-05-28T03:36:06Z", "digest": "sha1:GMA3RBZGGLD4U2MJRW7NH6YAJHZVKJYJ", "length": 40151, "nlines": 418, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Video: A Front Organization Of Various Organizations Protesting The Incident In Ruqhed Maunbaba-1 | Video : रुईखेड मायंबा येथील घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांचा मोर्चा | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nPalghar Bypoll 2018 : भाजपा रडीचा डाव खेळतंय, साम,दाम दंड भेद सुरू - हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nAll post in लाइव न्यूज़\nVIDEO : रुईखेड मायंबा येथील घटनेच्या निषेधार्थ विविध संघटनांचा मोर्चा\nराष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर बर्निंग ट्रकचा थरार\nउभ्या पिकात घुसवली जनावरे, उत्पादन खर्चही न निघाल्याने शेतकरी हवालदिल\nअवैध बांधकामांविरोधात डफडे बजाव आंदोलन\nनरेंद्र, देवेंद्र सरकार टिकेल की पडेल... पाहा मोठं भाकित\nबुलडाणा : सालईबनात रंगला मध्य प्रदेशातील आदिवासींचा ‘फगवा’\n‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या ग्रामपंचायतींना विशेष अनुदान\nकृषी महोत्सवात रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद\nखामगावात भव्य तिरंगा एकता यात्रा\nखामगाव : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भाजपा खामगावच्यावतीने सकाळी 11 वाजता शहरातून शांततेचा व स्वच्छतेचा संदेश देणारी भव्य तिरंगा एकता यात्रा काढण्यात आली.\nविहिरीत बसून सत्याग्रह करत नोंदवला भ्रष्टाचाराचा निषेध\nबुलडाणा - येथील सुबोध सावजी यांनी विहीरीत बैठा सत्याग्रह सुरू केला. अनोख्या सत्याग्रहाद्वारे पाणीपुरवठा योजनांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.\nकृषीमंत्र्यांच्या घरासमोर शेतकर्‍यांचा ठिय्या; बोंडअळीची केली होळी\nखामगाव: राज्यात सर्वत्र कपाशीवर शेंद्री बोंडअळी आल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. संपूर्ण राज्यात ही परिस्थिती कायम असून झालेल्या नुकसानीच्या मोबदल्यात प्रती हेक्टरी १ लाखाची शेंद्री बोंडअळी अनुदान जाहीर करावे या मागणीसाठी कृषीमंत्री तथा बुलडाण्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्याघरासमोर शेतकर्‍यांनी बोंडअळीची होळी केली. जोपर्यंत कृषीमंत्री भेटत नाही तोपर्यत उठणार नाही अशी भूमिका घेत तब्बत चार तास शेतकर्‍यांनी रस्त्यावरच ठिय्या दिला.\nबुलडाणा हरवलं धुक्यात; नागरिकांनी अनुभवला नयनरम्य नजारा\nग्राहकांच्या आवडीच्या रूपात बाप्पाची मातीची मूर्ती, पर्यावरण रक्षणाकरीता शिक्षकाचा उपक्रम\nभाऊसाहेब फुंडकरांना सत्तेचा माज चढला, बच्चू कडूंचा भाजपावर प्रहार\nआत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या मुलांच्या मदतीसाठी धावले विद्यार्थी\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनिकृष्ट दर्जाच्या तेलापासून फरसाण बनवणाऱ्या कारखान्यावर मनसेचा खळ्ळखट्याक पाहायला मिळाला. अंबरनाथमधील आनंद नगर परिसरातील हा कारखाना आहे.\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nकोल्हापूर ,आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सेना भाजपची युती झाली नाही तर काँग्रेस सहज विजयी होईल, अशी भीती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वर्तवली आहे.\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nनागपूर - गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने वाढलेल्या पेट्रोलच्या किमतींच्या निशेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी बैलगाडी मोर्चा काढून निषेध नोंदवला.\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nवाशिम - रखरखत्या उन्हात अन्नपाण्यासाठी भटकणा-या माकडांना मंगरुळपीर येथील युवक पंकज परळीकर यांनी मोठा आधार दिला आहे. घराच्या आवारात येणाºया माकडांना ते बिस्किटे, फळे, शेंगदाणे आदि प्रकारचे खाद्य हाताने पुरवून भूतदयेचा परिचय देत आहेत. मानवाच्या आततायी आणि लोभीपणामुळे जंगलांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. वारेमाप होत असलेल्या जंगलतोडीमुळे वन्यजीवांचेही अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर असून, जंगलातील पाणी, चारा संपल्याने हे प्राणी आता लोकवस्तीकडे धाव घेत आहेत. रखरखत्या उन्हात जंगलात चारापाणी नसल्यानेच गेल्या सहा महिन्यांपासून मंगरुळपीर शहरात हजारो माकडे सैरभैर फिरून अन्नपाण्याचा शोध घेत आहेत. या माकडांपासून लोकांना त्रास होत असला तरी, काही मंडळी मात्र या मुक्या जिवांना आधार देत आहेत. यामध्ये मंगरुळपीर येथील पंकज परळीकर यांचा समावेश असून, ते त्यांच्या घराच्या आवारात येणाºया माकडांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ चारण्यासह पाणी पाजून भूतदयेचा परिचय देत आहेत.\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nअकोला - विधान परिषदेचे सभागृह हे धनदांडग्यांचे सभागृह होत आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तोच ही निवडणूक लढवू शकतो असे आजच्या निकालांवरून दिसते त्यामुळे या सभागृहाची आवश्यकताच नाही असे मत आमदार बच्चु कडू यांनी व्यक्त केले. आज लागलेल्या विधान परिषद निकालांवर त्यांनी आपल्या भाष्य केले. ते आज अकोल्यात बोलत होते. आमदार बच्चू कडू यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी ते जालना जिल्ह्यातील भोकरदन अशी आसुडयात्रा काढली आहे या यात्रेंतर्गत अकोल्यात झालेल्या युवा संवाद मेळाव्यात त्यांनी अशोक चव्हाण, अजित पवार, राज ठाकरे शिरीष महाजन यांच्यावर टिका केली. सत्तेत असतांना या नेत्यांनी शेतकºयांकडे पाठ फिरविली असा आरोप त्यांनी केला.\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनाशिक - नाशिकमधील आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये 19 आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून 500 नव सैनिकांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली आहे. आज नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये या सैनिकांचे दीक्षांत संचालन पार पडले. यावेळी पदवीदान सोहळाही पार पडला. लेफ्टनंट जनरल रणवीर सिंग यांनी जवानांना शपथ दिली. (व्हिडिओ - प्रशांत खरोटे)\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nव्हिडीओ स्टोरी- सचिन मोहिते, नांदेड.\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nसोलापूर - दरवाढी च्या विरोधात सोलापुरात शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार प्रणिती शिंदेयांच्या नेत्तृवाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आला.\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nनाशिक - गोदामाई विषयी कृतज्ञता व्यक्त करत हजारो भाविकांनी मंगळवारी दि.२२ चांगल्या पर्जन्यसाठी साकडे घातले. निमित्त होते रामकुंडावर आयोजित गंगा दशहरा उत्सवाचे. श्री स्वामी समर्थ सेवामार्ग आणि गंगा गोदावरी पुरोहित संघाच्या वतीने मंगळवारी सायंकाळी, गंगा दशहरा उत्सवानिमित्ताने रामकुंडावर गंगापूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुरु माउली अण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत हजारो सेवेकरी पर्जन्य सुक्ताचे पाठ करून गोदावरीचे पूजन करून पर्जन्यराजास साकडे घातले.\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nमुंबई - आझाद मैदानात मंगळवारी हजारो धनगर समाजातील बांधवांनी एकवटून आंदोलन केले. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे. यावेळी आंदोलकांनी पारंपरिक वेशभूषेत ढोल गजी नृत्य सादर करत आरक्षणाची मागणी केली. ( व्हि़डीओ - चेतन ननावरे)\nनाशिक : पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज आंदोलन केले. (व्हीडिओ- राजू ठाकरे )\nजेसीबी मशीनमध्ये मुलाशी जीवघेणा खेळ\nखेळताना पडलेला बॉल आणण्यासाठी जेसीबी मशीनवर चढलेल्या मुलाला घाबरवून त्याची मजा बघत बसण्याचा अमानुष प्रकार पुण्यात घडला आहे.\nघोटभर पाण्यासाठी जीवघेणी पायपीट...\nमुंबईसारख्या महानगरांची तहान भागवणारे शहापूर तालुक्यातील भातसा धरण. याच धरणाशेजारी असणाऱ्या डोंगरमाथ्यावरील पाड्यांवर राहणा-यांना मात्र घोटभर पाणी मिळावे म्हणून जीवघेणी पायपीट करावी लागते.\nअशी झाली पिरंगुट घाटातील म्हसोबा मंदिरात चोरी\nपुणे - पुणे शहराजवळीत पिरंगूट घाटातील म्हसोबा देवाच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. या चोरीचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्यानुसार पोलिसांचा तपास सुरु झाला आहे. रविवारी (20 मे) ओजी रात्री 2.45 ते 3.25 च्या सुमारास या मंदिरात चोरी झाली. यात देवाचे दागिने आणि दानपेटीतील रोख रक्कम असा ऐवज चोरीला गेला आहे.या घटनेबद्दल गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून लवकरात लवकर गुन्हेगारांना पकडण्याची मागणी करण्यात येत होती. तपास करताना ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे पोलिसांना आढळले आहे. या फुटेजमध्ये सुरुवातीला खिडकीच्या मार्गाने एक चोर मंदिरात प्रवेश करताना दिसतो. त्याला बाहेरून दुसरा चोर मदत करताना दिसतो. मात्र काही काळाने ती व्यक्तीही मंदिरात प्रवेश करून दानपेटीची चाचपणी करताना दिसते. या प्रकरणी पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.\nनाशिकच्या गोदाकाठालगत वटवाघळांचे संवर्धन\n- अझहर शेखनाशिक - शहरामधील गोदाकाठालगत वाढलेल्या निलगीरीच्या वृक्षराजीवर लांब अंतरापर्यंत भरारी घेणारा नैसर्गिक जैवविविधतेमधील एकमेव सस्तन प्राणी वटवाघळांची वस्ती चांगलीच वाढत आहे. मात्र त्यांच्या हा अधिवास पुढे किती दिवस अस्तित्वात असेल याबाबत शंकाच आहे; कारण या वृक्षराजीचे बुंधे जमिनीपासून जाळण्याचा प्रयत्नही काही दिवसांपुर्वी करण्यात आला. याकडे अद्याप महापालिका प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. हा गोदापार्कचा परिसर निसर्गप्रेमींना नेहमीच खुणावत आला आहे. दररोज संध्यााकळी या ठिकाणी फोटोसेशन करण्यासाठी तरुणाईची गर्दी होते. सुर्यास्तावेळी गोदापात्रात पडणारे सुर्यकिरणे आणि चमचम करणारे नदीपात्राचे विहंगम दृश्य टिपण्यासाठी छायाचित्रकार या भागात येतात. तसेच हिरव्या वृक्षराजीच्या परिसरात दिवसभर छायाचित्रकार, पक्षी निरिक्षकांची वर्दळ सुरूच असते. निसर्गाचा हा अनमोल ठेवा जपला जावा आणि जैवविविधतेचे संवर्धन व्हावे, अशीच माफक अपेक्षा निसर्गप्रेमींकडून व्यक्त होत आहे.\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/node/6379", "date_download": "2018-05-28T03:15:26Z", "digest": "sha1:ENMH6ON5BCIHNDXDJQI6TB3I7CMQGUZD", "length": 15624, "nlines": 270, "source_domain": "aisiakshare.com", "title": " || \"ऐसी\" हुच्चभ्रूंची लक्षणे || | ऐसीअक्षरे", "raw_content": "\n|| \"ऐसी\" हुच्चभ्रूंची लक्षणे ||\nहुच्चभ्रूंचे कैसे बोलणे | हुच्चभ्रूंचे कैसे चालणे\nसमानांशीच कंपूनी जाणे | कैसे असे ||\nदुर्बोधत्वाचे परम-आधारू | क्लिष्ट व्होकॅबचे भांडारू\nचोखंदळांचे महामेरू | चिवित्रान्न भोगी ||\nउठपटांग ज्ञानराशी | उदंड असती जयांपाशी |\nयांसी गमे जे रोचक | त्यावरी कमेंटती टंग-इन-चीक |\nशष्प न कळोनि नीचभ्रू लोक | वाचनमात्र राहती ||\nनिरागसतेचे देखावे | परी करावे चातुर्ये \n येरू म्हणतो करावी ||\nअनेकांच्या (माझ्याही ) मनातले लिहिलेत\nकं लिवलंय, कं लिवलंय\nकं लिवलंय, कं लिवलंय\nमेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌\nपण मला बिलकुल पसंत नाहीये हे .\nशिवाय गूगल परिपुष्ट हे निचभ्रू लक्षण हे तर अजिबात पसंत नाही .\nनोंद घेतली जाईल .\n(आता आमच्या नेत्यानी काय करावं \n(आता आमच्या नेत्यानी काय\n(आता आमच्या नेत्यानी काय करावं \nमार्मिक दिलाय हो अनुतै\nमार्मिक दिलाय हो अनुतै\nयांसी गमे जे रोचक | त्यावरी\nयांसी गमे जे रोचक | त्यावरी कमेंटती टंग-इन-चीक |\nशष्प न कळोनि नीचभ्रू लोक | वाचनमात्र राहती ||\nसांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.\nस्वप्नी जे तर्किले रात्री |\nस्वप्नी जे तर्किले रात्री | ते ते तैसेचि लीहिले |\nहिंडता हिंडता आलो | 'ऐसि' या वनभूवनी ||\nसकलांआड जी विघ्ने | हुच्चभ्रूरूप सर्वही |\nलाटिली बहु \"अनंते\" | दापिली कापिली बहू ||\nमाहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं\nजबरी टोला. लै असुरी आनंद जाहला वाचून. इग्नोरुन निरागस राहणे...सही पकडे है\nबदनाम हुये तो क्या, नाम नही होगा \n-महान संत जॅक स्पॅरो\nयेरू म्हणे धन्यवादू |\nआरशासी नका निंदू ||\nअफाट सुंदर आणि मार्मिक .\nअफाट सुंदर आणि मार्मिक . उच्चभ्रू आणि नीचभ्रू ; दोघानांही धुतलंय मस्त\nयादी करायला घेतलीये ऐसीवरची. नीचभ्रू मधे मी पैला,\nकं हानलाय कं हानलाय\nबऱ्याच वर्षांनी 'येरु' शब्द ऐकून भरुन आले, जसे\nयेरु बोले पाहीन पिता माझा\nनको जाऊ मारील राजभाजा\nही उत्तानपाद राजावरची कविता आठवली.\nस्मृतिदिन : संगीतकार बुलो सी. रानी (२५ मे १९९३)\nजन्मदिवस : लोकभाषा अभ्यासक केशव भवाळकर (१८३१), अणुकेंद्रकाच्या विभाजनाच्या संशोधकांपैकी एक नोबेलविजेते जॉन कॉकक्रॉफ्ट (१८९७), पर्यावरणतज्ज्ञ रेशल कार्सन (१९०७), लेखक बाळ सामंत (१९२४), ज्ञानपीठविजेते लेखक भालचंद्र नेमाडे (१९३८), क्रिकेटपटू रवी शास्त्री (१९६२)\nमृत्युदिवस : क्षय, कॉलरा, अँथ्रॅक्स इ. होण्याची कारणे शोधणारे नोबेलविजेते, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक (१८४३), स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (१९६४), संगीतसमीक्षक व संस्कृतचे अभ्यासक अरविंद मंगरूळकर (१९८६), एन्झाईम्स, प्रथिने आणि विषाणूंचा अभ्यास करणारा नोबेलविजेता जॉन नॉर्थरॉप (१९८७), इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी शोधणारा नोबेलविजेता अर्न्स्ट रूस्का (१९८८), विचारवंत, संस्कृतपंडित, ‘मराठी विश्वकोशा’चे प्रधान संपादक, साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (१९९४), संसदपटू, अर्थतज्ज्ञ व घटनापंडित मिनू मसानी (१९९८)\n१९०८ : खिलाफत दिवस.\n१९३० : त्या काळची जगातली सगळ्यात उंच असलेली ख्राईस्लर इमारत लोकांसाठी खुली झाली.\n१९३९ : डी. सी. कॉमिक्सने बॅटमॅनची पहिली चित्रकथा प्रकाशित केली.\n१९५१ : तारापोरवाला मत्सालयाचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन.\n१९६७ : ऑस्ट्रेलियाने स्थानिक मूलनिवासी लोकांना लोकसंख्यागणनेत मोजण्याचे ठरवले.\n१९८६ : 'ड्रॅगन क्वेस्ट' हा पहिला 'रोल-प्लेयिंग' व्हिडीयो गेम प्रकाशित.\n१९९४ : वीस वर्षे विजनवासात घालवल्यानंतर ७५ वर्षीय नोबेलविजेता विद्रोही लेखक अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन रशियात परतला.\n१९९७ : अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बिल क्लिंटन राष्ट्रध्यक्ष असताना त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा खटला चालवण्याची परवानगी दिली.\n१९९९ : आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हेग येथे स्लोबोदान मिलोसेविचवर कोसोवोमध्ये माणुसकीविरुद्ध अत्याचारांबद्दल गुन्हा दाखल केला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 2 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2014_02_01_archive.html", "date_download": "2018-05-28T03:07:49Z", "digest": "sha1:ZAJC3TZYQHPLLROPM53V7IORCOZKNFSR", "length": 10243, "nlines": 273, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: February 2014", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nमलाला युसुफझाईवर तालिबान्यांनी केलेला हल्ला, त्यातून तिचं वाचणं आणि मग जगभर तिचं झालेलं कौतुक हे सगळं मागच्या वर्षी उडत उडत वाचलं. चौदा - पंधरा वर्षांच्या मुलीला अशी कितीशी समज असणार तिच्यावर तालिबान्यांनी हल्ला केला म्हणून पाश्चात्य मिडियाने तिला हिरो बनवली अशीच काहीशी प्रतिमा झाली होती माझ्या मनात. आज प्रथमच तिचा तो बीबीसीवरचा ब्लॉग वाचला, त्यातुन उत्सुकता चळावली म्हणून जालावर तिच्याविषयी माहिती शोधली. तिच्या बापाविषयी वाचलं, आणि त्याचं धैर्य (का वेडेपणा तिच्यावर तालिबान्यांनी हल्ला केला म्हणून पाश्चात्य मिडियाने तिला हिरो बनवली अशीच काहीशी प्रतिमा झाली होती माझ्या मनात. आज प्रथमच तिचा तो बीबीसीवरचा ब्लॉग वाचला, त्यातुन उत्सुकता चळावली म्हणून जालावर तिच्याविषयी माहिती शोधली. तिच्या बापाविषयी वाचलं, आणि त्याचं धैर्य (का वेडेपणा) बघून थक्क झाले.\nबाबारे, तुला कुटुंबकबिला घेऊन पळून नाही जावंसं वाटलं माझ्या देशात तालिबान नसतांनाही मुलांसाठी पुरेश्या संधी नाहीत म्हणून भलेभले देश सोडून जातात, किंवा देश सोडता येत नाही म्हणून हळहळतात. तालिबान्यांच्या गावात राहून अजाण वयाच्या मुलीला तू शाळेत पाठवतोस, शिकून मोठी होण्याचं स्वप्न दाखवतोस. बीबीसीवर ब्लॉग लिहिण्यासाठी तिचं नाव सुचवतोस, तिच्यावर डॉक्युमेंट्री काढू देतोस. तुला, तिला त्यांच्याकडून जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असतांनाही मी स्वातचं काहीतरी देणं लागतो, स्वातच्या अवघड काळात स्वात सोडून जाणार नाही, इथेच राहणार म्हणून हटून बसतोस. आपली लाडकी मुलगी, तिच्याहूनही लहान मुलगे – या सगळ्यांचं कसं होईल म्हणून भीती नाही वाटली तुला माझ्या देशात तालिबान नसतांनाही मुलांसाठी पुरेश्या संधी नाहीत म्हणून भलेभले देश सोडून जातात, किंवा देश सोडता येत नाही म्हणून हळहळतात. तालिबान्यांच्या गावात राहून अजाण वयाच्या मुलीला तू शाळेत पाठवतोस, शिकून मोठी होण्याचं स्वप्न दाखवतोस. बीबीसीवर ब्लॉग लिहिण्यासाठी तिचं नाव सुचवतोस, तिच्यावर डॉक्युमेंट्री काढू देतोस. तुला, तिला त्यांच्याकडून जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असतांनाही मी स्वातचं काहीतरी देणं लागतो, स्वातच्या अवघड काळात स्वात सोडून जाणार नाही, इथेच राहणार म्हणून हटून बसतोस. आपली लाडकी मुलगी, तिच्याहूनही लहान मुलगे – या सगळ्यांचं कसं होईल म्हणून भीती नाही वाटली तुला स्वातमध्ये तू उभी केलेली शाळा चालणं इतकं महत्त्वाचं वाटलं स्वातमध्ये तू उभी केलेली शाळा चालणं इतकं महत्त्वाचं वाटलं मनात आणलं असतं तर स्वात सोडून जाणं अशक्य नव्हतं तुला. अवघड नक्कीच होतं ... आपलं घर सोडून परमुलुखात वसणं कुणाला सोपं असतं\nआम्हाला पत्ताही नसतांना तुझ्यासारखे वेडे लोक जगभरातल्या कुठल्या कुठल्या दुर्गम भागात तालिबानशी वेड्यासारखे लढत असतात म्हणून त्यांना जिंकता येत नाही.\nमलालाविषयी एक माहितीपट इथे आहे.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2012/06/blog-post_502.html", "date_download": "2018-05-28T03:21:19Z", "digest": "sha1:KKCQEHVKTUMQCPKGZ6QFBHYXQXSIDWG4", "length": 11270, "nlines": 54, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: तूर पेरणीची वेळ साधा", "raw_content": "\nरविवार, ३ जून, २०१२\nतूर पेरणीची वेळ साधा\nतुरीची पेरणी शिफारशीत कालावधीत होणे आवश्‍यक आहे. पहिल्या पावसानंतर शेत काडीकचरा वेचून स्वच्छ करावे आणि पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करावी. साधारणपणे जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी करावी. पेरणी जसजशी उशिरा होईल त्याप्रमाणे उत्पादनात घट येते. यासाठी दहा जुलैपूर्वी पेरणी पूर्ण करणे गरजेचे आहे. तुरीसाठी मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन चांगली असते. कसदार, भुसभुशीत, पोयट्याच्या जमिनीतसुद्धा तूर चांगली येते. चोपण, पाणथळ जमिनीत तूर चांगली येत नाही. लागवड करणाऱ्या जमिनीत स्फुरद, कॅल्शिअम, मॅंगेनिज, गंधक या द्रव्यांची कमतरता नसावी. साधारणतः साडेसहा ते साडेसात सामू असलेली जमीन या पिकास योग्य असते. लागवडीपूर्वी जमिनीची चांगली खोल नांगरट करावी. तुरीची पेरणी वेळेवर होणे आवश्‍यक आहे. पहिल्या पावसानंतर शेत चांगले तयार करावे. काडीकचरा वेचून स्वच्छ करावे आणि पावसाचा अंदाज घेऊन पेरणी करावी. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यात पेरणी करावी. पेरणी जसजशी उशिरा होईल त्याप्रमाणे उत्पादनात घट येते. यासाठी दहा जुलैपूर्वी पेरणी करावी. आंतरपीक पद्धती ः तूर हे बहुतांशी आंतरपीक म्हणून घेतले जाते. तूर + बाजरी (1ः2), तूर + सूर्यफूल (1ः2), तूर + सोयाबीन (1ः3 किंवा 1ः4), तूर + ज्वारी (1ः2 किंवा 1ः4), तूर + कापूस (1ः किंवा 1ः8), तूर + भुईमूग, तूर + मूग, तूर + उडीद (1ः2) अशा प्रकारे पेरणी केल्यास दोन्ही पिकांचे उत्पादन चांगले येते. आंतरपिकासाठी निवडावयाच्या तुरीच्या जाती या मध्यम मुदतीच्या असाव्यात. अलीकडच्या काळात तीन ते चार ओळी सोयाबीन आणि एक ओळ तूर अशा पद्धतीने दोन्ही पिकांचे चांगले उत्पादन येत असल्याचे दिसून आले आहे. तुरीचे सलग पीकसुद्धा चांगले उत्पादन देते. सलग पीक घ्यावयाचे असल्यास आयसीपीएल-87 या वाणाकरिता 45 x 10 सें.मी. अंतर ठेवावे, एकेटी-8811 करिता 45 x 20 सें.मी. अंतर ठेवावे. अधिक कालावधीच्या वाणाकरिता 60 x 20 सें.मी. अंतर ठेवावे. आयसीपीएल-87 च्या पेरणीसाठी हेक्‍टरी 20 ते 25 किलो बियाणे लागते. मध्यम मुदतीच्या विपुला व एकेटी-8811 या वाणासाठी हेक्‍टरी 12 ते 15 किलो बियाणे पुरते. उशिरा येणाऱ्या आणि जास्त अंतरावर लावावयाच्या वाणासाठी हेक्‍टरी दहा ते 12 किलो बियाणे पुरते. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्यास दोन ग्रॅम थायरम + दोन ग्रॅम कार्बेन्डाझिम किंवा पाच ग्रॅम ट्रायकोडर्मा आणि 25 ग्रॅम रायझोबियम गुळाच्या थंड द्रावणात मिसळून लावावे. खत व्यवस्थापन ः सलग तुरीसाठी माती परीक्षण अहवालानुसार हेक्‍टरी 25 किलो नत्र व 50 किलो स्फुरद पेरणीच्या वेळी द्यावे. मिश्र पीक असल्यास ज्या पिकाच्या ओळी जास्त त्या पिकाची शिफारस केलेली खतमात्रा द्यावी. उदा. सोयाबीनकरिता 50 किलो नत्र आणि 75 किलो स्फुरद अशी मात्रा द्यावी. आंतरमशागत ः पिकात 15 ते 20 दिवसांनंतर कोळपणी करावी. पुढे 15 दिवसांनी खुरपणी किंवा कोळपणी करावी. अधिक उत्पादनासाठी पीक पेरणीनंतर 30-45 दिवस शेत तणविरहित ठेवावे. ------ जाती ः तुरीमध्ये आयसीपीएल-87 (120 दिवस), एकेटी-8811 (140 दिवस), बीएसएमआर-853 (160 दिवस), बीएसएमआर-736 (180 दिवस) अशा चांगल्या जाती आहेत. आपल्या शेतीला अनुकूल अशा योग्य कालावधीच्या जाती निवडाव्यात. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विपुला ही 145 ते 160 दिवसांत तयार होणारी रोगप्रतिकारक आणि अधिक उत्पादन देणारी जात प्रसारित केली आहे. --------- पाणीव्यवस्थापन ः तूर हे प्रामुख्याने खरीप हंगामातील पीक असल्यामुळे ते पावसावर वाढते. तथापि, पावसामध्ये खंड पडल्यास किंवा पाण्याचा ताण पडल्यास आणि सिंचनाची सुविधा असल्यास पिकास वाढीच्या अवस्थेमध्ये (30 ते 35 दिवस), फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये (60 ते 70 दिवस) आणि शेंगा भरावयाच्या अवस्थेमध्ये पाणी द्यावे. त्यामुळे पीक उत्पादनात वाढ होते. चांगल्या व्यवस्थापनात सरासरी 18 ते 20 क्विंटल प्रति हेक्‍टरी उत्पादन मिळू शकते. ----------- संपर्क ः 02426-233447 कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ३:४८ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nतंत्र कोरडवाहू बीटी कपाशी लागवडीचे\nतंत्र खरीप कांदा उत्पादनाचे...\nएखाद्या वेबसाईटचा जागतिक आणि भारतीय क्रमांक कसा पह...\nयशस्वी दूध व्यवसायाचे मर्म कमी भाकड काळात\nजनावरांना चारा खाऊ घालताना...\nमत्स्य शेतीसाठी तलाव कसा असावा - खार जमीन संशोधन...\nमक्‍याचा तुरा काढणे फायदेशीर ठरते\nकापसात १८ ते २८, ज्वारीत ५३ टक्के वाढ \nतंत्र गोड ज्वारी लागवडीचे...\nतूर पेरणीची वेळ साधा\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nकमी कालावधीचे मूग आणि उडीद\nकसे वाढवाल संकरित बीटी कपाशीचे उत्पादन\nभरघोस उत्पादनासाठी-बाजरी लागवड तंत्रज्ञान\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/badminton/india-open-sandhu-defeats-bevan-becomes-champion/", "date_download": "2018-05-28T03:33:57Z", "digest": "sha1:WWQW4VFRVCW7XAZSBXXO4D76YYRG6L4D", "length": 25356, "nlines": 355, "source_domain": "www.lokmat.com", "title": "India Open: Sandhu Defeats, Bevan Becomes Champion | इंडिया ओपन : संधूला पराभवाचा धक्का, बेईवान बनली चॅम्पियन | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nAll post in लाइव न्यूज़\nइंडिया ओपन : संधूला पराभवाचा धक्का, बेईवान बनली चॅम्पियन\nगतविजेती आणि अग्रमानांकित भारताची शटलर पी.व्ही. सिंधू हिला पराभूत करत अमेरिकन खेळाडू बेईवान झेंग हिने इंडिया ओपन चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावले आहे.\nनवी दिल्ली : गतविजेती आणि अग्रमानांकित भारताची शटलर पी.व्ही. सिंधू हिला पराभूत करत अमेरिकन खेळाडू बेईवान झेंग हिने इंडिया ओपन चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावले आहे. दिल्लीतील सिरी फोर्टमध्ये झालेल्या या सामन्यात सिंधूला २१-१८, ११-२१,२२-२० असा पराभव पत्करावा लागला. ६९ मिनिटे चाललेल्या या सामन्यातील पराभवाने पी.व्ही. सिंधू ही सलग दुस-यांदा इंडिया ओपनचे विजेतेपद पटकवण्यात अपयशी ठरली. तर बेईवान हिने पहिल्यांदाच सुपर सिरीजचे विजेतेपद पटकावले आहे. या आधी बेईवान हिने २०१६ मध्ये फे्रंच ओपनची उपांत्य फेरी गाठली होती. ही तिची सुपर सिरीजमधील सर्वोत्तम कामगिरी होती. बेईवान आणि सिंधू यांच्यात आतापर्यंत चार लढती झाल्या आहेत. त्यात सिंधूने दोन तर बेईवान हिने दोन लढती जिंकल्या.\nदोन्ही खेळाडूंमध्ये आज फारसे अंतर नव्हते. मात्र बेईवानने स्मॅश आणि कोर्ट कव्हरेजमधील चांगल्या स्थितीमुळे विजय मिळवला. तिने नेटजवळ येऊन देखील काही चांगले शॉट लगावले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nइंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा : पी. व्ही. सिंधू अंतिम फेरीत, इंतानोनवर मात\nइंडिया ओपन : पी. व्ही. सिंधू उपांत्य फेरीत\nइंडिया ओपन बॅडमिंटन : पी.व्ही. सिंधू उपांत्यपूर्व फेरीत\nइंडिया ओपन बॅडमिंटन : सिंधू, सायना, समीर उपांत्यपूर्व फेरीत\nइंडिया ओपन बॅडमिंटन : सिंधू, सायनाची विजयी सलामी\nइंडिया ओपन बॅडमिंटन : कार्तिकेय, श्रेयांश, आकर्षी, रिया यांचा मुख्य फेरीत प्रवेश\nथॉमस चषकात पदकाचे दावेदार -प्रणीत\nआशियाई बॅडमिंटन संघाच्या उपाध्यक्षपदी सरमा\nसाईप्रणित, समीर वर्मा उपांत्यपूर्व फेरीत\nआॅस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन : साईप्रणित, समीर वर्मा दुसऱ्या फेरीत\nवैष्णवी भाले भारतीय बॅडमिंटन संघात\nसायना, सिंधू या ‘अनमोल रत्न’: गोपीचंद\nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/paris-st-germain-outgunned-bayern-munich-in-a-heavyweight-champions-league-showdown-to-go-three-points-clear-at-the-top-of-group-b/", "date_download": "2018-05-28T03:06:26Z", "digest": "sha1:Q46XOZAJGNNKO66SWL2D7L75VV6DQRMT", "length": 9729, "nlines": 86, "source_domain": "mahasports.co.in", "title": "युएफा चॅम्पियनशीप: पॅरीस सेंट जर्मेन संघाने बायर्न म्युनिचचा ३-० असा केला पराभव - Maha Sports", "raw_content": "\nयुएफा चॅम्पियनशीप: पॅरीस सेंट जर्मेन संघाने बायर्न म्युनिचचा ३-० असा केला पराभव\nयुएफा चॅम्पियनशीप: पॅरीस सेंट जर्मेन संघाने बायर्न म्युनिचचा ३-० असा केला पराभव\nयुएफा चॅम्पियनशीपच्या ‘ग्रुप बी’ मधील सामन्यात पॅरीस सेंट जर्मेन संघाने बायर्न म्युनिचला ३-० असे हरवले. अवे सामना खेळणाऱ्या बायर्न म्युनिचला या सामन्यात गोल करण्यात अपयश आले. पीएसजी संघाकडून डॅनी अल्वेस, एडींसन कवानी आणि नेमार जुनियर यांनी गोल केले.\nसामन्याच्या पहिल्या सत्रात सुरूवातीलाच पीएसजी संघाने अक्रमने सुरु केली. याचा फायदा त्यांना सुरुवातीलाच मिळाला. नेमारने बायर्नच्या क्षेत्रात उत्तम चाल रचली आणि बॉल डॅनी अल्वेसला दिला. त्याने या संधीचे गोलमध्ये रूपांतर करत पीएसजी संघाला आघाडी मिळवून दिली. या गोल नंतर बायर्न संघाने आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. थॉमस मुलरने हेडर केला परंतु तो गोल जाळ्यावर ठेवण्यात तो अपयशी ठरला. यांनंतर बायर्नच्या मार्टिनेजने एक व्हॅली लगावली परंतु ती थोपवण्यात पीएसजीच्या गोलकिपर अल्फ़ोंसे एरियओलाला यश आले.\nनेमार, कवानी आणि मबापे या त्रिकुटाचा खेळ आज खूप बहरात होता. मबापेने एक सुरेख पास कवानीला दिला आणि कवानीने त्याचे गोलमध्ये रूपांतर केले. या गोल नंतर पीएसजी संघाची २-० अशी आघाडी झाली. दुसऱ्या सत्रात पुन्हा बायर्न संघाने अक्रमक पवित्रा घेतला. या वेळी मार्टिनेजने मारलेला हेडर गोल लाईनवर उभ्या असलेल्या डॅनी अल्वेसने परतावून लावला.\nमबापे याला राईट विंगवर रोखणे बायर्न संघासाठी खूप मोठे आव्हान होते. मबापे याने राईट विंगवरून एक उत्तम चाल रचत स्वतःसाठी गोलची उत्तम संधी निर्माण केली. दोन डिफेंडर्सला चुकवल्यानंतर त्याला गोल करण्यात अपयश आले. त्याने मारलेला बॉल डिफेक्ट झालं आणि त्यावर नेमारने गोल करत पीएसजी संघाची आघाडी ३-० अशी केली. यानंतर दोन्ही संघाकडून गोल करण्याचे अनेक प्रयन्त केले गेले परंतु त्यात कोणत्याही संघाला यश आले नाही. त्यामुळे हा सामना ३-० अश्या गोल फरकावरच थांबला. या विजयासह पहिल्या लेगमध्ये पीएसजीने बायर्न म्युनिच संघावर ३-० अशी बढत मिळवली आहे.\nयदाकदाचित आपणास माहिती नसेल तर-\n# पीएसजी संघाने युएफा चॅम्पियनशीपच्या मागील ९ पैकी ८ सामन्यात कमीतकमी प्रत्येकी २ गोल केले आहेत.\n# हे दोन संघातील शेवटची लढत २००१ साली झाली होती. त्या वर्षी बायर्न संघाने युएफा चॅम्पियनशीप जिंकली होती.\n# पीएसजी संघाने घरच्या मैदानावर युएफा चॅम्पियनशीपचे सामने खेळताना मागील ४४ सामन्यात फक्त एक पराभव स्वीकारला आहे.\n# या सामन्यात गोल नोंदवल्यानंतर एडींसन कवानी हा केवळ ५वा खेळाडू ठरला आहे ज्याने युएफा चॅम्पियनशीपच्या सलग सहा सामन्यात गोल नोंदवलं आहे.\n#या सामन्याअगोदर बायर्न संघाच्या अर्गेन रॉबेनने पीएसजी संघावर आणि त्यांच्या संघातील खेळाडूंना मिळणाऱ्या मोठ्या रकमेवर टिप्पणी केली होती. यात तो म्हणाला की, पीएसजीच्या काही खेळाडूला मिळणारे मानधन जरी जास्त असले तरी त्यांना मैदानात गोल करावे लागतील. या सामन्यात पहिल्या काही मिनिटामध्येच पीएसजी संघाने गोलचे खाते उघडले.\n# या सामन्यापूर्वी बायर्नने युएफा चॅम्पियनशीपच्या सहा सामन्यांपैकी ५ सामने जिंकले होते. या सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे.\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nजेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप…\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE_(%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F)", "date_download": "2018-05-28T03:31:52Z", "digest": "sha1:XLT4VIUOR3AJRS6OM335MUHWF7WNXNPF", "length": 4541, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अयोध्येचा राजा (चित्रपट) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअयोध्येचा राजा चित्रपटातील एक प्रसंग\nअयोध्येचा राजा हा ६ फेब्रुवारी इ.स. १९३२ रोजी प्रदर्शित झालेला मराठी भाषेतील बोलपट होता. हा मराठीत बनलेला पहिला बोलपट आहे. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली. गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या होत्या.\n\"अयोध्येचा राजा (चित्रपट) चित्रपटाविषयी माहिती\" (इंग्लिश मजकूर). आय.एम.डी.बी.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०५:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2010_01_01_archive.html", "date_download": "2018-05-28T03:06:40Z", "digest": "sha1:BJTUCI545P6MNZQRQKKMEBL4ONARJ5MS", "length": 27883, "nlines": 366, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: January 2010", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nअजून थोडे फोटो ... ३ (शेवटाचा भाग)\nकूर्ग आणि उटीच्या भटकंतीमध्ये भेटलेली ही काही फुलं -\nनुकत्याच पडलेल्या पावसाचा थेंब ... रस्त्याच्या कडेच्या रानफुलावर\nकूर्गमध्ये आम्ही ज्या होम स्टे मध्ये राहात होतो, तिथलं, सकाळच्या उन्हातलं कुठल्यातरी फळभाजीच्या वेलाचं (मला ओळखता येत नाहीये) हे फूल\nउटीच्या बोटॅनिकल गार्डनमधले २ फोटो ...\nआम्ही उटीचं रोझ गार्डनही बघितलं ... पण रोझ गार्डनचं तिकिट आमच्या उत्साही ड्रायव्हरने काढून आणलं - प्रवेश करताना समजलं की त्याने आणि कॅमेऱ्याचं तिकिट काढलंच नव्हतं. तिकिट नाही म्हटल्यावर नवऱ्याने आत गेल्यावर कॅमेऱ्याला हात लावू दिला नाही. आत फोटो काढायचे म्हटलं तर दिवस पुरला नसता.\nLabels: छायाचित्र, भटकंती, हिरवाई\nबेरटोल्ड ब्रेख्त हा एक जर्मन साहित्यातला दिग्गज. डाव्या विचारसरणीचा ब्रेख्त आपल्याला भेटलेला असतो तो पुलंनी मराठीत आणलेल्या ‘तीन पैश्याच्या तमाशा’मुळे, किंवा त्याने आणलेल्या रंगभूमीवरच्या नव्या प्रवाहांमुळे.\nब्रेख्तच्या एका कवितेचा हा मराठी स्वैर अनुवाद ...\nसात दरवाजे असणारं थेबेस कुणी बांधलं\nपुस्तकांमध्ये बांधणाऱ्या राजांचे उल्लेख आहेत.\nहे राजे स्वतः त्या शिळा वाहत होते का\nआणि अनेक वेळा बेचिराख झालेलं बॅबिलॉन\nइतक्या वेळा परत कुणी बांधलं सोन्याने भरलेल्या लिमा शहराच्या\nकुठल्या घरांमध्ये तिथले बांधकाम कामगार राहत होते\nचीनची भिंत बांधून पूर्ण झाल्यावर\nसंध्याकाळी तिथले सगळे गवंडी कुठे गेले\nकितीतरी विजयाच्या कमानी आहेत. कुणी बांधल्या या\nसिझरचे हे सगळे विजय कुणाविरुद्ध होते\nएवढा बोलबाला असणाऱ्या बायझांझमध्ये\nसगळ्या रहिवाश्यांसाठी फक्त प्रासादच होते का\nमहासागरामध्ये रात्री अटलांटिस बुडत होती तेंव्हासुद्धा\nमालक त्यांच्या गुलामांना आज्ञा सोडत होते.\nतरूण अलेक्झांडरने भारतात विजय मिळवले.\nत्याने सोबत किमान एक आचारी तरी नेला असेल ना\nआपलं आरमार बुडाल्यावर स्पेनचा फिलिप रडला.\nदुसरं कुणीच रडलं नाही\nविजयाच्या मेजवानीसाठी कोण खपलं\nदर दहा वर्षांकाठी एक महापुरुष.\nत्याची किंमत कोण चुकती करतं\nमीही कामगारच आहे. जरा ‘ग्लोरिफाईड’ कामगार म्हणा फार तर. ब्रेख्तच्या कामगाराएवढं माझं जगाच्या इतिहासाचं वाचन नाही. पण आपल्या इतिहासातला ‘सोन्याचा धूर निघणारा काळ’ वाचताना मलासुद्धा हे प्रश्न पडले होते :)\nमूळ जर्मन कविता इथे सापडेल.\nLabels: कविता, जर्मनी, भाषांतर\nयेणार ... येणार ...(वरतीमागून घोडं)\nएव्हाना ब्लॉगर्स मेळाव्याचे वृत्त, छायाचित्र सगळ्या सहभागी ब्लॉगर्सनी टाकली आहेत. तेंव्हा ही पोस्ट पेठे काका आणि सर्व संयोजकांचे आभार मानण्यासाठी. मुख्य म्हणजे एक दिवसाचा मेळावा यशस्वी झाला अशी घोषणा करून आपले संयोजक स्वस्थ बसलेले नाहीत. मेळाव्यात ठरल्याप्रमाणे मराठी ब्लॉगर्ससाठी फोरम तयार करणे, नवीन ब्लॉग मराठीतून सुरू करण्यासाठी मार्गदर्शन यासाठी त्यांनी काम सुरू केलं आहे. या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. मला करता येण्यासारखी काही मदत असेल तर नक्की सांगा रे.\nअजून थोडे फोटो ... २\nकूर्ग बघून झाल्यावर २ दिवस जास्तीचे ठेवले होते ... त्यामुळे उटीला जाऊन यायचं ठरलं. असं काहीही पूर्वनियोजन न करता भटकण्यामध्ये मस्त मजा असते. काहीच अपेक्षा नसताना जे काही अनुभवायला मिळतं, ते सगळं बोनस असतं ना :)\nदोड्डाबेट्टा म्हणजे निलगिरी पर्वतामधलं सगळ्यात उंच शिखर. दोड्डाबेट्टाला गाडीतून जाता येतं. वरून निलगिरीचं सुंदर दृष्य दिसतं ...\nपयकारा हे उटीजवळचं गाव. हिरव्यागार टेकड्या, सुंदर तळं, छोटासा धबधबा, पार्श्वभूमीला निलगिरीच्या रांगा अशी ही रमणीय जागा आहे. पयकाराच्या या टेकडीच्या परिसरात कित्येक बॉलिवूडपटांचं चित्रीकरण झालेलं आहे:\nपयकाराजवळच्या मुदुमलई पॉईंटवरून दिसणारं हे मुदुमलईचं जंगल ...\nम्हैसूरला परत जाताना जवळ तासभर वेळ होता, म्हणून वाटेत नंजनगूडचं मंदिर बघायला थांबलो. नंजनगूड देवळातला लाकडी रथ\nउटीची सहल तिथल्या बोटॅनिकल गार्डनला आणि रोझ गार्डनला भेट दिल्याखेरीज पूर्ण होऊच शकत नाही. तिथली फुलं ब्रेक के बाद.\nLabels: छायाचित्र, प्रासंगिक, भटकंती, हिरवाई\nऍनच्या ८० व्या वाढदिवसाची बातमी पाहिली तेंव्हापासून लिहायचं होतं तिच्याविषयी. महेंद्र काकांनी शिंडलर्स लिस्टविषयी लिहिलं आणि पुन्हा आठवण करून दिली.\nऍन फ्रॅंक पहिल्यांदा भेटली कॉलेजमध्ये असताना. तिच्या डायरीचा मराठी अनुवाद वाचताना. पहिल्या भेटीतच चटका लावून गेली, पण आधाश्यासारखं वाचत गेलं म्हणजे वाचलेलं पचवायला फारसा अवधी मिळत नाही. हळुहळू मी तिला विसरले.\nपुढच्या वेळी आमची भेट झाली ती स्टाइलिस्टिक्समध्ये ... भाषांतर कसं करू नये याचा उत्तम नमुना म्हणून ऍन फ्रॅंकने तिची डायरी लिहिली डच भाषेत. डच मधून जर्मन, इंग्रजी, फ्रेंच अशी ती हळुहळू वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित होत होत जगभर पोहोचली. प्रत्येक भाषांतरकारने `ये हृदयीचे ते हृदयी' करताना थोडंफार गाळलं होतं, आणि एका भाषांतरावरून दुसरं भाषांतर अशी भाषांतरं झाल्यामुळे कानगोष्टींसारखी गत झाली होती. मूळ डयरी म्हणजे पौगंडावस्थेतल्या ऍनची जीवाभावाची सखी होती. त्यात तिने आपल्या आईवडिलांविषयी, नव्यानेच जाग्या होत असणाऱ्या लैंगिक जाणिवांविषयी मोकळेपणाने लिहिलं होतं. ही भाषांतरावरून केलेली भाषांतरं अधिकधिक सोज्ज्वळ होत गेली, आणि त्याच वेळी खऱ्या ऍनपसून दूरही. या अभ्यासाच्या निमित्ताने ऍनची डायरी इंग्रजी, मराठी, जर्मन मधून वाचली. त्या वेळी आमच्यावर हिटलर, थर्ड राईश आणि दुसऱ्या महायुद्धाविषयीच्या इतक्या पुस्तकांचा मारा होत होता, की ऍन पुन्हा एकदा विस्मृतीमध्ये गेली.\nपुन्हा एकदा वर्षभरापूर्वी ऍनच्या भेटीचा योग आला ... ऍमस्टरडॅम बघताना. इतक्या वर्षांपासून माहित असलेली गोष्ट. नुकतीच डाखाऊची छळछावणी बघितलेली. एवढ्या छळकथा ऐकल्यावर अजून काय धक्का बसणार ऍनचं घर बघताना त्यामुळे गावातल्या टूरिस्ट ऍटॅक्शन्सपैकी एक आयटम - आलोच आहोत तर बघू या असा दृष्टीकोन होता ऍन फ्रॅंक म्युझियमला जाताना. पण ऍनने पुन्हा एकदा रडवलं. अंगावर येणाऱ्या त्या छोट्याश्या जिन्याने वर जाताना ऍनच्या डायरीमधलं वास्तव समोर आलं. एवढ्याश्या जागेत महिनोनमहिने एवढी माणसं कशी राहिली असतील त्यामुळे गावातल्या टूरिस्ट ऍटॅक्शन्सपैकी एक आयटम - आलोच आहोत तर बघू या असा दृष्टीकोन होता ऍन फ्रॅंक म्युझियमला जाताना. पण ऍनने पुन्हा एकदा रडवलं. अंगावर येणाऱ्या त्या छोट्याश्या जिन्याने वर जाताना ऍनच्या डायरीमधलं वास्तव समोर आलं. एवढ्याश्या जागेत महिनोनमहिने एवढी माणसं कशी राहिली असतील बिग बॉसचा पहिलाच एपिसोड बघून मी नवऱ्याला म्हटलं होतं ... कुणी मला कितीही पैसे दिले तरी अश्या बंदिस्त घरात मी दोन दिवसांच्या वर काही नॉर्मल राहू शकणार नाही. दिवसरात्र घरातच राहायचं. घराबाहेर पडणं सोडा, पण खिडकीचा पडदासुद्धा वर करायचा नाही. दिवसा कामगार खाली काम करत असताना पाण्याचा नळ, फ्लश असले आवाज होऊ द्यायचे नाहीत. रात्री खालच्या कारखान्यातली माणसं घरी गेली, म्हणजे थोडी फार मोकळीक जिन्याने खाली - वर करायला, थोडा आवाज करायला. देश जर्मनीच्या कब्जामध्ये. जगभर युद्ध पेटलेलं. जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा. त्यात कधी नव्हे तेवढा कडक हिवाळा. बाहेरच्यांनी जिवावर उदार होऊन त्यांना रोजच्या गरजेच्या वस्तू कश्या पुरवल्या असतील बिग बॉसचा पहिलाच एपिसोड बघून मी नवऱ्याला म्हटलं होतं ... कुणी मला कितीही पैसे दिले तरी अश्या बंदिस्त घरात मी दोन दिवसांच्या वर काही नॉर्मल राहू शकणार नाही. दिवसरात्र घरातच राहायचं. घराबाहेर पडणं सोडा, पण खिडकीचा पडदासुद्धा वर करायचा नाही. दिवसा कामगार खाली काम करत असताना पाण्याचा नळ, फ्लश असले आवाज होऊ द्यायचे नाहीत. रात्री खालच्या कारखान्यातली माणसं घरी गेली, म्हणजे थोडी फार मोकळीक जिन्याने खाली - वर करायला, थोडा आवाज करायला. देश जर्मनीच्या कब्जामध्ये. जगभर युद्ध पेटलेलं. जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा. त्यात कधी नव्हे तेवढा कडक हिवाळा. बाहेरच्यांनी जिवावर उदार होऊन त्यांना रोजच्या गरजेच्या वस्तू कश्या पुरवल्या असतील गोष्ट एका दिवसाची नाही. महिने च्या महिने असं जगायचंय. हा अज्ञातवास कधी संपणार माहित नाही. त्यांचं मनोबल कसं टिकून राहिलं असेल गोष्ट एका दिवसाची नाही. महिने च्या महिने असं जगायचंय. हा अज्ञातवास कधी संपणार माहित नाही. त्यांचं मनोबल कसं टिकून राहिलं असेल असं दिवाभीतासारखं अनिश्चिततेमध्ये जगण्यापेक्षा छळछावणीतल्या यातना परवडल्या असं नसेल वाटून गेलं या माणसांना असं दिवाभीतासारखं अनिश्चिततेमध्ये जगण्यापेक्षा छळछावणीतल्या यातना परवडल्या असं नसेल वाटून गेलं या माणसांना खिडक्यांच्या पडद्याच्या फटीतून बाहेर बघताना बारा तेरा वर्षाच्या ऍनला कसं दिसलं असेल जग\nकाही दिवसांपूर्वी जर्मन बातम्यांमध्ये ऐकलं ... ऍन फ्रॅंक आज जिवंत असती तर ८० वर्षांची झाली असती. ८० वर्षांच्या आयुष्यात बघावं लागणार नाही एवढं तिने १५ - १६ वर्षात भोगलंय. ऍन कशी म्हातारी होईल जगायला उत्सुक असणारी एक टीनेजर मुलगी म्हणून ती मनाच्या कोपऱ्यात कायमची जाऊन बसलीय.\nऍनच्या आयुष्यावर ऑस्कर विजेता हॉलिवूडपट आहे. पुन्हा एकदा तिचं आयुष्य अनुभवायची माझी तरी तयारी नाही सद्ध्या. पण तुम्हाला मिळाला तर आवश्य बघा.\n(ऍनचं छायाचित्र जालावरून साभार)\nLabels: जर्मनी, पुस्तक, प्रासंगिक, सिनेमा\nअजून थोडे फोटो ...१\n‘बेपत्ता’ मालिकेतल्या फोटोंची ही पुढची इन्स्टॉलमेंट :)\nइरुप्पू धबधब्याजवळची खासियत ... ’blue flutter' फुलपाखरे\nआणि हा इरुप्पू धबधबा -\nदलाई लामा भारतात आश्रयाला आल्यावर तिबेटी निर्वासितांसाठी ज्या वसाहती तयार केल्या, त्यातली एक बैलकुप्पेची. बैलकुप्पेचं तिबेटी ‘गोल्डन टेंपल’\nकुशालनगरच्या ‘निसर्गधाम’ शेजारची कावेरी\nडुब्बरेचा एलिफंट कॅम्प ... इथे तुम्हाला हत्तींना आंघोळ घालायची संधी मिळते. हत्ती मस्त नदीच्या पाण्यात झोपलाय, आणि चार माणसं (प्रत्येकी शंभर रुपये मोजून) मोरी घासायच्या ब्रशने हत्ती घासताहेत :D\nही डुब्बारेची कावेरी ... भागमंडला असो, नंजनगुड असो, श्रीरंगपट्ट्ण असो की कुशालनगर ... कावेरी सगळीकडेच सुंदर दिसते\nतलकावेरी हे कावेरीचं उगमस्थान. तलकावेरीच्या टेकडीवरून परिसराचं विहंगम दर्शन होतं. बाराच्या उन्हात अनवाणी चारशे पायऱ्या चढाव्या लागल्या, तरीही worth it.\nहे झाले कूर्गमधले काही फोटो. ऊटी, पयकारा आणि फुलांचे फोटो ब्रेक के बाद ...\nLabels: छायाचित्र, भटकंती, हिरवाई\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nअजून थोडे फोटो ... ३ (शेवटाचा भाग)\nयेणार ... येणार ...(वरतीमागून घोडं)\nअजून थोडे फोटो ... २\nअजून थोडे फोटो ...१\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/mumbai?start=108", "date_download": "2018-05-28T02:55:16Z", "digest": "sha1:JA3L5CJ6YEU27OHDRIMGW3TZT6EEQGOH", "length": 6561, "nlines": 162, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनाणार प्रकल्पाविरोधात मनसे आक्रमक,कार्यालयाची केली तोडफोड\nपवईत मासेमारीला विरोध केल्याने सुरक्षारक्षकाला मारहाण, घटना कॅमेऱ्यात कैद\nनाणारचा प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही - राज ठाकरे\nमध्य रेल्वे उपनगरी सेवा झाली 165 वर्षांची..\nठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ\nघरी सोडण्याच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार\n...म्हणून राज ठाकरे मुलुंडमध्ये सभा घेणार\nठाण्यात आंबेडकर जयंतीचा उत्साह, शेकडो अनुयायांनी केले अभिवादन\n‘नाणार प्रकल्प अरबी समुद्रात बुडवणार’, शिवसेनेचा इशार\nनाणार प्रकल्पाविरोधात मनसेचा लढण्याचा निर्णय\nनवाझ शरीफ यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात\nमुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची नियुक्ती, पाच नावे राज्यपालांकडे रवाना\n‘त्या’ अपघाताला नायर रुग्णालय जबाबदार\nबांगलादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांतील आरक्षण रद्द\nशेतकऱ्यांसाठी खुशखबर, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय\n'दलित समाजामध्ये आजच्या घडीला भीतीचं वातावरण' – प्रकाश आंबेडकर\nनियंत्रण सुटल्याने महाकाय जहाजाची बंदराला धडक\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/photos/4060-virat-kohli-ties-knot-with-anushka-sharma-in-italy", "date_download": "2018-05-28T03:17:02Z", "digest": "sha1:2Z6QMFR6W3MIISRF5ZIRMSH4ZWFLVAD6", "length": 4978, "nlines": 136, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "विराट-अनुष्काच्या लग्नाचे फोटो! - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nलखलखणारी पृथ्वी नासानं टिपली\nजगातील सगळ्यात वृद्ध व्यक्ती सोदीमेजो\nमेक्सिकोत समुद्र किनारपट्टीवर भूकंपाचा जबरदस्त धक्का\nसाताऱ्याच्या कास पठारावर रंगबेरंंगी निसर्ग सौंदर्याची उधळण\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2018-05-28T03:16:38Z", "digest": "sha1:6JCFNUYFKJNYMKO3G2QKTOMMMGSKEUVN", "length": 14004, "nlines": 121, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "सहिष्णूता, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे विद्यापीठांकडून संरक्षण होणे आवश्यक - राज्यपाल चे. विद्यासागर राव - Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nHome ताज्या घडामोडी सहिष्णूता, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे विद्यापीठांकडून संरक्षण होणे आवश्यक – राज्यपाल चे. विद्यासागर राव\nसहिष्णूता, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे विद्यापीठांकडून संरक्षण होणे आवश्यक – राज्यपाल चे. विद्यासागर राव\nपुणे : विद्यापीठे आणि उच्चशिक्षणाच्या क्षेत्रातील संस्थांनी सहिष्णूता, खुलेपणा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण आणि संवर्धन केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज येथे केले.\n“फर्ग्युसन गौरव”आणि ‘फर्ग्युसन अभिमान‘ पुरस्कारांचे वितरण, आज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्याहस्ते फर्ग्युसन कॉलेजच्या के. फिरोदिया सभागृहात करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, द फर्ग्युसियन्स संस्थेचे अध्यक्ष यशवंत मेहेंदळे, चेअरमन ॲड. विजय सावंत, एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, उपाध्यक्ष टी.बी बहिरट, सचिव यशवंत मोहोडे उपस्थित होते.\nयावेळी फर्ग्युसन कॉलेजचे माजी विद्यार्थी व माजी गृह सचिव डॉ. माधव गोडबोले यांना राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते फर्ग्युसन गौरव पुरस्कार देवून गौरविण्यात आले. तसेच उद्योगपती लीला पूनावला, प्रसिध्द युरोलॉजिस्ट डॉ. सुरेश पाटणकर, शास्त्रीय गायक महेश काळे यांना फर्ग्युसन अभिमान पुरस्कार देवून गौरविण्यात आले. मरणोत्तर कीर्तीचक्र पुरस्कार अर्पण करण्यात आलेले सेकंड लेफ्टनंट स्वर्गीय ऋषी मल्होत्रा यांनाही फर्ग्युसन अभिमान पुरस्कार अर्पण करण्यात आला. फर्ग्युसियन्सचे अध्यक्ष यशवंत मेहेंदळे यांनाही यावेळी स्मृतिचिन्ह देवून सन्मा‍नित करण्यात आले.\nराज्यपाल श्री.राव म्हणाले, आपण विचार आणि दृष्टिकोनाच्या बहुविविधतेचा आदर करायला हवा. हिंसा, वर्चस्ववाद याला विद्यापीठ आणि संस्थांच्या परिसरात थारा असता कामा नये. शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठात सर्व प्रकारच्या विचारांना खुले स्थान असायला हवे. फर्ग्युसन कॉलेजला मोठा इतिहास आहे. या कॉलेजचे संस्थापक, प्राचार्य तसेच विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे. लोकमान्य टिळक, आगरकर, रानडे यांनी राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले आहे, असे सांगून राज्यपाल श्री. राव म्हणाले, भारतात गुरुदक्षिणा देण्याची पध्दत आहे. आयआयटी, मुंबईच्या माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षण संस्थेसाठी ३०० कोटींचा मदत निधी उभारला आहे. या प्रमाणेच फर्ग्युसन कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी मदत निधी उभा करुन “गुरुकुल दक्षिणा ” ही संकल्पना रुजवावी. तसेच या निधीतून गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च भागवावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. आपले आयुष्य घडविण्याचे काम शिक्षक करतात. म्हणूनच आपल्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या शिक्षकांना स्मरणात ठेवून त्यांच्या प्रती आपण सदैव ऋणी असणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय सावंत यांनी केले. तर सुत्रसंचालन ज्योती देशपांडे यांनी केले. यशवंत मोहोड यांनी आभार मानले.\nबारावीचा निकाल उद्या होणार जाहीर\nविचार आणि आचार स्वातंत्र्य हा भारतीय संस्कृतीचा गाभा – ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ पांडुरंग बलकवडे\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRBE/MRBE065.HTM", "date_download": "2018-05-28T02:56:25Z", "digest": "sha1:PD544I3MXT54PSRL3HH2WVATHRBIMBFN", "length": 8931, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - बेलारशियन नवशिक्यांसाठी | प्रश्न विचारणे २ = Задаваць пытанні 2 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > बेलारशियन > अनुक्रमणिका\nमाझा एक छंद आहे.\nमी टेनिस खेळतो. / खेळते.\nटेनिसचे मैदान कुठे आहे\nतुझा काही छंद आहे का\nमी फुटबॉल खेळतो. / खेळते.\nफुटबॉलचे मैदान कुठे आहे\nमाझे बाहू दुखत आहे.\nमाझे पाय आणि हात पण दुखत आहेत.\nइथे वाहनतळ कुठे आहे\nमाझ्याजवळ एक जाकेट आणि जीन्सची जोडीपण आहे.\nकपडे धुण्याचे यंत्र कुठे आहे\nमाझ्याजवळ सुरी, काटा आणि चमचा आहे.\nमीठ आणि काळी मिरी कुठे आहे\nबोलण्याची प्रक्रिया आपल्या मेंदूमध्ये होते. आपण जेव्हा ऐकतो किंवा वाचत असतो तेव्हा आपला मेंदू सक्रिय असतो. याचे विविध पद्धती वापरून मूल्यांकन करता येते. परंतु आपला मेंदू फक्त भाषिक प्रेरितास प्रतिसाद देत नाही. अलीकडील अभ्यासाने हे दाखवून दिले आहे कि भाषण आपले शरीर देखील सक्रिय बनविते. जेव्हा आपण ऐकतो किंवा ठराविक शब्द वाचतो तेव्हा आपले शरीर कार्य करते. वरील सर्व, शारीरिक प्रतिक्रियांचे वर्णन करणारे शब्द आहेत. 'स्मित' शब्द हे एक चांगले उदाहरण आहे. आपण जेव्हा हा शब्द वाचतो, तेव्हा आपण आपले \"स्मित स्नायू\" हलवितो. नकारात्मक शब्दांना देखील मोजता येण्याजोगा प्रभाव असतो. याचे एक उदाहरण म्हणजे वेदना हा शब्द आहे. आपण जेव्हा हा शब्द वाचतो तेव्हा आपले शरिर स्पष्ट वेदनेच्या प्रतिक्रिया प्रदर्शित करते. मग असे सांगितले जाऊ शकते की आपण जे एकतो किंवा वाचतो त्याचे अनुकरण करत असतो. भाषण जितके स्पष्ट असते तितके जास्त आपण त्याला प्रतिक्रिया देतो. एक तंतोतंत वर्णनाचा परिणाम म्हणून एक मजबूत प्रतिक्रिया असते. शारीरिक क्रियांच्या अभ्यासासाठी मूल्यांकन करण्यात आले. चाचणी विषयात विविध शब्द दर्शविले गेले होते. त्यामध्ये होकारार्थी आणि नकारार्थी शब्द होते. चाचणी दरम्यान चाचणी विषयाबद्दलचे चेहऱ्यावरील भाव बदलले. तोंडाच्या व कपाळाच्या हालचाली बदलल्या. ते त्या भाषणाचा आमच्यावर मजबूत प्रभाव आहे हे दर्शवविते. शब्द हे फक्त संवादाच्या एक साधनापेक्षा जास्त असतात. आपला मेंदू उच्चार देहबोलीमध्ये अनुवादित करतो. ते अद्याप नक्की कसे कार्य करते याचे संशोधन केले गेले नाही. अभ्यासाचे परिणाम परिणामकारक असतील हे शक्य आहे. डॉक्टर रुग्णांवर कसे उत्तम उपचार करता येतील यावर चर्चा करीत आहेत. कारण अनेक आजारी लोकांना एक लांब उपचारपद्धती घ्यावी लागते. आणि प्रक्रियेत भरपूर बोलणे आहे...\nContact book2 मराठी - बेलारशियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.kaizenlinguistics.com/benefits-of-learning-foreign-languages.html", "date_download": "2018-05-28T03:36:19Z", "digest": "sha1:KCZSV2O7A5MDUSHND6DYSZI7RWXXG34A", "length": 10262, "nlines": 83, "source_domain": "www.kaizenlinguistics.com", "title": "foreign language consultants", "raw_content": "\nपरदेशी भाषा शिकण्यातून करिअरचे अनेक नवे पर्याय तुमच्यासमोर खुले होतात. परकीय भाषेचं ज्ञान असल्याने नोकरीतही काही चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात.\nकरिअरसाठी वेगळ्या किंवा नवीन क्षेत्राच्या शोधात असणा‍ऱ्या विद्यार्थ्यांसाठी परकीय भाषांचा अभ्यास हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. हा पर्याय नवीन नसला तरी करिअरसाठी नक्कीच चांगला आहे. आज आपली अर्थव्यवस्था सुधारत आहे. परदेशात जाऊन करिअर करणा‍ऱ्यांची संख्या वाढत आहे. अनेक परकीय संस्था, कंपन्या आपल्या देशात येत आहेत. अशा वेळेस तुमच्याकडे एखाद्या परकीय भाषेचं ज्ञान असेल, तर ते सोन्याहून पिवळंच म्हणावं लागेल. परकीय भाषेचं ज्ञान आणि त्या देशाची (परकीय) संस्कृतीची समज असणा‍ऱ्यांना आज कॉर्पोरेट क्षेत्रात खूप मागणी आहे.\nपरकीय भाषा अवगत असणा‍ऱ्या उमेदवारांना बहुराष्ट्रीय कंपन्या आणि बहुपक्षीय संस्था (मल्टिलॅटरल ऑर्गनायझेशन्स) यामध्ये करिअर करण्याची छान संधी मिळू शकते. मात्र, इथे काम करताना तुमच्याकडे उत्तम भाषा कौशल्य असायला हवं. कोणत्याही एका परकीय भाषेचं ज्ञान आणि इंग्रजी भाषेवरील पकड तुमची कारकीर्द घडवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. मात्र, परकीय भाषा शिकणं अजिबात सोपं नाही. कोणतीही परकीय भाषा शिकताना जीवापाड मेहनत करावी लागते. सतत सराव केला, तरच तुम्ही या भाषेवर प्रभुत्व मिळवू शकता.\nशाळांपासूनच विद्यार्थ्यांना परकीय भाषा शिकता येईल. बारावीनंतर विविध इन्स्टिट्यूट, कॉलेज आणि युनिव्हर्सिटीमध्ये उपलब्ध असणा‍रे ग्रॅज्युएशन कोर्स करण्याचा पर्याय निवडता येईल.\nयाशिवाय, काही संस्थांमध्ये सर्टिफिकेट आणि डिप्लोमा कोर्सही उपलब्ध आहेत. हे कोर्स कमी कालावधीचे असतात. ज्या विद्यार्थ्यांना परकीय भाषेचं उच्च शिक्षण घेण्यात रस आहे, त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन आणि पीएचडीचा पर्याय निवडावा.\nपरकीय भाषांचा अभ्यास केलेल्या उमेदवारांना त्यांच्यातील कौशल्य आणि अनुभवाच्या आधारे नोकरीच्या विविध संधी उपलब्ध होऊ शकतात.\n- फॉरेन लँग्वेज ट्रेनर\n- आंतरराष्ट्रीय आणि सरकारी संस्थांमध्ये अनुवादक/भाषांतरकार\n- एअर होस्टेस किंवा फ्लाइट स्टुअर्ड\n- फ्री लान्स रायटर, अनुवादक (ट्रान्सलेटर), इंटरप्र‌िटर\n- पब्लिक रिलेशन ऑपिसर\nपरकीय भाषांवरील प्रभुत्वामुळे आपल्यासमोर अधिकाधिक चांगल्या नोकरीच्या संधी खुल्या होतात. टुरिझम, एम्बसीज, डिप्लोमॅटिक सर्व्हिसेस, मनोरंजन, पब्लिक रिलेशन्स आणि मास कम्युनिकेशन, आंतरराष्ट्रीय संस्था, पब्लिशिंग, इंटरप्र‌िटेशन आणि भाषांतर आदी अनेक क्षेत्रात तुम्ही करिअर करू शकता. याशिवाय, ऑनलाइन कॉण्टेन्ट रायटर्स, टेक्निकल ट्रान्सलेटर्स किंवा डीकोडर्स हे आणखी नवीन पर्याय काळानुरुप उदयाला आले आहेत. इथेही तुम्हाला चांगल्या संधी मिळू शकतात.\nयुनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन (यूएनओ), फूड अँड अॅग्रिकल्चर ऑर्गनायझेशन (एपएओ) अशा आंतरराष्ट्रीय संस्था तसंच, भारतीय संस्था जसं की परराष्ट्र मंत्रालय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, विदेश मंत्रालय आणि भारताचं गुप्तहेर खातं यामध्येही परकीय भाषा अवगत असणा‍ऱ्या उमेदवारांना मागणी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRSR/MRSR022.HTM", "date_download": "2018-05-28T03:39:16Z", "digest": "sha1:E7ONMGHVNXHUQIEX4B4W45RZ36QWGZRC", "length": 8397, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - सर्बियन नवशिक्यांसाठी | गप्पा १ = Ћаскање 1 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > सर्बियन > अनुक्रमणिका\nआपल्याला संगीत आवडते का\nमला शास्त्रीय संगीत आवडते.\nह्या माझ्या सीडी आहेत.\nआपण कोणते वाद्य वाजवता का\nहे माझे गिटार आहे.\nआपल्याला गाणे गायला आवडते का\nआपल्याला मुले आहेत का\nआपल्याकडे कुत्रा आहे का\nआपल्याकडे मांजर आहे का\nही माझी पुस्तके आहेत.\nमी सध्या हे पुस्तक वाचत आहे.\nआपल्याला काय वाचायला आवडते\nआपल्याला संगीत मैफलीला जायला आवडते का\nआपल्याला नाटक पहायला / नाटकला जायला आवडते का\nआपल्याला संगीतिकेला जायला आवडते का\nलहान असताना तुम्ही तुमची भाषा कोणाकडून शिकली नक्कीच तुम्ही म्हणाल: आईकडून नक्कीच तुम्ही म्हणाल: आईकडून जगातील बरेच लोक तसा विचार करतात. सर्वच राष्ट्रांमध्ये मातृभाषा हा शब्द प्रचलित आहे. इंग्रजी आणि चायनीज या भाषा यासोबत परिचित आहेत. कदाचित आई आपल्या पाल्याबरोबर अधिक वेळ व्यतीत करते म्हणून असे वाटत असेल. परंतु, अलीकडील संशोधन वेगळाच निष्कर्ष काढते. या संशोधनाप्रमाणे आपली भाषा ही आपल्या वडिलांची भाषा आहे. संशोधकांनी जनुकीय बाबी आणि मिश्र जमातींची भाषा या गोष्टी अभ्यासलेल्या आहेत. अशा जमातींमध्ये पालक वेगवेगळ्या संस्कृतीमधून असतात. या जमाती हजारो वर्षापूर्वी अस्तित्वात आल्या होत्या. यासाठी मोठ्या प्रमाणावरील स्थलांतर हे मोठे कारण होते. या मिश्र जमातींच्या जनुकीय बाबी तपासण्यात आल्या. त्यानंतर त्याचे जमातींच्या भाषेशी तुलना करण्यात आली. बर्‍याच जमाती त्यांच्या पुरुष पूर्वजांच्या भाषा बोलतात. म्हणजेच, देशाची भाषा ही Y गुणसुत्रापासून आली आहे. म्हणून, माणसाने (पुरुष) त्यांच्याबरोबर परकीय देशांमध्ये त्यांची भाषा नेली. आणि तेथील महिलांनी पुरुषांची नवीन भाषा स्वीकारली. परंतु, आज देखील आपल्या भाषेवर वडिलांचा मोठा प्रभाव आहे. कारण, जेव्हा लहान मुले शिकत असतात तेव्हा ते त्यांच्या वडिलांच्या भाषेकडे अभिमुख होतात. वडील त्यांच्या मुलांबरोबर तुलनेने कमी बोलतात. पुरुषांची वाक्यरचना ही स्त्रियांपेक्षा खूपच सोपी असते. यामुळेच वडिलांची भाषा ही लहान मुलांना योग्य असते. त्यांना कोणतेही ओझे वाटत नाही आणि भाषा शिकण्यास देखील सोपे जाते. म्हणून लहान मुले बोलताना आईची नक्कल न करता वडिलांची नक्कल करतात. नंतर, आईचा शब्दकोश मुलांच्या भाषेला आकार देतो. अशाप्रकारे, आई आणि वडील आपल्या भाषेवर परिणाम करतात. म्हणून यास पालकांची भाषा असे म्हणणे उत्तम राहील\nContact book2 मराठी - सर्बियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B_%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AB,_%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0", "date_download": "2018-05-28T03:27:06Z", "digest": "sha1:TSSWXBAXZJD54T75BU6TV5H6CDVOTFCP", "length": 6001, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ज्यो हार्डस्टाफ, जुनियर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपूर्ण नाव जोसेफ हार्डस्टाफ\nजन्म ३ जुलै, १९११ (1911-07-03)\n१ जानेवारी, १९९० (वय ७८)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम\nक.सा. पदार्पण १३ जुलै १९३५: वि दक्षिण आफ्रिका\nशेवटचा क.सा. १० जून १९४८: वि ऑस्ट्रेलिया\nफलंदाजीची सरासरी ४६.७४ ४४.३५\nसर्वोच्च धावसंख्या २०५* २६६\nगोलंदाजीची सरासरी – ५९.४७\nएका डावात ५ बळी – –\nएका सामन्यात १० बळी – –\nसर्वोत्तम गोलंदाजी – ४/४३\n२१ जुलै, इ.स. २०१२\nदुवा: [१] (इंग्लिश मजकूर)\nइंग्लंड क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nइंग्लंडच्या क्रिकेट खेळाडूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nइ.स. १९११ मधील जन्म\nइ.स. १९९० मधील मृत्यू\nइ.स. १९११ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९९० मध्ये मृत क्रिकेट खेळाडू\n३ जुलै रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी ०८:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2010_05_01_archive.html", "date_download": "2018-05-28T03:26:15Z", "digest": "sha1:B26RE6JRDGB5XUBY23JRGGQRTBO5LQ67", "length": 27715, "nlines": 319, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: May 2010", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nनवर्‍याने आयुष्यात एक काम धड केलं नाही. हिनेच त्याला खाऊ - पिऊ घालायचं, संसाराचं गाडं ओढायचं. त्याने फक्त रिकामटेकड्या शिष्यांना गोळा करायचं, आणि दिवसभर तोंडपाटीलकी करायची. या सत्याच्या शोधाने कधी कुणाचं पोट भरलंय काही कामधंदा नको का माणसाला काही कामधंदा नको का माणसाला\nशिष्यांनी तरी किती डोक्यावर चढवून ठेवावं याला हाक मारून ओ देत नाही म्हणून वैतागून शेवटी अंगावर पाणी फेकावं, तर त्यावर याची टिप्पणी ... \"ढगांच्या गडगडाटानंतर पाऊस पडाणारच हाक मारून ओ देत नाही म्हणून वैतागून शेवटी अंगावर पाणी फेकावं, तर त्यावर याची टिप्पणी ... \"ढगांच्या गडगडाटानंतर पाऊस पडाणारच\" ... आणि हे सुद्धा कौतुकाने नोंदवून ठेवणारे याचे शिष्य.\nहे अथेन्सचे नागरिक तरी एवढ्या निरुपयोगी आणि निरुपद्रवी माणसाला कसे घाबरले कोण जाणे.\nपण याला तरी समजलं पाहिजे ना बिनाकामाचा असला तरी असल्याचा आधार होता. आता सत्याच्या नावाने घरदारावर तुळशीपत्र ठेवून मरायला निघाल्यावर पोरांकडे कोण बघणार बिनाकामाचा असला तरी असल्याचा आधार होता. आता सत्याच्या नावाने घरदारावर तुळशीपत्र ठेवून मरायला निघाल्यावर पोरांकडे कोण बघणार झांटीपीच्या नशीबाचे भोग काही संपत नाहीत.\nतत्त्वामागे जाणारा सॉक्रेटिस इतिहासात अजरामर, आणि फरफटत खस्ता खात त्याच्यामागे येणारी बिचारी कजाग झांटीपीही.\nआता नवरा-बायकोची भांडणं काय होत नाहीत फाटक्या तोंडाची असली म्हणून काय झालं, प्रेम होतंच ना तिचं नवर्‍यावर फाटक्या तोंडाची असली म्हणून काय झालं, प्रेम होतंच ना तिचं नवर्‍यावर जगरहाटीपेक्षा काय वेगळी अपेक्षा ठेवली होती तिने संसाराकडून जगरहाटीपेक्षा काय वेगळी अपेक्षा ठेवली होती तिने संसाराकडून पण एकदा नवर्‍याच्या अंगावर टाकलेलं पाणी शतकानुशतकं छळत राहणार बिचारीला. आणि आपला बिनकामाचा नवरा एवढं काय करून गेलाय हा प्रश्न सुद्धा.\nतुकोबाची अवली काय किंवा सॉक्रेटिसची झांटीपी ... त्यांच्या नवर्‍यांचं कौतुक वाचताना मला नेहेमी हा प्रश्न पडलाय ... यांच्या बायकांना काय वाटत असेल\nघाबरू नका ... मी यापुढे दिवसाला तीन पोस्ट लिहायला सुरुवात करणार नाहीये ... ही पोस्ट २ महिन्यांपासून ड्राफ्ट म्हणून पडून आहे योग्य मुहुर्ताची वाट बघत ... आज फक्त ती प्रकाशित केलीय वेळेचं औचित्य साधून.\nवैशाख वणव्याने तप्त झालेल्या धरतीवर आपल्या सौम्य शीतल चांदण्याची वृष्टी करणारा पौर्णिमेचा चंद्र. जे परिपूर्ण असतं, ते सुंदर असतं, आनंदी असतं. पौर्णिमेच्या चंद्रासारखं. एका तपश्चर्येची पूर्तता होण्यासाठी याहून सुयोग्य वेळ कुठली असणार\nसत्य शोधायला महालाबाहेर पडलेला, अपार करुणेने भरलेला तो राजपुत्र. सत्य शोधायला त्याने सर्व मार्ग अवलंबले. देहदंडन करून बघितलं, वेगवेगळे गुरू करून बघितले. त्याला सत्य सापडलं ते स्वतःच्या आत शोधल्यावरच. आयुष्य हे दुःखाने भरलेलं आहे. या दुःखाचं मूळ तृष्णा आहे. ही तृष्णा विझवून टाका, दुःख आपोआप दूर जाईल. वैशाख पौर्णिमेला त्याला हे गूढ उकललं. आयुष्यभर ज्याचा ध्यास होता, ते सत्य सापडण्याच्या क्षणी तो म्हणतो ...\nअनेक जाति संसारं संधाबिस्सं अनिब्बस्सं\nगहकारक गवेसन्तु, दुक्ख जाति पुन: पुन:\nगहकारकं दिठ्ठोसि पुन गेह न काहसि\nसब्बा ते फासुका भग्गा गहकूटं विसङ्गमत्\nविसंङ्खारगतं चित्तं तण्हानं खयमज्झगा\nआनंद, दुःख, आशा निराशा याचं घर बांधून मला जखडून ठेवणाऱ्या तुला मी जन्मामागून जन्म शोधतो आहे. तुझ्या या घरापायी मला कितीएक जन्मांची दुःख सहन करावी लागली. आता मात्र मी तुला बघितलंय - परत काही तू मला बांधून ठेवू शकणार नाहीस. तुझे पाश, तुझं घर सगळंच आता भंग पावलं आहे. मनातले सगळे विकार गळून गेले आहेत, मला पुन्हा पुन्हा या चक्रात अडकवणारी तहान शमली आहे.\nबौद्ध होणं सोपं आहे ... बुद्ध होण्यासाठी आपण कधी प्रयत्न करणार\nवर्षभरापूर्वी गच्चीतल्या बागेची सुरुवात केली तेंव्हा दोन फिलोडेंड्रॉनची रोपं आणली होती.\nशाळेत, कॉलेजमध्ये पहिल्या बेंचवर बसणारी सिन्सियर, अभ्यासू मुलं असतात ना, पहिल्या दिवसापासून सगळ्या असाईनमेंट पूर्ण असणारी, तसा. लावल्यापासून आजपर्यंत नियमित, एका वेगाने वाढणारा. कुंडीत मॉसस्टिक लावल्यावर सिन्सियरली तिला धरून चढलेला. प्रत्येक पान नेटक्या आकाराचं, रंगाचं. अगदी भेटायला आलेल्या मैत्रिणीने ‘हे प्लॅस्टिकचं झाड ना’ म्हणून विचारलं, इतका शिस्तीचा.\nयांना कधी कंटाळा येत नाही का दंगा करावासा वाटत नाही का दंगा करावासा वाटत नाही का सगळ्या नियमांमध्ये आणि शिस्तीमध्ये बोअर होत नाही का सगळ्या नियमांमध्ये आणि शिस्तीमध्ये बोअर होत नाही का सारखं काय शहाण्यासारखं वागायचं सारखं काय शहाण्यासारखं वागायचं हे प्रश्न मला स्कॉलर मंडळींना बघून पडायचे, आज याला बघून पडतात. हे आपल्याला झेपणारं नाही, याची तेंव्हाही खात्री होती, आजही आजे. स्कॉलर मंडळींविषयीचा जुनाच आदर याच्याविषयी वाटतो.\nयाचं सगळं त्या स्कॉलरच्या उलट. कुठलाही नियम याला मान्य नाही. कुंडीतल्या मॉसस्टिकचा आणि याचा दूरान्वयेही संबंध नाही, कारण आपण कसं वाढावं हे दुसरं कुणी ठरवणंच मुळात याला मान्य नाही. तो अपनी मर्जी का राजा आहे. सगळी पानं साधारण एका आकाराची असावीत हे याच्या गावीही नाही. याचं आजवर आलेलं प्रत्येक पान जुन्या पानापेक्षा मोठं आहे, म्हणून त्याचं प्रेमाचं नाव ‘राक्षस’. नर्सरीमधून आणल्यावर पहिल्यांदा ज्या कुंडीत हा राक्षस लावला, ती त्याला आवडली नाही. आणि आपली नाराजी त्याने अगदी स्पष्टपणे व्यक्तही केली. नुसतंच भुंडं खोड, पानांचा फारसा पत्ता नाही, असलेली पानं लगेच पिवळी पडणं असा बाग-आंधळ्यालासुद्धा नजरेआड न करता येणारा तीव्र निषेध त्याने व्यक्त केला. त्यामुळे थोड्या दिवसांतच त्याला नवी कुंडी मिळाली. हे नवं घर आवडल्याचंही आणि खूश असल्याचंही त्याने तितक्याच जोरात सांगितलं. एवढा तरारून आला, की हेच ते जुनं केविलवाणं झाड यावर विश्वास बसू नये.\nगच्चीतल्या वेड्या वार्‍यावर डोलायला याला आवडतं. भले त्यामुळे पानांच्या चिंध्या झाल्या तरीही. वार्‍यापासून थोडं संरक्षण म्हणून याला कोपर्‍यात हलवावं, तर शेजारच्या भिंतीवर घासून हा पानांची लक्तरं करून घेतो. त्यामुळे मारामारी करून आलेल्या पोरासारखा का दिसेना, याला तिथे वार्‍यातच ठेवायचं असं मी ठरवलंय. नाही तरी मला कुठे व्हर्सायसारखी ‘शिस्तबद्ध’ बाग करायचीय तो मजेत असला म्हणजे झालं. स्कॉलरसारखा मला याच्याविषयी आदर बिदर वाटत नाही - पण आपल्यासारखंच कुणीतरी आहे हे बघून बरं नक्कीच वाटतं.\nआता तुम्हीच सांगा, या दोघांना एका जातीची दोन झाडं कुणी म्हणेल का या बोटॅनिस्ट लोकांना काही समजत नाही असं माझं मत झालंय.\n(फोटो भर दुपारच्या रम्य वातावरणात काढलेत, आणि दोघंही आता या फोटोंपेक्षा दुप्पट मोठे झाले आहेत... पण ताजे फोटो काढायचा कंटाळा केलाय फोटोमुळे पोस्ट लांबणीवर पडेल म्हणून ... तेंव्हा समजून घ्या.)\n२४मे ला ब्लॉगचा दुसरा वाढदिवस होता. ब्लॉगवरचं दुसरं वर्ष कसं होतं याचा सहजच मनाशी आढावा झाला. यावर्षी कितीतरी मराठी ब्लॉगर्सशी मैत्री झाली. ब्लॉगर मेळावे, इ-सभा आणि व्यक्तिगत पातळीवरही ब्लॉगर्सचा परस्परसंवाद या वर्षी वाढल्यासारखा वाटतो. मागच्या वर्षीच्या तुलनेत आता ‘मराठी ब्लॉगर परिवार’असं काही आहे असं वाटतंय. कदाचित असा परिवार पूर्वीही असेल आणि मला त्याची कल्पना नसेल, किंवा तेंव्हा थोडा विस्कळित असेल.\nब्लॉग हे मराठीमध्ये तुलनेने नवीन माध्यम आहे, आणि हळुहळू ते बाळसं धरतंय. त्याचा आवाका, शक्तीस्थानं आणि मर्यादा यांचा आपल्याला अजून अंदाज येतोय. मराठी ब्लॉगलेखनाचं स्वरूप, दर्जा, ब्लॉगकडून अपेक्षा याविषयी गेल्या काही दिवसात नीरजाच्या आणि वटवट सत्यवानाच्या पोस्टच्या निमित्ताने भरपूर लिहिलं गेलंय. त्यात अजून भर टाकण्यासारखं माझ्याजवळ काही नाही.\nमाझ्या ब्लॉगवरच्या लेखनाच्या स्वरूपात बदल झालाय. अगदी सुरुवातीच्या पोस्ट या वहीतलं लिखाण ब्लॉगवर पुन्हा उतरवणं या स्वरूपाच्या होत्या. दोन वेळा हाताखालून गेल्यामुळे त्याच्या मांडणीमध्ये जास्त नेमकेपणा होता, लांबीही जास्त होती. भाषेचा बाज काहीसा वेगळा होता. हळुहळू पोस्टची लांबी कमी झालीय. फोटोचा, दुव्यांचा वापर वाढलाय. लिहिण्यातला प्रवाहीपणा वाढल्यासारखा वाटतोय. स्वतःचं नसलेलं लिखाण इथे न टाकण्याचा माझा मूळ बेत होता. पण कवितांच्या वहीमधून हळुहळू माझे आवडते कवी इथे दिसायला लागलेत. आपले नसलेले फोटो, चित्रं न टाकण्याचं मात्र एक ऍन फ्रॅंकचा अपवाद सोडल्यास जमलंय. नेहेमीच्या मराठी अनुभवविश्वाबाहेरचं काही मांडता आलं तर बघावं अशी एक इच्छा होती. फुटकळ अनुवादांमधून ती काही अंशी का होईना पण साधता येते आहे असं वाटतंय. फुकटात जागा मिळते आहे म्हणून वाट्टेल ते (महेंद्र काका, मला उगीचच तुमच्या ब्लॉगवर टीका केल्यासारखं वाटतंय हे लिहिताना ... तुमच्या ब्लॉगचं नाव बदला प्लीज :D ), लिहिणं टाळायचं, जे जालावर उपलब्ध आहे, त्याची द्विरुक्ती टाळायची असं एक धोरण होतं. तरीही थोड्याफार ‘टाईमपास’ पोस्ट झाल्यात. पण एकंदरीत स्वतःच्या मनाला भिडणारं, आपल्याला परत कधी वाचावंस वाटेल असं लिहायचं हे बर्‍यापैकी जमलंय असं वाटतंय.\nदोन वर्षात पन्नास -पंचावन्न पोस्ट म्हणजे मी अजूनही ‘स्लो ब्लॉगर’च आहे. अर्थात ब्लॉगला सुरुवात करताना याची कल्पना होती. माझ्या कामाचं स्वरूप बैठं आहे, आणि कामानिमित्त‘व्हर्च्युअल टीम’ मध्येच बहुधा आठवडेच्या आठवडे संवाद असतो. त्यामुळे हाडामांसाच्या माणसांशी प्रत्यक्ष बोलणं, लॅपटॉपच्या बाहेरच्या खर्‍याखुर्‍या जगाकडे बघणं ही प्रायॉरिटी होती. आणि लिहिल्यापेक्षा जास्त वाचणं ही सुद्धा. त्यामुळे साधारण दोन आठवड्याला एक पोस्ट झाली तरी मी सुखी आहे. ब्लॉगवरच्या प्रतिक्रियांना आवर्जून उत्तरं लिहिणं हे मात्र ‘ब्लॉगेटिकेट्स’ मधून शिकलेय.\nब्लॉग दोन वर्षांचा झाल्यासारखा वाटतोय का तुम्हाला ‘मोठा’ झाल्यावर त्याने अजून काय काय करायला हवं असं तुमचं मत आहे ‘मोठा’ झाल्यावर त्याने अजून काय काय करायला हवं असं तुमचं मत आहे आणि हो, वर वाढदिवसाचा केक ठेवलाय :)\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/yavatmal/kunkawas-program-will-have-better-marriage/", "date_download": "2018-05-28T03:34:21Z", "digest": "sha1:BKEB24UCRYFWXPY7KUEWT4M7H3AUMGFY", "length": 25268, "nlines": 342, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Kunkawa'S Program Will Have A Better Marriage | कुंकवाच्या कार्यक्रमातच उरकले लग्न | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nAll post in लाइव न्यूज़\nकुंकवाच्या कार्यक्रमातच उरकले लग्न\nविवाहावर होणारा अनाठाई खर्च टाळून कुंकू लावण्याच्या कार्यक्रमातच लग्न आटोपल्याचा पुरोगामी प्रकार तालुक्यातील मांजरी गावात घडला. या विवाहाबद्दल दोन्ही बाजूच्या शेतकरी कुटुंबाचे तालुक्यात कौतुक होत आहे.\nठळक मुद्देशेतकरी कुटुंब : पाटणबोरी-मांजरी येथील वर-वधूंचा पुरोगामीपणा\nघाटंजी : विवाहावर होणारा अनाठाई खर्च टाळून कुंकू लावण्याच्या कार्यक्रमातच लग्न आटोपल्याचा पुरोगामी प्रकार तालुक्यातील मांजरी गावात घडला. या विवाहाबद्दल दोन्ही बाजूच्या शेतकरी कुटुंबाचे तालुक्यात कौतुक होत आहे.\nघाटंजी जवळील मांजरी गावात हा विवाह पार पडला. वडिलांचे छत्र हरविलेल्या येथील मुलीसोबत दाभा पाटणबोरी येथील मुलाने परिवर्तनवादी विचाराने विवाह केला. मांजरी येथील श्वेताली पुंडलिक गावंडे हिच्यासोबत झरी तालुक्यातील दाभा पाटणबोरी येथील विशाल विठ्ठलराव भोयर या तरुणाची सोयरीक झाली होती. रविवारी ११ फेब्रुवारीला कुंकू लावण्याचा कार्यक्रम ठरला होता. मुलाचे शिक्षक असलेले काका माणिकराव भोयर, संजय भोयर, लोकेश भोयर व शेतकरी वडील विठ्ठलराव, काका गंगाधर यांनी कुंकवाच्या कार्यक्रमातच लग्न उरकण्याचा निर्णय घेतला. तसे मत त्यांनी मुलीकडील मंडळींना कळविले. हा निरोप मिळताच मुलीची आई व मावसकाका दिलीप डहाके, मामा सुभाष भोयर यांनीही तातडीने होकार दिला. श्वेतालीचे वडील दोन वर्षांपूर्वी किडणीच्या आजाराने दगावले. त्यांच्याकडे सात एकर जमीन असून आईच शेती करते. दोन्ही बाजूच्या शेतकरी कुटुंबांनी खर्च आणि गाजावाजा टाळून रविवारी अत्यंत साधेपणाने तरीही मोठ्या उत्साहात विवाह आटोपला. यावेळी गावकरी मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होती.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nयवतमाळमधील तिहेरी अपघातात सहा ठार\nयवतमाळात रेशीम खरेदी केेंद्राच्या हालचाली\nपाण्यासाठी रात्र जागून काढतात यवतमाळकर\nलॉटरी दुकानातून साडेतीन लाख रुपये चोरणाऱ्या चौघांना अटक\nपेट्रोल, डिझेलची विक्री २० टक्क्यांनी घटली\nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/search?cx=015955889424990834868:frwpj39dz6i&cof=FORID:9&ie=UTF-8&sa=search&siteurl=http://marathi.webdunia.com&q=Akshay", "date_download": "2018-05-28T03:10:11Z", "digest": "sha1:4Q2I2463QV5HJZEKEEFTIKOEA4HBYZVR", "length": 4092, "nlines": 85, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Search", "raw_content": "\nसोमवार, 28 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमोदी कालावधीत गुंतवणूकदार 72 लाख कोटींनी श्रीमंत\nमोदी सरकार सत्तेत येऊन चार वर्षे झाले आहे. या दरम्यान, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ...\nमेट्रो सिटी मध्ये महिलांवर ड्रोनची नजर\nमहिला सुरक्षा संधर्भात पोलीस यंत्रणा मोठे निर्णय घेत आहे. मेट्रो सिटीमध्ये महिलांची ...\nफसवणूक करणारे, हुकुमशाही सरकार आता टिकणार नाही मोदींवर राज ...\nएक माणूस खोटे बोलून देशाला फसवतो, हे आता लोक खपवून घेणार नाहीत, देशातील हुकूमशाही सात-आठ ...\nवाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड,कारवाईस उच्च ...\nचारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणाऱ्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने ...\nधमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ ...\nलोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://play.google.com/store/books/collection/books_clusters_mrl_rt_14C12F56_727CE3CE_F80D97A3", "date_download": "2018-05-28T03:41:05Z", "digest": "sha1:YRSUQPXOZQIHNYNF6TWEWBNZCG37NP6M", "length": 3296, "nlines": 119, "source_domain": "play.google.com", "title": "Similar - Books on Google Play", "raw_content": "\nशिवाजी महाराजांचा प्रत्येक सहकारी हा एका कादंबरीचा विषय होऊ शकतो. शिवाजी महाराजांचे सेनापती महा पराक्रमी नेताजी पालकर हे इतिहासातील एक उल्लेखनीय व्यक्तिमत्व आहे. मॅकमिलन यांनी, त्यांना उपलब्ध माहितीच्या आधारे नेताजी पालकर यांच्या जीवनातील सुरूवातीच्या काही वर्षांमधील काही खर्‍या, काही ऐकीव अशा गोष्टींची गुंफण करून इतकी युद्धरम्य कादंबरी लिहिली आहे, एक इंग्रज माणूस नेताजीवर इतक्या प्रेमाने लिहितो ही गोष्टही विलक्षण आहे. अशा या व्यक्तिमत्वावरील कादंबरीचा हा तितकाच सुरस अनुवाद. बहुधा नेताजींवरील ही पहिलीच व एकमेव कादंबरी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-news-loot-55-lakh-nikhure-115958", "date_download": "2018-05-28T03:17:07Z", "digest": "sha1:K4RTZNLAFBLRRAVET6OIUFRX5MXXTFUC", "length": 17656, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg News loot of 5.5 lakh in NIkhure खाकीला उल्लू बनवत साडेपाच लाख लुटले | eSakal", "raw_content": "\nखाकीला उल्लू बनवत साडेपाच लाख लुटले\nरविवार, 13 मे 2018\nकुडाळ - स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून पुण्यातील सहाजणांनी निरुखे येथे छापा टाकायला लावून साडेपाच लाखांची लूट केली. विशेष म्हणजे छापा घातलेल्या व्यावसायिकाला पोलिस कोठडीची हवा खावी लागली. अखेर पोलिस अधीक्षकांच्या हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर खरी घटना उघड झाली. याची माहिती पोलिस उपविभागीय अधिकारी दयानंद गवस यांनी दिली.\nकुडाळ - स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून पुण्यातील सहाजणांनी निरुखे येथे छापा टाकायला लावून साडेपाच लाखांची लूट केली. विशेष म्हणजे छापा घातलेल्या व्यावसायिकाला पोलिस कोठडीची हवा खावी लागली. अखेर पोलिस अधीक्षकांच्या हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर खरी घटना उघड झाली. याची माहिती पोलिस उपविभागीय अधिकारी दयानंद गवस यांनी दिली.\nपुण्यातील सात जण सावंतवाडीत आले\nस्थानिक पोलिसांना घेऊनच निरुखेतील घरावर छापा\nघरातील साडेआठपैकी साडेपाच लाख रक्कम घेऊन पोबारा\nपुण्‍यातील सहा जणांवर गुन्‍हा दाखल\nनिरुखेतील साडेपाच लाखांच्‍या लुटीप्रकरणी याप्रकरणी पुण्यातील कथित माहिती अधिकार कार्यकर्ता श्रीजीत रमेशन याच्यासह सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे.\nपोलिस उपविभागीय अधिकारी दयानंद गवस यांनी दिलेली माहिती अशी - २२ एप्रिलला पुणे येथील श्रीजीत रमेशन व त्याचे सहकारी राजबहाद्दर यादव, आनंद सदावर्ते, अनिल बनसोडे, त्यांचा ड्रायव्हर इरफान व श्रीजित रमेशन यांचा सशस्त्र अंगरक्षक तथा पुणे पोलिस मुख्यालयातील (ग्रामीण) पोलिस मोरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन सिंधुदुर्ग पोलिस, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेशी संपर्क साधला.\nआपण दिल्ली येथून आलेलो आहोत. आमची ओळख कुणाला देत नाही. निरुखे येथील एका व्यक्‍तीने घरात मोठ्या प्रमाणावर रोख रक्‍कम तसेच डिझेल, पेट्रोलचा अवैध साठा केलेला आहे. तेथे छापा टाकायचा आहे, असे सांगितले.\nसरकारी अधिकारी असल्याचे भासवून निरुखे येथील रामदास पुरुषोत्तम करंदीकर यांच्या घराकडे रात्री पावणेनऊच्या सुमारास पोलिसांना घेऊन गेले. तेथे पोलिसांना व करंदीकर यांना खोटी ओळख सांगून घराची झडली घेतली. करंदीकर यांनी घरात आणून ठेवलेली जांभूळ व काजू विक्रीची रोख रक्‍कम सुमारे ८ ते ८.५ लाख रुपये आपल्या ताब्यात घेतली. त्यानंतर करंदीकर यांच्या विनवणीनंतर ४४ हजार रुपये त्यांना खर्चासाठी त्यांच्या कपाटात टाकले. त्यापैकी पोलिसांकडे १,८५,७१० रुपये रोख रक्‍कम पंचनाम्यात दाखवण्यासाठी दिली. उर्वरित रक्‍कम एका व्यक्‍तीने पिशवीतून करंदीकर यांच्या घराच्या पाठीमागील दरवाज्याने बाहेर काढून आपल्या मोटारीत नेऊन ठेवली. त्यानंतर ते तेथून पोलिसांना त्याची कारवाई करण्यास सांगून निघून गेले.\nपोलिसांनी घराच्या बाहेर मिळून आलेल्या पेट्रोल व डिझेलचे कॅन, तसेच कॅन ठेवलेली महिंद्रा पिक अप गाडी व १ लाख ८५ हजार ७१० रुपये रोख रक्‍कम यांचा पंचनामा करून ताब्यात घेतली. रामदास करंदीकर यांना ताब्यात घेऊन कुडाळ पोलिस ठाण्यात आणून गुन्हा दाखल केला.\nश्री. करंदीकर २३ एप्रिलला जामिनावर सुटले. त्यानंतर त्यांनी घरी जाऊन आपल्या व्यवसायाच्या कागदपत्रावरून रक्‍कमेचा ताळमेळ घातला. त्यावेळी त्याच्या असे लक्षात आले की, या प्रकारात संशयिताने सुमारे साडेपाच लाख रुपये रक्‍कम नेलेली आहे. त्या रक्‍कमेबाबत कोणतीच कारवाई झालेली नाही. म्हणून रामदास करंदीकर यांनी पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांची भेट घेऊन ती हकीकत कथन केली. या प्रकाराबाबत चौकशी करण्याचे निवेदन दिले.\nश्री. गवस म्हणाले, ‘‘पोलिस अधीक्षकांनी चौकशी करण्याचे आदेश दिले. मी व सहकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणली. या प्रकाराबाबत गुन्हा दाखल केलेला आहे. सर्वांवर दरोडा व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित श्रीजीत व्यावसायिक यादव व सदावर्ते चौकशीसाठी एकदा आले होते. लवकरच त्यांना ताब्यात घेऊ. ही कारवाई पोलिस अधिक्षक गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली केली जाणार आहे.’’\nआठ पोलिसांची चौकशी होणार\nस्थानिक गुन्हा अन्वेषणच्या अधिकाऱ्यांनी पुणे येथून येणारे कोण आहेत, त्यांची साधी ओळखही करून घेतली नाही. कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल पोलिस उपनिरीक्षकसह आठजणांची कसून चौकशी होणार आहे. पुणे येथील या सर्वांना निरुखेसारख्या ग्रामीण भागाची माहिती देणारा कोण, याचासुद्धा उलगडा करणार असल्याचे श्री. गवस यांनी सांगितले.\nशिवशाही विरुद्ध लाल परी\nकोल्हापूर - आरामदायी व आलिशान प्रवासासाठी एसटी महामंडळाने खासगी कंपनीच्या मदतीने शिवशाही गाड्या सुरू केल्या. त्यातून खासगी कंपनीकडून कंत्राटी...\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nदीड लाख गुन्हे तपासाअभावी रखडले\nहिंगोली - राज्यात तब्बल एक लाख 42 हजार गुन्हे तपासाअभावी रखडले असून, यात सर्वाधिक 21 हजार गुन्हे कोल्हापूर परिक्षेत्रातील आहेत. सदर गुन्हे...\nकात्रज घाटाला रात्री ‘टाटा’\nखेड-शिवापूर - सुमारे पंधरा दिवसांपूर्वी कात्रज घाटात एका जोडप्याला मारहाण करून लुटल्याचा प्रकार झाला. त्यामुळे कात्रज घाटातून रात्रीचा प्रवास...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida/deepak-lather-wins-bronze-weightlifting-cwg18-107965", "date_download": "2018-05-28T03:16:31Z", "digest": "sha1:Q4VV7OKHSPLYURQPMYCTB6ISSHMQDJHI", "length": 12784, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Deepak Lather wins Bronze at weightlifting in CWG18 18 वर्षांच्या दीपकने 'राष्ट्रकुल'मध्ये जिंकले ब्रॉंझ! | eSakal", "raw_content": "\n18 वर्षांच्या दीपकने 'राष्ट्रकुल'मध्ये जिंकले ब्रॉंझ\nशुक्रवार, 6 एप्रिल 2018\nनवी दिल्ली : अवघ्या 18 वर्षांच्या दीपक लाठरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टिंगमध्ये चमकदार कामगिरी करत पुरुषांच्या 69 किलो वजनी गटात ब्रॉंझ पदक जिंकले. यामुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताच्या खात्यात एकूण चार पदके जमा झाली आहेत.\nदीपक हा मूळचा हरियानातील शादीपूर येथील रहिवासी आहे. यापूर्वी त्याने पुण्यातील आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्युटमध्ये जलतरणासाठी नाव नोंदणी केली होती. त्यानंतर त्याने वेटलिफ्टिंगकडे मोर्चा वळविला. दीपकची ही पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा आहे.\nनवी दिल्ली : अवघ्या 18 वर्षांच्या दीपक लाठरने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील वेटलिफ्टिंगमध्ये चमकदार कामगिरी करत पुरुषांच्या 69 किलो वजनी गटात ब्रॉंझ पदक जिंकले. यामुळे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत भारताच्या खात्यात एकूण चार पदके जमा झाली आहेत.\nदीपक हा मूळचा हरियानातील शादीपूर येथील रहिवासी आहे. यापूर्वी त्याने पुण्यातील आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्युटमध्ये जलतरणासाठी नाव नोंदणी केली होती. त्यानंतर त्याने वेटलिफ्टिंगकडे मोर्चा वळविला. दीपकची ही पहिलीच राष्ट्रकुल स्पर्धा आहे.\nदोन वर्षांपूर्वी दीपकने राष्ट्रकुल क्रीडा युवा स्पर्धेतील विक्रम मोडला होता. आजच्या स्पर्धेत स्नॅचमध्ये दीपकने 132 किलो आणि 136 किलो वजन उचलत पदकाच्या शर्यतीत आघाडीवर गेला. पण तिसऱ्या प्रयत्नात 138 किलो वजन उचलण्यात त्याला अपयश आले. त्यामुळे दीपकच्या क्रमवारीत घसरण झाली. क्‍लीन अँड जर्कमध्ये इतर स्पर्धकांपेक्षा दीपकच सर्वांत कमी वजनाचा होता. त्याने 159 किलो वजन उचलत स्वत:ची सर्वोत्तम कामगिरी केली; पण तिसऱ्या प्रयत्नात 162 किलो वजन उचलण्यात त्याला अपयश आले.\nसामोआचा वैपोव्हा लोआनेला ब्रॉंझ जिंकण्याची संधी होती; पण त्याने ती दवडली. त्यामुळे ही संधी साधत दीपकने ब्रॉंझ जिंकले. दीपकने एकूण 295 किलो वजन उचलले. या गटात एकूण 299 किलो वजन उचलून वेल्सच्या गॅरेथ इव्हान्सने सुवर्ण, तर एकूण 297 किलो वजन उचलून श्रीलंकेच्या इंडिया दिसानायकेने रौप्य जिंकले.\nसंजिता चानूने वेटलिफ्टिंगमध्ये पटकावले सुवर्णपदक\nशिवशाही विरुद्ध लाल परी\nकोल्हापूर - आरामदायी व आलिशान प्रवासासाठी एसटी महामंडळाने खासगी कंपनीच्या मदतीने शिवशाही गाड्या सुरू केल्या. त्यातून खासगी कंपनीकडून कंत्राटी...\nमी म्हणजे पाला - पाचोळा नव्हे - प्रा. डॉ. एन. डी. पाटील\nकोल्हापूर - इचलकरंजीसाठी प्यायलाही पाणी देणार नाही, असा माझा पवित्रा असल्याचे सांगून कोणी तरी माझी बदनामी करीत आहे. गेली ७० ते ७५ वर्षे सामाजिक...\nऔद्योगिक ग्राहकांना महावितरणचे अभय\nपुणे - वीजबिल न भरल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून \"अभय योजना' जाहीर...\nपिंपरीला पाणी देणार नाही\nपवनानगर - ‘‘पवना धरणग्रस्तांकडून सोमवारी (ता.२८) पवना धरणावर पाणीबंद आंदोलन करण्यात येईल,’’ अशी माहिती पवना धरणग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष...\nकुमारस्वामी यांच्या शपथविधीच्या निमित्ताने देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ऐक्‍याचे दर्शन घडविले. पण विरोधी पक्षांमध्ये पूर्ण एकजूट असल्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2010_08_01_archive.html", "date_download": "2018-05-28T03:11:42Z", "digest": "sha1:5TUGPP2TWX7QC7WHH5KK22AQSSUNOK4X", "length": 16838, "nlines": 426, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: August 2010", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nमावसबोलीने दत्तक घेतलेली सुसान\nसुसान हे मूळ जर्मन गाणं नाही. ते लिहिलं आणि गायलं कॅनडाच्या लिओनार्ड कोहेनने (Leonard Cohen), इंग्रजीमध्ये. इथे ते मूळ गाणं आहे. त्याची अनेक भाषांतरं झाली, अनेक गायकांनी ते गायलं. जर्मनमध्ये याच्या दोन आवृत्त्या आहेत. हेरमान व्हान वीन (Herman van Veen) या डच गायकाने म्हटलेली जर्मन आवृत्ती मी प्रथम ऐकली,आणि तिच्या प्रेमात पडले. मूळ इंग्रजी गाण्याचा शोध नंतर लागला, पण हेरमान गातो तो थोमास वोईटकेविट्शने केलेला काहीसा स्वैर अनुवाद मला जामच आवडतो. मूळ काव्यातल्या हाडामांसाच्या सुसानला या अनुवादात जलपरी बनवलं आहे. मूळ गाणं इंग्रजी आहे हे माहित नसताना जर्मनवरून मराठीत मी केलेला हा अनुवाद. (भाषांतर करताना काय काय करू नये याचं उदाहरण म्हणा याला.) इंग्रजी गाणं उपलब्ध असताना जर्मन भाषांतरावरून भाषांतर करण्यात काय हाशील म्हणून आजवर प्रकाशित केला नव्हता. हेरंबचा खो पार शिळा होऊन गेलाय आणि अजूनही अडेलतट्टू डोकं काम करायला तयार नाहीये, म्हणून हे नाईलाजाने पोस्टते आहे.\nहे मी निवडलेलं जर्मन गाणं: (थोमास वोईटकेविट्शने केलेला स्वैर अनुवाद)\nहे मूळ इंग्रजी गाणं:\n(इंग्रजी गाणं जालावर इथे उपलब्ध आहे.)\nआणि हा मराठी भावानुवाद:\nसुसान तुझ्याकडे बघून हसते आहे.\nहजारो नावा तुमच्या समोरून ये जा करताहेत\nआणि ती तुला दाखवते आहे - मुका कसा घेतात ते.\nतू स्वतःशीच म्हणतोस, वेड लागलंय हिला\nकारण प्रसंगाच्या चौकटीत बसत नाही ती\nज्यांचं बळ कधीच सरत नाही,\nअश्या माणसांचा आत्मविश्वास घेऊन वावरणारी\nअन तिला पलिकडच्या तिरावर जायचंय\nतिच्या हातात हात घेऊन\nतुला तिच्यासोबत जावंसं वाटतंय\nफार प्रेम आहे तुझं तिच्यावर\nपण तुझ्या भावनांचा अजून विचारांशी लढा चाललाय\nआणि तुला तिला आत्ता सांगायचंय\nमला निघायला हवंय, सगळं संपलंय\nपण तुझे हात तिने हातात घेतलेत\nआणि तुझ्या ओठांतून शब्द फुटत नाहीयेत\nयेशूने हे दाखवून दिलंय\nकी चमत्कार अजुनही घडतात\nपाण्यावर चालत जाता येतं\nती एकटं सोडून गेली\nतर तुला फार वाईट वाटेल\nतरीही इकडचे पहाड तिकडे करण्याऐवजी\nतू वेळ काढतो आहेस\nती नजरेने तुला विचारते आहे\nआणि तुझ्या ओठांतून शब्द फुटत नाहीयेत\nसुसान तुझ्याकडे बघून हसते आहे.\nतिच्या योजना तू ऐकतो आहेस\nतुझ्या मनात चुकणाऱ्या बसचा विचार आहे\nथंडी वाढते आहे, तुला जाणवतंय\nतू पाण्याकडे टक लावून बघतो आहेस\nतुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं\nतुमच्यापुढे वर काय वाढून ठेवलंय\nते सुसानलाही ठावूक नाही\nती उठलेली तू बघतोस\nतिच्या हातात हात घेऊन\nतुला तिच्यासोबत जावंसं वाटतंय\nफार प्रेम आहे तुझं तिच्यावर\nपण तुझ्या भावनांवर विचारांनी जय मिळवलाय\nहेरंब तुझा खो वाया घालवल्याबद्दल स्वारी. मावसबोलीतल्या एखाद्या अस्सल कवितेचं मनापासून केलेलं भाषांतर टाकते लवकरच.\nआता कुणाला खो देऊ मी अनुजा, अनघा आणि G (तुझा ब्लॉग इंग्रजी असला, तरी तिथे मी सुंदर मराठी कविता बघितल्या आहेत) - तुम्हाला माझा खो.\nLabels: कविता, जर्मनी, नस्त्या उठाठेवी, भाषांतर\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nमावसबोलीने दत्तक घेतलेली सुसान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/arthavishwa/business-news-sensex-share-market-104369", "date_download": "2018-05-28T03:38:27Z", "digest": "sha1:BKDKHSFKDRHD25LQC2KYMVCQZQHZCZL6", "length": 11305, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "business news sensex share market सेन्सेक्‍सच्या घसरणीला ‘ब्रेक’ | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 21 मार्च 2018\nमुंबई : शेअर बाजारात मागील पाच सत्रांत सुरू असलेली घसरण अखेर मंगळवारी थांबली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ७३ अंशांच्या वाढीसह ३२ हजार ९९६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ३० अंशांने वधारून १० हजार १२४ अंशांवर बंद झाला. जागतिक पातळीवरील अनिश्‍चिततेचे वातावरण आणि अमेरिकेची मध्यवर्ती बॅंक ‘फेडरल रिझर्व्ह’ची आजपासून सुरू झालेली पतधोरण आढावा बैठक या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत आहेत. सेन्सेक्‍समध्ये आज सकाळी सुरवातीला घसरणीचे चित्र होते.\nमुंबई : शेअर बाजारात मागील पाच सत्रांत सुरू असलेली घसरण अखेर मंगळवारी थांबली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ७३ अंशांच्या वाढीसह ३२ हजार ९९६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ३० अंशांने वधारून १० हजार १२४ अंशांवर बंद झाला. जागतिक पातळीवरील अनिश्‍चिततेचे वातावरण आणि अमेरिकेची मध्यवर्ती बॅंक ‘फेडरल रिझर्व्ह’ची आजपासून सुरू झालेली पतधोरण आढावा बैठक या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत आहेत. सेन्सेक्‍समध्ये आज सकाळी सुरवातीला घसरणीचे चित्र होते. त्यानंतर माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांवर खरेदीचा जोर वाढल्याने निर्देशांकाने उसळी घेतली. अखेर कालच्या तुलनेत निर्देशांक ७३ अंशांनी वधारून ३२ हजार ९९६ अंशांवर बंद झाला.\nये इंडेक्‍स फंड्‌स क्‍या है भाई\nइंडेक्‍स फंडांतील गुंतवणूक म्हणजे पैसा कमावण्याचा उत्तम मार्ग, असे गुंतवणूकगुरू वॉरेन बफे सांगतात. आपल्यानंतर आपली सर्व संपत्ती वारसांनी इंडेक्‍स...\nम्युच्युअल फंडाविषयीचे काही समज-गैरसमज\nम्युच्युअल फंडाविषयी अनेकांचे काही समज- गैरसमज आहेत. त्यावर एक नजर टाकूया. १) म्युच्युअल फंड म्हणजे फक्त शेअर बाजार नव्हे - म्युच्युअल फंड...\nआर्थिक भरभराटीसाठी ‘सकाळ मनी’ची साथ\nप्रत्येकाच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ‘सकाळ मनी’च्या उपक्रमाची राज्यभर...\nमुली लवकर वयात येताहेत...\nमुंबई - बदलती जीवनशैली, फास्ट फूडची वाढती क्रेझ, इंटरनेटचा वाढता वापर आदी कारणांमुळे मुली लवकरच वयात येऊ लागल्या आहेत. या मुद्‌द्‌याकडे गांभीर्याने...\nअबाहु दिव्यांगासाठी दुचाकीची निर्मिती\nकऱ्हाड - जगात अशक्‍य असे शक्‍य काहीच नाही, अशी मराठीतील म्हण खरी करून दाखवण्याचे काम येथील शासकीय अभियांत्रिकीच्या यांत्रिकी विभागातील पाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-gammat-goshti-mrunalini-vanarase-marathi-article-1550", "date_download": "2018-05-28T03:01:21Z", "digest": "sha1:F6U7N6UCSWTFQXEGRRSJMK4BSF5CDLWX", "length": 13743, "nlines": 110, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Gammat Goshti Mrunalini Vanarase Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 11 मे 2018\nदोस्तहो, वानराचा नर झाला... लांडग्याचा कुत्रा झाला.. ओरोचचा फर्डिनंड झाला. फुलपाखरं काही बधली नाहीत... फुलपाखरांनी कधी गाणंही गायलं नाही. जेरीला विंचवाशी सलगी कुणी करू दिली नाही. दूर ओसाडीतली फुलं ॲलिसशी बोलली. घरच्या बागेतली फुलं मात्र मऊ मऊ मातीच्या बिछान्यावर झोपी गेली...\nया गोष्टी म्हटल्या तर सुट्या-सुट्या आणि म्हटलं तर एकमेकींशी जोडलेल्या तुम्हाला या गोष्टींत काय काय दिसतं तुम्हाला या गोष्टींत काय काय दिसतं या गोष्टी आपल्या आजूबाजूला किती तरी वर्षं आहेत. अशा बऱ्याच कथा-कहाण्या असतात. वर्षानुवर्षं, शतकानुशतकं टिकतात. कधी एकाच गोष्टीतून आपल्याला नवेनवे अर्थ मिळत राहतात, तर कधी गोष्टी एकमेकांशी जोडून एक वेगळीच गोष्ट आकाराला येताना दिसते. गंमतगोष्टींच्या सुरवातीला चिकूला प्रश्‍न पडला, की पुस्तकात तर चित्र दाखवलंय वानराचा होता होता नर झाला.. हे कसं बाई झालं या गोष्टी आपल्या आजूबाजूला किती तरी वर्षं आहेत. अशा बऱ्याच कथा-कहाण्या असतात. वर्षानुवर्षं, शतकानुशतकं टिकतात. कधी एकाच गोष्टीतून आपल्याला नवेनवे अर्थ मिळत राहतात, तर कधी गोष्टी एकमेकांशी जोडून एक वेगळीच गोष्ट आकाराला येताना दिसते. गंमतगोष्टींच्या सुरवातीला चिकूला प्रश्‍न पडला, की पुस्तकात तर चित्र दाखवलंय वानराचा होता होता नर झाला.. हे कसं बाई झालं कोशातून फुलपाखरू बाहेर येतं तसं कोशातून फुलपाखरू बाहेर येतं तसं नाही नाही तुम्ही लगेच म्हणाल, ती तर फुलपाखराची फक्त एक अवस्था आहे. छोट्या बाळाचा मोठा माणूस होतो तसं बाळ असणं ही प्रत्येक माणसाची अवस्था आहे. मग नेमकं कसं बाळ असणं ही प्रत्येक माणसाची अवस्था आहे. मग नेमकं कसं फूल गळून पडतं आणि झाडाला फळ लागतं... नाही नाही मित्रांनो, तुम्ही मला सांगाल, की यातल्या कुठल्याही उदाहरणानं वानराचा नर कसा होतो ते स्पष्ट होत नाही.\n‘वानराचा नर या जन्मी नाही झाला काही... आपण खूप आधीच्या जन्मी माकड होतो.... आणि मग तो जन्म संपल्यावर या जन्मी माणूस झालोय...’ झ्या माझ्या एका छोट्या मित्रानं सांगितलं होतं.\n‘आताची वांदरं माणूस कधी होणारेत गं ताई’ आणखी एका छोट्या मैत्रिणीनं विचारलं होतं.\nज्या माणसाच्या मनात ‘वानर ते नर’ या प्रवासाचा विचार पहिल्यानं आला त्या डार्विन आजोबांची तर काय टिंगल त्यावेळी झाली होती माहितीये त्यांना विचारलं गेलं होतं, माकडांना जर तुम्ही पूर्वज मानत असाल तर ते तुमचे आईकडून पूर्वज की वडिलांकडून त्यांना विचारलं गेलं होतं, माकडांना जर तुम्ही पूर्वज मानत असाल तर ते तुमचे आईकडून पूर्वज की वडिलांकडून यावर डार्विनचा पाठीराखा हक्‍सले यानं उत्तर दिलं होतं, की इतक्‍या मोठ्या विचाराची जर अशी हेटाळणी होणार असेल तर मी दोन्हीकडून माकड हेच पूर्वज पसंत करतो\nआज इतक्‍या वर्षांनंतरसुद्धा ‘वानर ते नर’ प्रवासाविषयी खूप साऱ्या शंका आपल्या मनात असू शकतात. शंका असणंसुद्धा स्वाभाविक आहे. हा काही आपला रोजचा अनुभव नाही ना सूर्य पृथ्वीभोवती फिरत नसून पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे समजायलासुद्धा म्हणूनच तर वेळ गेला. रोज आपण सूर्याला उगवताना आणि मावळताना पाहात होतो. पृथ्वीला नव्हे.\nपण आता याच उदाहरणामुळंसुद्धा किती गमतीजमती होऊ शकतात बघा हं... सूर्य रोज भेटायला येतो आणि अस्तंगत होतो. हा सूर्य नाही, पृथ्वी फिरते आहे हे ही समजलं. त्यात एक चक्राकार गती आहे. रोज मूळ जागी परत येणं आहे. आता अशी गोष्ट कुणी जन्म-मृत्यूच्या ‘फेऱ्या’बाबत करू लागलं तर पुढं जाऊन, आपण एकदा माकड होतो, आता माणूस झालोय म्हणजे कुणी ‘बडे’ झालोय आणि यानंतर (जर आपण आपण चांगली कर्मे करत राहिलो तर) एकदम मोक्ष पुढं जाऊन, आपण एकदा माकड होतो, आता माणूस झालोय म्हणजे कुणी ‘बडे’ झालोय आणि यानंतर (जर आपण आपण चांगली कर्मे करत राहिलो तर) एकदम मोक्ष असं कुणी म्हणू लागलं तर\nया आणि अशा किती साऱ्या कल्पना... मोठा गोंधळ उडतो ना अशा वेगवेगळ्या कल्पना ऐकून खरं काय असा प्रश्‍न मनात येतो. खरं म्हणजे तरी काय विज्ञानाच्या दृष्टिकोनातून खरं म्हणजे खऱ्याखुऱ्या वस्तूंचं जग. म्हणजे पाणी, दगड, झाडं, खुर्च्या... इत्यादी इत्यादी. म्हणजे अशा गोष्टी ज्या आपल्या मानण्यावर अवलंबून नाहीत. ज्या आहेत की नाहीत हे सगळ्यांना तपासता येऊ शकतं अशा गोष्टी. याच्या उलट दुसरं जग आहे ते आपल्या कल्पनांचं जग. इथं काय वाटेल ते होऊ शकतं. चंद्रावर ससा बागडू शकतो. शेवग्याच्या झाडाला आंबे लागू शकतात इत्यादी. आपण आपले राजे. आपण या दोन्ही जगांचे रहिवासी आहोत. आपल्याला फक्त फरक ओळखता यायला हवा. माझ्या मनात मी रोज मंगळावर जाऊन येऊ शकते. पण तो काही ‘खऱ्या’ दुनियेचा भाग नाही हे माहीत हवं.\nआपण ‘वानर ते नर’सारख्या गोष्टी समजावून घ्यायला लागलो की मग मात्र गंमत होते. ही गोष्ट कुठं आहे स्पर्श करून अनुभवता येण्यासारखी इतक्‍या लाख वर्षांपूर्वीचं कसं काय ठाऊक शास्त्रज्ञ मंडळींना इतक्‍या लाख वर्षांपूर्वीचं कसं काय ठाऊक शास्त्रज्ञ मंडळींना इथं काम करतात ‘पुरावे.’ अगदी एखाद्या कसलेल्या डिटेक्‍टिव्हप्रमाणं वैज्ञानिक पुरावे गोळा करतात आणि मागं झालेल्या घटना शोधून काढतात. त्यातून मग वेगळ्याच गंमतगोष्टी हाती लागू शकतात. ‘वानर ते नर’ हा प्रवास ‘लांडगा ते कुत्रा’ किंवा ‘ओरोच ते फर्डिनंड’ प्रवासापेक्षा वेगळा कसा हे कळतं.\nकाय म्हणता तुम्हाला ठाऊक आहे मग आम्हालाही सांगा बरं...\nभेटूया एका नव्या गोष्टीसह.. पुढच्या भागात...\nविकतचं दही ही संकल्पना पूर्वी नव्हतीच. रात्री झोपायच्या आधी स्वयंपाकघरातली आवरासावर...\nजंगलात फिरणं ही एक प्रकारची अनुभूती असते. जंगल मनाला नेहमी ताजंतवानं करतं. प्रत्येक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/6302-drushta-lagnya-joge-sare-%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AC", "date_download": "2018-05-28T03:12:02Z", "digest": "sha1:XYDR5FPXNUNVWHS6HS5GGZYXENSDJ7Z4", "length": 2387, "nlines": 39, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Drushta Lagnya Joge Sare / दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोटही कुठे नसे - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nDrushta Lagnya Joge Sare / दृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोटही कुठे नसे\nदृष्ट लागण्या जोगे सारे, गालबोटही कुठे नसे\nजग दोघांचे असे रचू की स्वर्ग त्यापुढे फिका पडे\nस्वप्नाहून सुंदर घरटे मनाहून असेल मोठे\nदोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे\nआनंदाची अन्‌ तृप्तीची शांत साउली इथे मिळे\nजुळले रे नाते अतूट, घडे जन्मजन्मांची भेट\nघेउनिया प्रीतीची आण, एकरूप होतील प्राण\nसहवासाचा सुगंध येथे आणि सुगंधा रूप दिसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-bookshelf-rohit-harip-marathi-article-984", "date_download": "2018-05-28T03:19:53Z", "digest": "sha1:VOPNRWPPNOXOKO6LMTEUIFHLB26FQOBQ", "length": 6308, "nlines": 105, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Bookshelf Rohit Harip Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nराजीव साने यांची उलटतपासणी\nराजीव साने यांची उलटतपासणी\nगुरुवार, 21 डिसेंबर 2017\nप्रश्‍न आणि संकलन : डॉ. अजय ब्रह्मनाळकर, संजीवनी चाफेकर\nप्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे\nकिंमत : ३०० रुपये.\nपाश्‍चिमात्त तत्त्वज्ञान, धर्म, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, समाजकारण, राजकारण या क्षेत्रात पडणाऱ्या प्रश्‍नांची सैद्धांतिक मांडणी राजीव साने सहजरीत्या कशी करू शकतात हा प्रश्‍न वाचकांना कायम पडतो. राजीव सानेंची जडणघडण, त्यांची तर्कशुद्ध विचार करण्याची पद्धत, त्यांचे व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे यासारख्या अनेक गोष्टी राजीव सानेंच्या मुलाखतीच्या माध्यमातून या पुस्तकात उलगडतात.\nप्रश्‍न आणि संकलन : डॉ. अजय ब्रह्मनाळकर, संजीवनी चाफेकर\nप्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे\nकिंमत : ३०० रुपये.\nपाश्‍चिमात्त तत्त्वज्ञान, धर्म, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, समाजकारण, राजकारण या क्षेत्रात पडणाऱ्या प्रश्‍नांची सैद्धांतिक मांडणी राजीव साने सहजरीत्या कशी करू शकतात हा प्रश्‍न वाचकांना कायम पडतो. राजीव सानेंची जडणघडण, त्यांची तर्कशुद्ध विचार करण्याची पद्धत, त्यांचे व्यक्तिमत्त्वाचे कंगोरे यासारख्या अनेक गोष्टी राजीव सानेंच्या मुलाखतीच्या माध्यमातून या पुस्तकात उलगडतात.\nविश्‍वासमत भाग १ लेखक : विश्‍वास पाठक प्रकाशक : अमेय प्रकाशन, पुणे पाने :...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/3987-pankaja-sarpanch", "date_download": "2018-05-28T03:02:25Z", "digest": "sha1:CPQFH3ORALCXW2KFEBVKZWV73Y5BQH7B", "length": 5033, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "पंकजा मुंडेंनी घेतला सरपंच दरबार - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपंकजा मुंडेंनी घेतला सरपंच दरबार\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमहिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेंनी सरपंच दरबार घेतला. यावेळी सरपंचाच्या मानधनवाढी बाबतची भूमिका घेण्यात येणार असल्याची माहिती पंकजा मुंडेंनी दिलीय.\nतसंच आमदार खासदारांसोबत सरपंचानाही ओळख पत्र देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/marathi-dhamakedar-jokes-118031700006_1.html", "date_download": "2018-05-28T03:17:17Z", "digest": "sha1:LYTOK5GKNGA3DPRY42L7YYZRXLFOKQ2J", "length": 9171, "nlines": 150, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पोट धरून हसा.. | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 28 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवीस वर्ष मला काहीच मुलबाळ नव्हतं .\nगण्याची आई : अगं बाई गं मग काय केल हो तुम्ही \nदत्तुची आई : काही नाही मग मी २१ वर्षाची झाले, बाबांनी माझं लग्न लावून दिलं आणि वर्षभरात दत्तू झाला \nनदी किनारी जोडपे बसलेले असते\nप्रेयसी : तुझा काय प्लॅन आहे\nप्रियकर : तोच ग ....\nप्रेयसी : मर मेल्या मोबाईल मधेच\nलोक म्हणतात कि एक दिवस दारू पिल्याने सतत सवय लागते.\nआम्ही लहान पणा पासून अभ्यास करतोय\nबर झाले ‪लग्नासाठी‬ आरक्षण नाहीये\n‪OPEN‬ ‪‎वाले‬ ‪‎बिनलग्नाचे‬ मेले असते\nमानलेले आई - बाबा, काका - मामा मावशी,\nही मानलेली नाती चालतात....\nतर मानलेली \" बायको \" यात काय\nभावाचा मित्र भावासारखा असतो\nबहिणीची मैत्रीण बहिणी सारखी\nत्या मुली पण काही आतंकवाद्यांपेक्षा कमी नव्हत्या.\nज्या, सर वर्गात येताच आठवण करुन द्यायच्या\n\" सर आज तुम्ही Homework चेक करणार होता ना\nगुरुजी - हॉस्पिटलमधल्या चिह्नाचा अर्थ सांग पाहू.\nबंड्या - उभा आहे तो डॉक्टर आणि आडवा आहे तो पेशंट..\nमार्टिन ल्युथर किंगने सांगितले\n\"तुम्ही उडू शकत नसाल तर पळा.\nपळू शकत नसाल तर चाला.\nचालू शकत नसाल तर रांगा.\nपण पुढे सरकत राहा.\"\nएका मालवणी माणसाने विचारले,\n\"तसा नाय पन एवढी वडातान करून जावचां खय हा\n\"तुझी स्माइल काय गजब हायं..\nदात कशे चमकुन रायले बे इतके...\n\"माझ्या तंबाकू मधे मीठ हाय..\nनेट बंद आहे का\nमराठी आणि इंग्रजीत फरक\nजेव्हा ती विसरली मेन्यू कार्डचे नाव\nवजनाची तिच्या करतील, ‘ब्रेकिंग न्यूज़’ बर का\nयावर अधिक वाचा :\nऐश्वर्यावर होती वाईट नजर, एकट्यात भेटण्याचा धरला होता हठ्ठ\nहॉलिवूड नायिकांवर लैंगिक छळ करण्याचा आरोपी निर्माता हार्वे वेन्स्टाइनला न्यूयॉर्क ...\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाचा मुहूर्त 19 नोव्हेंबरचा\nहोणार, होणार अशी चर्चा असलेले बॉलिवूडचा 'बाजीराव' रणवीर सिंग व दीपिका पदुकोण या दोघांचे ...\n‘केबीसी' १० साठी ६ जूनपासून नावनोंदणी\n‘कौन बनेगा करोडपती’ हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतआहे. यात सहभाग घेण्यासाठी ...\nकैलास पर्वतावर भगवान शंकर-पार्वती यांचा निवास आहे असं भाविक मानतात. हिमालयाची विविध रूपे ...\nरेस ३ चे सेल्फिश गाणे लवकरच, जॅकलीनचा लूकची चर्चा\nरेस-३' या चित्रपटातील ‘हीरिए’ या गाण्‍याने सोशल मीडियावर तुफान गाजते आहे. आता त्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/2nd-hind-kesari-ganpatrao-andalkar/", "date_download": "2018-05-28T02:57:07Z", "digest": "sha1:BJLZESODVCCXUH6ZXLQ3WPDY6ISJ45UE", "length": 11092, "nlines": 80, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जाणून घ्या दुसरे हिंद केसरी पै. गणपतराव आंदळकर यांच्याबद्दल... - Maha Sports", "raw_content": "\nजाणून घ्या दुसरे हिंद केसरी पै. गणपतराव आंदळकर यांच्याबद्दल…\nजाणून घ्या दुसरे हिंद केसरी पै. गणपतराव आंदळकर यांच्याबद्दल…\nमहाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतभर कोल्हापूरच्या लाल मातीतील कुस्तीचा डंका गाजवणारे ख्यातनाम नाव म्हणजे माजी हिंद केसरी पैलवान गणपतराव आंदळकर. “कुस्ती हाच माझा प्राण आणि तालीम हा माझा श्वास आहे” हे ब्रीदवाक्य म्हणत त्यांनी संपूर्ण आयुष्य कुस्तीला वाहिले आहे. छत्रपती शाहू महाराजांनी कुस्ती पढंरी म्हणून कोल्हापूरला नावलौकिक मिळवून दिले. या कोल्हापुरात १९५० साली गणपतराव सांगली जिह्ल्यातील शिराळा तालुक्यातून पुनवत गावातून कुस्ती शिकण्यासाठी आले. “मोतीबाग” तालमीत बाबासाहेब वीर यांच्याकडे कुस्तीची तालीम सुरु केली. जन्मजात मिळालेल्या बळकट शरीर यष्ठीवर मेहनत घेऊन त्यांनी कुस्तीचा नियमीत सराव केला. जयपराजयाची फिकीर न करता शेकडो कुस्त्या लढल्या आणि बहुतांशी जिंकल्या देखील.\n१९५८ मध्ये पाकिस्तानचा पैलवान नासिर पंजाबी याला खासबाग मैदानावर हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने त्यांनी धूळ चारली. या विजयानंतर त्यांची यशस्वी कारकीर्द खऱ्या अर्थाने सुरु झाली. पुन्हा कधी मागे वळून देखील पहिले नाही. १९६० मध्ये पंजाबचे पैलवान खडकसिंग यांचा पराभव करून हिंद केसरीची गदा मिळवली आणि संपूर्ण भारतात कोल्हापूरच्या लालमातीला नावलौकिक मिळून दिले. १९६२ मध्ये जकार्ता एशियाड स्पर्धेत ग्रीको रोमन गटात त्यांनी सुवर्णपदक पटकावले ,तर फ्री स्टाईलमध्ये रौप्य मिळवले. १९६४ मध्ये त्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे नेतृत्व केले. गणपतरावांनी आपल्या पूर्ण कारकीर्दत २०० हुन अधिक कुस्त्या लढल्या. ४० पेक्षा जास्त कुस्तीत पाकिस्तान मधील मल्लांना त्यांनी धूळ चारली आहे. देशभरात ख्यातनाम कुस्तीपटूंची नावं गाजत असताना गणपतरावांनी कोल्हापूरच्या लाल मातीचा डंका वाजवता ठेवला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत श्रीपाद खांचाळे (पहिले हिंद केसरी ), श्रीरंग जाधव, बनातसिंग पंजाबी यांच्यासह अनेक ख्यातनाम मल्लांशी झुंज दिल्या आहेत.\nज्या तालमीत (मोतीबाग) त्यांनी कुस्तीचे धडे घेतले तिथं आज गणपतराव देशासाठी उत्तम कामगिरी करतील असे मल्ल तयार करत आहेत. कुस्ती सारख्या खेळात उत्तम कामगिरी करायची असेल तर पारंपरिक खेळासोबतच आधुनिकतेची पण जोड असायला हवी हे ओळखून गणपतरावांनी ते स्वतः आत्मसात करून ते आज आपल्या शिष्यांना त्याचे प्रशिक्षण देत आहेत. महाराष्ट्रात मॅटवरची कुस्ती आणण्यात गणपतरावांचा मोलाचा वाटा आहे. “महाराष्ट्रातील कुस्तीची परंपरा जपायची असेल तर गाव तिथं तालीम व मॅट असायला हवी आणि कुस्तीगारांनाही सरकारचा आश्रय मिळायला हवा.” असे गणपतराव सांगतात. पहिलवान शरीराने जसा बळकट असावा तस त्याने बुद्धीने ही तल्लख असावे हे गणपतराव म्हणतात. म्हणून ते आपले शिष्य शैक्षणिक पातळीवर कमी पडू नये म्हणून देखील सतत लक्ष देतात. वयाच्या ८३ व्या वर्षी सुद्धा गणपतराव तालमीत येतात आणि मल्ल तयार करण्यात आपले योगदान देत आहेत. आजही गणपतरावांचा दरारा तालमीत कायम आहे. गणपतरावांनी दादू चौगुले , चम्बा मुत्नाळ, विष्णू जोशीलकर, संभाजी पाटील असे अनेक मल्ल तयार करून महाराष्ट्राला दिले आहेत.\nगणपतराव यांच्या कारकिर्दीसाठी त्यांना सर्वश्रेष्ठ सौष्ठव पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, शिव छत्रपती पुरस्कार, महाराष्ट्र गौरव आणि कोल्हापूर भूषण पुरस्कार मिळाले आहेत. कुस्तीची परंपरा निष्ठेने जपणारा मल्ल आणि वस्तादाच्या ताबंड्या मातीचा गौरव म्हणून दिला जाणारा “राजर्षी छत्रपती शाहू महाराज” पुरस्काराने २०१४ मध्ये त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.\nकुस्तीच्या विश्वात स्वतःचे वेगळे स्थान मिळवणरे गणपतराव हे प्रशिक्षक म्हणून जेवढे कडक, कठोर आहेत तेवढेच किमान त्याहून जास्त विनम्र स्वभावाचे आहेत. हे त्यांच्याशी भेटल्यावर जाणवलं.\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nजेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप…\nआयपीएल २००८ फायनल खेळलेले हे ५ खेळाडू २०१८च्या…\nसचिनलाही न जमलेला विक्रम केन विलियमसने करुन दाखवला\nअसा आहे अंतिम सामन्यासाठी सनरायझर्स हैद्राबादचा संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF", "date_download": "2018-05-28T03:37:20Z", "digest": "sha1:HEA73AHVWRLBKPY6OG6FTZMF52HYMDF6", "length": 4136, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑपरेशन आरवाय - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nऑपरेशन आरवाय ही दुसऱ्या महायुद्धादरम्यान जपानने आखलेली मोहीम होती. या मोहीमेत दक्षिण प्रशांत महासागरातील नौरू आणि ओशन द्वीपसमूहांवर चढाई करून ती बळकावयाचा बेत होता. ही मोहीम कॉरल समुद्राच्या लढाईनंतर लगेचच अमलात आणली जाणार होती. ऑपरेशन एमआय ही यानंतरची मोहीम होती, ज्याचे पर्यवसान मिडवेच्या लढाईत झाले.\nया मोहीमेचा मुख्य हेतू वरील द्वीपे बळकावून त्यांवरील फॉस्फेटचा साठा ताब्यात घेण्याचा होता. कॉरल समुद्रात दोस्त राष्ट्रांकडून प्रखर प्रतिकार झाल्याने ही मोहीम लांबत गेली आणि शेवटी ऑगस्ट इ.स. १९४२मध्ये पार पडली.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १३:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-bookshelf-rohit-harip-marathi-article-985", "date_download": "2018-05-28T03:12:58Z", "digest": "sha1:HT2VWKJ4NTRPLYHQUFERQWFU7F6LCLD7", "length": 6844, "nlines": 111, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Bookshelf Rohit Harip Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 21 डिसेंबर 2017\nलेखक : नंदिनी ओझा\nप्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे\nकिंमत : ३५० रुपये.\nस्वतंत्र भारतातील सर्वांत मोठे आणि सर्वांत जास्त काळ सुरू असलेले आंदोलन म्हणजे नर्मदा बचाव आंदोलन. या जनआंदोलनाचे नेतृत्व करणारे दोन प्रमुख आदिवासी नेते केवलसिंग वसावे आणि केशवभाऊ वसावे यांच्या दीर्घ मुलाखती या पुस्तकात छापण्यात आल्या आहेत. या मुलाखती म्हणजे या जनआंदोलनाचा एक प्रकारचा मौखिक इतिहास आहे. नर्मदा बचाव आंदोलनाच्या वेगळ्याच पैलूंवर हे पुस्तक प्रकाश टाकते.\nलेखक : नंदिनी ओझा\nप्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे\nकिंमत : ३५० रुपये.\nस्वतंत्र भारतातील सर्वांत मोठे आणि सर्वांत जास्त काळ सुरू असलेले आंदोलन म्हणजे नर्मदा बचाव आंदोलन. या जनआंदोलनाचे नेतृत्व करणारे दोन प्रमुख आदिवासी नेते केवलसिंग वसावे आणि केशवभाऊ वसावे यांच्या दीर्घ मुलाखती या पुस्तकात छापण्यात आल्या आहेत. या मुलाखती म्हणजे या जनआंदोलनाचा एक प्रकारचा मौखिक इतिहास आहे. नर्मदा बचाव आंदोलनाच्या वेगळ्याच पैलूंवर हे पुस्तक प्रकाश टाकते.\nजरा विसावू या वळणावर..\n‘‘गेल्या महिन्याभरातले आनंदाचे क्षण सांगा’’ असं विचारल्यावर बहुतेकजण नातेवाईक किंवा...\nमाणदेश आणि माणदेशी माणूस याचं प्रभावी वर्णन व्यंकटेश माडगूळकर यांनी त्यांच्या...\nविश्‍वासमत भाग १ लेखक : विश्‍वास पाठक प्रकाशक : अमेय प्रकाशन, पुणे पाने :...\nअकेला हूँ मैं, इस दुनियामें..\nजैसे कभी प्यारे झील के किनारे, हंस अकेला निकले, वैसे ही देखो जी, यह मनमौजी मौजोंके...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.neu-presse.de/hi/christenverfolgung-unter-modi-dramatisch-gestiegen-open-doors-bittet-bundeskanzlerin-merkel-religionsfreiheit-anzumahnen/", "date_download": "2018-05-28T03:37:24Z", "digest": "sha1:BPJXY5UFWUMO3OGYVVSXIB3P3YJSWQUT", "length": 8539, "nlines": 106, "source_domain": "www.neu-presse.de", "title": "Christenverfolgung unter Modi dramatisch gestiegen / Open Doors bittet Bundeskanzlerin Merkel Religionsfreiheit anzumahnen - नई Presse.de समाचार और प्रेस विज्ञप्ति", "raw_content": "नई Presse.de समाचार और प्रेस विज्ञप्ति\nजर्मनी और दुनिया से नवीनतम समाचार\n31. मई 2017 presseportal ऑटो, निर्माण & जीना, कंप्यूटर, जर्मन प्रेस विज्ञप्ति, इलेक्ट्रानिक्स, वित्त 0\nटिप्पणी करने वाला पहला व्यक्ति बनें\nउत्तर छोड़ दें उत्तर रद्द करे\nआपको होना चाहिए में लॉग इन एक टिप्पणी पोस्ट करने के लिए.\nसंरक्षण, स्थिरता और ऊर्जा\n2016 2017 कृषि व्यापार वकील वकीलों \" काम कर नियोक्ता कर्मचारी ऑटो बर्लिन ब्लूटूथ बादल कोचिंग डाटा रिकवरी डिजिटलीकरण Erlangen का आनंद स्वास्थ्य हनोवर Hartzkom HL-स्टूडियो संपत्ति आईटी सेवा बच्चे विपणन मेसट Pazarci कर्मचारी समाचार पीआईएम Rechtsanwaelte वकील यात्रा एसएपी फास्ट फूड स्विट्जरलैंड सुरक्षा सॉफ्टवेयर नौकरी का प्रस्ताव प्रौद्योगिकी वातावरण कंपनी छुट्टी यु एस बी उपभोक्ता क्रिसमस उपहार\nडिफ़ॉल्ट भाषा के रूप में सेट करें\nइलेक्ट्रिक कार चार्ज कुंजी\nविदेशी भाषाओं को जानने\nरंग भरने वाली किताबें\nक्रिप्टो मुद्राओं के कार्य\nकॉपीराइट © 2018 | द्वारा वर्डप्रेस थीम एमएच विषय-वस्तु\nइस साइट में कुकीज़ का उपयोग करता, सबसे अच्छा संभव कार्यक्षमता के लिए प्रदान करने के लिए. और अधिक पढ़ें कुकीज़ के उपयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t13344/", "date_download": "2018-05-28T03:28:56Z", "digest": "sha1:ET2ES5HJP5HNAOOUBWKK3PPIRXJS7IKS", "length": 2623, "nlines": 60, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-सुट्टीचा दिवस उसंत थोडी", "raw_content": "\nसुट्टीचा दिवस उसंत थोडी\nसुट्टीचा दिवस उसंत थोडी\nसुट्टीचा दिवस अन उसंत होती थोडी,\nम्हणून फिरायला टेकडीवर आली एक जोडी.\nपण इकडे आज गर्दी होती भारी,\nमग लांब दिसली त्यांना निवांत जागा थोडी.\nचालता चालता ती काढायची त्याची खोडी,\nतरीही तो तिचा हात कधीही न सोडी.\nबसून त्या जागी त्यांनी कुजबुज केली थोडी,\nअन डोळे मिटून चाखू लागले मधाची गोडी.\nहे बघून आज पुन्हा तुझी आठवण आली थोडी थोडी,\nअन थोपवलेलि आसवे गालावर घळघळली ग सारी.\nसुट्टीचा दिवस उसंत थोडी\nसुट्टीचा दिवस उसंत थोडी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z110213043040/view", "date_download": "2018-05-28T03:35:02Z", "digest": "sha1:RCQ4J2LPVBAFUN2PULAQMQRBSYEBPPAN", "length": 23822, "nlines": 21, "source_domain": "m.transliteral.org", "title": "शेतकर्‍याचा असूड - पान ८", "raw_content": "\nशेतकर्‍याचा असूड - पान ८\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्रंथात केले आहे.\nTags : mahatma jyotiba phuleपुस्तकमहात्मा ज्योतिबा फुले\nती अशी कीं \" प्रश्न.--तुमचा गांव कोण आणि तुमचें आडनांव काय उ -- आमचा गांव पुणें आणि आमचें आडनांव जगताप. प्र-- तर मग सास्वडचे जगताप तुमचे कोण उ -- आमचा गांव पुणें आणि आमचें आडनांव जगताप. प्र-- तर मग सास्वडचे जगताप तुमचे कोण उ -- सासवडचे जगताप आणि आम्ही एकच, सुमारें साताआठ डोपा झाल्या, शेराचे काळांत आमची मूळ पाटी सासवडाहून पुण्यास आली व हल्लीं आम्ही आपल्या मुलाबाळांचीं जावळें सासवडास जाऊन करितों. कारण त्यांची आणि आमची सठवाई एक व त्यांचें आमचें देवदेवकही एक प्र -- तर मग तुमचा व आमचा सोईरसंबंध सहजासहज जमेल; कारण सासवडचे जगताप आमचे सोयरेधायरे आहेत ; तुम्ही तिकडचा पदर मात्न जुळवून द्या म्हणजे झालें, मग तुमची आमची इतर बोलाचाली एका क्षणांत करून लग्नचिठया ताबडतोब काढतां येतील.\" याप्रमाणें खरी हकीगत असून जर एखादा प्रश्न करील कीं, तुम्ही हें जें म्हणतां याला आधार तरो कोणत्या शास्त्नाचा उ -- सासवडचे जगताप आणि आम्ही एकच, सुमारें साताआठ डोपा झाल्या, शेराचे काळांत आमची मूळ पाटी सासवडाहून पुण्यास आली व हल्लीं आम्ही आपल्या मुलाबाळांचीं जावळें सासवडास जाऊन करितों. कारण त्यांची आणि आमची सठवाई एक व त्यांचें आमचें देवदेवकही एक प्र -- तर मग तुमचा व आमचा सोईरसंबंध सहजासहज जमेल; कारण सासवडचे जगताप आमचे सोयरेधायरे आहेत ; तुम्ही तिकडचा पदर मात्न जुळवून द्या म्हणजे झालें, मग तुमची आमची इतर बोलाचाली एका क्षणांत करून लग्नचिठया ताबडतोब काढतां येतील.\" याप्रमाणें खरी हकीगत असून जर एखादा प्रश्न करील कीं, तुम्ही हें जें म्हणतां याला आधार तरो कोणत्या शास्त्नाचा तर त्यास माझें असें उत्तर आहे कीं, सुवर्ण-लोभास्नद इराणांतील आर्य लोकांनीं मागाहून जेव्हां या देशांतील सर्व मूळच्या स्थाइक अस्तिक, राक्षस वगैरे लोकांचा विध्वंन केला, त्यांपैकीं उरलेल्या मुगुटमणी द्स्यु लोकांवर लागोपाठ अनेक स्वार्‍या करून अखेरीस त्यांस आपले दास करुण नानाप्रकारचे त्नास देण्याची सुरवात केली ; त्यावेळी विजयी झालेल्या आर्य लोकांच्यानें आपल्या शास्त्नांत, पराजित केलेल्या शूद्रांची पूर्वीची खरी मूळ पीठिका कशी लिहववेल तर त्यास माझें असें उत्तर आहे कीं, सुवर्ण-लोभास्नद इराणांतील आर्य लोकांनीं मागाहून जेव्हां या देशांतील सर्व मूळच्या स्थाइक अस्तिक, राक्षस वगैरे लोकांचा विध्वंन केला, त्यांपैकीं उरलेल्या मुगुटमणी द्स्यु लोकांवर लागोपाठ अनेक स्वार्‍या करून अखेरीस त्यांस आपले दास करुण नानाप्रकारचे त्नास देण्याची सुरवात केली ; त्यावेळी विजयी झालेल्या आर्य लोकांच्यानें आपल्या शास्त्नांत, पराजित केलेल्या शूद्रांची पूर्वीची खरी मूळ पीठिका कशी लिहववेल पुढें बराच काळ लोटल्यानंतर त्या सर्व गांवच्या वनांतील फळांवर जेव्हां जिर्वाह होईना. तेव्हां ते मासे. पशू व पशी यांच्या शिकारीवर आपलें उदरपोषण करूं लागले असतील; त्यांजवरही त्यांचा जेव्हां बरोबर निर्वाह होईना; तेव्हां त्यांनीं थोडीशी शेती करण्याचा उद्योग सुरू ह्त्यारेंपात्यारें. औतकाठया वगैरे सामानसुमान नवीन करण्याची त्यांस जसजशी युक्ति सुचूं लागली, तसतशी त्यांनीं प्रांताचे प्रांत लागवड केली असेल व त्या मानानें लोकसंख्याही वाढूं लागल्यामुळें एकंदर सर्व प्रांतांतील वनचराईच्या व सरहद्दोच्या वगैरे संबंधानें सर्व देशभर लढे पडून, त्यांच्यांत मोठमोठाल्या हाणामार्‍या होऊन खूनखराब्या होऊं लागल्य़ा असतील. त्या सर्वांचा बंदोबस्त करण्याकरितां एकंदर सर्व प्रांतांतील लोकांस एके ठिकाणीं जमून सर्वानुमते त्या सर्व कामांचे निकाल सहज करण्याचें फार कठीण पडूं लागलें असेल. यास्तव सर्वानुमतें अशी तोड निघाली कीं, एकंदर सर्व प्रांतांतील गांवोगांवच्या लोकांनी आपआपल्या गांवांतील एकेक शहाणा माहितगार निवडून काढावा आणि त्या सर्वांनीं एके ठिकाणीं जमून तेथें वहुमतानें सर्व कामांचे उलगडे करून निकालास लावण्याची वहिवात सुरूं केलीं. यावरून आपले सर्व लोकांत हा काळपावेतों निवडून काढलेल्या पंचाचेमार्फत मोठमोठाल्या कज्जांचे निवाडे करून घेण्याची वहिवाट जारी आहे. पुढें कांहीं काळानें जेव्हां अटक नदीचे पलीकडे जाऊन कित्येक कुळांनीं तेथें लागवड करून वसाहत केली व त्या मानानें चहूंकडे खानेसुमारी अफाट वाढली, तेव्हा आवर्पणामुळें कित्येक ठिकाणीं पिकास अजिवात धक्का वसून सर्व नदीनाले व तळीं उताणीं पडलीं, यामुळे अरण्यांतील एकंदर सर्व पशपक्षी जिकडे पाणी मिळेल तिकडे निघून गेले. जिकडे पहावें तिकडें उपासामुळें मनुष्यांच्या लोथीच्या लोथी पडलेल्या पाहून कित्येक देशांतील धाडस पुंडांनीं बहुतेक वुभुक्षित कंगालांस आपल्या चाकरीस ठेवून त्यांस आपल्याबरोबर घेऊन, आरंभीं त्यांनीं आसपासच्या अवाद देशांत मोठमोठाले दरोडे घालतां चालतां, त्यांचे हाताखालचे लोकांवर त्यांचा पगडा बसतांच त्यांनीं इतर लोकांचे राजे होण्याचे घाट घातलें ( याविषयीं आतां आपण शोध करूं लागल्यास त्यांपैकों वहुतेक पिढीजादा राजांचे घराण्यांतील मूळ पुरुष याच मालिकेंतील शिरोमणि निघतील. ) त्यांचा बंदोवस्त करावा म्हणून एकंदर सर्व देशांतील गांवकरी, यांच्या हातून हुशार प्रतिनिधीची निवडणूक करून त्याच्या संमतीनें एकंदर सर्व देशाचें संरक्षण करण्यापुरती फौज ठेवून, तिचा खर्च भागण्यापुरता शेतसारा बसवून त्याची जमाबंदी करण्याकरितां. तहशीलदारांसहित चपराशांच्या नेमणुका करून व्यवस्था केली. त्यामुळें एकंदर सर्व देशांतील लोकांस आराम झाला असेल. नंतर कांहीं काळानें चहूकडे सुवता झाल्यामुळें वळीचें स्थान म्हणजे बलूविस्थानचे पलीकडील कित्येक डोईजड लोभी प्रतिनिधोंनों, सदरील चोरटे लोकांचें वैभव पाहून ते आपआपल्या देजावे राजे बनतांच,पुर्वीचे लोकसत्तात्मक राज्यांचा बोज उडून तीं लयास गेल्यामुळें, इराणचे आलीकडील छप्प देशांत शाहण्णव कुलाचे प्रतिनिधींनीं मात्न आपआपलीं निरनिराळीं राज्यें स्थापून, त्या सर्वांनीं एकमेअकांचे सहायानें वर्षे वाध न येतां द्स्यू, आस्तिक, अहीर, असूर, उय्र, पिशाच मातंस वगैरे लोकांच्या राज्यांत सर्व प्रजा सुखी होऊन चहूंकडे सोन्याचा धूर निघूं लागला. इतकेंच नव्हें परंतु ह्या सर्वामध्यें दस्थू लोक महा बलवान असल्याकारणानें त्यांचें एकंदर सर्व यवनांवर इतकें वजन बसलें असावें कीं, त्यापैकीं बहुतेक यवन. द्स्यू लोकांबरोबर नेहमीं स्नेहभाव व सरळ अंतःकरणानें वर्तन करीत, त्यामुळें दस्यू लोक हरएक प्रकारें त्यांस मदत करून त्यांच्या परामर्श करीत. यावरून यवन लोकांत द्स्यू लोकांस दोस्त म्हणण्याचा प्रचार पडला असावा व त्याचप्रमाणें बाकी उरलेले यवन आर्यादि लोक द्स्यू लोकांबरोबर मनांतून कृत्निमानें वागत व वेळ आल्याबरोबर त्यांच्याशीं उघड गमजा करीत, तेव्हां द्स्यू लोक त्यांच्या खोडी मोडून त्यांस ताळयावर आणीत असतील, यावरून यवन व आर्य लोकांत दस्यू लोकांस वैरभावानें दुशमन व दुष्ट म्हणण्याचा परिपाठ पडला असावा; कारण दोस्त, दुश्मन आणि दुष्ट या शब्दाच्या अवयवांसहित त्यांच्यांतील भावार्थाचा मेळ द्स्यू शब्दाशीं सर्वांशीं मिळतो. शेवटीं एकंदर सर्व इराणी ( आर्य ), तुर्क वगैरे यवन लोकांस दस्यू लोकांचा बोलबाला सहन होईना, तेव्हां त्यांपैकीं अठरा वर्णांतील अठरा तर्‍हेच्या पगडया घालणार्‍या \" अठरा पगड जातीच्या लोकांनीं \" सुवर्ण लूट करण्याच्या आशेनें द्स्यू लोकांच्या मुलखांत वारंवार हल्ले करण्याची सुरवात केली. परंतु बळीचे पदरच्या काळभैरव व खंडेरावासारख्या महावीरांनीं त्यांची बिलकुल डाळ मळूं दिली नाहीं. इतक्यांत इराणांतील आर्य लोकांत तिरकमटयाची नवीन युक्ति निघाल्याबरोबर तेथील इराणी क्षेत्न्यांपैकीं बहुतेक वराहासारख्या धाडस दंगलखोरांनीं, अलीकडील छपन्न देशांतील लहानमोठया संपत्तिमान राजेरजवाडयांचा नाश केल्यानंतर नरसिंह आर्य क्षेत्न्यानें दस्यू लोकांचा तरूण राजपुत्न प्रल्हाद याचें कोवळें मन धर्मभ्रष्ट करून, त्याच्या सहाय्यानें त्याच्या पित्याचा कृत्निमानें वध केला. नंतर वामन आर्य क्षेत्न्यनें येथील महाप्रतापी द्स्यूपैकीं बळीराजास रणांगणीं पाडतांच, त्यानें तिसरे दिवशीं बळीचे राजधानींतील एकंदर सर्व अंगनांचे अंगावरील सुवर्णालंकारांची लूट केली, यामुळें द्स्यू लोकांनीं आपल्या देशांतून, आर्य ब्राह्यण लोकांस हांकून देण्याविषयीं पुष्कळ लढाया केल्या; परंतु अखेरीस परशुराम आर्य क्षेत्न्यानें येथील एकंदर सर्व क्षेत्नवासी द्स्तू लोकांवर लागोपाठ एकवीस वेळां स्वार्‍या करून त्यांची शेवटी इतकी वाताहत केली कीं, त्यापैकीं कित्येक महावीरांस त्यांच्या परिवारासह हल्लींच्या चीनदेशाजवळ एक पायमार्ग होता, ( ज्यावर पुढें कांहीं काळानें समुद्र पसरला व ज्यास हल्लीं बेहरिंगची सामुद्रधुनी म्हणतात ) त्या मार्गानें पाताळीं अमेरिकेंतील अरण्यांत जावें लागलें. कारण तेथील कित्येक जुनाट लोकांचा व तेथील द्स्य़ू ( शूद्र ) लोकांचा देवभोळपणा, रीतिभाती, क्रिया वगैरे बर्‍याच अंशीं एकमेकांशीं मिळतात. मूळच्या \" अमेरिकन \" लोकांत येथल्यासारखीं सूर्यवंशी, राक्षस व आस्तिक कुळें सांपडतात. तेथील मुख्य \" काशीक \" नांवाशीं येथील \" काशीकरांशी \" मेळ मिळतो. \" कोरीकांचा \" शब्द \" कांचन \" शब्दाशीं मिळतो. ते येथल्यासारखे शकुनापशकून मानीत. त्या लोकांत येथील शूद्रांसारखे मेल्या मनुष्यावर पोषाक घालून प्रताबरोबर सोनें पुरण्याची क्रिया सांपडते. हल्लीं सर्व शूद्र द्रव्यहीन जरी झाले, तथापि ते ( अमेरिकन ) शूद्रासारखें मीठ न घालतां मौल्यवान मसाला घालून पुरीत. त्यांच्यांत येथल्यासारखीं \" टोपाजी, माणकू, अर्तिल यल्लपा व अर्तिल बाळप्पा \" अशीं नांवें सांपडतात. तेथें \" कानडा \" नांवाचा प्रांत सांपडतो. परंतु, कांहीं काळानें मागाहून चिनी अथवा आर्य लोकांनीं तेथील लोकांवर स्वार्‍या करून त्यांस हस्तगत केलें असावें; कारण त्यांनीं हिंदुस्थानांतील आर्य लोकांसारखें, अमेरिकेंतील पूर्वीच्या लोकांस \" विद्या देण्याची बंदी क्‌रून त्यांचे एकंदर सर्व मानवी अधिकार हरण करून त्यांस अति नीच मानून आपण त्यांचे \" भूदेव \" होऊन, आकाशांतील ग्रहांसह पांच तत्त्वांची पूजा करीत होते असें आढळतें. असो, परंतु येथें आर्य नाना पेशवे याचे दालीबंद जातबंधू परशु-रामाच्या धुमाळींत, रणांगणीं पडलेल्या प्रमुख महा अरींच्या एकंदर सर्व निराश्रित विधवा स्त्नियांपासून जन्म पावलेल्या अर्भकांचा त्यानें ( परशुरामानें ) सरसकटीनें वध करून द्स्यू लोकांच्या कित्येक कुळांची त्यानें ( परशुरामानें ) सरसकटीनें वध करून द्स्यू लोकांच्या कित्येक कुळांची दाणादाण करून, बाकी उरलेल्या एकंदर सर्व क्षेत्नवासी द्स्यू लोकांचे शूद्र ( दास ) व अतिशूद्र ( अनुदास ) असे दोन वर्ग करून आर्य ब्राह्यणांनीं त्यांस नानाप्रकारचे त्नास देण्याविषयीं अनेक मतलवी व जुलमी \" कायदे \" केले. त्यांपैकीं कांहीं कांहीं लेखी मुद्दे मनूसारख्या कठोर व पक्षपाती ग्रंथांत सांपडतात. ते असें कीं, \" ज्या ठिकाणीं शूद्र लोक राज्य करीत असतील, त्या शहरांत आर्य ब्राह्यणानें मुळींच राहूं नये, शूद्रास ब्राह्यणानें कोणत्याच तर्‍हेचें ज्ञान देऊं नये, इतकेंच नव्हे, परंतु आपला वेदघोष शूद्राचे कानीसुद्धां पडूं देऊं नये. शूद्राबरोबर आर्यांनीं अवशीपहाटेस प्रवास करूं नये. शूद्राचा मुरदा फक्त दक्षिणेकडच्या वेशींतून नेण्य़ाविषयीं परवानगी होती. आर्य ब्राह्यणांच्या मढयास शूद्रास स्पर्श करण्याची मनाई असेराजा भुकेनें व्याकुळ होऊन मेला तरी त्यानें ब्राह्यणापासून कर अथवा शेतसारा घेऊं नये. परंतु राजानें विद्वान ब्राह्यणास वर्षासनें करून द्यावींत. विद्वान ब्राह्यणास ठेवी सांपडल्यास त्यानें एकटयानेंच त्यांचा उपभोग घ्यावा. कारण ब्राह्यण सर्वांचा धनी आहे. परंतु राजास ठेवी सांपडल्यास त्यानें त्यांतील अर्धे द्रव्य ब्राह्यणास द्यावें.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-vatratika/*-*-11105/", "date_download": "2018-05-28T03:15:06Z", "digest": "sha1:PEZTZN7H7MZSWXODJOBE55UXSRVJHQ76", "length": 5525, "nlines": 116, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Vatratika-----------* कल्लोळ झाला पुरे *-----------", "raw_content": "\nकेला काय गुन्हा, मलाच न कळे, वाटे न सारे खरे\nदेतो आज पुन्हा कुणास कुठल्या, मुर्खास मी उत्तरे\nनाही शुध्द इथे, कुणासही तरी, झालेत सारे कवी\nआता बोलु नये, उगाच मी तरी, कल्लोळ झाला पुरे\nजेथे ताल नसे, जीवंतही कसे, होइल ते काव्य रे\nठोके श्वास तुझे, लयीत असणे, आहेच कर्तव्य रे\nजेव्हा भाव तुझे, लयीत भीनती, शब्दातुनि दिव्य रे\nकोणा सांगु नये, समस्त बहीरे, कल्लोळ झाला पुरे\nआहे भाव जरी, धड्यापरी तरी, साहित्य होइल का\nहाती फ़क्त दिवा, तुझ्या म्हणुनि तो, आदित्य होईल का\nदृष्टी काव्य इथे कुणास न दिले, वरदान ते लाभले\nसारे जाणुनही कुणीच न वळे, कल्लोळ झाला पुरे..\nती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता\nमला कविता शिकयाचीय ...\nमला कविता शिकयाचीय ...\nकवि - विजय सुर्यवंशी.\nसई तुझं लाघवी हसणं अजुनही मला वेड लावतं.....\nआहे भाव जरी, धड्यापरी तरी, साहित्य होइल का[/size]हाती फ़क्त दिवा, तुझ्या म्हणुनि तो, आदित्य होईल का[/size]हाती फ़क्त दिवा, तुझ्या म्हणुनि तो, आदित्य होईल कादृष्टी काव्य इथे कुणास न दिले, वरदान ते लाभलेसारे जाणुनही कुणीच न वळे, कल्लोळ झाला पुरे..\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-bookshelf-rohit-harip-marathi-article-987", "date_download": "2018-05-28T03:03:44Z", "digest": "sha1:XMM2MWWRN3PKNZITB347GGVS4Z3NQWXD", "length": 7119, "nlines": 115, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Bookshelf Rohit Harip Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 21 डिसेंबर 2017\nलेखक : रचना बिश्‍त- रावत\nअनुवाद : भगवान दातार\nप्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे\nकिंमत : २०० रुपये.\nभारत-चीन युद्ध असो किंवा १९९९चे कारगिलवर झालेले आक्रमण प्रत्येक वेळी भारतीय सैनिक जिवाची बाजी लावून लढला. प्राण पणाला लावून लढलेल्या आणि वेळेला प्राणांची आहुती दिलेल्या २१ वीरांना परमवीर चक्र या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले. ज्या शौर्यासाठी त्यांना गौरवण्यात आले त्या प्रसंगाचे जिवंत चित्रण या पुस्तकात करण्यात आले आहे.\nलेखक : रचना बिश्‍त- रावत\nअनुवाद : भगवान दातार\nप्रकाशक : रोहन प्रकाशन, पुणे\nकिंमत : २०० रुपये.\nभारत-चीन युद्ध असो किंवा १९९९चे कारगिलवर झालेले आक्रमण प्रत्येक वेळी भारतीय सैनिक जिवाची बाजी लावून लढला. प्राण पणाला लावून लढलेल्या आणि वेळेला प्राणांची आहुती दिलेल्या २१ वीरांना परमवीर चक्र या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले. ज्या शौर्यासाठी त्यांना गौरवण्यात आले त्या प्रसंगाचे जिवंत चित्रण या पुस्तकात करण्यात आले आहे.\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीय लष्कराची भागीरथी मोहीम महिला अधिकाऱ्यांचा साहसी उपक्रमांतील सहभाग...\nजगातलं पहिलं चित्र (भाग २)\n... मार्सेल, जॅक, जॉर्ज आणि सायमन भुयारातून हळूहळू पुढं चालले होते. मार्सेलच्या...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\n१) कोणत्या राज्याने रस्ते अपघातात सापडलेल्या पीडितांसाठी मोफत...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\n१) खालीलपैकी कोणती बॅंक NERL याच्या वचनबद्ध वित्तपुरवठ्यासाठी...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीय माहिती अधिकाराच्या अंतर्गत बीसीसीआय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/saptarang/rajiv-tambe-artical-saptarang-34812", "date_download": "2018-05-28T03:28:31Z", "digest": "sha1:JRPILEOMKXTXYLZNBKDAOR4JH6ELCYRH", "length": 27180, "nlines": 212, "source_domain": "www.esakal.com", "title": "rajiv tambe artical saptarang गणितागणिती (राजीव तांबे) | eSakal", "raw_content": "\nरविवार, 12 मार्च 2017\nहा रविवार वेदांगी आणि पार्थच्या घरी ठरला होता. आज काय खेळायचं, हे त्यांनी अगदी गुप्त ठेवलं होतं. शंतनू, नेहा आणि पालवी असे सगळे जण आले आणि घरात फिरून जरा अंदाज घेऊ लागले. ‘‘आधी बसून घ्या पाहू. आज एकदम वेगळाच प्रकार आहे,’’ असं म्हणत वेदांगीनं एक मोठा काचेचा बाऊल टेबलावर आणून ठेवला. हा काचेचा मोठा बाऊल पाहताच शंतनूनं विचारलं ः ‘‘अरे व्वा इतका मला पुरेसा आहे; पण बाकीच्यांना काय देणार इतका मला पुरेसा आहे; पण बाकीच्यांना काय देणार’’‘‘सगळ्यांसाठीच आणते मी,’’ असं म्हणत वेदांगी आतून कागदाच्या चिठ्ठ्या घेऊन आली. तिनं त्या ओंजळभर चिठ्ठ्या त्या काचेच्या बाऊलमध्ये टाकल्या. ‘‘हे काय’’‘‘सगळ्यांसाठीच आणते मी,’’ असं म्हणत वेदांगी आतून कागदाच्या चिठ्ठ्या घेऊन आली. तिनं त्या ओंजळभर चिठ्ठ्या त्या काचेच्या बाऊलमध्ये टाकल्या. ‘‘हे काय\nहा रविवार वेदांगी आणि पार्थच्या घरी ठरला होता. आज काय खेळायचं, हे त्यांनी अगदी गुप्त ठेवलं होतं. शंतनू, नेहा आणि पालवी असे सगळे जण आले आणि घरात फिरून जरा अंदाज घेऊ लागले. ‘‘आधी बसून घ्या पाहू. आज एकदम वेगळाच प्रकार आहे,’’ असं म्हणत वेदांगीनं एक मोठा काचेचा बाऊल टेबलावर आणून ठेवला. हा काचेचा मोठा बाऊल पाहताच शंतनूनं विचारलं ः ‘‘अरे व्वा इतका मला पुरेसा आहे; पण बाकीच्यांना काय देणार इतका मला पुरेसा आहे; पण बाकीच्यांना काय देणार’’‘‘सगळ्यांसाठीच आणते मी,’’ असं म्हणत वेदांगी आतून कागदाच्या चिठ्ठ्या घेऊन आली. तिनं त्या ओंजळभर चिठ्ठ्या त्या काचेच्या बाऊलमध्ये टाकल्या. ‘‘हे काय’’‘‘सगळ्यांसाठीच आणते मी,’’ असं म्हणत वेदांगी आतून कागदाच्या चिठ्ठ्या घेऊन आली. तिनं त्या ओंजळभर चिठ्ठ्या त्या काचेच्या बाऊलमध्ये टाकल्या. ‘‘हे काय कागदाची कोशिंबीर’’ असं शंतनूनं म्हणताच सगळे हसू लागले. ‘‘अरे, आज आपण एक भन्नाट खेळ खेळणार आहोत. चिठ्ठी, कागद आणि पेन... ’’ ‘‘पण चिठ्ठ्या कशाला आणि या चिठ्ठ्या काचेच्या बाऊलमध्ये का ठेवल्यात आणि या चिठ्ठ्या काचेच्या बाऊलमध्ये का ठेवल्यात आणि मग सोबतचे कागद पातेल्यात आणि पेनं काय डब्यात ठेवायची आणि मग सोबतचे कागद पातेल्यात आणि पेनं काय डब्यात ठेवायची’’ वेदांगीला थांबवतच शंतनू चिरचिरला. आई म्हणाली ः ‘‘अरे, शंतनू जरा धीर धर. हळूहळू सगळ्या गोष्टी कळतील तुला.’’ हात उडवत शंतनू म्हणाला ः ‘‘ओके...बोके...पक्के, काम १०० टक्के.’’\nपार्थनं सगळ्यांना एकेक कागद आणि पेन दिलं. कागदावर सात छोटे चौकोन काढलेले होते आणि चौकोनांना एक ते सात क्रमांक दिलेले होते. ‘‘आता एक ते ९९ पैकी कोणत्याही सात संख्या तुम्ही लिहायच्या आहेत. प्रत्येक चौकोनात एक संख्या... ’’ ‘‘मग काय करायचं त्यांची बेरीच करायची का त्यांची बेरीच करायची का’’ ‘‘हां...हां. बेरीजच करू या. भागाकारबिगाकार नको हं..’’\n‘‘आधी सगळ्यांनी शांतपणे ऐका. मग प्रश्‍न विचारा. हं, तर या काचेच्या बाऊलमध्ये एकूण २८ चिठ्ठ्या आहेत. या चिठ्ठ्यांवर तुमच्या चौकोनातल्या अंकांशी संबंधित वेगवेगळ्या विनंत्या लिहिलेल्या आहेत. तुम्ही सात संख्या लिहिल्यानंतर खेळाला सुरवात होईल. पहिल्यांदा पालवी बाऊलमधली कोणतीही एक चिठ्ठी उचलेल. त्या चिठ्ठीवर लिहिलेली ‘विनंती’ तुमच्या चौकोन क्रमांक एकमधल्या संख्येला लागू असेल. त्यानंतर दुसरी चिठ्ठी उचलायची. या खेळात कुणाला जास्त मार्क मिळतात ते पाहू या. चला...आता सगळ्यांनी आपापल्या चौकोनात अंक लिहा.\nशंतनू, पालवी, वेदांगी, पार्थ आणि नेहा हे खाली मान घालून, डोकं खाजवत वेगवेगळ्या संख्या लिहू लागले. खरं म्हणजे हा खेळ मुलांना नीटसा कळलाच नव्हता; ‘पण पाहू या काय होतंय...’ असा विचार करत त्यांनी खेळायला सुरवात केली होती.\nसगळ्यांच्या संख्या लिहून झाल्यावर पालवी ऐटीत उठली. बाऊलजवळ गेली. बाऊलमधल्या चिठ्ठ्या एकमेकींत मिसळत तिनं एक चिठ्ठी उचलली. सावकाश उघडली. ‘आता या चिठ्ठीत काय लिहिलं असेल आपल्याला मार्क मिळणार की भोपळा मिळणार आपल्याला मार्क मिळणार की भोपळा मिळणार’ या विचारानं सगळ्यांच्या पोटात बाकबुक होऊ लागलं.\nशंतनूनं १५, पालवीनं २०, वेदांगीनं ७५, पार्थनं ८२ आणि नेहानं ९८ अशा संख्या लिहिल्या होत्या.\nपालवीनं पहिली चिठ्ठी वाचली - ‘‘जर तुमच्या चौकोनातली संख्या सम असेल, तर तुम्हाला पाच मार्क मिळतील.’’\nपालवी, पार्थ आणि नेहा हे एकमेकांना टाळ्या देत ओरडले. नेहा चिडवत म्हणाली - ‘‘आम्हाला मार्क पाच पाच पाच. बाकीच्यांनी भोपळा घेऊन, करा नाच नाच नाच.’’\nशंतनू आणि वेदांगी दात-ओठ खात गप्प बसले.\nआता पार्थनं दुसरी चिठ्ठी उचलली. शंतनूनं २५, पालवीनं ६५, वेदांगीनं ३५, पार्थनं २९ आणि नेहानं १७ अशा संख्या लिहिल्या होत्या. पार्थनं दुसरी चिठ्ठी वाचली - ‘‘जर तुमच्या चौकोनातल्या संख्येला पाचनं भाग जात असेल, तर तुम्हाला ५ मार्क मिळतील.’’\nआता शंतनू, पालवी आणि वेदांगी हे नाचू लागले.\nआता नेहानं तिसरी चिठ्ठी उचलली. शंतनूनं ८५, पालवीनं ८०, वेदांगीनं ९९, पार्थनं ७५ आणि नेहानं २० अशा संख्या लिहिल्या होत्या.\nनेहानं तिसरी चिठ्ठी वाचली - ‘‘तुम्ही तुमच्या चौकोनात एकअंकी किंवा दोनअंकी संख्या लिहिली असणार. तुम्ही जर दोनअंकी संख्या लिहिली असेल, तर त्या दोन संख्यांची एकदाच बेरीज करा. जर तुमची बेरीज नऊ किंवा नऊपेक्षा जास्त असेल, तर तुम्हाला पाच मार्क मिळतील.’’\nपालवी वैतागून म्हणाली - ‘‘अरे देवा, फक्त एक नंबर कमी पडला.’’\nशंतनू, वेदांगी आणि पार्थ हे बोटं नाचवत नाचत होते.\n‘‘आता चौथी चिठ्ठी मीच काढणार,’’ असं म्हणत शंतनूनं बाऊलमधून चौथी चिठ्ठी उचलली.\nशंतनूनं १३, पालवीनं ३३, वेदांगीनं ४४, पार्थनं ४२ आणि नेहानं ६० अशा संख्या लिहिल्या होत्या.\nशंतनू चौथी चिठ्ठी वाचू लागला - ‘‘तुमच्या चौकोनातल्या संख्येला जर तीननं भाग जात असेल, तर तुम्हाला पाच मार्क मिळतील.’’\nशंतनू जोरात ओरडला - ‘‘फू..स्स’’\nपालवी, पार्थ आणि नेहा गाणंच म्हणू लागले - ‘‘तीन तीन तीन...जोरसे बजाओ, बीन बीन बीन.’’\nआता पाचवी चिठ्ठी काढण्याची पाळी वेदांगीवर होती. ती डोळे बंद करून काहीतरी पुटपुटली आणि तिनं चिठ्ठी काढली.\nशंतनूनं ७७, पालवीनं ९०, वेदांगीनं ६९, पार्थनं ७० आणि नेहानं ३७ अशा संख्या लिहिल्या होत्या.\nवेदांगी पाचवी चिठ्ठी वाचू लागली - ‘‘तुमच्या चौकोनातली संख्या जर विषम असेल, तर तुम्हाला पाच मार्क मिळतील.’’\nहातातली चिठ्ठी गरगर फिरवत वेदांगी ओरडली - ‘‘या..हू’’\nशंतनू आणि नेहा हे एकमेकांना जोरजोरात टाळ्या देत होते.\n‘‘आता सहावी चिठ्ठी मी उचलतो,’’ असं म्हणत बाबांनी चिठ्ठी उचलली. शंतनूनं ५६, पालवीनं ७४, वेदांगीनं ८२, पार्थनं २३ आणि नेहानं २५ अशा संख्या लिहिल्या होत्या.\nबाबा सहावी चिठ्ठी वाचू लागले - ‘‘तुम्ही जर दोनअंकी संख्या लिहिली असेल आणि एकम्‌ स्थानावरचा अंक हा दशम्‌ स्थानावरच्या अंकापेक्षा मोठा असेल तर तुम्हाला पाच मार्क.’’\nहे ऐकताच कानात वारं शिरल्यासारखा सगळ्यांचाच एकदम कल्ला सुरू झाला. पार्थ उड्या मारू लागला.\nशंतनू शिट्या वाजवू लागला. नेहा आनंदानं ओरडू लागली.\nसगळ्यांना शांत करत बाबा म्हणाले - ‘‘अरे, असं काय करताय अजून एक फायनल खेळी बाकी आहे. त्यात कुणाला किती मार्क मिळतात, हे कळल्यावरच कोण जिंकलं ते आपल्याला कळेल. मी प्रत्येकाचे मार्क लिहून ठेवले आहेत, ते ऐका.’’\nमुलं एका क्षणात शांत झाली.\n‘‘शंतनू २०, पालवी १५, वेदांगी १५, पार्थ २० आणि नेहापण २०.’’\nकिचनमधून पदराला हात पुसत आई आली आणि म्हणाली ः ‘‘ही फायनल चिठ्ठी मीच काढणार. आणि हो, तुम्हाला जर तुमची संख्या बदलायची असेल तर एक शेवटचा चान्स आहे.’’\nआता एकदमच शांतता पसरली. कुणीही संख्या बदलली नाही. वेदांगी डोळे बंद करून काहीतरी पुटपुटू लागली. कुणाचं लक्ष नाहीसं पाहून पालवीनं हळूच डोळे मिटून देवाला नमस्कार केला. आईनं फायनल चिठ्ठी काढली.\nशंतनूनं ९८, पालवीनं नऊ, वेदांगीनं पाच, पार्थनं ९० आणि नेहानं ५५ अशा संख्या लिहिल्या होत्या.\nआई फायनल चिठ्ठी वाचू लागली - ‘‘सावधान. ही फायनल चिठ्ठी एकदम डेंजर आहे. बहुधा सगळेच... ’’\nआईला मध्येच थांबवत शंतनू ओरडला - ‘‘अगं, वाच ना लवकर. मला भीतीनं धुकधुक आणि भुकेनं भूकभूक होतंय.’’\n‘‘जर तुमच्या चौकोनातली संख्या एकअंकी असेल तरच तुम्हाला पाच मार्क मिळतील,’’ असं आईनं सांगताच पालवी आणि वेदांगीनं एकमेकींना टाळ्या देत आनंदानं मिठी मारली.\nबाबा सगळ्यांना शाबासकी देत म्हणाले - ‘‘व्वा व्वा सगळ्यांना सारखेच मार्क कमालच आहे या गणितागणितीची.’’\nइतक्‍यात आई गरमागरम खाऊच्या बश्‍या घेऊन आली. गरमागरम खाऊचा बकाणा भरत शंतनू म्हणाला - ‘‘हा खेळ तर आणखी नऊ प्रकारे सहजच खेळता येईल.’’\n‘‘हो ना. मूळ संख्या. सातनं भाग जाणाऱ्या संख्या. गुणाकार, भागाकार यांचाही उपयोग करता येईल...’’ वेदांगीला थांबवत पार्थ म्हणाला - ‘‘आणि तीनअंकी संख्या घेतल्या तर हा खेळ २१ प्रकारे खेळता येईल. हो की नाही ओ बाबा\nमला सांगा, ही गणितागणिती तुम्ही किती प्रकारे खेळलात आणि किती प्रकारे खेळू शकाल\nतुमच्या गणिती पत्रांची मी वाट पाहतोय...\n‘गणित म्हणजे डेंजर’, ‘गणित म्हणजे एकदम कठीण’ असली भाषा मुलांसमोर कधीही वापरू नका.\nतुम्हाला गणिताची भीती वाटत असेल तर तो तुमचा प्रश्‍न आहे. मुलांना कधीही गणिताचा बागुलबुवा दाखवू नका.\nगणितागणिती खेळताना गणितातली गंमत मुलांसोबत अनुभवा.\nजर तुम्हाला गणित अडलं, तर मुलांचा सल्ला बिनदिक्कत घ्या. याचे दोन फायदे असतात. एक, तुमचा प्रश्‍न सुटतो. दोन, अशा वेळी मुलं तुमच्याकडं आदरानं पाहतात.\n‘भीतीशीच दोस्ती केली की भीतीच दोस्तीत विरघळून जाते’ ही चिनी म्हण नेहमी लक्षात ठेवा\nरोटी वनक्षेत्रात अखेर कृत्रिम पाणवठा\nपाटस - दौंड तालुक्‍यातील रोटी वनक्षेत्रात ‘सकाळ’च्या पाठपुराव्याने वन विभागाकडून नुकताच दहा हजार लिटर क्षमतेचा कृत्रिम पाणवठा तयार करण्यात आला. वरवंड...\nरेंडाळे येथे हरणाची कुत्र्यांकडून शिकार\nयेवला - तालुक्यातील रेंडाळे येथे नगरसूल रस्त्यावर पिरबाबाच्या मंदिरा जवळ पाण्याच्या शोधात असलेल्या हरणाची कुत्र्यांनी लचके तोडून शिकार केली असून...\nबेळगाव जिल्ह्यात दहा विद्यमान आमदारांचा पराभव\nबेळगाव - 2013 च्या निवडणुकीत जिल्ह्यात भाजपला 8, केजेपी व बीएसआर कॉंग्रेसला प्रत्येकी एक , काँग्रेसला 6 तर महाराष्ट्र एकिकरण ...\nउष्माघाताने अर्धमेला झालेल्या माकडाला प्राणीमित्राकडून जीवदान\nनवी सांगवी (पुणे) : उष्माघाताने अशक्त झालेल्या माकडाला येथील प्राणीमित्र विनायक बडदे यांनी जीवदान दिल्याची घटना आज घडली. मागील आठ दिवसांपासून...\nदिल्ली पोलिसांकडून तिरंग्यात गुंडाळून मोरावर अंत्यसंस्कार\nनवी दिल्ली : आतापर्यंत हुतात्मा जवानांसाठी किंवा महत्त्वाच्या पदांवर असलेल्या व्यक्तिंसाठी निधनानंतर तिरंग्यात गुंडाळून अंतिम संस्कार करण्याचा शासकीय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.smartdost.in/tips-for-sound-sleep/", "date_download": "2018-05-28T03:19:29Z", "digest": "sha1:AAVQFN2WUNMWP7JPXD44RDWYYPR4JTDQ", "length": 7815, "nlines": 74, "source_domain": "www.smartdost.in", "title": "10 मिनिटांत गाढ झोप लागण्यासाठीचे 5 उपाय | How to sleep within 10 Mins | SmartDost - marathi website for interesting information", "raw_content": "\n10 मिनिटांत गाढ झोप लागण्यासाठीचे 5 उपाय\nगुडलाइफ, हेल्थ | 1 |\nझोपेतून अचानक जाग आली आणि बघतोय तर काय रात्रीचे फक्त ३ वाजले आहेत, असा अनुभव अनेकांना येतो. पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करताना काही केल्या झोप आली नाही आणि उगाचच मोबाईलवर मेसेज व झोपेची वाट पाहत वेळ घालवल्याचे अनेकांना आठवेल. लवकर झोप न येणे हा अनेकांचा प्रॉब्लेम आहे, त्यावर उपाय म्हणून ‘स्मार्टदोस्तने’ झोप लवकर येण्यासाठी करावयाचे नुक्से हुडकून काढले आहेत. ट्राय करा….\n1. डोळ्याला दमवण्यासाठी वाचन करा\nलहानपणी अभ्यास करताना बंद होणाऱ्या डोळ्यांना उघडे ठेवणे फार अवघड जायचे. आठवतय त्यातूनच आयडिया घेऊन डॉ. विन्टर यांनी असे सुचवले की झोपण्यापूर्वी एखादे पुस्तक, मॅगॅझिन वाचायला घ्या, पण हो… झोप उडवणारे काही वाचू नका. बेडरूममधील लाइटस अत्यंत मंद असावेत. फक्त पुस्तकांवर पडेल असे लाइटस वापरा.\n2. डोके वापरा :\nआपले विचार विचलीत करणारी इलेक्ट्रॉनिक् साधने, उदा. मोबाइल, टॅबलेटस शक्यतो दूर ठेवा. रात्रीच्या वेळी मोबाइल स्क्रीनचा उजेड झोप न लागण्याचे कारण असू शकते.\nमहत्त्वाचे म्हणजे डोक्यामध्ये एखाद्या स्वप्नवत गोष्टीचा विचार करा. काल्पनिक ही चालेल. जसे, की तुम्ही सहलीला गेला… तुम्हाला एखादे पारितोषिक मिळाले.. इ.\nत्या विचारात रमा. पहा मग कधी झोप लागली कळणार देखील नाही.\n3. पडून रहा :\nझोप लागत नाही म्हणून बसून वा उभे राहून काही काम करत राहू नका. बुध्दीला तुमच्या उभे राहण्याने झोपायचे नाही असा सिग्नल जातो. म्हणून आपली पाठ टेका भले झोप येत नाही असे वाटले तरी.\n4. रात्री उगाचच लाईट लाऊन घरभर फिरू नका :\nझोपेतून जागे झाल्यावर जर बाथरूमला जावे वाटले तर वाटेतील सर्व लाईट लावत जावू नका. मानवी मेंदू कोणत्याही प्रकाशाला जागे राहण्याचा एक सिग्नल आहे असेच समजतो. मग तो प्रकाश सूर्याचा असू दे वा दिव्यांचा.\n5. शरीरातील स्नायूचा ताण घालवा :\nहे काहीसे योगासनातील शवासन सारखे टेक्निक आहे. तुमच्या स्नायूंमधील तणाव कमी झाल्यास, तुमचे मन देखील तणाव विरहीत होते. म्हणून झोपलेल्या स्थितीत दीर्घ श्वासोश्वास करा, हळूहळू शांतपणे स्नायूमधील ताण कमी करा, अवयवांना सैल सोडा – पाय, हात, खांदा इ. अवयवातील ताठरता हळूहळू कमी करताच मेंदूला झोपण्याचा सिग्नल मिळेल. मग तुम्हाला जरूर शांत व गाढ झोप लागेल.\nPrevious5 एैतिहासीक क्षण जे तुम्हाला बरेच काही सांगून जातील\nNextक्रिकेटमध्ये क्वचितच वापरलेले जाणारे 5 शब्द\nलग्नाआधी या 5 गोष्टींची चर्चा लाईफ पार्टनरबरोबर जरुर करा.\nउन्हाळी मधुचंद्राची भारतातील चांगली 5 ठिकाणे\nलिंबूपाण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे\nसौ. ला खुष करण्याचे 5 उपाय\nस्टिव्ह जॉब्स यांचे 6 Success Rules\nपरग्रहवासियांसाठी दिशादर्शक अन वीज निर्मिती – पिरॅमिडबद्दलच्या या 5 समजुती खऱ्या असतील का\nरिलेशनशिप धोक्यात टाकणाऱ्या 5 सवयी\nदोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2012/08/blog-post_11.html", "date_download": "2018-05-28T03:04:54Z", "digest": "sha1:5XEWBHEWCSO3RYPE6DWCNYP4ZGVVQ7OD", "length": 7528, "nlines": 63, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: कृषि संस्था,आधुनिक शेती,कृषि विषयक उद्योग,पुरवठा- साखळी", "raw_content": "\nशनिवार, ११ ऑगस्ट, २०१२\nकृषि संस्था,आधुनिक शेती,कृषि विषयक उद्योग,पुरवठा- साखळी\nभारत हा कृषीप्रधान देश आहे.कृषी संस्था ही शेतीमधील महत्वाची गरज आहे. कृषी संस्थांमध्ये शेतीविषयक शिक्षण, शेतीचे संशोधन, वित्तीय नियोजन, शेतकी संघटना यांचा समावेश होतो. शेतीची खते, बियाणे, अवजारे यांचे वेळच्यावेळी व्यवस्थापन होणे गरजेचे आहे. कृषी संस्थेचे शेतकी व्यवस्थापनावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्या सोडवणे, याला कृषी संस्थेने प्राधान्य दिले पाहिजे.\nकृषि शिक्षण | कृषि संशोधन | वित्तीय सहायता | सरकारी एजन्सीज | शेतकी विषयक संघटना | साठा आणि वितरण\nपारंपारिक शेतीमध्ये ज्या त्रुटी राहिल्या त्या आधुनिक शेतीने भरून काढल्या. त्यामुळे शेतीमध्ये अनेक अमुलाग्र बदल घडून आले. शेतीचे उत्पादन वाढले, आधुनिक अवजारे, खते, बियाणे, रसायने, शेतीच्या पद्धती या सर्वाचा शेतीला आणि शेतकऱ्याना फायदा झाला. आधुनिक शेती स्वीकारल्यामुळे शेती क्षेत्रात क्रांती घडून आली.\nआधुनिक अवजारे आणि तंत्रज्ञान | खते | सेंद्रिय शेती | कंत्राटी पद्धतीची शेती | सिंचन | वनौषधी | पशुधन\nशेतीने रोजगार निर्मितीला मोठ्या प्रमाणात हातभार लावला. कृषि विषयक उद्योगांना त्यामुळे चालना मिळाली. शेतीतून उत्पादन निघाल्यापासून ते ग्राहकाकडे पोहचेपर्यंत विविध प्रक्रिया घडत असतात. शेतीला पूरक असे अन्न प्रक्रिया, दुग्धशाळा, बागायती शेती कुक्कुटपालन, मत्स्यशेती, शेळीपालन इत्यादी शेतीविषयक सलग्न उद्योग आहेत. कृषी विषयक उद्योगापासून शेतीचे उत्पन्न वाढण्यास हातभार लागतो. कृषिविषयक उद्योगामधून राष्ट्रीय उत्पन्नात भर पडते.\nअन्न प्रक्रिया उद्योग |बागायती शेती | रेशीम शेती | दुग्धशाळा | मत्स्यशेती | कुक्कुटपालन | शेळीपालन\nपुरवठा साखळी म्हणजे उत्पादन शेतकऱ्यापासून ते ग्राहकापर्यंत पोहचण्याचा महत्त्वपूर्ण दुवा होय. माल हा बाजारात आल्यानंतर त्याच्या प्रतवारीनुसार उत्पादनाचे मुल्य ठरते आणि नंतर तो माल दलालांमार्फत घाऊक बाजारात जातो. घाऊक बाजारातून तो माल किरकोळ दुकानांमध्ये पोहोचतो. मग आपण ग्राहक तो माल सर्व करांसहित योग्य किंमत देऊन उत्पादन विकत घेतो. अशा प्रकारे पुरवठा साखळी ही उत्पादन बाजारामार्फत ग्राहकांपर्यंत पोहचवते .\nअडत्या (दलाल) च्या मध्यस्थीने खरेदी-विक्री | गुणवत्ता नियंत्रण | निर्यात | किरकोळ विक्री\nआधुनिक अवजारे आणि तंत्रज्ञान\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे १२:४४ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nकृषि संस्था,आधुनिक शेती,कृषि विषयक उद्योग,पुरवठा- ...\nकापूस बियाणे विक्रीस \"महिको'वर कायमची बंदी\nविस्कळित पावसामुळे कांद्याची टंचाई\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.tinystep.in/blog/pahilaya-varshatil-balachya-vadhiche-tppe", "date_download": "2018-05-28T03:10:14Z", "digest": "sha1:KHDNBFLEHDOQRLKADQYPRQZCQ5IUPJ5I", "length": 14071, "nlines": 238, "source_domain": "www.tinystep.in", "title": "तुमचे बाळ पहिल्या वर्षी असे वाढत असते : पहिल्या वर्षातील बाळाच्या वाढीचे टप्पे - Tinystep", "raw_content": "\nतुमचे बाळ पहिल्या वर्षी असे वाढत असते : पहिल्या वर्षातील बाळाच्या वाढीचे टप्पे\nबाळाच्या सर्वांगीण विकासासाठी पहिली काही वर्ष खूप महत्वाची असतात, त्यातील पहिल्या वर्षात साधारणतः खाली सांगितलेल्या, टप्प्याप्रमाणे बाळाचा विकास होतो. हे टप्पे प्रत्येक बाळाच्या बाबत सारखेच असतील असे नाही. प्रत्येक बाळाची प्रगती एकाच गतीने होते असे नाही. ते पुढे मागे होण्याची देखील शक्यता असते.\nबाळाच्या वाढीचे १२ टप्पे कोणते ते आपण पुढे पाहणार आहोत\nपहिला टप्पा (पहिला महिना)\nजन्मानंतरच्या तिसऱ्या चौथ्या आठवड्यापर्यंत बाळ हळू-हळू मान सावरायला लागते,आईच्या सततच्या सहवासाने बाळ आईला ओळखायला लागते.तसेच स्तनपानामुळे जन्मानंतरच्या वजनापेक्षा अर्धा एक किलोने वजन वाढते. बाळाच्या चेहऱ्यावर वेगवेगळे हावभाव येतात.\n२ रा टप्पा (दुसरा महिना)\nपहिल्या महिन्यात मान सावरायला लागल्यानंतर आणि आईला ओळखायला लागल्यावर,आता बाळाची नजर हळू हळू स्थिर व्हायला लागते. या महिन्यात बाळ अधून मधून हसू लागते.\n३ रा टप्पा (तिसरा टप्पा)\nदुसऱ्या महिन्यात नजर स्थिर झाल्यावर बाळाच्या हालचालींमध्ये वाढ होते. बाळ वेगवेगळ्या गोष्टींचे निरीक्षण करायला लागते.आवाजाच्या दिशेने प्रतिसाद द्यायला लागते. आवाजाच्या दिशेने बघण्याचा प्रयत्न करते\n४ था टप्पा (चौथा महिना)\nया टप्प्यात बाळ वस्तूंची ओढाओढ करणे, वस्तू पकडून ठेवणे, मांडीवर टेकून बसवल्यास बसणें वेगवेगळे आवाज काढून प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करू लागते.\n५ वा टप्पा (पाचवा महिना)\nया महिन्यात बाळ तुमच्या बोलण्याला किंवा विनाकारण जोरात ओरडून प्रतिसाद द्यायला लागते. या महिन्यात बाळाचे वजन पहिल्या महिन्यांपेक्षा बऱ्यापैकी वाढते.\n६ वा टप्पा ( सहावा महिना)\nया महिन्या पर्यंत बाळाला आधार देऊन बसवल्यास ते खुर्चीत बसू लागते. तसेच या महिन्यापर्यंत साधारणतः बाळाच्य.झोपण्याच्या, भूक लागण्याच्या वेळांचा अंदाज येऊ लागतो. त्यामुळे आईला बाळाचे वेळापत्रक बनवण्यास सोप्पे जाते.\n७ वा टप्पा ( ७ वा महिना)\nया महिन्यापर्यंत बाळ रांगायला लागते, खाण्याचा पदार्थ हातात दिल्यास तो हातात पकडणे, तो पदार्थ तोंडात घालणे एखाद्या विशिष्ट आवाजाचा वेध घेणे, जर सतत एखाद्या नावाने हाक मारल्यास त्या व्यक्तीकडे बघणे ओळखीच्या चेहऱ्याकडे बघणे असा बाळाचा दिनक्रम चालू होतो\n८ वा टप्पा (८ वा महिना )\n७ व्या महिन्यात चेहरे बघणे एखाद्या नावाने सतत हाक मारल्यास त्या व्यक्तीकडे बघणे असा दिनक्रम सुरु झाल्यावर, तुमच्या लक्षात येण्याच्या आधीच तुमचं बाळ स्वतः रांगायला लागण्या इतपत सक्षम होते, बाळ रांगायला लागल्यावर साहजिकच भीती वाटते, पण ते नक्कीच आनंददायक असते\n९ वा टप्पा ( ९ वा महिना)\nआठव्या महिन्यानंतर बाळा रांगायला लागल्यावर जवळ जवळ ९ महिन्यांनंतर तुमच्या लक्षात येईल, तुमच्या बाळाला जे काही सापडेल ते उचलून तोंडात घालते.तसेच आधाराने उभा राहण्याचा प्रयत्न करायला लागते\n१० वा टप्पा ( १० वा महिना )\nया महिन्यात बाळ साधारणत उभे राहते. स्वतःच्या पायावर उभे राहणे हा बाळाचा पहिल्या वर्षातील सर्वात मोठा विकास असतो. तसेच टाळ्या वाजवणे टाटा करणे अश्या गोष्टी करायला लागते\n११ वा टप्पा ( ११ वा महिना)\nया महिन्यात तुमचं बाळ तुमच्या हाताला धरून पाहिलं पाऊल टाकतं, हा सर्वात महत्वाचा विकास असतो. तुमच्या बाळाला पहिलं पाउल टाकताना बघणे उत्कंठावर्धक असते. या महिन्यात बाळ वस्तू हातात नीट पकडू लागते. आपण त्याचाशी खेळत असू तर खेळण्यात रस घेते किंवा आस पास लहान मुलं खेळत असतील तर टाळ्या वाजवणे आनंदीत होणे अश्या प्रकारचा प्रतिसाद द्यायला लागते\n१२ वा टप्पा ( १२ वा महिना)\nया महिन्यात बाळ चालायला लागते चालण्यासाठी लागणार समन्वय साधण्याचा प्रयत्न करू लागते काही जण चालताना पडतात आणि पुन्हा उठून चालायला लागतात, काही जण वेळ घेतात आणि आधार घेऊन पुढे चालायला लागतात.या महिन्यात बाळाचे वजन साधारणतः जन्माच्या वेळच्या वजन पेक्षा दुपट्टीपेक्षा जास्त वाढलेले असते\nआपल्या बाळाची होणारी वाढ हि वरील प्रत्येक टप्प्याप्रमाणे घडले नाहीतर घाबरून जाण्यासारखे काही नसते कारण प्रत्येक बाळाची वाढ होण्याची गती सारखीच नसते परंतू यात मोठ्या प्रमाणात फरक आढळ्यास डॉक्टरचा सल्ला घ्यावा\nगरोदरपणात उपयुक्त न्याहरीच्या पाककृती\nतुमच्या पाल्याची काळजी घेणे सोपे करण्यासाठी....टिप्स\nतुम्हाला असलेली संवादाची भूक. . .\nअशी करा रवा आंबोळी\nकाही सॅलाडच्या रेसिपी ज्या वजन घटण्यास उपयुक्त ठरतील\nअसे करा पौष्टिक मिश्र डाळींचे कटलेट\nअशी करा पौष्टिक खपली गव्हाची खीर\nअसा करा मस्त बटाटा-चीज पराठा\nया सात गोष्टींमुळे तुमच्या वैवाहिक नाते तुटू शकते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/latur/new-pudge-haldi-kunku-vidhava-women/", "date_download": "2018-05-28T03:35:33Z", "digest": "sha1:YGCLWBKTAA737SEH3GYEK5X7UOWU53XK", "length": 29216, "nlines": 360, "source_domain": "www.lokmat.com", "title": "New Pudge: Haldi - Kunku For Vidhava Women | नवा पायंडा : हळदी- कुंकवासाठी विधवा महिलांनाही दिला मान | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nPalghar Bypoll 2018 : भाजपा रडीचा डाव खेळतंय, साम,दाम दंड भेद सुरू - हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nAll post in लाइव न्यूज़\nनवा पायंडा : हळदी- कुंकवासाठी विधवा महिलांनाही दिला मान\nहळदी- कुंकवाच्या कार्यक्रमात सुवासिनींनाच मान देण्याची प्रथा आहे़ परंतु, निलंगा तालुक्यातील आनंदवाडी (गौर) येथील महिलांनी ही जूनी प्रथा मोडित काढली आहे. मकर संक्रातीनिमित्तच्या हळदी- कुंकू कार्यक्रमास विधवा महिलांनाही मान देत नवा पायंडा घालण्याबरोबर सामाजिक परिवर्तनाचा नवा अध्याय सुरु केला आहे.\nलातूर - हळदी- कुंकवाच्या कार्यक्रमात सुवासिनींनाच मान देण्याची प्रथा आहे़ परंतु, निलंगा तालुक्यातील आनंदवाडी (गौर) येथील महिलांनी ही जूनी प्रथा मोडित काढली आहे. मकर संक्रातीनिमित्तच्या हळदी- कुंकू कार्यक्रमास विधवा महिलांनाही मान देत नवा पायंडा घालण्याबरोबर सामाजिक परिवर्तनाचा नवा अध्याय सुरु केला आहे.\nआनंदवाडी (गौर) येथील विठ्ठल मंदिरात मकर संक्रातीनिमित्त हळदी- कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता़ या कार्यक्रमासाठी आनंदवाडी व गौर या दोन्ही गावातील सुवासिनींसह विधवा महिलांना बोलाविण्यात आले होते़ उपस्थित महिलांनी एकमेकांना तीळगुळ देऊन गळाभेट घेत शुभेच्छा दिल्या़ त्याचबरोबर उर्वरित आयुष्य एकमेकींसोबत राहून एकमेकींना सामाजिक आधार देण्याचा संकल्प करण्यात आला. यावेळी ग्रामविकास संकल्पनेतून गावातच निर्माण केलेले केमिकल विरहित होळीचे रंग व दंतमंजन वाण म्हणून भेट देण्यात आले.\nकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच शोभा कासले होत्या़ यावेळी आशाताई सनगले, रुक्मिणबाई सगर, विजयमाला पगडे यांची प्रमुख उपस्थिती होती़ यावेळी राधिका चामे, सुवर्णा चामे, संगीता चवरे, अयोध्या चामे यांनी आपले मनोगत व्यक्त केले़ विधवाचे जीवन कोणाच्या वाट्याला येईल, हे सांगता येत नाही़ मग या महिला कुठल्या आधारावर जगायच्या हा मोठा प्रश्न आहे़ आता यापुढे आपण सर्वजण एकमेकींच्या सुख- दु:खात सहभागी होत सहकार्य करु, असे मनोगतात महिलांनी सांगितले.\nप्रास्ताविक तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षा मीरा सगर यांनी तर सूत्रसंचालन गयाताई सोनटक्के यांनी केले. आभार वर्षा चवरे यांनी मानले़ यशस्वीतेसाठी कमलताई चवरे, माया चवरे यांच्यासह गावातील महिलांनी परिश्रम घेतले.\nआता महिलांमध्ये होणार नाही भेदभाव\nयावेळी महिलांनी सर्वानुमते चार ठराव मंजूर केले़ त्यात गावातील विधवा महिलांबाबत कसल्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही़ गावातील प्रत्येक शुभकार्यात समान संधी देण्यात येईल़ तसेच त्यांना योग्य त्या स्वरुपात आधार देण्यासाठी प्रयत्न केला जाईल आणि त्यासाठी आम्ही वचनबध्द राहणार आहोत़ जर कुणावरही घरगुती अत्याचार होत असतील तर तिच्या पाठीशी गावातील सर्व महिला शक्ती उभी राहील, असे ठराव मंजूर करण्यात आले़\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nराज्य सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले, अजित पवार यांची घणाघाती टीका\nमराठी मनाने साहित्य आणि संस्कृती जपली - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nएमपीएससीचा अर्ज भरण्यास मुदतवाढ; २२ जानेवारीपर्यंत भरता येणार आनलाईन अर्ज\nकोकण रेल्वे मार्गावर नवीन २१ स्थानके, रोहा ते ठोकूर ७४१ किमी मार्गावरील विद्युतीकरणाच्या कामाने घेतला वेग\nपोलीस आता असणार केवळ 'ऑन ड्युटी 8 तास'\nभाजप सरकारच्या काळात दलितांवरील अत्याचार वाढले, राजेंद्र गवई यांचे टीकास्त्र\nलातुरात शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी केले रास्ता रोको आंदोलन\nनांदेडमध्ये वऱ्हाडाच्या वाहनाला भीषण अपघात, 11 जणांचा जागीच मृत्यू\nलातूरहून निघालेली केदारनाथ, बद्रिनाथ यात्रा बस नेपाळ हद्दीत पेटवली\nकार-आॅटोची धडक; दोन ठार, चार जखमी\nआजारास कंटाळून उपप्राचार्यांची शाळेत आत्महत्या\nमाणुसकी लोप पावत आहे अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी नागरिकांनी टेम्पोतील शीतपेय हातोहात लांबविले\nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A4%B2-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2018-05-28T03:22:50Z", "digest": "sha1:J6KJI4V53IKYMV477RMAR4YOBGESG2CT", "length": 11546, "nlines": 120, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "न्यायव्यवस्था हतबल होणे देशासाठी चिंताजनक – अजित पवार - Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nHome breaking-news न्यायव्यवस्था हतबल होणे देशासाठी चिंताजनक – अजित पवार\nन्यायव्यवस्था हतबल होणे देशासाठी चिंताजनक – अजित पवार\nहडपसर : ‘देशाची सर्वोच्च न्यायव्यवस्था हतबल झाल्याचे आपण देशवासीयांनी बघितले. न्यायव्यवस्थेचा कसा वापर केला जातो हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. अशी वेळ आपल्यावर आली हे चिंताजनक आहे. याचा गांभीर्याने विचार करून याविषयी तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा देशवासियांचा भ्रमनिरास होईल, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. पुण्यात हडपसर येथील समता नागरी सहकारी पतसंस्था आणि नगरसेवक योगेश ससाणे यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते.\n‘न्यायव्यवस्था वाद सोडविण्यासाठी असते. लोकशाहीमध्ये न्यायव्यवस्थेला विशेष महत्त्व आहे. सव्वाशे कोटी जनतेचा ज्यांच्यावर विश्वास आहे अशी न्यायव्यवस्थाच हतबल झालेली आहे. ही बाब आहे अत्यंत चिंताजनक आहे. असा प्रसंग पुन्हा कधी यायला नको यासाठी तातडीने उपाययोजना करायला हव्यात, असा विचार लोकशाहित काम करणाऱ्या प्रत्येकाचा आहे, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.\nचुकांची किंमत भोगावी लागेल\nपत्रकारांशी बोलताना अजित पवार यांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांवर निशाना साधला. भाजपचे जेष्ठ नेते हंसराज आहिर हे गोळ्या घालण्याची भाषा करतात. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे कमरेखाली गोळ्या घालण्याची भाषा करतात. पालकमंत्री गिरीश बापट यांचे नाव न घेता सध्या काहीजण तर सतत उलटसुलट वक्तव्य करत असतात. अशा नेत्यांना आवर का घातला जात नाही. त्यांना समजून का सांगितला जात नाही. सतत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांनी स्वतःला सावरायला हवे. समाजामध्ये वावरत असताना जबाबदारीने वागावे. समाज बारकाईने याचे निरीक्षण करीत असतो. असे बेताल वक्तव्य करणाऱ्यांना त्यांच्या चुकांची किंमत निश्चितच भोगावी लागेल, असे अजित पवार म्हणाले.\nफळाची अपेक्षा न ठेवता कर्म करा, सुख मिळणारच – प्रल्हाद वामनराव पै\n‘न्यायमुर्तींप्रमाणे मंत्र्यांनी पुढे येऊन बोलायला हवं’; यशवंत सिन्हांचा हल्लाबोल\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-1458", "date_download": "2018-05-28T03:24:31Z", "digest": "sha1:DOIVCPGRLDRUN64LH7UI4WA77DUAO2FF", "length": 14402, "nlines": 112, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nतब्बल ३८ वर्षांपूर्वी, १९८० मध्ये प्रकाश पदुकोण याने पुरुषांच्या जागतिक एकेरी बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल स्थान मिळविले होते, पण तेव्हा मानांकन अधिकृत नव्हते. आता आणखी एका भारतीय पुरुष बॅडमिंटनपटूने एकेरीत अधिकृतपणे जागतिक प्रथम क्रमांक पटकाविला आहे... किदांबी श्रीकांत. हैदराबाद येथील गोपीचंद यांच्या बॅडमिंटन अकादमीत शास्त्रोक्त पैलू पाडले गेलेला हा प्रतिभाशाली २५ वर्षीय बॅडमिंटनपटू. गोपीचंद यांनीही २००१ मध्ये ‘ऑल इंग्लंड’ किताब जिंकताना जागतिक बॅडमिंटन कोर्ट गाजविले होते, आज त्यांचा शिष्य जगातील ‘अव्वल नंबरी’ बॅडमिंटनपटू बनला आहे. एप्रिल २०१५ मध्ये साईना नेहवाल महिला बॅडमिंटनमध्ये ‘टॉप’ची खेळाडू बनली होती. दुखापती, आजार यांच्यावर मात करत श्रीकांतने कारकिर्दीत आगेकूच राखली. जुलै २०१४ मध्ये श्रीकांतला मेंदूज्वराने दणका दिला. हैदराबाद येथील गोपीचंद यांच्या अकादमीत सराव सत्राच्या कालावधीत श्रीकांत आजारपणामुळे प्रसाधनगृहात बेशुद्धावस्थेत सापडला. इस्पितळातील अतिदक्षता विभागात काही दिवस राहिल्यानंतर तो पुन्हा मैदानात उतरला. त्यानंतर २०१६ मध्ये पुन्हा त्याची कारकीर्द अडचणीत आली. दुखापतीमुळे त्याला सुमारे चार महिने बॅडमिंटन कोर्टपासून दूर राहावे लागले. गोपीचंद यांच्या खंबीर पाठबळामुळे तो सावरला. गेल्या वर्षी चार सुपर सीरिज स्पर्धा जिंकून मोठी झेप घेतली आणि आता पहिला क्रमांकही मिळविला.\nएप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातील (१२ एप्रिल २०१८) जागतिक बॅडमिंटन मानांकनात श्रीकांतचे ७६,८९५ गुण झाले आहेत. त्याने डेन्मार्कचा उंचपूरा आक्रमक खेळाडू व्हिक्‍टर ॲक्‍सेल्सन याला मागे टाकले. जागतिक विजेत्या ॲक्‍सेल्सनला दुखापतींमुळे सुमारे तीन महिने स्पर्धात्मक बॅडमिंटनपासून दूर राहावे लागले आहे. त्याच्या गुणांत घट होऊन ती ७५,४७० पर्यंत आली. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये नागपुरात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत पूर्ण तंदुरुस्त नसतानाही श्रीकांतला खेळावे लागले. पायाची दुखापत त्याला सतावत होती. वर्षअखेरीस दुबईत झालेल्या सुपर सीरिज ‘ग्रॅंड फायनल्स’ स्पर्धेत त्याची कामगिरी लौकिकास साजेशी झाली नाही. अव्वल बनलेल्या श्रीकांतला पूर्ण तंदुरुस्ती आणि वेगवान-आक्रमक खेळात सातत्य राखावे लागेल. २००८ मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन कोर्टवर पदार्पण केले, सहा वर्षांपूर्वी तो जागतिक क्रमवारीत तब्बल ३३८व्या स्थानी होता. त्यानंतर त्याने गाठलेली उंची विलक्षण आहे. श्रीकांतने अव्वल कामगिरीचे श्रेय पालक, प्रशिक्षक, त्याला तंदुरुस्त राखणारे फिजिओ व सपोर्ट स्टाफला दिले आहे. शारीरिक क्षमता अपुरी असेल, तर बॅडमिंटनसारख्या खेळात प्रगती साधणे अशक्‍यच. श्रीकांतसाठी आगामी स्पर्धा महत्त्वाच्या असतील. ‘वर्ल्ड टूर’ स्पर्धांत खेळताना अव्वल क्रमांकासाठी आवश्‍यक असलेले गुण गमावणार नाही याची दक्षता आंध्र प्रदेशच्या या गुणी खेळाडूस बाळगावी लागेल.\nकमी बोलणारा, शांत वृत्ती आणि एकाग्र खेळ या स्वभाववैशिष्ट्यामुळे श्रीकांतला ‘मिस्टर कूल’ असे कौतुकाने संबोधले जाते. प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी प्रतिआक्रमण करण्यात पटाईत असलेल्या श्रीकांतला बॅडमिंटन कोर्टवर ‘जायंट किलर’ मानले जाते. नोव्हेंबर २०१४ मध्ये चायना ओपन सुपर सीरिज स्पर्धा जिंकताना श्रीकांतने सनसनाटी कामगिरी नोंदविली होती. चीनचा महान खेळाडू लिन डॅन, ज्याने पाच वेळा जगज्जेतेपद आणि दोन वेळा ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकले, त्याला हरवून श्रीकांतने मोठे यश प्राप्त केले. २०१५ मध्ये इंडिया ओपन किताब जिंकताना त्याने व्हिक्‍टर ॲक्‍सेल्सनवर मात केली होती. जागतिक क्रमवारीत प्रथम स्थानी येण्यापूर्वी श्रीकांतने गोल्ड कोस्टमधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आणखी एका दिग्गज खेळाडूस दणका दिला. मिश्र सांघिक सुवर्णपदकाच्या लढतीत भारताने मलेशियास पराभूत केले. पुरुषांच्या एकेरीत श्रीकांतने माजी अव्वल खेळाडू ली चाँग वेई याला नमविले. अगोदरच्या चार लढतीत या महान खेळाडूकडून हार पत्करल्यानंतर, श्रीकांतने प्रथमच विजय मिळविला.\nकिदांबी श्रीकांतची २०१७ मधील कामगिरी\nसुपर सीरिज विजेता ः इंडोनेशियन ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन, डेन्मार्क ओपन, फ्रेंच ओपन\nसुपर सीरिज उपविजेता ः सिंगापूर ओपन\nकल्पक आणि यशस्वी फुटबॉल प्रशिक्षक हा लौकिक असलेल्या पेप गार्डिओला यांच्या...\nजियानलुजी बफॉन हा जागतिक फुटबॉलमधील दिग्गज गोलरक्षक. चाळीस वर्षांच्या या खेळाडूने...\nभारताचा फुटबॉल संघ पुढील वर्षी संयुक्त अरब अमिरातीत होणाऱ्या आशिया करंडक स्पर्धेसाठी...\nअभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभियंता म्हणून नोकरीत गुरफटून घ्यावे, की टेबल...\nआफ्रिकन धावपटूंनी मॅरेथॉनमध्ये दबदबा राखलेला आहे. केनियाचा एलियूड किपचोगे हा धावपटू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2012/06/blog-post_6095.html", "date_download": "2018-05-28T03:08:55Z", "digest": "sha1:QOGUX3NT2Y4DXZQPBJVW5I7IGHHMO5EL", "length": 22915, "nlines": 54, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: अंडे का फंडा", "raw_content": "\nशुक्रवार, १५ जून, २०१२\nअंड्यामध्ये संतुलित घटकद्रव्ये मोठ्या प्रमाणात असल्याने ते पौष्टिक तसेच पचनास सोपे असतात. प्रथिने व स्निग्ध पदार्थांबरोबरच जीवनसत्त्वे आणि क्षारांचे प्रमाणही अधिक असते. शिवाय अंडे हे स्वस्तात मिळणारे व ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत कुठेही व केव्हाही उपलब्ध होतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या आहारात अंड्यांचा वापर करायला हवा. आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक मनुष्य सकाळी उठल्यापासून, रात्री बिछान्यावर पडेपर्यंत सारखा पायाला चाके बांधल्यागत यंत्राप्रमाणे काम करत असतो. रोजची कामाची दगदग, धावपळ, कामाचा वाढता व्याप यामध्ये तो किती ऊर्जा शरीरातून वापरतो व त्याबदल्यात किती ऊर्जा शरीराला पुरवितो आणि आपल्या आहाराकडे किती लक्ष पुरवितो हे न सुटणारे प्रश्‍न आहेत. एकमात्र निश्‍चित की शरीरास पुरविलेली ऊर्जा व शरीरापासून वापरलेली ऊर्जा यातील अंतर व संतुलन बिघडत चालले आहे. शारीरिक व बौद्धिक आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी आहारावर विशेष लक्ष पुरविणे नितांत गरजेचे आहे. दुधानंतर अंडे हे पूर्णान्न म्हणून शास्त्रसिद्ध असले तरी आपल्या भारतीय संस्कृतीत बऱ्याच कारणान्वये अंडे खाणाऱ्यांचे प्रमाण फारच कमी आहे. त्यात धार्मिक व सांस्कृतिक परंपरांबरोबरच काही गैरसमजही कारणीभूत आहेत. जसे अंडे हे भारतीय संस्कृतीत मांसाहार या संवर्गात मोडतात व मांसाहार हा त्याज्य असल्याचे मानले जाते. तसेच अंडी हे अति ऊर्जावर्धक असल्याचे समजून ते उन्हाळ्याच्या दिवसांत व जास्त उष्णता असलेल्या व्यक्तीने खाणे चांगले नसते वगैरे. परंतु हे समज, अपसमज निराधारच नसून असयुक्तिकही आहेत. कारण मांसाहार हा प्रकार सजीव हत्या थांबावी या कारणास्तव त्याज्य मानला गेला व अंडे हे कोणत्याही सजीवनिर्मिती अगोदरच खाण्यासाठी वापरले जातात. अंडी खाणे म्हणजे मांसाहार होय असा आरोप करणाऱ्या अंहिसावादी मंडळींना हे सांगितले पाहिजे, की व्यापारी अंड्यांना पुनरुत्पादनाच्या दृष्टीने काहीही किंमत नाही. व्यापारी अंडी हा नरांशी संयोग न होताच तयार झालेली असतात. या अंड्यापासून कुठल्याही परिस्थितीत नवीन जीव तयार होऊ शकत नाही. म्हणूनच जसे दुधामधून गाय तयार होणे शक्‍य नाही, तसेच व्यापारी अंड्यामधून कोंबडी तयार होणे शक्‍य नाही अशा परिस्थितीत जर आपण दूध शाकाहारी आहे असे म्हणतो तर मग अंडी का नाहीत तेव्हा अंडी ही शाकाहारीच आहेत हे सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. आज तर उपवासाचे अंडे (अनफर्टिलाइझ्ड) म्हणूनही लोकप्रिय बनत आहेत. दुसरा आरोप कोलेस्टेरॉलसंबंधी आहे. याविषयी प्रथम संपूर्ण माहिती घेणे आवश्‍यक आहे. कोलेस्टेरॉल हा आपल्या शरीराचा एक प्रमुख घटक आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीचा तो मूलभूत भाग आहे आणि कितीतरी संप्रेरके (हार्मोन्स) जीवनसत्त्व \"डी' आणि पित्त आम्ले तयार होण्यासाठी तो आवश्‍यक आहे. हृदयाला कमी रक्तपुरवठा झाल्यास होणाऱ्या रोगाबरोबर रक्तातील कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी ही एक कारण म्हणून सांगितली जाते. पण जर खाण्यात अधिक प्रमाणात कोलेस्टेरॉल असल्यास शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढते याबाबत समाधानकारक पुरावा नाही. आपल्या शरीराला साधारणतः 1ः1 ग्रॅम कोलेस्टेरॉल अशी दररोजची गरज असते. शरीरात जितक्‍या प्रमाणात कोलेस्टेरॉलचे शोषण होते, तितक्‍या प्रमाणात शरीरात कोलेस्टेरॉल तयार होण्याचे काम कमी होते. जरुरीपेक्षा अधिक कोलेस्टेरॉल खाण्यात आले असेल तर जास्तीचे कोलेस्टेरॉल न शोषले जाता शरीरातून बाहेर टाकले जाते. या प्रकारच्या तंत्रामुळे आपल्या शरीरातील रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित केली जाते. त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी सामान्य असलेल्या व्यक्तींना खाण्यातल्या कोलेस्टेरॉलची काळजी करीत बसण्याचे कारण नाही. अर्थात, सर्व खाण्याच्या शिफारशी प्रमाणेच समतोल हा राखलाच पाहिजे. तसेच अंड्यामध्ये संतुलित घटकद्रव्ये असून ते पौष्टिक, पचनास सहजसोपे व भेसळरहित असल्यामुळे त्यांचे आहारामध्ये कुणाही व्यक्तीला कोणत्याही ऋतूमध्ये वापर करणे आरोग्यवर्धकच आहे. अंडे हे स्वस्तात मिळणारे व ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत कुठेही व केव्हाही उपलब्ध होतात त्यामुळे प्रत्येकाला आहारामध्ये त्यांचा वापर सहज शक्‍य आहे. अंड्यामध्ये कोणकोणते घटकद्रव्य असतात व त्यांचे किती प्रमाण असते हे तक्‍त्यावरून स्पष्ट होते. अंड्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण सर्वाधिक असते. विशेष म्हणजे ही प्राणिजन्य प्रथिने असल्यामुळे मानवी पचनास सुलभ, सोपे व शरीराला सहज उपलब्ध होणारे असतात. ही प्रथिने संतुलित व उच्च प्रतीची असतात. मानवी आहारामध्ये वनस्पती प्रथिनांचे प्रमाणच जास्त असते कारण प्राणिजन्य प्रथिनांची मानवी आहारासाठी उपलब्धताच मुळात कमी आहे. परंतु प्राणिजन्य प्रथिने व वनस्पतिजन्य प्रथिने यांचे आहारातील प्रमाण संतुलित ठेवणे गरजेचे असते. दूध, मांस व मासे हे प्राणिजन्य प्रथिनांची उत्तम उदाहरणे आहेत. परिणामी आहारामध्ये त्यांचा नियमित वापर महत्त्वाचा ठरतो. प्रथिनानंतर स्निग्ध पदार्थाचा क्रमांक लागतो, हे सुद्धा प्राणिजन्य असल्यामुळे पचनास सोपे असतात. या स्निग्ध पदार्थामध्ये \"\"अनसॅच्युरेटेड'' मेदाम्लाचे प्रमाण \"\"सॅच्युरेटेड'' मेदाम्लापेक्षा जास्त असते. त्यामुळे त्यामध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी असते. परिणामी, अंडे हे मानवी आहरामध्ये उत्तम ठरतात. हृदयविकारी लोकांसाठी तर ते अत्युत्तम समजले जातात. अंड्यामध्ये प्रथिने व स्निग्ध पदार्थांबरोबरच जीवनसत्त्वे आणि क्षारांचे प्रमाणही मोठे असते. जीवनसत्त्व \"सी' व्यतिरिक्त सर्व जीवनसत्त्वे अंड्यामध्ये असतात. त्याचप्रमाणे क्षारांचे प्रमाणही अंड्यामध्ये अधिक असते. विशेषतः जीवनसत्त्वे \"ए' आणि \"डी' व \"कॅल्शिअम, फॉस्फरस आणि लोहाचे प्रमाण जास्त असते, जे की मानवी शरीराच्या उत्तम पोषणासाठी अत्यावश्‍यक असतात. इतर पदार्थांमध्ये त्यांचे अंश अत्यल्प असतात. विशेष म्हणजे जीवनसत्त्वे व क्षार शरीरात तयार होत नसल्यामुळे आपणास यासाठी पूर्णतः बाहेरील पुरवठ्यावरच अवलंबून राहावे लागते. अंड्यामध्ये वरील दोन्हींचे प्रमाण उत्तम असते. अंड्यामधील अन्नद्रव्यांचा (तक्ता क्र. 1) अभ्यास करता अंड्यांचे महत्त्व लक्षात येते. एका अंड्यामध्ये प्रथिने 6.9 ग्रॅम (11.5 टक्के), ऊर्जा 85 कि. कॅलरीज (3.5 टक्के) असतात. तसेच जीवनसत्त्वामध्ये \"ए' 188 mcg, \"डी' 95 mcg, \"के' 0.005 मि.ग्रॅ., \"ई' 1.6 मि. ग्रॅ. त्याच प्रमाणे \"बी' जीवनसत्त्वेही विपुल प्रमाणात असतात. क्षारांमध्ये \"कॅल्शिअम' 35 मि.ग्रॅ. \"फॉस्फरस' 125 मि.ग्रॅ. आणि \"लोह' 1.3 मि. ग्रॅ. असून इतर क्षारांचे प्रमाणही चांगले असते. अंड्याची इतर पौष्टिक पदार्थांशी (उदा. दूध, कोंबडीचे मांस व सोयाबीन) तुलना करता (तक्ता क्र.2) प्रत्येक 100 ग्रॅम अंडे, दूध, मांस, मासे व सोयाबीन) यामध्ये प्रथिने प्रत्येकी 13.00, 3.30, 26.50, 20.30 आणि 35.50 ग्रॅम तर स्निग्ध पदार्थ प्रत्येकी 11.40, 4.10, 5.00, 4.00 आणि 18.00 ग्रॅम असल्याचे दिसते. अंडे ऊर्जेच्या (160 कि. कॅलरीज) बाबतीत सोयाबीननंतर (432 कि. कॅलरीज) दुसऱ्या स्थानावर असून ते दूध, मांस व मासे यातील ऊर्जेपेक्षा वरच्या स्थानावर असल्याचे स्पष्ट होते. जीवनसत्त्वे आणि क्षारांच्या बाबतीत तर वरील सर्व पदार्थांपेक्षा अंड्यामध्ये त्यांचे प्रमाण अधिक असते. प्रथिनांच्या बाबतीत वरील पदार्थांची तुलना करता अंड्यातील निवळ प्रथिनांची उपलब्धता, प्रथिनांच्या उपलब्धतेचे प्रमाण आणि पचन क्षमतेच्या प्रमाणात अंडे हे इतरांपेक्षा उच्च प्रतीचे असल्याचे (तक्ता क्र. 3) स्पष्ट होते. वैद्यकीय महत्त्व ः वैद्यकीय क्षेत्रात अंड्याचे महत्त्व तर वादातीत आहे. अंड्यामध्ये विविध आरोग्यवर्धक घटकद्रव्य असल्यामुळे त्यांचा वापर विविध औषधींमध्ये विविध कार्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो. अंड्याचा अँटिऑक्‍सिडंट्‌स, अँटिकासिनोजनिक, अँटिनायक्रोविवल्स, अम्युनोस्टिकट्‌स म्हणून मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. अंड्यामधील तेल व पिवळा बलक हे विविध आजारांवर जसे डोळ्यांचे विकार, कातडीचे विकार, तसेच हाडांचे विविध विकार जसे सांधे -----दुखी, गुडघा ----दुखी, पाठीच्या कण्याचे विकार तसेच इतरही छोट्यामोठ्या आजारांवर, व्याधींवर रामबाण औषधासारखा उपयोग होतो. औषधाप्रमाणेच. सौंदर्य प्रसाधने आणि विविध खाद्य पदार्थांमध्येही विशेष घटकद्रव्ये म्हणून अंड्यातील पिवळा बलक महत्त्वाची भूमिका पार पाडतो. परिणामी, अंड्याचे आहारातील महत्त्व वादातीत बनते. आर्थिक महत्त्व ः आर्थिक दृष्टिकोनातून विचार करता एक अंडे हे एक कप चहा, कॉफी, अल्कोहोल किंवा इतर पेय व पदार्थ यापेक्षा तुलनेत आजही स्वस्त आहे. तसेच ते या सर्व पदार्थांपेक्षा जास्त पौष्टिक, ऊर्जा व प्रथिनेयुक्त आहे. तेव्हा त्यांचा आहारामध्ये नियमित वापर करण्यास कुठलाही प्रत्यवाय नसल्याचे दिसते. आज महाराष्ट्रासह देशासमोर कुपोषणाचा व अल्पपोषणाचा मोठा प्रश्‍न आहे. शासनातर्फे विविध योजनांद्वारे विविध खाद्य पदार्थ अशा आदिवासीसाठी व कुपोषित भागात पाठविले जातात. त्यामध्ये अनंत अडचणी येत असल्याचे स्पष्ट होते. तेव्हा अशा भागात अंड्याची स्वस्तात व मुबलक प्रमाणात उपलब्धता करून व शासनाच्या विविध योजनांमध्येही अंड्याच्या पुरवठ्यास मोठ्या प्रमाणात उत्तेजन देणे सहज शक्‍य आहे\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ३:४० म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nतंत्र कोरडवाहू बीटी कपाशी लागवडीचे\nतंत्र खरीप कांदा उत्पादनाचे...\nएखाद्या वेबसाईटचा जागतिक आणि भारतीय क्रमांक कसा पह...\nयशस्वी दूध व्यवसायाचे मर्म कमी भाकड काळात\nजनावरांना चारा खाऊ घालताना...\nमत्स्य शेतीसाठी तलाव कसा असावा - खार जमीन संशोधन...\nमक्‍याचा तुरा काढणे फायदेशीर ठरते\nकापसात १८ ते २८, ज्वारीत ५३ टक्के वाढ \nतंत्र गोड ज्वारी लागवडीचे...\nतूर पेरणीची वेळ साधा\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nकमी कालावधीचे मूग आणि उडीद\nकसे वाढवाल संकरित बीटी कपाशीचे उत्पादन\nभरघोस उत्पादनासाठी-बाजरी लागवड तंत्रज्ञान\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-gammat-goshti-mrunalini-vanarase-1122", "date_download": "2018-05-28T03:05:10Z", "digest": "sha1:CM74JHYPSGLDBG4JOKJHL5VY3DC76TOW", "length": 11375, "nlines": 116, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Gammat Goshti Mrunalini Vanarase | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 22 फेब्रुवारी 2018\nफार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. फार फार म्हणजे तरी किती असं समजा की तेव्हा मोगली आणि रामाची दोस्ती व्हायची होती. किंवा समजा दहा पंधरा हजार वर्षांपूर्वीची असं समजा की तेव्हा मोगली आणि रामाची दोस्ती व्हायची होती. किंवा समजा दहा पंधरा हजार वर्षांपूर्वीची तेव्हा नव्हता फोन, नव्हता टीव्ही, नव्हती साधी बैलगाडी. काय सांगता, तुम्हाला ठाऊक आहे\nमग हे तरी सांगा की माणसं एकमेकांशी चॅट कशी करायची कोणती भाषा बोलायची बोलत असतील का माणसं पोट भरून खाण्याबद्दल चिकन बर्गर की चीज पिझ्झा चिकन बर्गर की चीज पिझ्झा नव्हतं असलं हुशार आहात, मग काय होतं\nमाणसं बोलत असतील का फळ, मूळ, पानांबद्दल झऱ्याच्या पाण्याबद्दल, नदीतल्या माशांबद्दल, आणि कधीतरी मिळून करण्याच्या शिकारीबद्दल झऱ्याच्या पाण्याबद्दल, नदीतल्या माशांबद्दल, आणि कधीतरी मिळून करण्याच्या शिकारीबद्दल एखादा ससा, एखादं सांबर, एखाद्या वेळी एखादं डुक्कर एखादा ससा, एखादं सांबर, एखाद्या वेळी एखादं डुक्कर असली मजा करायला हवी, म्हणून माणसं देत असतील टाळी..एखादं हरिण पोट भरायला, एखादं अस्वल अंग झाकायला..असली चैन नेहमी नव्हती..शिकार काही ऑनलाइन नव्हती..शिकार म्हणजे पायपीट आली, दिवस दिवस एका जागी दबा धरायची शिक्षा आली. एवढं सगळं झाल्यावर एखाद्या वेळी एक भेकर, एखादं साळिंदर, एखादं डुक्कर..\nमग शिकार गावल्यावर पुढचं सगळं करणं आलं. कधी तिथेच, कधी घरी नेऊन मग खाणं आलं..असंच एकदा शिकारीनंतर, माणसं जेवण झाल्यावर देत होती ढेकर, खाऊन सुद्धा खूप उरलं म्हणून होती कुरकुरत..त्यांना काय ठाऊक होतं, उरलेल्या जेवणाला रानात एक मोठं गिऱ्हाईक होतं. सुळेवालं, शेपटीवालं, भुकेलं जनावर होतं. राहिलेल्या जेवणावर मारायचा होता त्यांना ताव, चट्टामट्टा कसा करायचा त्यांच्या कडून शिका ना राव\nअसाच एक शिकारीच्या वेळी भुकेला लांडगा जवळ आला, माणूस चांगलाच घाबरला. खातो काय मला पण त्याला साफ करताना, बघून माणसाला अंदाज आला.... भुकेला आहे बिचारा, सुखानं खाऊ द्यावं त्याला.\nमग जमली त्यांची जोडी. लांडगा पण होता भारी, एक दिवस त्यानं चक्क माणसाला मदत केली. जखमी एका हरणाला, पाठलाग करून पळवलं, माणसाच्या पुढ्यात अलगद आणून उभं केलं. पुढचं काम सोपं होतं..एकमेकाशी जुळतंय आपलं दोघांच्याही लक्षात आलं. एकदा तर लांडगोबांच्या पायात काटा गेला, दोन बोटं जुळवून माणसानं तो अलगद काढला..असं म्हणतात तेव्हापासून लांडगा माणसाच्या अर्ध्या वचनात आला\nपुढे काय झालंय म्हणता माणूस पुढे लांडगा मागे, त्यांच्या असल्या युतीने सारे जंगल थरारे.\nअशी खूप वर्षं गेली, शिकारीसोबत शेती आली. गहू, तांदूळ, बार्ली, मका.. लांडगोबाला तोही चांगलाच रुचला..वर्षामागून वर्षं सरली, माणूस आणि लांडग्याची मैत्री चांगली पक्की झाली. फक्त आता तो नव्हता लांडगा, त्याच्या मूळ रूपाचा त्याला जसा विसरच पडला..\nरानात होते लांडगे अजून, सगळेच नव्हते गेले बदलून..बदलले ते माणसाचे मित्र झाले, त्याचा पट्टा गळ्यात घालून त्याचा पेट डॉगी झाले\nअसं म्हणतात डॉगी मधे आणि जंगलातल्या लांडग्यामधे अजून थोडे चॅट होते. कोण कुणाला आठवण देते, कोण कुणाला बोलावते..\nत्यांचीच गोष्ट ऐकू पुढे, कुत्र्याने लांडग्याला एकदा काय सांगितले गुगल नको, डोके खाजवा बरे...\nजगातलं पहिलं चित्र (भाग २)\n... मार्सेल, जॅक, जॉर्ज आणि सायमन भुयारातून हळूहळू पुढं चालले होते. मार्सेलच्या...\nदोस्तांनो, विंचू ‘पाळू’ बघणाऱ्या छोट्या जेराल्डची गोष्ट तुम्ही ऐकलीत. जेराल्डच्या या...\nसतत आनंदी कोण असेल\nतर मित्रांनो, लांडगा माणसाच्या जवळ आला. त्याचा कुत्रा झाला तुम्हाला माहितीये\nएक दिवस चिकू संध्याकाळी बाल्कनीत झाडांना पाणी घालत होती. अचानक तिला दिसलं, की कुंडीत...\nगड्या आपुले रान बरे\n’ लांडग्याकडे पाहून कुत्रा शेपूट हलवत म्हणाला. माणसाबरोबर राहून त्याला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-quiz-mukul-ranbhor-marathi-article-1187", "date_download": "2018-05-28T03:21:53Z", "digest": "sha1:BSQ26BHX4SDELYXYDFQZTVNNHGDIHT65", "length": 11795, "nlines": 136, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Quiz Mukul Ranbhor Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\nगुरुवार, 15 मार्च 2018\nक्विझचे उत्तर ः १) क २) ड ३) अ ४) क ५) ड ६) ब ७) अ ८) क ९) ब १०) क ११) ड १२) ब १३) ड १४) ब\nसॅंक्‍टम वेल्थ मॅनेजमेंट संस्थेच्या अहवालानुसार, कोणता देश वर्ष २०१८ मध्ये चीनला मागे टाकत जगातली सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनणार.\nअ) जपान ब) जर्मनी क) भारत ड) फ्रान्स\nकोणत्या राज्य शासनाने अधिकृत ‘राज्य लॉटरी‘ ऑनलाइन सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे\nअ) मध्यप्रदेश ब) राजस्थान क) उत्तरप्रदेश ड) महाराष्ट्र\nनवी दिल्लीत धातूच्या कचऱ्यापासून ३५ फूट उंचीची कोणत्या ऐतिहासिक वास्तूची प्रतिकृती उभारण्यात आलीअ) कुतुबमिनार ब) ताजमहाल\nक) कोणार्क सुर्यमंदिर ड) लालकिल्ला\nहत्याकांडांच्या वाढत्या प्रमाणामुळे उत्तर अमेरिका उपखंडामधील कोणत्या देशाच्या ’मॉन्टेगो बे‘ शहरामध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली\nअ) हैती ब) क्‍यूबा क) जमैका ड) फ्लोरिडा\nकोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी केवळ हाताच्या हावभावावरूनच दैनंदिन वस्तूंना हाताळण्यास किंवा उपकरणे नियंत्रित करण्यास त्वचेवर गोंदविता येणारे अतिसूक्ष्म पातळ थराचे इलेक्‍ट्रॉनिक टॅटू विकसित केले\nअ) जपान ब) अमेरिका क) चीन ड) जर्मनी\nमहासागरामधील प्रदूषणाची पातळी जाणून घेण्याकरिता कोणती भारतीय संशोधन संस्था एप्रिल २०१८ पर्यंत स्वयंचलित सुविधा केंद्र कार्यान्वित करणार\nअ) राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (NIOT)\nब) भारत राष्ट्रीय महासागर माहिती सेवा (INCOIS)\nक) राष्ट्रीय महासागर शास्त्र संस्था (NIO)\nड) राष्ट्रीय अंटार्क्‍टिक व महासागर संशोधन केंद्र (NCAOR)\nभारत सरकारने कांद्यासाठी किमान निर्यात मूल्य (MEP) दर$१५०ने कमी करत ______ प्रति टन याप्रमाणे निश्‍चित केले आहे. नवा दर २० जानेवारीपासून लागू होत आहे.\nअ) ७०० $ ब) ७५० $ क) ८०० $ ड) ९०० $\nECI चे मुख्य निवडणूक आयुक्त पदी कोणाची निवड करण्यात आली आहे\nअ) अचल कुमार ज्योती ब) अशोककुमार लवासा\nक) ओम प्रकाश रावत ड) यांपैकी नाही.\nनव्या व्यवसायासाठी आवश्‍यक प्रक्रिया कमी करण्याहेतू संयोजन प्रक्रिया तयार करण्यासाठी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय कोणता उपक्रम राबवत आहे\nअ) रिझर्व्ह युनिक नेम (RUN)\nब) सरकारी प्रक्रिया पुनःअभियांत्रिकी (GPR)\nक) इज ऑफ डूइंग इयर (EODY)\nड) नवीन व्यवसाय तांत्रिकीकरण (NBT)\nवैश्विक एन्हार्यमेंट परफॉर्मन्स इंडेक्‍स (EPI-२०१८) अहवालानुसार, याबाबतीत भारत यादीच्या तळाशी आढळून आला आहे. यादीत एकूण १८० देशांना समाविष्ट केले गेले आहे, ज्यामध्ये भारत __व्या स्थानी आहे.\nअ) १७० व्या ब) १७५ व्या क) १७७ व्या ड) १८० व्या\nबॅंकांचे (PSB) पुर्नभांडवलीकरण करण्यासंदर्भात योजनेमध्ये, वर्ष२०१७-१८च्या भांडवल गुंतवणूक योजनेमध्ये पुर्नभांडवलीकरण बॉण्डच्या माध्यमातून ___ आणि अर्थसंकल्पीय मदतीच्या रूपात ८,१३९ कोटी रुपयांचा समावेश आहे.\nअ) दहा हजार कोटी रुपये ब) वीस हजार कोटी रुपये क) साठ हजार कोटी रुपये ड) ऐंशी हजार कोटी रुपये\nकोणी ‘क्‍लीन अँड जर्क’ मधील कर्णम मल्लेश्वरीचा १९९९ साली अथेन्समध्ये बनविलेला १२७ किलोचा राष्ट्रीय विक्रम मोडला\nअ) नंदिनी देवी ब) राखी हलदर\nक) साईखोम मीराबाई चानू ड) यापैकी नाही\nजानेवारी २०१८ मध्ये कोणत्या राज्य शासनाने किराणा तसेच अन्य दुकानांतून तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली\nअ) मध्यप्रदेश ब) पंजाब क) केरळ ड) महाराष्ट्र\nभारतात तरुण शास्त्रज्ञांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनातर्फे चार नवीन योजना जाहीर करण्यात आल्या. त्यामध्ये कोणती योजना नाही\nअ) टीचर असोसिएटशीप फॉर रिसर्च एक्‍सलंस (TARE)\nब) भाभा फंडामेंटल रिसर्च अवॉर्ड\nक) ओव्हरसीज व्हिजिटिंग डॉक्‍टरल फेलोशिप\nड) ऑग्युमेंटिंग रायटिंग स्किल्स फॉर आर्टिकुलेटिंग रीसर्च (AWSAR)\nमोटार उद्योगात युतीची लाट\nभारतीय मोटार वाहन उद्योग गेल्या वीस वर्षांत खूपच मोठा टप्पा पार करून गेला आहे. देशात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://traynews.com/mr/news/blockchain-news-08-05-2018/", "date_download": "2018-05-28T03:15:23Z", "digest": "sha1:EF25O7IXDM6RZ4ZNO2NIYORRARSHWPNS", "length": 7753, "nlines": 79, "source_domain": "traynews.com", "title": "Blockchain बातम्या 08.05.2018 - Blockchain बातम्या", "raw_content": "\nमध्ये क्रिप्टो बाजार नियमन 2018\nमे 8, 2018 प्रशासन\nन्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज विकिपीडिया व्यापार व्यासपीठ सुरू करू शकता\nन्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज पॅरेंट कंपनी बड्या गुंतवणूकदारांनी विकिपीडिया खरेदी आणि धरा परवानगी होईल की एक ऑनलाईन ट्रेडिंग प्लॅटफॉर्म वर काम करत आहे, कारण योजना अजूनही गोपनीय होते निनावी राहण्यासाठी विचारले प्रयत्न दिली ईमेल आणि न्यू यॉर्क टाइम्स पाहिले दस्तऐवज आणि चार लोक त्यानुसार.\nओरॅकल या महिन्यात blockchain म्हणून-एक-सेवा व्यासपीठ सुरू करण्यासाठी\nसॉफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीची कंपनी ओरॅकल सर्व सार्वजनिकरित्या या महिन्यात त्याच्या blockchain म्हणून-एक-सेवा व्यासपीठ लाँच करण्यासाठी सेट आहे. फ्रँक Xiong, ओरॅकल च्या गट उपाध्यक्ष Blockchain मेघ सेवा, टणक दोन्ही मोठ्या आणि लहान कंपन्या आकर्षित करते की अनावरण सांगितले, व्यवहार खंड आधारित किंमत.\nमॉस्को न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे cryptocurrency दिवाळखोरी इस्टेट मध्ये समाविष्ट केले आहे\nएक मॉस्को न्यायालयाने दिवाळखोरी कर्जदार प्रौढत्व भाग म्हणून cryptocurrency wallets समाविष्ट करण्यासाठी राज्य केले, पाकीट कळा आणि निधी मालमत्ता म्हणून ओळखले. समस्या क्रिप्टो पाकीट आणि कळा मालक ओळख शक्य आहे किंवा नाही याबाबतीत होते. न्यायालयाने म्हटले ओळख शक्य आहे आणि कळा कर्जदार प्रौढत्व भाग म्हणून त्याग करणे आवश्यक आहे की.\nविकिपीडिया Hardforks हे काय आहे\nBlockchain बातम्या 13 जानेवारी 2018\nदक्षिण कोरियन नागरिक ...\nएक नवीन Cryptocurrency फक्त बाहेर आला, त्या विकिपीडिया म्हणून ठळक आहे\nविकिपीडिया सुरू करण्यात आली ...\nमागील पोस्ट:थायलंडच्या राष्ट्रीय शेअर बाजार निधी बाजार blockchain सुरू\nपुढील पोस्ट:Blockchain बातम्या 09.05.2018\nमे 26, 2018 येथे 5:30 पंतप्रधान\nप्रतिक्रिया द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nकसे एक ठेवलेल्या ऑर्डर संख्या दृष्टीने एक cryptocurrency दर वर्तन अंदाज नाही\nमे 17, 2018 प्रशासन\nकसे एक ठेवलेल्या ऑर्डर संख्या दृष्टीने एक cryptocurrency दर वर्तन अंदाज नाही\nखरेदी किंवा विक्री करण्याची प्रक्रिया स्वरूप काय आहे\nवाचन सुरू ठेवा »\nमे 13, 2018 प्रशासन\nलोकप्रियता cryptocurrencies, अशा आकर्षित गाठली आहे, की फार आळशी किंवा फार फक्त\nवाचन सुरू ठेवा »\nविकिपीडिया सह ब्लॉक साखळी BTC मेघ खाण विचार Coinbase गुप्त cryptocurrencies cryptocurrency ethereum विनिमय hardfork ICO litecoin आई खाण कामगार खाण नाही नेटवर्क नवीन बातम्या प्लॅटफॉर्म प्रोटोकॉल उमटवणे त्यानंतर तार टोकन टोकन ट्रेडिंग पाकीट\nFacebook वर फसवेगिरी साठी IP यादी\nद्वारा समर्थित वर्डप्रेस आणि वेलिंग्टन.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nashik/chokkalingam-only-47-percent-workforce-four-talukas-are-process-computerization-gudi-padva/", "date_download": "2018-05-28T03:34:27Z", "digest": "sha1:5CPC2YOL2MBHKQ5XJKDJHATHBCOIGFA3", "length": 28997, "nlines": 355, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Chokkalingam: Only 47 Percent Of The Workforce In Four Talukas Are In The Process Of Computerization Of Gudi Padva. | चोक्कलिंगम : चार तालुक्यांत फक्त ४७ टक्केच कामकाज सातबारा संगणकीकरणाला गुढीपाडव्याचा मुहूर्त | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nAll post in लाइव न्यूज़\nचोक्कलिंगम : चार तालुक्यांत फक्त ४७ टक्केच कामकाज सातबारा संगणकीकरणाला गुढीपाडव्याचा मुहूर्त\nनाशिक : संगणकीय सातबारातील चुका दुरुस्त करण्याच्या कामात चार तालुक्यांत ४७ टक्केच काम झाल्याबद्दल आयुक्त सेतुरामन चोक्कलिंगम यांनी नाराजी व्यक्त करीत काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.\nठळक मुद्देआॅफलाइन काम करण्याचा सल्लासर्व्हरचा प्रश्न निर्माण\nनाशिक : संगणकीय सातबारातील चुका दुरुस्त करण्याच्या कामात चार तालुक्यांत जेमतेम ४७ टक्केच काम झाल्याबद्दल जमाबंदी आयुक्त सेतुरामन चोक्कलिंगम यांनी नाराजी व्यक्त करीत, गुढीपाडव्याच्या मुहूर्तापर्यंत काम पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाºयांना दिल्या आहेत. ज्या तालुक्यात सर्व्हरचा वा रेंजचा प्रश्न येत असेल त्याठिकाणी आॅफलाइन काम करण्याचा सल्लाही त्यांनी दिला. नाशिक तालुक्यात सव्वादोन लाख खातेदारांची संख्या असल्यामुळे गेल्या महिन्यापासून सर्व तलाठ्यांकडून काम पूर्ण करण्यावर भर दिला जात असल्याचे सांगण्यात आले, तर अन्य तालुक्यांत सर्व्हर डाउनमुळे तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे काम मंदगतीने होत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. चोक्कलिंगम यांनी ज्या चार तालुक्यांत कामाची मंदगती आहे अशा तालुक्यांमध्ये जलदगतीने कामे करण्याची सूचना केली तसेच सर्व्हर डाउनबद्दल यापूर्वीही नाशिक जिल्ह्णातून तक्रार करण्यात आल्याचे पाहून ज्या ज्या ठिकाणी सर्व्हरचा प्रश्न निर्माण होईल तेथे आॅफलाइन काम करण्यात यावे, असे सूचित केले. मार्च महिन्यापर्यंत सातबारा संगणकीयकरणाचे काम पूर्ण करून गुढीपाडव्याच्या मुहूर्तापासून त्याचे वाटप सुरू करण्यात यावे, असेही चोक्कलिंगम म्हणाले. सध्या सातबारा संगणकीकरणाचे काम पूर्ण होऊन रिइडीटचे काम केले जात आहे. रिइडीटमध्ये संगणकीय सातबारा उताºयात निदर्शनास आलेल्या चुका दुरुस्त केल्या जातात. नाशिक तालुक्यात सर्वाधिक खातेदार असल्यामुळे गेल्या महिन्यापासून सर्व तलाठी, मंडळ अधिकारी दररोज आठ तास एकाच ठिकाणी बसून सातबारा संगणकीयकरणाचे काम करीत असून, सर्व्हरचा प्रश्न निर्माण होत असल्यामुळे आॅफलाइन काम केले जात आहे. चोक्कलिंगम यांनी शुक्रवारी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधून सातबारा संगणकीकरणाच्या कामकाजाची प्रगती जाणून घेतली. नाशिक जिल्ह्यातील ११ तालुक्यांत सातबारा संगणकीकरणातील चुका दुरुस्त करण्याचे काम पूर्ण झाले असून, त्या तालुक्यांमध्ये काही प्रमाणात संगणकीय सातबारा उतारा वाटपही केले जात आहे. परंतु मालेगाव, नाशिक, नांदगाव, निफाड या चारही तालुक्यांत मात्र जेमतेम ४७ टक्केच काम झाल्याचे सांगण्यात आले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय\nबैठक : मागेल त्याला शेततळ्याचे उद्दिष्ट अपूर्ण गाळ काढण्यास प्राधान्य द्यावे\nराजपत्रित अधिकाºयांच्या नाशिक समितीचा सत्कार वर्धापनदिन : मुख्यमंत्र्यांनी काढले गौरवोद्गार\nमालेगाव मनपा आयुक्तांना धरले धारेवर थकबाकीसाठी आठ दिवसांची अखेरची मुदत\nराष्ट्रवादी कॉँग्रेसचे आंदोलन : ‘त्या’ काकू आता वाढत्या महागाईवर का बोलत नाही\nब्रिटिशांचा ‘पोट खराबा’ आजही शेतकºयांना त्रासदायक नोंदीचा अभाव : लाखो एकर लागवडीखालील जमीन कागदोपत्री ‘पडून’\nआयुक्तांनी उपटले जिल्हाधिकाºयांचे कान\nदुभंगलेला गोदापार्क खचण्याची भीती\nवसाका प्राधिकृत मंडळ बरखास्तीची मागणी\nजिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान\nबंगळुरू येथे संजीवनीने मोडला कविताचा विक्रम\nविलंब सरकारचा, उद्योजकांना मात्र नोटिसा \nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-americakhatti-mithi-mrunmayee-bhajak-marathi-article-983", "date_download": "2018-05-28T03:01:46Z", "digest": "sha1:554PMNUAURADZDQ553NVOUVAEGA46LFW", "length": 12174, "nlines": 118, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik America_Khatti-Mithi Mrunmayee Bhajak Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 21 डिसेंबर 2017\nबऱ्याच दिवसांपासून ’गराज सेल’ बघायचा होता. माझ्या घराच्या जवळच लागलेल्या या सेलमध्ये माझी अमेरिकन शेजारीणबरोबर मी आले होते. तिची भरपूर खरेदी झाल्यावर आम्ही बाहेर पडलो.\n‘‘घ्या ना , फक्त एक डॉलरला आहे. जांभळा ड्रेस घातलेली ती अमेरिकन बाई म्हणाली.\nहातातला तो सुंदर पोर्सलीन कप मी लगेच खाली ठेवला .\n‘‘तुम्हाला संपूर्ण सहा कपचा सेट हवा असेल तर फक्त चार डॉलरला देईन मी तुम्हाला’’.\n‘‘नाही, नको. म्हणजे मी फक्त पाहायला आले आहे’’. मी म्हणाले.\nबऱ्याच दिवसांपासून ’गराज सेल’ बघायचा होता. माझ्या घराच्या जवळच लागलेल्या या सेलमध्ये माझी अमेरिकन शेजारीणबरोबर मी आले होते. तिची भरपूर खरेदी झाल्यावर आम्ही बाहेर पडलो.\nदुसऱ्या दिवशी नम्रताकडे आमची भारतीय गॅंग जमली आणि गराज सेलचा विषय सुरू झाला.\n’‘कुणीतरी वापरलेल्या वस्तू घ्यायला नको वाटतं नं’‘ सीमा म्हणाली .\n‘‘हो, मलाही सुरवातीला संकोच वाटायचा, पण आता मला हव्या असलेल्या काही वस्तू मी घेते गराज सेल मधून. आमच्या बागेत ठेवलेल्या खुर्च्या एका सेल मधूनच आणल्या आहेत. आणि ते बघ ते शो पीसपण’’, नम्रता म्हणाली .\nमुक्ता अमेरिकेत चांगलीच मुरलेली भारतीय होती. ‘‘काही नाही, एवढं काय वाटून घ्यायचं त्यात त्यांना नको असतात त्यामुळे हे लोक वस्तू स्वस्त दरात विकतात. काही वस्तू इतक्‍या चांगल्या असतात की कुणी सांगितलं नाही तर त्या वापरलेल्या आहेत असं वाटणारही नाही. चाळीस डॉलरचा कपचा सेट जर मला चार डॉलरला मिळत असेल तर का नाही घ्यायचा मी त्यांना नको असतात त्यामुळे हे लोक वस्तू स्वस्त दरात विकतात. काही वस्तू इतक्‍या चांगल्या असतात की कुणी सांगितलं नाही तर त्या वापरलेल्या आहेत असं वाटणारही नाही. चाळीस डॉलरचा कपचा सेट जर मला चार डॉलरला मिळत असेल तर का नाही घ्यायचा मी आपण भारतीय लोक, नको तिथे उगीच भावना आणि स्वाभिमांन मध्ये आणतो. ते गोरे बघा, कसे पटापट वस्तू उचलून नेतात.’’ मुक्ता तावातावाने तिचा मुद्दा मांडू लागली .\n‘‘मलाही पटत मुक्ताचं, मलाही वाटतं की कपडे सोडून काही वस्तू गराज सेलमधून घ्यायला काहीच हरकत नाही, पण माझ्या नवऱ्यासमोर गराज सेलचं नाव काढलेलं ही नाही चालत. जुना बाजार म्हणतो तो त्याला. आपल्यावर काय एवढी वाईट परिस्थिती आली आहे का असं विचारतो. आमच्यामध्ये या वरून वादही झालेत, पण त्याला ही कल्पनाच झेपत नाही’’. सिंधू म्हणाली.\n‘‘हो, मग तो जुना बाजाराचं असतो’’ सीमा .\n‘‘मला सांग ,तू कधी जुनं म्हणजे वापरलेले पुस्तक विकत घेतलं आहेस का \n‘‘जर पुस्तकं चालतात तर मग इतर वस्तू का नाही चालत \n‘‘अरे, पुस्तकांची गोष्ट वेगळी, पुस्तकं म्हणजे विद्या .....’’\n‘‘हो नं, मग ते ठेवण्यासाठीच रॅक म्हणजे विद्येचे घर नाही का आपण आपल्या सोयीप्रमाणे नियम बनवतो. घर, कार, पुस्तकं अशा वस्तू आपल्याला सेकंड हॅन्ड चालतात, पण घरात नि कारमध्ये ठेवायच्या वस्तू नाही चालत’’ मुक्ता परत आवेशात म्हणाली .\n‘‘सेकंड हॅन्ड नको म्हणू गं, प्रीयूज्ड म्हण हवं तर’’ सीमा.\n‘‘त्याने काय फरक पडणार आहे प्रश्न दृष्टिकोनाचा आहे. तू विचार कर ना, तो गराज सेल लावून काय मिळतं त्या अमेरिकन लोकांना प्रश्न दृष्टिकोनाचा आहे. तू विचार कर ना, तो गराज सेल लावून काय मिळतं त्या अमेरिकन लोकांना किती कमी किमतीत ते वस्तू विकतात. पण त्यांना त्या किमतीचेही मोल असतं. ज्या वस्तू त्यांना आता उपयोगी नाहीत, त्या दुसऱ्या कोणाला तरी उपयोगी पडाव्यात ही गोष्ट किती चांगली आहे’’ .\nचर्चा तापत असतानाच दिव्या आली. एक आठवड्यानंतर ती डेट्रॉईटला शिफ्ट होणार होती.\n‘‘ हे पॅकिंग काही संपतच नाहीये. काय बोलता गं. गराज सेलबद्दल मला आज कळतंय की गेल्या पाच वर्षात मी गराज सेलमधून किती वस्तू जमा केल्या आहेत. वस्तू स्वस्त मिळतात म्हणून उगीच न लागणाऱ्या वस्तू पण घेतल्या जातात आणि तशाच पडून राहतात. त्यांचं काय करू कळत नाहीये.’’\n‘‘चला तर मग, येत्या वीकएंडला दिव्याच्या घराखाली गराज सेल लावूया’’ मुक्ता उत्साहाने म्हणाली तसा हशा पिकला .\n‘‘शेवटी गराज सेलमधून वस्तू घ्यायच्या का नाही का स्वतःवर त्याच वस्तूंचा सेल लावायची पाळी आणायची हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. चला आता हा विषय संपवूया, चहा तयार आहे’’\nगरमागरम चहाचा ट्रे आणत नम्रता म्हणाली.\n‘‘हे नमू , हा ट्रे तोच ना गं., आपण मागच्या महिन्यातल्या गराज सेलमधून आणलेला\n‘‘किती भव्य सेल होता म्हणून सांगू...’’ मुक्ताने पुन्हा सुरवात केलीच.\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t6260/", "date_download": "2018-05-28T03:34:53Z", "digest": "sha1:SOOKFX6BJ6IHDTF2VGO7PKI3UF3GPQO5", "length": 3562, "nlines": 76, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-मन.", "raw_content": "\nअस भन्नाट धावते,सा-या जगात फिरते\nआता इथे आता तिथे,भटकते माझे मन\nहुंदाडते रानोवनी,पदर आईचा धरते,\nगुरूजींची खाते छडी,कोलांट उडी मारते,\nकधी असे छतावर,जमीन पोपडी काढते\nअस भन्नाट धावते,सा-या जगात फिरते\nआता इथे आता तिथे,भटकते माझे मन\nआठवणींत रमते,सोनपंखी तरूणपण ते,\nअस भन्नाट धावते,सा-या जगात फिरते\nआता इथे आता तिथे,भटकते माझे मन\nसुंदरशा स्वप्नामधे,कधी प्रेमगाणे गाते,\nमोरपंखी रंगांमधे, उखाणे लिहीते,\nअचानक काढी ओरखाडे नको नकोते,\nअस भन्नाट धावते,सा-या जगात फिरते\nआता इथे आता तिथे,भटकते माझे मन\nएका एका स्वप्नासाठी शिकस्त करते,\nक्षणोक्षणीच्या सुखाची उजळणी होते,\nभरे आनंदाने उर,नव्याने उमेद जागते\nअस भन्नाट धावते,सा-या जगात फिरते\nआता इथे आता तिथे,भटकते माझे मन\n.......काही असे काही तसे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2013/01/blog-post.html", "date_download": "2018-05-28T03:23:30Z", "digest": "sha1:MPPA7LBIQGMWDKKDZNEQ2JJGKHHVNIFZ", "length": 2579, "nlines": 59, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: जहर खाऊ नका..!", "raw_content": "\nमंगळवार, १ जानेवारी, २०१३\nघोर मनाला लाऊ नका..\nपाठ जगाला दावू नका..\nतुमच्या साथीला आम्ही आहो ना बाबा..\nआली लग्नाला लाडाची ताई..\nअसे लाचार होवू नका..\nटोपी गहाण ठेवू नका..\nताई तयार आहे लढायला बाबा ..\nकर्ज घेवून दिवाळी आली..\nवार यंदाही नापिकी झाली..\nनवे कपडे घेवू नका..\nकाही खायाला देवू नका..\nपाणी पिवून दिवाळी करू ना बाबा..\nआहे साथीला सोन्याची शेती..\nघाम गाळून पिकवू मोती\nतीर्थ यात्रेला जावू नका,,\nचुना खिशाला लावू नका..\nआमच्या रुपात देवाला बघा ना बाबा..\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे १०:०१ म.उ.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A1", "date_download": "2018-05-28T03:30:50Z", "digest": "sha1:43PMLMR4MJAXO7AQZXHWM6RKIMK3MOVQ", "length": 8723, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "समुद्र गरुड - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nव्हाइट बेलीड सी ईगल\nउत्क्रोश, श्वेतोदर समुद्र सुपर्ण\nसमुद्र गरुड, वकस, काकण घार, बुरुड, पाण कनेर, कनोर (इंग्रजी: Whitebellid sea eagle; हिंदी: कोहासा, समुद्री उकाब, संपमार) हा गृध्राद्य पक्षिकुळातील एक शिकारी पक्षी आहे.\nया लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.\nहा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nसमुद्र गरुड हा घारीपेक्षा आकाराने मोठा पक्षी आहे. याचा रंग वरून करडा असतो .डोके ,मान व खालचा भाग पांढरा शुभ्र असतो .तर शेपटीच्या टोकाचा भाग पांढरा शुभ्र असतो .उडताना पांढऱ्या पंखांखालची काळी किनार व पाचरीच्या आकाराची यांनी या पक्ष्याची ओळख पटते .हा पक्षी आकाशात उडताना पाठीवरच्या पंखांचा आकार इंग्रजी V या अक्षरासारखा दिसतो .यामध्ये नर-मादी दिसायला सारखे असतात .हे समुद्र –किनाऱ्यावर एकटे किवा जोडीने आढळून येतात .\nमुंबईपासून दक्षिणेस पश्चिम किनारा आणि पूर्व किर्यावरीलबांगला देशात समुद्रकिनाऱ्यावरील प्रदेश आणि किनाऱ्यापासून काही अंतरावर आढळतात .श्रीलंका ,लक्षद्विप,अंदमान आणि निकोबार बेट ,तसेच गुजरात मध्ये भटकताना दिसतात .दक्षिण भारतात नोव्हेंबर -मार्च तर उत्तरेकडे जानेवारी ते एप्रिल या काळात आढळतात .\nहे पक्षी समुद्र किनारी राहतात\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ मे २०१७ रोजी ०२:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%86%E0%A4%AF.%E0%A4%8F%E0%A4%AE.%E0%A4%A1%E0%A5%80.%E0%A4%AC%E0%A5%80._%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2018-05-28T03:31:16Z", "digest": "sha1:XEKQ46FADWGJZA27GYYWKCHZPWZJANHD", "length": 4607, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:आय.एम.डी.बी. शीर्षक - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nइंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील आय.एम.डी.बी. शीर्षक चे पान (इंग्लिश मजकूर)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मे २०१३ रोजी १५:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC_%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-05-28T03:28:25Z", "digest": "sha1:XOZJMJS5AHTNFIGNSQLVCHR7KO3HI437", "length": 3832, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एकत्र कुटुंब पद्धती - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकत्र कुटुंब पद्धतीमध्ये एकाहून जास्त पिढ्या किंवा एकाच पिढीतील अनेक भावंडे एकाच घरात राहतात.\nभारतात ग्रामीण भागात ही पद्धत प्रचलित असली तरी नागरी भागातून ही पद्धत आता हळूहळू नाहीशी होत आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जानेवारी २०१८ रोजी १४:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2013_03_01_archive.html", "date_download": "2018-05-28T03:12:43Z", "digest": "sha1:OSSXVM3PZDCG4CRGIFXQLYX6P6QTBFAL", "length": 17043, "nlines": 319, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: March 2013", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nमला तर ती फार पॅसिव्ह वाटते.\nजे काय वाट्याला येईल, ते निमूट भोगणारी.\nनवरा म्हणजे देव मानणारी.\nतो म्हणेल ते शिरसावंद्य.\nपण मग तो जर कुठे चुकत असेल, तर ही त्याला मार्गावर कशी आणणार\nही तर डोळे बांधलेल्या गांधारीसारखी चाललीय त्याच्या मागोमाग.\nतो खड्ड्यात गेला, तर ही सुद्धा त्याच्या पावलावर पाऊल टाकून खड्ड्यात जाणार.\nशेवटी माणूसच आहे ना तोही\nत्याला कधी चुकायचं, तिच्या सल्ल्यामुळे सावरायचं स्वातंत्र्य नको\nमजा नाही अश्या जगण्यात.\nबाई ग, तुला काहीच स्वतःची मतं, आवडीनिवडी, भावना नाहीत\nआयुष्यात कर्तव्यापलिकडे एन्जॉयमेंट म्हणूनही काही असतं ना\nभलतंच बोअरिंग आयुष्य वाटतंय हे.\nत्यापेक्षा सावित्री किती डायनॅमिक.\nकुठला तरी मठ्ठ पण लावून लग्न नाही केलं तिने.\nस्वतः, आपल्याला हवा तसा नवरा शोधला.\nकुळाची स्टेटस, कोण काय म्हणेल असला विचार न करता.\nकिंवा त्याला अमुक धनुष्य उचलता आलं, तमुक शरसंधान करता आलं असल्या सबबीमुळे नाही,\nफक्त तो आवडला म्हणून.\nहा फार जगणार नाही म्हणून लोकांनी सांगितल्यावरही ढळली नाही आपल्या निश्चयापासून.\nपरत हा वर्षभरात मरणार, मग ही सती जाणार असला मेलोड्रामा नाही.\nत्यालाही जगवीन, मी ही आनंदाने जगेन असं म्हणण्याची,\nआणि त्यासाठी साक्षात यमराजालाही झुकवण्याची धमक होती तिच्यात.\nही खरी आदर्श साथ.\nआपण करायचं का हे \nपंकजच्या ब्लॉगवरून ही संपूर्ण पोस्ट कॉपी-पेस्ट केलेली आहे:\nआपण करायचं का हे\n“आपण करायचं का हे काय वाटतं सगळ्यांना” अशी या सगळ्याची सुरुवात झाली.\nलहान लहान मुलं. स्कूलबसच्या हॉर्नच्या आवाजावर सोसायटीच्या पेव्हमेंटवर आपली नाजूक पावलं दुडदुडत टाकत आपल्या कार्टूनच्या सॅक्स सांभाळत त्या दिशेने धावणारी मुलं आणि पाठीमागे त्यांचे उरलेलं सामान घेऊन धावणार्‍या मम्मीज. किती सुरेख चित्र आहे नं. पण सगळ्याच गोंडस मुलांच्या नशिबी असं चित्र असतेच असं नाही. कित्येक मुलांना शाळा म्हणजे काय आणि तिथे का जायचं असतं हेच माहित नसतं. आम्ही नाही का न शिकता जगलो, तसंच आमची मुलं जगतील अशाच समजुतीत त्यांचे पालक. पण हेच चित्र बदलण्यासाठी काही मंडळी मनापासून झटतायेत, नव्हे आपलं सगळं आयुष्य त्यांनी तिथे समर्पित केलंय. असेच एक कुटुंब म्हणजे आमटे परिवार. आता याबद्दल आम्ही काही सांगायला नकोच. बाबा आमटे, साधनाताई आमटे यांच्यापासून सुरु केलेले व्रत प्रकाशकाका, मंदाताई यांच्यासह तुमच्या आमच्या पिढीचे अनिकेतदादा पुढे चालवत आहेत. हर्क्युलसला पृथ्वी तोलताना कमी कष्ट झाले असतील, एवढ्या अडचणी या मंडळी आदिवासी जनतेच्या पुनुरुत्थानासाठी सोसत आहेत. त्यांची ध्येयासक्ती अमर्यादित आहे. त्याच प्रेरणेतून साकार झालेला लोकबिरादरी प्रकल्प. आदिवासी जनतेसाठी दवाखाना, शाळा, वन्य प्राणी अनाथालय असे अनेक लोकोपयोगी उपक्रम या परिवाराच्या पुढाकाराने सुरु केले आहेत.\nत्यातलाच एक म्हणजे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शाळा. प्रकाशकाका आणि मंदाकाकींची मुलंही याच शाळेत आदिवासी मुलांसोबतच शिकली. या शाळेला दरवर्षी होणारा (रिकरिंग) खर्च म्हणजे शाळेचे युनिफॉर्म्स. प्रत्यक्ष अनिकेत आमटेंचा त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून पाठवलेला आलेला हा इमेलच त्यांची गरज सांगून देतो.\nइमेल बद्दल आभारी आहे .\nरंग महत्वाचे नाहीत. उत्तम दर्जाचे व टिकावू नवीन कपडे हवेत.\n२ ते २० वयोगटातील प्रत्येकी २० ड्रेस हवेत.\nआता आपण वेगवेगळे पाठवणे म्हणजे वेगवेगळे रंग आणि मापं, शिवाय थोडे महागही पडणार. म्हणूनच आमच्या ब्लॉगर्स मित्रांनी मिळून एकत्र काही तरी करायचे ठरवले आहे. प्रत्येक वयोगटासाठी २०-२५ जोड याप्रमाणे इयत्ता १ली ते १०वी पर्यंतच्या मुलांसाठी कपडे पाठवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी येणार्‍या खर्चाचा तक्ता खालीलप्रमाणे आहे.\nआपल्याला काय करता येईल\nआमच्या प्रामाणिक हेतूबद्दल खात्री असेल तर आपला खारीचा वाटा उचलता येईलच. अर्थातच हिशोबात पूर्णपणे पारदर्शकता असणारच आहे. आपली एकत्रित मदत हेमलकसाला पोचली की सगळा हिशोब ईमेलवर मिळेल. आपली मदतीची इच्छा असेल तर कृपया या लिंकवर जाऊन आपले डिटेल्स भरा.\nआपणांस हवी असेल तर आपण डायरेक्टली त्यांनाही आपली मदत पाठवू शकता. परंतु थेंबाथेंबाने पोचणार्‍या मदतीपेक्षा तेच थेंब एकत्र करुन किमान घोटभर का होईना आपण मदत पोचवू शकू ना\nटीप: आपण वस्तुरुपाने मदत पाठवत असल्याने आयकरात सवलत मिळेल अशी पावती मिळणे शक्य आहे असे मला वाटत नाही. तसा टॅक्स बेनेफिट हवा असेल तर थेट लोकबिरादरीच्या साईटवर डिटेल्स आहेत तिथे मदत पाठवावी. त्याचाही लोकबिरादरीला फायदाच होईल.\nहेमलकसाच्या लोकबिरादारी प्रकल्पाची अजून काही माहिती आणि फोटो इथे आहेत.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nआपण करायचं का हे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/sangli-news-mim-entry-corporation-election-113797", "date_download": "2018-05-28T03:30:59Z", "digest": "sha1:QDMM7BKRCKMOZXDL4SX5QIL2WL2QTGZY", "length": 15662, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News MIM entry in Corporation election सांगली महापालिकेच्या मैदानात एमआयएमची एन्ट्री | eSakal", "raw_content": "\nसांगली महापालिकेच्या मैदानात एमआयएमची एन्ट्री\nगुरुवार, 3 मे 2018\nमिरज - महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मिरजेच्या राजकीय क्षेत्रात एमआयएमची एन्ट्री होत आहे. सांगली-मिरजेत किमान तीस जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे मुस्लिम आणि मागासवर्गीय मतदारांवर लक्ष केंद्रीत करुन जागा लढवल्या जाणार आहेत. \"जय भीम-जय मीम\" या नाऱ्यासह महापालिकेत प्रवेश करु\" असा विश्‍वास पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष शकील पिरजादे यांनी व्यक्त केला.\nमिरज - महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने मिरजेच्या राजकीय क्षेत्रात एमआयएमची एन्ट्री होत आहे. सांगली-मिरजेत किमान तीस जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे मुस्लिम आणि मागासवर्गीय मतदारांवर लक्ष केंद्रीत करुन जागा लढवल्या जाणार आहेत. \"जय भीम-जय मीम\" या नाऱ्यासह महापालिकेत प्रवेश करु\" असा विश्‍वास पक्षाचे शहर-जिल्हाध्यक्ष शकील पिरजादे यांनी व्यक्त केला.\nउमेदवारांच्या प्रचारासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसी मिरजेत येणार आहेत; शिवाय दोन आमदार आणि पक्षाचे काही नगरसेवकही प्रचाराच्या आघाडीवर असतील. मुस्लिम मतदार बहुसंख्येने असणाऱ्या मिरज शहरात गेल्या सात-आठ वर्षांपासून एमआयएमच्या राजकीय एन्ट्रीच्या चर्चा झडत आहेत. विशेषतः मिरज दंगलीनंतर चर्चेला वेग आला.\nविधानसभा, लोकसभा आणि यापुर्वीची महापालिका या तीनहीवेळी एमआयएमच्या एन्ट्रीची हवा झाली; मात्र पक्षाने सबुरीचे धोरण स्विकारले. यावेळी मात्र शड्डू ठोकला आहे.\nपिरजादे म्हणाले, प्रभाग क्रमांक पाच, सहा आणि सातवर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे; शिवाय दोन, तीन, चार, चौदा आणि पंधरा येथेही उमेदवार असतील.\nकाही दिवसांपुर्वी हैदराबादमधील पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा झाली. त्यांनी महापालिका क्षेत्राची राजकीय माहीती घेतली. मतदारांची मानसिकता, राजकीय आणि आर्थिक गणिते, युतीचे वारे याचा अंदाज घेतला. पक्षाकडून निवडणुक लढवू इच्छिणाऱ्यांची यादी आणि पार्श्‍वभूमी जाणली. येत्या पंधरवड्यात मिरजेत पुन्हा काही वरिष्ठ येतील; त्यामध्ये उमेदवारांची यादी बहुतांश निश्‍चित होईल.\nते म्हणाले, मिरज पॅटर्नने शहराच्या विकासाऐवजी स्वतःच्या कल्याणासाठीच महापालिकेचा वापर केला. नवे नेतृत्व वर येऊ दिले नाही. एमआयएमने पॅटर्न मोडीत काढण्याचा निश्‍चय केला आहे. सुशिक्षीत, नवतरुणांना संधी दिली जाईल. मुस्लिम आणि मागासवर्गीय मतदार आमचा पाठीराखा असेल. मिरजेत सुमारे 48 हजार मुस्लिम आणि 55 ते 60 हजार मागासवर्गीय मतदार आहेत; त्यांच्यापर्यंत \"जय भीम-जय मीम\" नाऱ्यासह पोहोचू. मिरज पॅटर्नला हा भक्कम पर्याय असेल. आम्ही निवडणुकीत उतरल्याने मुस्लिम मतांची फाटाफुट होईल अशी भिती काहीजणांना आहे; आमच्या प्रभागात उमेदवार उभे करु नका अशी विनंती त्यांनी केली आहे; पण आम्ही निर्णायक लढत देणार आहोत.\nप्रचारमोहीमेदरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असुद्दीन ओवेसींची किमान एक सभा मिरजेत होईल. त्याशिवाय आमदार अकबर ओवेसी, इम्तीयाज जलील, वारीस पठाण हेदेखील येतील. पदयात्रा, बैठका आणि जाहीर सभा असे स्वरुप असेल. \"पहिल्यांदा पक्षप्रवेश मगच उमेदवारी\" असे सूत्र राबवले जाईल. युती किंवा पाठींबा याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर होईल.\nविधानसभा, लोकसभेचा अंदाज येईल\nआगामी विधानसभा आणि लोकसभेची निवडणुक मिरज-सांगलीतून लढवण्याच्यादृष्टीने महापालिकेची निवडणुक चाचणी ठरेल असे एमआयएमचे गणित आहे.\nये इंडेक्‍स फंड्‌स क्‍या है भाई\nइंडेक्‍स फंडांतील गुंतवणूक म्हणजे पैसा कमावण्याचा उत्तम मार्ग, असे गुंतवणूकगुरू वॉरेन बफे सांगतात. आपल्यानंतर आपली सर्व संपत्ती वारसांनी इंडेक्‍स...\nमी म्हणजे पाला - पाचोळा नव्हे - प्रा. डॉ. एन. डी. पाटील\nकोल्हापूर - इचलकरंजीसाठी प्यायलाही पाणी देणार नाही, असा माझा पवित्रा असल्याचे सांगून कोणी तरी माझी बदनामी करीत आहे. गेली ७० ते ७५ वर्षे सामाजिक...\nपावसातही मेट्रोचे काम सुसाट\nपुणे - पावसाळा सुरू होणार असला तरी, मेट्रो प्रकल्पाच्या कामाच्या वेगात तो अडथळा आणू शकणार नाही, कारण त्यासाठीची तयारी महामेट्रोने पूर्ण केली आहे....\nराहुल गांधी यांनी \"कॉंग्रेस बचाव' मोहीम राबवावी\nपुणे - कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आता \"संविधान बचाव' नाही, तर \"कॉंग्रेस बचाव' ही मोहीम राबवावी, असा सल्ला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे...\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A7%E0%A5%AC_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-05-28T03:35:06Z", "digest": "sha1:KVRTCUDDBJY74F2AIFY52YBI42HRXQF2", "length": 4690, "nlines": 174, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६१६ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १६१६ मधील मृत्यू\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. १६१६ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ३ पैकी खालील ३ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ११:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E2%80%8C-%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE", "date_download": "2018-05-28T03:35:36Z", "digest": "sha1:SFYPHESCW3FLE3S6WXTBOMOLZVFNQDVI", "length": 5318, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अस्‌-सलामु-अलयकुम - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहे पान अनाथ आहे.\nजुलै २०१३च्या सुमारास या पानाला विकिपीडियावरील इतर कोणत्याही पानावरुन दुवे नव्हते. या पानावरील माहितीशी सुसंगत पानांवरुन येथे दुवे द्या आणि मग हा साचा काढून टाका.\nअस्‌-सलामु-अलयकुम (السلام عليكم) हे जगभरातल्या मुसलमान समुदायाच्या लोकांनी वापरले जाणारे अभिवादन आहे. ह्याचा शब्दशः अर्थ “तुमच्यावर शांतता नांदो” असा होतो, पण ह्याला मराठीतल्या “नमस्कार” किंवा “शुभदिवस” च्या अर्थाने वापरले जाते.\nभारतात ह्या अभिवादनाचा अपभ्रंश झालेला आढळतो व मूळ उच्चारापेक्षा वेगळा उच्चार केला जातो. भारतात ह्याला सहसा “अस्सलाम-वालेकुम” किंवा “स्सलाम-वालेकुम” असे उच्चारले जाते. ह्याचेच संक्षिप्त व धर्मनिरपेक्ष रूप “सलाम” असे आहे.\nह्या अभिवादनाला प्रतिअभिवादन वा-अलयकुम-अस्-सलाम असे केले जाते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी १६:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2018-05-28T03:35:42Z", "digest": "sha1:ACNOFFDANI2EWRPGK6TW5U4TYE7W7H7G", "length": 6127, "nlines": 223, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:साम्यवाद - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► कम्युनिस्ट पक्ष‎ (२ क, ५ प)\n► नक्षलवादी चळवळ‎ (३ प)\n► सोवियेत संघाचा इतिहास‎ (रिकामे)\nएकूण २८ पैकी खालील २८ पाने या वर्गात आहेत.\nनेपाळमधील साम्यवादी पक्षांची यादी\nभूतान कम्युनिस्ट पार्टी (मार्क्स-लेनिन-माओवादी)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी २३:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/data-leak-issue-bjp-attacked-congress-shares-app-users-data-friends-singapore-rahul-gandhi", "date_download": "2018-05-28T03:23:15Z", "digest": "sha1:PKNJ6YJ7OHT67MWE3HDWIFTSHDSNJUMO", "length": 11964, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Data Leak Issue BJP Attacked On Congress Shares App Users Data With Friends In Singapore Rahul Gandhi 'डाटा लिक'प्रकरण ; भाजपचा आता काँग्रेसवर निशाणा | eSakal", "raw_content": "\n'डाटा लिक'प्रकरण ; भाजपचा आता काँग्रेसवर निशाणा\nसोमवार, 26 मार्च 2018\n'हाय, माझे नाव राहुल गांधी आहे. मी भारताच्या सर्वात जुन्या राजकीय पक्षाचा अध्यक्ष आहे. जेव्हा तुम्ही आमच्या अधिकृत अॅपवर साइन-अप कराल, तेव्हा तुमचा सर्व डाटा मी माझ्या सिंगापूरच्या मित्रांना देतो'.\nनवी दिल्ली : फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवरून वैयक्तिक डाटा लिक प्रकरणावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. नागरिकांची वैयक्तिक माहिती त्यांची कोणतीही परवानगी न घेता विदेशी कंपन्यांना पुरवली जाते, असा आरोप दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. काल (रविवार) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यानंतर आता भाजपने काँग्रेस आणि राहुल गांधींना त्यांनी केलेले आरोप खोडून काढत प्रत्युत्तर दिले.\nराहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत 'नमो अॅप'वरून त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. या आरोपांना भाजपने राहुल गांधी यांना चोख प्रत्युत्तर दिले. 'नमो अॅप'वरून नागरिकांची वैयक्तिक माहिती अमेरिकेतील कंपन्यांना दिली जाते, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. त्यांच्या आरोपाला भाजपच्या माहिती तंत्रज्ञान (आयटी) विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी प्रत्युत्तर देत राहुल आणि काँग्रेसवर निशाणा साधला.\n'हाय, माझे नाव राहुल गांधी आहे. मी भारताच्या सर्वात जुन्या राजकीय पक्षाचा अध्यक्ष आहे. जेव्हा तुम्ही आमच्या अधिकृत अॅपवर साइन-अप कराल, तेव्हा तुमचा सर्व डाटा मी माझ्या सिंगापूरच्या मित्रांना देतो, असे ट्विट करत मालवीय यांनी राहुल यांच्यावर हल्ला चढवला. तसेच त्यांनी याबाबतचे फोटोही ट्विटरवर शेअर केले आहेत.\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nकॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच देश नरेंद्र मोदींचा हल्लाबोल; विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल\nबागपत - कॉंग्रेससाठी त्यांचे कुटुंबच एक देश आहे. पण माझ्यासाठी देशच एक कुटुंब आहे. काही लोक पायाखालची जमीन सरकल्याचे पाहून विरोधक अफवा पसरवित आहेत....\n\"मातंग समाजाला 5 टक्के आरक्षण द्या'\nशिर्डी - मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात पाच टक्के आरक्षण मिळावे. तसेच लोकसभा, विधानसभा व अन्य सर्व निवडणुकांतील उमेदवारीत विविध राजकीय...\nकुमारस्वामी यांच्या शपथविधीच्या निमित्ताने देशभरातील विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ऐक्‍याचे दर्शन घडविले. पण विरोधी पक्षांमध्ये पूर्ण एकजूट असल्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z110213043142/view", "date_download": "2018-05-28T03:35:16Z", "digest": "sha1:PDW7D5ZYGGQ4VHWVZCAFLRBS2ZWOKFKL", "length": 26288, "nlines": 21, "source_domain": "m.transliteral.org", "title": "शेतकर्‍याचा असूड - पान ९", "raw_content": "\nशेतकर्‍याचा असूड - पान ९\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्रंथात केले आहे.\nTags : mahatma jyotiba phuleपुस्तकमहात्मा ज्योतिबा फुले\nआर्य ब्राह्यणांनीं कसला जरी गुन्हा केला, तरी त्याच्या केसालाही धक्का न लावतां त्यास हद्दपार मात्न करावें म्हणजे झालें. ब्राह्यणांनीं आपली सेवाचाकरी शुद्रांस करावयास लावावें, कारण देवाजीनें शूद्रास ब्राह्यणाची सेवा करण्याकरितांच उत्पन्न केलें आहे. जर ब्राह्यणानें एखाद्या शूद्रास आपल्या कांहीं नाजुक कामांत उपयोगी पडल्यावरून, स्वतःच्या दास्यत्वापासून मुक्त केलें, तर त्यास पाहिजेल त्या दुसर्‍या भटब्राह्यणांनीं पकडून आपलें दास्यत्व करावयास लावावें. कारण देवाजीनें त्यास त्यासाठींच जन्मास घातलें आहे. ब्राह्यण उपाशीं मरूं लागल्यास त्यानें आपल्या शूद्र दासाचें जें काय असेल, त्या सर्वाचा उपयोग करावा. बिनवारशी ब्राह्यणाची दौलत राजानें कधीं घेऊं नये, असा मूळचा कायदा आहे. परंतु बाकी सर्व जातीची बिनवारशी मालमिळकत पाहिजे असल्यास राजानें घ्यावी. ब्राह्यण गृहस्थांनीं जाणूनबुजून गुन्हे केले, तरी त्यांस त्यांच्या मुलांबाळांसह त्यांची जिनगीसुद्धां त्यांबरोबर देऊन फक्त हद्दपार करावें. परंतु तेच गुन्हे इतर जातीकडून घडल्यास त्यांस त्यांच्या गुन्ह्याच्या मानाप्रमाणें देहांत शिक्षा करावी. ब्राह्यणाचे घरीं शूद्रास चाकरी न मिळाल्यास त्यांची मुलेंबाळें उपाशीं मरूं लागल्यास त्यांनीं हातकसबावर आपला निर्वाह करावा. अक्कलवान शूद्रानेंही जास्ती दौलतीचा संचय करूं नये,कारण तसें केल्यापासून त्याला गर्व होऊन तो ब्राह्यणाचा धिःकार करू लागेल. ब्राह्यणानें शूद्रापाशीं कधींही भिक्षा मागू नये. कारण त्या भिक्षेच्या द्रव्यापासून त्यानें होमहवन केल्यास तो ब्राह्यण पुढल्या जन्मीं चांडाळ होईल. ब्राह्यणानें कुतरे, मांजर, घुबड अथवा कावळा मारला, तर त्यानें त्याबद्दल शूद्र मारल्याप्रमाणें समजून चांद्रायण प्रायश्चित केलें म्हणजे तो ब्राह्यण दोषमुक्त होईल. ब्राह्यणांनी बिनहाडकांचीं गाडाभर जनावरें मारलीं अथवा त्यांनीं हाडकांच्या हजार जनावरांचा वध केला असतां, त्यांनीं चांद्रायण प्रायाश्चित घेतलें म्हणजे झालें. शूद्रांनीं आर्यब्राह्यणास गवताचे काडीनें मारिलें, अथवा त्याचा गळा धोतरानें आवळला, अथवा त्यांना बोलतांना कुंठित केलें, अथवा त्यास धिःकारून शब्द बोलले असतां, त्यांनीं ब्राह्यणाचे पुढें आडवें पडून त्यांपासून क्षमा मागावी.\" याशिवाय शूद्राविषयीं नानाप्रकारचें जलमी लेख आर्य ब्राह्यणांचे पुस्तकांतून सांपडतात, त्यांपैकीं कित्येक लेख येथें लिहिण्याससुद्धां लाज वाटते. असो, यानंतर आर्य लोकांनीं, आपल्या हस्तगत करून घेतलेल्या जमिनीची लागवड सुरळीत रीतीनें करण्याचे उद्देशानें द्स्यू लोकांपैकीं प्रल्हादासारख्या कित्येक भेकड व धैर्यहीन अशा लोकांनीं स्वदेशबांधवांचा पक्ष उचलून आर्य ब्राह्यणांशीं वैरभाव धरून तदनुरूप आरंभापासून तों शेवटपर्यत कधींही हालचाल केली नाहीं. त्यांस गांवोगांवचे कुळकर्ण्याचें कामावर मुकरर करून आपले धर्मांत सरतें करून घेतलें. यावरून त्यांस देशस्थ ब्राह्यण म्हणण्याचा प्रघात पडला आहे, कारण देशस्थ ब्राह्यणांचा अ येथील मूळच्या शूद्र लोकांच्या रंगरूपाशीं, चालचलणुकीशीं व देव्हार्‍यावरील कुळस्वामीशीं बहुतकरून मेळ मिळतो व दुसरें असें कीं, देशस्थ व कोकणस्थ ब्राह्यणांचा हा काळपावेतों परस्परांशीं बेटी व रोटी व्यवहारसुद्धां मुळींच होत नव्हता. परंतु कालच्या पेशवेसरकारांनीं देशस्थ ब्राह्यणांबरोबर रोटीव्यवहार करण्याचा प्रघात घातला. सदरची व्यवस्था अमलांत आगून आर्य ब्राह्यण येथील भूपति झाल्यामुळें त्यांचा बाकीचे सर्व वर्णाचे लोकांवर पगडा पडून त्यांस अठरा वर्णांचे ब्राह्यण गुरु म्हणूं लागले व त्यांनीं स्वतः ’स्वर्गपाताळ एक करून सोडल्यानंतर ’ आतां कांहीं कर्तव्य राहिले नाहीं, अशा बुद्धीनें ताडपत्नें नेसून, छातीवर तांबडी माती चोळून, दंड थोपटण्याचे विसरून त्याबद्दल स्नानसंध्या करून, अंगावर चंदनाच्या उटया लावून, कपाळावर केशर, कस्तुरीचे टिळे रेखून, स्वस्थ बसून मौजा मारण्याचा क्रम आरंभिला.त्यांपैकीं कोणी भांगेच्या तारेंत नानाप्रकारचे अपस्वार्थी ग्रंथ करण्याचे नादांत, कोणी योगमार्ग शोधून काढण्याचे खटपटींत पडून, बाकी सर्वांनीं आपआपसांत एकमेकांनीं एकमेकांस \"अठरा वर्णांमध्यें ब्राह्यण गुरु श्रेष्ठ \" म्हणण्याचा प्रचार सुरू केला. त्याच सुमारास येथील जंगल ( ज्यू ) फिरस्ते बकालांनीं आपला धर्म स्वीकारावा, म्हणून आर्य ब्राह्यणांनीं त्यांचा पाठलाग केला. यावरून त्यांनीं संतापून आर्यांचे विरुद्ध नानाप्रकारचे ग्रंथ करून आर्य धर्माची हेळणा करण्याकरितां एक निराळाच धर्म झाला असावा. नंतर आर्यब्राह्यणांच्या स्वाधीन झालेल्या येथील एकंदर सर्व क्षुद्र शेतकरी दासांचा, त्यांनीं सर्वोपरी धिःकार करण्याची सुरुवात केली. त्यांस आज दिवसपावेतों राज्य व धर्मप्रकरणीं आर्य ब्राह्यण इतके नागवितात कीं, त्यांच्यापेक्षां अमेरिकेंतील जुलमानें केलेल्या हप्‌शी गुलामांचीसुद्धां अवस्था फार बरी होती, म्हणून सहज सिद्ध करितां येईल. यथापि अलीकडे कांहीं शतकांपूर्वी, महमदी सरकारास त्यांची दया येऊन त्यांनीं या देशांतील लक्षावधि शूद्रादि अतिशूद्रांस जबरीनें मुसलमान करून त्यांस आर्य धर्माच्या पेचांतून मुक्त करून, त्यांस आपल्या बरोबरीचे मुसलमान करून सुखीं केलें. कारण त्यांपैकी कित्येक अज्ञानी मुसलमान मुल्लाने व बागवान आपल्या लग्नांत येथील शूद्रादि अतिशूद्रासारखे संस्कार करितात, याविषयीं वहिवाट सांपडते. त्याचप्रमाणें पोर्तुगीज सरकारनें या देशांतील हजारों शूद्रादि अतिशूद्रांस व ब्राह्यणांस जुलमानें रोमन क्याथलिक खिस्ती करून त्यांस आर्याचे कृत्निमी धर्मापासून मुक्त करून सुखी केलें. कारण त्यांच्यामध्यें कित्येक ब्राह्यण शूद्रांसारखीं गोखले, भोंसले, पवार वगैरे आडनांवाचीं कुळें सांपडतात. परंतु हल्लीं अमेरिकन वगैरे लोकांच्या मदतीनें, या देशांतील हजारों हजार गांजलेल्या शूद्रादि अतिशूद्रांनीं, ब्राह्यणधर्माचा धिःकार करूण, जाणूनबुजून खिस्ती धर्माचा अंगिकार करण्याचा तडाखा उडविला आहे, हें आपण आपल्या डोळयानें ढळढळीत पहात आहों. कदाचित्‌ सदरच्या शूद्रादि अतिशूद्रांच्या दुःखाविषय़ीं तुमची खात्नी होत नसल्यास, तुह्यी नुकतेंच अलीकडच्या दास शेतकर्‍यांपैकीं सातारकर शिवाजी महाराज, बडोदेकर दमाजीराव गायकवाड, ग्वालेरकर पाटीलबुवा, ईदूरकर लाख्या बारगीर, यशवंतराव व विठोजीराव होळकरासारख्या खडे बडे रणशूर राजेरजवाडयांविषय़ीं, थोडासा विचार करून पाहिल्याबरोबर, ते अक्षरशून्य असल्यामुळें त्यांजवर व त्यांच्या घराण्यांवर कसकसे अनर्थ कोसळले हें सहज तुमचे लक्षांत येईल; यास्तव त्याविषयीं तूर्त येथें पुरें करितों. असो, येथील छप्पन देशांतील राजांनीं सदरचे लोकसत्तात्मक राज्याची कांस सोडिली व त्यामुळें आर्य ब्राह्यणांनी द्स्तू वगैरे लोकांची वाताहात करून हा काळपावेतों त्यांची अशी विटंबना करीत आहेत, हें त्यांच्या कर्मानुरूप त्यांस योग्य शासन मिळालें, यांत कांहीं संशय नाहीं, तथापि इराणा-पलीकडील ग्रीशियन लोकांनीं, पहिल्यापासून प्रजासत्तात्मक राज्य आपल्या काळजापलीकडे संभाळून ठेविलें होतें. पुढे जेव्हां इराणांतील मुख्य बढाईखोर \" झरक्सिस \" यानें ग्रीक देशाची वाताहात करण्याकरिता मोठया डामडौलानें आपल्याबरोबर लक्षावधि फौज घेऊन, ग्रीस देशाचे सरहद्दीवर जाऊन तळ दिला, तेव्हां स्पार्टा शहरांतील तीनचारशें स्वदेशाभिमानी शिपायांनीं रात्निं एकाएकीं थरमाँपलीच्या खिंडींतून येऊन त्यांचे छावणीवर छापा घालून त्यांच्या एकंदर सर्व इराणी फौजेची त्नेधात्नेधा करून, त्यांस परत इराणांत धुखकावून लाविलें-हा त्यांचा कित्ता इटाली देशांतील रोमन लोकांनीं जेव्हां घेतला, तेव्हां ते लोक प्रजासत्तात्मक राज्याच्या संबंधानें एकंदर सर्व युरोप, एशिया व आफ्रिका खंडांतील देशांत विद्या, ज्ञान व धनामध्यें इतकें श्रेष्ठत्व पावले कीं, त्यांच्यामध्ये मोठ्मोठे नामांकित वक्त्ते व सिपियोसारखे स्वदेशाभिमानी योद्धे निर्माण झाले. त्यांनीं आफ्रिकेंतील हनीबॉलसारख्या रणधीरांचा नाश करून तेथील एकंदर सर्व लोकांस यथास्थित शासन केलें. नंतर त्यांना पश्चिम समुद्रांत ग्रेट ब्रिटन बेटांतील. अंगावर तांबडयापिवळया मातीचा रंग देऊन कातडीं पांघरणार्‍या रानटी इंग्लिश वगैरे लोकांस, वस्त्नपात्नांचा उपयोग करण्याची माहिती करून देऊन, आपल्या हातांत चारपांचशे वर्षे छडी घेऊन त्या लोकांस प्रजासत्तात्मक राज्याचा धडा देऊन वळण लावीत होते; तों इकडे रोमन सरदारांपैकी महाप्रतापी ज्युलीयस सीझरनें आपल्या एकंदर सर्व कारकीर्ढीत सहा लक्ष रोमन शिपायांस बळी देऊन अनेक देशांतील पीढीजादा राजेरजवडयांवर वर्चस्व बसविल्यामुळें, त्याच्या डोळयावर ऐश्वर्याची इतकी धुंदी आली कीं, त्यानें आपल्या मूळ प्रजासत्तत्मक राज्यरूप मातेवर डोळे फिरवून, तिच्या सर्व आवडत्या लेकरांस आपले दासानुदास करून, आपण त्या सर्वांचा राजा होण्याविषयीं मनामध्ये हेतु धरिला. त्या वेळेस तेथील महापवित्न स्वदेशाभिमानी, ज्यांना असें वाटलें कीं, या राज्यसत्तात्मकतेपासून पुढे होणारी मानहानी आमच्यानें सहन होणार नाहीं, त्यांपैकीं ब्रूटस नांवाचा एक गृहस्थ, आपल्या हातांत नागवा खंजीर घेऊन, ज्युलियस सीझर प्रजासत्तात्मक राज्यमंदिराकडे सिंहासनारूढ होण्याचे उद्देशानें जात असतां, वाटेमध्यें त्याचा मार्ग रोखून उभा राहिला. नंतर ज्युलियस सीझर यानें आपल्या मार्गांनें आडव्या आलेल्या ब्रुटसाच्या डोळयांशीं डोळा लावल्याबरोबर मनामध्यें अतिशय खजिल होऊन, आपल्या जाम्याच्या पदरानें तोंड झांकतांच, ब्रूटसानें आपल्या स्वदेशबांधवांस भावी राज्य्सत्तात्मक शृंखले पासून स्वलंब करण्यास्तव परस्परामध्यें असलेल्या मित्न्त्वाची काडीमात्न पर्वा न करितां, त्याच्या ( ज्युलियस सीझरच्या ) पोटांत खंजीर खुपसून, त्याचा मुरदा धरणीवर पाडला. परंतु ज्यलियस सीझरनें पूर्वी सरकारी खजिन्यांतील पैसा बेलगामी खर्ची घालून सर्व लोकांस मोठमोठाल्या मेजवान्या दिल्या होत्या, त्यामुळे तेथील बहुतेक ऐषाअरामी सरदार त्याचे गुलाम झाले होते, सबव पुढे चहूंकडे भालेराई होऊन, तेथील प्रजासत्तात्मक राज्याची इमारत कोसळून, बारा सीझरांचे कारकीर्दीचे अखेरीस रोमन लोकांच्या वैभवाची राखरांगोळी होण्याच्या बेतांत रोमो लोक, इंग्लिश वगैरे लोकांस जागचे जागीं मोकळे सोडून, परत आपल्या इटाली देशांत आले. परंतु त्याच वेळीं इंग्लिश लोकांचे आसपास स्कॉच, स्याक्सन वगैरे लोक अट्टल उत्पाती असल्यामुळें त्यांनीं एखाद्या बावनकशी सुवर्णामध्यें तांब्यापितळेची भेळ करावी, त्याप्रमाणें, त्या प्रजासत्तात्नंक राज्यपद्धतीमध्यें वंशपरंपराधिरूढ वडे लोकांची व राजांची मिसळ करून, त्या सर्वांचे एक भलेंमोठें तीन धान्यांचे गोड मजेदार कोडबुळें तयार करून, सर्वांची समजूत काढली. त्या देशांत जिकडे तिकडे डोंगराळ प्रदेश असल्यामुळें लागवड करून सर्वांचा निर्वाह होण्यापुरती जमीन नसून. थंडी अतिशय; सबव तर्‍हे-तर्‍हेच्या कलाकौशल्य व व्यापारधंद्याचा पाठलाग करितांच, ते या पृथ्वीच्या पृष्ठभागावरील एकंदर सर्व बेटांसह चार खंडांत विद्या, ज्ञान व धन संपादन करण्याचे कामीं अग्रगण्य होत आहेत, तों इकडे आरबस्थानांतील हजरत महमद पैगंबराचे अनुयायी लोकांनी इराणांतील मूळच्या आर्य लोकांच्या राज्य वैभवासह त्यांची राखरांगोळी करून, या ब्राह्यणांनीं चावून चिपट केलेल्या अज्ञानी हिंदुस्थानांत अनेक स्वार्‍या करून हा सर्व देश आपल्या कबजांत घेतला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRES/MRES027.HTM", "date_download": "2018-05-28T03:47:29Z", "digest": "sha1:3OQN5WGTTLMFHB56CWPBDHU5ETAET4Z5", "length": 7842, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - स्पॅनिश नवशिक्यांसाठी | शहरात = En la ciudad |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > स्पॅनिश > अनुक्रमणिका\nमला स्टेशनला जायचे आहे.\nमला विमानतळावर जायचे आहे.\nमला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी जायचे आहे.\nमी स्टेशनला कसा / कशी जाऊ\nमी विमानतळावर कसा / कशी जाऊ\nमी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी कसा / कशी जाऊ\nमला एक टॅक्सी पाहिजे.\nमला शहराचा नकाशा पाहिजे.\nमला एक हॉटेल पाहिजे.\nमला एक गाडी भाड्याने घ्यायची आहे.\nहे माझे क्रेडीट कार्ड आहे.\nहा माझा परवाना आहे.\nशहरात बघण्यासारखे काय आहे\nआपण शहराच्या जुन्या भागाला भेट द्या.\nयांच्या व्यतिरिक्त बघण्यासारख्या आणखी जागा आहेत का\nस्लाव्हिक भाषा 300 दशलक्ष लोकांची मूळ भाषा आहे. स्लाव्हिक भाषा इंडो-यूरोपियन भाषांमध्ये मोडते. जवळजवळ 20 स्लाव्हिक भाषा आहेत. त्यापैकी सर्वात प्रमुख रशियन ही भाषा आहे. 150 दशलक्ष लोकांहून अधिक लोकांची रशियन ही मूळ भाषा आहे. यानंतर प्रत्येकी 50 दशलक्ष भाषिक पोलिश आणि युक्रेनियन आहेत. भाषाविज्ञानामध्ये, स्लाव्हिक भाषा विविध गटांमध्ये विभागलेली आहे. पश्चिम स्लाव्हिक, पूर्व स्लाव्हिक आणि दक्षिण स्लाव्हिक भाषा असे ते गट आहेत. पश्चिम स्लाव्हिक भाषा या पोलिश, झेक आणि स्लोव्हाकियन आहेत. रशियन, युक्रेनियन आणि बेलारूसी या पूर्व स्लाव्हिक भाषा आहेत. दक्षिण स्लाव्हिक भाषा, या सर्बियन क्रोएशियन आणि बल्गेरियन आहेत. याशिवाय इतर अनेक स्लाव्हिक भाषा आहेत. परंतु, तुलनेने या भाषा फार कमी लोक बोलतात. स्लाव्हिक भाषा ही एक पूर्वज-भाषा आहे. स्वतंत्र भाषा या तुलनेने उशीरा अस्तित्वात आल्या. म्हणून, त्या जर्मनिक आणि रोमान्स भाषांपेक्षा वयाने लहान आहेत. स्लाव्हिक भाषेचा शब्दसंग्रह बहुतांश समान आहे. कारण अलीकडल्या काळापर्यंत ते एकमेकांपासून दूर झाले नाहीत. वैज्ञानिकदृष्ट्या, स्लाव्हिक भाषा पुराणमतवादी आहेत. याचा अर्थ असा की, या भाषेमध्ये अजूनही जुन्या रचना वापरण्यात येतात. इतर इंडो-यूरोपियन भाषांनी त्यांचे जुने रूप गमावले आहेत. यामुळेच संशोधनासाठी स्लाव्हिक भाषा ही अतिशय मनोरंजक आहेत. त्यांचे संशोधन करून, पूर्वीच्या भाषांबद्दल निष्कर्ष काढता येतील. अशा प्रकारे, संशोधकांना आशा आहे की, ते इंडो-यूरोपियन भाषांपर्यंत पोहोचू शकतील. स्लाव्हिक भाषा ही काही अक्षराने ओळखली जाते. यापेक्षा, या भाषेमध्ये इतके ध्वनी आहेत, की जे बाकी भाषांमध्ये नाहीत. विशेषतः पश्चिम युरोपियांना नेहमी उच्चारण करण्यामध्ये त्रास होतो. पण काळजी नको - सर्वकाही ठीक होईल पोलिशमध्ये Wszystko będzie dobrze\nContact book2 मराठी - स्पॅनिश नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRBN/MRBN006.HTM", "date_download": "2018-05-28T03:38:08Z", "digest": "sha1:ZY2EFM35LNPCA3RAAJBPCD7PWG4K6MD6", "length": 7264, "nlines": 131, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - बंगाली नवशिक्यांसाठी | शाळेत = বিদ্যালয়ে / স্কুলে |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > बंगाली > अनुक्रमणिका\nआपण (आत्ता) कुठे आहोत\nआपण सर्व / आम्ही सर्व (आत्ता) शाळेत आहोत.\nती शाळेतील मुले आहेत.\nतो शिक्षक / ती शिक्षिका आहे.\nतो शाळेचा वर्ग आहे.\nआम्ही काय करत आहोत\nआम्ही एक भाषा शिकत आहोत.\nमी इंग्रजी शिकत आहे.\nतू स्पॅनिश शिकत आहेस.\nतो जर्मन शिकत आहे.\nआम्ही फ्रेंच शिकत आहोत.\nतुम्ही सर्वजण इटालियन शिकत आहात.\nते रशियन शिकत आहेत.\nभाषा शिकणे मनोरंजक आहे.\nआम्हाला लोकजीवन समजून घ्यायचे आहे.\nआम्हाला लोकांशी बोलायचे आहे.\nतुम्ही तुमच्या मातृभाषेवर प्रेम करता मग भविष्यात तुम्ही त्यावरचे प्रेम साजरे केले पाहिजे मग भविष्यात तुम्ही त्यावरचे प्रेम साजरे केले पाहिजे आणि नेहमी फेब्रुवारी 21 ला आणि नेहमी फेब्रुवारी 21 ला तोच आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस आहे. तो 2000 पासून दरवर्षी साजरा केला जात आहे. युनेस्कोने ह्या दिवसाची स्थापना केली. युनेस्को एक संयुक्त राष्ट्र (युएन) संस्था आहे. ते विज्ञान, शिक्षण आणि संस्कृती विषयांवर संबंधित आहेत. मानवतेचा सांस्कृतिक वारसा संरक्षण करण्यासाठी युनेस्को प्रयत्नशील आहे. भाषा सांस्कृतिक वारसा पण असतात. म्हणून त्यांचं संरक्षण, संवर्धन आणि प्रचार करायला हवा. भाषिक विविधता दिवस 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. जगभरात 6000 ते 7000 भाषा आहेत असा अंदाज आहे. त्यातून अर्ध्याहून अधिक भाषांवर विलोपानाचा धोका आहे. प्रत्येकी 2 आठवड्यात एक भाषा विलुप्त होते. प्रत्येक भाषेत ज्ञानाचे अफाट धन आहे. देशातल्या लोकांचे ज्ञान भाषेत समाविष्ट असते. देशाचा इतिहास भाषेतून परावर्तीत होतो. अनुभव आणि परंपरा सुद्धा भाषेतून पारित होते. या कारणांमुळेच उपजत भाषा ही देशाच्या अनन्यतेचा घटक आहे. जेव्हा एक भाषा संपुष्टात येते तेव्हा शब्दांपेक्षा बरेच काही विलुप्त होते. या सर्व गोष्टींना 21 फेब्रुवारीला उजाळा द्यावा. लोकांना कळावे की भाषेला काय अर्थ असतो. आणि त्यांनी हे परावर्तीत केले पाहिजे की ते भाषेच्या सुरक्षेसाठी काय करू शकतात. म्हणून दाखवून द्या की भाषा तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुम्ही त्यासाठी एक केक बनवू शकता तोच आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस आहे. तो 2000 पासून दरवर्षी साजरा केला जात आहे. युनेस्कोने ह्या दिवसाची स्थापना केली. युनेस्को एक संयुक्त राष्ट्र (युएन) संस्था आहे. ते विज्ञान, शिक्षण आणि संस्कृती विषयांवर संबंधित आहेत. मानवतेचा सांस्कृतिक वारसा संरक्षण करण्यासाठी युनेस्को प्रयत्नशील आहे. भाषा सांस्कृतिक वारसा पण असतात. म्हणून त्यांचं संरक्षण, संवर्धन आणि प्रचार करायला हवा. भाषिक विविधता दिवस 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. जगभरात 6000 ते 7000 भाषा आहेत असा अंदाज आहे. त्यातून अर्ध्याहून अधिक भाषांवर विलोपानाचा धोका आहे. प्रत्येकी 2 आठवड्यात एक भाषा विलुप्त होते. प्रत्येक भाषेत ज्ञानाचे अफाट धन आहे. देशातल्या लोकांचे ज्ञान भाषेत समाविष्ट असते. देशाचा इतिहास भाषेतून परावर्तीत होतो. अनुभव आणि परंपरा सुद्धा भाषेतून पारित होते. या कारणांमुळेच उपजत भाषा ही देशाच्या अनन्यतेचा घटक आहे. जेव्हा एक भाषा संपुष्टात येते तेव्हा शब्दांपेक्षा बरेच काही विलुप्त होते. या सर्व गोष्टींना 21 फेब्रुवारीला उजाळा द्यावा. लोकांना कळावे की भाषेला काय अर्थ असतो. आणि त्यांनी हे परावर्तीत केले पाहिजे की ते भाषेच्या सुरक्षेसाठी काय करू शकतात. म्हणून दाखवून द्या की भाषा तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुम्ही त्यासाठी एक केक बनवू शकता आणि त्यावर मिठाईद्वारे सुंदरसे लेखन करा. अर्थात, आपल्या मातृभाषेत\nContact book2 मराठी - बंगाली नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/photos/4073-snowfall-in-jammu-and-kashmir", "date_download": "2018-05-28T03:17:49Z", "digest": "sha1:3UIC2MZCYNZP6YX7GTJEN22SNQJE7ZBX", "length": 5005, "nlines": 134, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "हे फोटो पाहिल्यावर तुम्हांलाही काश्मीरला जावेसे वाटेल - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nहे फोटो पाहिल्यावर तुम्हांलाही काश्मीरला जावेसे वाटेल\nअमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मास्टरमाइंड अबु इस्माईलचा खात्मा\nजम्मू-काश्मीरच्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण\nजम्मू काश्मीरला मागे टाकेल अशी मराठवाडा-विदर्भातील सकाळ\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/balayogi-kashirigiri-maharaj-father-murdeshwar-institute-passed-away-117185", "date_download": "2018-05-28T03:34:48Z", "digest": "sha1:NDKFXTKOYLXW45YM7E56RIQTEYKJEDFF", "length": 11009, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "balayogi kashirigiri maharaj, father of murdeshwar institute, passed away मुर्डेश्वर संस्थानचे पीठाधीश बालयोगी काशीगिरी महाराज यांचे निधन | eSakal", "raw_content": "\nमुर्डेश्वर संस्थानचे पीठाधीश बालयोगी काशीगिरी महाराज यांचे निधन\nगुरुवार, 17 मे 2018\nमुर्डेश्वर (औरंगाबाद) : मुर्डेश्वर संस्थानचे पीठाधीश बालयोगी काशीगिरी महाराज यांचे आज (गुरूवार) रोजी निधन झाले\nरात्री त्यांना ह्रदयविकाराचा त्रास झाला होता. सकाळी बेशुद्ध अवस्थेत त्यांना सिल्लोड येथे सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले.\nमुर्डेश्वर (औरंगाबाद) : मुर्डेश्वर संस्थानचे पीठाधीश बालयोगी काशीगिरी महाराज यांचे आज (गुरूवार) रोजी निधन झाले\nरात्री त्यांना ह्रदयविकाराचा त्रास झाला होता. सकाळी बेशुद्ध अवस्थेत त्यांना सिल्लोड येथे सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले.\nत्यांच्यावर शुक्रवार (ता.18) सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. महाराजांचा लाखोंच्या संख्येने भक्तपरिवार असून त्यांनी मुर्डेश्वर संस्थानची वेगळी ओळख निर्माण केली होती. राजकीय क्षेत्रामध्ये सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी नेहमीच मुर्डेश्वर येथील मंदिरात हजेरी लावत होते. बाबाजी तालुक्‍यात 'बालयोगी' नावाने ओळखले जात होते. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी मुर्डेश्वर येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.\nमानवाड परिसरात पिकांसाठी, पोटासाठी ‘रात्रीस खेळ चाले’\nकोल्हापूर - हत्ती शेतीचे नुकसान करतो हे खरे आहे. पण जेवढे नुकसान झाले तेवढी नुकसानभरपाई मिळते, यावर शेतकऱ्यांचा विश्‍वास नाही, अशी परिस्थिती आहे....\nआर्थिक भरभराटीसाठी ‘सकाळ मनी’ची साथ\nप्रत्येकाच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ‘सकाळ मनी’च्या उपक्रमाची राज्यभर...\nमी म्हणजे पाला - पाचोळा नव्हे - प्रा. डॉ. एन. डी. पाटील\nकोल्हापूर - इचलकरंजीसाठी प्यायलाही पाणी देणार नाही, असा माझा पवित्रा असल्याचे सांगून कोणी तरी माझी बदनामी करीत आहे. गेली ७० ते ७५ वर्षे सामाजिक...\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nठाणे स्थानकात स्वच्छतेची लगबग\nठाणे - ठाणे रेल्वेस्थानकाचा देशातील अस्वच्छ रेल्वेस्थानकांमध्ये आठवा क्रमांक आल्यानंतर सर्वच स्तरावर संताप व्यक्त करण्यात आला. याबाबत \"...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A4%AB%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2018-05-28T03:29:29Z", "digest": "sha1:6IA4QCMFM32OOHDVDITEAOL5TAVLRYRK", "length": 4365, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आर्मांड फॅलियेरेस - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nक्लेमेंट आर्मांड फॅलियेरेस (नोव्हेंबर ६, इ.स. १८४१ - जून २२, इ.स. १९३१) हा इ.स. १९०६ ते इ.स. १९१३ दरम्यान फ्रांसच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८४१ मधील जन्म\nइ.स. १९३१ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जानेवारी २०१४ रोजी २३:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE", "date_download": "2018-05-28T03:28:57Z", "digest": "sha1:2QRIV5AQNMQOWKO47EZDTLDB2RUJOTN6", "length": 5471, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कास्तिया-ला मांचा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकास्तिया-ला मांचाचे स्पेन देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ७९,४६३ चौ. किमी (३०,६८१ चौ. मैल)\nघनता २५.७ /चौ. किमी (६७ /चौ. मैल)\nकास्तिया-ला मांचा हा स्पेन देशाच्या मध्य भागातील एक स्वायत्त संघ आहे.\nआंदालुसिया · आरागोन · आस्तुरियास · एस्त्रेमादुरा · कांताब्रिया · कातालोनिया · कास्तिया इ लेओन · कास्तिया-ला मांचा · कॅनरी द्वीपसमूह · गालिसिया · नाबारा · पाईज बास्को · बालेआरिक द्वीपसमूह · माद्रिद · मुर्सिया · ला रियोहा · वालेन्सिया\nस्वायत्त शहरे: मेलिया · सेउता\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १४:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-economy-kaustubh-kelkar-marathi-article-1488", "date_download": "2018-05-28T03:16:22Z", "digest": "sha1:UFZTRQ5MF57TXTMSN2HVHT42CONM2ADS", "length": 26124, "nlines": 140, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Economy Kaustubh Kelkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nकौस्तुभ मो. केळकर, आर्थिक घडामोडीचे अभ्यासक\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nअखेरीस सरकारने एअर इंडिया विकून टाकण्याचा निर्णय घेतला. आर्थिक कामकाजविषयक मंत्रिमंडळ समितीने जून २०१७ मध्ये एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीला परवानगी दिली होती. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अर्न्स्ट अँड यंग एलएलपी इंडिया या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस ही घोषणा करण्यात आली. तोट्यात आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या एअर इंडिया आणि दोन उप कंपन्यांमधील हिस्सा विक्रीचे पाऊल अखेर उचलले गेले ही समाधानाची बाब आहे. जनतेकडून घेत असलेल्या कररूपी पैशाची सुरू असलेली ही उधळपट्टी कधीतरी थांबवणे गरजेचे होते, कारण दिवसेंदिवस हा पांढरा हत्ती पोसणे आर्थिकदृष्ट्या परवडत नव्हते.\nढिसाळ कारभार आणि कर्जाचे ओझे\nएकेकाळी देशांतर्गत व्यवसायासाठी ‘इंडियन एअरलाईन्स’ आणि परदेशातील व्यवसायासाठी ‘एअर इंडिया’ अशा दोन स्वतंत्र कंपन्या होत्या. परंतु या दोन्ही कंपन्यांचे काही वर्षांपूर्वी विलीनीकरण करण्यात आले आणि एअर इंडियाचा कारभार सुरू झाला. परंतु दोन्ही कंपन्यांमधील कर्मचारी, व्यवसाय पद्धती वेगळी होती; त्यांचे खऱ्या अर्थाने एकत्रीकरण झाले नाही. याच काळात खासगी विमान कंपन्या या व्यवसायात पाय रोवत होत्या. ‘एअर इंडिया’समोर व्यावसायिक स्पर्धेचे आव्हान उभे राहत होते. परंतु त्याला तोंड देऊन उत्तम कामगिरी करण्याच्या दृष्टीने कोणतीही पावले उचलली गेली नाहीत. विविध सरकारांनी ‘एअर इंडिया’बाबत पूर्वीपासूनच चुकीची धोरणे अवलंबली. परदेश दौऱ्यासाठी ‘एअर इंडिया’च्या ताफ्यातून दोन विमाने बाहेर काढून आणि त्यामध्ये नवी संरचना करून परदेशी घेऊन जाण्याचा प्रघात सुरू झाला. व्यावसायिकदृष्ट्या कंपनी चालवायची असेल तर हे परवडणारे नाही. तसेच पूर्वीच्या युपीए सरकारने कंपनी तोट्यामध्ये असतानासुद्धा १११ विमाने सुमारे ४० हजार कोटी रुपयांना खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये बोईंगची ए ३८० ही विमाने होती. या अनावश्‍यक खरेदीचा फार मोठा बोजा कंपनीवर पडला आणि तोटा, कर्जाचा भार वाढत गेला. तसेच कंपनीच्या विमानांच्या ताफ्यामध्ये बोइंग, एअरबस अशी विमाने आहेत. या अनावश्‍यक वैविध्यामुळे सुटे भाग, देखभाल खर्च वाढला. यामध्ये सुसूत्रता असती तर अशा खर्चात बचत करता आली असती. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे खासगी क्षेत्रातील ‘इंडिगो’ ही कंपनी होय. या कंपनीकडे बहुतांश विमाने एअरबसची आहेत. विमान वाहतूक व्यवसायातील नफा म्हणजे अळवावरचे पाणी. इंडिगो कंपनीने आपली विमाने बाहेरून रंगवताना एका विशिष्ट रंगाचा वापर केला आहे ज्यायोगे विमानाचे हवेतील घर्षण कमी होऊन, इंधन खर्चात सुमारे ३ टक्के बचत होते. हा व्यावसायिक दृष्टिकोन ‘एअर इंडिया’ आणि सरकारकडे आजही नाही. ‘एअर इंडिया’समोरील मोठे आव्हान आपली प्रतिमा सुधारणे आणि एक उत्तम व्यावसायिक दर्जाची विमान कंपनी ग्राहकांसमोर सादर करणे हे होते. सेवेचा दर्जा, विमानांची उशिराने होणारी उड्डाणे, विमानात होणारे तांत्रिक बिघाड आणि या समस्येवरील कायमस्वरूपी तोडग्याचा अभाव. अलीकडच्या काळात विमानात उंदरांचे अस्तित्व आणि यातून विमानाच्या वायरिंग, संपर्क प्रणालीमध्ये निर्माण होणारा धोका हासुद्धा चिंतेचा विषय आहे. काही महिन्यांपूर्वी एअर इंडियाच्या मुंबई - लंडन प्रवासात उंदीर आढळला, तेव्हा विमान इराण देशावरून उडत होते. विमान परत बोलवावे लागले आणि यातून प्रवाशांना झालेला मनस्ताप, दिरंगाई अक्षम्य आहे. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज या संस्थेने ‘एअर इंडिया’चा व्यवसाय चालवण्याचा प्रति किलोमीटर खर्च जास्त आहे असे नमूद केले आहे. उदा. एअर इंडिया प्रति किलोमीटर खर्च - ४.७४ रुपये, जेट एअरवेज ४.३३ रुपये, स्पाइस जेट ३.६० रुपये, तर इंडिगो ३.१६ रुपये अशी आकडेवारी आहे. ‘एअर इंडिया’कडे सुमारे १८ हजार कर्मचारी आहेत, तर ‘इंडिगो’कडे अंदाजे १४ हजार कर्मचारी आहेत. परंतु आज ‘इंडिगो’चा व्यवसायातील वाटा ४० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आहे; तर ‘एअर इंडिया’चा वाटा सुमारे १२ टक्के आहे. ‘एअर इंडिया’च्या ढिसाळ कारभाराची अशी अनेक उदाहरणे आहेत.\nया सर्वांतून कंपनीवरील कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत गेला. आज कंपनीवर सुमारे ४८ हजार कोटी रुपयांचा बोजा आहे. यातील सुमारे ३१ हजार कोटी हे दैनंदिन कामासाठी घेतलेले कर्ज आहे. तर सुमारे १७ हजार कोटी हे विमान खरेदीचे कर्ज आहे. तसेच कंपनीला अनेक वर्षे तोटा होत असून डिसेंबर २०१७ रोजी संचयित तोटा सुमारे ४६ हजार कोटी आहे. आर्थिक वर्षानुसार तोट्याची आकडेवारी पुढील तक्‍त्यामध्ये दिली आहे.\nआर्थिक वर्ष तोटा रुपये कोटी\nएप्रिल ते डिसेंबर २०१७ ६४७७\n(संदर्भ - पब्लिक एंटरप्राइझेस सर्व्हे)\nकोणतीही कंपनी इतकी वर्षे एवढ्या मोठ्या प्रमाणावर तोटा असेल तर चालू शकत नाही. परंतु येथे सरकारच मालक असल्यामुळे हा खेळ सुरू आहे. खासगी क्षेत्रातील एखाद्या कंपनीची अशी परिस्थिती झाली असती तर कंपनीचे अस्तित्व कधीच संपले असते. किंगफिशर एअरलाईन्स हे याचे ठळक उदाहरण आहे.\nविद्यमान आणि पूर्वीच्या सर्व सरकारांनी ‘एअर इंडिया’ आपल्या दावणीला लावली आणि हा हट्ट पुरवण्यासाठी वेळोवेळी ‘एअर इंडिया’ला भांडवल पुरवठा केला. हे सर्व २०२१ पर्यंत कंपनीला सुमारे ३० हजार कोटी रुपये भांडवल पुरवठा करण्यांतर्गत सुरू आहे. आर्थिक वर्षांनुसार सरकारने कंपनीमध्ये किती भांडवल पुरवठा केला हे पुढील तक्‍त्यामध्ये दिले आहे. परंतु याचा काही उपयोग झाला नसून वेळोवेळी पुरवठा केलेल्या भांडवलापेक्षा तोटा जास्त आहे हे या तक्‍त्यांवरून दिसून येते. परंतु यातील दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हे सर्व करदात्यांच्या पैशावर चालले आहे.\nआर्थिक वर्ष भांडवल पुरवठा रुपये कोटी\nएप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ १८००\nएकंदर भांडवल पुरवठा २४९९३\n(संदर्भ - पब्लिक एंटरप्राइझेस सर्व्हे)\n‘एअर इंडिया’ विक्रीचा निर्णय\nवर नमूद केलेली सर्व परिस्थिती पाहता कोणत्याही सरकारला हा खेळ असा सुरू ठेवणे शक्‍य नव्हते. अखेरीस मार्च महिन्याच्या शेवटी सरकारने ‘एअर इंडिया’ विक्रीचा प्रस्ताव सादर केला. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे-\n‘एअर इंडिया’ विक्रीचा सरकारचा प्रस्ताव\n१) ‘एअर इंडिया’मधील ७६ टक्के हिस्सा सरकार विकणार आणि २४ टक्के स्वतःकडे ठेवणार.\n२) ‘एअर इंडिया एक्‍सप्रेस’मधील (माफक दरात सेवा देणारी ‘एअर इंडिया’ची उपकंपनी) १०० टक्के हिस्सा विकणार.\n३) ‘साट्‌स एअरपोर्ट सर्व्हिसेस’मधील (गेटवे सोल्युशन्स आणि खाद्य सेवा देणारी ‘एअर इंडिया’ची उपकंपनी) ५० टक्के हिस्सा विकणार.\n४) ‘एअर इंडिया’च्या स्थावर मालमत्तेची मालकी सरकारकडे राहणार. (यामध्ये मुंबईमधील प्रसिद्ध ‘एअर इंडिया’ इमारतीचा समावेश.)\nएकंदर पाहता हा प्रस्ताव चांगला वाटतो. परंतु खरेदीदार विमान कंपनीला ३२ हजार कोटी रुपयांचा बोजा मोठा वाटू शकतो. कारण या प्रचंड कर्जाने एखादी कंपनी बुडू शकते. यामुळे संभाव्य खरेदीदार हे कर्ज लक्षात घेऊन बोली लावेल. आणखी एक महत्त्वाची अडचण म्हणजे सुमारे १४ हजार कर्मचारी आणि त्यांना एक वर्ष तरी नोकरीतून काढू नये ही अट जे सरकारला इतकी वर्षे जमले नाही, ते नव्या खरेदीदाराकडून ते करून घेऊ इच्छिते. यातून खरेदीदाराला कर्मचाऱ्यांच्या मोठ्या असंतोषाला पहिल्यापासून सामोरे जावे लागेल. कारण या कर्मचाऱ्यांच्या डोक्‍यावर सतत नोकरी जाण्याची टांगती तलवार राहील. हे खरेदीदाराच्या व्यवसायाला मारक ठरेल.\nवर नमूद केल्याप्रमाणे झालेही तसेच. ‘इंडिगो’ या कंपनीने ‘एअर इंडिया’च्या खरेदीमधून माघार घेतली आणि त्यांनी आम्हाला ‘एअर इंडिया’च्या परदेशी वाहतूक व्यवसायात रस आहे; परंतु सरकार संपूर्ण कंपनी एकत्रपणे विकत आहे असे नमूद केले. तर ‘स्पाइस जेट’ या कंपनीने ‘एअर इंडिया’ विकत घेणे ही आमची क्षमता नाही असे सांगितले. तर ‘जेट एअरवेज’ने, ‘एअर इंडिया’चे खासगीकरण करण्याचा सरकारचा निर्णय चांगला आहे. आम्ही त्याचे स्वागत करतो. मात्र आम्ही घेतलेला आढावा, तसेच त्यांनी जारी केलेल्या अटी पाहता आम्ही या खरेदी प्रक्रियेत सहभागी होऊ शकत नाही, असे कंपनीचे उप मुख्याधिकारी अमित अगरवाल यांनी सांगितले. काही परदेशी विमा वाहतूक कंपन्यांनी आम्ही सरकारचा ‘एअर इंडिया’बद्दलच्या प्रस्तावावर विचार करत आहोत, असे मोघमपणे नमूद केले आहे.\nहे सर्व पाहता सरकारने आपल्या प्रस्तावाबाबत परत एकदा विचार करणे गरजेचे आहे. यामधील मनुष्यबळाचा प्रश्‍न मोठा आणि जिकिरीचा आहे. या बाबत ‘ब्रिटिश एअरवेज’चे उदाहरण घेता येईल. १९८३ मध्ये ‘ब्रिटिश एअरवेज’ विकताना तत्कालीन सीईओ कॉलिन मार्शल यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना स्वेच्छेने सेवानिवृत्तीसाठी अतिशय आकर्षक पॅकेज दिले. वेळप्रसंगी मोठा तोटा सहन केला. नंतर कंपनीच्या खर्चात मोठी कपात करून ‘ब्रिटिश एअरवेज’ आर्थिकदृष्ट्या सक्षम केली. नंतर कंपनीच्या समभागांची विक्री केली. याला चांगल्या किमतीला मोठा प्रतिसाद मिळाला आणि ‘ब्रिटिश एअरवेज’चा प्रश्‍न सुटला.\nआणखी एक महत्त्वाचे म्हणजे, सरकारला या विक्रीतून चांगली किंमत मिळवायची असेल तर कंपनीच्या व्यवसायाचे विभाजन करून विक्री केली पाहिजे. ‘एअर इंडिया’च्या परदेशी वाहतूक व्यवसायात अनेक कंपन्यांना रस आहे. उदा. इंडिगो. कारण ‘एअर इंडिया’चे परदेशी हवाई वाहतूक व्यवसायातील ‘लॅंडिंग स्लॉट्‌स’ अतिशय बहुमूल्य आहेत.\nहा व्यवसाय स्वतंत्रपणे विकल्यास चांगली किंमत येईल. तसेच ‘एअर इंडिया एक्‍सप्रेस’कडे आखातामधील वाहतूक व्यवसायात महत्त्वाचे ‘लॅंडिंग स्लॉट्‌स’ आहेत. कंपनीची स्वतंत्र विक्री केल्यास या कामाला योग्य मूल्य मिळून शकेल.\nया सगळ्यातून सरकारने धडा घेऊन चौकटीबाहेर विचार करून लवकरात लवकर ‘एअर इंडिया’ विकून टाकणे आर्थिकदृष्ट्या शहाणपणाचे ठरेल. कारण जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून हा हौसेचा हत्ती किती दिवस पोसायचा हे एकदा ठरवावे लागेल. यातच सर्वांचे हित आहे.\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीय लाल किल्ला दत्तक दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला केंद्र सरकारने...\nआडवे शब्द १. पैदास, उत्पन्न, ३. शंका, संशय...\n‘फेक न्यूज’ प्रकरणी पत्रकारांवर निर्बंध घालण्याचा सरकारचा प्रयत्न फसला. आता या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-1065", "date_download": "2018-05-28T03:25:25Z", "digest": "sha1:HEDVZVNFKBFTA4DTRYPD3BK57AJQQZSH", "length": 14390, "nlines": 116, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 19 जानेवारी 2018\nगेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सेरेनाने मुलीला (ऑलिंपिया) जन्म दिला, पण ही जिद्दी महिला टेनिस कोर्टपासून काही दूर गेली नव्हती. तिचा दैनंदिन सराव सुरूच होता. ३० डिसेंबरला तिने प्रदर्शनीय सामन्याद्वारे पुनरागमनाची चाचपणी केली.\nग्रॅंडस्लॅम टेनिस मोसमाची सुरवात ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेने होते. आई झाल्यानंतर सेरेना विल्यम्स नव्या वर्षात स्पर्धात्मक टेनिसमध्ये पुनरागमन करण्यास उत्सुक होती. सेरेना ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेतील गतविजेती त्यावेळी ती आठ आठवड्यांची गर्भवती होती, असे असूनही तिने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये झुंजार खेळ करत विजेतेपदास गवसणी घातली होती. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकण्याची तिची ती सातवी वेळ. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सेरेनाने मुलीला (ऑलिंपिया) जन्म दिला, पण ही जिद्दी महिला टेनिस कोर्टपासून काही दूर गेली नव्हती. तिचा दैनंदिन सराव सुरूच होता. ३० डिसेंबरला तिने प्रदर्शनीय सामन्याद्वारे पुनरागमनाची चाचपणी केली. अबुधाबी येथे ती येलेना ऑस्टापेन्को हिच्याविरुद्ध खेळली, पण पुरेशा स्पर्धात्मक सरावाअभावी पराभूत झाली. साहजिकच तिने आपल्या ‘टीम’शी चर्चा करून मेलबर्नमधील ग्रॅंडस्लॅम स्पर्धेतील माघारीचा निरोप आयोजकांना पाठविला. २०११ नंतर प्रथमच सेरेना या स्पर्धेत खेळणार नाही. पूर्णपणे तयार असशील तेव्हाच स्पर्धेत खेळ, असे प्रशिक्षक व तिच्या संघातील सहकाऱ्यांनी तिला सांगितले.\nआपण खेळू शकतो, परंतु फक्त सहभागासाठी खेळायचे नाही, असे सांगत सेरेनाने माघार घेतली. तिचा निर्णय योग्यच आहे. सेरेनाने कारकिर्दीत २३ ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकून विक्रम रचला आहे. मार्गारेट कोर्टच्या सर्वकालीन २४ ग्रॅंडस्लॅम स्पर्धा विजेतेपदांशी बरोबरी साधण्यासाठी सेरेनाला आणखी एक करंडक हवा आहे. या विक्रमाशी बरोबरी साधणे हे सेरेनाच लक्ष्य आहे हे स्पष्टच आहे, म्हणूनच मुलीला जन्म दिल्यानंतर पुन्हा स्पर्धात्मक टेनिस खेळू इच्छिते.\nसेरेनाने मेलबर्न पार्कवर सात वेळा करंडकासह जल्लोष केलेला आहे. याठिकाणी तिने पहिले यश २००३ मध्ये मिळविले. सेरेनाने पहिला ग्रॅंडस्लॅम करंडक १९९९ मध्ये अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जिंकून मिळविला होता. त्यानंतर चार वर्षांनी ती ऑस्ट्रेलियन विजेती ठरली. पंधरा वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत बाजी मारताना या अमेरिकन खेळाडूने आपली थोरली बहीण व्हीनस विल्यम्स हिला नमविले होते. २०१७ मध्ये तिने पुन्हा व्हीनस हिलाच नमवून ही स्पर्धा जिंकली. मध्यंतरीच्या या काळात या ठिकाणी विजेतेपद मिळविताना तिने लिंडसे डेव्हनपोर्ट (२००५), मारिया शारापोवा (२००७), दिनारा साफिन (२००९), जस्टिन हेनिन (२०१०), पुन्हा मारिया शारापोवा (२०१५) यांना हरविले होते. २०१६ मधील स्पर्धेत तिला अंतिम लढतीत अँजेलिक केर्बर हिने हरविले होते, परंतु सेरेनाने गतवर्षी जबरदस्त भरारी घेत विजेतेपद पटकावले होते. मात्र आता तिला ही स्पर्धा जिंकण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.\nबेल्जियमची माजी अव्वल महिला टेनिसपटू किम क्‍लायस्टर्स हिला ग्रॅंडस्लॅम स्पर्धेतील ‘सुपर मॉम’ मानले जाते. आई बनल्यानंतर तिने तीन ग्रॅंडस्लॅम स्पर्धा जिंकल्या. २००७ मध्ये तिने ‘ब्रेक’ घेतला. बाळंतपणानंतर तिने पुनरागमन केले. २००९ मध्ये ती अमेरिकन ओपन स्पर्धेत बिगरमानांकित व वाइल्ड कार्ड खेळाडू होती, अफलातून जिगर प्रदर्शित करत तिने विजेतेपदास गवसणी घातली.\n१९८० मध्ये आई बनल्यानंतर इव्होनी गूलागाँग हिने विंबल्डन स्पर्धा जिंकली होती, त्यानंतर ग्रॅंडस्लॅम जिंकणारी क्‍लायस्टर्स ही पहिली ‘मॉम’ बनली. तिने नंतर २०१० मध्ये अमेरिकन ओपन विजेतेपद राखले, तसेच २०११ मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन किताबही जिंकला. अमेरिकेची माजी अव्वल मानांकित लिंडसे डेव्हनपोर्ट हिनेही आई बनल्यानंतर दोन वेळा पुनरागमन केले होते, तर गतवर्षी मुलास जन्म दिल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीनंतर व्हिक्‍टोरिका अझारेन्का हिने विंबल्डन स्पर्धेच्या चौथ्या फेरीपर्यंत प्रगती साधली होती.\nविजेतेपद ः ७ (२००३, २००५, २००७, २००९, २०१०, २०१५, २०१७)\nअंतिम फेरी ः १ (२०१६)\nउपांत्यपूर्व फेरी ः ३ (२००१, २००८, २०१३)\nटेनिस ऑस्ट्रेलियन ओपन सेरेना विल्यम्स अमेरिकन ओपन टेनिस विंबल्डन\nअभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभियंता म्हणून नोकरीत गुरफटून घ्यावे, की टेबल...\nगोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची महिला टेबल टेनिसपटू मणिका बत्रा ‘...\nफेडररची ग्रॅंड स्लॅम द्विदशकपूर्ती\nलबर्न येथे स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने सहाव्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत...\nटेबल टेनिसपटू शरथची ‘कमाल’\nभारताचा अनुभवी आणि यशस्वी टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमाल याने आपल्या दीर्घ...\nलंडनमध्ये झालेल्या एटीपी वर्ल्ड टूर फायनल्सची अंतिम फेरी गाठून बल्गेरियाच्या ग्रिगोर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://aisiakshare.com/comment/164462", "date_download": "2018-05-28T03:14:30Z", "digest": "sha1:6DA23TY3NU3CBYFCXUBAOR7EKSAZABER", "length": 8176, "nlines": 96, "source_domain": "aisiakshare.com", "title": " अनवट | ऐसीअक्षरे", "raw_content": "\nगजेंद्र अहिरेंचा अनवट चित्रपट पहायचा आहे. Youtube, amazon वर शोधून बघितला, भेटत नाही. कसा मिळवायचा\nइथे कुणी पाहिला आहे का\nधाग्याचा प्रकार निवडा: :\nह्या अनवट चित्रपटाचे काही नाव\nह्या अनवट चित्रपटाचे काही नाव आहे की नाही\nचित्रपटाचे नाव: अनवट (२०१४)\nआदिनाथ कोठारे, उर्मिला कानेटकर\nसंगीत : शंकर एहसान लॉय\n(यातल्या गाण्यांमुळेच मला चित्रपटाबद्दल कळलं. ये रे घना आणि तरुण आहे रात्र अजुनी. खूप सुंदर बनवलीत गाणी अगदी लतादीदींना तोड. तरुण आहे रात्र शंकर महादेवन च्या आवाजात, imagination च्या बाहेर पण awesome अगदी लतादीदींना तोड. तरुण आहे रात्र शंकर महादेवन च्या आवाजात, imagination च्या बाहेर पण awesome\nकोई हमे सताये क्यूँ\nस्मृतिदिन : संगीतकार बुलो सी. रानी (२५ मे १९९३)\nजन्मदिवस : लोकभाषा अभ्यासक केशव भवाळकर (१८३१), अणुकेंद्रकाच्या विभाजनाच्या संशोधकांपैकी एक नोबेलविजेते जॉन कॉकक्रॉफ्ट (१८९७), पर्यावरणतज्ज्ञ रेशल कार्सन (१९०७), लेखक बाळ सामंत (१९२४), ज्ञानपीठविजेते लेखक भालचंद्र नेमाडे (१९३८), क्रिकेटपटू रवी शास्त्री (१९६२)\nमृत्युदिवस : क्षय, कॉलरा, अँथ्रॅक्स इ. होण्याची कारणे शोधणारे नोबेलविजेते, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक (१८४३), स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू (१९६४), संगीतसमीक्षक व संस्कृतचे अभ्यासक अरविंद मंगरूळकर (१९८६), एन्झाईम्स, प्रथिने आणि विषाणूंचा अभ्यास करणारा नोबेलविजेता जॉन नॉर्थरॉप (१९८७), इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी शोधणारा नोबेलविजेता अर्न्स्ट रूस्का (१९८८), विचारवंत, संस्कृतपंडित, ‘मराठी विश्वकोशा’चे प्रधान संपादक, साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी (१९९४), संसदपटू, अर्थतज्ज्ञ व घटनापंडित मिनू मसानी (१९९८)\n१९०८ : खिलाफत दिवस.\n१९३० : त्या काळची जगातली सगळ्यात उंच असलेली ख्राईस्लर इमारत लोकांसाठी खुली झाली.\n१९३९ : डी. सी. कॉमिक्सने बॅटमॅनची पहिली चित्रकथा प्रकाशित केली.\n१९५१ : तारापोरवाला मत्सालयाचे राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्या हस्ते उद्घाटन.\n१९६७ : ऑस्ट्रेलियाने स्थानिक मूलनिवासी लोकांना लोकसंख्यागणनेत मोजण्याचे ठरवले.\n१९८६ : 'ड्रॅगन क्वेस्ट' हा पहिला 'रोल-प्लेयिंग' व्हिडीयो गेम प्रकाशित.\n१९९४ : वीस वर्षे विजनवासात घालवल्यानंतर ७५ वर्षीय नोबेलविजेता विद्रोही लेखक अलेक्सांद्र सोल्झेनित्सिन रशियात परतला.\n१९९७ : अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने बिल क्लिंटन राष्ट्रध्यक्ष असताना त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा खटला चालवण्याची परवानगी दिली.\n१९९९ : आंतरराष्ट्रीय न्यायालयाने हेग येथे स्लोबोदान मिलोसेविचवर कोसोवोमध्ये माणुसकीविरुद्ध अत्याचारांबद्दल गुन्हा दाखल केला.\nदिवाळी अंक - २०१५\nभा. रा. भागवत विशेषांक\nनवीन संकेताक्षरासाठी विनंती करा.\nसध्या कोण कोण आलेले आहे\nसध्या 3 सदस्य आलेले आहेत.\nऐशा रसां ऐसे रसिक...\nऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/belgaum-news-karnataka-assembly-election-113795", "date_download": "2018-05-28T03:39:19Z", "digest": "sha1:TBUKBURXXIV44CDNCZAIIN2GLBCJVM3S", "length": 12382, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Belgaum News Karnataka Assembly Election बेळगावात उमेदवारांची ‘नॉक द डोअर’ मोहीम | eSakal", "raw_content": "\nबेळगावात उमेदवारांची ‘नॉक द डोअर’ मोहीम\nगुरुवार, 3 मे 2018\nबेळगाव - जाहीर प्रचाराला जोर आलेला असताना आता घरोघरच्या प्रचारावरही उमेदवारींनी भर दिला आहे. काही उमेदवारांचे कार्यकर्ते घरोघरी फिरुन कुटुंब प्रमुखांचे मोबाईल क्रमांक टिपून घेत आहेत. मतदानापूर्वीच घरोघरी मतदारांच्या चिठ्ठ्या पोच करण्यासाठी हा आटापीटा केला जात आहे. गल्लोगल्ली ही ‘नॉक द डोअर’ मोहीम सुरू झाली आहे.\nऊन तापतेय तसे उमेदवारांच्या प्रचाराचा वेगही वाढतोय. परंतु, प्रचाराच्या वाढलेल्या वेगावर तापलेल्या उन्हाचा परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळेच अनेक उमेदवार सकाळी लवकर प्रचाराला बाहेर पडून दुपारपर्यंत पुन्हा दरवाजाआड खलबते करण्यात गुंतलेले दिसून येत आहेत.\nबेळगाव - जाहीर प्रचाराला जोर आलेला असताना आता घरोघरच्या प्रचारावरही उमेदवारींनी भर दिला आहे. काही उमेदवारांचे कार्यकर्ते घरोघरी फिरुन कुटुंब प्रमुखांचे मोबाईल क्रमांक टिपून घेत आहेत. मतदानापूर्वीच घरोघरी मतदारांच्या चिठ्ठ्या पोच करण्यासाठी हा आटापीटा केला जात आहे. गल्लोगल्ली ही ‘नॉक द डोअर’ मोहीम सुरू झाली आहे.\nऊन तापतेय तसे उमेदवारांच्या प्रचाराचा वेगही वाढतोय. परंतु, प्रचाराच्या वाढलेल्या वेगावर तापलेल्या उन्हाचा परिणाम होताना दिसत आहे. त्यामुळेच अनेक उमेदवार सकाळी लवकर प्रचाराला बाहेर पडून दुपारपर्यंत पुन्हा दरवाजाआड खलबते करण्यात गुंतलेले दिसून येत आहेत.\nकाही उमेदवारांनी आपली एक टीम गल्लोगल्ली पाठवून प्रत्येक घरातील कुटुंबप्रमुखाचा मोबाईल क्रमांक मिळवण्यास सुरु केली आहे. प्रत्येक उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडे मतदार यादी आहे. त्याद्वारे ‘नॉक द डोअर’ मोहीम राबविली जात आहे. मोबाईल क्रमांक कशासाठी, अशी विचारणा केली असता मतदार चिठ्ठ्या पोहोचविण्याची ही तयारी असल्याचे सांगण्यात आले.\nकुटुंबप्रमुखांचा मोबाईल क्रमांक मिळविण्याची धडपड\nमतदार चिठ्ठ्या देण्याची तयारी\nगल्लोगल्ली समर्थक लागले फिरु\nसकाळी मोहीम; दुपारी नियोजन\nभारताच्या तीन कसोटी संशयाच्या भोवऱ्यात\nनवी दिल्ली / मुंबई - खेळपट्टीचे स्वरूप बदलण्याच्या स्वरूपावरून अल जझिराने केलेल्या स्टिंगबाबतची चौकशी आयसीसीने सुरू केली आहे. त्यात भारताच्या तीन...\nतुर्भेतील वृद्धेच्या खूनप्रकरणी आरोपीला जळगावात अटक\nनवी मुंबई - तुर्भे सेक्‍टर-22 मधील जमुना निवासमधील सुमन बबन हांडे (वय 70) यांचा खून करणाऱ्या विजय आत्माराम बनसोडे (वय 27) याला एपीएमसी...\nकर्ज माफीसाठी सोमवारी कर्नाटक बंद\nबेळगाव - पीक कर्ज माफीसाठी शेतकरी संघटना एकीकडे पुढे सरसावत असताना भाजपने त्यामध्ये आता उडी घेतली आहे. पक्षाची सत्ता आल्यास 24 तासात सरसकट पीक...\nऑनलाइन व्यवहाराचे बदल आत्मसात करा - चंद्रशेखर ठाकूर\nयेवला - डिजिटल व्यवहाराविषयी आपल्यात अनेक गैरसमज आहेत. मात्र या व्यवहारात घाबरण्याचे कारण नसून पीओएस (स्वप), भीम एप, मोबाईल बँकिंगने घरबसल्या सर्व...\nबेळगाव - मिसरूडही न फुटलेल्या तिघा तरुणांनी गेल्या दोन आठवड्यात बाजारपेठेतील सातहून अधिक दुचाकी चोरल्या होत्या. पोलिसांनी जंगजंग पछाडले, तरी ते हाती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/rahul-gadpale-appointed-chief-content-curator-sakal-media-group-103628", "date_download": "2018-05-28T03:39:06Z", "digest": "sha1:ZWP6W2P2L6BYMMCWJZKFNZ2DMLTOFFZM", "length": 12877, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rahul Gadpale appointed as Chief Content Curator of Sakal Media Group राहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍युरेटर; फडणीस पुण्याचे कन्टेंट क्‍युरेटर | eSakal", "raw_content": "\nराहुल गडपाले ‘सकाळ’चे चीफ कन्टेंट क्‍युरेटर; फडणीस पुण्याचे कन्टेंट क्‍युरेटर\nरविवार, 18 मार्च 2018\nराहुल गडपाले सध्या ‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीचे संपादक आहेत. विविध माध्यम समूहांमध्ये संपादकीय जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. राजकारण, शहरीकरण, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा आदी त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.\nपुणे : सकाळ माध्यम समूहाच्या संपादक संचालकपदी श्रीराम पवार आणि चीफ कन्टेंट क्‍युरेटरपदी (मुख्य संपादक) राहुल गडपाले यांची नियुक्ती झाली आहे. पुणे आवृत्तीच्या कन्टेंट क्‍युरेटरपदी (संपादक) सम्राट फडणीस आणि समूहाच्या एक्‍झिक्‍युटिव्ह कन्टेंट क्‍युरेटरपदी शीतल पवार यांची नियुक्ती झाली आहे.\nमाहितीचा वेग आणि उपलब्धता, सोशल मीडियाचा विस्तार आणि मुद्रित माध्यमाची विश्वासार्हता या घटकांचा विचार करून समूहाने संपादकपदाच्या जबाबदाऱ्यांमध्ये वाढ केली आहे. माहितीची विश्वासार्हता या प्राथमिक घटकासोबत वाचकांना विविध माध्यमांद्वारे आणि सर्वंकष माहिती पुरविणे ही ‘क्‍युरेटर’ची जबाबदारी आता संपादकीय कामकाजाचा प्रमुख भाग राहील.\nश्रीराम पवार गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळ समूहात विविध संपादकीय पदांवर कार्यरत आहेत.\nराहुल गडपाले सध्या ‘सकाळ’च्या मुंबई आवृत्तीचे संपादक आहेत. विविध माध्यम समूहांमध्ये संपादकीय जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत. राजकारण, शहरीकरण, गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधा आदी त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.\nसम्राट फडणीस ‘सकाळ’च्या डिजिटल माध्यमाचे निवासी संपादक आहेत. विद्यार्थी बातमीदार ते संपादक असा त्यांचा विविध माध्यम समूहांमधील प्रवास आहे.\nशीतल पवार संगणक अभियंता आहेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायसेन्स (टीआयएसएस) संस्थेतून त्यांनी समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. शहरीकरण, माध्यमे आणि राजकारण आदी त्यांचे अभ्यासाचे विषय आहेत.\nगडपाले ‘सकाळ’ समूहाच्या सर्व आवृत्त्यांच्या संपादकीय समन्वयाची, मुख्य संपादकपदाची जबाबदारी सांभाळतील. फडणीस पुणे आवृत्तीच्या संपादकीय समन्वयाची, संपादकपदाची जबाबदारी सांभाळतील.\nआयपीएलचा एकूण मोसम ठरला अगदी रोमहर्षक\nयंदाच्या आयपीएलमध्ये प्रत्येक संघाच्या कर्णधाराने ठसा उमटविला. कोलकाता नाईट रायडर्सच्या दिनेश कार्तिकने संघाला सर्वाधिक गरज असताना पुढाकार घेतला....\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nपालिकेच्या आरोग्य विभागाकडे प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव\nपुणे - पावसाळ्यातील आजार रोखण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे पुरेसे तांत्रिक (प्रशिक्षित ) मनुष्यबळच नाही....\nडॉ.आंबेडकरांच्या राष्ट्रीय सुरक्षा विचारांवर अभ्यासक्रम\nपुणे - \"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय राष्ट्रीय सुरक्षा यावरील विचार' या विषयावर एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.smartdost.in/tips-for-pink-lips/", "date_download": "2018-05-28T02:53:27Z", "digest": "sha1:JC6NMHJQYV5NC2BTIIXQLR2KNLUFDQMH", "length": 9128, "nlines": 63, "source_domain": "www.smartdost.in", "title": "5 टिप्स पिंकी ओठांसाठी | | SmartDost - marathi website for interesting information", "raw_content": "\n5 टिप्स पिंकी ओठांसाठी\nगुडलाइफ, लाइफ टिप्स | 0 |\nपिंक गुलाबी ओठांची बात कूछ अलग ही होती है. सौंदर्य खुलून दिसायला पिंक ओठ मदत करतात म्हणूनच आपले ओठ गुलाबी करायला स्त्रीवर्ग बरेचसे प्रयत्न करतात. यामध्ये लिपस्टिक लावण्या सारखे बाह्य उपचार असतील वा वेग वेगळे टॉनिक प्राशन करण्यासारखे औषधी उपचार असतील. नेट सर्फ करताना स्मार्टदोस्तला पिंकी ओठांसाठी कोणते नैसंर्गिक उपाय आहेत याची माहिती मिळाली. तीच आतां तुमच्या समोर. खरे पाहता सुंदरतेचं रंगाशी असे रिलेशन जोडणे बरोबर नाही असे स्मार्टदोस्तला वाटते. तरीसुद्धा “पिंकी लिप्स” पाहिजेच असतील तर…..\n1. गोडवा मधाचा : लिंबू व मधाचा पॅक\nओठांचे सौंदर्य वाढवण्यासाठीचा एक उत्तम आणी असरदार उपाय म्हणून लिम्बूमधाचा पॅक उपयोगी होतो. समप्रमाणात यांचे मिश्रण ओठांना लावल्यास ओठ माऊशार होतातच पण क्लिनिंगपण होते. हे मिश्रण ओठांना लावून साधारणपणे अर्धा तास ओठावर राहुदे. नंतर पाण्याने ओठ क्लीन करा अन पहा ओठामाधला फरक. अनेक वेळा हा उपचार चांगला रिझल्ट देतो. उनांमुळे टॅन झालेल्या ओठांसाठी हा चांगला उपाय.\n2. लाली बीटरुटची :\nबीटरूट आपल्या हेल्थसाठी चांगले असते हे आपण जाणतोच. परंतू याच बीटरूटचा उपयोग ओठावरील टॅन घालवण्यासाठी होतो हे अनेकांना कदाचित माहित नाही. जमेल तेव्हा बीटरूटचा एक तुकडा, ओठांचा मसाज केल्यासारखा हळूवारपणे ओठावरून फिरवत रहा. लिपस्टिकच्या अतीवापरामुळे झालेले नुकसान कमी होण्यास याचा उपयोग होतो.\n3. कोवळी काकडी अन कोवळे ओठ :\nकाकडीचा ब्युटी ट्रिटमेंटमध्ये जसा त्वचा सौंदर्यासाठी जादुई उपयोग होतो तसाच ओठांसाठीही होतो. काकडीचा रस ओठांवर लावल्यास ओठांचा ओलावा वाढण्यास उपयोग होतो. तसेच काळसरपणा आला असेल तर दूर होतो. हा उपचार असरदार आहे असे बऱ्याच वेळा लक्षात आले आहे.\n4. मध – साखरेचा खरखरीतपणा :\nटायटल जरा ऑड वाटते पण स्मार्टदोस्तला मध आणी साखरेने तुम्ही स्क्रबिंग करू शकता हे सांगायचे आहे. मध आणी त्यात साखरेची बारीक पूड मिक्स करून तुम्ही एक घरगुती स्क्रब करू शकता. या मिश्रणाने ओठांचा हळुवार मसाज करा. ओठावरील डेड स्कीन निघून जायला यामुळे मदत होते. अंततः ओठ गुलाबी आणि लवचिक होण्यास यामुळे मदत होते.\n5. अनारदाना अनारकली :\nअनारकलीसारखे म्हणजे डाळींबाच्या लालचूटूक रसदार दाण्यासारखे ओठ हवे असतील तर आनारदाना खूप उपयोगी. जरासे दाणे चुरून घ्या, त्यात पेस्ट होण्यापुरते थंड दुध मिसळा. तयार झालेली पेस्ट ओठांवर लावा अन पेस्ट पूर्ण वाळूद्या. नंतर ओठ धुवून घ्या अन मिळवा मनपसंद ओठ काही आठवड्यातच.\nता. क. : वरील उपाय करत असतानाच काही बाबी लक्षात असुद्या. पाणी शरीरासाठी एक आवश्यक घटक आहे. तेव्हा पाण्याचा इनटेक पुरेसा असावा. पुरेसा म्हणजे किती याची माहिती मिळवायचा स्मार्ट दोस्तने प्रयत्न केला असता दिवसभरात पुरुषानी अंदाजे 3 लिटर व स्त्रियांनी 2.5 लिटर पाणी प्यावे असे अनुमान नेटवर वाचनात आले. ओठांची काळजी घेणार असाल तर खाणेसुद्धा काळजीपूर्वक असावे. तयारी असेल तर पिंकी लिप्स दूर नाहीत.\nPreviousबॅटरीचे लाईफ वाढवण्याचे 5 उपाय\nNextपृथ्वीवरील पहिले अणुयुध्द भारतात झाले असावे असे वाटणारे 5 पुरावे\nलग्नाआधी या 5 गोष्टींची चर्चा लाईफ पार्टनरबरोबर जरुर करा.\nचालता बोलता टेक्स्टींग : पब्लिकमध्ये वाईट दिसणाऱ्या 5 सवयी\nबंदी असलेली 5 ठिकाणे\nयशाची 5 सूत्रं : स्टिव्ह बॉल्मर\nस्टिव्ह जॉब्स यांचे 6 Success Rules\nपरग्रहवासियांसाठी दिशादर्शक अन वीज निर्मिती – पिरॅमिडबद्दलच्या या 5 समजुती खऱ्या असतील का\nरिलेशनशिप धोक्यात टाकणाऱ्या 5 सवयी\nदोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/maharashtra/combined-defense-first-shruti-pune-results-public-service-commission/", "date_download": "2018-05-28T03:38:00Z", "digest": "sha1:VBCHVA655JQ4DB7Q5HMCSJVZMEACMKYS", "length": 33757, "nlines": 374, "source_domain": "www.lokmat.com", "title": "In The 'Combined Defense', The First Of The Shruti In Pune, The Results Of Public Service Commission | ‘कम्बाइन्ड डिफेन्स’मध्ये पुण्याची श्रुती देशात प्रथम, लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nPalghar Bypoll 2018 : भाजपा रडीचा डाव खेळतंय, साम,दाम दंड भेद सुरू - हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक : वसई तालुक्यातील सायावन, मेढे, माजीवली मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबा,\nजम्मू काश्मीरमध्ये शोपियन जिल्ह्यात आयईडीचा स्फोट; तीन जवान जखमी\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक : वसई तालुक्यातील सायावन, मेढे, माजीवली मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबा,\nजम्मू काश्मीरमध्ये शोपियन जिल्ह्यात आयईडीचा स्फोट; तीन जवान जखमी\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\n‘कम्बाइन्ड डिफेन्स’मध्ये पुण्याची श्रुती देशात प्रथम, लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर\nकेंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या ‘कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (सीडीएस) या परीक्षेत पुण्याची श्रुती विनोद श्रीखंडे मुलींमध्ये देशात पहिली आली आहे.\nपुणे - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मार्फत घेण्यात आलेल्या ‘कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (सीडीएस) या परीक्षेत पुण्याची श्रुती विनोद श्रीखंडे मुलींमध्ये देशात पहिली आली आहे. लष्करात ब्रिगेडियर असलेल्या विनोद श्रीखंडे यांची श्रुती मुलगी असून, तिने वडिलांचा वारसा पुढे कायम ठेवला आहे.\nश्रुती सध्या पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेत आहे. ती ५ वर्षांचा लॉचा कोर्स करीत असून, शेवटच्या ५व्या वर्षाला आहे. गेल्या ७ महिन्यांपासून ती सीडीएस परीक्षेचा अभ्यास करीत होती. लेखी परीक्षा व मुलाखत असे या परीक्षेचे स्वरूप आहे. गुरुवारी रात्री उशिरा यूपीएससीच्या संकेतस्थळावर सीडीएस परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये मराठमोळ्या श्रुतीने देशात अव्वल येत झेंडा रोवला आहे. ती मूळची साताºयाची असून, गेल्या ७ वर्षांपासून पुण्यामध्ये शिक्षण घेत आहे.\nदेशभरातील फक्त २३२ विद्यार्थीच या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. मुलांमध्ये निपूर्ण दत्ता देशात पहिला आला आहे, तर व्ही. विक्रम दुसरा व सोहम उपाध्याय तिसरा आला आहे. मुलींमध्ये श्रुतीपाठोपाठ गरिमा यादव दुसरी, तर नोयोनिका बिंदा तिसरी आली. चेन्नईतील अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनीमध्ये (ओटीए) एप्रिल २०१८पासून सीडीएसच्या प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. लष्करातील नॉन टेक्निकल स्वरूपाचे हे प्रशिक्षण असणार आहे. यामध्ये बौद्धिक क्षमतेबरोबरच शारीरिक क्षमता हा तितकाच अधिक महत्त्वाचा भाग असणार आहे. ओटीएची ही १०७ वी तुकडी आहे.\nसीडीएस परीक्षेत देशात पहिली आलेली श्रुती लोखंडे लॉ कॉलेजच्या परीक्षेतही सुरुवातीपासूनच\nटॉपर राहात आल्याचे श्रुतीच्या मैत्रिणी शिल्पा पाटील, देविका द्विवेदी यांनी सांगितले. लॉ, सीडीएस परीक्षेचा अभ्यास करण्याबरोबरच कॉलेजमधील इतर अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये श्रुती सहभागी होत होती, असे त्यांनी सांगितले.\nआयएलएस लॉ कॉलेजची विद्यार्थिनी असलेली श्रुती श्रीखंडे ही सीडीएस परीक्षेत देशात पहिली आल्याचे समजताच तिच्या मैत्रिणींनी लगेच तिच्या घरी धाव घेतली. तिची गळाभेट घेऊन कौतुकाचा वर्षाव केला. आपल्या मैत्रिणीने मिळविलेल्या या यशामुळे त्यांना खूप आनंद झाला होता. श्रुतीसोबत त्यांनीही प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना मुलाखती दिल्या. दुपारी त्या सगळ्या जणी आयएलएस लॉ कॉलेजमध्ये आल्या. तिथे सगळ्यांनी एकच जल्लोष केला. कॉलेजच्या प्राचार्य वैजयंती जोशी यांच्यासह सर्वच प्राध्यापकांनी श्रुतीचे मन:पूर्वक अभिनंदन करून तिला शुभेच्छा दिल्या.\nडिफेन्समध्ये जायचे असेल तर अभ्य्ाांसाबरोबरच फिजिकल फिटनेस चांगला असणे आवश्यक\nआहे. त्यामुळे मी त्याकडेही नेहमी लक्ष दिले.\nत्यासाठी दररोज ६ ते ८ आठ किलोमीटर रनिंग करायचे. त्याचबरोबर मैत्रिणींसोबत ट्रेकिंगला\nजायचे. लॉ व सीडीएस परीक्षा असा दोन्हीचा\nअभ्यास एकाच वेळी करावा लागत होता. त्यासाठी नियमित अभ्यास केला. सीडीएसच्या परीक्षेसाठी बेसिक पक्के करण्यावर भर दिला, असे श्रुती श्रीखंडे हिने सांगितले.\nआत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जा\nमी शाळेत असल्यापासून लष्करी सेवेत जाण्याचे स्वप्न बाळगले होते, ते आता प्रत्यक्षात उतरले आहे. यूपीएससीकडून घेतल्या जाणाºया या परीक्षेला विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने सामोरे जावे. विशेषत: मुलाखतीच्या वेळी तुमचा अधिक कस लागतो, असे श्रुती श्रीखंडे हिने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.\nसीडीएसच्या मुलाखतीमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले. त्याची तुम्ही कशी उत्तरे देता, किती वेळात त्याला प्रतिसाद देता याकडे बारकाईने लक्ष दिले जाते. मी लॉचा अभ्यास करतानाच गेल्या ७ महिन्यांपासून सीडीएस परीक्षेचाही अभ्यास केला. अभ्यासाबरोबरच इतर वाचन, चित्रपट पाहणे आदी छंदही जोपासले. परीक्षेचा फार ताण न घेता आत्मविश्वासाने याला सामोरे गेल्यास निश्चितच यश मिळते, असा विश्वास श्रुतीने व्यक्त केला. लष्करात असलेले वडील, आई तसेच शिक्षकांचे मार्गदर्शन व पाठिंबा यामुळेच हे यश मिळू शकल्याची भावना तिने व्यक्त केली.\nमुलींसाठी डिफेन्स हे चांगले करिअर\nश्रुतीने डिफेन्समध्ये यावे अशी माझी इच्छ होती, मात्र त्याबाबतचा निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मी तिला दिले होते. तिने सीडीएसच्या परीक्षेत देशात प्रथम येऊन मिळविलेल्या यशाबद्दल मला गर्व वाटतो. मुलींसाठी डिफेन्सची सेवा खुली करण्याचा चांगला निर्णय घेण्यात आला आहे. निश्चितच डिफेन्स हे मुलींसाठी चांगले करिअर ठरू शकेल.\n- विनोद श्रीखंडे, ब्रिगेडिअर\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nडेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस रविवारी रद्द\nलष्करी अधिका-याचा खून, पदपथावर राहत असल्याची पोलिसांची माहिती\nपुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागणार, भामा-आसखेड प्रकल्पग्रस्त\nमहिलेवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद\nऊसतोडणी कामगारांची मुले आजही फडातच, जिल्हा परिषदेचे लक्ष नाही\nघरांची पडझड : कामगारांना घर देता का घर \n‘कोकण पदवीधर’साठी कांटे की टक्कर\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nएसटीची ‘प्रवासी वाढवा’ योजना १७ वर्षांनंतर बंद\nमोदी सरकारच्या काळात महाराष्ट्राला सर्वाधिक निधी\nकारागृह अधिकारी, रक्षकांचा आहार भत्ता वाढला\nकारागृहातील हवालदारांना आता पोलिसांची वेतनश्रेणी\nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/nagpur/second-phase-nagpur-metro-will-be-completed-2022/", "date_download": "2018-05-28T03:38:03Z", "digest": "sha1:354IDLBTGSWIYHM6HZVD3MLNJKVFDQBG", "length": 33013, "nlines": 367, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Second Phase Of Nagpur Metro Will Be Completed By 2022 | नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा २०२२ पर्यंत पूर्ण होणार | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nPalghar Bypoll 2018 : भाजपा रडीचा डाव खेळतंय, साम,दाम दंड भेद सुरू - हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक : वसई तालुक्यातील सायावन, मेढे, माजीवली मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबा,\nजम्मू काश्मीरमध्ये शोपियन जिल्ह्यात आयईडीचा स्फोट; तीन जवान जखमी\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक : वसई तालुक्यातील सायावन, मेढे, माजीवली मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबा,\nजम्मू काश्मीरमध्ये शोपियन जिल्ह्यात आयईडीचा स्फोट; तीन जवान जखमी\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nनागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा २०२२ पर्यंत पूर्ण होणार\nनागपूर मेट्रो रेल्वेला आर्थिक बळकटी आणि लोकांना सुलभ वाहतूक सुविधा प्रदान करण्याच्या दृष्टीने प्रकल्पाला शहराच्या नवीन विकास केंद्रांना जोडून त्याच्या दुसऱ्या टप्प्याचे काम वर्ष २०२२ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.\nठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : डीपीआर तयार करण्यासाठी मागविल्या सूचना\nनागपूर : नागपूर मेट्रो रेल्वेला आर्थिक बळकटी आणि लोकांना सुलभ वाहतूक सुविधा प्रदान करण्याच्या दृष्टीने प्रकल्पाला शहराच्या नवीन विकास केंद्रांना जोडून त्याच्या दुसऱ्या टप्प्याचे काम वर्ष २०२२ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली.\nमहाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या वतीने नागपूर मेट्रोच्या दुस ऱ्या टप्प्याच्या बांधकामासंदर्भात लोकप्रतिनिधी आणि औद्योगिक व सामाजिक संघटनांकडून सूचना मागविण्यासाठी हॉटेल सेंटर पॉर्इंट येथे शनिवारी आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर खा. अजय संचेती, खा. कृपाल तुमाने, आ. सुधाकर देशमुख, आ. समीर मेघे, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित, प्रकल्प संचालक महेश कुमार, रोलिंग स्टॉक संचालक सुनील माथुर, बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन लोणकर, ‘वेद’चे अध्यक्ष देवेंद्र पारेख, विविध भागांचे सरपंच आणि नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nबावनकुळे म्हणाले, मेट्रो प्रकल्पासाठी विदेशी आर्थिक संस्थांकडून कर्ज घेतले आहे. कर्जाच्या पूर्ततेसाठी प्रकल्प आर्थिकदृष्ट्या सक्षम होणे आवश्यक आहे. यासाठी प्रकल्पाला शहरातील नवीन विकास केंद्राशी जोडावा लागेल. जिल्हा विकास आराखडा (डीपीआर) तयार करताना लोकप्रतिनिधींनी दिलेल्या सूचनांचा समावेश करण्यात येणार आहे.\nएप्रिल अखेरपर्यंत डीपीआर बनणार,१० हजार कोटींचा खर्च: दीक्षित\nबृजेश दीक्षित म्हणाले, राज्य सरकारने मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी डीपीआर बनविण्याची जबाबदारी राईटस्वर सोपविली असून एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल. मंजुरीनंतर काम सुरू होईल. ४८ कि़मी.च्या दुसऱ्या टप्प्यात ३३ स्टेशन राहतील. बहुतांश बांधकाम एलिव्हेटेड राहील. ज्या मार्गावर उड्डाण पूल येईल, त्याठिकाणी डबलडेकर पूल बनविण्यात येईल.दुसऱ्या टप्प्यात जवळपास १० हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. पहिल्या टप्प्यात ५६ टक्के काम पूर्ण झाले आहे.\nप्रारंभी राईटस्चे समूह महाव्यवस्थापक पीयूष कन्सल यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या मेट्रोच्या विस्ताराकरिता तयार करण्यात येणाऱ्या डीपीआरची माहिती दिली. महामेट्रोचे महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिल कोकाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.\nमेट्रो व्हेरायटी चौक ते वाडीपर्यंत न्यावी\nआ. सुधाकर देशमुख आणि आ. समीर मेघे यांनी मेट्रो वासुदेवनगर ते वाडी, आठव्या मैलापर्यंत आणि व्हेरायटी चौकापासून वाडीपर्यंत नेण्याची सूचना केली. या सूचनेवर आवश्यक निर्णय घेण्यात येईल, असे दीक्षित यांनी स्पष्ट केले.\nहुडकेश्वर ते नरसाळापर्यंत तिसरा टप्पा व्हावा\nनगरसेवक मनोज सांगोळे यांनी नारा-नारीपर्यंत मेट्रो नेण्याची सूचना केली. बावनकुळे यांनी तिसऱ्या टप्प्यात मेट्रो नारा, नारी, कोराडी, खापरखेडा, कळमेश्वर, हुडकेश्वर, नरसाळा, उमरेड पांचगांवपर्यंत नेण्याचे आश्वासन दिले.\n४८ कि़मी.च्या दुसऱ्या टप्प्यात ३३ स्टेशन\nदुसऱ्या विस्तारित टप्प्यात मेट्रोचा खापरी ते बुटीबोरी एमआयडीसी इंडोरामा कॉलनीपर्यंतचा १९ कि.मी.चा टप्पा असून या मार्गावर ३३ स्टेशन आणि जामठा परिसर, डोंगरगांव, मोहगांव, बुटीबोरी, म्हाडा कॉलनी, इंडोरामा कॉलनीचा समावेश राहील. पारडी ते ट्रान्सपोर्टनगर या चार कि़मी.च्या मार्गावर तीन स्टेशन आणि अंबेनगर, कापसी, ट्रान्सपोर्टनगर, आसोली हा भाग आणि आॅटोमोटिव्ह चौक तेकन्हान या १३ कि़मी. लांबीच्या मार्गावर १३ स्टेशन आणि खसारा, लेखानगर, कामठी, ड्रॅगन पॅलेस हा भाग, वासुदेवनगर ते वाडी या सहा कि़मी. लांबीच्या मार्गावर दोन स्टेशन आणि रायसोनी कॉलेज परिसर, एमआयडीसी क्षेत्र, आॅर्डिनन्स फॅक्टरी कॉलनी, वाडी, अमरावती रोड तसेच हिंगणा माऊंट व्यू ते हिंगणा तहसील या सहा कि़मी. मार्गावर पाच स्टेशन असून नीलडोह, गजानननगर, राजीवनगर, लक्ष्मीनगर, रायपूर, हिंगणा गांव, एमआयडीसी या भागांचा समावेश राहील.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nनागपूर मनपाच्या कंत्राटदारांचे १०० कोटी थकले\nनागपुरात एक लाखाच्या खंडणीसाठी ट्रान्सपोर्टरला धमकी\nनागपुरातील फुटाळा तलावात एकाच कुटुंबातील तिघांनी केली आत्महत्या\nआम्हाला टोपी नको, निगडीपर्यंत मेट्रो हवी\nश्रीसूर्याच्या १५ बिझनेस असोसिएटस्विरुद्ध दोषारोपपत्र\nरेल्वे पार्सलवर कागदाऐवजी इलेक्ट्रॉनिक सील लावा\nअर्धे नागपूर शहर अंधारात : वीज वितरण यंत्रणा ठरली फेल\nनागपूरच्या नरसाळ्यात गुन्हेगाराची दगडाने ठेचून हत्या\nआता रक्षा अ‍ॅपच्या माध्यमातून गुन्हेगारीवर नियंत्रण\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी येणार संघस्थानी \nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी येणार संघस्थानी\nमहामेट्रोतर्फे अल्पावधीत १००० सेगमेंटची निर्मिती\nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/vasai-virar/end-street-there-were-cctv-cameras/", "date_download": "2018-05-28T03:38:06Z", "digest": "sha1:OP5TLPKP4WI4JMMFW7IHKDR2LG2AKZ4T", "length": 24690, "nlines": 342, "source_domain": "www.lokmat.com", "title": "At The End Of The Street, There Were Cctv Cameras | भुयारी मार्गात अखेर सीसीटव्ही कॅमेरे लागले | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nPalghar Bypoll 2018 : भाजपा रडीचा डाव खेळतंय, साम,दाम दंड भेद सुरू - हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक : वसई तालुक्यातील सायावन, मेढे, माजीवली मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबा,\nजम्मू काश्मीरमध्ये शोपियन जिल्ह्यात आयईडीचा स्फोट; तीन जवान जखमी\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक : वसई तालुक्यातील सायावन, मेढे, माजीवली मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबा,\nजम्मू काश्मीरमध्ये शोपियन जिल्ह्यात आयईडीचा स्फोट; तीन जवान जखमी\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nभुयारी मार्गात अखेर सीसीटव्ही कॅमेरे लागले\nभार्इंदर पुर्व पश्चिम जोडणारया शहिद भगतसिंह भुयारी मार्गात अखेर पालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.\nमीरारोड - भार्इंदर पुर्व पश्चिम जोडणारया शहिद भगतसिंह भुयारी मार्गात अखेर पालिकेने सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. आमदार बच्चु कडु यांनी शाळकरी मुलीवर झालेल्या चाकू हल्लया नंतर सीसीटीव्ही लावण्याची मागणी केली होती.\nभार्इंदर रेल्वे स्थानकाच्या पुढिल भागात पुर्व - पश्चिम जोडणारया पालिकेच्या भुयारी मार्गातुन हलकी - लहान वाहनं ये जा करतात. सदर मार्ग केवळ वाहनां साठी असला तरी नागरीक देखील येण्या जाण्यासाठी भुयारी मार्गाचा वापर करतात.\nभुयारी मार्गात दुचाकी स्वार भरधाव वाहन चालवत शर्यत लावतात. तर सकाळच्या सुमारास आपल्या आई सोबत शाळेत जाणारया एका शाळकरी मुली वर माथेफिरुने चाकू हल्ला केला होता.\nया प्रकरणी आमदार बच्चु कडु यांनी तत्कालिन महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांना पत्र देऊन तत्काळ भुयारी मार्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली होती. पालिकेच्या सिस्टीम मॅनेजर मनस्वी म्हात्रे यांनी कडु यांना पत्र देऊन सीसीटीव्ही बसवण्याची कार्यवाही सुरु असल्याचे कळवले होते. पालिकेने आता भुयारी मार्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nवसई विरार अधिक बातम्या\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nग्रामीण भागात मतांची टक्केवारी घटणार\nमेट्रो वसई-विरार पर्यंत, सीएमचा आचारसंहिताभंग\nहे ‘अंडर करंट’ ठरवतील पालघर निवडणूकीतील विजेता\nविहिरीत पडून शाळकरी मुलगी गंभीर जखमी\nमुख्यमंत्र्यांनी पालघर निवडणुकीत किती लोकांना दाम आणि दंड दिला याची चौकशी करून कारवाई करा - काँग्रेस\nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.smartdost.in/rich-actors/", "date_download": "2018-05-28T02:54:19Z", "digest": "sha1:MDXUQLRFBGI7SD2SZVKAXM5XGD3W5MU4", "length": 9040, "nlines": 70, "source_domain": "www.smartdost.in", "title": "5 अतिश्रीमंत अॅक्टर्स | | SmartDost - marathi website for interesting information", "raw_content": "\nखेळरंजन, रंजन | 0 |\nअतिश्रीमंत फूटबॉलपटूंची यादी आपण पाहिलीच. आज स्मार्टदोस्त आपणास ५ अतिश्रीमंत ऍक्टर्सची यादी देत आहे. भारतीयांना आनंद होईल अशी गोष्ट ही आहे. कारण बादशहा शाहरूख खानचे नावही त्यात आहे. वेल्थ एक्स संस्थेने ही नांवे प्रसिध्द केली आहेत.\nहॉलीवूडचा हा विनोदी कलाकार. भले लोक त्याच्यामुळे हसले असतील. परंतु जेरीसुध्दा त्यामुळे आनंदी झाला असेल यात शंका नाही, कारण त्याच्या बँक खात्यात सध्या ४९२० कोटी रूपये जमा आहेत.\nएखाद्या अॅक्टरकडे एवढे पैसे असू शकतात हे पाहून बऱ्याच जणांना अॅक्टिंगमध्ये करिअर करावे वाटेल. बरोबर ना\nशाहरूखला किंगखान उगाचच म्हणत नाहीत. नाइट रायडर्सचा मालक, कृत्रीम बेटावर बांधलेले दुबईतील पाम जुमेरातील अलिशान महल. एक ना अनेक. किंगखानची श्रीमंती प्रत्येक बाबतीत झळकते.\nअसे म्हणतात की एकेका चित्रपटासाठी ३५-४० कोटी रूपये मानधन घेणार्यात शाहरूख ३६०० कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कमेचा मालक आहे. नुकताच त्याचा वाढ दिवस साजरा झाला. स्मार्टदोस्तच्या त्याला वाढ दिवसाच्या शुभेच्छा. तुम जिओ हजारो साल…..\nमिशन इम्पॉसिबलच्या या हिरोने पैसे मिळवण्याचे मिशनही फत्ते केले आहे असे दिसते. स्वत:ची मिळकत ३००० कोटी रूपयांपर्यंत नेवून टॉमने श्रीमंताच्या यादीत तिसरा नंबर पटकावला आहे. अभिनयाआधी कुस्तीसारख्या ताकदीच्या खेळामध्ये रस असणाऱ्या टॉमला पडल्यामुळे गुढग्याला मार लागला अन त्याची कुस्तीगिरी बंद पडली. नंतर लॉस एंजेलिसला जावून त्याने अभिनयाचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले. त्याच्या “रिस्की बिसनेस” मधल्या कामामुळे त्याला अधिक प्रसिद्धी मिळाली. गोल्डन ग्लोब अवार्डसाठी त्याची निवड झाली अन टॉमची कमाई जोमाने सुरु झाली. आज तो हॉलीवूडमधला एक जागतिक प्रसिद्धी असलेला स्टार आहे.\nसन २०११ चा जगातील एक महागडा कलाकार टायलर श्रीमंताच्या २०१४ च्या यादीत चौथ्या क्रमांकावर सुमारे २७०० कोटी रूपयांची शिल्लक ठेवून आहे. भारतासाठी काहीसा अनोळखी पण अमेरिकेतील एक जानेपेह्चाने नाम. स्वतःच्या पैशाने सुरु केलेले एक नाटक नंतर त्याला इतके प्रसिद्धीच्या शिखरावर नेवून ठेवेल हे टायलरला स्वप्नातदेखील वाटले नसेल. परंतु स्टेज शो आणि चित्रपटामधून टायलरने अमाप पैसे मिळवले अन आज तो फोर्ब्सच्या यादीत आहे.\nपायरेटस ऑफ कॅरेबियनचा नायक गोल्डन ग्लोब ऍवॉर्ड विजेता जॉन ख्रिस्तोफर उर्फ जॉनी डिप पाच नंबरवर २६०० कोटी संपत्ती घेवून. ९ जून १९६३ चा जन्म असलेला जॉनी सुरुवातीस गिटारिस्ट होता. शाळा सोडून वयाच्या १२व्या वर्षापासून त्याने हे उद्योग सुरु केले. “दी किड्स” नावाच्या रॉक बँड मधून जगापुढे आलेल्या या मुलाने नंतर उत्पन्नाचे रेकोर्ड मोडणाऱ्या अनेक चित्रपटामध्ये काम केले.\nPreviousरडणारी बाळे आणि माकडांची खाद्यमहोत्सव – जगातील 5 मजेशीर सण\nNextबिअरचा नैवेद्य अन बुलेटचे देवूळ – 5 विलक्षण मंदिरे\nजंगल बुकचा वॉल्ट डिस्ने : 5 अननोन गोष्टी\nकॅप्टन कूल धोनीच्या 5 कूल गोष्टी :\nभाई – भाईका प्यार – क्रिकेटमधील 5 भावांच्या जोड्या\nअल्यूमिनियमची बॅट आणी एका हाताने बॅटिंग – क्रिकेटच्या 5 गंमतशीर गोष्टी\nस्टिव्ह जॉब्स यांचे 6 Success Rules\nपरग्रहवासियांसाठी दिशादर्शक अन वीज निर्मिती – पिरॅमिडबद्दलच्या या 5 समजुती खऱ्या असतील का\nरिलेशनशिप धोक्यात टाकणाऱ्या 5 सवयी\nदोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/3986-sandeep-deshpande-bail", "date_download": "2018-05-28T03:02:49Z", "digest": "sha1:GW5WU5WL4NS4SIZWOXBB6DPHVRUBR6T2", "length": 5250, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "संदीप देशपांडेंसह मनसेच्या 8 कार्यकर्त्यांना जामीन मंजूर - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसंदीप देशपांडेंसह मनसेच्या 8 कार्यकर्त्यांना जामीन मंजूर\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमनसे कार्यालय तोडफोडीप्रकरणी मनसे नेते संदीप देशपांडेंसह 8 कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झालाय.\nकार्यकर्त्यांना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आलाय. काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोडीप्रकरणी संदीप देशपांडेंसह 8 मनसे कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/stilettos/cheap-stilettos-price-list.html", "date_download": "2018-05-28T03:27:07Z", "digest": "sha1:FIEL26E5HOVJSUIQJLMU57SNKEYZJQHQ", "length": 17298, "nlines": 496, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये स्टीलत्तोस | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त स्टीलत्तोस India मध्ये Rs.150 येथे सुरू म्हणून 28 May 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. इंदिरांग ट्रेण्ड्य येत एथनिक वूमन s फूटवेअर कॉम्बो SKUPD9jDFT Rs. 499 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये स्टीलत्तोस आहे.\nकिंमत श्रेणी स्टीलत्तोस < / strong>\n472 स्टीलत्तोस रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 1,266. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.150 येथे आपल्याला पार्टी गर्ल पिंक फ्लॅट SKUPD9A7Qj उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 514 उत्पादने\nपार्टी गर्ल पिंक फ्लॅट\nकिएल्झ रेड सासूल शोलेस\nदु मॉस व्हाईट निबूक & सेउदे स्प्रे पॅक ऑफ 2\nकिएल्झ व्हाईट ओथेरस सँडल्स\nकिएल्झ ग्राय सासूल शोलेस\nकिएल्झ अमेझिंग रेड फ्लॅट सँडल्स\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%AF%E0%A5%AE", "date_download": "2018-05-28T03:25:34Z", "digest": "sha1:4THAQ2UOL6ZWUCWKJJDHLGFOHYCH5P4M", "length": 4522, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३९८ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १३९८ मधील मृत्यू‎ (२ प)\n► इ.स. १३९८ मधील जन्म‎ (२ प)\n\"इ.स. १३९८\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १४ वे शतक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २१:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/search?cx=015955889424990834868:frwpj39dz6i&cof=FORID:9&ie=UTF-8&sa=search&siteurl=http://marathi.webdunia.com&q=Red+Book+Favorite+Food", "date_download": "2018-05-28T03:29:57Z", "digest": "sha1:I7ATXMXZSF4BQ4UN7Q734NWEOPZV7Z7G", "length": 4000, "nlines": 85, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Search", "raw_content": "\nसोमवार, 28 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमोमोज खाण्याचा हट्ट केला, मद्यधुंद पित्याने मुलाला नदीत ...\nदिल्लीतील जैतापूर परिसरात मद्यधुंद पित्याकडे मुलाने मोमोज खाण्याचा हट्ट केला म्हणून नदीत ...\nरेल्वे स्थानकावरील व स्थानकाबाहेरील स्वच्छतागृहांमध्ये आता स्वस्तात सॅनिटरी नॅपकिन्स आणि ...\nफिफाचे फुटबॉल अॅन्थम ‘लिव इट अप’\nरशियात होणाऱ्या ‘फिफा वर्ल्डकप २०१८’साठी फिफाचे फुटबॉल अॅन्थम लॉन्च झाले आहे. हॉलिवूड ...\nमोदी कालावधीत गुंतवणूकदार 72 लाख कोटींनी श्रीमंत\nमोदी सरकार सत्तेत येऊन चार वर्षे झाले आहे. या दरम्यान, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ...\nमेट्रो सिटी मध्ये महिलांवर ड्रोनची नजर\nमहिला सुरक्षा संधर्भात पोलीस यंत्रणा मोठे निर्णय घेत आहे. मेट्रो सिटीमध्ये महिलांची ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/indias-champions-trophy-participation-doubt-revenue-cuts/", "date_download": "2018-05-28T03:21:49Z", "digest": "sha1:SOCORRI6CLCOZJ3WELSPAPGVMU23ZX5K", "length": 5792, "nlines": 82, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी समावेशाबाबत संभ्रम... - Maha Sports", "raw_content": "\nभारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी समावेशाबाबत संभ्रम…\nभारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी समावेशाबाबत संभ्रम…\nपुढील महिन्यात सुरु इंग्लंडमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या समावेशाबाबत मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पुढील आठवड्यात बीसीसीआयची तातडीची बैठक मुंबई येथे बोलण्यात आली आहे.\nजगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेले बीसीसीआय आयसीसीच्या ‘रेव्हेनु कँटीन’ ला कसे सामोरे जायचे यासाठी ही मीटिंग बोलविण्यात आली आहे.\nकाही रिपोर्ट्स प्रमाणे भारतीय संघ आयसीसी मधील भारताच्या उत्पन्नामधील मतदानामधील पराभवामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधून माघार घ्यायचीच जास्त शक्यता आहे.\nभारतातील असंख्य जाहिरातदारांच्या चॅम्पियन्स ट्रॉफी साठी गेल्या काही आठवड्यांपासून जाहिराती सुरु आहे. जर भारतीय संघ या स्पर्धेसाठी गेला नाही तर याचा मोठा फटका टीव्ही ऑडियन्सच्या संख्येला बसू शकतो आणि त्याचा परिणाम जाहिरातींवर आणि एकूण स्पर्धेच्या सर्वच गोष्टींवर होऊ शकतो.\nचॅम्पियन्स ट्रॉफीसाठी संघाची नावे पाठवायची शेवटची तारीख २५ एप्रिल होती. बाकी संघानी त्यांची नावे पाठवली. परंतु बीसीसीआयने आयसीसीच्या उत्पन्नावरील मतदानापर्यंत ‘वेट आणि वॉच’ ची भूमिका घेतली होती. अंतिम तारखेनंतर नाव पाठविल्यास कोणतीही शिक्षा किंवा पनिशमेंट आयसीसीच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या नियमात नाही.\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-kavita-others/t9786/", "date_download": "2018-05-28T03:32:22Z", "digest": "sha1:XYSYEWJRI4MEC7GVRXLPZQQO6BCSOZ72", "length": 4101, "nlines": 75, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Other Poems | इतर कविता-काँग्रेसने म्हणतात…", "raw_content": "\nकाँग्रेसने म्हणतात रामराज्य आणले\nरामराज्य ते परंतु जनतेलाच नडले \nकित्येक वर्षात प्रगतीची उलटी चाल\nह्यांच्या गप्पांना नाही राहिला काही ताळ \nगरिबी हटावचे एक घोषवाक्य केले\nप्रत्यक्षात मात्र त्यांनी गरीबच हटवले \nसत्तेसाठी ते सारे हपापले आहेत\nत्यासाठीच अनेक लबाड्या करत आहेत \nभारतातून सारे संस्थानिक गेले\nअन त्यांच्या जागी हेच राजे बनले \nमहाराणी ह्यांची डिक्टेटर झाली\nमंत्री मात्र सारे बाहुली बनली \nह्यांच्या विरुद्ध काही बोलायची सोय नाही\nबोलेल त्याला जीवाची खात्री नाही \nधर्मा विरुद्ध धर्म जाती विरुद्ध जात\nह्यांचा लढा लावून बसले गम्मत पहात \nफोडा आणि झोडा हेच त्यांचे तंत्र आहे\nत्याच्याच जोरावर राज्य चालविले आहे \nराज्य चालवण्याचे ह्यांचे तंत्रच वेगळे\nहाथ घालती तेथे झालेच सारे वाटोळे \nपरी ह्यांच्या राज्यात सुकाळ दुष्काळाचा \nकाँग्रेसला मत देऊन आता पश्चात्ताप झाला\nपरी सहन करण्या वाचून मार्ग न काही उरला \nही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-business-news/cbi-files-pe-against-kochhar-and-venugopal-dhoot-118033100006_1.html", "date_download": "2018-05-28T03:07:39Z", "digest": "sha1:LBJJRSL5V6C2OQTV7XR3C4BJJINAZEZH", "length": 11148, "nlines": 119, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चंदा कोचर अडचणीत, पतीविरुद्ध सीबीआयमध्ये प्रकरण | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 28 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nचंदा कोचर अडचणीत, पतीविरुद्ध सीबीआयमध्ये प्रकरण\nव्हिडिओकॉन- आयसीआयसीआय प्रकरणात आयसीआयसीआयची सीईओ चंदा कोचर यांच्या समस्या कमी होण्याचे नाव नाही. सीबीआयने या प्रकरणात चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर विरुद्ध प्रकरण नोंदवले आहेत.\nउल्लेखनीय आहे की इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित बातमीप्रमाणे डिसेंबर 2008 मध्ये व्हिडिओकॉन समूहाचे मालक वेणुगोपाल धूत यांनी दीपक कोचर आणि त्यांच्या दोन साथीदारांसोबत ज्वाइंट वेंचर बनवले. नंतर कंपनीच्या नावावर 64 कोटी रुपयांचे लोन काढण्यात आले. नंतर कंपनीचा हक्क मात्र 9 लाख रुपयात त्या ट्रस्टला सोपवण्यात आला ज्याची सूत्र दीपक कोचर यांच्या हातात होती.\nज्वाइंट वेंचर हस्तांतरणाने 6 महिन्यापूर्वी व्हिडिओकॉन ग्रुपने आयसीआयसीआय बँकेकडून 3250 कोटी रुपये लोन घेतले होते. 2017 साली जेव्हा व्हिडिओकॉनवर 86 टक्के लोन अमाउंट अर्थात 2810 कोटी रुपये शिल्लक होते बँकेने हे अमाउंट एनपीए घोषित केले. आता या प्रकरणात चौकशी समिती धूत-कोचर-आयसीआयसीआय यांच्यात देण-घेण संबंधी तपासणी करत आहे.\nतसेच आयसीआयसीआयने स्पष्ट केले की त्यांना चंदा कोचरवर पूर्णपणे विश्वास आहे. आणि या प्रकाराची अफवा बँकेची इमेज धूमिळ करण्याचा प्रयत्न आहे. या सर्व प्रकरणामुळे मागील दहा दिवसात बँकेच्या शेअर प्राइसमध्ये 6 टक्क्यांचा उतार बघण्यात आला आहे.\nभारताच्या पहिल्या महिला डॉक्टरचे अनोखे गुगल दुडल\nटाटा स्कायचे वर्ल्ड स्क्रीन सर्व ग्राहकांना स्वस्तात उपलब्ध\nसरकार एअर इंडियाचा ७६ टक्के हिस्सा विकणार\n350 रुपयाचा शिक्का, जाणून घ्या विशेषता\nनिर्धारित किंमत अर्थात एमआरपीपेक्षा जास्त पैसे आकारल्यास 5 लाखाचा दंड\nयावर अधिक वाचा :\nमोदी कालावधीत गुंतवणूकदार 72 लाख कोटींनी श्रीमंत\nमोदी सरकार सत्तेत येऊन चार वर्षे झाले आहे. या दरम्यान, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ...\nमेट्रो सिटी मध्ये महिलांवर ड्रोनची नजर\nमहिला सुरक्षा संधर्भात पोलीस यंत्रणा मोठे निर्णय घेत आहे. मेट्रो सिटीमध्ये महिलांची ...\nफसवणूक करणारे, हुकुमशाही सरकार आता टिकणार नाही मोदींवर राज ...\nएक माणूस खोटे बोलून देशाला फसवतो, हे आता लोक खपवून घेणार नाहीत, देशातील हुकूमशाही सात-आठ ...\nवाहनांना पुन्हा लागणार सेफ्टी गार्ड,कारवाईस उच्च ...\nचारचाकी वाहनांना बसविण्यात आलेल्या क्रॅश गार्डवर होणाऱ्या कारवाईस दिल्ली उच्च न्यायालयाने ...\nधमकी आणि चितावणीखोर भाषा वापरणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर ५०६ ...\nलोकसभेच्या चार जागांसाठी २८ मे रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रात पालघर आणि ...\nनव्या व्यवसायाला चालना देण्यासाठी जीओचा पुढाकार\nमुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजनं जिओ जेन नेक्स्ट प्लॅटफॉर्म विकसीत केला आहे. ...\nमायक्रोमॅक्सचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन\nमायक्रोमॅक्स भारत गो कंपनीचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत ...\nMoto G6 भारतात 4 जूनला होईल लाँच, अमेजनवर होईल याची विक्री\nलेनोवो स्वामित्व असणारी कंपनी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन लाँच करत आहे ज्याचे नाव आहे ...\nआंतरराष्ट्रीय कूपन कोड कंपनी पिकोडी, आता भारतात\nइंटरनेटवर सर्वात फायदेशीर ऑनलाईन डील आणि कूपन सर्च मध्ये उत्कृष्ट प्रदर्शन देणारी ऑनलाईन ...\nबीएसएनएलचा 'डेटा त्सुनामी' प्लान\nबीएसएनएल (BSNL)ने नवा प्लान जाहीर केलाय. जियो आणि एअरटेलला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलने ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/mihan-230-acer-place-gives-patanjali-38052", "date_download": "2018-05-28T03:36:47Z", "digest": "sha1:ASEWJ2MOBKWKHKBWVQMV7SNWQGGNPZBD", "length": 11642, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "mihan 230 acer place gives to patanjali पतंजलीला मिहानमधील 230 एकर जमीन | eSakal", "raw_content": "\nपतंजलीला मिहानमधील 230 एकर जमीन\nरविवार, 2 एप्रिल 2017\nसरकारची कबुली; शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचा दावा\nमुंबई - नागपूर येथील मिहान प्रकल्पातील 230 एकर जमीन पतंजली समूहाला दिल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी शनिवारी विधान परिषदेत दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.\nसरकारची कबुली; शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचा दावा\nमुंबई - नागपूर येथील मिहान प्रकल्पातील 230 एकर जमीन पतंजली समूहाला दिल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी शनिवारी विधान परिषदेत दिली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.\nमिहान प्रकल्पासाठी 2600 सामान्य कुटुंबांची जमीन कवडीमोलाने संपादित केली असताना प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला दिला नसल्याची बाब प्रकाश गजभिये यांनी सरकारच्या निदर्शनास आणली. तसेच, अनेक उद्योगांनी जमीन ताब्यात घेतली, परंतु उद्योग उभारले नसल्याने जमीन ताब्यात घेण्याची त्यांनी मागणी केली. या वेळी उत्तर देताना येरावार म्हणाले, की \"मिहान'मध्ये लहान- मोठ्या 20 कंपन्या कार्यरत आहेत. येत्या सहा महिन्यांत पतंजलीसह इंडमार एव्हिएशन, मोंजिनिस, प्लॅनमटेक, रिलायन्स, मार्क्‍सन फार्मा आदी दहा कंपन्यांचे बांधकाम सुरू होणार आहे. यामुळे 10 हजार नवीन रोजगार निर्माण होणार आहेत. पतंजलीमार्फत 230 एकर जमिनीवर \"फूड पार्क' उभारण्यात येणार आहे. पतंजली उद्योग स्थानिक शेतकऱ्यांना प्रशिक्षण देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा देखील फायदा होणार असल्याची माहिती येरावार यांनी दिली.\nचौदा महिने झाले तरी मनरोगाचे वेतन न मिळाल्याने कामागार संतप्त\nमंगळवेढा - महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुराचे हजेरीपत्रक भरणाऱ्या तालुक्यातील रोजगारसेवकांचे मानधन तब्बल चौदा महिने झाले...\nशिवशाही विरुद्ध लाल परी\nकोल्हापूर - आरामदायी व आलिशान प्रवासासाठी एसटी महामंडळाने खासगी कंपनीच्या मदतीने शिवशाही गाड्या सुरू केल्या. त्यातून खासगी कंपनीकडून कंत्राटी...\nनागरिकांच्या तक्रारी नुसार सनसिटी रोडवरील अशास्त्रीय गतिरोधक दुसऱ्याच दिवशी काढण्यात आले. गेल्या एक महिन्यात गतिरोधक करून काढण्याची ही दुसरी वेळ...\nठाणे - क्‍लस्टर योजनेतील अधिसूचनेवर येथील आगरी-कोळी बांधवांनी आक्षेप घेतल्यानंतर आता या भागात आगरी-कोळी मतांसाठी बॅनरबाजी सुरू झाली आहे....\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/mantralaya-3-lakh-rats-have-been-kelled-7-days-says-eknath-khadse-104878", "date_download": "2018-05-28T03:36:20Z", "digest": "sha1:HDNYIYM6XHG2MRTSAHJ4UEVUC5YMMDWB", "length": 13084, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mantralaya 3 Lakh Rats have been kelled in 7 days says Eknath Khadse अबब ! अवघ्या सात दिवसांत मंत्रालयातील 3 लाख उंदीरं मारली | eSakal", "raw_content": "\n अवघ्या सात दिवसांत मंत्रालयातील 3 लाख उंदीरं मारली\nशुक्रवार, 23 मार्च 2018\n''मंत्रालयात विष आणण्यास परवानगी नाही. त्यामुळेच शेतकरी धर्मा पाटील यांनी बाहेरुन विष आणले नव्हते. त्यांनी मंत्रालयात असलेले उंदीर मारण्याचे विष घेतले आणि प्राशन केले''\n- एकनाथ खडसे, भाजपचे ज्येष्ठ नेते\nमुंबई : मंत्रालयात उंदीराची समस्या बिकट बनली आहे. असे असताना मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठीचे कंत्राट एका कंपनीला देण्यात आले. या कंपनीने मंत्रालयातील तब्बल 3 लाख उंदीर मारल्याचे सांगण्यात आले. याबाबतची माहिती राज्याचे माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली. त्यानंतर सभागृहात एकच हास्यकल्लोळ माजला.\nएकनाथ खडसे म्हणाले, \"मंत्रालयात 3 लाख 19 हजार 400 उंदीर झाले होते. ते मारण्याचे कंत्राट एका कंपनीला देण्यात आले, अशी माहिती माहितीच्या आधिकारात मिळाली. 6 महिन्यांत सर्व उंदरांचे निर्मूलन करण्याचे ठरले होते. मात्र, सात दिवसांतच सर्व उंदीर मारण्यात आल्याचे सांगण्यात आले. दिवसाला 45 हजार उंदीर मारल्याचे सांगितले. मात्र, या उंदरांची विल्हेवाट कशी आणि कुठे लावली याची कोणतीही माहिती देण्यात आली नाही.\nया सर्व उंदरांना जाळले, दफन केले की आणखी काय केले हे स्पष्ट व्हायला हवे. त्या कंपनीकडे विष हाताळण्याचा परवाना नव्हता.'' मंत्रालयात विष आणण्यास परवानगी नाही. त्यामुळेच शेतकरी धर्मा पाटील यांनी बाहेरुन विष आणले नव्हते. त्यांनी मंत्रालयात असलेले उंदीर मारण्याचे विष घेतले आणि प्राशन केले, असा गौप्यस्फोटही खडसे यांनी केला.\nतसेच ते पुढे म्हणाले, \"जर मंत्रालयात 3 लाख 19 हजार 400 उंदीर असतील तर राज्यातील महामंडळांमध्ये किती उंदीर असतील. त्यांच्या निर्मूलनासाठी किती खर्च करावा लागेल. त्यामुळे मंत्रालयातील उंदीर निर्मूलन हा खूप मोठा गैरव्यवहार आहे. त्यामुळे या गैरव्यवहाराची चौकशी करावी. मंत्रालयातील उंदीर मारण्यासाठी दहा मांजरी आणल्या असत्या तरी उंदीर मारण्याचे काम झाले असते, पण तसे केले नाही.'' त्यामुळे या मंत्रालयातील उंदरांचे नेमके काय झाले याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी मागणीही खडसे यांनी विधानसभेत केली.\nजनावरांच्या छावणीतील गैरव्यवहार प्रकरणी कोतवाल निलंबित\nमंगळवेढा : श्री संत दामाजी साखर कारखान्याच्या वतीने 2012 मध्ये चालविण्यात आलेल्या जनावराच्या छावणीतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तहसीलदारांनी गोणेवाडी...\nनिष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे इंदापूरचे वाटोळे\nवालचंदनगर - निष्क्रिय लोकप्रतिनिधीमुळे कालव्याच्या पाण्याची वीस वर्षांची वहिवाट साडेतीन वर्षांमध्ये मोडण्यास सुरवात झाली असून, शेतकऱ्यांची...\nअधिकाऱ्यांच्या दालनांत पालिकेकडून फवारणी\nपुणे - महापालिकेत झुरळ आणि उंदरांचा सुळसुळाट झाल्याने प्रशासनाकडून सलग दोन दिवसांच्या सुटीचे निमित्त साधून पदाधिकाऱ्यांच्या दालनांत औषध फवारणी...\nभाजप-सेनेची भांडणे कुत्र्या मांजरासारखी अशोक चव्हाण यांची भाजपवर टीका\nभाजप सेनेची भांडण कुत्र्या मांजरासारखी असून कुत्र्या मांजराच्या भांडणा पलीकडे त्यांच्या भांडणाचा उपयोग नाही अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष...\nसुधागड तालुक्यात अकरा ग्रामपंचायतींच्या निवडणुका शांततेत ; ७३ टक्के मतदान\nपाली : सुधागड तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुक रविवारी (ता.२७) शांततेत पार पडली. या अकरा ग्रामपंचायतींमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/senior-citizen-wedding-sanghvi-115388", "date_download": "2018-05-28T03:36:07Z", "digest": "sha1:3S5Y57W357DKOGTLXZJYUPRJ5BWNLG5Z", "length": 13659, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Senior citizen wedding in sanghvi पन्नाशीत पुन्हा बोहोल्यावर, जेष्ठ नागरीक संघाचा उपक्रम | eSakal", "raw_content": "\nपन्नाशीत पुन्हा बोहोल्यावर, जेष्ठ नागरीक संघाचा उपक्रम\nगुरुवार, 10 मे 2018\nजुनी सांगवी - पहिल्यांदा बोहल्यावर चढण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. नव वधु वरांना एकमेकांना पाहण्याच्या कार्यक्रमापासुन, पत्रिका वाटप ते साखरपुडा समारंभ, लग्न समारंभ असे अनेक कार्यक्रम असतात. त्यात पै पाहुण्यांची वर्दळ त्यांची बढदास्त राखण्यासाठी वधु वर पक्षाच्या दोन्ही बाजुंनी केलेला आटापिटा त्यातील आनंदाबरोबरच रूसणं मुरडणं..हे आलंच. तारूण्यात बोहल्यावर चढुन स्वताच्या लग्नाचा अनुभव पुन्हा पन्नाशी नंतर अनुभवण्याचे भाग्य हल्ली दुर्मिळच. मात्र, जुनी सांगवी येथील जेष्ठ नागरीक संघाच्या वतीने पुन्हा हा योग पन्नाशी पार केलेल्या जेष्ठांच्या जिवनात आणला.\nजुनी सांगवी - पहिल्यांदा बोहल्यावर चढण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. नव वधु वरांना एकमेकांना पाहण्याच्या कार्यक्रमापासुन, पत्रिका वाटप ते साखरपुडा समारंभ, लग्न समारंभ असे अनेक कार्यक्रम असतात. त्यात पै पाहुण्यांची वर्दळ त्यांची बढदास्त राखण्यासाठी वधु वर पक्षाच्या दोन्ही बाजुंनी केलेला आटापिटा त्यातील आनंदाबरोबरच रूसणं मुरडणं..हे आलंच. तारूण्यात बोहल्यावर चढुन स्वताच्या लग्नाचा अनुभव पुन्हा पन्नाशी नंतर अनुभवण्याचे भाग्य हल्ली दुर्मिळच. मात्र, जुनी सांगवी येथील जेष्ठ नागरीक संघाच्या वतीने पुन्हा हा योग पन्नाशी पार केलेल्या जेष्ठांच्या जिवनात आणला. वाजंत्री सभा मंडप, व-हाडी, पंडीत, नातेवाईक व पै पाहुण्यांच्या उपस्थितित हा विवाह सोहळा पार पडला.\nकेशरी फेटे परिधान केलेले दोन्ही पक्षांकडील नातेवाईक स्थानिक मंडळी, मित्रपरिवार या विवाह सोहळ्याला आवर्जुन उपस्थित होते. जुनी सांगवी येथील जेष्ठ नागरीक संघाच्या वतीने, पन्नाशी ओलांडलेल्या श्री व सौ.चंद्रावती व प्रभाकर वानखेडे या जोडप्याचा विवाह सोहळा पन्नाशीनंतर दुस-यांदा थाटामाटात पार पडला. याच बरोबर वयाची पंचाहत्तरी व ऐंशी पार केलेल्या वीस जोडप्यांचा संघाच्या वतीने शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.\nयावेळी सांगवीतील आजी माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी हजेरी लावली. जेष्ठ नगरसेविका माई ढोरे, भाई सोनवणे, दिलिप तनपुरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी हर्षल ढोरे, शारदा सोनवणे, संतोष,कांबळे, मनोहर ढोरे, प्रशांत शितोळे, सुषमा तनपुरे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. तर जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष रविंद्र निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कमलाकर जाधव, बंडोपंत शेळके, दत्तात्रय कुलकर्णी, मोहन माळवदकर, अशोक भोसले, वासुदेव मालतुमकर आदींनी परिश्रम घेतले.\nमानवाड परिसरात पिकांसाठी, पोटासाठी ‘रात्रीस खेळ चाले’\nकोल्हापूर - हत्ती शेतीचे नुकसान करतो हे खरे आहे. पण जेवढे नुकसान झाले तेवढी नुकसानभरपाई मिळते, यावर शेतकऱ्यांचा विश्‍वास नाही, अशी परिस्थिती आहे....\nपोहाळे तर्फ आळते - येथील दोन तरुणांनी लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांकडून त्यांना विविध समारंभांत मिळालेले रंगीत फेटे जमा करून त्यापासून कापडी पिशव्या...\nआर्थिक भरभराटीसाठी ‘सकाळ मनी’ची साथ\nप्रत्येकाच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ‘सकाळ मनी’च्या उपक्रमाची राज्यभर...\nऔद्योगिक ग्राहकांना महावितरणचे अभय\nपुणे - वीजबिल न भरल्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या औद्योगिक ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणकडून \"अभय योजना' जाहीर...\nपाणीदार अर्जुनवाड्यासाठी तरूणाई सरसावली\nसेनापती कापशी - आठशे फूट खोलीवर जाऊनही कुपनलिका खोदाताना पाणी लागले नाही. याचा कारणावरून दुसऱ्या दिवशी गुडमॉर्निंग ग्रुपच्या तरुणांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-virah-kavita/t10712/", "date_download": "2018-05-28T03:33:06Z", "digest": "sha1:QG5TNVKXMQOZB5P54JWASDXGL6R56NPS", "length": 5284, "nlines": 164, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Virah Kavita | विरह कविता-एकटा एकाकी रडतोय...-1", "raw_content": "\nतु मला कवी बनविले...\nतुला आणि तुलाच आठवतोय\nकधी कुणी दुखात तर\nतर त्यांची किंमत नसते\nजेव्हा ती दूर जातात\nआज तु दूर गेलीस\nतर आता वाट पाहतोय\nRe: एकटा एकाकी रडतोय...\nतर त्यांची किंमत नसते\nजेव्हा ती दूर जातात\nतु मला कवी बनविले...\nRe: एकटा एकाकी रडतोय...\nRe: एकटा एकाकी रडतोय...\nजेव्हा होती संधी ,\nका विचार पण केला नाही,\nआता नुसताच वाट पाहतोय ,\nपण कोणी विचारत च नाही,\nआस लाऊन त्याच संधीची ,\nतु मला कवी बनविले...\nRe: एकटा एकाकी रडतोय...\nRe: एकटा एकाकी रडतोय...\nRe: एकटा एकाकी रडतोय...\nतु मला कवी बनविले...\nRe: एकटा एकाकी रडतोय...\nRe: एकटा एकाकी रडतोय...\nतु मला कवी बनविले...\nRe: एकटा एकाकी रडतोय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/novak-djokovic-bumped-up-to-two-in-wimbledon-seedings/", "date_download": "2018-05-28T03:08:18Z", "digest": "sha1:PZJJ5VLH74CD47W74WT6WHAFKIGN66AJ", "length": 6750, "nlines": 86, "source_domain": "mahasports.co.in", "title": "जागतिक क्रमवारीत ४था असूनही जोकोविचला विम्बल्डनमध्ये दुसरे मानांकन - Maha Sports", "raw_content": "\nजागतिक क्रमवारीत ४था असूनही जोकोविचला विम्बल्डनमध्ये दुसरे मानांकन\nजागतिक क्रमवारीत ४था असूनही जोकोविचला विम्बल्डनमध्ये दुसरे मानांकन\nजागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असणाऱ्या सर्बियाच्या नोवाक जोकोविचला विम्बल्डन स्पर्धेसाठी दुसरे मानांकन मिळाले आहे. जोकोविचप्रमाणेच ७वेळचा विजेता रॉजर फेडररलाही याचा फायदा झाला.\nअपेक्षेप्रमाणे स्पर्धेत ब्रिटनचाच अँडी मरे अग्रमानांकित असून महिलांमध्ये जर्मनीची अँजेलीक कर्बरला अग्रमानांकन मिळालं आहे.\nबुधवारी ऑल इंग्लंड क्लबवर २०१७च्या विम्बल्डन स्पर्धेचा ड्रॉ घोषित झाला.\nविम्बल्डन हे अन्य ग्रँड स्लॅमपेक्षा स्पर्धेसाठी मानांकन देण्यात वेगळे नियम वापरत. पुरुष एकेरीत खेळाडूंचा ग्रास कोर्टवरील आधीच फॉर्म हा या स्पर्धेत पहिला जातो. तसेच मागील दोन वर्षातील विम्बल्डनमधील कामगिरीही विचारात घेतली जाते. ह्या पद्धतीला टेनिसची सर्वोच्च संस्था असणाऱ्या एटीपीकडूनही मान्यता मिळाली आहे.\nह्याच महिन्यात फ्रेंच ओपन जिंकणारा आणि जागतिक क्रमवारीत दुसरा असणाऱ्या राफेल नदालला या स्पर्धेत चौथ मानांकन मिळालं आहे. यासाठी त्याचा गेल्या दोन वर्षातील या स्पर्धेतील तसेच ग्रास कोर्टवरील फॉर्म कारणीभूत ठरला आहे.\n३१ वर्षीय नदालकडे दोन विम्बल्डन विजेतेपद (२००८, २०१०) असूनही २०११ नंतर या स्पर्धेत त्याला ४थ्या फेरीच्या पुढे जाता आलेले नाही.\nजागतिक क्रमवारीत पाचवा असणाऱ्या फेडररला स्पर्धेत तिसरं मानांकन मिळाल्यामुळे उपांत्यफेरीपर्यंत त्याला कोणत्याही मोठ्या खेळाडूचा सामना करावा लागणार नाही. तर जागतिक क्रमवारीत तिसरा असूनही स्पर्धेत स्वित्झर्लंडच्या स्टॅन वॉवरिन्काला पाचवे मानांकन मिळाले आहे.\nमहिलांची मानांकने ही पूर्णपणे जागतिक क्रमवारीनुसार आहेत.\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nजेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप…\nआयपीएल २००८ फायनल खेळलेले हे ५ खेळाडू २०१८च्या…\nसचिनलाही न जमलेला विक्रम केन विलियमसने करुन दाखवला\nअसा आहे अंतिम सामन्यासाठी सनरायझर्स हैद्राबादचा संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/virat-kohlis-4-innings-at-galle-103-3-3-103/", "date_download": "2018-05-28T02:52:17Z", "digest": "sha1:PWBYAEAQGL5USSPAUPW73UX43U3DJ4IQ", "length": 4149, "nlines": 78, "source_domain": "mahasports.co.in", "title": "विराटने २वर्षांपूर्वीच्या स्वतःच्याच विक्रमाची केली बरोबरी - Maha Sports", "raw_content": "\nविराटने २वर्षांपूर्वीच्या स्वतःच्याच विक्रमाची केली बरोबरी\nविराटने २वर्षांपूर्वीच्या स्वतःच्याच विक्रमाची केली बरोबरी\nविराट कोहलीने आज श्रीलंकेविरुद्ध खणखणीत १०३ धावांची नाबाद खेळी करून दोन वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. २०१५ साली ऑगस्ट महिन्यात झालेल्या गॉल कसोटीमध्ये कोहलीने १०३ धावांची खेळी केली होती.\nविशेष म्हणजे तेव्हा विराट दुसऱ्या डावात ३ धावांवर तर सध्या सुरु असलेल्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात ३ धावांवरच बाद झाला आहे.\nम्हणजे २०१५ च्या कसोटीमध्ये विराटने दोनही डाव मिळून १०६ धावा केल्या होत्या तर याही वेळी त्याने तेवढ्याच धावा दोन्ही डाव मिळून केल्या आहे.\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nजेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप…\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/whats-app-message-118041300023_1.html", "date_download": "2018-05-28T03:27:24Z", "digest": "sha1:LOFQX52HP7WMDDZOVNMDWO5JEYNC4TOQ", "length": 6734, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "माणूस इतका वाईट पण नसतो | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 28 मे 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमाणूस इतका वाईट पण नसतो\nइतका खराब नसतो ..\nइतका देखणा ही नसतो\nइतका चांगला पण नसतो,\nतो नक्की कसा असतो\nहे फक्त त्याच्या ..\nमित्रांनाच ठाऊक असते ...\nतिने विचारलं, तुला कुठलं फुल आवडेल \nरिचा याकरिता अधिक प्रतीक्षा नाही करू शकत\nमाणूस दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो ..\nसोनमच्या लग्नाचा मुहूर्त आणि ठिकाण ठरलं\nयावर अधिक वाचा :\nऐश्वर्यावर होती वाईट नजर, एकट्यात भेटण्याचा धरला होता हठ्ठ\nहॉलिवूड नायिकांवर लैंगिक छळ करण्याचा आरोपी निर्माता हार्वे वेन्स्टाइनला न्यूयॉर्क ...\nरणवीर-दीपिकाच्या लग्नाचा मुहूर्त 19 नोव्हेंबरचा\nहोणार, होणार अशी चर्चा असलेले बॉलिवूडचा 'बाजीराव' रणवीर सिंग व दीपिका पदुकोण या दोघांचे ...\n‘केबीसी' १० साठी ६ जूनपासून नावनोंदणी\n‘कौन बनेगा करोडपती’ हा शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतआहे. यात सहभाग घेण्यासाठी ...\nकैलास पर्वतावर भगवान शंकर-पार्वती यांचा निवास आहे असं भाविक मानतात. हिमालयाची विविध रूपे ...\nरेस ३ चे सेल्फिश गाणे लवकरच, जॅकलीनचा लूकची चर्चा\nरेस-३' या चित्रपटातील ‘हीरिए’ या गाण्‍याने सोशल मीडियावर तुफान गाजते आहे. आता त्या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/akola/ravi-thakur-akola-cricket-club-vidarbha-t20-squad/", "date_download": "2018-05-28T03:38:28Z", "digest": "sha1:KBC4MVPPP4WLLRHDVJB66PEA4GXCRMB6", "length": 27299, "nlines": 356, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Ravi Thakur Of 'Akola Cricket Club' In The Vidarbha T20 Squad | ‘अकोला क्रिकेट क्लब’चा रवी ठाकूर विदर्भ टी-२० संघात | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nPalghar Bypoll 2018 : भाजपा रडीचा डाव खेळतंय, साम,दाम दंड भेद सुरू - हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक : वसई तालुक्यातील सायावन, मेढे, माजीवली मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबा,\nजम्मू काश्मीरमध्ये शोपियन जिल्ह्यात आयईडीचा स्फोट; तीन जवान जखमी\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक : वसई तालुक्यातील सायावन, मेढे, माजीवली मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबा,\nजम्मू काश्मीरमध्ये शोपियन जिल्ह्यात आयईडीचा स्फोट; तीन जवान जखमी\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\n‘अकोला क्रिकेट क्लब’चा रवी ठाकूर विदर्भ टी-२० संघात\nठळक मुद्देअकोला क्रिकेट क्लब (एसीसी)चा डावखुरा मध्यमगती गोलंदाज रवी ठाकूर८ जानेवारीपासून सुरू झालेली ही स्पर्धा १६ जानेवारीपर्यंत खेळली जाणार आहे.टी-२०, एक दिवसीय व चार दिवसीय रणजी स्पर्धेत विदर्भ संघाकडून खेळणारा अकोल्यातील एकमेव खेळाडू ठरला आहे.\nअकोला : येथील अकोला क्रिकेट क्लब (एसीसी)चा डावखुरा मध्यमगती गोलंदाज रवी ठाकूर याची निवड रायपूर येथे होत असलेल्या सय्यद मुश्ताकअली टी-२० क्रिकेट स्पर्धेकरिता घोषित झालेल्या विदर्भ संघात झाली आहे. बीसीसीआय अंतर्गत ८ जानेवारीपासून सुरू झालेली ही स्पर्धा १६ जानेवारीपर्यंत खेळली जाणार आहे.\nअकोला पोलीस विभागात कार्यरत असलेला रवी ठाकूर हा २०१२ पासून खेळत असून, तो टी-२०, एक दिवसीय व चार दिवसीय रणजी स्पर्धेत विदर्भ संघाकडून खेळणारा अकोल्यातील एकमेव खेळाडू ठरला आहे. रायपूर येथे होणाºया स्पर्धेत विदर्भ संघाचे रेल्वे, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगढ या संघांसोबत साखळी सामने होणार असल्याची माहिती अकोला संघाचे कर्णधार भरत डिक्कर यांनी दिली.\nरवी ठाकूर याची टी-२० संघात निवड झाल्याबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त अधीक्षक विजय सागर, अकोला क्रिकेट क्लबचे अध्यक्ष नानूभाई पटेल, उपाध्यक्ष विजय तोष्णीवाल, सचिव विजय देशमुख, कैलाश शहा, दिलीप खत्री, कर्णधार भरत डिक्कर, सदस्य अ‍ॅड. मुन्ना खान, शरद अग्रवाल, गोपाळराव भिरड, माजी कर्णधार विवेक बिजवे, क्रीडा परिषद सदस्य जावेदअली, परिमल कांबळे, सुमेध डोंगरे, आशिष ठाकूर, पवन हलवणे, देवकुमार मुधोडकर, अमित माणिकराव, शारिक खान आदींनी त्याचे अभिनंदन केले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nAkola cityAkola Cricket Clubअकोला शहरअकोला क्रिकेट क्लब\nअकोला शहरातील नामांकित शाळांचा ‘आरटीई’ला फाटा; कारवाई करण्याची मागणी\nअकोला जिल्ह्यातील ५३४ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणाची अडकली कामे\nअकोला ‘जीएमसी’च्या रक्तपेढीचे ‘अपडेट’ आता राष्ट्रीय पातळीवरील ‘ई-रक्त कोष’वर\nविश्व हिंदू परिषदेची ‘शेतकरी जागर यात्रा’ १५ जानेवारीपासून; ८३ तालुक्यांमधून जाणार यात्रा\nअकोल्याच्या पालकमंत्र्यांनी घेतला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जनता दरबार\nकृषी योजनांसाठी शेतकऱ्यांवर भरवसा नाही; वस्तू खरेदीची रक्कम अदा केल्याचा पुरावा द्यावा लागणार\nझाडाची फांदी तोडताना विद्युत शॉक लागून शेतमजूराचा मृत्यू\nपीक विम्याची रक्कम १५ जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा\nपीएसी, ब्लिचींग पावडरच्या खरेदीला महापालिकेच्या स्थायी समितीची मंजुरी\nबाळापूर गटविकास अधिकाऱ्याच्या खुर्चीला ‘शिवसंग्राम’ने घातला चपलांचा हार\nअकोला शहरातील 'ओपन स्पेस'वर करणार शोषखड्डे\nवृक्ष लागवड; ७ दिवसात ७ लाख ५६ हजार खड्डे तयार करण्याचे आव्हान\nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2013_11_01_archive.html", "date_download": "2018-05-28T03:07:29Z", "digest": "sha1:BFIOKNCDJLMHF4JNC76PBPIPR2PZXH47", "length": 11240, "nlines": 275, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: November 2013", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nमागच्या वर्षी याच सुमाराला प्रवासाला निघालो होतो आम्ही ... उत्सुकता, काळजी, युफोरिया असं सगळं ओझं सोबत घेऊन. रात्रभराच्या प्रवासात झोप लागणं शक्यच नव्हतं ... डोळ्यात न बघितलेल्या बाळाविषयी इतकी स्वप्नं होती, की झोपायला वेळच नव्हता.\n मनात नाही भरली तर आपल्याला जमेल ना सगळं नीट आपल्याला जमेल ना सगळं नीट घरातले सगळे स्वीकारतील ना घरातले सगळे स्वीकारतील ना जन्मदात्री गेली म्हणून बाळाला देऊन टाकायला तयार झालेले नातेवाईक कसे असतील जन्मदात्री गेली म्हणून बाळाला देऊन टाकायला तयार झालेले नातेवाईक कसे असतील सौदा करताहेत का ते बाळाचा सौदा करताहेत का ते बाळाचा काय अपेक्षा आहेत त्यांच्या\n“इतक्या लहान बाळात काही मेडिकल प्रॉब्लेम असले तरी समजणार नाहीत. फार मोठी रिस्क आहे ही.” एका अनुभवी हितचिंतकांचा प्रामाणिक सल्ला. \"बाळ न बघता हो म्हणू नका, आणि इतकं लहान शक्यतो नकोच.\" सगळंच इतकं अचानक झालंय, की धड विचार करायला वेळच झाला नाही. अजून काहीच नक्की नाही, त्यामुळे कुणाला सांगणं, त्यांचं मत घेणंही शक्य नाही. फक्त कायदेविषयक आणि वैद्यकीय सल्ला मात्र घेतलाय.\nसगळं नीट झालं, तर आयुष्य बदलूनच जाईल एकदम. आणि फिसकटलं काही कारणाने तर न बघितलेल्या बाळासाठी घेतलेल्या अंगड्या-टोपड्यांकडे बघायची हिंमत होईल परत न बघितलेल्या बाळासाठी घेतलेल्या अंगड्या-टोपड्यांकडे बघायची हिंमत होईल परत प्रवास संपता संपत नाही. तिथे पोहोचल्यावरसुद्धा पहिला दिवस फक्त पूर्वतयारीचा. उरलीसुरली खरेदी करायची आणि वाट बघत बसायची.\nकसा तरी दिवस संपतो. दुसर्‍या दिवशी सकाळीच एक एवढुस्सं गाठोडं हातात येतं. नव्या स्पर्शामुळे बावरलेला चेहरा तासाभरात शांत होतो. हे इतकं गोडुलं आहे, की बघताक्षणी त्याच्या प्रेमात न पडणं अशक्य. पण अजून सगळ्या कायदेशीर बाबींची पूर्तता व्हायचीय. आपल्या हातात आहे, पण अजून हे आपलं नाही. हा दिवस कालच्या दिवसापेक्षा जास्त छळणारा. समोर आहे, त्याला आपलं म्हणायचं नाही हे कसं शक्य आहे\nदुसर्‍या दिवशी दुपारी अखेर सगळे सोपस्कार पूर्ण होतात. ही लाडूबाई आता आपली एवढी निराशा आणि अनिश्चितता अनुभवल्यावर विश्वास बसत नाही यावर. पुढचा महिनाभर तरी जमीन दिसूच नये एवढी हवेत आहे मी एवढी निराशा आणि अनिश्चितता अनुभवल्यावर विश्वास बसत नाही यावर. पुढचा महिनाभर तरी जमीन दिसूच नये एवढी हवेत आहे मी या परीने अशी काही जादूची कांडी फिरवली आहे, की सगळ्या गोष्टी आपोआप जुळून येतात, शंका हवेत विरूनच जातात.\nआपल्यांना मनवण्यात खर्च केलेला वेळ आणि एनर्जी, सरकारी दिरंगाई, झारीतले शुक्राचार्य आणि न संपणारं वाट बघणं ... तरीही, It was worth the wait.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/mumbai?start=126", "date_download": "2018-05-28T02:56:58Z", "digest": "sha1:QBIE2VV5ARGOQLISMTNKAKQPCZK3ET4N", "length": 6695, "nlines": 162, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमूर्तीवरील आभूषण, दानपेटीतील रक्कम पळवली; चोरटे कॅमेऱ्यात कैद\nरक्तपिपासू पॅथॉलॉजी लॅब संदर्भात जय महाराष्ट्रची विशेष बातमी\nमहाराष्ट्रात प्लास्टिक बंदी कायम, उच्च न्यायालयानं फेटाळली याचिका\nबेस्टची धक्कादायक बातमी; 411 वाहने 'पीयूसी' विनाच \nउपोषणाची संपली हाव, खाद्यपदार्थांवर मारला ताव\nसायन उड्डाणपूल एप्रिल अखेरपासून बंद\nसीडीआरप्रकरणी 13 अटकेत, तपासात महत्त्वाची बातमी समोर\nशालेय बसची फी न भरल्याने चालकाने उचलले टोकाचे पाऊल उचलले\nएसटी महामंडळाची बस पळवण्याचा प्रयत्न\nमध्य रेल्वे घेणार ड्रोनचा आधार\n‘चर्चा सोडून विरोधक संसदेत गोंधळ घालतात’- देवेंद्र फडणवीस\nवाढत्या तापमानाचा पशु प्राण्यांवर परिणाम\nराष्ट्रकुल स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिके, विनोद तावडेंची माहिती\n‘माझ्या भूमिकेत काही बदल नाही’ – नाणार संदर्भात राणेंचं वक्तव्य\nरस्त्यावर सूसाट वाहन चालवताय तुमच्यावर आहे तिसऱ्या डोळ्याची नजर\nटॅक्सी चालवताना शुद्ध हरपली, 10 जणांना उडवलं\nपंतप्रधान मोदींसह भाजप खासदारांचं उपोषण\nमुंबई विमानतळाची धावपट्टी सहा तास बंद, 34 विमानांची उड्डाणे रद्द\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/pune/rupee-account-holders-anger-rbi-february-8-rally-be-carried-out-rbi/", "date_download": "2018-05-28T03:36:46Z", "digest": "sha1:RLC47D77OQKIMUYLSL6WHNHCF3JVVDHY", "length": 27408, "nlines": 357, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Rupee Account Holders 'Anger' On Rbi; On February 8, The Rally To Be Carried Out On The Rbi | रुपी खातेदारांचा रिझर्व्ह बँकेवर ‘संताप’; ८ फेब्रुवारीला आरबीआयवर काढणार मोर्चा | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nPalghar Bypoll 2018 : भाजपा रडीचा डाव खेळतंय, साम,दाम दंड भेद सुरू - हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक : वसई तालुक्यातील सायावन, मेढे, माजीवली मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबा,\nजम्मू काश्मीरमध्ये शोपियन जिल्ह्यात आयईडीचा स्फोट; तीन जवान जखमी\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक : वसई तालुक्यातील सायावन, मेढे, माजीवली मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबा,\nजम्मू काश्मीरमध्ये शोपियन जिल्ह्यात आयईडीचा स्फोट; तीन जवान जखमी\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nरुपी खातेदारांचा रिझर्व्ह बँकेवर ‘संताप’; ८ फेब्रुवारीला आरबीआयवर काढणार मोर्चा\nरुपी बँकेबाबत तोडगा काढावा या मागणीसाठी रुपी खातेदार-कर्मचाऱ्यांच्या वतीने ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या कार्यालयावर ‘संताप’ मोर्चा काढण्यात येणार आहे.\nठळक मुद्देरिझर्व्ह बँकेच्या धोरणामुळे विलिणीकरणाच्या प्रक्रियेला अडथळा रिझर्व्ह बँकेच्या मुंबईतील कार्यालयावर खातेदार-कर्मचाऱ्यांच्या वतीने काढण्यात येणार मोर्चा\nपुणे : रुपी बँकेवर निर्बंध येऊन पाच वर्षांचा कालावधी लोटल्यानंतरही खातेदारांना दिलासा देणारा निर्णय अद्यापपर्यंत झालेला नाही. रुपी बँकेबाबत तोडगा काढावा या मागणीसाठी रुपी खातेदार-कर्मचाऱ्यांच्या वतीने ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या कार्यालयावर ‘संताप’ मोर्चा काढण्यात येणार आहे.\nकेंद्रीय पातळीवरील नेत्यांना रुपी बँक प्रशासन आणि खातेदारांच्या वतीने वेळोवेळी परिस्थिती समजावून सांगण्यात आली आहे. मात्र, त्यावर कोणताच सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. रिझर्व्ह बँकेच्या धोरणामुळे विलिणीकरणाच्या प्रक्रियेला अडथळा निर्माण झाला आहे. राज्यातील तीन मोठ्या सहकारी बँकांनी रुपीचे विलिनीकरण करुन घेण्याची तयारी दर्शविली आहे. तशी आरबीआयला दोनदा पत्र दिलेली आहेत. परंतू त्यानंतरही आरबीआयच्या चुकीच्या भूमिकेमुळे या प्रक्रियेला खीळ बसली आहे.\nत्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेच्या मुंबईतील कार्यालयावर खातेदार-कर्मचाऱ्यांच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. तसेच, या मोर्चानंतर रुपीच्या तोट्यात २५ कोटी रुपयांची भर घालणाऱ्या सहकार मंत्र्यांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे पुणेकर नागरीक कृती समितीचे सचिव मिहिर थत्ते यांनी सांगितले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nReserve Bank of IndiaPuneभारतीय रिझर्व्ह बँकपुणे\nप्रत्येक धर्मासाठी संविधानच धर्मग्रंथ : शमशुद्दीन तांबोळी\nआनंदाने नांदू लागली ५५१ जोडपी; घटस्फोटासाठी अर्ज करणाऱ्या जोडप्यांचे बारामतीत समुपदेशन\nमुलांनी घेतला आफ्रिकन ढोलवादनाचा आनंद; बालरंजन केंद्रात अनोखा उपक्रम\nपुणे-पटणा विशेष रेल्वेगाडी; महाशिवरात्री व होळीनिमित्त रेल्वे प्रशासनातर्फे सुविधा\nजात वैधता प्रमाणपत्राची अट रद्द करा; पुणे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे, इच्छुकांची वणवण\nपुणेकरांनी अनुभवला मणिकांचन योग : गानसरस्वती महोत्सव; किशोरी आमोणकर यांना मानवंदना\nमंत्रालयानंतर पुणे महापालिकेतही झुरळ आणि उंदरांचा सुळसुळाट\n‘निवडक अक्षरधन’ लवकरच वाचकांच्या भेटीला\nअनुभवांवर आधारित साहित्य मनाला भिडते -नागनाथ कोत्तापल्ले\nयुती न झाल्यास पुण्यातही परिणाम होऊ शकतो - अनिल शिरोळे\nइतिहासाचे पुनर्लेखन अजेंड्यावर - सुब्रह्मण्यम स्वामी\nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z180110183542/view", "date_download": "2018-05-28T03:31:31Z", "digest": "sha1:KOZS5JZDCMF5IX43IUORGGWKXBRXS6PQ", "length": 66882, "nlines": 136, "source_domain": "m.transliteral.org", "title": "काँग्रेसचा पोवाडा", "raw_content": "\nइतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.\n मग ठेवूं माथा स्वातंत्र्य-देवीच्या चरणा ॥\n स्वातंत्र्य अमृतं पाजिलें तूंच ना तरुणां ॥१॥\n सिध्द केलें तूंच ना आम्हां स्वातंत्र्यरणा ॥२॥\n बैसुनी तेथे तूं करिशी स्वराज्यगाना ॥३॥\n दाविलें तूंच ना असे तुझ्या ग शत्रूंना ॥४॥\n तुझी कृति देई मज स्फ़ूर्ति करण्या गे कवना ॥५॥\n अर्धशतकें आयुमध्यें तुझ्या त्याची नाहीं गणना ॥६॥\n लोटती गरिब श्रीमंत तुझ्या गे स्थाना ॥७॥\n समतेनें मातेपरी पहाशी तूंच सर्वांना ॥८॥\n आत्मारामतनय हें अर्पी कवन तव चरणा ॥९॥\nभूलोकीं स्वर्गिची गंगा यावी धांवून, चमकावी वीज वा मेघमंडळांतून, काँग्रेस तशी जन्मली दास्यामधून, काँग्रेस राष्ट्राचें मुख, दावी अचूक, मार्ग जनतेस सांगे निक्षून ॥\nकाँग्रेस राष्टाची शक्ति पाहुनि जिची कृति, सरकाराला भीति, वाटते नित्य त्यांचे ह्नद्यांत, म्हणून नेत्यास ठेवी तुरुंगांत, परी फ़ोफ़ावे काँग्रेस जोरांत बिजांतुन जसा वाढावा वृक्ष, काँग्रेस पक्ष तसा प्रत्यक्ष वाढुं लागला आहे देशांत, फ़ुलांनीं आला आहे बहरांत, गोड गोड फ़ळें पुढील कालांत ॥\nजशी गानदेवि श्रोत्यास, मधुरालापास, काढुनी त्यास गुंगवी तशी काँग्रेस तरुणांस, स्वराज्यगान ऎकुनी त्यांस, केलें तल्लीन आहे सकलांस ॥चाल ॥\nनि:शस्त्र अशा जनतेला, इंग्रजा तोंड देण्याला काँग्रेस आली जन्माला, भय वाटे त्या इंग्रजाला काँग्रेस आली जन्माला, भय वाटे त्या इंग्रजाला जसा कृष्ण येतां जन्माला, भिती पडली त्या कंसाला जसा कृष्ण येतां जन्माला, भिती पडली त्या कंसाला वसुदेव देवकी तुरुंगांत, परि कृष्ण गेला गोकुळांत वसुदेव देवकी तुरुंगांत, परि कृष्ण गेला गोकुळांत काँग्रेस पुढारी तुरुंगांत काँग्रेस बाहेर जोरांत काँग्रेस पुढारी तुरुंगांत काँग्रेस बाहेर जोरांत पूतना आली गोकुळांत, कृष्णाचा कराया घात नोकरशाही टपली देशांत, काँग्रेस कराया नष्ट ॥चाल ॥\nभेदनीति पूर्ण इंग्रजाची ओळखी काँग्रेस काँग्रेस एकी करण्यास झटे अहनिश काँग्रेस एकी करण्यास झटे अहनिश लालूच दावुनी पुन्हां बेकी करण्यास लालूच दावुनी पुन्हां बेकी करण्यास एकींत आमुच्या मरण दिसे इंग्रेजास एकींत आमुच्या मरण दिसे इंग्रेजास सरकार म्हणुनी बैसलें बेकी करण्यास सरकार म्हणुनी बैसलें बेकी करण्यास सरकार बैसलें टपुन असे प्रंसगास सरकार बैसलें टपुन असे प्रंसगास करण्यास एकी पुढार्‍यांस पडती सायास करण्यास एकी पुढार्‍यांस पडती सायास देशार्थ तिलांजलि देती घरादारांस देशार्थ तिलांजलि देती घरादारांस देशार्थ त्याग हा धडा देती तरुणांस देशार्थ त्याग हा धडा देती तरुणांस काँग्रेसमध्ये असे वीर येती जन्मास काँग्रेसमध्ये असे वीर येती जन्मास काँग्रेसचा पुढच्या चौकांत ऎका इतिहास ॥\nचाल मोडते - सत्तावनच्या बंडानंतर, हिंदी प्रजेवर, खूष सरकार म्हणुनी नि:शत्र केलें लोकांस, तुमची रक्षणचिंता आम्हांस, यास्तव आलो हिंदुस्थानास ॥\nआगगाडी तारायंत्राला, गौरवर्णाला, पाहुनी लोक भुलला, म्हणे देवदूत आले देशास, आमचें रक्षण जणूं करण्यास, हायसें वाटलें त्याचें जीवास ॥\nमानभावी कपटी बोलास स्वार्थी गोर्‍यास भुलुनि निखालस, विसरले सर्व स्वाभिमानास, पारतंत्र्याची चीड चित्तास, वाटेना गेलें पार विलयास ॥\nजसा यावा काळ्याकड्यांतुन, खडक फ़ोडून, झरा धांवून, दादाभाई आले तसे जन्मास, हिरा तळपला हिंदुस्थानास ज्यांनी काँग्रेस आणली उद्यास ॥\nआठराशें पंच्यांशी सालाला, मुंबई शहराला अठ्ठाविस डिसेंबरला दादाभाईआदि पुढारि येईन, निशाण काँग्रेसचें त्यांनी रोवून, धन्य झाले दादाभाई जन्मून ॥चाल ॥\nबंधु नये ऋषीचें कूळ, काँग्रेसचें आहे तसें मूळ भांगेंत यावि जशि तुळस, इंग्रजांत हयूम सालत भांगेंत यावि जशि तुळस, इंग्रजांत हयूम सालत स्थापन करण्या काँग्रेस, केली मदत दादाभाईस स्थापन करण्या काँग्रेस, केली मदत दादाभाईस बहात्तर लोक मुंबईत, स्थापन करण्या काँग्रेस बहात्तर लोक मुंबईत, स्थापन करण्या काँग्रेस अध्यक्ष पहिल्या बैठकीत, निवडले उमेशचंद्रास अध्यक्ष पहिल्या बैठकीत, निवडले उमेशचंद्रास जस्स शोभे चांद अस्मानास, उमेशचंद्र तसे बैठकीस ॥चाल ॥\nजशी गंगा आहे उगमास अतीशय लहान काँग्रेस तशी आरंभीं झाली स्थापन काँग्रेस तशी आरंभीं झाली स्थापन वाढत गेली जशी गंगा पुढें जोरानं वाढत गेली जशी गंगा पुढें जोरानं काँग्रेस पुढें वाढत चालली वेगानं काँग्रेस पुढें वाढत चालली वेगानं गंगा गेली मिळाया समुद्रासि प्रेमानं गंगा गेली मिळाया समुद्रासि प्रेमानं काँग्रेस स्वातंत्र्याकडे चालली तोर्‍यानं काँग्रेस स्वातंत्र्याकडे चालली तोर्‍यानं चळवळ नाव चालवा याच गंगेतून काँग्रेसरुपी गंगेंत करा हो स्नान, घ्या पवित्र गंगेमध्ये हात धुवून चळवळ नाव चालवा याच गंगेतून काँग्रेसरुपी गंगेंत करा हो स्नान, घ्या पवित्र गंगेमध्ये हात धुवून मुक्तता तरिच होईल दास्यपंकांतून ॥(चाल मोडते) ॥\nएकोणीसशें पांचपर्यंत, होते नेमस्त, काँग्रेस भरवीत नवयुगारंभ तेथपासून, बालरवि उद्याचली येऊन, तरुण जागृत तेज पाहून ॥\nटिळकासम कार्यक्षम वीर विलोकून, कीर्तिप्रभेनें दिपून, तरुण गेले हरकून, वाटे अंतरापासून, हा एक मार्ग दावील, देशास स्वराज्य देईल ॥(चाल) ॥\nटिळकांची ऎकुनी कीर्ति, उज्ज्वल कृति तशीच देशभक्ति, तेजस्वी मूर्ति, वहावा म्हणती जणुं पाणीदार मोती दाणा, टिळक शहाणा, चेतवी तरुणा, ऎकवुन त्यांना, स्वराज्य-कर्णी जणुं पाणीदार मोती दाणा, टिळक शहाणा, चेतवी तरुणा, ऎकवुन त्यांना, स्वराज्य-कर्णी टिळकासम पाहुनी हिरा, अष्टपैलु खरा, तेजस्वी तारा, दिपूनि गेला सारा, तरुण सभोंवरा टिळकासम पाहुनी हिरा, अष्टपैलु खरा, तेजस्वी तारा, दिपूनि गेला सारा, तरुण सभोंवरा काँग्रेसचें रोपटें लावून, दादाभाईनं, वाढविलें छान, करिल परि कोण, तिचें रक्षण ॥\n(चाल मोडते) वृध्द झाले दादाभाई जणुं पिकलें, पान, कन्या काँग्रेंस लहान, चिंता मनांत थैमान, चिंता जाळीं बलवान पालनकर्ता शीलवान, कोणी दिसेना महान्‍, उगवला तोंच तेजांळ, रवि टिळक शत्रूचा काळ ॥\nखवळून जातां स्फ़ोटक, द्रव्यें पृथ्वीचे पोटांत, पोट फ़ाडुनीयां त्यांत, होई भूकंप बेफ़ाट, तशी चळवळ जोरांत, वंगभंग भर त्यांत, आली स्वदेशीची लाट, नोकरशाहिचें पोट फ़ाडून, नोकरशाहि गेली हादरुन ॥\nकर्झन परी कायदा जारी करुनी तोर्‍यात, म्हणे वंगभंग लाट, दाबुन टाकिन क्षणांत करुन दडपशाही मात, मारुन जनमता लाथ, म्हणे तुम्ही काय करणार हो, नि:शस्त्र असेच मरणार ॥ (चाल दांगड) ॥\nएकोणीसशें पाच सालाला, कर्झन साहेबाला, उमाळा आला, बंगालची फ़ाळणी करण्याला, हिंदु मुसलमान फ़ोडण्याला, बंगालची फ़ाळणी करण्याला, हिंदु मुसलमान फ़ोडण्याला, बंगभंगाचा उपाय काढला, करायला कर्झन एक गेला बंगभंगाचा उपाय काढला, करायला कर्झन एक गेला झाले परि भलते प्रसंगालाम वंगभंग करण्या सिध्द झाला झाले परि भलते प्रसंगालाम वंगभंग करण्या सिध्द झाला तेजोभंग त्याचा परी झाला, अकरा साली स्वता बादशहाला तेजोभंग त्याचा परी झाला, अकरा साली स्वता बादशहाला फ़ाळणी रद्द करणें प्रसंग आला, काँग्रेसचा पहिला विजय झाला फ़ाळणी रद्द करणें प्रसंग आला, काँग्रेसचा पहिला विजय झाला कसा तें सांगतों या वेळेला, रुसो-जपान लढा सुरु झाला, जपान विजयानें जागृत झाला कसा तें सांगतों या वेळेला, रुसो-जपान लढा सुरु झाला, जपान विजयानें जागृत झाला काळ्या-गोर्‍याचा लढा झाला, गोर्‍याला पार चित केला, स्वाभिमान हिंदुस्तानचा सगळा, फ़ुंकर घालितां अग्नि फ़ुलला काळ्या-गोर्‍याचा लढा झाला, गोर्‍याला पार चित केला, स्वाभिमान हिंदुस्तानचा सगळा, फ़ुंकर घालितां अग्नि फ़ुलला टिळकासम फ़ुंकर घालण्याला, ज्वालामुखी जणुं जागृत झाला, तसा स्वाभिमान जागृत झाला, एक संस्कॄती भाषावाला टिळकासम फ़ुंकर घालण्याला, ज्वालामुखी जणुं जागृत झाला, तसा स्वाभिमान जागृत झाला, एक संस्कॄती भाषावाला एक रक्ताचे हो लोकाला, प्रांत बंगाल फ़ोडण्याला एक रक्ताचे हो लोकाला, प्रांत बंगाल फ़ोडण्याला कर्झन जेव्हां पूर्ण तयार झाला, लाथाडून अर्जविनंत्याला कर्झन जेव्हां पूर्ण तयार झाला, लाथाडून अर्जविनंत्याला सारा बंगाल खवळुन गेला, दर्या जणु फ़ार खवळुन गेला, समुद्र मंथनीं रत्न देवाला, जनसागरीं काय देशाला सारा बंगाल खवळुन गेला, दर्या जणु फ़ार खवळुन गेला, समुद्र मंथनीं रत्न देवाला, जनसागरीं काय देशाला मिळाले ऎका सांगतो तुम्हाला, देह देशार्थ अर्पण्याला, मिळाले ऎका सांगतो तुम्हाला, देह देशार्थ अर्पण्याला, तयार नररत्नें मिळालीं आम्हाला, स्वदेशीबहिष्कारशस्त्र हाताला, अचुक हा बाण मिळाला आम्हाला, शत्रुच्या मर्मी जाऊन बसला तयार नररत्नें मिळालीं आम्हाला, स्वदेशीबहिष्कारशस्त्र हाताला, अचुक हा बाण मिळाला आम्हाला, शत्रुच्या मर्मी जाऊन बसला कारण इंग्रज व्यापारी पडला, देशभर पुकारा याचा केला, कारण इंग्रज व्यापारी पडला, देशभर पुकारा याचा केला, लाल बालपाल या वेळेला, दत्तात्रय अवतार जणु झाला लाल बालपाल या वेळेला, दत्तात्रय अवतार जणु झाला काँग्रेसचा भाग्यकाल आला, स्वदेशी पुकारा सर्वत्र केला, वंगभंगाचा वणवा पेटला, तरुण खडबडुन जागृत झाला काँग्रेसचा भाग्यकाल आला, स्वदेशी पुकारा सर्वत्र केला, वंगभंगाचा वणवा पेटला, तरुण खडबडुन जागृत झाला हिंदु मुसलमान एक झाला हिंदु मुसलमान एक झाला तिटकारा इंग्रजाचा आला, विदेशी कपड्याच्या होळ्या केल्य, त्र्कांतिकारक जन्मा आला तिटकारा इंग्रजाचा आला, विदेशी कपड्याच्या होळ्या केल्य, त्र्कांतिकारक जन्मा आला हरताळ सर्वत्र दिसू लागला. वंगभंग जोंवर नाहीं गेला ॥\nबहिष्कार ब्रिटिश मालाला, शपथा सर्वानीं अशा घेतल्या, त्या वेळी दादा. ॥ (चा. मो.) ॥\nजळिस्थळीं जसा कृष्ण कंसाच्या मनांत, तसा कर्झनच्या चित्तांत, दिसे टिळक कृतांत कृती टिळकांची अचाट, पाहुन चळवळीची लाट, भीती वाटे ह्नदयांत, उलथुनी राज्य टाकील, हा डोईजड खास होईल. ॥\nपुष्पांनी वृक्ष बहरला, तसा काँग्रेसला, तरुण गोळा झाला, आली काँग्रेस कलकत्याला, दादाभाई अध्यक्षस्थानाला, स्वराज्य ज्यांनी मंत्र बोलला ॥\nजरि होते ब्यायशी वर्षाचे, ह्नदय परी त्यांचें होते तरुणाचें, स्वराज्य घोषणा म्हणुनी कलकत्त्यास, दिसेल कां स्वराज्य माझे डोळ्यास, लागल ध्यास त्यांचे चित्तास ॥\nस्वराज्य हें ध्येय आमचें, सिध्द करण्याचें, साधन साचे, स्वदेशी-बहिष्कार-राष्ट्रीय- शिक्षण, चतु:सूत्रीचें जाहीर घोषण, यानें देशांत झालें अंदोलन ॥\nआजवरी मवाळ झाला, मालक काँग्रेसला, त्याना कलकत्त्याला, स्वदेशी बहिष्कार नाहीं रुतला, झीज अंगास लागेल असला, मार्ग कां रुचतो मवाळाला ॥चाल, ॥\nसुरतेस काँग्रेस आली. तेथें जहाल मवाळ बंडाळी दादाभाईची स्वराज्य आरोळी गोखल्यांना पंसत न पडली दादाभाईची स्वराज्य आरोळी गोखल्यांना पंसत न पडली त्या ठरावाची खांडोळी, करण्यास मंडळी जमली त्या ठरावाची खांडोळी, करण्यास मंडळी जमली टिळकांनी मख्खी ओळखिली, सुरतेस काँग्रेस उधळली टिळकांनी मख्खी ओळखिली, सुरतेस काँग्रेस उधळली काँग्रेसची झाली चिरफ़ळी, जहाल मवाळांची दुफ़ळी काँग्रेसची झाली चिरफ़ळी, जहाल मवाळांची दुफ़ळी मवाळांची फ़जीती केली टिळकांची सरशी झाली ॥\nप्रतिपक्षी चीत करण्याची अजब हातोटी सरकारी धोरणावरी केसरी पत्रीं सरकारी धोरणावरी केसरी पत्रीं टिळकांची टीका फ़ार कडक अशी ख्याती टिळकांची टीका फ़ार कडक अशी ख्याती त्यामुळें त्यांचेवर वळली सरकारची दुष्टी त्यामुळें त्यांचेवर वळली सरकारची दुष्टी पहिली सजा दीड वर्षाची परि न त्या खंती पहिली सजा दीड वर्षाची परि न त्या खंती येतांच सुटुन सुरुझाली यांची देशभक्ती येतांच सुटुन सुरुझाली यांची देशभक्ती दिनरात देह झिजविला स्वदेशासाठीं दिनरात देह झिजविला स्वदेशासाठीं स्वदेशीची चळवळ केली टिळकांनी मोठी स्वदेशीची चळवळ केली टिळकांनी मोठी सार्वजनिक गणेश उत्सव संघटनेसाठीं सार्वजनिक गणेश उत्सव संघटनेसाठीं केसरी मराठा गर्जना करी महाराष्ट्रीं केसरी मराठा गर्जना करी महाराष्ट्रीं स्वराज्य हा जन्मसिध्द हक्क टिळकांची उक्ती स्वराज्य हा जन्मसिध्द हक्क टिळकांची उक्ती दारु पिकेटिंग चळवळ त्यांनीं केली मोठी दारु पिकेटिंग चळवळ त्यांनीं केली मोठी त्यांनी केले यत्न राष्ट्रीय शिक्षणासाठीं त्यांनी केले यत्न राष्ट्रीय शिक्षणासाठीं तरुणांचे रक्त सळसळलें स्वराज्यासाठीं तरुणांचे रक्त सळसळलें स्वराज्यासाठीं स्वातंत्र्यज्योत फ़ुलविली अशी महाराष्ट्रीं ॥\n(चाल मोडते) धरण्यास स्वराज्य धुरा, लाभला खरा, टिळकासम हिरा, म्हणुनी काँग्रेस पाऊल जोरांत वंगभंगाची चळवळ देशांत टिळकांची कीर्ती झाली जगतांत ॥\nरोमरोमीं तेजस्वीपणा टिळकांचा बाणा, पाहूनी तरुण, येई चैतन्य त्यांचे रक्तांत; नको हें राज्य वाटे चित्तांत परी, बोलण्या चोरी देशांत ॥\nयेतांच सूर्य उदयाला, तिमिर विल्याला, तसे देशाला टिळक देशाचे दास्य तिमिरास अहर्निश झटले दूर करण्यास, म्हणुनी वाट्यांला त्यांच्या कारावास ॥\nफ़ितवितो टिळक तरुणाला, करी चळवळीला, त्यावरी खटला, राजद्रौहाचा सरकारनें केला, वाटावी दहशत लोकाला, सहा वर्षाच्या दिली सजेला ॥\n(चाल) ऎकुनी त्यांचे शिक्षेला, सारा देश फ़ार हळहळला चंद्राविण तारांगणाला नसे शोभा वद्या पक्षाला चंद्राविण तारांगणाला नसे शोभा वद्या पक्षाला जातांच टिळक तुरुंगाला, निस्तेन देश जाहला जातांच टिळक तुरुंगाला, निस्तेन देश जाहला तुरुंगात जरा हा गेला, तरी नाहीं सुटत याचा चाळा तुरुंगात जरा हा गेला, तरी नाहीं सुटत याचा चाळा तिथें नाहीं स्वस्थ हा बसला, गीतारहस्य ग्रंथ काढिला तिथें नाहीं स्वस्थ हा बसला, गीतारहस्य ग्रंथ काढिला टिळकांच्या किर्तीमंदिराला, ग्रंथानें कळस चढविला टिळकांच्या किर्तीमंदिराला, ग्रंथानें कळस चढविला अनभिषिक्त राजा झाला, टिळक हा खरा देशाला अनभिषिक्त राजा झाला, टिळक हा खरा देशाला पुन्हा सुटून येतां देशाला. महायुध्द वणवा पेटला पुन्हा सुटून येतां देशाला. महायुध्द वणवा पेटला स्वराज्याचे हक्क मिळण्याला. हा मोका चांगला आला ॥\n(चाल) काँग्रेस थंडावली होती सहा वर्षात येतांच टिळक मंडालेहून देशांत येतांच टिळक मंडालेहून देशांत चैतन्य येऊं लागलें पुन्हा तरुणांत चैतन्य येऊं लागलें पुन्हा तरुणांत होमरुल चळवळ केली त्यांनीं जोरांत होमरुल चळवळ केली त्यांनीं जोरांत बेझंट बाईनीं केली मदत चळवळींत बेझंट बाईनीं केली मदत चळवळींत सुरतेचा सूर अद्याप होता देशांत सुरतेचा सूर अद्याप होता देशांत गोखले- टिळक हा वाद आला रंगात गोखले- टिळक हा वाद आला रंगात मवाळ-जहालांचा हा वाद होता निश्चित मवाळ-जहालांचा हा वाद होता निश्चित जहालांस वाटे काँग्रेस न्यावी जोरांत जहालांस वाटे काँग्रेस न्यावी जोरांत मवाळांस वाटे काँग्रेस असावी ताब्यात ॥\n(चाल मो.) सरकार आहे संकटांत, महायुध्दांत, मवाळ म्हणत, मागण्या मागून सरकारला त्रास, देऊ नये वाटे त्यांचे चित्तास, धडाडी कळली पूर्ण देशास ॥\nमहायुध्द संधि चांगली, म्हणे लाभली,बेझटबाई भली, केली खटपट तिनें जोरांत, कराया समेंट, जहाल मवाळांत तोंच गोखले गेले स्वर्गात, टिळकांनी रात्रंदिन फ़िरुन, मोठ्या धडाडीनं आखिल हिंदुस्थान, होमरुल चळवळ केली जोरांत अपूर्ण स्वागत त्यांचे दौर्‍यांत, स्वराज्य बीज पेरलें लोकांत ॥\nहिंदु मुसलमान एक केला, टिळकांनी लखनौला, म्हणून काँग्रेसला, भारतमंत्र्याचें पाचारण खास, स्वराज्यहक्क देतों तुम्हांस, तुमचें सहकार्य हवें आम्हांस ॥\n(चाल) हिंदु मुसलमान मिळून, स्वराज्याची मागणी जोरान, असें संघटन पाहून, मांटेग्यू गेला घाबरुन संकटीं होता म्हणून, इंग्रज आला धांवून संकटीं होता म्हणून, इंग्रज आला धांवून देतों स्वराज्य असें सांगून, चळवळ टाकली दाबून देतों स्वराज्य असें सांगून, चळवळ टाकली दाबून संपतां युध्द दारुण, गेलें वचन पार विसरुन संपतां युध्द दारुण, गेलें वचन पार विसरुन सुधारणा पोकळ देऊन, कशी केली पहा बोळवण ॥\n(चाल) इंग्रजाकरितां युध्दांत वेचले प्राण उपकार-फ़ेड पहा कशी केली सरकारनं उपकार-फ़ेड पहा कशी केली सरकारनं रौलेट जुलमी कायदा बक्षीस म्हणून रौलेट जुलमी कायदा बक्षीस म्हणून यांतच भरतिला खिलाफ़त प्रकरंण, पकडितां अल्लीबंधुना चेतले मुसलमान यांतच भरतिला खिलाफ़त प्रकरंण, पकडितां अल्लीबंधुना चेतले मुसलमान गांधींनीं याच्या निषेधार्थ चळवळ जोरानं गांधींनीं याच्या निषेधार्थ चळवळ जोरानं सत्याग्रह शत्र हें काढलें अजब शोधून सत्याग्रह शत्र हें काढलें अजब शोधून काँग्रेसला सत्य अहिंसेचा मार्ग दावून काँग्रेसला सत्य अहिंसेचा मार्ग दावून लाविले महात्माजींनी निराळें वळण लाविले महात्माजींनी निराळें वळण यामुळें पुढें काँग्रेसचे तेच झाले धुरिण यामुळें पुढें काँग्रेसचे तेच झाले धुरिण आसेतु हिमाचल केलें रौलेट प्रकरण आसेतु हिमाचल केलें रौलेट प्रकरण आगींत तेलासम झाले पंजाब प्रकरण आगींत तेलासम झाले पंजाब प्रकरण येईल पुढें सविस्तर त्याचें वर्णन येईल पुढें सविस्तर त्याचें वर्णन थप्पड एका हातानें अशी मारुन थप्पड एका हातानें अशी मारुन सुधारणारुपी हातानें गाल चोळून सुधारणारुपी हातानें गाल चोळून सरकारी वृत्ति अशी नेहमी येते दिसून सरकारी वृत्ति अशी नेहमी येते दिसून भेदनीति यामुळें त्याची जाते साधुन ॥\n(चा. मो.) पितापुत्र नेहरु लालाजी, पंडित मालवीयजी, दास पटेलजी, शोभे गांधीस प्रभावळ खास, ग्रहमाला जशी शोभे सुर्यास गांधीयुग सुरु झालें समयास. ॥\nठेवुनी हात स्वातंत्र्य-देविपदकमला, स्वातंत्र्य प्रतिज्ञा करुनि नित्य कार्याला, कसुनिया कास देशार्थ फ़किर जो झाला, जयाचा देव सखा बनला ॥\n(चाल) ज्याचि कीर्ति गाजे जगतांत, भरतखंडांत, साधुसंतांत, गांधी जाहले पूर्ण विख्यात, वंद्या जे झाले सकळ लोकांत, महात्मा म्हणुनि त्यास म्हणतात ॥\nपाहुनी हाल दोनांचें, कळवळें साचे, ह्नदय गांधिचें, हिंदीचें दु:ख दूर करण्यांत, हाल सोशिले आफ़्रिका खंडांत, महात्मा म्हणुनि त्यास म्हणतात ॥\nतन मन धन अर्पूनी, लंगोटी लावोनी, फ़किर होबीनी, देशस्वातंत्र्य एक चित्तांत, ध्यास लागला ज्यास दिनरात, महात्मा म्हाणुनि त्यास म्हणतात ॥\nपरस्त्रीस मात समजोनी, विलास सोडोनी, इंद्रिय दमनीं, मिळवुनी विजय, जाहले ख्यात ऎन तारुण्य बहर कालांत, महात्मा म्हणुनि त्यास म्हणतात ॥\n(चाल) समजोनी बहिण स्वस्त्रीला, मारिली लाथ सौख्याला अवघड विश्वामित्राला तो विषयपाश तोडिला अवघड विश्वामित्राला तो विषयपाश तोडिला दोन तपे ब्रम्हचर्याला, पाहुनी विरक्त झाला दोन तपे ब्रम्हचर्याला, पाहुनी विरक्त झाला वैराग्य असें जगताला, पाहुनी अचंबा वाटला ॥\n(चाल) वैराग्य लाभलें श्रीरामासम ज्याला रामासम वाटे गांधि शांतिचा पुतळा रामासम वाटे गांधि शांतिचा पुतळा एकपत्नी वचनि एक बाणी या त्रिगुणाला, पाहुनी गांधिजीपाशी त्रिगुण जगताला एकपत्नी वचनि एक बाणी या त्रिगुणाला, पाहुनी गांधिजीपाशी त्रिगुण जगताला श्रीराम जणु कलियुगीं वाटे अवतरला श्रीराम जणु कलियुगीं वाटे अवतरला नेसुनी वल्कलें राम निघाले वनाला नेसुनी वल्कलें राम निघाले वनाला नेसुनी खादि गांधिजी गेले आफ़्रिकेला नेसुनी खादि गांधिजी गेले आफ़्रिकेला त्यानें सीतादेवि यानें कस्तुरिबाई जोडिला त्यानें सीतादेवि यानें कस्तुरिबाई जोडिला मारुनी लाथ राज्याला राम नीघाला मारुनी लाथ राज्याला राम नीघाला सोडुनी पाणी वैभवावरी हा गेला सोडुनी पाणी वैभवावरी हा गेला वनवास चौदा वर्षाचा त्यानें भोगिला वनवास चौदा वर्षाचा त्यानें भोगिला आफ़्रिका त्रास यानें चौदा वर्षे सोशिला आफ़्रिका त्रास यानें चौदा वर्षे सोशिला वानरें साह्य त्या, सत्याग्रहि वश याला वानरें साह्य त्या, सत्याग्रहि वश याला त्यानें लंकापति यानें लंडनपतीं हलविला ॥\n॥(चा. मो.) ॥ हिंदीचे हाल पाहोनी, गेले धावोनी सत्याग्रह करुनी, केलें रक्षण अफ़्रिकाखंडांत, गर्व गोर्‍यांचा जिरविला त्यांत, महात्मा म्हणुनि त्यास म्हणतात ॥\nरौलेट बिलचा वरवंटा, सत्याग्रह सोटा, दाबुनी मोठा, गांधीनीं दूर पळविले त्यास, जागृत केले हिंदुस्तानास, बनविले सहनशील लोकास ॥\nशस्त्रास्त्र ज्यांचे हातांत, त्यावर मात, हिंदुस्तानांत, शस्त्राविण गांधी कसे करणार, शठ्यंप्रति सत्य विजयी होणार, इंग्रजा माघार घ्यावी लागणार ॥\nहरताळ सर्वत्र देशांत, पडला कडकडित, चळवळ जोरांत, पाहुनी त्र्कुध्द झाले सरकार, दिल्ली शहरांत केला गोळीबार, तिकडे गांधीजी गेले सत्वर ॥\n(चाल) गांधीजी तेथे जातात, पकडिले त्यांस इतक्यांत खळबळ झाली जोरांत, रौलेट बिल निषेधार्थ खळबळ झाली जोरांत, रौलेट बिल निषेधार्थ भीति पडली सरकारांत सोडिले गांधी मुंबईत भीति पडली सरकारांत सोडिले गांधी मुंबईत सरकार पडले पेचांत, पाहुनी सत्याग्रह शस्त्र सरकार पडले पेचांत, पाहुनी सत्याग्रह शस्त्र शांतताभंग सदरांत, गोळीबार पुन्हा दिल्लींत ॥\n(चाल) स्वामि श्रध्दानंद दिल्लींत, चालले होते शिस्तींत गोळीबार झाला इतक्यांत, स्वामिचा घात करण्याचा हेतु ह्नदयांत ॥\nस्वामिचा सवाल शिपायांस, कारण काय गोळिबारास ऎकुनी सवाल म्हणे त्यास, आले रागास ऎकुनी सवाल म्हणे त्यास, आले रागास छेद देंगे तुमकू म्हणे त्यास छेद देंगे तुमकू म्हणे त्यास छातीचा करुनिया कोट, दावुनी धैर्य आलोट छातीचा करुनिया कोट, दावुनी धैर्य आलोट मै खडा सामने ताठ, म्हणे मुझे काट मै खडा सामने ताठ, म्हणे मुझे काट आला गोरा तेथ इतक्यांत आला गोरा तेथ इतक्यांत रोखिल्या हुकुमावांचून, बंदुका त्यांनीं दडपून रोखिल्या हुकुमावांचून, बंदुका त्यांनीं दडपून शिपायाच्या गळल्या हातून, गोरा पाहून शिपायाच्या गळल्या हातून, गोरा पाहून अशी फ़जीती तेथे स्वामीन ॥\n(चा. मो.) गांधींनीं साह्य करुनिया महायुध्दांत, इंग्रजा दिला मिळवून विजय हो त्यांत, पाजुनी दूध पोशिला सर्प गृहांत, तो सर्प जसा घे प्राण तसे शिरकाण, करुनी देशाची केली धूळधाण ॥\n(कटाव ३ दांगड) जालियनवाला बागेचें, केलें रक्ताचें, अंगण साचें, कत्तलिचा असा नाहीं दाखला, कलंक हा इंग्रजी राज्याला, सांगतो एका प्रसंगाला जालिनवाला बाग केला, पिंजरा लोकांना, कोंडण्याला, वाघापरि ठार मारण्याला, वीस हजार लोक सभेला, विमान घारिपरि हो घिरट्याला, घालुं लागलें त्या समयाला जालिनवाला बाग केला, पिंजरा लोकांना, कोंडण्याला, वाघापरि ठार मारण्याला, वीस हजार लोक सभेला, विमान घारिपरि हो घिरट्याला, घालुं लागलें त्या समयाला हत्याबंद शिपाई दाराला. पाहुन गर्भगळित लोक झाला हत्याबंद शिपाई दाराला. पाहुन गर्भगळित लोक झाला भीती आहे जिवाचि प्रत्येकाला, भिंतीवरुन चढुन जाऊं लागला भीती आहे जिवाचि प्रत्येकाला, भिंतीवरुन चढुन जाऊं लागला जाऊं नाहीं दिले परि कोणाला, वाघ जणुं पिंजर्‍यात सापडला जाऊं नाहीं दिले परि कोणाला, वाघ जणुं पिंजर्‍यात सापडला तसा सारा लोक कोंडला गेला, गोळिबार त्यांनी सुरु केला तसा सारा लोक कोंडला गेला, गोळिबार त्यांनी सुरु केला मुंग्यापरि लोक ठार झाला, रक्ताचा चिखल जिमिनिला मुंग्यापरि लोक ठार झाला, रक्ताचा चिखल जिमिनिला अगणित लोक ठार केला, इतक्यामधं दारुगोळा संपला अगणित लोक ठार केला, इतक्यामधं दारुगोळा संपला नाहीं तर आणखि कांही स्वर्गाला, पाठविण्याची इच्छा होती डायरला नाहीं तर आणखि कांही स्वर्गाला, पाठविण्याची इच्छा होती डायरला कांही लोक लोळुन जमिनीला, वांचवूं पाहति प्राणाला कांही लोक लोळुन जमिनीला, वांचवूं पाहति प्राणाला असें पाहुन हुकुम झाला, गुडघे टेकून जमिनीला, ठार तुम्ही करा निजलेल्याला असें पाहुन हुकुम झाला, गुडघे टेकून जमिनीला, ठार तुम्ही करा निजलेल्याला प्रेतांचा ढीग तेथे झाला प्रेतांचा ढीग तेथे झाला काय वर्णावें प्रसंगाला सांगा तुम्ही दादा ॥\n(चा. मो.) जालियनवाला बागेंत, केला गोळिबार, मुंग्यापरि करुनिया कैक लोकांना ठार, डोळ्याची धुंदी परि नाहीं उतरली पार, रावरंक सारे सरसकट, जाण्या फ़रफ़टत, पोटानें सरपटत, लावी सरकार उपकारफ़ेड ज्यानें केली करुनी अपकार, राक्षसी अशी डायर कृत्यें करणार, सरकार त्यास पेन्शन देण्यांस तयार, पाहुनी अमानुष छळा, गांधि खवळला, पुकारा केला, दुष्ट सरकार ॥\nएकोणीसशें वीस सालाला, आँगस्ट पहिलिला, घात जवा झाला, कालानें नेले बाळ टिळकास, मायभूमीच्या भाल टिळकास, पुसुनि दुर्देव तिच्या वाटयास मासभूमि ढाळी अश्रुला, दास्यशृंखला, तोडणारा गेला, म्हणे मम द्या माझे पुत्रास, येति का कोणा सदय ह्नदयास, तोंच तापले गांधि समयास, असहकार त्यांनी पुकारुन, देश हालवुन जागृत करुनी, दु:ख मायभूचें कमी करण्यास, पारतंत्र्याचे पाश तोडण्यास, तुरंगवासाचा सोशिला त्रास \n(कटाव २) असहकार कर्णा फ़ुंकिला, त्याचा नाद देशभर झाला, खडबडून जार्गत केला, जणुं सिंह खायला उठला, इंग्रजा बहिष्कार घाला, नका जाऊं त्याच्या कोर्टाला, सोडा त्याच्या शाळा-काँलेजाला, करु नका त्याचे नोकरिला कौंसिला बहिष्कार घाला, नका घेऊं त्याच्या पदवीला, नका शिवूं विदेशी मालाला, सर्वांग बहिष्कार घाला ॥\n(चाल २) एक कोटी एक महिन्यांत फ़ंड जमविला खादिचा धंदा त्यातुनी त्यांनी सुरु केला खादिचा धंदा त्यातुनी त्यांनी सुरु केला जिकडे पहावे तिकडे पाहुनी गांधिटोपिवाला जिकडे पहावे तिकडे पाहुनी गांधिटोपिवाला त्र्कोधाग्नी नोकरशाहीचा त्यानें भडकला त्र्कोधाग्नी नोकरशाहीचा त्यानें भडकला मुस्काटदाबी कैक लोकांची केलि त्या काला मुस्काटदाबी कैक लोकांची केलि त्या काला गोर्‍यांच्या पोटाला चिमटा खादिनें बसला गोर्‍यांच्या पोटाला चिमटा खादिनें बसला पकडिले त्यानें त्या वेळी म्हणुनि गांधिला पकडिले त्यानें त्या वेळी म्हणुनि गांधिला कांही वेळ ढगाच्या आड सुर्य जाहला कांही वेळ ढगाच्या आड सुर्य जाहला काराग्रह एक वर्षात त्यांचा संपला काराग्रह एक वर्षात त्यांचा संपला जातांच ढग बाजुला, सुर्य तळपला जातांच ढग बाजुला, सुर्य तळपला भगवान्‍ कृष्ण गोकुळीं जसा जन्मला भगवान्‍ कृष्ण गोकुळीं जसा जन्मला मोहन गांधि हो तसे हिंदुस्तानाला, कंसाच्या कैदखान्यांत कृष्ण जन्मला, इंग्रजाचा जेल पुरणार याचे जन्माला मोहन गांधि हो तसे हिंदुस्तानाला, कंसाच्या कैदखान्यांत कृष्ण जन्मला, इंग्रजाचा जेल पुरणार याचे जन्माला मोहनी त्यानें गोकुळा, यानें भारताला मोहनी त्यानें गोकुळा, यानें भारताला कृष्णानें सुदर्शनानें कंसवध केला कृष्णानें सुदर्शनानें कंसवध केला याचे चर्खाचत्र्क मारिते म्यांचेस्टरवाला, लक्ष्मी सदा त्याचे चरणाला याचे चर्खाचत्र्क मारिते म्यांचेस्टरवाला, लक्ष्मी सदा त्याचे चरणाला धावते लक्ष्मी याचे मागें सदा कार्याला धावते लक्ष्मी याचे मागें सदा कार्याला अर्जुना गीता सांगुनी निर्भय केला अर्जुना गीता सांगुनी निर्भय केला शिकवुनी अहिंसा यानें धीट देश केला शिकवुनी अहिंसा यानें धीट देश केला त्यानें कौरवाशि युध्दार्थ अर्जुन सिध्द केला त्यानें कौरवाशि युध्दार्थ अर्जुन सिध्द केला यानें देश केला तयार कायदेभंगाला ॥\n(चा. मो.) असहकार काळ संपला, पुढें हो चला, कायदे भंगाला मुंबईकर ज्यामधें ख्यात, ज्यांनी केलि इंग्रजावर मात, त्याचें वर्णन पुढिल चौकांत ॥\nसायमन कमिशन नेमून केला अपमान, घेतला लाठी मारुन लालाजिंचा प्राण, पाहुनी झाला जागृत देश अभिमान, स्वातंत्र्य ध्येय जाहीर, करण्या अधीर, तरुण तयार करण्या बलिदान ॥\n(चाल) कलकत्ता काँग्रेस आली, अठ्ठाविस सालीं, वैभवशाली, पाहुनी दिपली, राजे मंडळी, अध्यक्ष मोतीलाल स्वारी, शोभे रथावरीं त्यांची ललकारी, सेना सागरीं, सुभाषचंद्र करी गर्जना ऎकुनी अंबरी, देव सत्वरी, पुष्पवृष्टी करी गर्जना ऎकुनी अंबरी, देव सत्वरी, पुष्पवृष्टी करी अध्यक्षांवरी धन्य खरोखरी सायमनचें इकडे आगमन, परि न त्या मान, सप्तग्रह म्हणुन अध्यक्षांवरी धन्य खरोखरी सायमनचें इकडे आगमन, परि न त्या मान, सप्तग्रह म्हणुन काळीं निशाणें दावुन, अपमान काळीं निशाणें दावुन, अपमान गांधीनीं नेहरु-योजना करुनि, भाषणा ऎकुनी, सर्वांना गांधीनीं नेहरु-योजना करुनि, भाषणा ऎकुनी, सर्वांना मान्य योजना झाली त्य क्षणा मान्य योजना झाली त्य क्षणा योजना धाडुन सरकारला, एक वर्ष दिला, काल इंग्रजाला योजना धाडुन सरकारला, एक वर्ष दिला, काल इंग्रजाला विचार करण्याला काल संपला विचार करण्याला काल संपला (कटाव, दांगड) जसा कृष्ण भगवान्‍ गेला, शिष्टाई करण्याला दुर्योधनाला (कटाव, दांगड) जसा कृष्ण भगवान्‍ गेला, शिष्टाई करण्याला दुर्योधनाला सामोपचारानें वळविण्याला, धर्माची बाजू मांडण्याला हिताची गोष्ट सांगण्याला, दुर्योधन ऎका काय बोलला, माती जेवढी सुईच्या अग्राला, नाही देणार पांडवाला सामोपचारानें वळविण्याला, धर्माची बाजू मांडण्याला हिताची गोष्ट सांगण्याला, दुर्योधन ऎका काय बोलला, माती जेवढी सुईच्या अग्राला, नाही देणार पांडवाला पांच गांवांची गोष्ट कशाला पांच गांवांची गोष्ट कशाला कपटानें घेऊन राज्याला दुर्योधन मस्त फ़ार झाला दुरुत्तर भगवानाला बोलला, बुडत्याचा पाय खोलाला, गर्व जसा त्यचा हरण झाला दुरुत्तर भगवानाला बोलला, बुडत्याचा पाय खोलाला, गर्व जसा त्यचा हरण झाला थेट तसा प्रसंग झाला, कृष्णापरि शिष्टाई करण्याला थेट तसा प्रसंग झाला, कृष्णापरि शिष्टाई करण्याला गांधी गेले व्हाइसराच्या भेटीला गांधी गेले व्हाइसराच्या भेटीला गांधी म्हणे व्हाइसरसाहेबाला एक वर्षाचा काळ संपला सरकार काय तयार देण्याला सरकार काय तयार देण्याला नेहरु रिपोर्ट मान्य का तुम्हांला सरकारचा इचार काय झाला सायबानं दिलं उत्ताराला तयार नाहीं वचन ली देण्याला अजुन नाही इचार पुरता झाला अजुन नाही इचार पुरता झाला केव्हांच नाहीं होणार विचार असला केव्हांच नाहीं होणार विचार असला गांधी गेले लाहोर काँग्रेसला झटक्यान दादा ॥\nजवाहिर अध्यक्ष लाहोरला, पुकारा केला, स्वातंत्र्यध्येयाला एकोणीसशें तीस आरंभाला, जानेवारी सहवीस तारखेला एकोणीसशें तीस आरंभाला, जानेवारी सहवीस तारखेला स्वातंत्र्याचा जाहिरनामा वाचला जागृत सारा देश झाला गांधी म्हणे कायदेभंगाला, सुरु करणार याच काला गांधी म्हणे कायदेभंगाला, सुरु करणार याच काला कायद्याचि भीती लोकाला, कोणी म्हणे थांबां या वेळेला कायद्याचि भीती लोकाला, कोणी म्हणे थांबां या वेळेला गांधी म्हणे भिऊं नका कायद्याला, भिऊ नका मुळींच तुरुंगाला गांधी म्हणे भिऊं नका कायद्याला, भिऊ नका मुळींच तुरुंगाला वाघाचे बच्चे प्रसंगाला, भिउनी पळतात का संकटाला वाघाचे बच्चे प्रसंगाला, भिउनी पळतात का संकटाला वाघ असुनि का शेळी बनला, आरसा इतिहासाचा डोळ्याला वाघ असुनि का शेळी बनला, आरसा इतिहासाचा डोळ्याला दिसत का नाहीं तुम्हांला, त्यांत पहा शूर पूर्वजाला दिसत का नाहीं तुम्हांला, त्यांत पहा शूर पूर्वजाला त्यांत पहा शिवाजी राजाला त्यांत पहा शिवाजी राजाला पारतंत्र्यांत राहण्याला, लाज कशी नाहीं चित्ताला, काळिमा पूर्वज कीर्तिला पारतंत्र्यांत राहण्याला, लाज कशी नाहीं चित्ताला, काळिमा पूर्वज कीर्तिला हातीं घ्या सत्याग्रहशस्त्राला सविनय कायदेभंगाला हातीं घ्या सत्याग्रहशस्त्राला सविनय कायदेभंगाला तयार व्हा त्वरितच कार्याला आज तुम्ही दादा ॥\n(चाल) सविनय कायदेभंगाचा जन्मसिध्द हक्क हा साचा पाठिंबा ज्याला सत्याचा, विजय हो त्याचा पाठिंबा ज्याला सत्याचा, विजय हो त्याचा सिध्दांत सर्व धर्माचा गांधी निघाले मार्च बाराला सत्याग्रही ऎंशी लोकाला, घेऊन मदतीला सत्याग्रही ऎंशी लोकाला, घेऊन मदतीला चालत गेले दांडिला ॥\nलोटले लोक बघण्याला, उधळती फ़ुले पैशाला धन नको लोक या काला, पाहिजे मजला धन नको लोक या काला, पाहिजे मजला असें सांगून कायदा तोडला ॥\nशस्त्रासि टक्कर देण्याला, शस्त्रहीन सिध्द कसा झाला परदेश लोक लोटला, युध्द पहाण्याला, आश्चर्य वाटे जगताला ॥\n(चाल २) एकनाथ, प्रल्हाद, तुकाराम या कसोटीला उतरुन झाले जर विजयी त्या प्रसंगाला उतरुन झाले जर विजयी त्या प्रसंगाला सामुदायिक रीतीनें तसें, सोसुं कष्टाला सामुदायिक रीतीनें तसें, सोसुं कष्टाला सोसुनि हाल देशार्थ, मिळवुं विजयाला सोसुनि हाल देशार्थ, मिळवुं विजयाला उतरले सर्वं सत्याग्रहि, या कसोटीला उतरले सर्वं सत्याग्रहि, या कसोटीला करणार म्हणे गांधिजी, मिठागरीं हल्ला करणार म्हणे गांधिजी, मिठागरीं हल्ला करुं गोळीबार जर कराल, मिठागरीं हल्ला करुं गोळीबार जर कराल, मिठागरीं हल्ला प्राणाचि पर्वा देशार्थ नाहीं हो ज्याला प्राणाचि पर्वा देशार्थ नाहीं हो ज्याला तो भिईल काय, सरकारी गोळिबाराला तो भिईल काय, सरकारी गोळिबाराला सत्याग्रही कैक तयार हल्ला करण्याला सरकारनें असें पाहून पकडले गांधिला ॥\n(चाल बदलून) सेनापति गांधि गेले तुरुंगाच्या दारांत, कायदेभंगाची सुरवात, केली चळवळ जोरांत, परि सरकार तोर्‍यांत, म्हणे गोळिबार चहुंकडे, ठार करुं जशीं माकडें माकड-साह्यें श्रीरामाने, रावण केला ठार, मस्त झाला होता फ़ार माकड-साह्यें श्रीरामाने, रावण केला ठार, मस्त झाला होता फ़ार गेला रसातळा पार, असे मी मी म्हणणार, गेले कैक मृत्युपंथास, इंग्रज जाईल खास ॥\nलावणागिरी, करुनि स्वारी, घेऊं या हातांत, झेंडा लावोनिया त्यांत, करुं इंग्रजावर मात शंका नको अंतरांत, एकजूट करुनि सत्वरी, केला हल्ला शिरोड्यावरी ॥\n(चाल) पेशावरला केला गोळिबार, राक्षसी असे सरकार, लोकांत अनत्याचार, बाणला फ़ार घेतल्या गोळ्या छातीवर ॥\nसोलापुरीं गोळी बार करुन, दिसला तो ठार मारुन, लष्करी कायदा पुकारुन, घेतले छळुन, बंद व्हावी चळवळ म्हणुन ॥\nमुंबईत रोज लाठिमार, खाण्यास लोक तयार, चिळकांड्या उडति भराभर, रक्ताचा पूर, निर्दयी असे सरकार ॥\nकटाव ४- शिस्त पांडवासम पाळाया, देश सर्व हा तयार झाला, झेन्डावंदन करावयाला, स्वयंसेविका जमल्या अबला आझाद-मैदानवरतीं आल्या, राष्ट्रीय झेंडा त्यांनीं रोविला, सरकारनें लाठीवाला, पोलिस ताफ़ा आंत सोडिला आझाद-मैदानवरतीं आल्या, राष्ट्रीय झेंडा त्यांनीं रोविला, सरकारनें लाठीवाला, पोलिस ताफ़ा आंत सोडिला केला स्त्रियावर लाठिहल्ला, स्त्रिया गरोदर कितीक पडल्या केला स्त्रियावर लाठिहल्ला, स्त्रिया गरोदर कितीक पडल्या डोक्यावरती जखमा झाल्या, रक्ताचा तो चिखल झाला डोक्यावरती जखमा झाल्या, रक्ताचा तो चिखल झाला एका सुंदरशा तरुणीला, दु:शासनानें जशी कृष्णेला एका सुंदरशा तरुणीला, दु:शासनानें जशी कृष्णेला सार्जंटानें कृष्णकुमारिला, लाठी मारुनि तिजवर हल्ला सार्जंटानें कृष्णकुमारिला, लाठी मारुनि तिजवर हल्ला करुनी जखमी केलें तिजला करुनी जखमी केलें तिजला ऎका सरकारच्या लीला कितीक वर्णू मी या काला घ्या ध्यानिं तयांचे गर्म विनती तुम्हांला ॥\nचाल मो.- मस्त हत्ती खाति जेव्हां अंकुशाचा मार, मस्ती उतरते पार तसे इंग्रज सरकार, ज्यांचा जीवनव्यापार, मुंबईनें केला ठार तसे इंग्रज सरकार, ज्यांचा जीवनव्यापार, मुंबईनें केला ठार नाक दाबुन तोंड उघडिलें समेटाचें बोलणें सुरुं केलें ॥\nचाल- ऎशि हजार लोक तुरुंगांत कायदेभंगांत लाखोनी लाठिमार खाल्ला याच युध्दांत लाखोनी लाठिमार खाल्ला याच युध्दांत तसा गोळिबार चहुंकडे सर्व देशांत तसा गोळिबार चहुंकडे सर्व देशांत सरकारी लाठि गोळिबार तुरुंग हीं शस्त्रं सरकारी लाठि गोळिबार तुरुंग हीं शस्त्रं जाहलीं सर्व बोथट शस्त्रविहिनांत जाहलीं सर्व बोथट शस्त्रविहिनांत जाहला सत्य अहिंसेचा मार्ग हो श्रेष्ठ जाहला सत्य अहिंसेचा मार्ग हो श्रेष्ठ राष्ट्राचा दर्जा वाढला सर्व जगतांत राष्ट्राचा दर्जा वाढला सर्व जगतांत पांडवासारखी शिस्त दिसली देशांत पांडवासारखी शिस्त दिसली देशांत देशार्थ त्याग ही वृत्ती बाणली त्यांत देशार्थ त्याग ही वृत्ती बाणली त्यांत याचें श्रेय सर्वं गांधिना आहे निश्चित याचें श्रेय सर्वं गांधिना आहे निश्चित गांधिजी होते बिनमुदत जरी तुरुंगांत गांधिजी होते बिनमुदत जरी तुरुंगांत सोडिले त्यांना बिनशर्त करण्या वाटाघाट सोडिले त्यांना बिनशर्त करण्या वाटाघाट अर्धनग्न फ़कीर समेटास राजवड्य़ांत अर्धनग्न फ़कीर समेटास राजवड्य़ांत वैभवशालि व्हाइसराँय करण्यास्वागत हें दॄष्य अपूर्व वाटे सर्व जगतांत आदर गांधिविषयीं वाढला यानें जगतांत आदर गांधिविषयीं वाढला यानें जगतांत होऊनी समेट जाहली काँग्रेस ख्यात होऊनी समेट जाहली काँग्रेस ख्यात बहुतेक सर्व सत्याग्रही झाले मुक्त बहुतेक सर्व सत्याग्रही झाले मुक्त आंनदी आंनद झाला सर्व देशांत ॥\nचाल मो.- कराचीचीं काँग्रेस भरली समेटानंतर, गांधि आविंन पँक्टावर, करण्या काँग्रेसची मोहोर, असा उत्सवाचा भर्, तोंच दु:खाचा सागर, भगतसिंग फ़ासावर, असा वीर, खरोखर झाला नाहीं आजवर, त्याचे अभिनंदनपर, गांधिनीं ठराव मांडला, त्यांचा कंठ दाटुनीं आला ॥\nसमेटाची शाई वाळली नाहीं इतक्यांत, त्याचा भंग करण्यांत, घाई झाली सरकारांत, जलम सारावसुलांत, पाहुन गांधी म्हणतात, चौकशी याची करण्यास, नेमावी पंचायत खास ॥\nनोकरशाही तयार नाहीं चौकशी करण्यास, पाहुन गांधी व्हाइसरायास, म्हणे राऊंड टेबलास, घालुं बहिष्कार खास, कळलें इंग्लंड सरकारास, त्यांचा हुकुम व्हाइसरायास, करा मान्य गांधी तत्त्वास, पाठवा त्यांना इंग्लंडास ॥\nमान्य होतां सरकारला चौकशीची अट, गेले मुंबई शहरांत ॥\nगर्दी झाली आटोकाट, जनसमूह अफ़ाट, असा स्वागताचा थाट, जणुं देशाचा सम्राट, जसा वामन गेला बळिकडे, तसे गांधी इंग्रजाकडे ॥\nचाल- वामन गेला जसा बळिकडे तसे महात्मा गांधी इंग्रज राजाकडे चालले करण्याला संधी इंग्रज राजाकडे चालले करण्याला संधी दर्भ हातीं कटि लंगोटीचा वामनाचा थाट दर्भ हातीं कटि लंगोटीचा वामनाचा थाट टकळी हातीं कटी लंगोटी मोहनाचा थाट} सर्व शक्ति देवांनीं दिधल्या बटु वामनास टकळी हातीं कटी लंगोटी मोहनाचा थाट} सर्व शक्ति देवांनीं दिधल्या बटु वामनास पसतीस कोटी जनांची शक्ति लाभली गांधीस पसतीस कोटी जनांची शक्ति लाभली गांधीस त्रिपाद भूमीदान मागण्या गेला वामन त्रिपाद भूमीदान मागण्या गेला वामन स्वातंत्र्याचें हक्क मागण्या गेला मोहन स्वातंत्र्याचें हक्क मागण्या गेला मोहन बळी लागला, उदक सोडण्या त्याच्या हातांत बळी लागला, उदक सोडण्या त्याच्या हातांत उदक पडेना म्हणुना पाहतो वामन झारींत उदक पडेना म्हणुना पाहतो वामन झारींत शुत्र्काचार्य बैसले पाहूनी घेऊनि दर्भांकुर शुत्र्काचार्य बैसले पाहूनी घेऊनि दर्भांकुर त्याचा डोळा फ़ोडुन पाडले उदक हातीं झरझर त्याचा डोळा फ़ोडुन पाडले उदक हातीं झरझर शुत्र्काचार्यासम येईल जो जो स्वातंत्र्याआडं शुत्र्काचार्यासम येईल जो जो स्वातंत्र्याआडं गांधी हातीं टकळी घेउनि मोडतील खोड गांधी हातीं टकळी घेउनि मोडतील खोड वामनमूर्ति थोर कीर्ती त्यांची जगतांत वामनमूर्ति थोर कीर्ती त्यांची जगतांत उक्ती कृतीचा मेळ दाविती जे आचारणांत उक्ती कृतीचा मेळ दाविती जे आचारणांत चाल मो.- धैर्य सत्य अहिंसेचा तिरंगी विख्यात झेंडा घेउनि हातांत चाल मो.- धैर्य सत्य अहिंसेचा तिरंगी विख्यात झेंडा घेउनि हातांत गांधी गेले इंग्लंडांत, लंडन राउंड टेबलांत, केली खटपट जोरांत गांधी गेले इंग्लंडांत, लंडन राउंड टेबलांत, केली खटपट जोरांत परि भेद करण्यांत सरकार असे पटाईत,तें काय त्यांना वठणार, मुसलमान फ़ोडिले पार ॥\nगांधींनी स्वराज्य-घोषणा केली लंडना, यत्न केले नाना, कृष्ण शिष्टाई परि जशी फ़ोल, वार्‍यावर गेले गांधीचे बोल, मागुन कोण देइ राज्य बहुमोल ॥\nअर्धनग्न फ़किर गांधींना, करुनी सन्मानां, बादशाही खाना, अपूर्व हा योग आहे खरोखर, परि येताच स्वदेशावर, राजद्रोही म्हणून केलें गिसफ़दार ॥\nयेतांच परत हिंदुस्तानां दिसले गांधींना, जवाहिरलालांना, पकडुनी केला समेट भंग, काँग्रेस दडपून टाकण्याचा चंग, म्हणुनि सुरु झाला पुन्हा कायदेभंग ॥\nचाल- तात्काळ महात्मा गांधींना पकडिलें, कैक पुढार्‍यांना अबदूल गफ़ूर खाना, पकडिलें सुभाषबाबूंना पकडिलें कस्तुरबाईंना, तसे सरोजिनीबाईंना पकडिलें कस्तुरबाईंना, तसे सरोजिनीबाईंना मागां सम हजेर्‍या कोणा, स्थान बध्द केलें कैकांना मागां सम हजेर्‍या कोणा, स्थान बध्द केलें कैकांना सत्याग्रही लाख लोकांना, घातले जेलमधे त्यांना सत्याग्रही लाख लोकांना, घातले जेलमधे त्यांना चाल- जातीय निवाडा गांधीनाम तुरुंगांत वाचुनी त्यांना चाल- जातीय निवाडा गांधीनाम तुरुंगांत वाचुनी त्यांना ह्नदयास होती वेदना, त्यांनीं त्या क्षणा, केलें प्राणांतिक उपोषणा ॥\nशरीराच्या जणु अवयवांना (भागांना) वेगळे करणें मूर्खपणा परि वेगळे केले अस्पृश्यांना, भेद साधला ना, हा कावा उमजे गांधिना परि वेगळे केले अस्पृश्यांना, भेद साधला ना, हा कावा उमजे गांधिना आत्मीक बल गांधिना, वचकलें सरकार त्यांना आत्मीक बल गांधिना, वचकलें सरकार त्यांना मोकळे केलें गांधिना निवाडा बदलण्या, असा विजय त्यांचा झालाना \nचाल २- कायदेभंग पुढे तहकूब गांधिनीं केला मुंबईस भरली काँग्रेस चौतीस सालाला मुंबईस भरली काँग्रेस चौतीस सालाला काँग्रेसनें दिली मान्यता कौन्सिल प्रवेशाला काँग्रेसनें दिली मान्यता कौन्सिल प्रवेशाला अन्सारी झाले अध्यक्ष कोन्सिल बोर्डाला अन्सारी झाले अध्यक्ष कोन्सिल बोर्डाला शांतताकालीं विधायक कार्य देशाला शांतताकालीं विधायक कार्य देशाला करण्यास लावी गांधिजी तसें या काला करण्यास लावी गांधिजी तसें या काला ग्रामोद्योग संघ गांधिनी स्थापन केला ग्रामोद्योग संघ गांधिनी स्थापन केला काँग्रेसनें मान्यत दिली याच कार्याल काँग्रेसनें मान्यत दिली याच कार्याल खेड्याची जनता यामुळें मिळेल काँग्रेसला खेड्याची जनता यामुळें मिळेल काँग्रेसला भीति अशी वाटुं लागली आहे सरकारला भीति अशी वाटुं लागली आहे सरकारला गमक हें खरे काँग्रेसच्या भरिव कार्याला गमक हें खरे काँग्रेसच्या भरिव कार्याला असेंब्लिचा विजय पाहुनी धक्का सरकारला असेंब्लिचा विजय पाहुनी धक्का सरकारला काँग्रेसचा जिवंतपणा भोवे सरकारला काँग्रेसचा जिवंतपणा भोवे सरकारला काँग्रेसनें नविन सुधारण पार फ़ेटाळल्या काँग्रेसनें नविन सुधारण पार फ़ेटाळल्या हर घडीं पराभव असेंब्लींत सरकारला ॥\nचाल- काँग्रेसनिष्ठा राष्ट्रांत वृध्द तरुणांत, गरिब श्रीमंतांत याग देशार्थ करण्या झटतात ॥\nकाँग्रेस भीत नाही कुणा तेजस्वी बाणा, बाळकडु तरुणा तयार करी त्यांना स्वातंत्र्यरणा तयार करी त्यांना स्वातंत्र्यरणा सेनगुप्त विठ्ठलभाई, स्वाराज्यापायीं, मुत्युमुखीं जाई सेनगुप्त विठ्ठलभाई, स्वाराज्यापायीं, मुत्युमुखीं जाई कैक असे भाई गणित त्याची नाही ॥\nकाँग्रेस झेन्डा घेउनी, कर्णा फ़ुंकुनी, स्वातंत्र्य ध्वनी ऎकवुनी कानीं, जागृत आणि ऎकवुनी कानीं, जागृत आणि पाहुनी चाँद अस्मानाला, भरती समुद्राला, तसा जनतेला, प्रेमभर आला पाहुनी काँग्रेसला ॥\nकृष्णाची ऎकुनी मुरली, राधा जणु भुलली, स्वातंत्र्य मुरली काँग्रेसनें फ़ुंकिली, जनता तशी भुलली ॥\nचाल- काँग्रेस केले सरकार, राष्ट्राला प्यार, गांधिनी सत्वर, हुकुम काँग्रेस जो जो करणार, तो तो पाळण्याचा करा निर्धार, तरिच स्वातंत्र्य हातीं येणार आत्माराम तनय शाहिरास स्फ़ूर्ति पोवाड्यास आत्माराम तनय शाहिरास स्फ़ूर्ति पोवाड्यास ज्युबिलीप्रसंगास, काँग्रेसचा भक्त म्हणुनी ये खास स्वातंत्र्य ध्येय तिचे देशास, जसे अमृत वाटे देवास ॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/akola/hotmix-plant-255-lakh-penalty-company-company/", "date_download": "2018-05-28T03:37:12Z", "digest": "sha1:7DKK7GZ5PN6CYOBPQPVNNND7SUSUNFGN", "length": 30145, "nlines": 364, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Hotmix Plant: 2.55 Lakh Penalty For The Company With The Company! | हॉटमिक्स प्लान्ट : कंपनीसह शेतमालकास २.५५ लाखांचा दंड! | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nPalghar Bypoll 2018 : भाजपा रडीचा डाव खेळतंय, साम,दाम दंड भेद सुरू - हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक : वसई तालुक्यातील सायावन, मेढे, माजीवली मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबा,\nजम्मू काश्मीरमध्ये शोपियन जिल्ह्यात आयईडीचा स्फोट; तीन जवान जखमी\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक : वसई तालुक्यातील सायावन, मेढे, माजीवली मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबा,\nजम्मू काश्मीरमध्ये शोपियन जिल्ह्यात आयईडीचा स्फोट; तीन जवान जखमी\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nहॉटमिक्स प्लान्ट : कंपनीसह शेतमालकास २.५५ लाखांचा दंड\nअकोला : बोरगाव मंजू शिवारात भाड्याने घेतलेल्या शेतात अकृषक परवानगी न घेता, विनापरवाना ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ उभारणार्‍या पुणे येथील इंटरबिल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीसह संबंधित शेतमालकास २ लाख ५५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी शुक्रवारी दिला. त्यानुसार कंपनीसह शेतमालकास संयुक्तरीत्या दंडाची रक्कम १५दिवसांत जमा करावी लागणार आहे.\nठळक मुद्दे१५ दिवसांत भरावी लागणार दंडाची रक्कम\nअकोला : बोरगाव मंजू शिवारात भाड्याने घेतलेल्या शेतात अकृषक परवानगी न घेता, विनापरवाना ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ उभारणार्‍या पुणे येथील इंटरबिल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीसह संबंधित शेतमालकास २ लाख ५५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संजय खडसे यांनी शुक्रवारी दिला. त्यानुसार कंपनीसह शेतमालकास संयुक्तरीत्या दंडाची रक्कम १५दिवसांत जमा करावी लागणार आहे.\n‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ उभारण्यासाठी बोरगाव मंजू येथील शेत सर्व्हे नं. २९१/२ अ आणि २९१/ २ ब मधील कमलकिशोर कन्हैयालाल अग्रवाल व जुगलकिशोर अग्रवाल यांची शेतजमीन पुणे येथील इंटरबिल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. कंपनीमार्फत भाड्याने घेण्यात आली.\nभाड्याने घेतलेल्या २.३६ आर. जमिनीवर संबंधित कंपनीमार्फत ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ उभारण्यात आला; परंतु, भाड्याने घेण्यात आलेल्या जमिनीवर हॉटमिक्स प्लान्ट सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अकृषक परवानगी घेण्यात आली नाही.\nत्यामुळे विनापरवाना ‘हॉटमिक्स प्लान्ट’ उभारण्यात आल्याचे वृत्त गत ६ जानेवारी रोजी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले होते.\nया वृत्ताची दखल घेत, विनापरवाना उभारण्यात आलेल्या हॉटमिक्स डांबर प्लान्टची चौकशी करून, अहवाल सादर करण्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी अकोला तहसीलदारांना गत ६ जानेवारी रोजी दिला होता. त्यानुषंगाने यासंदर्भात महसूल मंडळ अधिकार्‍यांमार्फत चौकशी करून, चौकशीचा अहवाल अकोल्याचे तहसीलदार राजेश्‍वर हांडे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर केला होता. चौकशी अहवालाच्या आधारे अकृषक परवानगी न घेता हॉटमिक्स प्लान्ट उभारणार्‍या संबंधित कंपनीसह शेतमालकास २ लाख ५५ हजार रुपये दंड आकारण्यात येत असल्याचा आदेश उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी ९ फेब्रुवारी रोजी दिला. दंडाची रक्कम १५ दिवसांत संबंधित कंपनीसह शेतमालकाने संयुक्तरीत्या जमा करावयाची आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.\nअकृषक परवानगी न घेता उभारण्यात आलेल्या ‘हॉटमिक्स डांबर प्लान्ट’ संदर्भात करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल अकोला तहसीलदारांकडून प्राप्त झाला आहे. प्राप्त अहवालानुसार अकृषक परवानगी न घेता हॉटमिक्स प्लान्ट उभारणार्‍या कंपनीसह संबंधित शेतमालकास संयुक्तरीत्या २ लाख ५५ हजार रुपये दंड आकारण्यात येत असल्याचा आदेश देण्यात आला आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nराष्ट्रीय कीर्तनकार आमले महाराज अनंतात विलीन\nअकोला : वृद्धेला भूलथापा देऊन तीचे १.७५ लाखांचे दागिने लुटले\nमहाराष्ट्रात कबड्डी अकादमी सुरू कराव्या - विजय जाधव\nअकोला : आरोप-प्रत्यारोपांत ढसढसा रडले समाजकल्याण सहायक आयुक्त\n‘अंडर -१९’ विश्वकप विजेत्या भारतीय संघातील खेळाडूचे मायभूमी अकोल्यात स्वागत\nमोर्णा स्वच्छता मोहिमेत हजारो महिला होणार सहभागी; महिलांच्या बैठकीत निर्धार\nझाडाची फांदी तोडताना विद्युत शॉक लागून शेतमजूराचा मृत्यू\nपीक विम्याची रक्कम १५ जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा\nपीएसी, ब्लिचींग पावडरच्या खरेदीला महापालिकेच्या स्थायी समितीची मंजुरी\nबाळापूर गटविकास अधिकाऱ्याच्या खुर्चीला ‘शिवसंग्राम’ने घातला चपलांचा हार\nअकोला शहरातील 'ओपन स्पेस'वर करणार शोषखड्डे\nवृक्ष लागवड; ७ दिवसात ७ लाख ५६ हजार खड्डे तयार करण्याचे आव्हान\nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/tech/jio-phone-1500-booking-online-know-here-how-book-phone/", "date_download": "2018-05-28T03:37:16Z", "digest": "sha1:4FFSYSEEGTRXT2CAM7I6P5MLDXS53LNK", "length": 26899, "nlines": 362, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Jio Phone 1500 Booking Online, Know Here How To Book This Phone | फुकटात मिळणाऱ्या जिओच्या 4जी फोनची विक्री सुरू, असं करा बुकिंग | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nPalghar Bypoll 2018 : भाजपा रडीचा डाव खेळतंय, साम,दाम दंड भेद सुरू - हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक : वसई तालुक्यातील सायावन, मेढे, माजीवली मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबा,\nजम्मू काश्मीरमध्ये शोपियन जिल्ह्यात आयईडीचा स्फोट; तीन जवान जखमी\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक : वसई तालुक्यातील सायावन, मेढे, माजीवली मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबा,\nजम्मू काश्मीरमध्ये शोपियन जिल्ह्यात आयईडीचा स्फोट; तीन जवान जखमी\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nफुकटात मिळणाऱ्या जिओच्या 4जी फोनची विक्री सुरू, असं करा बुकिंग\nजिओच्या 4 जी फीचर फोनची कंपनीने विक्री सुरू केली आहे.\nमुंबई- जिओच्या 4 जी फीचर फोनची कंपनीने विक्री सुरू केली आहे. जिओच्या या फुकटात मिळणाऱ्या फोनही कुणीही खरेदी करू शकतं. www,jio.com या जिओच्या अधिकृत वेबसाईटवरून ग्राहकांना मोबाइल विकत घेता येईल. जिओचा 4जी फीचर फोन विकत घेण्यासाठी ग्राहकांना 1500 रूपये सिक्युरिटी डिपॉझिट ठेवावे लागणार आहेत. 1500 रूपयांचं डिपॉझिट तीन वर्षानंतर ग्राहकांना परत मिळणार आहे. एकंदरीत जिओचा हा 4जी फोन ग्राहकांना फुकटात मिळणार आहे. जिओचा फोन विकत घेण्यासाठी आधी बुकिंग करावं लागणार आहे.\nअसा विकत घ्या जिओचा 4जी फीचर फोन-\n- जिओची www.jio.com ही वेबासाईट सुरू करा. वेबसाईट सुरू केल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला साईटवर जिओचा 4जी फीचर फोन दिसेल.\n- त्यानंतर नाऊ ऑर्डर या समोर आलेल्या ऑप्शनवर क्लिक करा. क्लिक केल्यावर तुमच्याकडे तुमचा मोबाइल नंबर मागितला जाईल. मोबाइल नंबर टाकून सबमिटवर क्लिक करा.\n- मोबाइल नंबर सबमिट केल्यानंतर तुमच्याकडून डिटेल्स मागितल्या जातील. त्या डिटेल्समध्ये तुम्हाला पोस्टल कोड टाकायचा आहे. एकपेक्षा जास्त फोन हवे असतील तर तसे आकडे तिथे टाका.\n- जर दुसऱ्या नावांनी मोबाइल घ्यायचे असतील तर अॅड न्यू या ऑप्शनवर क्लिक करून दुसरा मोबाइलनंबर आणि पोस्टल कोड टाकू शकता. व त्यानंतर प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करा.\n- प्रोसीड केल्यानंतर मोबाइलसाठी द्यावी लागणारे 1500 रूपये भरण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाईल. पे या ऑप्शनवर क्लिक करा.\n- त्यामध्ये UPI, JIO Money, Paytm, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही पैसे भरू शकता.\n- पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच्या मोबाइलवर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज येईल. त्यानंतर काही दिवसात जिओचा 4जी फीचर फोनची डिलिव्हरी मिळेल.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसीडीआर प्रकरणाचा सूत्रधार साहू दिल्लीचा रहिवासी\nBudget 2018 : महाग होणार मोबाइल-लॅपटॉपसारखी उपकरणं\nअनधिकृत मोबाइल टॉवरचे काम पाडले बंद\nBudget 2018 : महाग होणार मोबाइल-लॅपटॉपसारखी उपकरणं, 'या' निर्णयाचा बसणार फटका\nस्मार्ट टेक्नॉलॉजीमुळे तरूणाईमध्ये बळावत आहेत मनोविकार\nवोडाफोनच्या या प्लॅनमध्ये मिळणार त्याच पैशात 40 टक्के जास्त डेटा\nजिओनं रचला इतिहास, जगातल्या सर्व स्मार्टफोन्सना मागे टाकत जिओ फोन बनला नंबर 1\nचार कॅमेर्‍यांनी सज्ज एचटीसी यू12 प्लस\nइन्स्टाग्रामवर म्युट करण्याची सुविधा\nमीडियाटेकचा मिड-रेंज स्मार्टफोनसाठी नवीन प्रोसेसर\nसॅमसंगच्या गॅलेक्सी एस लाईट लक्झरी एडिशनची घोषणा\nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://manojgobe.blogspot.com/", "date_download": "2018-05-28T03:02:20Z", "digest": "sha1:7642HUFLNWHOEH7JCF4YIOFARHRVGK4O", "length": 34291, "nlines": 392, "source_domain": "manojgobe.blogspot.com", "title": "ღ ღ @ ** Manoj Gobe ** @ ღ ღ", "raw_content": "\nमराठी लेख, कविता, उत्तम विचार, इंग्लिश, हिंदी.खूप सारे वाचण्यायोग:- हा ब्लोग फक्त विचारांचा टेवा आहे, कवितांच्या संग्रह आहे , गोष्टींच्या संग्रह आहे....याचा माझ्या व्यक्तिगत जीवनाशी काहीही संबंद नाही, कृपा करून याची नोंद घ्यावी ....अजून गोष्ट\" \" All Material Appearing in this blog are fictitious. any resemblance to real persons, living or dead is purely coincidental \" :- Manoj Gobe\nआपके हृदय का भाव\nजैसे आप किसी के प्रेम में पड़ जाते हैं, कोई\n और अगर कोई तर्क करने चले, तो आप सिद्ध न कर पाएंगे कि आपके प्रेम का कारण क्या है और जो भी बातें आप कहेंगे, वस्तुत: असार होंगी और जो भी बातें आप कहेंगे, वस्तुत: असार होंगी जैसे आप कहेंगे कि जिस व्यक्ति को मैं प्रेम करता हूं वह बहुत सुंदर है जैसे आप कहेंगे कि जिस व्यक्ति को मैं प्रेम करता हूं वह बहुत सुंदर है लेकिन किसी और को वह सुंदर मालूम नहीं पड़ता, बस आपको ही मालूम पड़ता है लेकिन किसी और को वह सुंदर मालूम नहीं पड़ता, बस आपको ही मालूम पड़ता है सचाई कुछ उलटी है सचाई कुछ उलटी है आप, सुंदर है इसलिए प्रेम करते हैं, ऐसा नहीं है आप, सुंदर है इसलिए प्रेम करते हैं, ऐसा नहीं है आप प्रेम करते हैं, इसलिए वह व्यक्ति सुंदर दिखाई पड़ता है आप प्रेम करते हैं, इसलिए वह व्यक्ति सुंदर दिखाई पड़ता है आपके प्रेम ने ही उसे सुंदर बना दिया है आपके प्रेम ने ही उसे सुंदर बना दिया है सौंदर्य कोई वस्तुगत घटना नहीं है, आपके हृदय का भाव है सौंदर्य कोई वस्तुगत घटना नहीं है, आपके हृदय का भाव है हम सुंदर को प्रेम नहीं करते हम जिसे प्रेम करते हैं, वह सुंदर हो जाता है हम सुंदर को प्रेम नहीं करते हम जिसे प्रेम करते हैं, वह सुंदर हो जाता है प्रेम हर चीज को सुंदर कर देता है\nखूप दिवस झाले काही लिहिलेच नाही …. खूप काही लिहियाचे आहे …\nसुख : दुख लिहीयाचे आहे …\nस्पष्ट विचार हि लिहियाचे आहेत…\nकाही गोष्टीचा निषेद हि नोंदवायचा आहे …\nलवकरच सुरुवात करणार आहे …\nमी येत आहे अजून सुंदर काही घेवून वाचनासाठी ….\nनक्की तुम्हाला आवडेल ….प्रतिक्रिया नक्की कळवा ….\nम्हणे स्तवन करावया मी वेडें काय जाणे तुझा महिमा ॥१॥\nतरी पांडुरंगा तूं दयाळु \nतरी उदार शूर महिमेचा \nतेथ पवाडु मज कैंचा \nशेषा ऐसा स्तुती करी \n मग मौन्येंचि राहिला ॥५॥\nतो तूं अळंकापुरीं येसी \nदेव म्हणे तूं होसि \nज्ञानदेवो साक्षात नाम तुझें तें ज्ञान ह्रदयीचें माझें \nहे जन तारावया काजें तुवां अवतार घेतला ॥७॥\nनामा म्हणे देव हरी \nदर मिनिटाला एका पित्याची आत्महत्या\nम. टा. प्रतिनिधी, नागपूर\nस्वार्थी, अहंकारी, दारूडा, दुर्गुणांचा पुतळा, कुचकामी, असे शिक्के मारून पुरुषाला नेहमीच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. त्यामुळे निराशेच्या गर्तेत अडकत असलेल्या पुरुषांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने जाहीर केलेल्या नॅशनल क्राइम ब्यूरो रेकॉर्डच्या आकडेवारीत ही बाब स्पष्ट झाली आहे. वर्षभरात ६२ हजार ४३३ विवाहित पुरुषांनी आत्महत्या केल्याची नोंद एनसीआरबीने घेतली आहे. सरासरी काढली तर रोज २०० च्या आसपास पुरुष जीवनयात्रा संपवितात. दर आठ मिनिटाला एक पुरुष आत्महत्येचा मार्ग अवलंबतो. महिलांमध्ये हेच प्रमाण ३२,५९२ आहे. महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या आत्महत्येचे प्रमाण दुपटीने अधिक असूनही या समस्येवर गांभीर्याने विचार होत नाही.\nमहिलांना मालमत्तेत ५० टक्के अधिकार घरगुती हिंसाचार कायदा फौजदारी प्रकरण संहिता १२५ हिंदू विवाह कायदा भादंवि ४९८ (अ) हुंडाविरोधी कायदा मुलांचा ताबा सोडण्याचा कायदा हिंदू दत्तक आणि पोटगी कायदा\nमेन्स वेलफेअर असोसिएशनच्या पाहणीतून समोर आलेले निष्कर्ष\n८५ टक्के पुरुष हक्कांविषयी अनभिज्ञ\nदर १२ पुरुषांमागे एकजण घटस्फोटित विवाहानंतरच्या समस्यांची फक्त चार टक्के पुरुषांना कल्पना ८७ टक्के पुरुषांना पालकांची चिंता ६७ टक्के पुरुष आपल्या समस्यांची चर्चा कुटुंबाशी करीत नाहीत ९२ पुरुषांचा कुटुंब विभक्त करण्यास विरोध पुरुषांमध्ये कौटुंबिक समस्यांचे प्रमाण ५० टक्के कौटुंबिक कलहामुळे ५२ टक्के पुरुष पत्नीपासून संबंधाला पारखे\nपुरुषांवरील वचपा काढण्यासाठी, त्याला बदनाम करण्यासाठी, स्वतःच्या इगोसाठी, पैसे उकळण्यासाठी कायद्यांचा गैरवापर होतो. महिलांनी तक्रार केली तर चौकशीही न करता पुरुषांना तुरुंगात डांबले जाते. त्यांची बाजूही ऐकून घेतली जात नाही. त्यामुळे इभ्रत जाते; परिणामी २०१२ मध्ये देशात ६५ हजार पुरुषांनी आत्महत्या केल्या. महिलांचा छळ रोखण्यासाठी १९८३ मध्ये घटनादुरुस्तीद्वारे भारतीय दंड विधानात ४९८ (अ) कलम समाविष्ट केले गेले. त्यानंतरच पुरुष आत्महत्येचे प्रमाण वाढले. सरकारने या कलमात सुधारणा करणे आवश्यक झाले आहे.\n-राजेश वखारिया, ऑल इंडिया मेन्स वेल्फेअर असोसिएशन.\nमुझे तुम कभी भी भुला न सकोगे\nदेता आलं असत तर\nनक्कीच मी दिल असत\nघेतां आलं असतं तर\nदुख तुझ घेतलं असत\nमाझ्या ओंजळीत ल सुखही\nतुझ्या ओंजळीत ओतलं असतं\nमुझे तुम नज़र से गिरा तो रहे हो\nमुझे तुम कभी भी भुला न सकोगे\nन जाने मुझे क्यों यक़ीं हो चला है\nमेरे प्यार को तुम मिटा न सकोगे\nमेरी याद होगी जिधर जाओगे तुम\nकभी नग़मा बन के, कभी बन के आँसू\nतड़पता मुझे हर तरफ पाओगे तुम\nशमा जो जलाई है मेरी वफ़ा ने\nबुझाना भी चाहो बुझा न सकोगे\nकभी नाम बातों में आया जो मेरा\nतो बेचैन हो-हो के दिल थाम लोगे\nनिग़ाहों में छाएगा ग़म का अँधेरा\nकिसी ने जो पूछा सबब आँसुओं का\nबताना भी चाहो बता न सकोगे\nअपने हाथों की लकीरों में बसा ले मुझको\nमैं हूँ तेरा तो नसीब अपना बना ले मुझको\nमुझसे तू पूछने आया है वफ़ा के माने\nये तेरी सादा-दिली मार ना डाले मुझको\nख़ुद को मैं बाँट ना डालूँ कहीं दामन-दामन\nकर दिया तूने अगर मेरे हवाले मुझको\nबादाह फिर बादाह है मैं ज़हर भी पी जाऊँ ‘क़तील’\nशर्त ये है कोई बाहों में सम्भाले मुझको\nढूंढ ही लोगे मुझे तुम हर जगह ...\nकौन मेरा, मेरा क्या तु लागे\nक्यूँ तु बांधे, मन के मन से धागे\nबस चले ना क्यूँ मेरा तेरे आगे\nढूंढ ही लोगे मुझे तुम हर जगह\nअब तोमुझको खबर है\nहो गया हूँ तेरा जब से मैं\nहवा में हूँतेरा असर है\nतेरे पास हूँ एहसास में, मैं याद में तेरी\nतेरा ठिकाना बन गया अब सांस में मेरी\nछोड़ कर ना तु कहीं भी दूर अब जाना,\nतुझको कसम है साथ रहना जो भी है\nतु झूठ या सच है, या भरम है\nअपना बनाने का जतन कर ही चुके\nअब तो बैय्याँ पकड़ कर आज चल,\nमैं दूं बता सबको मेरा क्या तु लागे\nरब रूठे या जग छूटे\nजां रूठे या ज़हन ये छूटे\nयार मेरे, ऐतबार मेरे\nपर तुझ संग लगी\nमांग लिया है सब कुछ मैंने\nमांग लिया है जब तुझको\nप्यार वफ़ा का काशी काबा\nमान लिया है अब तुझको\nये भी पता है सच तु ही है\nलोग हैं सारे बस झूठे\nयार मेरे, ऐतबार मेरे...\nख़ाक बना दे अब तु चाहे\nपाक बना दे चाहे तु\nउफ़ ना करूँगा भूले से भी\nअब मैं हवाले तेरे हूँ\nहो ईद सा होगा वो पल जब तु\nमुझ में तु, तु ही तु बसा\nनैनों में जैसे ख़्वाब सा\nजो तु ना हो तो पानी पानी नैना\nजो तु ना हो तो मैं भी हूँगा मैं ना\nतुझी से मुझे सब अता\nइश्क आशिकी में, कुछ लोग छांटता है\nज़ख्म बांटता है, उन्हें दर्द बांटता है\nतोड़ देता है ख़्वाब सारे देखते देखते\nकर दे बर्बाद सा\nसफर दो कदम है, जिसे इश्क लोग कहते\nमगर इश्क वाले, सब सफर में ही रहतेखत्म होता न उम्र भर ही, इश्क का रास्ता\nहै ये बेहिसाब सा\nकधी उभं आयुष्य संपवून जाते....तुझी वाट पाहण्यात..\nकधी उभं आयुष्य संपवून जाते\nअन् कधी संपता संपत नाही\nकधी निखारे पचवून घेतो, चकोर\nअन् कधी अडकून जातो भृंग कमळाच्या पाकळ्यात..\nकधी वेळ कसा जातो कळतच नाही तुझ्या सहवासात,\nअन् कधी आयुष्य निघुन जाते\nत्या तनूला सत्य कैसे, स्वप्न का ना मानता\nजे दिसे प्रत्यक्ष सारे त्या भ्रमाला जाणता,\nवेगळे मी स्वप्न खोटे का पहावे झोपता...\nका उद्याची झोकुनी ग्वाहीच देती बावळे,\nनष्ट हो एका क्षणी जे काळ त्यांचा कोपता...\nधर्म किंवा नीतिच्या का सांगती गप्पा कुणी,\nजे दयेचे कर्म केले, गर्व त्याचा दावता...\nत्यागवैराग्यास सांगे थोर, त्याची भाषणे\nद्रव्यशुल्काने सुरू हो, दक्षिणेने सांगता...\nबौद्धिकाचा आव मोठा पुस्तकी विद्येमुळे,\nचामडीला का बचावी संकटाला पाहता...\nछद्म प्रेमाची दुकाने लागली चोहीकडे,\nआटते ते प्रेम कैसे स्वार्थ त्यांचा संपता...\nरात्र होता जी विरूनी जाय, जाणीवेत ना,\nत्या तनूला सत्य कैसे, स्वप्न का ना मानता...\nऊन्ह तापे रे दुपारी, चालणे टाळायचे का,\nफूल कोमेजून गेले, ते तरी माळायचे का\nधान्य कोठारात नासे, पोखरूनी कीड लागे,\nहाय, पैसा वाचवाया जोंधळे चाळायचे का\nवाघबच्चा अंगणी ये, वाट त्याला सापडेना,\nजीव लावाया दयेने पोसुनी पाळायचे का\nचूल पेटेना कशीही, लाकडे ओली म्हणूनी,\nचंदनाचे खोड आहे कोरडे, जाळायचे का\nकोण मोठा धाकटा रे, शिक्षणाने वा पदाने,\nमोल पैशाने करूनी माणसा टाळायचे का\nलौकिकाचा मोह वेडा, या जगाला जिंकण्याचा,\nदैव नाही साथ द्याया, खंगुनी वाळायचे का\nदेव भावाचा भुकेला, त्यास प्रेमाने भजावे,\nउग्र कष्टाने तनूला वावगे पोळायचे का\nकसला हा संसार..झालं बंद आता देवा कसला रं आधार .\nकुठला रस्ता, कुठली वळणं\nकसला हा अंधार .....\nकसल्या भिंती, कसलं घरटं\nकसला हा संसार .....\nसारखा घाली थैमान रं\nदैवा चे बी वारं\nझालं बंद आता देवा कसला रं आधार\nचालून थकलं पाऊल आता\nथांबतं मनात समधं काही\nउन्हं उन्हं झालं झाड पाखराचं\nसावली कुठचं आज न्हाई\nवणव्याच्या ज्वालांनी घेरल्या दिशा\nठिणग्यांनी सावल्या पेटल्या जशा\nजल्माची सा-या संग कहाणी\nफिरत्यात सर नशिबाचं फेर\nकळला न पिरतीचा अर्थ हा कुणा\nहसण्यावर नसण्याचा सूड का पुन्हा\nनमस्कार... लक्ष कोठे आहे...मी नमस्कार केला..आपल्याला आणि आपल लक्षच नाही आमच्याकडे. वाचत अहात का तुम्हाला जर आवडले असेल तर प्रतिकीर्या नोंदाव्याला विसरु नका. काही नोंदी असतील तर मला ईमेल करा तुम्हाला जर आवडले असेल तर प्रतिकीर्या नोंदाव्याला विसरु नका. काही नोंदी असतील तर मला ईमेल करा\nवाचा... फक्त क्लीक करा...\nनवीन.. कविता, लेख, विचार...यादी बघा .\nझकास..मस्तच... नोंद.. पोस्ट... Popular Posts\n\"जर तुम्ही तुमच्या आयुष्यात पहिले प्रेम केले असेल तर हि प्रेम कथा नक्की वाचा \"\n\"जर तुम्ही तुमच्या आयुष्यात पहिले प्रेम केले असेल तर हि प्रेम कथा नक्की वाचा \" १० वी पर्यंत मुलांच्या शाळेत शिकलो. ११ वी - १२ व...\nना संसार उरला ना परमार्थ उरला\nना संसार उरला ना परमार्थ उरला … लग्न आणि निवड : एक मोटी चूक आयुष्यात परत ते क्षण भरून काढत नाही … आज परमार्थ करत होतो पण तोही आता संपल...\nप्रेम म्हणजे ती, प्रेम म्हणजे ईश्वर, प्रेम म्हणजे सर्वस्व, प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे विश्वास, प्रेम म्हणजे जबाबदारी, प्रेम म्हणजे धो...\nअपयशाची सोळा कारणे: कुठलाही व्यवसाय यशस्वी करणासाठी त्यातील शिक्षणाला महत्व आहे व हे शिक्षण शेवट पर्यंत चालू ठेवावे लागते , मला धंद्यातील ...\nदिन कुछ ऐसे गुज़ारता है कोई... जैसे अहसान उतारता है कोई\nजो भी बुरा भला है भगवान जानता है, बंदे के दिल में क्या है भगवान जानता है ये फर्श-ओ-अर्श क्या है भगवान जानता है, पर्दों में क्य...\nप्रेमाचा शेवट... कधी कोनावर प्रेम केले असेल तर वाचुन बघाच.....\nकधी कोनावर प्रेम केले असेल तर वाचुन बघाच......प्रेमाचा शेवट... तुझ्या रुपात मन कैद माझे झाले. तो कविता वाचत होता. \"गप रे\" ति वै...\nआनंदीपणे जगण्यासाठी... काही जण नोकरी मिळाली नाही म्हणून रडत असतात, तर काही नोकरीसाठी प्रवास करावा लागतो म्हणून रडत असतात. काही जण बढती ...\nजुळले रे नाते अतूट.......स्वप्ने हूनन सुंदर घरटे\nदुष्ट लागणा जोगे सारे गाल बोट हि कोटे नसे जग दोघांचे असे रचू कि स्वर्ग त्या पुढे फिका पडे स्वप्ने हूनन सुंदर घरटे मना हून असेल मोटे दोघा...\nउत्तर हवंय मला , कुठे होतीस तू ,\nउत्तर हवंय मला , कुठे होतीस तू , मी एकटाच पाखरासारखा भिरभिरणारा , आपल्याच घराची वा ... ट चुकणारा , कुणी दिसतंय का मला रस्ता दाखवणारं , ...\nसांग तू साथ देशील ना मला (1)\nएमैल नवीन पोस्ट..Follow by Email\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://m.transliteral.org/pages/z110213042434/view", "date_download": "2018-05-28T03:35:30Z", "digest": "sha1:BGA4UVDNEEZE4RIHOBLEBAUFDPHA6DWQ", "length": 21438, "nlines": 28, "source_domain": "m.transliteral.org", "title": "शेतकर्‍याचा असूड - पान ३", "raw_content": "\nशेतकर्‍याचा असूड - पान ३\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्रंथात केले आहे.\nTags : mahatma jyotiba phuleपुस्तकमहात्मा ज्योतिबा फुले\nसदरीं लिहिलेल्या एकंदर सर्व भटब्राह्यणांच्या धर्मरूमी चरकांतून शेतकर्‍यांची मस्ती जिरली नाहीं, तर भटब्राह्यण बदरीकेदार वगैरे तीर्थयात्नेचे नादीं लावून शेवटीं त्यांस कशीप्रयागास नेऊन तेथें त्यास हजारों रुपयास नागवून त्यांच्या दाढयामिशा बोडून त्यांस ’ त्यांचे घरी आणून पोहोचवितात. व शेवटी त्याजपासून मांवद्याचे निमित्ताने मोठमोठाली ब्राह्यणभोजने घेतात. अखेर शेतकर्‍याचे मरणानंतर भटब्राह्यण स्मशानी कारटयांची सोंगे घेऊन त्यांचे पुत्नाकडून दररोज नानाप्रकारचे विधि करवून त्याचे घरीं दररोज गरुडपुराणे वाचन, दहावे दिवशी धनकवडी वगैरे डिपोवरील वतनदार कागभटजीस कॉव कॉ म्हणून, पिंडप्रयोजनाचा मानपान देऊन त्याजपासून गरुडपुराणाचे मजुरीसहित निदान तांबे, पितळया, छत्न्या, काठया, गाद्या व जोडे दान घेतात. पुढे शेतकर्‍यांची एकंदर सर्व मुले मरेपावेतो त्याजपासून मयताचे श्राद्धपक्षास पिंडदाने करवितेवेळी त्याचे ऐपतीवे, मानाने शिधे व दक्षिणांची वर्षासने घेण्याची वहिवाट त्यांनीं ठेविली आहे. ती ही कीं, शेतकरी यजमानास मोठी लाडीगोडी लावून कोणास कारभारी, कोणास पाटील, कोणास देशमुख वगैरे तोंडापुरत्या पोकळ पदव्या देऊन, त्यांजपासून भटब्राह्यण आपले मुलामुलींचे लग्न वगैरे समयीं केळीच्या पानांसह भाजीपाले फुकट उपटून, त्यांजवर आपली छाप ठेवण्याकरितां शेवटीं एखादे प्रयोजनांत त्या सर्वांस आमंत्नणें करून मांडवांत आणून बसवितात व प्रथम आपण आपले जातवाल्या स्त्नीपुरुषांसह भोजनें सारून उठल्यानंतर तेथील सर्व एकंदर पात्नांवरील खरकटयाची नीटनेटकी प्रतावर निवड करून त्यांस आपले शूद चाकरांचे पंक्तीस बसवून तीं सर्व खरकटीं मोठया काव्या-डाव्यानें नानातर्‍हेचे सोंवळेचाव करून दुरूनच वाढितात; परंतु बाजारबसव्या काडयामहालांतील शेतकर्‍यांच्या हंगामी वेसवारांडांच्या मुखास चुंबनतुंबडया लावून त्यांच्या मुखरसाचे धुडके घेण्याचा काडीमात्न विधिनिषेध न करतां, ते आपले यजमान शेतकर्‍यांस इतके नीच मानितात कीं, ते आपल्या अंगणांतील हौदास व आडास शेतकर्‍याला स्पर्शसुद्धां करूं देत नाहींत; मग त्यांच्याशीं रोटी व बेटीव्यवहार कोण करितो \nएकंदर सर्व सदरचे हकिगतीवरून कोणी अशी शंका घेतील कीं, शेतकरी लोक आज दिवसपावेतों इतके अज्ञानी राहून भटब्राह्यणांकडून कसे लुटले जातात यास माझें उत्तर असें आहे कीं, पूर्वी मूळच्य आर्य भटब्राह्यणांचा या देशांत अम्मल चालू होतांच त्यांनीं आपल्या हस्तगत झालेल्या शूद्र शेतकर्‍यास विद्या देण्याची अटोकाट बंदी करून, त्यास हजारों वर्षे मन मानेल तसा त्नास देऊन लुटून खाल्लें, याविषयीं त्यांच्या मनुसंहितेसारखे मतलबी ग्रंथांत लेख सांपडतात. पुढें कांहीं काळानें चार निःपक्षपाती पवित्न विद्वानांस ब्रह्यकपटाविषयीं बरें न वाटून त्यांनीं बौद्ध धर्माची स्थापना करून, आर्य ब्राह्यणांच्या कृत्निमी धर्माचा बोजंवार करून या गांजलेल्या अज्ञानी शूद्र शेतकर्‍यांस आर्यभटांचे पाशांतून मुक्त करण्याचा झपाटा चालविला होता. इतक्यांत आर्य मुगुटमण्यांतील महाधूर्त शंकराचार्यांनीं बौद्धधर्मी सज्जनांबरोबर नानाप्रकारचे वितंडवाद घालून त्यांचा हिंदुस्थानांत मोड करण्याविषयीं दीर्घ प्रयत्न केला. तथापि बौद्ध धर्माच्या चांगुलपणाला तिलप्राय धोका न बसतां उलटी त्या धर्माची दिवसेंदिवस जास्त वढती होत चालली. तेव्हां अखेरीस शंकराचार्यांनें तुर्की लोकांस मराठयांत सामील करून घेऊन त्यांजकडून तरवारीचे जोरानें येथील बौद्ध लोकांचा मोड केला. पुढें आर्य भटजींस गोमांस व मद्य पिण्याची बंदी करून, अज्ञानी शेतकरी लोकांचे मनावर वेदमंत्न जादूसहित भटब्राह्यणांचा दरारा बसविला.\nत्यावर कांहीं काळ लोटल्यानंतर हजरत महमद पैगंबराचे जहामर्द शिष्य, आर्य भटांचे कृत्निमि धर्मासहित सोरटी सोमनाथासारख्या मूर्तीचा तरवारीचे प्रहारांनीं विध्वंस करून, शूद शेतकर्‍यांस आर्यांचे ब्रह्यकपटांतून मुक्त करूं लागल्यामुळें, भटब्राह्यणांतील मुकुंदराज व ज्ञानोबांनी भागवतबखरींतील कांहीं कल्पित भाग उचलून त्यांचे प्राकृत भाषेंत विवेकसिंधु व ज्ञानेश्र्वरी या नांवाचे डावपेची ग्रंथ करून शेतकर्‍यांचीं मनें इतकी भ्रमिष्ट केलीं. कीं, ते कुराणासहित महमदी लोकांस नीच मानून त्यांचा उलटा द्वेष करूं लागले. नंतर थोडा काळ लोटल्यावर तुकाराम या नांवाचा साधु शेतकर्‍यांमध्यें निर्माण झाला. तो शेतकर्‍यांतील शिवाजीराजास बोध करून त्याचे हातून भटब्राह्यणांच्या कृत्निमी धर्माची उचलबांगडी करून शेतकर्‍यास त्यांच्या पाशांतून सोडवील, या भयास्तव भटब्राह्यणांतील अट्टल वेदांती रामदासस्वामींनीं महाधूर्त गागाभटाचे संगन्मत्तानें अक्षरशून्य शिवाजीचे कान फुंकण्याचें सट्टल ठरवून, अज्ञानी शिवाजीचा व निस्पृह तुकारामबुवांचा पुरता स्नेहभाव वाढू दिला नाहीं. पुढें शिवाजी राजाचे पाठीमागें त्याच्या मुख्य भटपेशव्या सेवकानें शिवाजीचे औरस वारसास सातारचे गडावर अटकेंत ठेविलें. पेशव्याचे अखेरीचे कारकीर्दीत त्यांनीं गाजररताळांची वरू व चटणीभाकरीवर गुजारा करणार्‍या रकटयालंगोटया शेतकर्‍यापासून वसूल केलेल्या पट्टीच्या द्रव्यांतून, त्यांच्या शेतीस पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून धरणें वगैरे बांधकामाकडे एक छदाम खर्च न घालतां, पर्वतीचे रमण्यांत वीसवीस पंचवीसपंचवीस हजार भटब्राह्यणांस मात्न शालजोडया वगैरे बक्षिसें देण्याचा भडिमार उठविला व हमेशा पेंढार्‍यांनीं लुटून फस्त केलेल्या शेतकर्‍यांपासून\nसक्तीनें वसूल केलेल्या जामदारखान्यांतून अज्ञानी शेतकर्‍यांस निदान प्राकृत विद्या देण्याकरितांही दमडीच्या कवडया खर्ची न घालतां, ब्राह्यणांचीं उडवून, पर्वतीचे रमण्यांतील कोंडवाडयांत मात्न एकंदर ओगराळयांनीं मोहरापुतळयांची खिचडी वाटत नाहीं. कारण रावबाजी हे अस्सल आर्य जातीचे ब्राह्यण होते. सबव तसल्या पक्षपाती दानशूरानें पर्वतीसारख्या एखाद्या संस्थानांत शेतकर्‍यांपैकीं कांहीं अनाथ रांडमुंडींची व निराश्रित पोरक्या मुलीमुलांची सोय केली नाहीं, फक्त आपल्या\nजातींतील भटब्राह्यण, गवई पुजारी व चारपांच हिमायती अगांतुक भटब्राह्यणांस दररोज प्रातःकाळीं अंघोळीस ऊन पाणी व दोन वेळां प्रतिदिवशीं पहिल्या प्रतीचीं भोजनें मिळण्याची सोय करून, हरएक निरशनास दूध पेढे वगैरे फराळाची आणि पारण्यांस व एकंदर सर्व सणावारांस त्यांचे इच्छेप्रमाणें पक्वान्नांची रेलचेल उडवून त्या सर्वांस अष्टोप्रहर चौघडयासहित गवयांचीं गाणींबजावणीं ऐकत बसवून मौजा मारण्याची यथास्थित व्यवस्था लावून ठेवली आहे.\nया वहिवाटी आमचें भेकड इंग्रज सरकार जशाच्या तशाच आज दिवसपावेतो चालू ठेवून त्याप्रीत्यर्थ कष्टाळू शूद्रादि अतिशूद्र शेतकर्‍यांचे निढळाचे घामाचे पट्टीचे द्रव्यांतून हजारों रुपये सालदरसाल खर्ची घालते.\nसांप्रत कित्येक शूद्रादि अतिशूद्र शेतकरी ख्रिस्ति धर्म स्वीकारून मनुष्यपदास पावल्यानें, भटब्राह्यणांचें महत्त्व कमी होऊन त्यांना स्वतः मोलमजुरीचीं कामें करून पोटें भरण्याचे प्रसंग गुदरत चालले आहेत, हें पाहून कित्येक धूर्त भटब्राह्यण खुळया हिंदुधर्मास पाठीशीं घालून नानाप्रकारचे नवे समाज उपस्थित करून त्यांमध्यें अपरोक्ष रितीनें महमदी व खिस्ति धर्माच्या नालस्त्या करून त्यांविषयीं शेतकर्‍यांचीं मनें भ्रष्ट करीत आहेत. असो. परंतु पुरातन मूर्तिपूजोतेजक ब्रह्यवृंदांतील काका व सार्वजनिक सभेचे पुढारी जोशीबुवा यांनीं हिंदुधर्मांतील जातीभेदाच्या दुरभिमानाचें पटल आपल्या डोळयांवरून एकीकडे काढून शेतकरी लोकांची स्थिति पाहिली असती तर, त्यांच्यानें एकपक्षीय धर्माच्या प्रतिबंधानें नाडलेल्या बिचार्‍या दुदैंवी शेतकर्‍यांस अज्ञानी म्हणण्यास धजवलें नसतें; व जर ते आमच्या इंग्रज सरकारास शेतकर्‍यांवर होणार्‍या धर्माच्या जुलमाची यथातथ्य माहिती करून देते, तर कदाचित त्यास दयेचा पाझर कुटून तें भूदेव भटब्राह्यण कामगारांची शूद्रास विद्या देण्याच्या कामांत मसलत न घेतां, त्यांस ती देण्याकरितां निराळे उपाय योजितें.\nसारांश, पिढीजात अज्ञानी शेतकर्‍यांचे द्रव्याची व वेळेची भटब्राह्यणांकडून इतकी हानि होते कीं, त्यांजला आपलीं लहान मुलेंसुद्धां शाळेंत पाठविण्याचें त्नाण उरत नाहीं व याशिवाय आर्यभटॠषींनीं फार पुरातन काळापासून \" शूद्र शेतकर्‍यास ज्ञान देऊं नये \" म्हणून सुरूं केलेल्या वहिवाटीची अज्ञानी शेतकर्‍यांचे मनावर जशीची तशीच धास्ती असल्यामुळे त्यांना आपलीं मुलें शाळेंत पाठविण्याचा हिय्या होत नाहीं आणि हल्लींचे आमचे दयाळू गव्हनंर जनरलसाहेबांनीं पाताळचे अमेरिकन लोकसत्तात्मक राज्यांतील महाप्रतापी जॉर्ज वाशिंगटन ताताचा कित्ता घेऊन, येथील ब्राह्यण सांगतील तो धर्म आणि इंग्रज करतील ते कायदे मानणार्‍या अज्ञानी शूद्रादि अतिशूद्रांस, विद्वान भटब्राह्यणांप्रमाणेंच म्युनिसिपालिटींत आपले वतीनें मुखत्यार निवडून देण्याचा अधिकार दिला आहे खरा, परंतु या प्रकरणांत भटब्राह्यण आपले विद्येचे मदांत सोवळया ओवळयाच्या तोर्‍यांनीं अज्ञानी शूद्रादि अतिशूद्र लोकांशीं छक्केपंजे करून त्यांना पुढे ठकवूं लागल्यास आमचे दयाळू गव्हर्नर जनरलसाहेबांचे माथ्यावर कदाचित्‍ अपयशाचे खापर न फुटो, म्हणजे भटब्राह्यणांचें गंगेंत घोडे नाहले, असे आम्ही समजू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2012_04_01_archive.html", "date_download": "2018-05-28T03:32:11Z", "digest": "sha1:NIQU35FBJVSIHKJKGBEJDPBTLNK4EYKB", "length": 14589, "nlines": 284, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: April 2012", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nगोरं गोरं खोड, सोनेरी पिवळ्या फुलांचे झुंबरासारखे घोस, आणि त्याला उठाव देणार्‍या तपकिरी लांबच लांब शेंगा ... कसलं देखणं झाड आहे हे\nइतकं नाजुक वाटाणारं हे झाड, पण हे फुलतं वैशाखवणव्यात. बहाव्याची ऐट बघायची ती उन्हाळ्यातल्या टळटळीत दुपारी. दुपारच्या उन्हात या फुलांना काय झळाळी येते\nकाही दिवसांपूर्वी ‘सामाजिक कामाचं कॉर्पोरेटायझेशन’ या विषयावर या लेखाच्या अनुषंगाने जाणकारांचे विचार वाचायला मिळाले. होते. नुकतंच जॉन वुडचं ‘Leaving Microsoft to change the World' वाचलं. मला या विषयावर काय वाटतं, ते या पुस्तकामुळे थोडं स्पष्ट झालं, म्हणून ही पोस्ट.\n१९९९ मधली गोष्ट. मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणारा जॉन वुड एका तीन आठवड्यांच्या सुट्टीसाठी नेपाळला गेला. तिथल्या भटकंतीमध्ये त्याला नेपाळच्या दुर्गम भागातली एक शाळा बघायला मिळाली. मुख्याध्यापकांनी कुलुप लावलेल्या कपाटातली चित्रविचित्र पुस्तकं शाळेचं ‘ग्रंथालय’ म्हणून दाखवल्यावर जॉन थक्क झाला. इटालियन भाषेतल्या कादंबरीपासून ते ‘लोनली प्लॅनेट गाईड टू मंगोलिया’ पर्यंत जी काही पुस्तकं त्या भागात आलेले पर्यटक मागे सोडून गेले होते, ती पुस्तकं एखाद्या मौल्यवान ठेव्यासारखी शाळेने कपाटात जपून ठेवली होती - मुलांनी हाताळून खराब होऊन येत म्हणून जॉनला आपलं बालपण आठवलं, अमेरिकेत कार्नेजीनी गावागावात उभ्या केलेल्या ग्रंथालयांनी आपल्या शिकण्यामध्ये किती मोलाची कामगिरी बजावली आहे हे त्याला जाणवलं, आणि प्रश्न पडला, की नेपाळच्या त्या शाळेतल्या मुलांनाही अशी पुस्तकं वाचायची संधी का मिळू नये\nतसं बघितलं, तर हिमालयात ट्रेकला येणार्‍या अनेक संवेदनशील माणसांना हे जाणवतं. त्या क्षणी त्या शाळेसाठी काही करायची ऊर्मीही दाटून येते, पण हिमालयातून परत जाऊन रोजच्या रूटीनला लागलं, की विसरूनही जाते. जॉनचं वेगळेपण म्हणजे नेपाळहून परत गेल्यावरही आपण या शाळेसाठी पुस्तकं कशी पाठवायची हा प्रश्न त्याच्या डोक्यात राहतो, आणि पुढच्या वर्षी जॉन आणि त्याचे वडील पुस्तकांची खोकी घेऊन नेपाळमध्ये दाखल होतात\nया नेपाळ भेटीनंतर जॉनला जाणवलं, की आपण पुन्हा पुन्हा इथे येत राहणार आहोत. एका शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तकं पुरवण्याने इथलं काम पूर्ण होणार नाहीये. त्याने आपल्या आजवर जमवलेल्या पुंजीचा अंदाज घेतला, मायक्रोसॉफ्टला राजिनामा दिला, आपल्या गर्लफ्रेंडला हा निर्णय सांगितला, तिला यात आपली साथ देणं शक्य नाही हे स्वीकारून हे नातं संपवलं, आणि नोकरीनिमित्तचा बीजिंगमधला तळ हलवून तो अमेरिकेला परत गेला. यापुढची जॉनची गोष्ट म्हणजे एका मायक्रोसॉफ्ट एक्झिक्युटिव्हने आपल्या कंपनीतलं वर्क कल्चर वापरून मायक्रोसॉफ्ट इतक्याच वेगाने वाढणारं एक सामाजिक काम कसं उभं केलं याची कहाणी आहे.\nजॉन वुडसारखा माणूस जेंव्हा कॉर्पोरेट जगातल्या तिमाही टार्गेट्सच्या भाषेत बोलत सामाजिक काम उभं करतो, तेंव्हा त्याचे फायदे - तोटे काय आहेत \nमान्य आहे फक्त रिझल्ट्सचा विचार करताना फार मूलगामी विचार करता येणार नाही. ‘तुमचं शिक्षणविषयक तत्त्वज्ञान काय’या प्रश्नावर जॉनच्या संस्थेकडे उत्तर नाही, ते उत्तर शोधण्याची गरजही त्यांना वाटणार नाही. पण आजच्या घडीला किती देशांमध्ये किती शाळा बांधून झाल्या, किती पुस्तकं या मुलांपर्यंत पोहोचवून झाली हा नेमका आकडा ते देऊ शकतात. आणि हे आकडे पुरेसे बोलके आहेत. शिक्षणक्षेत्राविषयी मूलगामी विचार करणार्‍या, शैक्षणिक प्रयोग करणार्‍या कामांची गरज तर आहेच. पण साक्षरता आणि जगभरात सर्वांना प्राथमिक शिक्षण हे अगदी प्राथमिक उद्दिष्ट गाठायला जॉनच्या ‘रिडिंग रूम’चीही तितकीच आवश्यकता आहे. There is enough space for all kind of work in this field.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRHR/MRHR032.HTM", "date_download": "2018-05-28T03:49:49Z", "digest": "sha1:GVC2VO5YHVALSZWTIZCOVLTYNF3PY6TH", "length": 8226, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - क्रोएशियन नवशिक्यांसाठी | उपाहारगृहात २ = U restoranu 2 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > क्रोएशियन > अनुक्रमणिका\nकृपया एक सफरचंदाचा रस आणा.\nकृपया एक लिंबूपाणी आणा.\nकृपया एक टोमॅटोचा रस आणा.\nमला एक ग्लास रेड वाईन पाहिजे.\nमला एक ग्लास व्हाईट वाईन पाहिजे.\nमला शॅम्पेनची एक बाटली पाहिजे.\nतुला मासे आवडतात का\nतुला गोमांस आवडते का\nतुला डुकराचे मांस आवडते का\nमला काहीतरी मांसाशिवाय पाहिजे.\nमला काही मिश्र भाज्या पाहिजेत.\nजास्त वेळ लागणार नाही असे काहीतरी मला पाहिजे.\nत्या सोबत आपल्याला भात हवा आहे का\nत्या सोबत आपल्याला पास्ता हवा आहे का\nत्या सोबत आपल्याला ते बटाटे हवे आहेत का\nमला याची चव आवडली नाही.\nहे (पदार्थ) मी मागविले नव्हते.\nजाहिरात संवादाचे एक विशिष्ट रूप दर्शवते. ते उत्पादक आणि ग्राहकांदरम्यान संपर्क प्रस्थापित करू इच्छिते. संवादाच्या प्रत्येक प्रकाराप्रमाणे, त्याचाही खूप मोठा इतिहास आहे. राजकारणी किंवा धर्मशाळांसाठी प्राचीन काळापासून आतापर्यंत जाहिरात करण्यात आली. जाहिरातींच्या भाषेत वक्तृत्व (कला) हा विशिष्ट घटक वापरतात. ते एक ध्येय आहे, आणि म्हणून एक नियोजनबद्ध संभाषण असायला हवे. ग्राहक म्हणून आम्हाला जाणीव करून द्यावी की; आमच्या आवडींना स्फुरण द्यावे. तथापि, सर्वोतोपरी आम्ही उत्पादनामध्ये आणि खरेदी करण्यात इच्छुक आहोत. जाहिरातींची भाषा त्याच्या विशेषत: परिणामांपेक्षा अगदीच सोपी आहे. त्यामध्ये केवळ काही शब्द व सोप्या घोषणा वापरल्या जातात. या प्रकारे आपली स्मृती चांगले मजकूर राखून ठेवण्यासाठी सक्षम असेल. विशेषण आणि तमभाववाचक सारखे शब्द काही प्रकारे समानच असतात. ते विशेषतः उत्पादकाचे फायदेशीर म्हणून वर्णन करतात. परिणामी, जाहिरातींच्या भाषा सहसा खूप सकारात्मक असतात. मजेशीर, जाहिरातींच्या भाषेमध्ये नेहमी संस्कृतीचा प्रभाव पडतो. सांगायचे असे की, जाहिरातीची भाषा आपल्याला समाजाविषयी खूप सांगते. आज, \"सौंदर्य\" आणि \"तरुण\" यांसारख्या गोष्टींचे अनेक देशांमध्ये वर्चस्व आहे. \"भविष्य\" आणि \"सुरक्षा\" हे शब्द देखील वारंवार दिसतात. विशेषतः पाश्चात्य समाजामध्ये, इंग्रजी भाषा लोकप्रिय आहे. इंग्रजी ही आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय भाषा मानली जाते. या कारणास्तव ती तांत्रिक उत्पादनांशी चांगले कार्य करते. रोमान्स भाषेतील घटक उपभोग्यता आणि उत्कटतेसाठी वापरले जातात. ते लोकप्रिय पद्धतीने अन्न किंवा सौंदर्यप्रसाधनांसाठी वापरली जाते. जो कोणी बोली भाषेचा वापर करत आहे त्यांनी जन्मभुमी आणि परंपरेसारख्या मूल्यांवर भर दिला पाहिजे. अनेकदा उत्पादनांची नावे नवनिर्मितभाषित किंवा नव्याने निर्माण झालेली आहेत. त्याला विशेषत: काहीच अर्थ नाही, फक्त एक आनंददायी आवाज आहे. पण काही उत्पादनांची नावे खरोखरच एक चांगला व्यवसाय करू शकतात व्हॅक्यूम नाव अगदी क्रियापद बनले आहे - हूवर करणे\nContact book2 मराठी - क्रोएशियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-05-28T03:36:23Z", "digest": "sha1:RGI5LFYRDL4XUWUSNTY5RK5UJ55WMN72", "length": 4406, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इलेक्ट्रॉनिकी कंपन्या - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► अर्धवाहक कंपन्या‎ (३ प)\n► अ‍ॅपल‎ (४ क, २५ प)\n► मोबाईल फोन उत्पादक कंपन्या‎ (६ प)\n\"इलेक्ट्रॉनिकी कंपन्या\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/due-pedestrians-flyovers-students-and-parents-are-encouraged-108941", "date_download": "2018-05-28T03:41:13Z", "digest": "sha1:CX6YBYKAH6CM5OS7HFC3AHO2ZYUGZ2UP", "length": 15821, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Due to pedestrians flyovers students and parents are encouraged पादचारी उड्डाण पुलांमुळे विद्यार्थी, पालकांना दिलासा | eSakal", "raw_content": "\nपादचारी उड्डाण पुलांमुळे विद्यार्थी, पालकांना दिलासा\nबुधवार, 11 एप्रिल 2018\nपुणे - \"\"एका भरधाव वाहनाने मला अधू केले. माझ्या वाट्याला आलेल्या या वेदना कुणाच्या नशिबी येऊ नयेत. नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी उड्डाण पूल होतोय, याचे समाधान आहे. आता किमान विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील धास्ती तरी दूर होईल....\nपुणे - \"\"एका भरधाव वाहनाने मला अधू केले. माझ्या वाट्याला आलेल्या या वेदना कुणाच्या नशिबी येऊ नयेत. नागरिकांना रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी उड्डाण पूल होतोय, याचे समाधान आहे. आता किमान विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील धास्ती तरी दूर होईल....\nपुणे कॅंटोन्मेंट बोर्डाच्या न्यू मोदीखाना परिसरात राहणाऱ्या शोभा श्‍याम यादव यांची ही भावना बरंच काही सांगून जाते. अडीच वर्षांपूर्वी मुलांना शाळेत सोडून येताना कॅस्टेलिना स्ट्रीट परिसरात एका भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली होती. कॅस्टेलिना रस्त्यावरील ब्रिटिशकालीन पुलावर पादचारी उड्डाण पूल उभारण्यात येणार असल्याचे सांगितल्यानंतर त्यांना त्या अपघाताची आठवण झाली. या भागातील भरधाव वाहनांमुळे जीव मुठीत धरून रस्ता ओलांडणारे नागरिक आणि विद्यार्थी यांच्या मनात असलेली अपघाताची भीती संपेल, असे समाधान त्यांनी व्यक्त केले.\nकॅंटोन्मेंट बोर्डाच्या इमारतीबाहेरील जगन्नाथ शंकरशेठ रस्त्यावरून कॅस्टेलिना रस्त्याकडे वळल्यानंतर पुढे कॅनॉलवर ब्रिटिशकालीन पूल आहे. त्याच्या उजव्या बाजूस सोलापूर बाजार, उत्कर्ष आणि सेंट अँथोनी शाळा, तर उजव्या बाजूला न्यू मोदीखाना आणि आझम कॅंपसचा शैक्षणिक परिसर आहे. या पुलावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असल्याने नागरिक, विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. त्यामुळे या पुलावर न्यू मोदीखाना ते सोलापूर बाजार यादरम्यान कॅंटोन्मेंट बोर्डाने पादचारी उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू केले आहे.\nस्वारगेटपासून हडपसरकडे जाणाऱ्या जगन्नाथ शंकरशेठ रस्त्यावर कॅंटोन्मेंटचे \"सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय' आहे. त्या बाहेर पीएमपीचा बसथांबा आहे. या रस्त्यावरून भरधाव वाहने जात असतात. त्यामुळे रस्त्याच्या पलीकडे असलेले कॅंटोन्मेंट बोर्ड, भविष्य निर्वाह निधीचे कार्यालय, स्टेट बॅंक या ठिकाणी जाण्यासाठी नागरिकांना कसरत करावी लागते. हा त्रास टाळण्यासाठी रुग्णालयाच्या पदपथाला लागून पादचारी उड्डाण पूल होणार आहे. रुग्णालयाच्या पदपथावरून ते कॅंटोन्मेंटच्या इमारतीबाहेरील पदपथावर यामुळे सहजपणे ये-जा करता येईल.\nकॅस्टेलिना रस्ता परिसरात एका महिलेचा अपघात झाल्यानंतर अतुल गायकवाड, विवेक यादव, प्रियांका श्रीगिरी यांच्यासह अन्य नगरसेवकांनी पुलासाठी पाठपुरावा केला होता. बोर्डाचे उपकार्यकरी अभियंता म्हणाले, \"\"कॅस्टेलिना रस्त्यावरील पादचारी उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत ते पूर्ण होईल. परंतु, सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयाबाहेरील पुलाचे बांधकाम पूर्ण होण्यास वर्षभराचा कालावधी जाईल. त्यानंतर दोन्ही पुलांमुळे नागरिकांना ये-जा करताना वाहतुकीचा त्रास होणार नाही.''\nमुलांना शाळेत सोडून घरी येताना माझ्या पत्नीला अडीच वर्षांपूर्वी अपघात झाला होता. तिथे पादचारी उड्डाण पुलाची गरजच आहे. सोलापूर बाजार आणि न्यू मोदीखाना परिसरात अनेक शाळा आहेत. हा पूल तातडीने बांधला पाहिजे. यामुळे अपघाताचा धोका टळेल. विद्यार्थ्यांना आनंदाने शाळेत ये-जा करता येईल.\n- श्‍याम यादव (नागरिक, न्यू मोदीखाना परिसर)\nपावसातही मेट्रोचे काम सुसाट\nपुणे - पावसाळा सुरू होणार असला तरी, मेट्रो प्रकल्पाच्या कामाच्या वेगात तो अडथळा आणू शकणार नाही, कारण त्यासाठीची तयारी महामेट्रोने पूर्ण केली आहे....\nपिंपरी - वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्याचा फंडा वाहतूक पोलिसांकडून राबवण्यात येतो. या माध्यमातून नियम तोडणाऱ्या...\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन...\nपालिकेच्या आरोग्य विभागाकडे प्रशिक्षित मनुष्यबळाचा अभाव\nपुणे - पावसाळ्यातील आजार रोखण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे पुरेसे तांत्रिक (प्रशिक्षित ) मनुष्यबळच नाही....\nडॉ.आंबेडकरांच्या राष्ट्रीय सुरक्षा विचारांवर अभ्यासक्रम\nपुणे - \"डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय राष्ट्रीय सुरक्षा यावरील विचार' या विषयावर एक वर्षाचा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/national/sohrabuddin-sheikh-fake-encounter-amit-shahs-plea-cbi-plea-petition/", "date_download": "2018-05-28T03:38:19Z", "digest": "sha1:S4DSAY22KWXBAVMBOZV5FXKDHI7XRPST", "length": 29297, "nlines": 361, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sohrabuddin Sheikh Fake Encounter: Amit Shah'S Plea, Cbi Plea On Petition | सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक : अमित शहांची आरोपमुक्तता, याचिकेवर सीबीआयला आक्षेप | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nPalghar Bypoll 2018 : भाजपा रडीचा डाव खेळतंय, साम,दाम दंड भेद सुरू - हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक : वसई तालुक्यातील सायावन, मेढे, माजीवली मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबा,\nजम्मू काश्मीरमध्ये शोपियन जिल्ह्यात आयईडीचा स्फोट; तीन जवान जखमी\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक : वसई तालुक्यातील सायावन, मेढे, माजीवली मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबा,\nजम्मू काश्मीरमध्ये शोपियन जिल्ह्यात आयईडीचा स्फोट; तीन जवान जखमी\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nसोहराबुद्दीन शेख बनावट चकमक : अमित शहांची आरोपमुक्तता, याचिकेवर सीबीआयला आक्षेप\nसोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी विशेष न्यायालयाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची आरोपमुक्तता केल्याने, त्याविरुद्ध अपील न करण्याच्या सीबीआयच्या निर्णयाला जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे.\nमुंबई : सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी विशेष न्यायालयाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची आरोपमुक्तता केल्याने, त्याविरुद्ध अपील न करण्याच्या सीबीआयच्या निर्णयाला जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. जनहित याचिकेला विरोध करणार असल्याचे सीबीआयने उच्च न्यायालयाला मंगळवारी सांगितले.\nविशेष सीबीआय न्यायालयाने ३० डिसेंबर २०१४ रोजी शहा यांना सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणातून आरोपमुक्त केले. शहा यांना आरोपमुक्त करण्याच्या विशेष सीबीआय न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यासंबंधी अर्ज करण्याचे निर्देश सीबीआयला द्यावेत, अशी विनंती वकील संघटनेने उच्च न्यायालयाला केली आहे.\n‘आम्ही या याचिकेला विरोध करणार आहोत, तसेच ही याचिका दाखल करून घ्यायची की नाही, हादेखील मुद्दा आहे. विशेष न्यायालयाने २०१४ मध्ये आरोपमुक्त करण्याचा निर्णय दिला आहे आणि आता ही याचिका दाखल करण्यात आली आहे. मुद्दा मर्यादेचाही आहे,’ असे सीबीआयचे वकील अनिल सिंग यांनी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाला सांगितले. त्यावर न्यायालयाने सीबीआयला सूचना घेण्यासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे.\nसीबीआय ही एक महत्त्वाची तपास यंत्रणा आहे. मात्र, ती आपल्या कर्तव्यात अपयशी ठरविली आहे, असे याचिकेत म्हटले आहे. विशेष न्यायालयाने अमित शहा यांच्यासह राजस्थान व गुजरातच्या आयपीएस अधिकाºयांची आरोपमुक्तता केली. त्याशिवाय काही कनिष्ठ अधिकाºयांचीही आरोपमुक्तता केली. मात्र, सीबीआयने वरिष्ठांना वगळून कनिष्ठ अधिकाºयांच्या आरोपमुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. निवडक आरोपींच्याच आरोपमुक्ततेला आव्हान देण्याचा सीबीआयचा निर्णय मनमानी आहे, असे याचिकेत म्हटले आहे.\nन्यायालयाने दिली १३ फेब्रुवारीपर्यंत मुदत\n‘आम्ही या याचिकेला विरोध करणार आहोत, तसेच ही याचिका दाखल करून घ्यायची की नाही, हादेखील मुद्दा आहे. विशेष न्यायालयाने २०१४ मध्ये आरोपमुक्त करण्याचा निर्णय दिला आहे आणि आता ही याचिका दाखल करण्यात आली आहे. मुद्दा मर्यादेचाही आहे,’ असे सीबीआयचे वकील\nअनिल सिंग यांनी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाला सांगितले. त्यावर न्यायालयाने सीबीआयला सूचना घेण्यासाठी\n१३ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nSohrabuddin Sheikh encounter caseAmit ShahCBIसोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणअमित शाहगुन्हा अन्वेषण विभाग\nन्या. लोया मृत्यूप्रकरणी सोमवारी 'सर्वोच्च' सुनावणी; सरन्यायाधीश बाजू ऐकणार\nसीबीआयच्या निर्णयाला आव्हान, वकील संघटनेची जनहित याचिका\nसोहराबुद्दीन शेख चकमक : अमित शहा गोत्यात येणार\n''पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हिंदू नाहीत, मी दोघांचा विरोधी ''\nतोगडियांचे अश्रू हिमतीचे की भीतीचे\nन्यायमूर्ती बी. एच. लोया यांची हत्या कोणी केली संपूर्ण चौकशी झालीच पाहिजे – संजय निरुपम\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nराजकीय पक्ष आरटीआयबाहेर, निवडणूक आयोगाचे मत\nसोशल मीडियातून द्वेष पसरविणाऱ्यांवर कारवाई\nईपीएफओमुळे कंपन्यांचे वाचणार ९०० कोटी रुपये\nसीमेलगत बांधणार ५,५०० बंकर, नागरिकांना मोठा दिलासा\nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%95", "date_download": "2018-05-28T03:26:35Z", "digest": "sha1:K2IODXOGFEPLQOXORMIUAONKFI5GN43E", "length": 5591, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वंचक - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nवंचक (शास्त्रीय नाव: Ardeola grayii, आर्डिओला ग्रेयी ; इंग्लिश: Indian Pond Heron, इंडियन पाँड हेरॉन) ही बकाद्य पक्षिकुळातील इराणपासून भारतीय उपखंडाच्या पूर्वेस म्यानमार व दक्षिणेस श्रीलंकेपर्यंत आढळणारी पक्ष्यांची प्रजाती आहे.\nया पक्षाला भुरा बगळा किंवा कोक अशी अन्य नावे आहेत[१].\nचितमपल्ली,मारुती. पक्षिकोश (मराठी मजकूर).\n↑ बर्ड्‌स ऑफ वेस्टर्न घाट्स, कोंकण ॲन्ड मलबार - सतीश पांडे\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\n\"वंचकांची चित्रे, आवाजांची ध्वनिमुद्रणे व अन्य माहिती\" (इंग्लिश मजकूर). द इंटरनेट बर्ड कलेक्शन.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१७ रोजी १३:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-aadwalanawar-uday-thakurdesai-1090", "date_download": "2018-05-28T02:58:44Z", "digest": "sha1:VSZV7CIOZZJGG5MBGJ4TCF4V7QSPMTP7", "length": 23151, "nlines": 131, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Aadwalanawar Uday Thakurdesai | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018\nरविवार असूनदेखील कळंबच्या सागरकिनारी कुणीही नव्हतं. मोकळा आणि स्वच्छ समुद्रकिनारा पाहून साहजिकच आनंद झाला. कोवळी उन्हं अंगावर घेत लांबवर यथेच्छ रपेट मारली. समुद्राला ओहोटी असल्यानं उन्हं चढायच्या आत जवळच्या राजोडी आणि नवापूर किनाऱ्यांना भेटी द्यायची आणि अर्नाळा किल्ला पाहून संध्याकाळी सूर्यास्ताच्यावेळी पुन्हा कळंबलाच यायचं ऐनवेळी ठरवलं.\nसहज म्हणून प्रवासाला निघावं, परंतु अनपेक्षितरीत्या प्रवासात छान छान प्रवासचित्रं बघायला मिळावीत, आकर्षणकेंद्राच्या ठिकाणापेक्षा सुंदर ठिकाण पाहायला मिळावं आणि प्रवास उत्तरोत्तर रंगत जावा, अगदी तसाच काहीसा प्रकार आम्ही मुंबईजवळील कळंब येथील समुद्रकिनारा बघायला गेलो तेव्हा आम्हाला अनुभवायला मिळाला. काही वर्षांपूर्वी थंडीच्या दिवसांत कळंब येथे गेलो असता, समुद्रकिनाऱ्यापेक्षा सूर्यफुलांची शेती पाहिल्याच्या आठवणींचा गडद ठसा मनावर उमटला होता.\nगेल्या महिन्यातील एका रविवारी सकाळच्या सुंदर थंडीत लवकरात लवकर मुंबई सोडण्याचं ठरवलं. नालासोपाऱ्याच्या पेल्हार फाट्यावर ट्रॅफिक जॅम असूनसुद्धा पावणेनऊ वाजता नालासोपारा पार करून, नऊ वाजता आद्य शंकराचार्यांचं मंदिर बघायला निर्मळ इथं पोचलो.\nशंकराचार्यांच्या मंदिरासमोरच निर्मळचं प्रसिद्ध तळं आहे. तिकडं जाताना, एक शेतकरी ट्रॅक्‍टरनं जमीन नांगरतोय आणि ट्रॅक्‍टरच्या मागं बरेच बगळे आहेत, असं चित्र दिसलं. जवळून जाणाऱ्या गावकऱ्यानं ‘ते बगळे जमीन नांगरताना जमिनीतून वर येणारे किडे खाताहेत..’ अशी माहिती पुरवली.\nथोडं पुढं बऱ्याच पक्ष्यांचा किलबिलाट कानी आला. सकाळच्या निःशब्द वातावरणात माशांची टोपली घेऊन तोल सावरीत जाणारी कोळीण, शेतकरी आणि बगळ्याचं सख्य, खोलवर तळ्यात रापण टाकून मासे पकडायला बसलेला कोळी आणि उजव्या हाताला वर दिसणारं शंकराचार्यांचं मंदिर निर्मळमधील या काही निसर्गचित्रांनीच आमचं मन निर्मळ करून टाकलं.\nरविवार असूनदेखील कळंबच्या सागरकिनारी कुणीही नव्हतं. मोकळा आणि स्वच्छ समुद्रकिनारा पाहून साहजिकच आनंद झाला. कोवळी उन्हं अंगावर घेत लांबवर यथेच्छ रपेट मारली. समुद्राला ओहोटी असल्यानं उन्हं चढायच्या आत जवळच्या राजोडी आणि नवापूर किनाऱ्यांना भेटी द्यायची आणि अर्नाळा किल्ला पाहून संध्याकाळी सूर्यास्ताच्यावेळी पुन्हा कळंबलाच यायचं ऐनवेळी ठरवलं.\nया विभागातली हीच तर मोठी गंमत आहे. कळंब किनाऱ्यावरून मजल-दरमजल करीत तुम्ही थेट अर्नाळा गाठू शकता किंवा कळंबच्या पुढं राजोडी, त्यापुढं नवापूर आणि लागूनच अर्नाळा असं म्हटलं तर चार किनारे स्वतंत्रपणे एक-एक करून बघू शकता. कारण प्रत्येक किनाऱ्याचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. कळंबचा समुद्रकिनारा पर्यटनासाठी लोकप्रिय आहे. राजोडीचा किनारा भेट देण्याजोगा आहे. नवापुरचा किनारा सर्वांत सुंदर, स्वच्छ आणि चारही किनाऱ्यांत देखणा आहे. अर्नाळ्याचा किनारा व्यापारी दृष्टीनं महत्त्वाचा असल्यानं वर्दळीचा आहे.\nदुपारी जेवणासाठी अर्नाळ्याला जायचं ठरल्यानं कळंब किनाऱ्यावरून राजोडी किनाऱ्याकडं जायला निघालो. अंतर ५ किमीचंच असलं तरी रस्त्यावरची नागमोडी वळणं, मराठी-ख्रिस्ती बांधवांची टुमदार घरं, शानदार बंगले, भोवती फुलबागा पाहून आपण मुंबईजवळच्या प्रदेशात सफर करतोय असं वाटतही नाही. राजोडी किनाऱ्यावर माणसं अशी नव्हतीच ऐन दुपारचं थोडंसं फिरल्यासारखं करून आम्ही सत्पाळे नाक्‍यावरून आगाशीला गेलो. खूप बदललेलं आगाशी पाहिलं. रविवार असल्यामुळं आगाशीच्या चर्चमधील लगबगही पाहायला मिळाली. चर्च बघून आम्ही अर्नाळ्याला निघालो. वाटेत संत पीटर चर्च लागलं. बाजूलाच असलेला एसटी डेपोदेखील न्याहाळला. अर्नाळा डेपोलगतच्या भागात बरीच रिसॉर्टस बघायला मिळाली. अर्नाळा बीच रिसॉर्टमध्ये जेवत असताना सूर्यफुलाची शेती पाहू न शकल्यानं वाटलेली रुखरुख बोलण्यात येणार तोच सोबत आलेल्या विरारच्या विठ्ठल आवारी या परममित्रानं त्याच्या ओळखीतल्या मंडळींना फोन लावून नवापूर येथे बाग बघायची तजवीज केली.\nकळंब ते अर्नाळा एकच किनारपट्टी असली तरी नवापूर येथून समुद्राचं दर्शन अधिक देखणं वाटतं. अधिक स्वच्छता असल्यामुळं असेल कदाचित आम्ही गप्पा मारत समुद्र न्याहाळत असतानाच विजय बोडके हे नवापूरचे रहिवासी आम्हाला बाग दाखवण्यासाठी आले. ‘यंदा अजून सूर्यफुलाची शेती ऐन भरात नाही. यावेळी लहान लहान सूर्यफुलं आहेत..’ असं सांगत त्यांनी जर्मन फुलं दाखवली. पंचक्रोशीतली गावकरी मंडळी त्या फुलाला ग्राम्य भाषेत ‘अश्‍टर’ म्हणतात. असं सांगत त्यांनी या मळ्यातून त्या मळ्यात आणि या वाफ्यातून त्या वाफ्यात असा प्रवास घडवीत, केळीच्या बागेत पालक कसा पिकवतात आम्ही गप्पा मारत समुद्र न्याहाळत असतानाच विजय बोडके हे नवापूरचे रहिवासी आम्हाला बाग दाखवण्यासाठी आले. ‘यंदा अजून सूर्यफुलाची शेती ऐन भरात नाही. यावेळी लहान लहान सूर्यफुलं आहेत..’ असं सांगत त्यांनी जर्मन फुलं दाखवली. पंचक्रोशीतली गावकरी मंडळी त्या फुलाला ग्राम्य भाषेत ‘अश्‍टर’ म्हणतात. असं सांगत त्यांनी या मळ्यातून त्या मळ्यात आणि या वाफ्यातून त्या वाफ्यात असा प्रवास घडवीत, केळीच्या बागेत पालक कसा पिकवतात अलकोलच्या पिकानंतर दुसरं पीक लगेच कसं घेतात अलकोलच्या पिकानंतर दुसरं पीक लगेच कसं घेतात हे सांगता सांगता इथला शेतकरी हा कलाकार आहे. जरासुद्धा जागा वाया घालवत नाही. इवलीशी जागादेखील नवरीसारखी सजवतो, अशी माहिती दिली.\nअर्नाळा किल्ल्याला जर तुम्ही भेट देणार असाल, तर घरून निघण्याआधी छोटीशी तयारी करायला हवी. समुद्रात बोट किंचित अंतरावर उभी राहात असल्यानं गुडघाभर पाण्यातून बोटीची ३-४ पायऱ्यांची छोटीशी शिडी चढून पैलतीरी जायचं असल्यानं पायात बुटांऐवजी चपला असलेल्या चांगल्या. किल्ला बघताना इतिहासाच्या खुणा सांगणारा हा किल्ला अजूनही बऱ्यापैकी शाबूत आहे हे लक्षात येतं. किल्ल्यात त्र्यंबकेश्‍वर आणि भवानीमातेची मंदिरं आहेत. १५१६ मध्ये बांधलेल्या या किल्ल्यावर अनेक सत्तांतरानंतर अखेर १८१७ मध्ये ब्रिटिशांनी कब्जा केला. किल्ला बघून परतताना बोटींसाठी कमी गर्दी असेल असं वाटलं, परंतु अखेर ऐन वेळेला व्हायची तेवढी गर्दी झालीच. बोटीत साधारण ३०-४० प्रवासी भरत असावेत. परंतु एक लक्षात आलं, बोट सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन मिनिटांत सगळ्यांचं जग वेगवेगळं होऊन जातं. कोलाहल टिपेला पोचतो. बोट किनारी पोचताच बोटीतून उतरायची एकच लगबग सुरू होते.\nबोटीतून उतरल्यावर आम्हीदेखील आमचा मोर्चा कळंबकडे वळवला. आता हळूहळू उन्हं उतरायला लागली होती. एव्हाना कळंबच्या किनाऱ्यावर ऊर्जादायक चित्र दिसत होतं. राजोडीला दुपारी आरामात रवंथ करणारे उंट प्रवाशांच्या दिमतीला जणू तयार होते. प्रेमी युगुलांची झुंबड वाढत चालली होती. अतिउत्साही आणि झिंग येऊन नाचून थकलेले युवा हिरो वाढणाऱ्या गर्दीसमोर थोडेसे सौम्य होत जात होते. सूर्य लालिमा धारण करण्याच्या बेतात होता. आकर्षक फोटो काढू पाहणारी तरुण युवामंडळी लालभडक सूर्याला डोक्‍यावर खांद्यावर अशा वेगवेगळ्या पोझेसमध्ये कॅमेराबद्ध करू पाहत होती. वडेवाले, हुरडावाले, चहावाले, कुल्फीवाले या विक्रेत्यांची चांगली चंगळ होती. सकाळी ज्या किनाऱ्यावर अगदी चिटपाखरूही नव्हतं, तिथं रविवारच्या संध्याकाळी छानसा माहोल रंगात आला होता. कळंबच्या त्या समुद्रकिनाऱ्यावर या धामधुमीत वडापावाच्या गाडीच्या दुतर्फा गावातल्या बायका ताज्या ताज्या भाज्या विकायला बसल्या होत्या. कोथिंबीर, लाल माठ, राजगिरा, पालक, चवळी, चंदनबटवा, मुळा अशा अप्रतिम पालेभाज्या त्या विकत होत्या. गंमत म्हणजे, त्यांचा सर्व माल विकला गेला होता.\nआम्ही संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत रपेट मारता मारता अशी दृश्‍यं टिपत होतो. अखेर सूर्यास्ताचे फोटो काढून आम्हीदेखील या सुंदर भागाचा निरोप घेतला. कळंब-राजोडी-नवापूर-अर्नाळा या चार सागरी किनाऱ्यांपेक्षा अधिक सुंदर सागरकिनारे तुम्ही पाहिलेले असू शकतील. परंतु भवतीचा बागायती परिसर, अप्रतिम निसर्गदृश्‍यांनी नटलेला परिसर, टुमदार घरं, शानदार बंगले, नागमोडी वळणाचे गर्दी नसलेले शांत रस्ते, गोड हेल काढून बोलणारे गावकरी यांच्या एकत्रित दर्शनानं या भागातील सफर अवर्णनीय होऊन जाते.\nरेल्वेने जाणाऱ्यांनी पश्‍चिम रेल्वेवरील नालासोपारा स्टेशन गाठावं. नालासोपाऱ्याहून कळंब, तर विरारवरून अर्नाळा गाठण्यासाठी मुबलक सुविधा उपलब्ध आहेत.\nनिर्मळ येथील शंकराचार्यांचं मंदिर आणि तळे. अर्नाळा किल्ल्याला बोटीनं जाता येतं. (भाडं १५ रुपये माणशी. जाऊन-येऊन. यात बदल होऊ शकतो.)\nया परिसरात ‘भुजिंग’ हा पोह्यात चिकन घालून केलेला पदार्थ खूपच प्रसिद्ध आहे.\nपश्‍चिम द्रुतगती मार्गावरून पेल्हार फाट्यावरून नालासोपारा. तेथूनच सरळ निर्मळ. निर्मळवरून कळंबसाठी रस्ता आहे.\nआलो तसेच पेल्हार फाट्यावर जाण्याऐवजी नालासोपारा फ्लायओव्हरला उजवीकडे यू टर्न मारून वसईमार्गे पश्‍चिम द्रुतमार्गाच्या वसई फाट्यावर विनासायास आणि जलद जाऊ शकतो हे लक्षात ठेवावं. वेळ वाचेल.\nसमुद्र पूर सूर्य थंडी सकाळ मुंबई\nबोंबील व प्रॉन्सची मेजवानी\nमिक्‍स डाळीचे अप्पे साहित्य : एक वाटी मूगडाळ, १ वाटी सालवाली मूगडाळ, अर्धी वाटी...\nकबूल केल्याप्रमाणं मुलं अकरा वाजता आली. ऊन चांगलं तापलं होतं. नंदूनं विचारलं, ‘आजी,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/younginstan/5926-cumin-eating-is-healthful-in-summer", "date_download": "2018-05-28T03:15:51Z", "digest": "sha1:IYBGEILSUXDIIHCFR6UBDWUJ7LOILMIQ", "length": 5769, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "उन्हाळ्यात जिऱ्याचं सेवन फायदेशीर - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nउन्हाळ्यात जिऱ्याचं सेवन फायदेशीर\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nजिरं या मसाल्याच्या पदार्थात उन्हाळ्यामध्ये उपयुक्त ठरणारे अनेक महत्वाचे घटक असतात. जिऱ्याच्या सेवनाने मेद कमी करण्यास मदत होते. तसेच, नसांना आराम मिळतो.\nभाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि चिमुठभर काळं मीठ ताकात घालून प्यायल्यास शरीराला उन्हाळ्याच्या दिवसांत हवा असलेला थंडावा सहज मिळतो.\nअनेक विकारांवर रामबाण उपाय रसरशीत द्राक्ष\nसुंदर त्वचेचे रहस्य कढीपत्ता\nराज्यात लवकरच प्लास्टिकवर बंदी \nफायदेयुक्त लेमन टी, नियमित सेवनाने चेहरा तजेलदार\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%9C_%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B0", "date_download": "2018-05-28T03:35:47Z", "digest": "sha1:3N4CIJXMSEIVOY4GYKAFLOYLMKVBKC47", "length": 5176, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विंडोज लाइव्ह मेसेंजर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nखाते · व्यवस्थापन केंद्र · दिनदर्शिका · संपर्क · डिव्हाइसेस · गॅलरी · संघ · सदन · हॉटमेल · आयडी · ऑफिस · वनकेअर सेफ्टी स्कॅनर · छायाचित्रे · प्रोफाइल · स्कायड्राइव्ह\nएसेन्शल्स · Family Safety · मेल · मेश · मेसेंजर · चलचित्र निर्माता · फोटो गॅलरी · रायटर\nविंडोज फोन लाइव्ह · संदेशवाहक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ मे २०१८ रोजी ११:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://smundhe.blogspot.com/2012/06/blog-post_5259.html", "date_download": "2018-05-28T03:26:42Z", "digest": "sha1:47QISZ7RHMQT5PE2VXQ627MJLM35J5KM", "length": 11452, "nlines": 54, "source_domain": "smundhe.blogspot.com", "title": "शेतकरी: तंत्र गोड ज्वारी लागवडीचे...", "raw_content": "\nरविवार, ३ जून, २०१२\nतंत्र गोड ज्वारी लागवडीचे...\nगोड ज्वारीच्या ताटामध्ये उसासारखी गोडी असते. याच्या ताटाच्या रसापासून काकवी, गूळ आणि इथेनॉल बनविता येते. या ज्वारीची लागवड कडब्याच्या ज्वारीसारखी केल्यास दुभत्या जनावरांना चविष्ट व पौष्टिक कडबा मिळून अधिक दूध उत्पादनासाठी फायदा होईल. गोड ज्वारी लागवड तंत्रज्ञान हे खरीप किंवा रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञानापेक्षा वेगळे असल्यामुळे गोड ज्वारीची लागवड करताना सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब आवश्‍यक आहे. गोड ज्वारीची कायिक वाढ नेहमीच्या ज्वारीपेक्षा जास्त असते, तसेच तिच्या ताटाच्या रसामध्ये अधिक साखरेचे प्रमाण (ब्रिक्‍स) जास्त आहे. या ज्वारीच्या ताटामध्ये उसासारखी गोडी असते. याच्या ताटाच्या रसापासून काकवी, गूळ आणि इथेनॉल बनविता येते. त्याचप्रमाणे या ज्वारीची लागवड कडब्याच्या ज्वारीसारखी केल्यास दुभत्या जनावरांना चविष्ट व पौष्टिक कडबा मिळून अधिक दूध उत्पादनासाठी फायदा होईल. उसाच्या तुलनेने इथेनॉल निर्मितीसाठी गोड ज्वारीचे बरेच फायदे आहेत. गोड ज्वारीच्या ताटापासून रस काढल्यानंतर राहिलेला चोथा गुरांना चारा म्हणून वापरता येतो. आपण \"खरीप ज्वारी व्यापारासाठी आणि रब्बी ज्वारी खाण्यासाठी' हे तत्त्व समोर ठेवले तर खरीप ज्वारी लागवडीचे क्षेत्र वाढेल. लागवडीचे तंत्र ः गोड ज्वारी लागवड तंत्रज्ञान हे खरीप किंवा रब्बी ज्वारी लागवड तंत्रज्ञानापेक्षा वेगळे असल्यामुळे गोड ज्वारीची लागवड करताना खालील बाबींचा तंतोतंत अवलंब करावा. जमीन मध्यम ते भारी असणे आवश्‍यक आहे. हलक्‍या जमिनीवर गोड ज्वारीची लागवड करू नये. जमिनीच्या मशागतीच्या वेळेस दोन नांगरणी बरोबर एक किंवा दोन वखराच्या पाळ्या मारून जमीन समपातळीत आणावी. ही ज्वारी खरीप आणि उन्हाळी हंगामात चांगल्या प्रकारे येऊ शकते. खरीप हंगामात ज्वारीची पेरणी योग्य पाऊस झाल्याबरोबर 15 दिवसांच्या आत करावी आणि उन्हाळी हंगामात गोड ज्वारीची पेरणी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात करणे आवश्‍यक आहे. एकरी 2.5 किलो बियाणे पेरणीसाठी वापरावे. खोडमाशीच्या नियंत्रणासाठी बियाण्यास 2.5 ग्रॅम थायमेथोक्‍साम (70 टक्के) प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. पेरणीपूर्वी जमिनीत 50 किलो नत्र, 40 किलो स्फुरद, 40 किलो पालाश व शेवटच्या नांगरणीवेळेस 10 टन प्रति हेक्‍टरी शेणखत द्यावे. नत्राचा दुसरा हप्ता 50 किलो नत्र प्रति हेक्‍टरी पीक कांडे धरण्याच्या कालावधीत (गर्भधारणा अवस्था) पेरणीनंतर एक महिन्याने कोळप्याच्या मागे मोग्याने द्यावे. ज्वारीची वाढ चांगली होण्यासाठी दोन ओळींतील अंतर 60 सें.मी. व दोन झाडांमधील अंतर 12 ते 15 सें.मी. ठेवावे. त्यामुळे झाडाची संख्या एक लाख दहा हजार प्रति हेक्‍टरी राहील. जोमदार एक रोप ठेवून बाकीची झाडे जमिनीलगत वाकवून काढून टाकावीत. योग्य पाण्याचा पुरवठा मूलस्थानी पाण्याचे व्यवस्थापनेसाठी एक ते दोन कोळपण्या, कोळप्याच्या खाली दोरी बांधून केल्यास तणाचा बंदोबस्ताबरोबरच जमिनीतील पाणी टिकवून राहण्यास मदत होईल. योग्य पीक व्यवस्थापन ठेवल्यास गोड ज्वारीपासून एकरी 12 ते 15 टन हिरवा चारा मिळू शकतो. याच्या रसापासून आपणास हेक्‍टरी 2000 ते 2500 लिटर इथेनॉल तयार करता येते. लागवडीसाठी वाण ः एसएसव्ही-84, फुले अमृता (आरएसएसव्ही-9) शुगरग्रे, ऊर्जा, सीएसएच-22, आयसीएसव्ही-93046, आयसीएसव्ही- 25274 गोड ज्वारीचे फायदे ः - हे पीक चार महिन्यांत येते, त्यामुळे दरवर्षी दोन पिके घेता येतात. - हे जिराईत पीक आहे. हे पीक सर्वांत अधिक जमिनीतील पाण्याचा उपयोग घेणारे पीक म्हणून ओळखले जाते. - याच्या लागवडीचा खर्च कमी आहे. - यामध्ये कमी होणाऱ्या साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्यातील रस इथेनॉलसाठी योग्य आहे. - याच्या चोथ्याचा जनावरांच्या खाद्यासाठी चांगल्या प्रकारे उपयोग होतो. - काही प्रमाणात धान्याचे उत्पादन मिळते. - आर्थिकदृष्ट्या फायदेशीर पीक. या ज्वारीपासून मिळणाऱ्या इथेनॉलमुळे वातावरणातील होणारे प्रदूषण कमी.\nद्वारा पोस्ट केलेले किसान येथे ४:०४ म.पू.\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nया गॅझेटमध्ये एक एरर होती.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nतंत्र कोरडवाहू बीटी कपाशी लागवडीचे\nतंत्र खरीप कांदा उत्पादनाचे...\nएखाद्या वेबसाईटचा जागतिक आणि भारतीय क्रमांक कसा पह...\nयशस्वी दूध व्यवसायाचे मर्म कमी भाकड काळात\nजनावरांना चारा खाऊ घालताना...\nमत्स्य शेतीसाठी तलाव कसा असावा - खार जमीन संशोधन...\nमक्‍याचा तुरा काढणे फायदेशीर ठरते\nकापसात १८ ते २८, ज्वारीत ५३ टक्के वाढ \nतंत्र गोड ज्वारी लागवडीचे...\nतूर पेरणीची वेळ साधा\nसुधारित पद्धतीने करा मका लागवड\nअधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे\nकमी कालावधीचे मूग आणि उडीद\nकसे वाढवाल संकरित बीटी कपाशीचे उत्पादन\nभरघोस उत्पादनासाठी-बाजरी लागवड तंत्रज्ञान\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-tracks-and-signs-madhav-gokhale-marathi-article-1284", "date_download": "2018-05-28T03:15:29Z", "digest": "sha1:KST6XEGLN5FXEPQGF4OK3MIUSGOVT7ET", "length": 33704, "nlines": 130, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Tracks And Signs Madhav Gokhale Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 21 मार्च 2018\nपाच सात वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. बहुधा बांदीपूर मधली किंवा शेजारच्या मधुमलाईतली. कॅम्पचा तिसरा किंवा चौथा दिवस होता त्यामुळे बहुतेक सगळे कॅम्पर्स एव्हाना वाईल्डलाईफ एक्‍स्‌पर्ट झाले होते. कॅम्पला येईपर्यंत मंडळींना हत्ती वगैरे ठोक प्राणी ओळखण्याइतपत आत्मविश्‍वास होता, पण दोन दिवसात वातावरण इतकं बदललं की काहीजण चितळ आणि सांबरातलाही फरक ओळखायला लागले होते. डिअर आणि ॲन्टीलोप -सारंग आणि कुरंग असे शब्द तर आता रोजच्या वापरातले बनले होते; काही उत्साही कॅम्पर्स तर पक्षीबिक्षी ओळखायला लागले होते. तर त्या दिवशी सगळेजण अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळच्या नेचर इंटरप्रिटेशन सेंटरजवळ उभे असताना आजूबाजूला काही ‘दिसतंय’ का याचा शोध सुरूच होता.\n‘‘ती नाही रे त्याच्या वरची...’’,\n‘‘अगं... ती बघ शेपटी हालतेय... त्या बेचक्‍यातून बघ...’’.\nवगैरे संवादांमध्ये कुणीतरी मध्येच किंचाळलं, ‘‘स्कार्लेऽऽऽऽऽ ट मिनिव्हेट...’’\n‘‘एऽऽऽऽऽ कुठाऽऽऽऽऽऽऽय’’ची आवर्तनं झाली. मग झाडांच्या गर्दीत कुठल्याशा फांदीवर दिसणारा तो इवलासा जीव स्कार्लेट मिनिव्हेट आहे की नुसताच मिनिव्हेट आहे की आणखी कोण्या दुसऱ्याच उड्डूगणांपैकी आहे, यावर माफक चर्चा होऊन अखेरीस तो स्कार्लेट मिनिव्हेट ऊर्फ (मराठीत) लाल निखारे नावाचा मुठी एवढाच पण पोटाशी चमकदार केशरी रंग घेऊन उडणारा नितांत सुंदर पक्षी आहे हे ठरेपर्यंत आमच्यासह इतरही मंडळींच्या विविध आकारांच्या कॅमेऱ्यांचा क्‍लिकक्‍लिकाट सुरू झाला होता.\nकट टू. पुणे.... स्थळ -माझेच घर.... कॅमेऱ्यातून फोटो लॅपटॉपवर उतरवले आणि बांदीपूरचा पुनःप्रत्यय घ्यायला मांडी ठोकली. तो स्कार्लेट मिनिव्हेट चांगलाच लक्षात होता, कारण मित्राच्या दुर्बिणीतून तो इतका छान दिसला होता की आता झोपेतही स्कार्लेट मिनिव्हेट ओळखायला चुकणार नाही अशी खात्री होती. पण माझ्या फोटोत लाल निखारे दिसेना. मग आठवून आठवून अलिकडचा पलीकडचा असं करत करत एका गच्च झाडोऱ्याचा फोटो मिळाला. तीऽऽ फांदी, त्याच्या वरच्या फांदीचा बेचका जिथून त्याची शेपटी दिसत होती; असं सगळं सापडलं पण लाल निखारे काही फोटोत सापडत नव्हता. या सगळ्यातून सिद्ध इतकंच झालं की नव्या जमान्यातला कितीही भारी कॅमेरा हातात असला तरी प्राण्यापक्ष्यांचे फोटो काढणं दरवेळी जमेलच असं नाही. जंगलात नेहमी फिरणारे माझे मित्र सांगतात ते पुन्हा एकदा पटलं - वाइल्डलाईफ फोटोग्राफी इज अ डिफरन्ट बॉल गेम.\nप्राण्यांचे भुरळ घालणारे फोटो पहिल्यांदा पाहिल्याचं आठवतं ते सातवी-आठवीत असताना अगदी जवळच्या मित्राच्या घरातल्या नॅशनल जिऑग्राफिकच्या अंकात. दोन तीन गोष्टींमुळे नॅशनल जिऑग्राफिकचा तो अंक चांगला लक्षात आहे. एक म्हणजे त्यातले फोटो -विमानांचे आणि प्राण्यांचे (बऱ्याच तरुण मंडळींना त्यातलं अप्रूप आता लक्षात येणार नाही कारण छायाचित्रणाचं आणि छपाईच तंत्र आता खूप बदललं आहे, नेत्रसुखद झालं आहे.) आणि दुसरं म्हणजे त्या अंकात ‘एनजी’नी (म्हणजे नॅशनल जिऑग्राफिकनी) चक्क मासिकाच्या पानाच्याच जाडीची एक लाँग प्ले (एलपी) रेकॉर्ड (या रेकॉर्ड आणि त्या ज्यावर वाजायच्या ते फोनो किंवा नंतरच्या काळातले आधुनिक रेकॉर्ड प्लेअरही आता जुना काळ दाखवणाऱ्या चित्रपटात, पुराणवस्तू संग्रहालयात किंवा पुराणवस्तू विकणाऱ्या दुकानांमध्येच पहायला मिळतील कदाचित...) -तर ‘एनजी’नी चक्क एक एलपी रेकॉर्ड मासिकाच्या पानाला जोडून पाठवली होती. ‘हम्बॅक व्हेल्स’ नावाची देवमाशांची एक जात असते. हे मासे काही विशिष्ट ध्वनींद्वारे आपापसांत संवाद साधतात, अशा अर्थाच्या लेखाबरोबर तो हम्बॅक व्हेल्सच्या आवाजाचे विशिष्ट पॅटर्न ऐकवणारा आणि त्याचे विश्‍लेषण करणारा तो श्राव्य माहितीपट आला होता. मित्राच्याच घरी असलेल्या एलपी प्लेअरवर तो ऐकणे हा थक्क करणारा अनुभव होता. त्या रेकॉर्डबरोबर लक्षात राहिले होते हम्बॅक व्हेल्सचे फोटोही. वाइल्डलाईफ फोटोग्राफी, वन्यजीव छायाचित्रण ही कल्पनाही त्यावेळी ऐकलेली नव्हती. पण काहीतरी वेगळं पाहतो आहोत, एवढंच तेव्हा कळलं होतं. पुढे महाविद्यालयीन प्रवासात अभ्यास सोडून ज्या इतर अनेक गोष्टी केल्या त्यात कॉलेजच्या लायब्ररीतले नॅशनल जिऑग्राफिकचे अंक पहाणे हा एक अत्यावश्‍यक भाग होता.\nपुढे प्रत्यक्ष जंगलांशी, जंगली प्राण्यांशी अगदी थोडा आणि जंगलं फिरणाऱ्या, वन्यप्राण्यामध्ये रमणाऱ्या मंडळींबरोबर ओळखी आणि त्यातल्या काहींशी अगदी घनिष्ठ मैत्री झाल्यावर त्या क्षेत्रातल्या असंख्य कंगोऱ्यांबरोबर वन्यजीव छायाचित्रणाचाही परिचय झाला. छायाचित्रणाची कला अवगत झाली असं म्हणण्याचे धाडस मी करणार नाही, पण मी फोटो ‘पहायला शिकलो’ त्याच्या सुरवातीच्या टप्प्यावरच वन्यजीव छायाचित्रणाची ओळख झाली. बाकी माझी त्यातली प्रगती त्या स्कार्लेट मिनिव्हेट एवढीच. असो.\nकाळाच्या हिशेबात बोलायचं तर वन्यजीव छायाचित्रणाची कला पुरती दीडशे वर्षांचीही नाही. अमेरिकन निसर्गसंवर्धक आणि वन्यप्राणी प्रेमी (तिसरे) जॉर्ज शिरास हे आजच्या सर्व वन्यजीव छायाचित्रकारांचे पितामह. शिरास यांनी हिकमती प्रयत्नांनी काढलेली हरणांची आणि इतर काही प्राणीपक्ष्यांची तब्बल चौऱ्याहत्तर छायाचित्रे नॅशनल जिओग्राफिकच्या जुलै १९०६च्या अंकात प्रसिद्ध झाली आणि त्यांनी एक इतिहास घडवला. या छायाचित्रांनी केवळ वन्यजीव छायाचित्रणाच्या कलेला, छंदाला, आनंदाला, व्यवसायाला जन्म दिला नाही तर वन्यप्राण्यांच्या आतापर्यंत मानवी डोळ्यांना न दिसलेल्या काही हालचाली चक्क छायाचित्रांत बंद करून वन्यप्राण्यांच्या सवयींच्या अभ्यासाला एक महत्त्वाचं वळणही दिलं.\n(कशाचाही) फोटो काढणं ही एक कला आहे, हाच मुद्दा आज अनेकांना अमान्य असतो. कारण कॅमेरा हे प्रकरण आता अप्रूप राहिलेलं नाही. अगदी अत्याधुनिक कॅमेरे आता स्मार्ट फोनमध्येही (पर्यायाने कोणाच्याही हातात) असतात. पण तरुणपणी, त्याच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे बंदूक घेऊन शिकार करणाऱ्या शिरासनी थोडी प्रगल्भता आल्यानंतर बंदूक बाजूला ठेवून कॅमेरा हातात घेतला ते वर्ष होतं १८८९. शिरास त्यावेळी तीस वर्षांचे होते. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातल्या एका न्यायाधीशांच्या या मुलाच्या हातात त्या काळातला सर्वांत आधुनिक कॅमेरा होता असं जरी गृहीत धरलं तरी आजच्या कॅमेऱ्याच्या तुलनेत ती सगळी उपकरणं अगदीच आदिम होती; वागवायला अवजड होती. आणि ती आदिम उपकरणं स्वतःच्या तंत्रानी वापरून शिरास यांनी एक नवं दालन उघडलं.\nजगण्यातल्या दुर्दम्य आशावादाची गोष्ट सांगणारी ‘ॲन ओल्ड मॅन ॲण्ड द सी’ लिहिणाऱ्या अर्नेस्ट हेमिंग्वे यांनी आपल्याला माहिती असणारा ‘सगळ्यात अजब माणूस’ अशा शब्दांत शिरास यांचं वर्णन केलंय.\nअमेरिकेतल्या डीर्टान जवळच्या व्हाईटफिश लेकच्या परिसरात (हे नाव शिरास यांनी ठेवलेलं कारण त्या नावाची एक नदी त्या जलाशयाशी जोडलेली होती; आता या जलाशयाचे नाव आहे, पीटर व्हाइट लेक) आपला बॉक्‍स कॅमेरा वापरून वन्यप्राण्यांची पहिलीवहिली छायाचित्र काढतानाचे शिरास यांचे अनुभव अफाट आहेत. यातली काही छायाचित्रे मोठी करून त्यांनी ‘मिडनाईट सिरीज’ या नावाने एक प्रदर्शन भरवले. याच छायाचित्रांना १९०० मध्ये पॅरिस मध्ये भरलेल्या प्रदर्शनात आणि १९०४च्या सेंट लुईस वर्ल्डज्‌ फेअरमध्ये पारितोषिके मिळाली. याच सुमारास त्यांची नॅशनल जिऑग्राफिकचे संपादक गिल्बर्ट एच. ग्रॉसव्हेनॉर यांच्याबरोवर भेट झाली. आणि ‘एनजी’चा जुलै १९०६चा अंक म्हणजे सबकुछ जॉर्ज शिरास होता. ‘हंटिंग वाइल्ड गेम विथ फ्लॅशलाईट ॲण्ड कॅमेरा’ हा एकच एक चित्रलेख असणारा हा अंक नॅशनल जिऑग्राफिकच्या इतिहासात खूप महत्त्वाचा ठरला. अंकभर फोटो छापल्याचा निषेध करून दोन संचालकांनी राजीनामे दिले. (पुढे १९११मध्ये शिरास स्वतःच एनजीच्या संचालक मंडळाचे सभासद झाले.) तो अंक लगेचच पुनर्मुद्रित करावा लागला. जुलै १९१३ आणि ऑगस्ट १९२३मध्ये नॅशनल जिऑग्राफिकने शिरास यांच्या छायाचित्रांच्या पुरवण्या काढल्या; इतकंच नाही तर १९०६च्या अंकाचे १९६४मध्ये आणखी एकदा पुनर्मुद्रण करावे लागले.\nशिरास यांच्या वाटेने जाणाऱ्या असंख्य छायाचित्रकारांनी मनातला निसर्ग जपायला मदत केली, निसर्गाचं कौतुक केलं, निसर्गाची वेगवेगळी रूपं आपल्यापर्यंत पोचवली, प्रसंगी जीव धोक्‍यात घालून वन्यजीवांची अनोखी दुनिया निसर्गप्रेमींना खुली करून दिली. शेखर दत्तात्री, रथिका रामस्वामी, जयनाथ शर्मा, संदेश कडूर, कल्याण वर्मा, सुजय मोंगा, सुधीर शिवराम अशा भारतातल्या आणि केरेन लुने, जेस फिडले, जॉन कॉर्नफोर्थ, मॅथ्यू स्मिथ, फ्रान्स लॅटिंग यांसारख्या पाश्‍चात्त्य छायाचित्रकारांची नावं आज वन्यजीव छायाचित्रणाच्या क्षेत्रात आदराने घेतली जातात. कॉम्युटर इंजिनिअर असणारी रथिका रामस्वामी ही भारतातली पहिली महिला वन्यजीवछायाचित्रकार.\nप्रचंड आनंद देणारी वन्यजीव छायाचित्रणाची कला हे कॅमेऱ्याचे वेड असणाऱ्या प्रत्येकासाठी एक आव्हान आहे. हा नुसताच ‘एम ॲण्ड शूट’चा खेळ नाही. प्रत्येक उत्तम छायाचित्रामागे कष्ट असतातच, पण प्रत्येक उत्तम वन्यजीव छायाचित्रामागे अभ्यास असतो आणि मुख्य म्हणजे प्रचंड चिकाटी आणि संयम असतो. निसर्गाविषयी आपुलकी असते. इथे जंगल वाचता येणं खूप महत्त्वाचं ठरतं. ‘अखंड सावध असावे...’ किंवा ‘शोधोनी अचूक वेचावे...’ अशी समर्थोक्ती वेगळ्या अर्थाने रानात छायाचित्रण करणाऱ्याला लागू पडतात. त्याच्याकडे तांत्रिक कौशल्य हवेच, पण प्राण्यांच्या सवयींचा, त्यांच्या हालचालींचा उत्तम अंदाजही पाहिजे. जंगलात वाघाचा, हत्तीचा, हरणाचा किंवा आणखी कोणाचा फोटो घेताना रिटेक नाहीत; ‘हं आता जरा स्माईऽऽऽल,’ किंवा ‘तू जरा स्वस्थ उभा राहशील का एखादा मिनीट’ किंवा ‘जरा हळू...’ असं म्हणायचीही सोय नाही. जंगलात डोळ्यासमोर होणाऱ्या घडामोडी अनेकदा इतक्‍या वेगात होतात की अनेकदा छायाचित्रकाराला विचार करण्याचीही संधी मिळत नाही. अनेकदा त्या घडामोडी अनपेक्षित असतात. तिथे विचार आणि कृतीच्या वेगाचा मेळ घालता नाही आला तर मग अवघड असतं.\nजॉर्ज शिरास यांचा काळ आता खूप मागे पडलाय. अगदी तीस-पस्तीस वर्षांपूर्वीपर्यंत छायाचित्रणाचा छंद अनेक अर्थांनी खूप खर्चिक असायचा. कॅमेऱ्यातले रोल जपून वापरायला लागायचे. फ्रेम वाया जाऊ नये यासाठी खूप काळजीपूर्वक काम करावे लागायचे. समोर घडलेला प्रसंग किंवा दिसलेला प्राणी, पक्षी, झाड, फळ, फूल कसं टिपलं गेलंय ते रोल प्रोसेस झाल्याशिवाय समजायचेच नाही; आणि प्रत्यक्ष प्रिंट्‌स हातात येईपर्यंत वाघ काय थांबणारे थोडाच.\nसध्याच्या डिजिटलच्या जमान्यात छायाचित्रण सोपही झालंय आणि अवघडही. आणि वन्यजीव छायाचित्रणापुरतं बोलायचं तर हातात कॅमेरा आहे म्हणून कोणी फोटोग्राफर होत नाही. कॅमेरा ऑटो मोडवर टाकायचा, की तोच शटरस्पीड आणि ॲपर्चर ठरवतो आणि आपण फक्त क्‍लिक करायचं. छायाचित्रण, जाहिरात क्षेत्रात गेली अनेक वर्षे असलेले माझे मित्र संजय दणाईत या सगळ्याकडे जरा वेगळ्या नजरेने पाहतात. तुमच्या हातातल्या कॅमेऱ्यावर तुमचीच हुकूमत चालली पाहिजे, असा त्यांचा आग्रह. कारण त्यांच्या मते इंस्ट्रूमेंट कितीही अत्याधुनिक असले तरी त्याच्या मागचा डोळा आणि त्या डोळ्यामागचा मेंदू सगळ्यात महत्त्वाचा. चित्रचौकट म्हणजे फोटोफ्रेमची रचना, प्रकाशाचा पोत, फोकस जमवणं महत्त्वाचं.\nवनपर्यटनाच्या संधी आणि संख्येतील वाढ, तुलनेने फार खर्चिक न राहिलेले छायाचित्रण, आता तर प्रत्येकाच्या हातातल्या स्मार्ट फोनमधले कॅमेरे, मंडळींचा सोशल मिडीयावरचा वाढता वावर या अलीकडच्या डेव्हलपमेंटस्‌ मात्र काही वन्यजीव छायाचित्रकारांना अस्वस्थ करतात. आपण आपला छंद जोपासताना त्याचा निसर्गाला, प्राण्या-पक्ष्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणं हा या छायाप्रकाशाच्या खेळातला पहिला आणि महत्त्वाचा नियम. उत्साहाच्या भरात काहीवेळा याच नियमाकडे दुर्लक्ष होतं, असा विषय अलीकडे अनेक निसर्गप्रेमींच्या बोलण्यात येतो. जंगलस्नेही असणं ही खरंतर मोठी जबाबदारी असते. एका किल्ल्याच्या परिसरात छायाचित्रणासाठी गर्दी करणाऱ्या हौशी मंडळींपासून पक्षी आणि त्यांची घरटी सुरक्षित कशी ठेवायची, अशा एका नव्याच प्रश्‍नाला तोंड देण्याची वेळ परिसरातल्या पक्षीअभ्यासकांवर आली होती, अशी बातमी मध्यंतरी वाचल्याचे आठवते.\nशेखर दत्तात्री आणि रामकी श्रीनिवासन यांनी ‘एथिक्‍स इन वाइल्डलाईफ फोटोग्राफी’ या नावाचं गाईडच प्रसिद्ध केलंय. हे दोघेही कसलेले वन्यजीव छायाचित्रकार जंगलातल्या तत्त्वशून्य छायाचित्रणाची अनेक उदाहरणे देतात. अगदी एखाद्या अभयारण्यात वावरताना येणाऱ्या मर्यादा ते प्राण्यापक्ष्यांच्या घरांत अगदी मुद्दाम केलेली घुसखोरी अशी कितीतरी.. अचानक होणारी गर्दी, कोलाहल, अनपेक्षित आवाज, प्राण्यांच्या अधिवासावर होणारे आक्रमण या सगळ्यांचा प्राण्यांवरही ताण येतो, असं वन्यजीव अभ्यासक सांगतात. यातून एखादी दुर्घटना घडली तर आपण माणसं सोयीने प्राण्याला दोषी ठरवून मोकळे होतो -पुढच्या साहसासाठी.\nउत्तम छायाचित्रांतून निसर्गानंद लुटण्याचा आनंद घेताना, निसर्ग जपण्याची काळजी घ्यायलाच हवी, अन्यथा पुढच्या पिढ्यांना हा निसर्ग फक्त छायाचित्रांतच पहायला लागेल की काय अशी जी भीती अधूनमधून व्यक्त होते ती काही अगदीच अनाठायी म्हणता येणार नाही.\nआपल्याच पावलांचा लयबद्ध आवाज... कधी भोवती पिंगा घालणाऱ्या वाऱ्याचे संगीत, कधी...\nकोकणातील सौंदर्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथील वैविध्य. लोकजीवन, लोकरहाटी, नद्या, नाले,...\nप्रश्‍न ः पर्यटन विकासासंदर्भातील तुमची भूमिका काय उत्तर ः सह्याद्रीच्या रांगेत...\nकोल्हापूर जिल्ह्याचे ‘ऑक्‍सिजन पार्क’ म्हणून ज्याला संबोधले जाते, असे राधानगरी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/gadchiroli/gadchiroli-handicraft-will-be-placed-now-abroad-singapores-initiative/", "date_download": "2018-05-28T03:36:42Z", "digest": "sha1:2KI2MTBUMB62HXEIMQH3NKYSBKHVPYO7", "length": 26541, "nlines": 358, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Gadchiroli Handicraft Will Be Placed Now In Abroad; Singapore'S Initiative | गडचिरोलीची हस्तकला जाणार विदेशात; सिंगापूरच्या कंपनीचा पुढाकार | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nPalghar Bypoll 2018 : भाजपा रडीचा डाव खेळतंय, साम,दाम दंड भेद सुरू - हितेंद्र ठाकूरांचा गंभीर आरोप\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक : वसई तालुक्यातील सायावन, मेढे, माजीवली मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबा,\nजम्मू काश्मीरमध्ये शोपियन जिल्ह्यात आयईडीचा स्फोट; तीन जवान जखमी\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक : वसई तालुक्यातील सायावन, मेढे, माजीवली मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद, मतदारांचा खोळंबा,\nजम्मू काश्मीरमध्ये शोपियन जिल्ह्यात आयईडीचा स्फोट; तीन जवान जखमी\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nAll post in लाइव न्यूज़\nगडचिरोलीची हस्तकला जाणार विदेशात; सिंगापूरच्या कंपनीचा पुढाकार\nआता गडचिरोलीसह इतर राज्यातील अशा नाविन्यपूर्ण वस्तूंना सिंगापूर, अमेरिकेच्या मॉलमध्ये स्थान मिळण्याची आशा बळावली आहे.\nगडचिरोली : जिल्ह्यातील बांबू, काष्ठशिल्प कलेत निपुण असणाऱ्यांनी बनविलेल्या वस्तू अप्रतिम असल्या तरी मार्केटिंगअभावी त्यांना योग्य खरेदीदार मिळत नाही. परिणामी त्या वस्तूंचा योग्य मोबदलाही त्यांना मिळत नाही. मात्र आता गडचिरोलीसह इतर राज्यातील अशा नाविन्यपूर्ण वस्तूंना सिंगापूर, अमेरिकेच्या मॉलमध्ये स्थान मिळण्याची आशा बळावली आहे. त्यासाठी सिंगापूरच्या एका कंपनीने पुढाकार घेतला आहे.\nगडचिरोलीतील एकता सामाजिक शिक्षण संस्थेने व्हॅल्युबिट इंटरनॅशनल व्हेन्चर्स प्रा.लि. सिंगापूर या कंपनीशी संपर्क करून याबाबतची माहिती दिली. कंपनीनेही त्यासाठी स्वारस्य दाखविले. त्यासाठी येत्या ८ फेब्रुवारीला येथील इंदिरा गांधी महाविद्यालयात हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनात गडचिरोलीसह कोणत्याही राज्यातील हस्तकला उत्पादन ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने चर्मकला, काष्ठशिल्पकला, बांबूकला, धातूकला, मातीकला, विणकाम यासह वनौषधीही प्रदर्शनात मांडल्या जाणार आहेत.\nसिंगापूरच्या कंपनीचे अधिकारी प्रदर्शनाची पाहणी करून या कलाकृतींच्या विक्रीसंदर्भात चर्चा करून त्यांना मार्गदर्शन करणार आहे. प्रदर्शनात आपल्या हस्तकलांचे नमुने सादर करण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक प्रकाश अर्जुनवार यांनी केले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nडोंबिवलीत रविावरी सहा गुणीजनांचा अभिवादन सोहळा\nमालेगाव : राष्टÑ सेवा दलासह विविध संस्थांनी घेतला पुढाकार ‘श्यामची आई’ला घराघरांत पोहचविण्याचा उपक्रम\nसिंधुदुर्ग : पुणे येथे होणार दुसरे अखिल भारतीय चित्र शिल्प कला संमेलन\nछत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या हृदयात बसवा - बाबूराव कानडे यांचे ठाण्यात प्रतिपादन\nअभिनय कट्टयावर उलगडला कलाकारांच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास, अजरामर कलाकृतीची रसिकांना आठवण\n‘सीएसआर’ निधीच्या वापराला यापुढे लागणार अटी-शर्तीचे कोंदण\nमहिला मत्स्य व्यवसाय करणार\nपाणी प्रकल्पातून ४१ हजार प्राप्त\nसंभाजी ब्रिगेडचे काम वेगाने पुढे न्या\nपोटनिवडणुकीसाठी ७२.७७ टक्के मतदान\n२४ हजार कुटुंब चुलमुक्त\nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t7715/", "date_download": "2018-05-28T03:39:26Z", "digest": "sha1:ZL4GSKF6RQKHDPLFMZVJJ43K4ODD3R3J", "length": 2164, "nlines": 48, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-अपूरे शब्द", "raw_content": "\nआज मी होत ठरवलेल की, तिच्यावर कविता करावी. घेतली हातात लेखणी आणि, बसलो लिहायला अरेच्चा पण हे काय. शब्दच सुचत नव्हते तिच्या नावाच्या पुढे काहिच लिहता येत नव्हते. शब्दांवर रागवून मी त्यांना चांगलेच खडखावले. कि का दिली नाही साथ मला तिचे वर्णन करायला शब्द म्हणाले यात आमचा काहिच दोष नाही. कारण आम्हिच अर्पूण पडलो तिच्या बद्दल लिहायला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://apkpure.com/bhagavad-gita-in-marathi-full/com.urvalabs.bhagawadgeetainmarathi", "date_download": "2018-05-28T03:49:38Z", "digest": "sha1:IZKPLWLRAH3X7HNRS4WNDW22S2AVWWOL", "length": 7431, "nlines": 240, "source_domain": "apkpure.com", "title": "Bhagavad Gita in Marathi Full APK Download - Free Books & Reference APP for Android | APKPure.com", "raw_content": "\nभगवद् गीता मराठीमधे अॅप\nश्रीमद भगवद् गीता ही भारताचे अध्यात्मिक ज्ञानाचे मणि म्हणून जगभर ओळखली जाते.भगवद्‌गीता हा प्राचीन भारतीय ग्रंथ आहे. या मधे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे.यात एकुण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत.\nह्या अॅप मधे गीते मधील सर्व अध्याय आणि श्लोक संस्कृत मधे व त्याचा अर्थ मराठी मधे विस्तार पूर्वक सांगितलेला आहे. भगवद् गीताच्या सगळ्या अध्याया बद्दल सम्पूर्ण माहिती मराठी मधे असणारे महत्वपूर्ण अॅप.\nह्या अॅप मधे आपण आपला आवडीचा श्लोक आवडीचा अध्याय नावाच्या लिस्ट मधे स्टोर करू शकता आणि आपली इछे नुसार परत वाचू शकता आणि तो शेयर पण करू शकता.\nह्या अप्प मधे एवढ्या अध्याया मधील श्लोक दिलेले आहेत\nअँप मध्ये अजून चांगल्या सुधारणा करण्यासाठी appssfactory@gmail.com या मेल वर मेल करा आणि हे अँप इतके शेअर करा कि नक्कीच कोणाचे तरी जीवनमय प्रकाशमय होऊन जाईल.\nSambhahi Maharaj | धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-paryatan-pandurang-patankar-1201", "date_download": "2018-05-28T03:11:46Z", "digest": "sha1:S2ULIFGAKBQAVEIYSDGFB3EDVCOFW6IE", "length": 14545, "nlines": 107, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Paryatan Pandurang Patankar | Saptahik Sakal", "raw_content": "\nअंकाई लेणी व नवनाथाच्या गुहा\nअंकाई लेणी व नवनाथाच्या गुहा\nशुक्रवार, 16 मार्च 2018\nअखिल जगतामध्ये आपल्या भारत वर्षात संख्येने सर्वांत जास्त कोरीव लेणी आहेत. यातील पितळखोऱ्याशी नाते सांगणारे अंकाईचे शिल्परत्न मनमाडच्या अलीकडे सुमारे १३ किमी अंतरावर आहे.\nअखिल जगतामध्ये आपल्या भारत वर्षात संख्येने सर्वांत जास्त कोरीव लेणी आहेत याचा आनंद वाटतो. त्यातही महाराष्ट्रात सर्वांत जास्त कोरीव लेणी आहेत. इसवी सन पूर्व २०० ते १५० या काळात पहिले लेणे भाजे येथे कोरले गेले व त्यापुढच्या शे-दीडशे वर्षात कोंडाणे, पितळखोरे, अजिंठा, बेडसा वगैरे लेणी खोदली गेली. यातील पितळखोऱ्याशी नाते सांगणारे अंकाईचे शिल्परत्न मनमाडच्या अलीकडे सुमारे १३ किमी अंतरावर आहे. याच पहाडावर देखणा असा अंकाई-ढंकाई हा जोडकिल्लाही आहे. दौंडहून मनमाडला रेल्वेने जाताना मनमाडच्या अलीकडे अंकाई किल्ला नावाचे अगदी छोटे रेल्वेस्टेशन लागते. काही पॅसेंजर रेल्वेगाड्याच तिथे थांबतात. किल्ला व लेणी पाहण्यासाठी आम्ही थेट मनमाड गाठले. तेथून येवला, शिर्डीकडे जाणाऱ्या एस.टी. बसेस किंवा रिक्षा, टेम्पोसारखी वाहनेही अंकाई रेल्वे फाट्यावर आपल्याला उतरवतात किंवा रिक्षा, टेम्पो अंकाई गावातही (५ कि.मी.) नेतात. गंमत अशी झाली की आम्ही गेलो होतो किल्ला व लेणी पहायला पण रेल्वे फाट्यावर आम्हाला कळले की उजवीकडचा भला मोठा पहाड नाथसंप्रदायाच्यापैकी गोरक्षनाथांचा आहे. त्यावर अनेक मोठ्या गुहा असून त्यात कानिफनाथ, चौरंगीनाथ व अडबंगनाथांची महत्त्वाची स्थाने आहेत. आमच्या पर्यटनाला धार्मिक पर्यटनाची जोड मिळाली व तेथेही जायचे ठरविले. प्रथम अनकाई गावात जाऊन किल्ल्याच्या पायथ्याची कोरीव लेणी पाहिली. हा एकूण दहा लेण्याचा दुमजली शिल्पसमूह असून लेणी अप्रतिम आहेत. ९ व १० क्रमांकाची तळाकडील लेणी निवासस्थाने किंवा विहार स्वरूपाची असून त्यावरील स्तरातील द्वितीय क्रमांकाचे मुख्य लेणे बेजोड आहे. प्रवेशद्वारातील स्वागतिका शिल्प स्तंभाच्या तळाकडे अकरा नृत्यांगनांच्या विविध पोझेस, कमानी, वेलबुट्टी यांची मुक्त पखरण असा जामानिमा आहे. भगवान शंकराच्या ध्यानावस्थेतील तीन मूर्ती सुरेख आहेत. पुढे गेल्यावर दुर्गा देवी व शिवाच्या तीन मीटर उंचीच्या भव्य मूर्ती पाहताच मंत्रमुग्ध होऊन जातो. सिंहशिल्पे, हत्तीशिल्पेही अप्रतिम आहेत. येथील एका शिलालेखावरून ही लेणी दहाव्या, अकराव्या शतकातील असावीत असे वाटते. हिंदू, जैन व बौद्ध यांचे शिल्प योगदान येथे आढळते.\nदुपारी ३ वाजता गोरखनाथांचा पहाड चढायला सुरवात केली. पायथ्याच्या विशाल वटवृक्षापासून पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत. अर्ध्या तासात गोरक्षनाथांच्या गुहेपाशी आलो आणि स्तिमितच झालो. पंधरा - वीस मीटर उंचीच्या या भव्य गुहेत खोलवर गोरक्षनाथ, गणपती, देवी यांच्या मूर्ती आहेत. पहाड आणखी चढून गेल्यावर वरच्या स्तरांत कानिफनाथांची अशीच गुहा आहे. येथे मात्र खडकाच्याच पृष्ठभागावर त्यांची मूर्ती कोरलेली आहे. नंतर पुढे पाण्याचे टाके व एका छोट्या गुहेत शिवाची पिंड आहे. त्यानंतर आणखी एक पाण्याचे टाके असून त्यामागे चौरंगावर चौरंथीनाथांची छोटी मूर्ती आहे. ग्रंथराज ज्ञानेश्‍वरीच्या अठराव्या अध्यायातील सतराशे त्रेपन्नाव्या ओवीत या चौरंगीनाथांचा उल्लेख आलेला आहे. सप्तश्रृंगी पर्वतावर हातपाय तुटलेल्या चौरंगीनाथाला मत्स्येंद्रनाथ भेटले व तो सर्वांगांनी संपूर्ण झाला असे म्हटले आहे. या पहाडाच्या उजवीकडील टोकावर अडबंगनाथांची गुहा आहे व तेथेही पाण्याचे टाके आहे. कमी पावसाच्या या पहाडावर फिरताना, श्रावणामुळे मात्र हिरवी शाल पांघरल्यासारखी दिसत होती. कुठे कुठे आस्टर, सोनकीची फुले डोके वर काढून वाऱ्यासंगे डोलत होती. त्र्यंबकेश्‍वरच्या ब्रह्मगिरी पहाडावर शंकराने जटा आपटल्या ते स्थान आहे. तसेच इथे खडकावर गोरक्षनाथांनी लहानग्या अडबंगनाथाला आपटले तेव्हा उमटलेल्या खुणा पहायला मिळतात. श्रावण महिन्यात दर शनिवारी येथे यात्रा भरते तेव्हा खूप लोक येतात. गुरे चारायला येणाऱ्या गुराखी मुलांपैकी एकाने आम्हाला या पहाडावरील हे गुहांचे विश्व दाखविले, त्याबद्दल त्याला बक्षिशी म्हणून पैसे देऊ लागताच नको नको म्हणत तो पसारही झाला. अंकाई-टंकाई व मनमाडच्या या भागात फिरताना सपाटीवर एखादा स्तंभ उभारल्यासारखा एक कातळसुळका एकट्याने उभा राहिल्यासारखा दिसत असतो. निसर्गाचा हा चमत्कार 'हडबीची शेंडी' या नावाने ओळखला जातो. थम्सअप पेयाच्या बाटलीवरील अंगठ्यासारखे हे निसर्गनवल दूरवरून खूप वेळ आपली साथ करीत असते.\nकॅनडा हा सृष्टीसौंदर्याने नटलेला देश आहे. या सुंदर प्रदेशात भटकण्याची संधी आम्हाला...\nमहाराष्ट्रातील गडकोट जाणीवपूर्वक पाहायला बाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे ही गोष्ट...\nयुरोप पाहण्याचे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अनुभवण्याचे प्रत्येकाचं स्वप्न असतं. युरोप...\nपर्यटन वृत्तीचा वाढता कल आणि त्याची गरज आणि मागण्या लक्षात घेऊन, पर्यावरण हितैषी आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/2333-reshmachya-reghani-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-05-28T03:28:38Z", "digest": "sha1:BFQ4UHVUXWFB72LJAUD4MU4CO3YXSU64", "length": 2461, "nlines": 49, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Reshmachya Reghani / रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nReshmachya Reghani / रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी\nरेशमाच्या रेघांनी, लाल काळया धाग्यांनी\nकर्नाटकी कशिदा मी काढीला\nहात नगा लावू माझ्या साडीला\nनवी कोरी साडी लाख-मोलाची\nभरली मी नक्षी फूलयेलाची\nगुंफियलं राघू मोर, राघू मोर जोडीला\nजात होते वाटेनं मी तोर्‍यात, मी तोर्‍यात\nअवचित आला माझ्या होर्‍यात जी होर्‍यात\nतुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला\nभीड काही ठेवा आल्या गेल्याची\nमुर्वत राखा दहा डोळयाची\nकाय म्हनू बाई बाई, तुमच्या या खोडीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F", "date_download": "2018-05-28T03:34:17Z", "digest": "sha1:UOHX2UY42FDQDY7NEEHAIXI7IC6N6X3N", "length": 10702, "nlines": 317, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:जीवचौकट - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nया साच्यात काही कठीण किंवा अवघड भाग आहेत.\nयात कोणताही बदल करण्यापूर्वी, याची माहिती काळजीपूर्वक वाचा. हा साचा बर्‍याच लेखात वापरला जात आहे. तुम्ही केलेल्या बदलांमुळे अनपेक्षित समस्या उद्भवल्यास, कृपया, आपले बदल त्वरीत काढून टाकावेत.\nतुम्ही या साच्यावर प्रयोग करून पाहू शकता परंतु, तुमचे प्रयोग जतन करण्याआधी ते जरुर तपासावेत. ते प्रयोग , धूळपाटी साचा‎ या पानांवर किंवा, तुमच्या सदस्य पानावर करून बघितल्यास विकिपीडियामधील पानांवर उत्पात होणार नाही.\nलेखात वापरण्यासाठी खालील साच्याची प्रत करून चिकटवा. अधिक माहितीसाठी साचा:जीवचौकट/वापर पहा.\n| trend = प्रवृत्ती\n| बायनॉमियल = द्विनाम\n| बायनॉमियल2 = त्रिपदी\n|(Botanical Name) वनस्पतिशास्त्रीय नाव =\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:जीवचौकट/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ डिसेंबर २०१७ रोजी ११:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/2208-vikat-ghetla-shyam-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A4-%E0%A4%98%E0%A5%87", "date_download": "2018-05-28T03:05:30Z", "digest": "sha1:VGIWZZBVICKSQJ7MHSDZWEBTAOXDMFJ6", "length": 2308, "nlines": 41, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Vikat Ghetla Shyam / विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nVikat Ghetla Shyam / विकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम\nनाही खर्चीली कवडी दमडी, नाही वेचला दाम\nविकत घेतला श्याम, बाई मी विकत घेतला श्याम\nकुणी म्हणे ही असेल चोरी, कुणा वाटते असे उधारी\nजन्मभरीच्या श्वासाइतुके, मोजियले हरिनाम\nबाळ गुराखी यमुनेवरचा, गुलाम काळा संता घरचा\nहाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम\nजितुके मालक, तितकी नावे, हृदये तितकी याची गावे\nकुणी न ओळखी तरीही याला, दीन अनाथ अनाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/here-are-the-five-reasons-that-decided-the-fate-of-india-and-its-loss-in-the-5th-odi-against-australia/", "date_download": "2018-05-28T03:19:56Z", "digest": "sha1:ISZJO566YWOS7O56YMQEKKAY3VNPTHQ6", "length": 12338, "nlines": 93, "source_domain": "mahasports.co.in", "title": "या ५ कारणांमुळे भारताचा झाला बेंगलोर वनडेमध्ये पराभव ! - Maha Sports", "raw_content": "\nया ५ कारणांमुळे भारताचा झाला बेंगलोर वनडेमध्ये पराभव \nया ५ कारणांमुळे भारताचा झाला बेंगलोर वनडेमध्ये पराभव \nगुरुवारी झालेल्या भारत वि.ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या वनडे सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाने २१ धावांनी पराभव केला. ऑस्ट्रेलियाचा हा या मालिकेतील पहिला विजय ठरला. ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले तर गोलंदाजांनी सामन्यात नियमित अंतराने विकेट्स घेतल्या.\nभारतीय फलंदाजांसाठी ऑस्ट्रेलियाने उभारलेला ३३४ धावांचा डोंगर सर करणे अवघड नव्हते. परंतु ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी कधीही हार न मानणे ही प्रवृत्ती दाखवून दिली. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उप कर्णधार रोहित शर्मा जेव्हा फलंदाजी करत होते तेव्हा भारत १३५ धावांवर १ बाद असा होता. पण तेव्हाच रोहित बाद झाला आणि सामन्याला एक वेगळी कलाटणी मिळाली.\nपाहुयात काय आहेत ती ५ कारणे ज्यामुळे भारताला काल पराभवाचा सामना करावा लागला:\n५. फलंदाजीच्या मधल्या फळीतील अनुभवाची कमी\nकाल भारताचा स्कोर २३५ वर ४ बाद वरून ३०० वर ७ बाद असा झाला. मधल्या फळीतील फलंदाज म्हणजे मनीष पांडे, केदार जाधव व हार्दिक पंड्या यांनी चांगली कामगिरी केली पण त्यांनी मोक्याच्या क्षणी आपली विकेट सोडून संघाला अडचणीत आणले. मनीष पांडेला महेंद्रसिंग धोनीच्या जागी फलंदाजी करण्याची संधी देण्यात आली होती पण त्याला त्या संधीच सोने करता आले नाही. अक्सर पटेलनेही फलंदाजी व गोलंदाजी दोन्हीमध्ये काल निराशाजनक कामगिरी केली.\nसामन्याच्या एका क्षणाला भारत सहज जिंकेल असे वाटत असताना अनुभवहीन मधल्या फळीतील फलंदाजांनी प्रत्येक चेंडूवर फटकेबाजी चालू केली आणि आपल्या विकेट्स गमावून बसले.\n४. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची उत्तम गोलंदाजी\nऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी सामन्याच्या शेवटच्या षटकात यष्टीमधे गोलंदाजी केली आणि भारतीय फलंदाजांना बांधून ठेवले. केन रिचर्डसन, नेथन कॉल्टर-नाइल आणि पॅट कमिन्स या वेगवान गोलंदाजांनी अनुक्रमे ३, २ व १ अश्या विकट घेतल्या.\nऑस्ट्रेलियाची गोलंदाजी किती उत्तम होती हे या वरून समजते की भारताला ३० चेंडूत ५३ धावा आणि धोनी सारखा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक खेळपट्टीवर असून ही भारताला सामना जिंकता आला नाही.\n३. धोनीच्या फलंदाजीचा क्रम बदलणे\nकालच्या सामन्यातही हार्दिक पंड्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली त्यानंतर केदार जाधव व नंतर मनीष पांडे. यामुळे धोनी फलंदाजीला ७ व्या क्रमांकावर आला. धोनी मागील काही वर्षांपासून ज्या पद्धतीने खेळत आहे त्याला फलंदाजीसाठी लय मिळण्यासाठी काही वेळेची गरज असते त्यामुळे धोनीला एवढ्या उशिरा फलंदाजीला पाठ्वण्या मागचे कारण कळत नाही.\nभारत आता २०१९ च्या विश्वचषकासाठी संघ बांधणी करत आहे. धोनीच्या संघातील स्थानावर अजूनही प्रश्नचिन्ह आहेत. त्यामुळे भारताला एका फिनिशरची गरज लागणार हे नक्की. असे असताना देखील पंड्या सारख्या लवकर धावा करू शकणाऱ्या फलंदाजला चौथ्या क्रमांकावर पाठ्वण्या मागचे कारण अजूनही अस्पष्ट आहे.\n२. रोहित शर्मा धावबाद\nअजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माने भारताला सुरेख सुरुवात मिळवून दिली होती. भारत १ बाद १३५ अश्या सुस्थितीत होता पण तेव्हा नेमका रोहित आणि विराट यांच्यातील ताळमेळाच्या आभावमुळे रोहित धावाबाद झाला. रोहित शर्मा चांगली फटकेबाजी करत होता आणि त्याचा नेहमीच ऑस्ट्रेलिया विरुद्ध चांगला फॉर्म राहिला आहे. त्यामुळे चांगली सुरुवात मिळाल्यानंतर भारताला रोहितकडून अपेक्षा होती.\nविराट कोहली त्यानंतर संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही आणि तो मागील सामन्याप्रमाणेच यष्टीचित झाला. २०१५ च्या विश्वचषकापासून भारताने केलेल्या धावांपैकी ६०% धावा विराट, रोहित आणि शिखर धवनने केल्या आहेत. त्यामुळे भारत टॉप ३ फलंदाजांवर जरा जास्तच अवलंबून असतो.\n१. ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फलंदाज\nऑस्ट्रेलियाचे सध्याचे दोन्ही सलामीचे फलंदाज ताबडतोड फटकेबाजीसाठी प्रसिद्ध आहेत. एरोन फिंचने आपल्या मागील सामन्यातील फॉर्म कायम राखत चांगली फटकेबाजी केली. तर डेविड वॉर्नरने भारताच्या कोणत्याच गोलंदाजाला टिकू दिले नाही. वॉर्नरने १२४ धावा केल्या तर फिंचचे मालिकेतील दुसरे शतक ६ धावांनी हुकले. भारताच्या गोलंदाजांना ३६ व्या षटकापर्यंत एकही विकेट मिळाली नव्हती.\nभारताने या सामन्यात आपले प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वर कुमारला विश्रांती दिली होती, ज्यामुळे भारताला विकेट घेणे अवघड गेले.\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nसलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/preview-india-vs-srilnaka-odi-series-2017-at-dambulla/", "date_download": "2018-05-28T03:09:53Z", "digest": "sha1:EUZRDTFLHX4PC4HP33U4ZRNIPR46XSDF", "length": 9454, "nlines": 93, "source_domain": "mahasports.co.in", "title": "५ सामन्यांच्या श्रीलंका विरुद्ध भारत एकदिवसीय मालिकेला आज सुरुवात! - Maha Sports", "raw_content": "\n५ सामन्यांच्या श्रीलंका विरुद्ध भारत एकदिवसीय मालिकेला आज सुरुवात\n५ सामन्यांच्या श्रीलंका विरुद्ध भारत एकदिवसीय मालिकेला आज सुरुवात\nश्रीलंके विरूद्ध कसोटीतील निर्भेळ यशानंतर भारत रविवारी २० ऑगस्टला एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना रंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम, डांबुला येथे खेळणार आहे. श्रीलंका कसोटी मालिकेतील पराभव विसरण्याचा प्रयत्न करेल तर भारत कसोटी मालिकेप्रमाणेच एकदिवसीय मालिकेतही आपला दबदबा राखण्याचा प्रयत्न करेल.\nकसोटी प्रमाणेच आयसीसी क्रमवारीत श्रीलंका भारतापेक्षा खूप मागे आहे. कसोटीत भारत पहिल्या क्रमांकावर आहे तर श्रीलंका सातव्या क्रमांकावर आहे. एकदिवसीय क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे तर श्रीलंका आठव्या क्रमांकावर आहे. या दोन संघातील तफावत या क्रमवारीवरून चटकन दिसून येते.\nएका षटकात लागातार ६ यॉर्कर्स टाकण्याची क्षमता असलेल्या मलिंगाकडून श्रीलंकेला विशेष अपेक्षा असणार आहे. श्रीलंकेच्या या वाघाचे जरी वय झाले आले तरी अजूनही त्याच्याकडे क्षमता आहे की भारतीय फलंदाजांना त्रास देऊ शकतो. डांबुला येथे मलिंगा आपला२०० वा एकदिवसीय सामना असणार आहे. आजपर्यंत श्रीलंकेसाठी त्याने एकदिवसीय सामन्यात २९८ विकेट्स घेतल्या आहेत. श्रीलंकेकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांनाच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे.\nश्रीलंका आणि भारत मालिका असेल आणि विराट कोहलीच नाव घेतलं जाणार नाही असं कस शक्य आहे. विराटने आतापर्यंत श्रीलंकेविरुद्ध ४१ सामने खेळले आहेत, ज्यात त्याने ५४ च्या सरासरीने १८५६ धावा केल्या आहेत. श्रीलंकेविरूद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट पाचव्या क्रमांकावर आहे.\nभारताला जर मलिंगाच्या भेदक गोलंदाजीला चांगले प्रतिउत्तर द्यायचे असेल तर भारताच्या या स्टार खेळाडूला चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. तसेच विराट श्रीलंकेविरुद्ध प्रथमच भारताचे नेतृत्व करत आहे.\nरंगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम हे श्रीलंकेमधील नवीन मैदानापैकी एक आहे. या मैदानातील खेळपट्टी एकंदरीत गोलंदाजांसाठी अनुकूल असेल. पहिल्या सत्रात वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीतून जास्त मदत मिळेल तेव्हा खेळपट्टीमधे ओलावा जास्त असतो तर संध्यकाळी खेळपट्टी वळल्यानंतर फिरकी गोलंदाजांना मदत होईल.\nमागील ५ सामन्यांचा निकाल\nहार, हार, विजय, विजय, हार\nविजय, हार, विजय, विजय,अनिर्णित\nसंभाव्य संघ यातून निवडला जाणार:\nश्रीलंका: उपुल थरंगा (कर्णधार), निरोशान डिकवेल, दानुस्का गुनाथिलका, कुशल मेंडिस, अँजेलो मॅथ्यूज, चामरा कपुगेदेदरा, मिलिंडा सिरीवाडाना, मलिंडा पुष्पकुमार, अकिला दानंजय, लक्ष्मण संदकन, थिसारा परेरा, वनिदु हसरंगा, लसिथ मलिंगा, दुश्मांथा चामेरा, विश्व फर्नांडो\nभारत: लोकेश राहुल, शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली(कर्णधार), अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंह धोनी, मनीष पांडे, केदार जाधव, यज्वेंद्र चहल, हर्डिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रित बूमरा, अक्षर पटेल\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nजेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप…\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/why-arsenal-vs-chelsea-is-a-must-watch-for-football-fans/", "date_download": "2018-05-28T03:10:10Z", "digest": "sha1:OZF6U7KL5XOGQDT575LRHGNNAG46OAEC", "length": 7273, "nlines": 86, "source_domain": "mahasports.co.in", "title": "या कारणांमुळे ठरणार एफ ए कप फायनल चर्चेची - Maha Sports", "raw_content": "\nया कारणांमुळे ठरणार एफ ए कप फायनल चर्चेची\nया कारणांमुळे ठरणार एफ ए कप फायनल चर्चेची\nआज रात्री होणाऱ्या चेल्सी विरुद्ध आर्सेनल या फुटबॉल सामन्याची चाहत्यांमध्ये विशेष उत्सुकता आहे. अंतिम सामना असल्यामुळे उत्सुकता साहजिक आहे परंतु अशी ही काही कारणं आहेत ज्यामुळे हा सामना अगदी पहायलाच हवा.\nआर्सेनल आपल्या विक्रमी १३ व्या विजयासाठी उत्सुक असेल तर चेल्सी तगडी टक्कर देऊन त्यांचा विजय अवघड कसा करता येईल याकडे लक्ष देऊन असेल.\n१. जॉन टेरीची निवृत्ती\nचेल्सीसाठी सदैव तत्पर असणारा खेळाडू जॉन टेरी आता या सामन्यानंतर चेल्सीच्या जर्सीमध्ये परत दिसणार नाही. चेल्सीसाठी हा त्याचा अंतिम सामना असेल आणि योगायोग म्हणजे एफए कप फायनल सारखा मोठा सामना खेळून तो अलविदा करणार आहे. प्रिमियर लीगचा किताब जिंकलेल्या टेरीसाठी हा विजय किती मोठा असेल याची कल्पनादेखील आपण करू शकत नाही.\n२. आर्सेन वेन्गरचा शेवटचा सामना..\nआर्सेनलच्या गेल्या काही काळातल्या खराब प्रदर्शनामुळे सतत वेन्गरवर ताशेरे ओढले जाऊ लागले होते. त्याच्या आर्सेनल सोबतच्या करारा विस्ताराबाबत देखील फ़ुटबाँल विश्वात अनेक चर्चा होऊ लागल्या आहेत. पण आता या सगळ्या गोष्टींना डावलत जर आर्सेनल जर विक्रमी १३व्यांदा जर विजय मिळू शकलं तर या चर्चेला पूर्णविराम मिळू शकेल.\n३. मानाचा एफए कप\nइंग्लिश फ़ुटबाँल मध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या एफए कपचा हा अंतिम सामना असल्यामुळे लोकांचे डोळे या सामन्यावर पहिल्यापासूनच आहेत. सद्य स्थितीत चेल्सी चं पारडं जास्त जड आहे असे वाटते आहे परंतु रेकॉर्डस् वरून आर्सेनल ८-५ असे पुढे आहे. आता नक्की निकाल कोणाच्या बाजूने लागतो हे काळ सांगेल.\n४. सांचेझ विरुद्ध हझर्ड\nआर्सेनल आणि चेल्सीचे हे दोन मात्तबर खेळाडू आज काय जादू करतात त्यावर सर्वांची नजर असेल. २३ गोल आणि १० अस्सिट्स सह सांचेझ हा काय दर्जाचा खेळाडू आहे ते त्याने दाखवून दिले आहे. तसेच चेल्सीची अंतिम सामान्यांपर्यंतची वाटचाल हझर्डने सुखकर केली आहे असे म्हणता येईल.\nआता हे मात्र पहावे लागेल की या सामन्यात कोणता क्षण ठरतोय सर्वात रोमहर्षक. आज रात्री १० वाजता कळेल कोण आहे एफए कपचा विजेता.\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nजेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप…\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jaimaharashtranews.tv/blog/2708-blog-on-students-security-in-school", "date_download": "2018-05-28T03:13:15Z", "digest": "sha1:HTTNZHMDM6KMGR4CA4W2RN5CBLDIYRVK", "length": 16051, "nlines": 146, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "Blog: शिक्षणाचं बाजारीकरण थांबवाच! - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nBlog: शिक्षणाचं बाजारीकरण थांबवाच\n किती वेळा आठवण करुन देऊ जा ना जरा चौकशी तरी कर. काल मी ४ फॉर्म आणले. ऑफिसला पोहोचायलाही उशीर झाला. जरा आज 'त्या' शाळेचा फॉर्म आण. शाळा चकाचक दिसतेय. लहान मुलं काय फाडफाड इंग्रजी बोलतात. आपल्यालाही जमतं पाहा. फी जरा जास्तच वाटतेय. पण ठिक आहे ना.. आपल्या पिल्लूसाठीच सर्व काही ना. माझ्या एका मैत्रिणीने काही मे महिन्यात मला कॉल केला. आणि नवऱ्यासोबत झालेला हा संवाद एका दमात सांगून टाकला.\nयाची आठवण आज यासाठी झाली कारण रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये घडलेला धक्कादायक प्रकार. ७ वर्षाच्या प्रद्युम्न ठाकूरची झालेली हत्या. शिक्षण क्षेत्राची काळी बाजू.. खरं तर असं म्हणता कामा नये मात्र दुर्दैवानं म्हणावं लागतंय की ही काळी बाजू जगासमोर आली आहे. एक निरागस मूल. खेळण्या बागडण्याचं वय. गोंडस. नेहमीप्रमाणे शाळेत गेला. काही तासातच घरी फोन येतो आणि कळतं की आपलं मूल गेलं. आई बापाच्या पायाखालची वाळूच सरकली. काय घडलं तरी काय काहीच उमजेना. इंटरनॅशनल स्कूल. आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण मिळतं पण सुरक्षेचं काय\nतळपायाची आग मस्तकात नेणारा प्रकार म्हणजे प्रद्युमन रक्ताच्या थारोळ्यात असताना त्याला अँम्ब्युलन्सने नव्हे, स्ट्रेचरवर तर मुळीच नव्हे तर एका चारचाकी वाहनात टाकून, हातात उचलून रुग्णालयात नेण्यात आलं. याचं सीसीटीव्ही फूटेज समोर आल्यानंतर इंटरनॅशनल स्कूलमधला ढोंगीपणाच समोर आला. रायन स्कूलप्रमाणेच इतर काही खासगी संस्थांमध्येही धडकी भरवणारे प्रकार घडले आहेत. मुंबईतल्या अंधेरीत लैंगिक अत्याचाराचे प्रकार, पनवेल, खारघरमध्ये फी वेळेत भरली नाही म्हणून मुलांची, त्यांच्या पालकांची अब्रू काढून मुलांना घरी पाठवणं. अचानक वाढवलेल्या फीवाढीविरोधात आवाज उठवला तर मुलांना शाळेबाहेरच ठेवणं. लखनऊमधल्या इंटरनॅशनल स्कूलमध्ये तर हजेरी.. माफ करा प्रेझेंटीसाठी मुलगा उभा नाही राहिला म्हणून ३ मिनिटात ४० कानाखाली मारल्या गेल्या. फार जुन्या नाहीत गेल्या काही दिवसातल्या या घटना. हे सांगतेय कारण नाही तर तुम्हीच म्हणाल एखादी घटना घडली की पत्रकारांना जुने मुडदे उखडण्याची सवयच असते.\nशाळांचा दर्जा का इतका घसरतोय फी वाढीवर नियंत्रण का नाही फी वाढीवर नियंत्रण का नाही शाळेच्या गेटमध्ये आत जाताच विद्यार्थ्याच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेची नाही शाळेच्या गेटमध्ये आत जाताच विद्यार्थ्याच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेची नाही गलेलठ्ठ फी आकारली जाते. मनात येईल तेव्हा फी वाढ, प्रोजेक्टसाठी लागणारं सामान शाळेतूनच घेण्याची सक्ती, ४-४ युनिफॉर्म शाळेच्याच टेलरकडून शिवून घ्यायचे. दरवर्षी नवेच ४ युनिफॉर्म.. ही सक्ती करत असताना शाळेवर प्रशासनाकडून सुरक्षेची सक्ती का नाही गलेलठ्ठ फी आकारली जाते. मनात येईल तेव्हा फी वाढ, प्रोजेक्टसाठी लागणारं सामान शाळेतूनच घेण्याची सक्ती, ४-४ युनिफॉर्म शाळेच्याच टेलरकडून शिवून घ्यायचे. दरवर्षी नवेच ४ युनिफॉर्म.. ही सक्ती करत असताना शाळेवर प्रशासनाकडून सुरक्षेची सक्ती का नाही पालक या मुद्द्याकडे पाहात नाहीत का पालक या मुद्द्याकडे पाहात नाहीत का की दुर्घटना घडल्यावरच गंभीरता कळते\nरायन स्कूलमध्ये घडलेल्या प्रकारानंतर हादराच बसला. जेव्हा एक एक मुद्दे समोर येऊ लागले. स्कूलच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये संपूर्ण कुटुंब. ग्रेस पिंटो या भाजपच्या कार्यकर्त्या असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अविशा कुलकर्णींनी दिली. कर्नाटकातल्या पिंटोंनी मुंबई, दिल्ली काबीज केली. आज देशभरात १३०हून अधिक रायनच्या स्कूल आहेत. १८००० शिक्षकांचा स्टाफ. इंग्रजीसंदर्भातलं आपल्या देशवासियांचं खुळ(आपल्याकडे मातृभाषेपेक्षा इंग्रजीला वरचं स्थान दिलं जात असल्याने खुळ शब्द वापरला) लक्षात घेऊन या कुटुंबाने एक शिक्षणाचं उत्तम बिजनेस मॉडेल देशाला विकलं. हे शक्य कसं झालं राजकीय संबंधांना विरोध नाही. असावेत ना. पण नियमानुसार. नियमांची पायमल्ली होत असेल, कुणाच्या जीवावर या संस्था उठत असतील तर अशा संस्थांना निष्पक्ष चौकशीनंतर टाळं ठोकणंच योग्य. जेणेकरुन दुसरी रायन स्कूल उभी राहू नये.\nमात्र दुर्दैवाने आपल्याकडे तसं घडत नाही. सरकार नियम बनवतं. जाहीर करतं, जीआर काढतं आणि गप्प बसतं. ऑडीट कोण करणार ज्या खासगी शाळांना मान्यता दिली जाते, दिली गेलीय त्यांचं वार्षिक ऑडीट का होत नाही ज्या खासगी शाळांना मान्यता दिली जाते, दिली गेलीय त्यांचं वार्षिक ऑडीट का होत नाही ही स्वायत्तता का मुंबई महापालिकेच्या शाळांचं दरवर्षी ऑडीट होतं. अगदी न चुकता. मग दूर खेडापाड्यातल्या, जिल्हा परिषद, आदिवासी आश्रमशाळांकडे दुर्लक्ष का साधी शौचाला जाण्याची सोयही नाही. ही भयाण स्थिती आहे आजच्या शिक्षण व्यवस्थेची. पण वारंवार प्रश्न सतावतोय की फक्त सरकारच याला जबाबदार आहे का साधी शौचाला जाण्याची सोयही नाही. ही भयाण स्थिती आहे आजच्या शिक्षण व्यवस्थेची. पण वारंवार प्रश्न सतावतोय की फक्त सरकारच याला जबाबदार आहे का माझ्या मैत्रिणीसारखी मानसिकता ९९% नागरिकांची आहे, बनत चाललीय़. मग दोष कुणाचा माझ्या मैत्रिणीसारखी मानसिकता ९९% नागरिकांची आहे, बनत चाललीय़. मग दोष कुणाचा संधीच्याच शोधात असलेल्या पिंटोसारख्यांचा, यंत्रणेचा की पालकांचा\nमाझं शिक्षण मराठी शाळेत झालं पण माझ्या मुलानं इंग्रजीतूनच शिकलं पाहिजे हा अट्टाहास नडतोय. माझी ऐपत नाही पण माझ्या मुलानं फाडफाड इंग्रजी शिकवणाऱ्या शाळेत जाण्यासाठी मी वाट्टेल ते करेन हा हळवेपणा नडतोय. हुशारी, कर्तृत्व, समंजसपणा पुस्तकातून, वाचनातून येतो. ते मग वाचन अ ब क डचं असो की A B C Dचं. सध्या व्यक्त होत असलेल्या आक्रोशानंतर सर्वांना एकच विनंती. शाळा चार भिंतीतली असो वा ४-५ मजली आपल्या काळजाच्या तुकड्यासाठी शाळेचं ब्रोशर पाहताना शिक्षकांचा शैक्षणिक दर्जा आणि सुरक्षा यंत्रणेत शाळा A+ आहे ना हे नक्की तपासा \nवृषाली यादव, अँकर, जय महाराष्ट्र\nराहुल गांधी, हिंदुत्व आणि गुजरात निवडणूक\nनजर नजर की बात है\nदेशातील पहिल्या 14 पदरी महामार्गाचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन...\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी पुन्हा साधला ‘मन की बात’ संवाद...\nपुण्यात 90 ग्रामपंचायतींसाठी आज होणार मतदान...\nदिलखुलास हंसराज अहिर.... पाहा #Exclusive\n#IPL2018Final चैनई VS हैदराबाद कोण जिंकणार आजची अंतिम बाजी\nकेरळनंतर महाराष्ट्रालाही निपाहचा धोका \nतब्बल 4 कॅमेरे असणारा जबरदस्त स्मार्टफोन लाँच...\nजय महाराष्ट्र #LIVE TV\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nनवी मुंबईत मनसेचं शिष्ट मंडळ राज ठाकरेंच्या पत्राची प्रत स्टेशन मास्तरला देण्यासाठी गेले असताना उघडकीस आला धक्कादायक प्रकार\n...म्हणून अनेक आमदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेले; मनसेतून शिवसनेत आलेल्या दिलीप लांडेची प्रतिक्रिया\nविद्यार्थ्यांची फीमधील पाच हजार रुपये मनसे भरणार; राज ठाकरेंच्या बैठकीत झाला निर्णय\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.smartdost.in/pokemon-facts/", "date_download": "2018-05-28T03:02:40Z", "digest": "sha1:YF7VOX4G24UST7XUHWBXX2T3OEER4IMA", "length": 14264, "nlines": 70, "source_domain": "www.smartdost.in", "title": "Pokemon Go, मराठी | SmartDost - marathi website for interesting information", "raw_content": "\nएप्रिलफूल करताना जन्मलेल्या “पोकेमॉन गो” च्या 5 अजब गोष्टी\nअजबसत्य, अनोखे | 0 |\nपोकेमॉन गो खेळाने जगाला अगदी खेळवून का खिळवून ठेवले आहे. एखाद्या गाडीच्या स्टिअरिंग सारखा हातात मोबाईल धरून इकडून तिकडे घरभर झोम्बीसारखी फिरणारी ही माणसे मला जणूकाही मानवी गाड्या असल्या सारखे वाटते. या “मानवी गाड्या” आता बाजारात, मैदानात अन बागेत एकमेकाना ओव्हरटेक करताना बघायला कसेसे वाटते. उद्या या () गाड्यांची संख्या वाढली तर त्यांच्या या ट्राफिकसाठी सिग्नल्स, ट्राफिक पोलीस नेमायला लागतील का असा प्रश्न स्मार्टला उगीचच पडला. म्हणजे पोकेमॉन पकडायच्या नादात एकमेकाना धडकून अक्सिडेंट व्हायला नकोत म्हणून हे पोकोपोलीस चौकोचौकी उभे राहतील. अन कदाचित पोकोपावतीही फाडतील…असो. तर अश्या या जगाला वेठून अन वेडून टाकलेल्या खेळाच्या पाच अनोख्या गोष्टी.\n1. एप्रिल फूल मधून जन्म :\nरिलीज झाल्यापासून फक्त पाच तासात जगातील सर्वात जास्त डाउनलोड झालेला हा गो गेम जन्माला मात्र अगदी योगायोगाने आला हे वाचून आश्चर्य वाटेल. गुगल कंपनीत दर वर्षी एप्रिल फूल साजरा करण्याच्या नवनवीन आयडीया शोधल्या जातात. सन 2014 साली गुगलने जपानमधील “नियांटिक” व “पोकेमॉन कंपनी” ला एप्रिल फूलसाठी एक भन्नाट आयडिया शोधाचे काम दिले. या दोन कंपन्यांनी खास गुगलसाठी “गुगल मॅप” च वापर करून जगाच्या नकाशावर पोकेमॉन हुडकायचे एक दिवसाचे चॅलेंज तयार केले. गम्मत म्हणजे लोकाना ते फार आवडले. “पोकेमॉन” हा निनटेन्डो (Nintendo) कंपनीनचा एक व्हिडीओ उतरती कळा लागलेला गेम होता. 1995 च्या या खेळाला गुगलच्या “एप्रिल फूल” नंतर अचानक उभारी आली. अन दोनच वर्षात जुलै 2016 ला मोबाईलवर खेळला जाऊ शकेल असा “पोकेमॉन गो” जन्माला आला. पोकेमॉन गेम डेव्हलप करणाऱ्या “नियांटिक” कंपनीच्या प्रेसिडेंट सेत्सुतो मुराईनी एका मुलाखतीत सांगितलेली ही जन्म कहाणी….\n2. तुमच्या कॅमेराचे बटन पोकेमॉनच्या हातात :\nफ्रीमध्ये खेळता येईल अश्या या मोबिल गेममधून पोकेमॉन कंपनीला काय फायदा असा प्रश्न जर तुमच्या मनात आला असेल तर थांबा. तुम्ही ज्याला फ्री समजत होता तो गेम तुमच्याबद्दलची माहिती कोणालाही विकून अगणित पैसे मिळवू शकते याची जाणीव तुम्हाला असायला हवी. गेम डाउनलोड करताना तुम्ही तुमच्या फोनमधील सर्व डाटा ज्यात तुमचे नाव, मोबाईल मध्ये तुम्ही स्टोअर केलेले नंबर्स ज्यात कदाचित तुमच्या ए.टी.एम. चे पासवर्ड, त्यांनी सांगितलेल्या लोकेशनचे तुम्ही काढलेले फोटो, तुमच्या मुव्ह्मेंटची डिटेल माहिती कंपनीने फुकटात वापरले तरी चालेल असे कबूल करता. इतकेच नव्हे तर जीमेल, गुगल डॉक्युमेंटही निनटेन्डो बघू शकते, वापरू शकते. करोडो पोकेवेड्या लोकांची ही माहिती जगातील हजोरो बिझीनेसेसना हवी आहे. अन त्यासाठी ते नीनतेन्डोला हवा तितका पैसा पुरुवायाला तयार आहेत.\n3. मालामाल नीनटेन्डो :\nपोकेमॉन मोबाईल गेमच्याआधी “नीनटेन्डो” कंपनी व्हिडीओ गेमिंग कॉन्सोल तयार करत होती. परंतु मायक्रोसॉफ्टच्या “एक्स बॉक्स” आणी सोनीच्या “प्लेस्टेशन” मुळे नीनटेन्डो डबघाईला आली होती. परंतु पोकेमॉन गोच्या पहिल्या सहा दिवसांच्या कमाईने नीनटेन्डो मालामाल झाली आहे. कारण त्यांच्याकडे “पोकेमॉन” कंपनीचे व गेम डेव्हलपर “नियांटिक” (Niantic) कंपनीचे 32 टक्के शेअर्स नीनटेन्डोकडे आहेत. पोकेमॉनमुळे सहा दिवसातच कंपनीच्या शेअर्सची किंमत 60 पटीने वाढली अन जुलैअखेर कंपनीची व्हॅल्यू 12,000,000,000 (बारा बिलियन) डॉलर्सच्या पलीकडे गेली.\n4. मृत शरीरावर बसलेला पोकेमॉन :\nसारे जगच माझे कुटुंब ही भावना पोकेप्राण्यांमध्ये अतीव आहे. पिकाचू, जीगलीपफ अन बलबासोर अश्या नावच्या या प्राण्यांचे वास्तव्य कोठे असू शकेल याचा नेम नाही. अमेरिकेत 19 वर्षे वय असलेल्या शायला विन्गीस नावाची कन्या वॉटर पोकेमॉन हुडकत नदी किनारी गेली असता कॅमेऱ्यात खेळण्यातील खोटा खोटा पोकेप्राणी सापडण्यापेक्षा चक्क माणसाचे खरोखरचे मृत शरीर तरंगताना दिसले. कॅमेऱ्यात दिसलेले हे शरीर कोणत्याही पोकेचे नाही हे लक्षात आल्यावर तिची काय अवस्था झाली असेल हे सांगायला नको…. हो ना\n5. पोके पकडायला “उबेरची” खास टॅक्सी :\nपोकेप्राणी पकडताना तेव्हडाच चालण्याचा व्यायाम होईल असा गोड गैरसमज बाळगणाऱ्या अमेरिकन्सना उबेर नावाच्या टॅक्सी सेवेने जेव्हा खास पोके शिकाऱ्यासाठी “उबेर गो” सेवा सुरु केली तेव्हा शॉकच लागला/बसला. तुम्ही जर अमेरिकेत असाल अन तुम्हाला पिकाचू बिकाचू पकडायचे असतील पण त्यासाठी चालत फिरायचे नसेल तर फक्त एक कॉल करा अन उबेरची गाडी ड्रायव्हरसहित दारी येईल. गाडीत बसा स्टिअरिंग सारखा हातात मोबाईल धरा. बघा दिसतो का एखादा पोके स्क्रीनवर… नसेल तर गाडी वळवायला सांगा … तुम्ही सांगेल तसे तो ड्रायव्हर गाडी वळवेल.. वळवत राहील… एखादा पोके दिसला तर गाडी थांबवा, बाहेर पडा पोके मोबाईलमध्ये पकडा अन करा सुरु पुढचा प्रवास.\nहा खेळ कधी थांबवायचा, याच्या किती लेव्हल्स आहेत असा प्रश्न जर तुमच्या मनात असेल तर सांगतो एकूण 151 पोकेप्राण्यांपैकी अनेक प्राणी उदा. श्री. माईम (पोके क्रमांक 122), दित्तो (क्रमांक 132) आज अखेर (सप्टेंबर 2016) कोणाला दिसलेही नाहीत. टाउरस नावाचा प्राणी तर उत्तर अमेरिकेतच असतो म्हणे. गल्ली बोळातून गेले तीन महिने जगभर फिरल्यावर जर ही परिस्थिती तर गेम संपण्यापूर्वी बाप्पा आपली गेम करेल हे सांगणे नको…\nPreviousस्पेसध्ये पाठवलेले 5 अवकाशप्राणी\nNext2000 वर्षापुर्वी भारतीयांना माहीत होते विजेचे तंत्र : 5 पुरावे\nफ्री महिला व बुरख्यातील पुरुष : इस्लामिक ट्वारेग प्रदेशाच्या 5 सत्य कथा\nभुवया नसलेल्या मोनालिसाच्या 5 विलक्षण बाबी\nसर्कसमधील ५ अजब कलाकार\n५ आश्चर्यकारक गोष्टी ज्या ६० सेकंदात होतात\nस्टिव्ह जॉब्स यांचे 6 Success Rules\nपरग्रहवासियांसाठी दिशादर्शक अन वीज निर्मिती – पिरॅमिडबद्दलच्या या 5 समजुती खऱ्या असतील का\nरिलेशनशिप धोक्यात टाकणाऱ्या 5 सवयी\nदोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80509033316/view", "date_download": "2018-05-28T03:24:44Z", "digest": "sha1:UOXU3W5IUIHUIUGVDKMJWEVKN5YPM6GA", "length": 23982, "nlines": 162, "source_domain": "www.transliteral.org", "title": "धर्मसिंधु - गर्भाधानविधिसंक्षेप", "raw_content": "\nमंत्रांचे वर्गीकरण कशा प्रकारे केले आहे\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १|\nतृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १\nदत्तकाचें गोत्र व सपिण्ड\nपांचवी व सहावी पूजन\nसिनीवाली व कुहू जननशान्ति\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.\nTags : dharmasindhukashinathashastri upadhyayकाशीनाथशास्त्री उपाध्यायधर्मसिंधु\nज्वरादिक रोगांनीं विटाळशी हैराण असल्यामुळें स्नान करण्यास जर असमर्थ असेल, तर दुसर्‍या स्त्रीनें अथवा पुरुषानें दहा वेळां स्पर्श करुन, तिच्यासाठीं आपण स्पर्शागणिक स्नान व आचमन हीं करावींत. हैराण स्त्रीला प्रत्येक स्पर्शाला निराळें वस्त्र नेसावयाला द्यावें व शेवटीं तीं सारीं वस्त्रें टाकून द्यावींत. नंतर ओलें वस्त्र मध्यें घेऊन वाळलेलें शुद्धवस्त्र नेसावें आणि ब्राह्मणभोजन व पुण्याहवाचन हीं करावींत, म्हणजे शुद्धि होते. सर्व प्रकारच्या आतुरांची (रोगानें हैराण) शुद्धि याचप्रमाणें करावी. शुद्धीनंतर शुभ दिवस पाहून दुष्टरजोदर्शनानिमित्त शौनकानें सांगितलेली भुवनेश्वरी शांति किंवा ग्रंथांतरीं सांगितलेली इतर शान्ति करुन गर्भाधान करावें. सूर्यग्रहणांत जर रजोदर्शन झालें, तर सूर्य व तो ज्या नक्षत्रीं असेल तें नक्षत्र यांच्या सोन्याच्या प्रतिमा करुन, राहूची शिशाची कारावी व त्यांची पूजा करावी. सूर्यासाठीं रुईच्या समिधांनीं, नक्षत्रांकरितां पळसाच्या समिधांनीं व राहूप्रीत्यर्थ दूर्वांनीं होम करावे. तूप, भात व तीळ यांचाहि होम करावा. रजोदर्शन जर चंद्रग्रहणांत होईल, तर रुप्याची चंद्रप्रतिमा व पळसाच्या समिधा एवढा त्याचा विशेष समजावा. ग्रहण, व्यतीपात वगैरे अनेक दोष असतां जर रजोदर्शन झालें, तर दुसर्‍या रजोदर्शनाच्यावेळीं शान्ति करुन गर्भाधान करावें. गर्भाधानाच्या बाबतींत गुरुशुक्रादिकांचे अस्त, अधिक महिना वगैरे जरी दोष नाहींत, तरी पहिल्या विटाळशीपणाच्यावेळीं जर शान्ति केली नसेल आणि दुसर्‍या विटाळशीपणाच्यावेळीं जर गुरुशुक्रादिकांच्या अस्तादिकांचा दोष असेल, तर अस्तादिकांत ऋतुशान्ति करुं नये. कारण, निमित्त घडतांच जर नैमित्तिक कर्माचें अनुष्ठान केलें असेल, तर अस्तादि दोष नसतो; पण मुख्यकाळ उलटून गेला असतां अस्तादि दोष आहेत, असा जो सामान्य निर्णय, त्या निर्णयाला अनुसरुन शान्ति करुं नये व यामुळेंच गर्भाधानहि करुं नये असें मला वाटतें. शान्ति ग्रहमखासह करावी. शान्तींत मुख्य देवता भुवनेश्वरी असून, इंद्र व इंद्राणि या पार्श्वदेवता (पाठीराख्या) देवता आहेत. या तीन देवतांच्या तीन प्रतिमा तीन कलशांवर स्थापन कराव्या. रुई वगैरेंच्या समिधा, भात व तूप हीं ग्रहांचीं द्रव्यें, पार्श्वदेवतांचींही जाणावींत. पायस स्थंडिलावरच शिजवावें. घरांत शिजविलेलें घेऊं नये. ग्रहांच्या होमासाठीं जो भात लागतो, तो घरांत शिजविलेला घ्यावा. पात्रांची स्थापना करतांना पायस शिजविण्यासाठीं एक व घरांत शिजविलेला घ्यावा. पात्रांची स्थापना करतांना पायस शिजविण्यासाठीं एक व घरांत शिजविलेल्या भाताचा संस्कार करण्याकरितां दुसरी, अशा दोन स्थाली (थाळया) घ्याव्या. तुपाचा होम करणारे जर अनेक जण असले, तर अनेक स्त्रुवापात्रें (अग्नींत तुपाची आहुति देण्याची लाकडी पळी ) मांडावींत. तुपाबरोबरच तीन होमद्रव्यें आणि घरांत तयार केलेला भात-या चार द्रव्यांना अग्निसंस्कार करावा. स्त्रुवादिक पात्रांचा संस्कार झाल्यानंतर, घरांत करुन आणिलेला भात, त्याच्या (मागें सांगितलेल्या) थाळींत घालून, ती थाळी अग्नीवर ठेवावी व तो शिजल्याप्रमाणें करुन, त्यावर आज्यसंस्कारापासून दर्भांच्या आसादनापर्यंतचें कर्म करावें, आणि नंतर त्याला पायसाचा आज्यसंस्कार करुन, तो उतरुन खालीं ठेवावा. अन्वाधान व हविर्द्रव्यांचा त्याग-हीं कर्में करतांना प्रधानदेवता जी भुवनेश्वरी तिच्या अथवा सवितृ यांच्या पदाचा उच्चार करावा; कारण, गायत्रीमंत्रानें होम करणयास सांगितलें आहे. आज्यभाग झाल्यानंतर, यजमानानें जसें अन्वाधान केलें असेल तर जो त्यागाचा उच्चार करावा तो येणेंप्रमाणें :-\nहविस्त्रयं सूर्याय सोमाय भौमाय बुधाय बृहस्पतये शुक्राय शनये राहवे केतवे न मम \nअष्टाष्टसंख्यापर्याप्तं हविस्त्रयं तत्तधिदेवताप्रत्यधिदेवताभ्यो न मम \nचतुश्चतुः संख्यापर्याप्तं तद्धविस्त्रयंअ विनायकादिभ्यः ऋतुसंरक्षणक्रतु साद्गुण्यदेवताभ्यो न मम अष्टोत्तरशतसंख्याकाहुतिपर्याप्तं दूर्वातिलगोधूमपायसाज्येति हविश्चतुष्टयं भुवनेश्वर्यै न मम \nयद्वा सवित्ने न मम \nएवमष्टाविंशति संख्यापर्याप्तं तच्चतुष्टयमिन्द्रेन्द्राणीभ्यां न मम \nरजोदर्शनकालीं जर अनेक दोष असतील, तर भुवनेश्वरीचा होम १००८ करावा व इंद्रइंद्राणीचा १०८ करावा. इंद्र इंद्राणींचा होम केला किंवा न केला तरी चालेल. होमानंतर नवग्रह, भुवनेश्वरी वगैरेंना बलि देऊन अभिषेक करावा. असा हा संक्षेप समजावा. याशिवाय मंत्रसहित व विचारपूर्वक प्रयोग ज्यानें त्यानें आपआपल्या शाखेप्रमाणें समजावा. संकल्प, स्वतिवाचन, ब्राह्मणवरण, भूतनिः-सारण, पंचगव्यानें भूमीचें शुद्धीकरण, मुख्यदेवतापूजन, अग्निप्रतिष्ठा, सूर्यादि नवग्रहांची स्थापना करुन त्यांची पूजा करणें, देवतांचें अन्वाधान, पालस्थापन, हविर्द्रव्यें सिद्ध करणें आणि जसा परिपाठ असेल त्याप्रमाणें होम व त्याग करणें--हा पूर्वींच्या अंगभूत कर्मांचा अनुक्रम समजावा. पूजा, स्विष्टकृत, होमशेष, बलि, पूर्णाहुति, पूर्णपात्रविमोचन, अग्निपूजन, अभिषेक,मानस्तोके० या मंत्रानें विभूतिधारण, देवतापूजन व विसर्जन श्रेयोग्रहण, दक्षिणादि दान आणि सर्व कर्म ईश्वरार्पण करणें हा उत्तरांगभूत कर्माचा क्रम समजावा. ही अशी कर्माची स्थिति आहे. मदनरत्‍न व बोधायन यांनीं जी शांति सांगितली आहे, ती कौस्तुभांत पाहावी. रजोदर्शनापूर्वीं जर पत्‍नीगमन केलें, तर ब्रह्महत्येचा दोष येतो, असें सांगितलें असल्यानें किंचित्‌ प्रायश्चित करावें असें मला वाटतें. ऋतुकालीं (पत्‍नी) गमन करणें अवश्य आहे; न केल्यास भ्रूणहत्येचा (गर्भ मारल्याचा) दोष लागतो; पण तोही मनांत इच्छा असतांहि क्रोधादिकामुळें स्त्रीसंभोग न करणारासच मात्र हा दोष लागतो असें समजावें. विरक्त पुरुषाला कशाचाच दोष नाहीं असें श्रीमद्भागवतांतल्या ’लोकेव्यवाया०’ या श्र्लोकांत व त्यावरील टीकेंत स्पष्ट सांगितलें आहे. रजोदर्शनाच्या दिवसापासून सोळा दिवसपर्यंत ऋतुकाळ जाणावा. त्यांतले पहिले चार दिवस, अकरावा आणि तेरावा हे (सहा) दिवस समागमाला वर्ज्य आहेत. बाकीच्या दिवशीं पुत्राची इच्छा करणारानें सम दिवशीं व मुलीची इच्छा करणारानें विषम दिवशीं स्त्रीशीं संग करावा. त्यांतल्यात्यांत पुढच्या पुढच्या रात्री प्रशस्त होत. एका रात्रींत एकदांच संग करावा. व तोहि सम रात्रींतच करावा असें कांहीं ग्रंथकार जसें म्हणतात, तद्वतच इतर कांहीं असें सांगतात कीं, कांहीं अडचणीमुळें जर स्त्रीगमन करणें अशक्य झालें, तर श्राद्ध, एकादशी वगैरे दिवशींहि गमन करण्यास हरकत नाहीं. स्त्रीच्या कामाचा नाश करणारा पापी होतो, असा जो स्त्रियांचा वर, त्याचें स्मरण करुन ऋतुकाळ नसतांहि स्त्रीच्या संगोसुकतेनें, जो स्त्रीसंबंध करील त्याला जरी दोष लागत नाहीं, तरी त्याच्या ब्रह्मचर्याची हानि होते. जो पुरुष ऋतुकालींच फक्त भार्यागमन करतो. व ऋतुकालावांचून कधींहि करीत नाहीं तो यावज्जीव ब्रह्मचारी आहे, असें मुनींचें वचन आहे. अष्टमी, चतुर्दशी, पौर्णिमा, अमावस्या, सूर्यसंक्रांति, वैधृति, व्यतीपात, परिघाचा पूर्वार्ध कल्याणी, संधिकाल, मातापितरांचा मृत दिवस, श्राद्धतिथि, श्राद्धाच्या आधींचा दिवस व जन्मनक्षत्र यांवर स्त्रीगमन वर्ज्य करावें.\nन. ( नाविक .) गलबताचें सामान सुमान . ( अर . अलत् = हत्यार द्वि .)\nसंत ज्ञानेश्वरांनि हे म्हटले आहे का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z80509033942/view", "date_download": "2018-05-28T03:10:38Z", "digest": "sha1:6Y7UX4NARNYKZESOTPC4GRVNSLPM7JFK", "length": 16989, "nlines": 155, "source_domain": "www.transliteral.org", "title": "धर्मसिंधु - नान्दीश्राद्धनिर्णय", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १|\nतृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १\nदत्तकाचें गोत्र व सपिण्ड\nपांचवी व सहावी पूजन\nसिनीवाली व कुहू जननशान्ति\nहिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.\nTags : dharmasindhukashinathashastri upadhyayकाशीनाथशास्त्री उपाध्यायधर्मसिंधु\nगौरी वगैरे मातृकादेवतांचें पूजन करणें हें नांदीश्राद्धाचें अंग आहे. ज्या कर्मांत नान्दीश्राद्ध करीत नाहींत, त्यांत मातृकापूजन करण्याचेंही कारण नाहीं. प्रथम मातृपावर्ण, नंतर पितृपावर्ण आणि नंतर सपत्‍नीक मातामहपार्वण अशा तीन पार्वणांचें मिळून नान्दीश्राद्ध होतें. आई जिवंत असून सावत्र आई जरी मेलेली असली, तरी मातृपार्वण नाहीं. तद्वतच आईची आई (आजी) जिवंत असून सावत्र माता जरी मेलेली असली तरी मातामह (आईचा बाप) वगैरेंना सपत्‍नीकत्व नाहीं. याचप्रमाणें आई जिवंत असून सावत्र आई जरी मेलेली असली, तरी बापवगैरेंना दर्शांत सपत्‍नीकत्व नाहीं. या नान्दीश्राद्धांत ’स्वधा’ शब्दाच्या जागीं ’स्वाहा’ या शब्दाचा उपयोग करुन, सर्व क्रिया सव्यानेंच कराव्या. प्रत्येक पार्वणाला व देवपार्वणाला दोन दोन ब्राह्मण सांगावेत. विवाहादि मंगलकार्यांच्या अङ्‌गभूत असणार्‍या नान्दीश्राद्धांत दर्भांच्या ऐवजीं दूर्वा वापराव्यात व यज्ञादि कर्मांतल्या (नान्दीश्राद्धा) करितां मुळें तोडून टाकलेले दर्भ घ्यावेत. दूर्वा व दर्भ हीं नेहमीं दोन दोन घ्यावींत. श्राद्धांत त्याचा कर्ता पूर्वाभिमुख व ब्राह्मण उत्तराभिमुख, किंवा कर्ता उत्तरांभिमुख व ब्राह्मण पूर्वाभिमुख असावेत. काल पूर्वाह्नच घ्यवा. सर्वकर्म प्रदक्षिण (डावे हाताकडून उजवेहाताकडे) करावें. आधानाच्या अंगभूत जें नान्दीश्राद्ध तें मात्र अपराह्नकाळीं करावें. पुत्रजन्मानिमित्त जें नान्दीश्राद्ध करावयाचें तें रात्रींसुद्धां करावें. विश्वेदेवांच्या नांवानें आठ ब्राह्मण सांगावेत व सामर्थ्य नसल्यास चारच सांगावेत. नान्दीश्राद्धांत ’सत्यवसु’ नांवाचे विश्वेदेव घ्यावेत. सोमयाग, गर्भाधान, पुंसवन, सीमन्तोन्नयन, आधान वगैरे कर्मांतल्या नान्दीश्राद्धांत ’ऋतुदक्ष’ नांवाचे विश्वेदेव घ्यावेत. गर्भाधानादिसंस्कार, विहीर, देवप्रतिष्ठा इत्यादि पूर्वकर्में, पूर्वीं न केलेलें आधान (अग्निस्थापन) वगैरे कर्में, संन्यास घेणें, काम्यवृषोत्सर्ग,गृहप्रवेश, तीर्थयात्रा, श्रवणाकर्म, सर्पबलि, आश्वयुजीकर्म, आग्रयण इत्यादि पाकसंस्थांचा प्रथमारंभ या कर्मांत नान्दीश्राद्ध अवश्य करावेंच लागतें. सोमयोगावांचून करावयाचें जें पुनराधान, वारंवार करावयाचें जें कर्म आणि अष्टकादि जीं श्राद्धें त्यांत नान्दीश्राद्ध करुं नये. गर्भाधान, पुंसवन, सीमन्तोन्नयन, चौल, मुंज, व विवाह यांच्या वांचू च्या इतर कर्मांत नान्दीश्राद्ध हें वैकल्पिक आहे. जातकर्म जर जन्मकाळींच करावयाचें असेल तर ’पुत्रजन्मनिमित्तकं जातकर्माङ्‌गंच वृद्धिश्राद्धं तंत्रेण करिष्ये’ असा संकल्प करुन (दोहोंच्या ऐवजीं) एकदांच (नान्दीश्राद्ध) करावें. जातकर्म जर नामकरणाबरोबर करावयाचें असेल, तर पुत्रजन्मनिमित्तक नान्दीश्राद्ध जन्मकालींच हिरण्यानें (दक्षिणा देऊन) करुन, जातकर्मांतलें नान्दीश्राद्ध नांव ठेवायच्या (नामकरणार्‍या) वेळीं करावें. जन्मकाळीं केलें नसल्यास, नामकरणाच्या वेळीं ’पुत्रजन्मनिमित्तकं चौलान्तसंस्काराङ्‌गंच नान्दीश्राद्धं तंत्रेण करिष्ये’ असा संकल्प करावा. चौल व इतर कर्में एकदम करावयाचीं असलीं तर प्रत्येक कर्मांबद्दल निरनिराळें नान्दीश्राद्ध न करितां, सर्वांबद्दल एकच करावें. जुळ्या मुलांचा संस्कार बरोबरच करायचा असल्यासहि एकच नान्दीश्राद्ध करावें. ऋक्‌शाखीय आणि कात्यायन यांनीं ’पितृपितामहप्रपितामहाः’ असा बापाच्या नांवापासून त्रयीचा उच्चार करावा. जे इतर शाखांचे असतील त्यांनीं, ’प्रपितामहपितामहपितरो नान्दीमुखाः’ असा आजाच्या नांवापासून उच्चार करावा. मातृपार्वणांत ’नान्दीमुख’ याच्या जागीं ’ङीप’ प्रत्यय वैकल्पिक असल्यानें, ’नान्दीमुख्यः’ किंवा ’नान्दीमुखाः’ असे जे दोन पक्ष त्याच्या उच्चाराच्या बाबतींत होतात, त्यांतला कोणचा तरी एक घ्यावा. ’नख व मुख अशी एकदन्त प्रातिपादिक जर कोणाची संज्ञा असली, तर त्या पुढें ङीप होत नाहीं’ असा जो निषेध सांगितलेला आहे, तो येथें लागूं होत नाही, असें पुरुषार्थचिन्तामणीकार सांगतात.\nझोप येणें. ‘झापड पडली त्‍या श्रीरंगा’ जरी झोपेची जबर झापड आली होती तरी’ -दौलत पृ. १९.\nश्रावण महिन्यांत महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक कां करावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-1479", "date_download": "2018-05-28T03:05:50Z", "digest": "sha1:6UH5PCFX5Y426FIH3M2LFUEPP7MDS2HC", "length": 14232, "nlines": 114, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nहरियानाचा नीरज चोप्रा हा नैसर्गिक गुणवत्ता ठासून भरलेला भालाफेकपटू. दोन वर्षांपूर्वी जागतिक ज्युनिअर मैदानी स्पर्धेत भालाफेकीत विश्‍वविक्रमासह सुवर्णपदक जिंकून प्रकाशझोतात आला होता, आता या वीस वर्षीय खेळाडूने पुन्हा वाहव्वा मिळविली आहे. ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या २१व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत त्याने ८६.४७ मीटर अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले. त्याच्या ज्युनिअर जागतिक कामगिरीच्या तुलनेत भाला एक सेंटीमीटर फरकाने मागे पडला, पण राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्‍समध्ये सुवर्णपदक जिंकणारा अवघा चौथा भारतीय हा मान त्याला मिळाला. वैयक्तिक पातळीवर धावपटू मिल्खा सिंगने १९५८मध्ये, थाळीफेकपटू कृष्णा पुनियाने २०१० मध्ये, गोळाफेकपटू विकास गौडा याने २०१४ मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ॲथलेटिक्‍समधील सुवर्णपदक जिंकले होते. गोल्ड कोस्टमधील स्पर्धेत मुख्य फेरीत पहिल्या प्रयत्नात ८५.५० मीटरचे अंतर कापल्यानंतर चौथ्या प्रयत्नात नीरजने सुवर्णपदक निश्‍चित केले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भालाफेकीत विजेता ठरलेला तो पहिला भारतीय आहे. मोसमाच्या सुरवातीस त्याने जर्मनीत ८२.८० मीटर अंतर कापले होते, नंतर पतियाळा येथील फेडरेशन कप सीनियर मैदानी स्पर्धेत ८५.९४ मीटरची नोंद केली होती. मोसमातील नीरजचा चढता आलेख त्याच्या प्रगतीची साक्ष आहे.\nगोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत भालाफेकीत सुवर्णपदक जिंकल्यामुळे नीरजचा आत्मविश्‍वासही उंचावला आहे. भारतात परतल्यानंतर त्याने आगामी आशियायी क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याचा निश्‍चय व्यक्त केला, तसेच ९० मीटर अंतर कापण्याचे ध्येय बाळगले आहे. २०२० मध्ये टोकियोत होणारी ऑलिंपिक स्पर्धाही त्याच्या नजरेसमोर आहे. गोल्ड कोस्टला जाण्यापूर्वी त्याने जर्मनीतील ऑफेनबर्ग येथे नावाजलेले प्रशिक्षक वेर्नेर डॅनिएल्स यांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला. त्याला आणखी एक प्रतिथयश प्रशिक्षक उवे हॉन यांचेही मार्गदर्शन लाभले आहे. या जर्मन भालाफेकपटूने सर्वप्रथम १०० मीटर अंतर कापताना १९८४ मध्ये १०४.८० मीटर अंतर नोंदविले होते. दोन दिग्गज प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाने नीरजच्या कौशल्यास योग्य खतपाणी घातले आहे, त्याच्या परिपक्वतेत भर पडली. दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक गॅरी कॅल्वर्ट यांच्या मार्गदर्शनाखाली नीरजने ज्युनिअर जागतिक स्पर्धेत विश्‍वविक्रमापर्यंत मजल मारली होती.\nनीरजला दोन वर्षांपूर्वी रिओ ऑलिंपिक स्पर्धा अगदी थोडक्‍यात हुकली होती. पाठदुखीमळे रिओ ऑलिंपिक स्पर्धेच्या पात्रतेसाठी आवश्‍यक तयारी करता आली नाही. पात्रतेची तारीख उलटून गेल्यानंतर पोलंडमध्ये त्याने सुमारे दोन मीटर फरकाने ज्युनिअर विश्‍वविक्रम मोडीत काढला, ही कामगिरी ऑलिंपिक पात्रतेच्या तुलनेत सरस होती, पण उशीर झाला होता. गतवर्षी लंडनमधील जागतिक मैदानी स्पर्धेत तो अपेक्षापूर्ती करू शकला नाही, मात्र गोल्ड कोस्टमधील सोनेरी कामगिरीने हा प्रतिभावान ॲथलिट सावरल्याचे दिसून आले. पानीपत जिल्हातील खंडरा हे नीरजचे गाव. तेथे ॲथलेटिक्‍ससाठी आवश्‍यक सुविधा नव्हत्या. आठ भावंडात तो सर्वांत लहान. वडील शेतकरी. खेळातील चांगल्या सुविधांसाठी त्याने घर सोडले. पंचकुला येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या ‘स्पोर्टस हॉस्टेल’मध्ये तो भरती झाला. सुरवातीला तो भालाफेकीतील तांत्रिक बाबींबाबत अनभिज्ञ होता. भालाफेकीत तीन वेळा ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकलेल्या चेक प्रजासत्ताकाच्या यॅन झेलेन्झी याच्या चित्रफिती मिळवून तंत्राचा अभ्यास केला, त्यानंतर नीरजने मागे वळून पाहिले नाही.\nफेब्रुवारी २०१६ मध्ये गुवाहाटी येथे दक्षिण आशियायी क्रीडा स्पर्धेत ८२.२३ मीटर अंतरासह सुवर्णपदक\nजुलै २०१६ मध्ये पोलंड येथे २० वर्षांखालील जागतिक ज्युनिअर स्पर्धेत ८६.४८ मीटर अंतर नोंदवून विश्‍वविक्रम व राष्ट्रीय विक्रमही\nजुलै २०१७ मध्ये भुवनेश्‍वर येथील आशियायी सीनियर अजिंक्‍यपद स्पर्धेत ८५.२३ मीटरवर भालाफेक, सुवर्णपदक\nएप्रिल २०१८ मध्ये गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक, ८६.४७ मीटर अंतरावर भालाफेक\nकल्पक आणि यशस्वी फुटबॉल प्रशिक्षक हा लौकिक असलेल्या पेप गार्डिओला यांच्या...\nजियानलुजी बफॉन हा जागतिक फुटबॉलमधील दिग्गज गोलरक्षक. चाळीस वर्षांच्या या खेळाडूने...\nभारताचा फुटबॉल संघ पुढील वर्षी संयुक्त अरब अमिरातीत होणाऱ्या आशिया करंडक स्पर्धेसाठी...\nअभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभियंता म्हणून नोकरीत गुरफटून घ्यावे, की टेबल...\nआफ्रिकन धावपटूंनी मॅरेथॉनमध्ये दबदबा राखलेला आहे. केनियाचा एलियूड किपचोगे हा धावपटू...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D/", "date_download": "2018-05-28T03:17:35Z", "digest": "sha1:NKRS4ZV2OACN7QXY67MKUZ5RMAE3DX6J", "length": 15638, "nlines": 123, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "“चेक लिस्ट’ मुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले - Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nHome breaking-news “चेक लिस्ट’ मुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले\n“चेक लिस्ट’ मुळे अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले\nपिंपरी – आशिया खंडातील “श्रीमंत’ असा नावलौकिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक कारभाराला शिस्त लावण्यासाठी लेखा विभागाने सर्व विकास कामांची बिले सादर करताना “चेक लिस्ट’ जारी केली आहे. या “चेक लिस्ट’ मध्ये अगदी बारीक सारीक बाबींचा समावेश केल्याने महापालिकेतील अधिकारी, अभियंत्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.\nमहापालिकेचे यंदा सुमारे पाच हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आहे. यामध्ये भांडवली विकास कामे दीड हजार कोटी, तर महसुली कामांसाठी सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च केले जातात. या सर्व बिलांना महापालिकेच्या लेखा विभागाकडून अंतीम मान्यता दिल्यानंतर ठेकेदारांना ही बिले अदा केली जातात, मात्र या बिलांमधील अनेक बाबी शंकेला वाव घेणाऱ्या असायच्या. त्यामुळे बिले अदा करताना मोठा विलंब होत असायचा. कामाची सुधारित प्रशासकीय मान्यता, कार्यादेश, अतिरिक्‍त कामावर झालेला खर्च, सुधारीत वित्तीय मान्यता कामाची मुदत, मुदतवाढ आदेश अशी अनेक आवश्‍यक कागदपत्रे जोडली जात नसल्याने, ही बिले तपासून मंजूर करताना लेखा विभागाला अनेक अडचणींचा सामना करावा लागायचा.\nयाकरिता संबंधीत विभाग प्रमुख अथवा सक्षम अधिकाऱ्याकडे बिलाची फाईल पुन्हा पाठवावी लागत असे. त्यामुळे ठेकेदारांची बिले सादर करण्यासाठी 23 मार्चपर्यंत सादर करण्याची मुदत लेखा विभागाने गतवर्षी जाहीर केली होती. यावरून मोठा गोंधळ उडाला होता. ठेकेदारांनी सत्ताधारी व प्रशासनाला विनवणी करत कोट्यवधीची बिले कशी-बशी मंजूर करून घेतली. यंदा देखील 31 मार्च ऐवजी 23 तारखेपर्यंत भांडवली बिले सादर करण्याची अंतीम मुदत होती, तर अत्यावश्‍यक सेवांची बिले सादर करण्यासाठी 28 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गोंधळ झाला नाही.\nमहापालिकेच्या आर्थिक कारभाराला शिस्त लावण्यासाठी मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी लेखा विभागाला बिले सादर करताना “चेक लिस्ट’ जाहीर केली आहे. त्यानुसार ही बिले सादर करण्याची सूचना प्रत्येक विभागाला दिली आहे. या “चेक लिस्ट’ नुसार भांडवली बिले सादर करताना त्यामध्ये प्रशासकीय मान्यता, सुधारीत प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, सुधारीत तांत्रिक मान्यता, कार्यादेश, “एक्‍स्ट्रा आयटम’ मान्यात आदेश क्रमांक, त्यावर केलेला खर्च, वित्तीय मान्यता, सुधारीत वित्तीय मान्यता, कामाची मुदत, मुदतवाढ आदेश आणि काम पूर्णत्वाच्या दाखल्याचा जावक क्रमांक व दिनांक या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.\nयाशिवाय या बिलांची तपासणी करताना या कामासाठी एकूण उपलब्ध तरतूद, मंजूर निविदा रक्कम, मंजूर निविदा रकमेच्या आत खर्च होत असल्याची खातरजमा केली आहे की नाही, या देयकासह झालेला खर्च, आगाऊ दिलेली रक्‍कम, निविदेत मजुरांवर दाखवलेला खर्च, देयकामधील या घटकावर खर्च केलेली रक्‍कम, सुरक्षा ठेवीची घ्यावयाची व घेतलेली रक्‍कम व या रकमेचा कालावधी, कामाच्या आदेशात नमूद केलेल्या कंत्राटदाराचे नाव, देयक प्रदान करावयाच्या कंत्राटदाराचे नाव, पॅन कार्डवरील कंत्राटदाराचे नाव, विमा काढल्याचा दिनांक, त्याचा कालावधी, तपासणी दाखला अशा अनेक बारीक-सारीक बाबींचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय महसुली कामांच्या बिलांसाठी रॉयल्टी, इन्कम टॅक्‍स, अनामत रक्‍कम, दंड, एल. बी. टी. व इतर कर या बाबींचा समावेश करण्यात आला आहे.\nठेकेदारांची बिले सादर करताना अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांचा अभाव असायचा. त्यामुळे ही बिले अदा करताना लेखा विभागाला अनेक अडचणी भेडसावयाच्या. परिणामी, आर्थिक वर्षाअखेर बिलांच्या तपासणीला मोठा विलंब होत असायचा. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेच्या बील सादरीकरणाला शिस्त लागावी, या हेतूने ही “चेक लिस्ट’ जारी करण्यात आली आहे.\n– राजेश लांडे, मुख्य लेखापाल, पिंपरी-चिंचवड महापालिका.\nइन्स्टाग्राम होणार अधिक फ्रेंडली…\nदेहुरोडमध्ये तोडफोड-मारहाण, गुंडांचा हैदोस\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/satana-nashik-government-employee-birhad-morcha-105732", "date_download": "2018-05-28T03:38:14Z", "digest": "sha1:K2J5A7DWD74LTIM2RNCGFBUPPEOUF64Z", "length": 21236, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "satana nashik government employee birhad morcha रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बिऱ्हाड मोर्चाचे सटाण्याहून नाशिककडे कूच | eSakal", "raw_content": "\nरोजंदारी कर्मचाऱ्यांच्या बिऱ्हाड मोर्चाचे सटाण्याहून नाशिककडे कूच\nमंगळवार, 27 मार्च 2018\nसटाणा - आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3, वर्ग 4 कर्मचारी संघर्ष संघटनेतर्फे अक्कलकुवा ते नाशिक काढण्यात आलेला बिऱ्हाड मोर्चा काल सोमवार (ता.२६) रोजी सायंकाळी सटाणा शहरात पोहोचला. त्यानंतर राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारी, तासिका आणि मानधन पद्धतीने काम करणारे वर्ग 3 व 4 तब्बल दोन ते अडीच हजार कर्मचाऱ्यांनी शहराजवळील मोरेनगर येथे रात्री मुक्काम केला. आज मंगळवार (ता.२७) रोजी या आंदोलकांनी नाशिक कडे प्रयाण केले. या मोर्चात गर्भवती महिलांसह लहान बालकांचा देखील समावेश आहे.\nसटाणा - आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3, वर्ग 4 कर्मचारी संघर्ष संघटनेतर्फे अक्कलकुवा ते नाशिक काढण्यात आलेला बिऱ्हाड मोर्चा काल सोमवार (ता.२६) रोजी सायंकाळी सटाणा शहरात पोहोचला. त्यानंतर राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारी, तासिका आणि मानधन पद्धतीने काम करणारे वर्ग 3 व 4 तब्बल दोन ते अडीच हजार कर्मचाऱ्यांनी शहराजवळील मोरेनगर येथे रात्री मुक्काम केला. आज मंगळवार (ता.२७) रोजी या आंदोलकांनी नाशिक कडे प्रयाण केले. या मोर्चात गर्भवती महिलांसह लहान बालकांचा देखील समावेश आहे.\nशासन सेवेत कायम करावे आणि भरती प्रक्रियेला स्थगिती मिळावी या प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन व वर्ग चार कर्मचारी संघर्ष संघटनेच्यावतीने बिऱ्हाड आंदोलनासह सामुहिक आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनास देण्यात आला आहे. अक्कलकुवा येथून हजारोंच्या संख्येने कर्मचारी हे पदयात्रा करित नाशिकला पोहोचणार आहेत. अक्कलकुवा येथून ता.२० रोजी निघालेल्या या आंदोलनात गडचिरोली, नाशिक, तळोदा, नंदूरबार यासह राज्यातील इतर प्रकल्प कार्यालयातून हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत.\nकाल बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथे बिऱ्हाड आंदोलन पोहोचताच आदिवासी विकास विभागाचे आयुक्त रामचंद्र कुलकर्णी, अव्वर सचिव डोके व कळवण आदिवासी विभागाचे प्रकल्पाधिकारी अमन मित्तल यांनी आंदोलकांची भेट घेतली. यावेळी आंदोलकांशी झालेल्या चर्चेत आयुक्त श्री. कुलकर्णी म्हणाले, रोजंदारी वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचाऱ्यांना शासनसेवेत कायम समाविष्ट करून घेण्याबाबतचा मंत्री स्तरिय प्रस्ताव आदिवासी विकास प्रकल्प व प्रशासनाच्या काही चुकांमुळे रद्द झाला. आंदोलकांच्या मागण्या रास्त असून, त्यांच्याविषयी आम्हाला सहानुभूती आहे. आता या सर्व प्रक्रियेसाठी प्रशासनास वेळ द्यावा व हे आंदोलन स्थगित करावे अशी विनंतीही आयुक्त श्री. कुलकर्णी यांनी यावेळी केली. मात्र आंदोलकांतर्फे न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहील व लवकरच नाशिक आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा पोहोचेल यात तिळमात्र शंका नाही, असा इशारा संघटनेचे राज्य अध्यक्ष रितेश ठाकूर यांनी दिला.\nआदिवासी विकास विभागातील रोजंदारी कर्मचाऱ्यांना गेल्या आठ महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. अनेक वेळा आंदोलने केली, आश्वासने मिळाली, मात्र पदरी काहीच पडले नाही. यातील अनेक कर्मचाऱ्यांची वयोमर्यादाही संपली आहे. त्यांना आता दुसरीकडे कुठेही नोकरी करता येणार नाही. एका तपापेक्षा अधिक काळ हा संघर्ष सुरु असून, सरकार मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. आदिवासी लोकप्रतिनिधी बोलण्यास तयार नाहीत, अशी खंतही काही आंदोलकांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. आंदोलनातील महिलांच्या पायाला जखमा झाल्या असून, अनेकांची प्रकृती खराब झाल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले.\nदुपारी वीरगावजवळील हॉटेल तकदीरच्या परिसरात सर्व आंदोलकांनी स्वत: स्वयंपाक तयार करून एकत्रित जेवण घेतले. बागलाण तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय देसले, रमाकांत भामरे, आबा शिंदे, सचिन शेवाळे, डी. बी. सोनवणे, बी. डी. पाटील, वाय. के. खैरनार, गिरीश भामरे, ए. टी. सावकार, डी. बी. खरे, अरुण गरुड आदींनी शहरात सायंकाळी आंदोलकांचे स्वागत केले.\nआंदोलनात राज्याचे उपाध्यक्ष हेमंत पावरा, सचिव कमलाकर पाटील, भगतसिंग पाडवी, ए. एस. वाडीले, एच. एल. बिरारीस, व्ही. ए. शेंडे, एम. ए. ठाकूर, व्ही. एस. वसावे, ए. जे. सूर्यवंशी, एम. एस. मावसकर, ए. आर. लक्षणे, के. एस. चल्लावार, एम. वाय. पाटील, जि. व्ही. मिस्तरी, एस.के. देवरे, आर. जे. ठाकरे, आर. जि. पावरा, बी. एल. सपकाळे, पी. व्ही. बागुल, एस. बी. जाधव, संतोष बोडेकर, ममता ठाकूर, रमण ठाकरे, रघुनाथ पवार, सचिन वाघ आदींसह हजारो रोजंदारी, तासिका, मानधन वर्ग 3 व 4 चे हजारो कर्मचारी सहभागी झाले आहेत.\nगेल्या सहा दिवसांपासून भर उन्हात आपल्या प्रलंबित मागण्या पदरात पाडून आरपारची लढाई करण्यासाठी रोजंदारी कर्मचाऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा निघाला आहे. अक्कलकुवा ते नाशिक पायी चालत ते सरकारला जाब विचारणार आहेत. सरकारने अनेक वेळा लेखी आश्वासने दिली. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिल्यावरही आदिवासी विकास विभाग आपल्यावर अन्याय करीत असल्याचा भावना या आंदोलकांनी व्यक्त केल्या आहेत.\nप्रलंबित मागण्याकरीता संघटनेतर्फे गेल्या तीन वर्षात चर्चा, आंदोलन करूनही शासनाकडून ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. गेल्या वर्षी रोजंदारी कर्मचाऱ्यांनी भर पावसामध्ये शासनाचे लक्ष्य वेधण्यासाठी सोग्रस फाटा ते नाशिक पदयात्रा काढून आयुक्तालयावर आंदोलन करण्यासाठी नाशिक शहराच्या हद्दीत प्रवेश करताच शासनाकडून त्यांना आडगाव येथे अडविले होते. आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी वाडा येथे चर्चेसाठी बोलवित मुख्यमंत्री फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी वेळ घेवून विषय मार्गी लावण्याचे आश्‍वासन देत आंदोलन स्थगित केले होते. मात्र त्या घटनेनंतरही संघटनेच्या मागण्यांबाबत कुठलीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.\n- रितेश ठाकूर, महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग 3 व 4 कर्मचारी संघर्ष संघटना\nमानवाड परिसरात पिकांसाठी, पोटासाठी ‘रात्रीस खेळ चाले’\nकोल्हापूर - हत्ती शेतीचे नुकसान करतो हे खरे आहे. पण जेवढे नुकसान झाले तेवढी नुकसानभरपाई मिळते, यावर शेतकऱ्यांचा विश्‍वास नाही, अशी परिस्थिती आहे....\nचौदा महिने झाले तरी मनरोगाचे वेतन न मिळाल्याने कामागार संतप्त\nमंगळवेढा - महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुराचे हजेरीपत्रक भरणाऱ्या तालुक्यातील रोजगारसेवकांचे मानधन तब्बल चौदा महिने झाले...\nशिवशाही विरुद्ध लाल परी\nकोल्हापूर - आरामदायी व आलिशान प्रवासासाठी एसटी महामंडळाने खासगी कंपनीच्या मदतीने शिवशाही गाड्या सुरू केल्या. त्यातून खासगी कंपनीकडून कंत्राटी...\nआर्थिक भरभराटीसाठी ‘सकाळ मनी’ची साथ\nप्रत्येकाच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ‘सकाळ मनी’च्या उपक्रमाची राज्यभर...\nमी म्हणजे पाला - पाचोळा नव्हे - प्रा. डॉ. एन. डी. पाटील\nकोल्हापूर - इचलकरंजीसाठी प्यायलाही पाणी देणार नाही, असा माझा पवित्रा असल्याचे सांगून कोणी तरी माझी बदनामी करीत आहे. गेली ७० ते ७५ वर्षे सामाजिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A8%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-05-28T03:37:24Z", "digest": "sha1:AFEYEGGGXBP3FPFLL7NRXUYZTHSWF6CT", "length": 4313, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १६२३ मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १६२३ मधील जन्म\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. १६२३ मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०८:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2016/09/blog-post_7.html?showComment=1473315640349", "date_download": "2018-05-28T03:04:44Z", "digest": "sha1:CT45LWNSUBLWEIH5S2XGSS3OJU2OSLLA", "length": 16608, "nlines": 286, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: आयता (आणि सुशिक्षित) बाप्पा", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nआयता (आणि सुशिक्षित) बाप्पा\nपुण्यात दर वर्षी पर्यावरण पूरक बाप्पा बनवण्याच्या ढिगाने कार्यशाळा होतात, पण आजवर मला त्यातल्या एकाही ठिकाणी जायची बुद्धी झालेली नाही. माकडाच्या घरासारखं दर वर्षी घाईघाईने बाप्पा बनवतांना मी ठरवते, की पुढच्या वर्षी नक्की कार्यशाळेला जायचं, तंत्र शिकून घ्यायचं, आणि बाप्पाबरोबरच या विचाराचंही विसर्जन होतं. या वर्षी चक्क आमच्या सोसायटीमध्येच कार्यशाळा होती, पण मला यंदाही न जायला सबब होतीच. (अगदी खरं सांगायचं तर मला तितकं मनापासून जावंसंच वाटत नाहीये अशा कार्यशाळेत. मूर्ती बनवण्याचं तंत्र मला माहित नाही, कुणाला कधी बनवतांना पाहिलेलंही नाही. पण आपण जमेल तसा, बनवला – मोडला – परत बनवला असा चुकत माकत बनवलेला बाप्पाच जास्त आवडतोय. दर वेळी मी नव्या चुका करते आणि त्यातून आपण काहीतरी शिकतोय असा समज करून घेते. :) हा उगाचच अडमुठेपणा (आणि त्याहूनही शिकायचा कंटाळा) आहे, हे समजतंय. आपलं अडाणीपणा ग्लोरीफाय करणं चाललंय, हे कळतंय पण तरीही), पण माऊची आजी जायला उत्सुक होती, वेळ, जागा पण तिच्या सोयीची होती. त्यामुळे तिचं नाव नोंदवलं, आणि या वर्षी आपण आजीने बनवलेला आयता बाप्पा बसवू या असं ठरवलं\nआजी कार्यशाळेला गेल्यामुळे बर्‍याच नव्या गोष्टी कळल्या: त्यांनी माती चाळून घेतली, जी मी नेहेमी घेत नाही. शिवाय, माती नेमकी किती घट्ट भिजवायची हे बघायला मिळालं. (पुरीच्या कणकेसारखी घट्ट) अजून एक युक्ती म्हणजे हात, डोकं जोडतांना मधे टूथपिक किंवा छोटी काडी घातली म्हणजे ते जास्त पक्कं बसतं. नाही तर हात, डोकं करतांना मला नेहेमी टेन्शन असायचं तुटायला नको म्हणून. खेरीज, बाप्पाची बैठक करतांना पाय आणि धड कसं जोडायचं हा मला नेहेमी पडणारा प्रश्न. बाप्पाच्या गळ्यात रुळणारा मोठा हार, शेला, उपरणं असं करून मी पोट बर्‍यापैकी झाकून टाकते, म्हणजे तिथलं कन्फ्यूजन बघणार्‍याला कळत नाही. ;) कार्यशाळेच्या पध्दतीत ते आधी नुसते पाय करून घेतात, मग त्यावर एक उभा दंडागोल ठेवतात. नंतर पोट मोठं करण्यासाठी (लंबोदर) अजून एक युक्ती म्हणजे हात, डोकं जोडतांना मधे टूथपिक किंवा छोटी काडी घातली म्हणजे ते जास्त पक्कं बसतं. नाही तर हात, डोकं करतांना मला नेहेमी टेन्शन असायचं तुटायला नको म्हणून. खेरीज, बाप्पाची बैठक करतांना पाय आणि धड कसं जोडायचं हा मला नेहेमी पडणारा प्रश्न. बाप्पाच्या गळ्यात रुळणारा मोठा हार, शेला, उपरणं असं करून मी पोट बर्‍यापैकी झाकून टाकते, म्हणजे तिथलं कन्फ्यूजन बघणार्‍याला कळत नाही. ;) कार्यशाळेच्या पध्दतीत ते आधी नुसते पाय करून घेतात, मग त्यावर एक उभा दंडागोल ठेवतात. नंतर पोट मोठं करण्यासाठी (लंबोदर) त्याला वरून अजून थर लावतात. हे जास्त सोपं आहे. मी बाप्पा बनवतांना टूथपिक वगळाता काहीही हत्यार वापरत नव्हते. साध्यासाध्या हत्यारांनी मूर्तीमधली सफाई कितीतरी वाढते. मूर्ती पूर्ण वाळेपर्यंत (साधारण ३ दिवस लागतात) रोज गार्डन स्प्रेयरने तिच्यावर पाणी मारायचं म्हणजे तडे जात नाहीत. (गार्डन स्प्रेयर नसेल तर रंगाच्या ब्रशने.)मूर्ती सावलीतच सुकवायची.\nरंगकामाच्या दिवशी मात्र आजी तिथे शिकायला गेली नव्हती. कारण मला विसर्जनानंतर मूर्ती विरघळल्यावर हीच माती पुढच्या वर्षी परत वापरायची होती, आणि तिथे ते नेहेमीचे रंग वापरणार होते. हे रंग पर्यावरणपूरक नाहीत. त्यांचा (विशेषतः सोनेरी रंगाचा) पाण्यावर तवंग येतो, माती परत वापरता येत नाही मग. आजीने मग पोस्टर कलर वापरून बाप्पा घरीच रंगवला.\nबोनस म्हणजे आजीचं पाहून माऊच्या कलाकार ताईला पण स्फूर्ती झाली. तिने पण आजीच्या मार्गदर्शनाखाली एक छोटा बाप्पा बनवला. त्यामुळे आमच्याकडे या वर्षी दोन दोन मस्त आयते आणि शिकलेले बाप्पा आले\nबाप्पाच्या सजावटीसाठी फुलांची प्रभावळपण आजीने बनवली आहे. हिरव्या रंगासाठी करवंट्यांमध्ये गहू पेरले होते, पणत्यांमध्ये अळीवपण पेरले होते. नेमक्या किती दिवसात गहू येतील याची खात्री नव्हती, आणि अळीव किती दिवस चांगले दिसतील याची. पाच दिवसांमध्ये गव्हाचे अंकूर मस्त दिसायला लागले, ते सजावटीसाठी वापरले. अळीवाला पणत्यांमध्ये जागा थोडी कमी पडली. शिवाय पाच दिवसात ते जास्त मोठे झाले, वेडेवाकडे वाढले. त्यामुळे ते वापरले नाहीत. हे फायनल बाप्पा:\n पुढच्या वर्षी मला हे सगळं अजून नीट शिकून घेण्याची बुद्धी द्या\nकाल ही पोस्ट टाकली, पण मन भरलं नव्हतं. या वर्षी बाप्पाला नीट, पोटभर भेटायला मिळालंच नव्हतं अजून. आणि फोटो पण सगळे घाईघाईत काढले होते. त्यामुळे समाधान वाटत नव्हतं. काल दुपारी संधी मिळाली. बाप्पा आणि मी निवांत भेटलो, गप्पा मारल्या, थोडे फोटो पण काढले. मग जरा बरं वाटलं. कालचे फोटो इथे आहेत :\nLabels: नस्त्या उठाठेवी, प्रासंगिक\nबाप्पा बघितले तर होते, पण त्यामागील व त्यामधील खाचाखोचा समजल्याने अजूनच गम्मत वाटली .\nकाका, आपण बाप्पा बनवण्यात हीच सगळ्यात मोठी गंमत असते असं मला वाटतं ... कधी अचानक एखादी गोष्ट सुचते आणि आवडून जाते, काहीतरी जमतच नसतं, उत्साह - आत्मविश्वास - शंका - निराशा - नवंसुचणं - हेजमणारचनाहीयेकशालायाफंदातपडलोम्हणूनवैतागणं - झालेल्याचंसमाधान / नजमल्याचीचुटपूट अशा मूर्ती तयार होऊन बाप्पा बसवण्याच्या आधीच आपल्या त्याच्याशी आणि स्वतःशीही एवढ्या गप्पा झालेल्या असतात\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nआयता (आणि सुशिक्षित) बाप्पा\nमलाही केंव्हा कळले नाही :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://punenewsexpress.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8D/", "date_download": "2018-05-28T03:15:20Z", "digest": "sha1:WUOXEOI7J24JKCCFAONW6CQQMRLKE3CP", "length": 9530, "nlines": 118, "source_domain": "punenewsexpress.com", "title": "वारली चित्रकार जिव्या म्हसे यांचे निधन - Pune News Express | Pimpri Chinchwad News Portal", "raw_content": "\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nनाशिक पोलिसांकडून ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश\n…तर २ ऑक्टोबपासून पुन्हा आंदोलन: अण्णा\nयेत्या तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल\nमुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड, भेदचा अर्थ सांगावा: उद्धव ठाकरे\nअंबरनाथच्या फरीदाला परदेशात पाठवणाऱ्या ‘त्या’ एजंटला अटक\nHome breaking-news वारली चित्रकार जिव्या म्हसे यांचे निधन\nवारली चित्रकार जिव्या म्हसे यांचे निधन\nपालघर : वारली चित्र कलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविणारे,पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आलेले देशातील पहिले आदिवासी चित्रकार जिव्या सोमा म्हसे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी आज सकाळी निधन झाले. पालघर या आदिवासी बहुल जिल्ह्यातील गंजाड गावात राहणारे जिव्या सोमा म्हसे यांचा जन्म १९३३ साली झाला असून आज सकाळी त्याच्या राहत्या घरी झोपेत वृद्धापकाळाने निधन झाले.\nरशिया, इटली, जर्मनी, जपान, चीन, इंग्लंड, बेल्जियम अशा अनेक देशांनी म्हसे यांना आपली कलाकुसर दाखविण्यासाठी निमंत्रित केले. बेल्जियमच्या राणीने म्हसे यांना १७ लाख रुपयांची बक्षिसी दिली. जपानच्या मिथिला म्युझियमचे डायरेक्टर होसेगवा यांच्या हस्ते गौरव झाला. परदेशात असंख्य मानसन्मान मिळत असताना भारत सरकारने मात्र त्यांची भलतीच उपेक्षा केली आहे. १९७६ साली तत्कालीन राष्ट्रपती फक्रूद्दिन अली यांनी म्हसे यांना साडे तीन एकरची जमीन पुरस्कार स्वरुपात देण्याची घोषणा केली.\nकर्नाटक विधानसभा निवडणूक : मुंबईत भाजपची सेलिब्रेशनची जय्यत तयारी\nराज्यात इंजिनियरिंगच्या 40 टक्के जागा रिक्त\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\nव्हिडीओमध्ये काही आक्षेपार्ह आढळल्यास कारवाईस तयार- मुख्यमंत्री\n‘ते’ लोक कधीही लोकशाहीची पूजा करत नाहीत-मोदींचा कॉंग्रेसवर हल्लाबोल\n…तर आगामी निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो – महंत नृत्य गोपाल दास\nहनुमान हा जगातील पहिला आदिवासी: भाजप आमदार\nपिंपरी-चिंचवडमध्ये भाजप पारदर्शी आहे का\nपहिले ‘सिझेरियन’ झालेल्या महिलेची पिंपरी-चिंचवडमध्ये नैसर्गिक प्रसुती\nशाळेची जागा पोलीस स्टेशनला देण्यास नगरसेवक साने यांचा विरोध\nनिगडी येथे 11 फेब्रुवारीला रनेथॉन ऑफ होप 2018 अर्ध मॅरेथॉन स्पर्धा\nमार्केट यार्डात आंबा महोत्सव\nकोकणी माणसाला एखादी गोष्ट पटली नाही तर तो कोणाच ऐकत नाही -शरद पवार\npunenewsexpress.in हे पुणे आणि पिंपरी- चिंचवडमधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. स्थानिक बातम्यांसह राज्य, देश-विदेश, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील ठळक घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा संकल्प आहे. प्रसारमाध्यमांच्या स्पर्धेत निर्भिड पत्रकारिता कायम ठेवणे, हाच आमचा ध्यास आहे.\nपुणे न्यूज एक्सप्रेस, पुणे.\nएक्सप्रेस मीडिया इंटरप्राईजेस, कमल रेसिडेन्सी, खंडोबा मंदिराजवळ, सुखसागरनगर, कात्रज, पुणे-४६.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/former-india-u-19-captain-vijay-zol-is-now-engaged/", "date_download": "2018-05-28T03:03:44Z", "digest": "sha1:WL3JZXMN2DVPLVQOG4JBLOMYUM2O2EZL", "length": 4401, "nlines": 78, "source_domain": "mahasports.co.in", "title": "भारताचा अंडर - १९ चा माजी कर्णधार विजय झोल लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत - Maha Sports", "raw_content": "\nभारताचा अंडर – १९ चा माजी कर्णधार विजय झोल लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत\nभारताचा अंडर – १९ चा माजी कर्णधार विजय झोल लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत\nसध्या सुरु असलेल्या लग्नाच्या लगबगीत आणखी एका क्रिकेटरने नंबर लावला. तो दुसरा तिसरा कोणी नसून महाराष्टरचा दाखूरा फलंदाज आणि भारताचा अंडर १९ चा माजी कर्णधार विजय झोल आहे.\nझहीर खान ने नुकतेच आपल्या साखरपुड्याचे फोटो त्याच्या ट्विटर अनिफेसबूक वरून शेर केले. तसेच विजय ने देखील आपल्या इंस्टाग्राम वरून आपले लग्न झाले असे आपल्या चाहत्यांना कळवले, हा समारंभ शुक्रवारी पार पडला.\nविजयने २०१४ साली भारताचे कर्णधारपद अंडर -१९ च्या विश्वचषकात भूषवले होते. भारताने उप-उपांत्य फेरी गाठली होती. २०१२ साली तो रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु कडून खेळला होता.\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nजेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप…\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-bhosari-news-illegal-construction-bogus-notice-103033", "date_download": "2018-05-28T03:26:42Z", "digest": "sha1:CCQ2U6BWMU4ZTSP4AXENRQZWDXLMQXM7", "length": 15470, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news bhosari news illegal construction bogus notice अनधिकृत बांधकामधारकांना बोगस नोटिसा | eSakal", "raw_content": "\nअनधिकृत बांधकामधारकांना बोगस नोटिसा\nगुरुवार, 15 मार्च 2018\nभोसरी - भोसरी, दिघीतील अनधिकृत बांधकामधारकांना बोगस नोटिसा पाठवून पैसे उकळण्याचा धंदा तेजीत आहे. अनधिकृत बांधकामधारकांद्वारे कोठेही विचारपूस न करता घाबरून टोळक्‍यांना पैसे दिले जात आहेत. यामध्ये काही राजकीय नेत्यांचा हात असल्याची कुजबूजही नागरिकांत आहे. महापालिकेने या विषयी हात झटकले आहेत. अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांसह त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्यांवरही कारवाईची गरज आहे.\nभोसरी - भोसरी, दिघीतील अनधिकृत बांधकामधारकांना बोगस नोटिसा पाठवून पैसे उकळण्याचा धंदा तेजीत आहे. अनधिकृत बांधकामधारकांद्वारे कोठेही विचारपूस न करता घाबरून टोळक्‍यांना पैसे दिले जात आहेत. यामध्ये काही राजकीय नेत्यांचा हात असल्याची कुजबूजही नागरिकांत आहे. महापालिकेने या विषयी हात झटकले आहेत. अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांसह त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्यांवरही कारवाईची गरज आहे.\nदिघी, भोसरी परिसरात अनधिकृत बांधकामे जोरात सुरू आहेत. अशी बांधकामे करणारे काही स्थानिक राजकीय नेत्यांना भेटून बांधकामांना अभय मिळविण्यासाठीचा प्रयत्न करतात. काहींना राजकीय अभय मिळत असल्याने अनधिकृत बांधकामे जोरात होताना दिसतात. त्यांच्या मालकांना महापालिका कर्मचाऱ्यांमार्फत नोटिसा बजावून त्यांची स्वाक्षरी घेतात. स्वाक्षरीस नकार देणाऱ्यांच्या बांधकामांवर नोटिसा लावून छायाचित्रे घेतली जातात. पंचनामे केले जातात. त्याची नोंद ठेवली जाते. मात्र, काही जण अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना खोट्या नोटिसा बजावून पैसे उकळत आहेत. याबाबत महापालिकेतील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘पैसे घेण्याचा अधिकार महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना नाही. त्यामुळे पैसे उकळणारे आमचे कर्मचारी नाहीत.’\nदोन-तीन जणांच्या टोळक्‍याद्वारे सकाळी अनधिकृत बांधकाम गाठून बांधकाम पाडण्याची नोटीस भिंतीवर चिकटविली जाते.\nनोटीस चिकटविल्याचे छायाचित्र काढून झाल्यानंतर नोटीसही काढून टाकली जाते.\nमहापालिकेद्वारे बांधकाम पाडून टाकू, अशी धमकी अनधिकृत बांधकामधारकास दिली जाते.\nबांधकाम पडण्याच्या भीतीतून बांधकाम मालकाद्वारे पैसे दिले जातात.\nबांधकाम अनधिकृत असल्याने त्याचा मालक वाच्यता करण्याचे टाळतो.\nपैसे देऊन बांधकाम वाचविल्याचे क्षणिक समाधान मिळते.\nविनासायास पैसे मिळत असल्याने टोळक्‍यांच्या मनोधैर्यात वाढ.\nमहापालिकेद्वारे अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाचा आराखडा महापालिकेकडून मंजूर करून रीतसर बांधकामे करावीत. कोणी पैशांची मागणी करीत असल्यास नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधावा. योग्य कारवाई केली जाईल.\n- विकास डोळस, नगरसेवक\nअनधिकृत बांधकामावर दंड आकारण्यासाठी महापालिकेच्या संबंधित विभागाची रीतसर परवानगी घेऊन नोटीस बजावली जाते. दंडाची रक्कम चलनाद्वारे भरावी लागते. अनधिकृत बांधकामधारकांनी पावतीशिवाय कोणाला पैसे दिल्यास त्या बांधकामावरील कारवाई थांबविली जाते, असे होत नाही.\n- प्रशांत पाटील, कार्यकारी अभियंता\nमुळात नागरिकांनीच अनधिकृत बांधकामे करू नयेत. त्याचप्रमाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांद्वारे पैसे उकळले जात नाहीत. त्यामुळे नागरिकांनी कोणालाही पैसे देऊ नये व फसवणुकीला बळी पडू नये.\n- हिराबाई घुले, नगरसेविका\nचौदा महिने झाले तरी मनरोगाचे वेतन न मिळाल्याने कामागार संतप्त\nमंगळवेढा - महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या कामावरील मजुराचे हजेरीपत्रक भरणाऱ्या तालुक्यातील रोजगारसेवकांचे मानधन तब्बल चौदा महिने झाले...\nये इंडेक्‍स फंड्‌स क्‍या है भाई\nइंडेक्‍स फंडांतील गुंतवणूक म्हणजे पैसा कमावण्याचा उत्तम मार्ग, असे गुंतवणूकगुरू वॉरेन बफे सांगतात. आपल्यानंतर आपली सर्व संपत्ती वारसांनी इंडेक्‍स...\nआर्थिक भरभराटीसाठी ‘सकाळ मनी’ची साथ\nप्रत्येकाच्या गरजेनुरूप गुंतवणुकीचे नियोजन करून प्रत्यक्ष म्युच्युअल फंडात गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या ‘सकाळ मनी’च्या उपक्रमाची राज्यभर...\nमी म्हणजे पाला - पाचोळा नव्हे - प्रा. डॉ. एन. डी. पाटील\nकोल्हापूर - इचलकरंजीसाठी प्यायलाही पाणी देणार नाही, असा माझा पवित्रा असल्याचे सांगून कोणी तरी माझी बदनामी करीत आहे. गेली ७० ते ७५ वर्षे सामाजिक...\nपावसातही मेट्रोचे काम सुसाट\nपुणे - पावसाळा सुरू होणार असला तरी, मेट्रो प्रकल्पाच्या कामाच्या वेगात तो अडथळा आणू शकणार नाही, कारण त्यासाठीची तयारी महामेट्रोने पूर्ण केली आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-sabdasabdanta-sandeep-nulkar-1148", "date_download": "2018-05-28T03:13:53Z", "digest": "sha1:K7KKTDAHEGFRQR6IXPRZRDCCLZK6B3MC", "length": 10732, "nlines": 150, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Sabdasabdanta Sandeep Nulkar | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 8 मार्च 2018\nइंग्रजीमधील काही शब्द का कोण जाणे आपल्या इतके तोंडात बसलेले असतात आणि आपण ते इतके सर्रास वापरतो की कदाचित ते चुकीचे असू शकतात असा विचारदेखील आपल्या मनाला कधी चाटून जात नाही. असाच एक शब्द आपण या आठवड्यात पाहणार आहोत.\nक्रिकेटची कॉमेंट्री ऐकताना आपण सर्वांनीच Side screen हे शब्द ऐकलेले आहेत आणि मॅचबाबत चर्चा करताना हे शब्द वापरलेसुद्धा आहेत. Side screen म्हटले, की आपल्या डोळ्यासमोर उभे राहतो तो बॅट्‌समनच्या नजरेसमोर पण दूरवर असलेला एक पांढरा शुभ्र (किंवा आजकाल काळा) पडदा.\nपण मजेची गोष्ट अशी आहे की Side screen असा शब्दच मुळात इंग्रजी भाषेमध्ये नाही. ज्याला बरेच लोक Side screen म्हणतात, तो वास्तविक Sight screen असतो. बॉल Sight करण्यासाठी वापरला जातो, तो Sight screen.\nआहेत असेही काही शब्द\nशब्द ः Befuddle (verb) उच्चार ः बीफड्‌ल.\nशब्द ः Vitiate (verb) उच्चार ः विशिएट.\n... as we know it म्हणजे As is familiar or customary in the present, ज्या स्वरूपात आपल्याला सध्या माहीत आहे त्या स्वरूपात.\nआपण जो Bachelorette party हा शब्द वापरतो तो अमेरिकेमध्ये बोलल्या जाणाऱ्या इंग्रजीमधला आहे. त्याला ब्रिटनमध्ये बोलल्या जाणाऱ्या इंग्रजीमध्ये Hen night असे म्हणतात.\nCorrect हे क्रियापद आणि test या नामाचा एकत्र वापर केला जातो.\nअर्थ ः Correct a test म्हणजे चाचणी परीक्षेचे पेपर तपासणे.\nCause हे क्रियापद आणि grief या नामाचा एकत्र वापर केला जातो.\nअर्थ ः Cause grief म्हणजे\nशब्द एक, अर्थ दोन\n इंग्रजी ही तशी आपली भाषा नव्हे. त्यातून आपल्या मातृभाषेचा व...\n Few हा खरेतर एक सरळ, साधा, सोपा असा शब्द आहे. तुम्ही विचार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-cooking-biking-sahityalaxmi-deshpande-1036", "date_download": "2018-05-28T03:12:04Z", "digest": "sha1:GNVLX3PKEOGKPN2B4YLLFZ4SK3UJP5P7", "length": 9071, "nlines": 108, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Cooking-Biking Sahityalaxmi Deshpande | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 11 जानेवारी 2018\nशिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्‍न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्‍न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा’ हे सांगणारे हे नवीन सदर.\nघरापासून दूर, शिक्षण, नोकरी वा लग्नाच्या निमित्ताने आल्यावर सुरवातीचे काही दिवस खूप आनंदात जातात. हवे ते पदार्थ कोणी न टोकता बाहेर खायला मिळतात. पण, स्वातंत्र्याचा हा आनंद लवकरच ओसरू लागतो. घरी आईजवळ राहात असताना स्वयंपाकघरात न फिरकल्याबद्दल पश्‍चात्ताप होऊ लागतो. काहीतरी चमचमीत; परंतु घरचे खावेसे वाटू लागते. जरुरीपुरते सामान - कुकर, पॅन किंवा तवा, तांदूळ, कणीक - बिणीक आईने बरोबर दिलेले असते (जी घेताना आपण नाके मुरडलेली असतात); पण काय व कसे करायचे माहीत नसते. चपाती करायची भीती वाटते.. अशावेळी झटपट, फारसे कौशल्य न लागणारा पदार्थ आपण करू शकतो तो म्हणजे कणकेचे\nसाहित्य : एक वाटी कणीक (गव्हाचे पीठ), पाव चमचा मीठ, अर्धा चहाचा (लहान) चमचा तिखट, ४ चहाचे चमचे तेल, १ टेबल स्पून दही, पाव वाटीपेक्षा थोडे जास्त पाणी.\nकृती : कणकेत पाणी सोडून वरील सर्व पदार्थ मिसळून घ्यावे. मग थोडेथोडे वाटीतले पाणी टाकत सैलसर गोळा करून घ्यावा. तव्यावर किंवा पॅनवर २ चमचे तेल पसरावे. हाताला थोडे तेल अथवा पाणी लावून तो गोळा तव्यावर थापावा किंवा दुधाच्या पिशवीवर थापून घ्यावा. साधारणपणे आठ ते नऊ इंच व्यासाचे थालीपीठ थापावे व त्यात बोटाने पाच छिद्रे करावीत. एक चमचा तेल घेऊन त्या छिद्रांमधे सोडावे. हा तवा गॅसवर ठेवून गॅस मीडियम आचेवर ठेवावा. थालीपीठ झाकले जाईल अशी झाकणी ठेवावी. २-४ मिनिटांत झाकणावरची वाफ तव्यावर पडून चुर्र चुर्र आवाज येऊ लागला, की झाकण काढावे. सराट्याने थालीपीठ उचलून पाहावे व बदामीसर, लालसर झाले असल्यास तव्यावर उलटावे. पुन्हा कडेने २ चमचे तेल सोडावे. मंद आचेवर दुसऱ्याही बाजूने शेकावे.\nटीप : वरील साहित्यात एक खमंग, खुसखुशीत चविष्ट थालीपीठ तयार होईल. ते लोणी, दही, दह्याचा गोडसर रायता किंवा कुठल्याही गोड लोणच्याबरोबर किंवा नुसतेही अप्रतिम लागते. तिखट किंवा मीठ आपल्या चवीनुसार कमी जास्त करायला हरकत नाही.\nअरेंज्ड मॅरेजमध्ये पहिली भेट फक्त मुला मुलीने बाहेर घ्यावी, की आई वडिलांबरोबर/...\nएकदा प्राथमिक साधं वरण छान बनवता आलं, की मग पुढचा प्रवास खूप आनंददायी असतो. प्रयोग...\nपूर्वजन्मीची पुण्याई असेल म्हणून मी अरुण दातेंचा मुलगा म्हणून जन्माला आलो. फार लहान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2012_12_01_archive.html", "date_download": "2018-05-28T03:08:56Z", "digest": "sha1:RVP76L7RRUHIHFYP35EERJX7XG53Z7CT", "length": 13483, "nlines": 278, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: December 2012", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nझिम्मा : विजया मेहता\nनाट्यक्षेत्राशी, अभिनयाशी माझा दूरान्वयेही संबंध नाही. अगदी शाळेतल्या नाटकात भाग घेण्याचा अनुभवसुद्धा गाठीशी नाही ... मुळात आमच्या शाळेत गॅदरिंग आणि नाटक हे प्रकारच नव्हते पडद्याच्या दुसर्‍या बाजूने नाटकाकडे बघण्याचा अनुभवही जेमतेमच. त्यामुळे या पुस्तकाची बहुधा मी ढ मधली ढ वाचक असेन. तरीही, इतक्या मंद वाचकाला खिळवून ठेवणारं विजयाबाई लिहितात. त्यांची गोष्ट वाचतांना त्यांच्या चष्म्यातून आपल्याला मराठी (आणि काही अंशी भारतीय आणि जागतिक रंगभूमीचीसुद्धा) सहा दशकांची वाटचाल बघायला मिळते.\nबाईंच्या कहाणीतली मला सगळ्यात भावलेली गोष्ट म्हणजे इतकी वर्षं एका क्षेत्रात वावरूनसुद्धा त्यांच्यामध्ये साचलेपणा नाही, बनचुकेपणा नाही. बर्‍याच वेळा असं दिसतं, की तुम्ही एखाद्या क्षेत्रातले तज्ञ म्हणून प्रसिद्ध होता, लोक तुमच्याकडे शिकायला येतात, आणि तुमचं पुढे शिकणं राहूनच जातं. इतक्या कार्यशाळा घेऊन, इतक्या लोकांना तयार करूनही बाईंच्या शिकण्यात खंड पडलेला नाही, नवं शिकण्याची, वेगळं काही करून बघण्याची आच कमी झालेली नाही. कलाकार म्हणून त्या पुस्तकाच्या अखेरपर्यंत तेवढ्याच जिवंत वाटातात.\nया पुस्तकात मला फार जवळचं वाटणारं म्हणजे कार्यक्षेत्रातला बदल. बारा वर्षं जीव ओतून रंगायनची चळवळ उभी केल्यानंतर त्यांना त्यापेक्षा वेगळं काही करावंसं वाटतं, आणि आपल्या ‘प्रायोगिक’ प्रतिमेचं कुठलंही गाठोडं सोबत न घेता त्या लोकमान्य रंगभूमीवर काम करून बघतात. ब्रेश्तचं जर्मन नाटक मराठीमधून लोकनाट्याच्या अंगाने उभं करून त्याचे जर्मनीमध्ये यशस्वी प्रयोग करणं, मुद्राराक्षस, हयवदन, नागमंडल ही नाटकं जर्मन कलाकारांबरोबर जर्मन भाषेत बसवणं असं सांस्कृतिक देवाणघेवाणीचं अवघड आव्हान स्वीकारतात, टेलिफिल्म, दूरदर्शन मालिका बनवून बघतात आणि एनएसडीची धुरा असेल किंवा एनसीपीएचं संचालकत्व असेल, या भूमिकाही स्वीकारतात. आपल्याला सद्ध्याच्या कामात तोचतोचपणा जाणवतोय, नवं काही करायला हवंय हे समजून, आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडून असं नवं नवं करून बघण्याची ‘रिस्क’ आयुष्यभर घेऊ शकणारी माणसं थोडी असतात. ती भूतकाळाचं ओझं बाळगत नाहीत, आणि मनाने कधी म्हातारी होत नाहीत.\nया वृत्तीचाच दुसरा भाग म्हणजे जे करायचं ते मनापासून, जीव ओतून. पाट्या टाकायच्या नाहीत. टाळ्या मिळत असल्या तरीही आपल्याला खोटी वाटणारी भूमिका करायची नाही. असं म्हणणारं कुणी भेटलं म्हणजे मधूनच डळमळीत होणर्‍या आपल्या विचाराला पुन्हा बळ येतं.\nनाटक हे टीमवर्क आहे. सगळ्या टीमच्या तारा जुळल्या तरच सुस्वर ऑर्केस्ट्रा उभा राहील. बाकीच्या नटांना खाऊन टाकणारा ‘सोलो’ अभिनय करायचा नाही. वेळेची शिस्त, तालमींमधली मेहनत यात चालढकल नाही. आपल्या भूमिकेचं बेअरिंग नटाला सापडणं हे सगळ्यात महत्त्वाचं. रंगमंचावरचा अभिनय प्रेक्षकाला बेगडी वाटता कामा नये, सहज वाटला पाहिजे. अर्थात ही ‘सहजता’ येण्यासाठी प्रचंड मेहनत लागते. अभिनयातलं ओ का ठो समजलं नाही, तरी बाईंना काय म्हणायचंय ते अगदी नीट समजतंय असं वाटतं या बाबत.\nएका मनस्वी बाईची मस्त गोष्ट. अगदी ओघवत्या शब्दात, गप्पा माराव्यात त्या सहजतेने मांडलेली. जरूर, जरूर वाचा.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\nझिम्मा : विजया मेहता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2011_01_01_archive.html", "date_download": "2018-05-28T03:09:57Z", "digest": "sha1:ZGZJYQVSVGAA55OCZJGSH5VZCLAAJ4NI", "length": 9539, "nlines": 275, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: January 2011", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nएकटीनेच सुट्टी घेतली आहेस\nअरेरे ... नवर्‍याला सुट्टी नाही मिळाली का बिच्चारी ... बोअर होशील ना आता एकटी फिरताना\nसुट्टीवर जाताना असं काय काय एवढं ऐकलं, की मलाच शंका यायला लागली आपण काय करतोय या विषयी. शेवटी आईला म्हटलं: \"तुला सुद्धा वाटतंय का ग मी एकटी बोअर होईन म्हणून\n\"अगं स्वतःशीच गप्पा मारायच्यात म्हणून जाते आहेस ना मग बोअर कशी होशील मग बोअर कशी होशील\" या तिच्या दिलाश्याने जागी झाले मी. दुसर्‍या कुणाची सोबत असली नसली तरी आपल्याला शेवटी एकटीनेच शोधायचंय ना स्वतःला\" या तिच्या दिलाश्याने जागी झाले मी. दुसर्‍या कुणाची सोबत असली नसली तरी आपल्याला शेवटी एकटीनेच शोधायचंय ना स्वतःला मग आपलीच कंपनी काही काळ एन्जॉय करावी. स्वतःशीच निवांत गप्पा माराव्यात यासारखं सुख नाही. जरा चौकटीबाहेर जाऊन आपल्या आयुष्याची चौकट निरखावी असं वाटतंय ना मग आपलीच कंपनी काही काळ एन्जॉय करावी. स्वतःशीच निवांत गप्पा माराव्यात यासारखं सुख नाही. जरा चौकटीबाहेर जाऊन आपल्या आयुष्याची चौकट निरखावी असं वाटतंय ना मग आपल्या जवळच्या सगळ्यांकडेच थोडे दिवस लांबून बघायला हवंय. त्यांच्या सोबतच राहिले तर नीट दिसणार नाही हे सगळं.\nआता हा फोटो एकाकी वाटातोय का तुम्हाला समोर सुंदर समुद्र पसरलाय. मागे स्वच्छ वाळूचा किनारा. वर आकाशात सुरेख चित्रकारी केली आहे. नजर जाईल तिथवर समुद्र, वाळू आणि आकाशातलं सोनं. नकोशी गर्दी करणारं फ्रेममध्ये काहीच नाही. कळेल न कळेल अशी आपली ओल्या वाळूतली प्रतिमाही आहेच सोबतीला. शिवाय फ्रेमबाहेर राहून फोटो घेणाराही जवळ कुठेतरी आहेच की ... बस्स - अजून काय हवं असतं माणसाला आयुष्यात\nफोटो आळश्यांच्या राजाने काढलाय. इतका सुंदर समुद्र आणि किनारा समोर असताना पाण्यात शिरायचं सोडून फोटो काढायचं पाप मी करणार नाही ;)\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/happy-birthday-yuvraj-singh/", "date_download": "2018-05-28T03:04:06Z", "digest": "sha1:UGFLDHTDBESSSK2IICIXB3GS4HXOROZ6", "length": 14612, "nlines": 104, "source_domain": "mahasports.co.in", "title": "हॅपी बर्थडे युवी... ! - Maha Sports", "raw_content": "\nभारताचा फायटर क्रिकेटपटू युवराज सिंगचा आज वाढदिवस. युवराज हा मोठ्या टूर्नामेंटचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याचा १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघातून सुरु झालेला त्याचा प्रवास कॅन्सरसारख्या आजारातून बाहेर पडून पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करत अजून सुरु आहे. या लढवय्या क्रिकेटपटूंच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या या प्रवासाचा घेतलेला आढावा.\n१९ वर्षांखालील विश्वचषक: २००० साली श्रीलंकेत झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघात युवराजने महत्वाची कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला या स्पर्धेचा मालिकावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.\nया विश्वचषकात भारताचा अंतिम सामना श्रीलंका संघाशी २८ जानेवारीला झाला होता. या सामन्यात भारताने ६ विकेट्सने विजय मिळवला होता. युवराजने या विश्वचषकात १०३ च्या स्ट्राईक रेटने ८ सामन्यात २०३ धावा केल्या होत्या, तसेच १२ बळी घेतले होते.\nचॅम्पिअन्स ट्रॉफी २०००: मोठ्या स्पर्धेचा खेळाडू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या युवीचे भारतीय वरिष्ठ संघात पदार्पणपण चॅम्पिअन्स ट्रॉफी या मोठ्या स्पर्धेतून झाले.\nपदार्पणाच्याच या स्पर्धेत खेळताना त्याने ऑस्ट्रेलिया सारख्या मातब्बर संघाविरुद्ध खेळताना ८० चेंडूत ८४ धावा केल्या. त्यावेळी ऑस्ट्रेलिया संघात मॅकग्राथ, ब्रेट ली आणि जेसन गिलेस्पी यांसारखे दिग्गज गोलंदाज होते. यांच्या विरुद्ध खेळताना त्याने हि आक्रमक खेळी केली होती. त्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला होता.\nया स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. परंतु अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाविरुद्ध खेळताना ४ विकेट्सने पराभव स्वीकारला होता.\n२००३ विश्वचषक: या २००३ च्या विश्वचषकात भारतीय संघाने उत्तम कामगिरी केली होती. युवराजसाठी देखील हा विश्वचषक चांगला गेला होता. त्याने पाकिस्तानविरुद्ध नाबाद ५० धावा केल्या होत्या तसेच, नामिबियाविरुद्ध खेळताना ४.३ षटकातच ६ धावा देत ४ बळी मिळवले होते. मात्र भारताला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध १२५ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.\n२००७ टी २० विश्वचषक: हा विश्वचषक भारतीय चाहते कधीही विसरू शकणार नाहीत आणि त्यात युवीने इंग्लंड विरुद्ध मारलेले ६ षटकार तर आजही सर्वांच्या लक्षात आहेत. याच विश्वचषकात त्याने दोन मोठे विक्रम केले होते.\nइंग्लंड विरुद्ध खेळताना त्याने स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर मैदानाच्या सर्व दिशांमध्ये ६ षटकार मारले होते आणि १२ चेंडूंतच आपले अर्धशतक पूर्ण केले होते. टी २० प्रकारात सर्वात जलद अर्धशतक करण्याचा हा विक्रम आहे.\nऑस्ट्रेलिया विरुद्ध उपांत्य सामन्यात खेळताना त्याने आक्रमक फलंदाजी करताना फक्त ३० चेंडूत ७० धावा केल्या होत्या. भारतीय संघाने पाकिस्तानचा अंतिम सामन्यात पराभव करत पहिला टी २० विश्वचषक जिंकला होता.\n२०११ विश्वचषक: भारतात झालेल्या या २०११ विश्वचषक विजयाचा शिल्पकार ठरलेला युवराजने या स्पर्धेत आपल्या उत्कृष्ट कामगिरीने सर्वांची मने जिंकली होती.\n२८ वर्षांनंतर पुन्हा एकदा विश्वचषक जिंकण्यात युवराजचा वाट मोठा होता. याच विश्वचषकात त्याच्या कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराची सुरुवात झाली होती. त्याने या विश्वचषकात ४ वेळा सामनावीराचा पुरस्कार मिळवला होता.\nया विश्वचषकात युवराजने ९०.५० च्या सरासरीने एक शतक आणि चार अर्धशतकांसह ९ सामन्यात ३६२ धावा केल्या होत्या आणि १५ बळी घेतले होते. या त्याच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर त्याने मालिकावीर पुरस्कारही मिळवला होता.\n२०१४ टी २० विश्वचषक: कॅन्सर सारख्या आजारातून बरा होऊन पुन्हा एकदा त्याने क्रिकेटमध्ये पुनरागमन केले होते. त्यामुळे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील दुसऱ्या इंनिंगमध्ये २०१४ चा विश्वचषक महत्वाचा ठरला.\nया विश्वचषकात भारतीय संघाने अंतिम सामन्यात धडक मारली होती. परंतु त्यांना श्रीलंका विरुद्ध ६ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला होता. या विश्वचषकात युवीने त्याचा आवडता प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाविरुद्ध ६० धावांची अर्धशतकी खेळी केली होती.\n२०१७ चॅम्पिअन्स ट्रॉफी: ही चॅम्पिअन्स ट्रॉफी मात्र युवराजला काही खास ठरली नाही. युवराज भारताकडून ही शेवटची स्पर्धा खेळला आहे. त्याने या स्पर्धेत साखळी फेरीत पाकिस्तान विरुद्ध ५३ धावांची खेळी केली होती. या व्यतिरिक्त त्याला जास्त काही करता आले नव्हते.\nया चॅम्पिअन्स ट्रॉफीत अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानविरुद्ध १८० धावांनी मोठा पराभव स्वीकारावा लागला होता.\nइंग्लड विरुद्ध वनडेत सर्वोच्च खेळी: भारतीय संघात सतत ये जा करणाऱ्या युवराजला १९ जानेवारी २०१७ हा दिवस महत्वाचा ठरला. त्याने इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेत दुसऱ्या सामन्यात १५० धावांची खेळी केली. ही त्याची वनडे कारकिर्दीतील सर्वोच्च खेळी ठरली.\n२०१६ आयपीएल: युवराजला २०१६ चे आयपीएल महत्वाचे ठरले. २०१६ या वर्षीचे आयपीएलचे विजेता संघ ठरलेल्या सनरायझर्स हैद्राबाद संघात युवराजचा समावेश होता. त्यामुळे हे ऑपीएल वर्ष त्याच्यासाठी खास ठरले होते.\nपदार्पण-१६ ऑक्टोबर २००३ न्यूझीलंड विरुद्ध\n४० सामने, १९०० धावा, ३ शतके, ११ अर्धशतके, १६९ सर्वोच्च धावा, ९ बळी\nपदार्पण- ३ ऑक्टोबर २००० केनिया विरुद्ध\n३०४ सामने, ८७०१ धावा, १४ शतके, ५२ अर्धशतके, १५० सर्वोच्च धावा,१११ बळी\nपदार्पण- १३ सप्टेंबर २००७ स्कॉटलंड विरुद्ध\n५८ सामने, ११७७ धावा, ८ अर्धशतके, ७७* सर्वोच्च धावा,२८ बळी\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nजेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप…\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRSL/MRSL031.HTM", "date_download": "2018-05-28T03:38:19Z", "digest": "sha1:6IWUWUAR7HPCNJGVUGD6BJQSNIVH7J46", "length": 7178, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - स्लोवेनियन नवशिक्यांसाठी | उपाहारगृहात १ = V restavraciji 1 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > स्लोवेनियन > अनुक्रमणिका\nहे टेबल आरक्षित आहे का\nआपण कुठल्या पदार्थांची शिफारस कराल\nमला एक बीयर पाहिजे.\nमला मिनरल वॉटर पाहिजे.\nमला संत्र्याचा रस पाहिजे.\nमला दूध घालून कॉफी पाहिजे.\nमला लिंबू घालून चहा पाहिजे.\nमला दूध घालून चहा पाहिजे.\nआपल्याकडे सिगारेट आहे का\nआपल्याकडे राखदाणी आहे का\nआपल्याकडे पेटवण्यासाठी काडी आहे का\nमाझ्याकडे काटा नाही आहे.\nमाझ्याकडे सुरी नाही आहे.\nमाझ्याकडे चमचा नाही आहे.\nव्याकरण खोट्या गोष्टीस प्रतिबंध करते \nप्रत्येक भाषेमध्ये ठराविक वैशिष्ट्ये आहेत. पण काहींमधील वैशिष्ट्ये जगभरात एकमेव आहेत. यामध्ये त्रिओ भाषा आहे. त्रिओ ही दक्षिण अमेरिकेतील मूळ अमेरिकन भाषा आहे. ब्राझील आणि सुरिनाममध्ये सुमारे 2,000 लोक ती भाषा बोलतात. त्याचबरोबर त्रिओमधील व्याकरण विशेष आहे. कारण ती नेहमी बोलणार्‍या व्यक्तीस सत्य सांगण्यास भाग पाडते. ह्याच्यासाठी निराशा असलेला शेवट जबाबदार आहे. तो शेवट त्रिओमध्ये क्रियापद म्हणून समाविष्ट केलेला आहे. तो वाक्य किती खरे आहे हे दर्शवितो. सोपे उदाहरण स्पष्ट करते कि, ती नक्की कसे कार्य करते. चला एक वाक्य घेऊ; मुलगा शाळेत गेला. त्रिओ मध्ये, बोलणारया व्यक्तीने क्रियापदाबरोबर एक विशिष्ट शेवट जोडणे आवश्यक आहे. त्या शेवटाद्वारे त्याने त्या मुलाला स्वतः पाहिले की नाही हे सांगू शकतो. पण तो ती माहिती इतरांपासून समजलेली आहे असेही व्यक्त करू शकतो. किंवा त्या शेवटाच्या माध्यमातून तो त्याला असत्य माहित असल्याचे सांगू शकतो. त्यामुळे वक्त्याने तो काय म्हणत आहे यावर विश्वास दाखविणे आवश्यक आहे. अर्थात, त्याने ते विधान किती खरे आहे याबद्दल संभाषण करणे आवश्यक आहे. अशाप्रकारे तो काहीही गुपीत किंवा शर्करावगुंठन ठेऊ शकत नाही. जर एखादा त्रिओ बोलणारा मधूनच सोडून गेला तर तो लबाड मानला जातो. सुरिनाम मध्ये कार्‍यालयीन/औपचरिक भाषा डच आहे. डच मधून त्रिओमध्ये भाषांतरण करणे अनेकदा समस्याप्रधान आहे. कारण बहुतांश भाषा खूप कमी प्रमाणात अचूक असतात. बोलणार्‍यासाठी ते अनिश्चित असणे शक्य करतात. त्यामुळे, दुभाषे ते काय म्हणत आहेत याबद्दल विश्वास दाखवीत नाही. त्रिओमध्ये बोलणार्‍या बरोबर सुसंवाद करणे त्यामुळे अवघड असते. कदाचित निराशाजनक शेवट इतर भाषांमध्ये खूप उपयुक्त होईल केवळ राजकारणी भाषेत नाही…\nContact book2 मराठी - स्लोवेनियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mahasports.co.in/wildcard-mihika-knocks-out-seventh-seed-to-enter-last-sixteen-25000-pune-open-itf-womens-championships-thandi-survives-bhosale-in-round-two/", "date_download": "2018-05-28T03:11:39Z", "digest": "sha1:ICK6HOV7F5YKSKFCCNDIALZPZVJQHX3L", "length": 7959, "nlines": 92, "source_domain": "mahasports.co.in", "title": "पुणे ओपन:मिहिका यादवचा मानंकीत खेळाडूवर विजय - Maha Sports", "raw_content": "\nपुणे ओपन:मिहिका यादवचा मानंकीत खेळाडूवर विजय\nपुणे ओपन:मिहिका यादवचा मानंकीत खेळाडूवर विजय\nपुणे |आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या सहकार्याने व नवनाथ शेटे स्पोर्टस्‌ अकादमी तर्फे आयोजित एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000डॉलर पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत भारताच्या मिहिका यादवने रशियाच्या सातव्या मानांकीत याना सिझीकोवाचा 6-3, 7-5 असा पराभव केला.\nएमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरी गटात दुस-या फेरीत भारताच्या बिगर मानांकीत मिहिका यादवने रशियाच्या सातव्या मानांकीत याना सिझीकोवाचा 6-3, 7-5 असा पराभव करत खळबळजनक निकालाची नोंद केली. अव्वल मानंकीत ईस्त्रायलच्या डेनिझ खाजान्युकने रशियाच्या ओलेसी पेरवुशीना 6-4, 6-2 असा पराभव केला. रोमानीयाच्या दुस-या मानांकीत जॉकलीन अदिना क्रिस्टीन हीने तुर्कीच्या बेरफु सेंग्झीचा 7-5, 6-2 असा पराभव केला. भारताच्या तिस-या मानांकीत करमान कौर थंडीने भारताच्याच रिया भाटीयाचा 6-4, 4-6, 7-6(5) असा टायब्रेकमध्ये पराभव केला.\nदुहेरी गटात उपांत्यपुर्व फेरीत चायनीज तायपेच्या पी-ची ली व रशियाच्या याना सिझीकोवा यांनी भारताच्या साई संहिता चमर्थी व अमृता मुखर्जी यांचा 6-2, 6-0 असा सहज पराभव करत आगेकुच केली तरसिंगापुरच्या स्टेफनी टान व भारतच्या धृती वेणुगोपाल या जोडीने भारताच्या स्नेहल माने व नताशा पल्हा यांचा 6-2, 6-3 असा पराभव केला.\nस्पर्धेचा सविस्तर निकाल- पहिली फेरी\nडेनिझ खाजान्युक(ईस्त्रायल,1) वि.वि ओलेसी पेरवुशीना(रशिया)6-4, 6-2\nजॉकलीन अदिना क्रिस्टीन(रोमानीया,2) वि.वि बेरफु सेंग्झी(तुर्की) 7-5, 6-2\nकरमान कौर थंडी(भारत,3) वि.वि रिया भाटीया (भारत) 6-4, 4-6, 7-6(5)\nवालेरीया स्त्राखोवा(युक्रेन,4) वि.वि निधी चिलुमूला(भारत) 6-1, 6-3\nएना वेसेलीनोवीक(मोन्टेनेग्रो,6) वि.वि सालसा आहेर 6-1, 7-5\nमिहिका यादव(भारत) वि.वि याना सिझीकोवा(रशिया, 7) 6-3, 7-5\nतेरेझा मिहालीकोवा (स्लोवाकीया,8) वि.वि प्ररणा भांब्री(भारत) 6-1, 6-2\nऋतुजा भोसले(भारत) वि.वि स्नेहल माने(भारत) 6-4, 6-2\nकरीन केनेल(स्वित्झरलॅंड) वि.वि स्केनीया पालकीना(करगिझस्थान) 6-3, 6-3\nफातमा अल नभानी(ओमान)- प्रांजला येडलापल्ली(भारत) 6-4, 6-7(4), 6-4\nदुहेरी गट- उपांत्यपुर्व फेरी\nपी-ची ली(5, चायनीज तायपे)/ याना सिझीकोवा(रशिया, 3) वि.वि साई संहिता चमर्थी (भारत)/अमृता मुखर्जी(भारत) 6-2, 6-0\nस्टेफनी टान(सिंगापुर)/ धृती वेणुगोपाल(भारत) वि.वि स्नेहल माने(भारत)/ नताशा पल्हा(भारत) 6-2, 6-3\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\nजेव्हा हैद्राबादने १७८ धावा केल्या तेव्हाच केन विलियसनची आॅरेंज कॅप…\nम्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन\nशेन वाॅटसनचे शतक एक, पराक्रम अनेक\n आयपीएलच्या फायनलमध्ये, तेही पहिली ओव्हर मेडन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/2211-vel-zali-bhar-madhyanha-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-05-28T03:16:01Z", "digest": "sha1:OCXP6EOIJZ6ZFYLUJ6IVBHSM7M5BI42H", "length": 2765, "nlines": 54, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Vel Zali Bhar Madhyanha / माझ्या प्रीतीच्या फुला - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nVel Zali Bhar Madhyanha / माझ्या प्रीतीच्या फुला\nअनिल आत्माराम रावजी देशपांडे\nवेळ झाली भर माध्यान्ह, माथ्यावर तळपे ऊन\nनको जाऊ कोमेजुन, माझ्या प्रीतीच्या फुला\nतप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी\nकसा तरी जीव धरी, माझ्या प्रीतीच्या फुला\nवाहतात वारे जळते, पोळतात फुलत्या तनु ते\nचित्त इथे मम हळहळते, माझ्या प्रीतीच्या फुला\nमाझी छाया माझ्याखाली, तुजसाठी आसावली\nकशी करू तुज सावली, माझ्या प्रीतीच्या फुला\nदाटे दोन्ही डोळा पाणी, आटे नयनांतच सुकोनी\nकसे घालू तुज आणुनी, माझ्या प्रीतीच्या फुला\nमृगजळाच्या तरंगात, नभाच्या निळ्या रंगात\nचल रंगू सारंगात, माझ्या प्रीतीच्या फुला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00347.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.lokmat.com/editorial/state-governments-insensitive-insensitivity/", "date_download": "2018-05-28T03:33:30Z", "digest": "sha1:YUREKAMSGSGJVLWMG7TPVHXECETVUVLN", "length": 31288, "nlines": 355, "source_domain": "www.lokmat.com", "title": "State Government'S Insensitive Insensitivity! | राज्य सरकारची लाजिरवाणी असंवेदनशीलता! | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २८ मे २०१८\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nघरातूनच शिकवा मासिक पाळीचे व्यवस्थापन\nरमजानमुळे खजूर विक्रीत वाढ\nमलबार हिलमध्ये महिलेला ‘आॅनलाइन’ गंडा\nप्रिया प्रकाश झाली बेरोजगार; कामाच्या शोधात भटकंती\nसुनिधी चौहानच्या मुलाचा फोटो तुम्ही बघितला काय\nबाहुबलीच्या अभिनेत्रीने ‘या’ व्यक्तीबरोबर असा धरला ठेका, पाहा व्हिडीओ\nगीता कपूर यांच्या पार्थिवाला अजूनही मुलांची प्रतीक्षा; निष्ठुर मुलांच्या काळजाला फुटेना पाझर\nअब्रामच्या बर्थडेनिमित्त आई गौरी खानने शेअर केला क्यूट फोटो\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तरखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंग रावत यांनी हरिद्वारमध्ये केली गंगा आरती\nभंडाऱ्यातील तुमसर तालुक्यात 11 ईव्हीएम बंद. खरबी, हिंगणा, मांढळ, खापा येथे ईव्हीएम बंद.\nपालघर : अणुऊर्जा प्रकल्प तारापूर जवळील काम्बोडा (मतदान केंद्र क्रमांक131) येथे मशीन बंद पडलं. सुमारे 30 मिनिटानंतर मतदान झाले सुरू.\nपालघरमध्ये भाजपाचा रडीचा डाव, अनेक भागांत मशीन बंद ठेवल्याचा आरोप, मतदानाच्या दिवशी परिसरात पेट्रोल 1 रुपयांनी स्वस्त केलं - हितेंद्र ठाकूर\nलोकसभा पोटनिवडणूक : पालघरच्या सायवनमध्ये ईव्हीएम बंद. अर्धा तासापासून मशीन बंद पडल्यानं खोळंबा.\nउत्तर प्रदेश : आज कैराना लोकसभा आणि नूरपुर विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक.\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज अरुणाचलच्या प्रदेश दौऱ्यावर.\nपालघर, भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात.\nपालघर लोकसभा पोटनिवडणूक - मतदान केंद्रावर EVM आणि VVPAT मशीन सुरू होत नसल्याच्या तक्रारी. मतदानाचा वेळ वाढवून मिळावा, अशी होतेय मागणी.\nबंगळुरू - काँग्रेसचे आमदार सिद्धू ज्ञामा गौडा यांचा अपघातात मृत्यू, गौडा यांच्या कारला तुवसीगेरी येथे झाला अपघात\nपालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान\nजम्मू काश्मीर - पुलवामाजवळील काकपोरा येथे लष्कराच्या तळावर दहशतवाद्यांचा हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई- भाजपानं आम्ही ऑडिओ क्लिपमध्ये फेरफार केल्याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. त्या क्लिपमध्ये काहीही फेरफार केलं नसल्याचं स्पष्टीकरण मी निवडणूक आयोगाला देण्यास तयार आहे. आम्ही फक्त सत्य उघड केलं- उद्धव ठाकरे\nIPL 2018 FINAL, CSK vs SRH : चेन्नईने नाणेफेक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले\nमुंबई: गोरेगावमधील टेक्निकप्लस इमारतीला लागली आग; अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल\nAll post in लाइव न्यूज़\nराज्य सरकारची लाजिरवाणी असंवेदनशीलता\nस्वत:च्या कथित स्वार्थासाठी मंत्र्यानी व अधिका-यांनी राज्यातल्या दोन कोटी मुक्या जनावरांना साथीच्या आजारात ढकलून दिले आहे. त्याहीपेक्षा अत्यंत असंवेदनशील विधाने करून खात्याचे मंत्री महादेव जानकर यांनी स्वत:ची आणि राज्य सरकारची पुरती लाज काढली आहे.\nस्वत:च्या कथित स्वार्थासाठी मंत्र्यानी व अधिका-यांनी राज्यातल्या दोन कोटी मुक्या जनावरांना साथीच्या आजारात ढकलून दिले आहे. त्याहीपेक्षा अत्यंत असंवेदनशील विधाने करून खात्याचे मंत्री महादेव जानकर यांनी स्वत:ची आणि राज्य सरकारची पुरती लाज काढली आहे. दुर्दैव हेच की वर्ष झाले तरी जनावरांना अद्याप लस मिळालेलीच नाही. यासारखी भयंकर घटना नाही\nकोणता विषय किती ताणावा, याचे भान राज्य करणाºया नेत्यांना, मंत्र्यांना असते असा समज आहे. कारण आजवर एकाही मंत्र्याने कोणती गोष्ट तुटेपर्यंत ताणल्याचे उदाहरण दिसत नाही. मात्र याला अपवाद करण्याचा विडा शेतकरी पुत्र समजणारे, गोरगरिबांच्या शेतात जाऊन भाकरी खाणारे राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी उचललेला दिसतो. कारण मुक्या जनावरांना देण्यात येणाºया लाळ्या खुरकत रोगाशी संबंधित लस खरेदी करण्यात दाखवलेली असंवेदनशीलता केवळ अस्वस्थ करणारी नाही तर प्रचंड संताप निर्माण करणारी व सरकारने नियंत्रण गमावल्याचे द्योतक आहे.\nदरवर्षी मुक्या जनावरांना आजार होऊ नये म्हणून एफएमडी लस दिली जाते. ही लस बनविण्याचे काम देशात तीन कंपन्या करतात. त्यात इंडियन इम्यूनॉलॉजिकल्स ही नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाची अंगीकृत संस्था प्रमुख कंपनी आहे. ती १९८७ साली केंद्र शासनाने संसदेत कायदा करून स्थापन केली आहे. शिवाय या कंपनीला ‘राष्टÑीय महत्त्वाची संस्था’ असे कायद्यातच घोषित केले आहे. हे करताना या कंपनीत केंद्र शासनाने स्वत:ची इंडियन डेअरी कॉर्पोरेशन ही कंपनी विलीन करत स्वत:चे हक्क त्यात ठेवले. ही कंपनी दरवर्षी लस देत आली आहे. मात्र यावर्षी असे काय घडले की, या कंपनीची लस मंत्री जानकरांना नकोशी झाली याची खासगीत अनेक कारणे सांगितली जातात. जी येथे विनापुरावा मांडणे योग्य नाही. मात्र ही लस घेण्यासाठी नऊ महिन्यात सहावेळा निविदा काढली जाते. केंद्राच्या अखत्यारित येणाºया या कंपनीचे दर जाणीवपूर्वक खासगी कंपनीला माहिती करून दिले जातात. प्रधान सचिव, उच्चाधिकार समिती आक्षेप नोंदवते, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: यात लक्ष घालावे लागेल असे सांगात. तरीही विशिष्ट कंपनीसाठीच मंत्री आग्रही राहतात. परिणामी राज्यातल्या दोन कोटी मुक्या जनावरांना या लसीचा डोसच वर्षभर मिळतच नाही. हे लाजिरवाणे आणि विदारक आहे. ज्या कंपनीची लस घेण्यासाठी जानकर आग्रही आहेत ती लस दिली तर जनावरांना गाठी येतात असे अधिकाºयांनी लेखी कळवूनही स्वत:ला शेतकरी म्हणवून घेणारे जानकर माणसांनाही इंजेक्शननंतर गाठी येतात की असे बेजबाबदार उत्तर देतात. हा आजार काय असतो, जनावरांना गाठी आल्या की त्यांची तडफड काय असते हे माहिती असूनही अत्यंत भावनाशून्य विधाने करणारे मंत्री अजूनही त्या पदावर आहेत ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.\nकेंद्राच्या अंतर्गत येणाºया इंडियन इम्यूनॉलॉजिकल्स कंपनीच्या व्यवहारात चुका असल्याचे लक्षात आले तर त्यासाठी केंद्राकडे तक्रार करावी पण त्यासाठी दोन कोटी जनावरांना आजाराच्या दारात नेऊन बांधण्याची ही कोणती वृत्ती आहे हा साथीचा आजार आहे. अनेक जिल्ह्यात त्याने हातपाय पसरायला सुरुवात केलीय. मात्र वर्षभर या आजाराची लस देण्याचे सौजन्य गाईच्या नावाने राजकारण करणाºयांना नाही. हे अत्यंत दुर्दैवी आहे. प्रधान सचिवांनी या प्रकरणात आपल्याच खात्याचे अधिकारी कसे दोषी आहेत हे नमूद केले आहे. ही घटना विभागासाठी अत्यंत चिंतेचा विषय आहे असेही ते लिहितात तरीही यावर सरकार निर्णय घ्यायला तयार नाही. मुकी बिचारी कुणी हाकावी, या वृत्तीने गोधनाच्या नावाने कोण कसले धन गोळा करत आहे हे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच शोधावे\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nशेतक-यांच्या मुलांनी उद्योगपती व्हावे - जानकर\nअधिकाऱ्यांवर दबावप्रकरणी दुग्धविकासमंत्री जानकर निर्दोष; न.प.निवडणुकीदरम्यानचे प्रकरण\nअधिका-यावर दबावप्रकरणी दुग्धविकासमंत्री जानकर निर्दोष, व्हिडीओ झाला होता व्हायरल\nजनावरांसाठी लसीची खरेदी :प्रधान सचिवांचे आक्षेप डावलून उपसचिवांचा सल्ला मानला\nमंत्र्यांच्या हट्टापायी २ कोटी जनावरांना धोका; राज्याच्या इतिहासात पहिल्यांदा चुकली लस\nसंपादकीय - २०१९ हे वर्ष कुणाचेही \nसुदृढ लोकशाहीसाठी विरोधी पक्षांचे ऐक्य आवश्यक\nविधान परिषदांचे औचित्य संपुष्टात\n‘नमोरुग्ण’ अन् साखर खाल्लेली माणसं\nगोपूज गावचा पाण्यासाठी संघर्ष \nचेन्नईला तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद\nराज-उद्धव एकीसाठी कार्यकर्ता झाला 'वीरू'\nनागपूरच्या यशवंत स्टेडियमवरील खासदार क्रीडा महोत्सव समारोपावर पाणी\nकोल्हापूरात गणेशोत्सवाची तयारी आतापासूनच सुरु\nकयाधू नदीच्या पुनरूज्जीवनार्थ हिंगोलीत निघाली जागृती दिंडी\nकरवीरनिवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\n...तर लवकरच हे पाच प्राणी होणार नामशेष\nभांगशीमाता गडावर औरंगाबादकरांचे रॅपलिंग\nप्रिन्ससोबत लग्नानंतर मेगनवर येणार ही बंधने, नाही करता येणार या 8 गोष्टी\nनाशकात 500 जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज\nअंबरनाथ : फरसाण कारखान्याविरोधात मनसेचं खळ्ळखट्याक\n...अन्यथा काँग्रेसचा पुन्हा विजयी होईल - चंद्रकांत पाटील\nपेट्रोल दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचा नागपुरात बैलगाडी मोर्चा\nभुकेल्या माकडांना तरुण करतोय खाद्यपदार्थांचा पुरवठा\nविधान परिषदेचे सभागृह हा धनदांडग्यांचा अड्डा\nनाशिकच्या आर्टिलरी ट्रेनिंग सेंटरमध्ये सैनिकांचे दीक्षांत संचालन\nनांदेड- मुखेड तालुक्यात भीषण पाणीटंचाई\nसोलापुरात दरवाढी विरोधात काँग्रेसचं आंदोलन\nनाशिकमध्ये गंगा-गोदावरी पूजनाने पर्जन्यराजास साकडे\nढोल वाजवत भंडारा उधळत शेकडो धनगर बांधव आझाद मैदानात एकवटले\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nJammu-Kashmir : पुलवामातील आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला, एक जवान शहीद\nमुंबई ट्रान्स हार्बर लिंकमुळे तिवरांची कत्तल\nLok Sabha Bypoll Live : पालघरमधील मतदान केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड\nUP Bypoll: कैरानामध्ये भाजपाची प्रतिष्ठा पणाला; विरोधकांच्या एकजुटीमुळे कोंडी\nसलग पंधराव्या दिवशीही इंधन दरवाढ, पेट्रोल 12 पैशांनी महागलं\nपेट्रोल-डिझेल जीएसटीत आणून फायदा नाही, दर घटणे अवघड\nभारत-श्रीलंका संबंधाच्या फायली नष्ट, इंग्लंडचा प्रताप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.smartdost.in/tips-for-success/", "date_download": "2018-05-28T03:16:19Z", "digest": "sha1:JSSVTQDWCOJWW3WRQJIMA44SBTZCMFDB", "length": 13492, "nlines": 69, "source_domain": "www.smartdost.in", "title": "हमखास अपयशी होण्यासाठीचे 5 उपाय | | SmartDost - marathi website for interesting information", "raw_content": "\nहमखास अपयशी होण्यासाठीचे 5 उपाय\nMotivation, गुडलाइफ, लाइफ टिप्स | 0 |\n म्हणजे जीवनात स्वतः कोणालाही अपयशी व्हावे असे वाटत नसताना स्मार्टदोस्त उपाय कसले सुचवतोय असेही तुम्हाला वाटत असेल. मित्रांनो यश तुमच्यापासून दूर जावे असे खरेच मालाही वाटत नाही. परंतु “व्हाट्सअॅपवर सर्क्युलेट झालेले 12 वी परीक्षेचे चुकीचे टाईमटेबल खरे मानून अनेक विद्यार्थी परीक्षा संपल्यावर परीक्षेस गेले…” हे बघून अपयश, इतके का सोपे आहे असे सहानभूतीयुक्त वाटले. परीक्षेत पास होणे म्हणजे अत्युच्च यश असे म्हणायचे नाही परंतु जे झाले ते टाळता आले असते असे मनात आले. असो जरा लाईट मूडमध्ये जावूया अन पाहुया जर खरोखरच एखाद्याला जाणून बुजून यशाला लाथ मारायची असेल तर त्याने काय करायला पाहिजे. वाचा तर 5 उपाय जे अपयशाला जवळ करते…\n1. दोन कानांमध्ये काहीच नाही असे समजा :\nआपल्या दोन कानाच्या मधल्या भागात निर्वात पोकळी आहे, तेथे डोकेबिके काही नाही हे समजायला सुरु करा. मी जगात काहीच चांगले करू शकणार नाही ही स्वतःची वाक्ये स्वतः ऐकायला लागलात की अपोआपच तुम्हाला पटायला लागेल की तुम्ही अगदी युजलेस आहात. पुढचे काम सोपे आहे. तुम्ही हमखास अपयशी व्हाल. मग काय मज्जाच.. पण यशस्वी माणसाना ते पटत नाही. ऑस्कर पिस्टोरीयस नावाच्या साउथ आफ्रिकन माणसाला गुढग्याखाली दोन्ही पाय नव्हते. त्यामुळे चालायचा काही प्रश्नच नव्हता. परंतु कानांमधील डोक्यात सारखा एकच आवाज की आपण चालू नाही तर पळूपण शकतो. अन हेच स्वविचार एैकून व गुढग्याला कृत्रिम पाय लावून तो पळू लागला. त्याने 2011च्या 400 मीटरच्या जागतिक शर्यतीमध्ये गोल्ड मेडलपण मिळवले.\n2. स्वतःला अतिबिझी समजा :\nयशस्वी माणसाकडे वेळच वेळ असतो. न्यूटन साहेबांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला तो कसा हे माहीतच आहे. ते निवांतपणे झाडाखाली बसले असताना सफरचंद डोक्यावर पडले अन… मग काय एका मागून एक शोध. सर्व आयुष्य त्यातच. एकदा निवांतपणा दाखवल्यामुळे लागलेली ही झगझग. एकदा का कामची सवय लागली की कामच करत बसावे लागते. कलाम सरांचे तेच झाले. लहानपणी पेपर वाटायचे काम, मोठेपणी मिसाईलचे काम, मग राष्ट्र्पतीचे, नंतर लोकांना शहाणे करायचे काम, कामच काम. त्यापेक्षा टीव्ही, मग फेसबुक, मग व्हाट्सअॅप, मग इन्स्टाग्राम यात बिझी रहा. किती वेळ हे सर्व करतोय हे घड्याळात अगदीच बघू नका. कोणीतरी म्हटलेय की आपण दिवसातले दोन ते तीन तास यामध्ये घालवतो. असू दे. यशस्वी होऊन काम करत कोम्यात जाण्यापेक्षा हे बरे..\n3. दुसऱ्यांनी नावे ठेवली तर विश्वास ठेवा :\nअपयशी होण्यासाठीचा सोपा उपाय. एखादे काम तुम्हाला जमणारच नाही असे ते म्हणाले तर लगेचच त्यावर विश्वास ठेवा. अन हातात घेतलेलं काम बाजूला ठेवा. ऐन जवानीमध्ये कपाळावर आठ्याचे जाळे असणारा सहा फुट चार इंचाचा, उतरते खांदे असणारा अब्राहम आपल्या बारकुळ्या पायावर लोकांसमोर जेव्हा भाषणासाठी उभारला तेव्हा डोक्यावर नळ्याप्रमाणे दिसणारी उंच हॅट अन लांब कोट घातलेला तो एक विदूषक दिसत होता. समोरच्या समुदायाला बघून तो एकदम भूतकाळात गेला. प्रमाणापेक्षा मोठे असणाऱ्या कपाळावर आलेले दवबिंदू प्रमाणापेक्षा लांब असणाऱ्या त्याच्याच काडीदार हाताने त्याने नकळत पुसले. लोकांनी अनेक वेळा त्याला तू एक अपयशी म्हणून हिणवले होते, त्याच्या अवताराला नावे ठेवली होती. पण अब्राहमने ते कधीही मनावर घेतले नव्हते. तसे असते तर आज त्याला अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेताच आली नसती. परंतु या प्रवासात तो आठ वेळा निवडणुकीत व दोन वेळा बिझीनेसमध्ये आपटला होता… (काय हे जेव्हा पहिल्यांदा लोकांनी तुझ्यात क्षमता नाही हे सांगितले होते तेव्हाच थांबला असता तर पुठचा त्रास तरी वाचला असता.)\n4. कामढकल करा .. :\nकेल्याने होत आहे रे.. असे म्हटलंय. म्हणजे काम केले तर कधी ना कधी यश मिळतेच. याचा अर्थ अपयशी होण्यासाठी काम टाळायला पाहिजे. त्यासाठी कारणे हुडकायला पाहिजेत. चिमणी कावळ्याच्या गोष्टीतल्या चिमणीसारखे “काजळ लावते, पावडर लावते” अशी अतिमहत्वाची कारणे हुडकायला शिका. बाजारात “काम टाळण्यासाठीची 1001 कारणे” अशी पुस्तके आली आहेत म्हणे. बहुतेक एखाद्या राजकीय पुढाऱ्याने लिहिले असणार. त्यातले एखादे छोटेसेच पुस्तक मिळवा म्हणजे वेळ वाचेल. कारणे सांगत काम टाळा. काम नाही यश नाही… मज्जाच.\n5. फसवा … स्वतःला. :\n“मला वेळ नाही, मला जमणार नाही, मी फार बिझी आहे..” असा सारखा जप करा. यश दूर पळेल. कदाचित मधूनच मी हे करू शकतो, माझ्यात क्षमता आहे असा विचार डोक्यात येईल. पण लगेचच त्या विचाराला मारा. मनाला फसवायला शिका. नाहीतर उगाचच बुद्धी वापरायला लागाल, काम करायला लागाल. काम केले तर यश मिळेल. यश मिळाले की अधिक काम करावे वाटेल. अधिक यश – अधिक काम अश्या मायाजालात अडकाल. वर वर जाल तर पडण्याचे चान्सेस जास्त. त्यापेक्षा खालीच राहिले तर पडण्याचा धोका कमी.. ठेविले अनंते तैसेची राहावे.. होय ना\nता. क. : स्मार्टला खरोखरच कोणी अपयशी व्हावे असे वाटत नाही. परंतु यशस्वी व्हायचे पाच उपाय कोणीही सांगेल म्हणून असा लेख लिहला. यशस्वी भव..\nPreviousकॅप्टन कूल धोनीच्या 5 कूल गोष्टी :\nNextसर्कसमधील 5 अजब कलाकार\nउन्हाळी मधुचंद्राची भारतातील चांगली 5 ठिकाणे\nजगावेगळी 5 “राडा” फेस्टीवल्स\nतुमचे मित्र तुम्हाला ढब्बू बनवू शकतात – सोशल नेटवर्कचे 5\nबॅटरीचे लाईफ वाढवण्याचे 5 उपाय\nस्टिव्ह जॉब्स यांचे 6 Success Rules\nपरग्रहवासियांसाठी दिशादर्शक अन वीज निर्मिती – पिरॅमिडबद्दलच्या या 5 समजुती खऱ्या असतील का\nरिलेशनशिप धोक्यात टाकणाऱ्या 5 सवयी\nदोन्ही हाताने लिहू शकणाऱ्या “बिग बी” च्या या 5 गोष्टी कदाचित तुम्हाला माहित नसतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t11327/", "date_download": "2018-05-28T03:29:54Z", "digest": "sha1:4FYOLYDT57LHFJHMBOZ4QQMFM6VYCHMM", "length": 3702, "nlines": 107, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-​तुझी आठवण येते", "raw_content": "\n…सखे तुझी आठवण येते\nतुझी आठवण येते …\n… जेव्हा मी श्वास घेतो\nआसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..\nRe: ​तुझी आठवण येते\nRe: ​तुझी आठवण येते\nमला कविता शिकयाचीय ...\nRe: ​तुझी आठवण येते\nतुझी आठवण येते …\n… जेव्हा मी श्वास घेतो\nRe: ​तुझी आठवण येते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-coverstory-khichadi-dr-avinash-bhondave-marathi-article-973", "date_download": "2018-05-28T02:59:11Z", "digest": "sha1:CEGZ7FKOZ2FTRIS3DOF4C54TXUR3TOMZ", "length": 31216, "nlines": 156, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Coverstory Khichadi Dr. Avinash Bhondave Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 15 डिसेंबर 2017\nभारतीय खाद्य संस्कृतीमध्ये खिचडीला मानाचे स्थान आहे. भारताच्या सर्वच राज्यांत खिचडी तयार केली जाते. त्याशिवाय भारतीय उपखंडातील अन्य देशांमध्येही खिचडी आवडीने खाल्ली जाते. पचायला हलकी, पौष्टिक, आरोग्यदायी अशी खिचडी भारतीय खाद्य परंपरेचे सर्वार्थाने प्रतिनिधित्व करते.\nजगातील प्रत्येक देशाच्या - राष्ट्रीय वैशिष्ट्य म्हणून काही गोष्टी प्रसिद्ध असतात. उदा. भारताचा राष्ट्रीय प्राणी रॉयल बेंगॉल टायगर, राष्ट्रीय फूल कमळ, राष्ट्रीय पक्षी मोर वगैरे. याच तालावर राष्ट्रीय खाद्यपदार्थ म्हणूनही काही देशांनी आपल्या विशिष्ट खाद्यपदार्थांना पुष्टी दिलेली आहे. उदा. अफगाणिस्तानचा काबुली पुलाव, अमेरिकेचा हॅम्बर्गर, जमैकाचे ॲकी आणि सॉल्टफिश, रोस्ट बीफ आणि यॉर्कशायर पुडिंग हे इंग्लंडचे राष्ट्रीय खाद्यपदार्थ मानले जातात.\nएकविसाव्या शतकात महासत्ता होऊ पाहणाऱ्या भारताने, मात्र असे कोठलेही राष्ट्रीय खाद्य जगापुढे मांडलेले नाही. अन्न हे फक्त भाजून किंवा उकडून खायचे असे समजणाऱ्या पाश्‍चात्त्य जगाला, एकेकाळी मसाले वापरून अन्न कसे चवीने खायचे हे शिकवले. मसाल्यांच्या पदार्थांचा देश म्हणून एके काळी आकर्षण असलेल्या भारताने, सर्व जगाला पाककृतींचा खजिना बहाल केला. विविधतेने नटलेल्या आपल्या देशात प्रांताप्रांतागणिक नवे वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थ रसनातृप्ती देत असतात.\nया पार्श्‍वभूमीवर ३ नोव्हेंबर रोजी भारताच्या खाद्यमंत्रालयाने आयोजित केलेल्या विश्‍व खाद्य संमेलन आणि प्रदर्शनात प्रसिद्ध शेफ संजीव कपूर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी एक जागतिक विक्रम केला. तब्बल ९१८ किलो खिचडी त्यांनी सात मीटर लांबीच्या आणि एक हजार लिटर क्षमतेच्या स्टेनलेस स्टीलच्या एका मोठ्या कढईत बनवली. ही कढई चक्क क्रेनने उचलून ठेवावी लागली. हा भारतीय विशेष खाद्यपदार्थ बनवायला १२५ किलो तांदूळ, ४५ किलो मुगाची डाळ, ज्वारी, रागी, गाजर आणि काही फळांचा वापर केला गेला. ‘गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये या विक्रमाचा समावेश केला गेला. भरपूर पोषक घटकांनी बनवलेली ही मुगाची खिचडी, विश्‍व खाद्य संमेलनाला उपस्थित असलेल्या जगभरातल्या ६० देशांतल्या लोकांमध्ये वाटली. या सर्वांना हा परंपरागत भारतीय पदार्थ तर आवडलाच; पण सर्वांनी या विक्रमाचे आणि पदार्थाच्या रुचकरपणाचे भरपूर कौतुक केले.\nया निमित्ताने ‘खिचडी’ हा राष्ट्रीय खाद्यपदार्थ म्हणून घोषित करण्याची शक्‍यता चर्चिली जात होती, परंतु केंद्रीय खाद्य उद्योगमंत्री श्रीमती हरसिमरत कौर यांनी ही शक्‍यता अधिकृतरीत्या नाकारली.\nतसे पाहिले, तर विविधतेत एकता या बिरुदाने जगभर नावाजल्या जाणाऱ्या भारतीय संस्कृतीचे ‘खिचडी’ हे एक प्रतीकच मानायला हवे. देशाच्या प्रत्येक राज्यात कुठल्या ना कुठल्या प्रकारे ती बनवली जाते. भारताच्या खाद्यसंस्कृतीचा नकाशा बनवला गेला, तर त्या नकाशावर प्रत्येक प्रांतातील हरेक पदार्थाचे वैशिष्ट्य अगदी सहज उमटेल. पण सर्वच ठिकाणी एक पदार्थ साम्यस्थळासारखा शोभून दिसेल आणि तो म्हणजे खिचडी\nभारतातल्या प्रत्येक प्रांतांत खिचडी ‘पकते.’ खिचरी, खिचुरी, किशरी अशी तिची वेगवेगळी नावे ऐकायला मिळतील कदाचित, पण नाव काहीही असले तरी साधारणपणे पाककृती तीच असते. फक्त आपला भारतच नव्हे, तर बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ या आपल्या लगतच्या शेजारी देशांतही खिचडीचे माहात्म्य मोठे आहे. सर्वत्र अतिशय आवडीने खाल्ला जाणारा हा पदार्थ भारतीय उपखंडच नव्हे, तर दक्षिण आशियाचीच एक खास ओळख आहे. पण याच सोबत मध्यपूर्वेतील देश, मोरोक्को, इजिप्तसारखे काही आफ्रिकन देश, खिचडी बनवतात. या सर्व देशात विविध पद्धतीने खिचडी बनवली जाते आणि वेगवेगळ्या नावांनी ती ओळखली जाते.\nखिचडीशी असलेला आपणा भारतीयांचा ऋणानुबंध दृढ असण्याचे एक मूलभूत कारण म्हणजे भारताच्या एकूण एक प्रांतांत बाळाचे पहिले घनभोजन खिचडीनेच सुरू होते. खिमट, खिमटी आणि मग खिचडी अशा प्रवासात आपले खिचडीसोबतचे ऋणानुबंध पक्के होतात. पुढे अगदी पाश्‍चिमात्य पदार्थ खाऊ-पिऊ लागलो, तरी खिचडी, पापड, लोणचे हा साधा बेतही स्वर्गसुख देऊन जातो. अनेकदा खिचडी म्हटल्यावर आजारी माणसाची उदास कळाही चेहऱ्यावर उमटते.. गरिबांचे ते पूर्ण अन्न असले, तरी श्रीमंतांनादेखील त्याचे अप्रूप असतेच. केवळ ग्रामीण आणि अशिक्षितच नव्हे, तर सुशिक्षित आणि प्रगल्भ व्यक्तींनासुद्धा खिचडी आवडतेच. एवढेच काय तर परदेशी शिकायला आणि नोकरीनिमित्त गेलेल्या युवक-युवतींमध्ये, करायला सोपा आणि भूक भागवणारा असा हा नेहमीचा खाद्यपदार्थ असतो.\nबंगालमध्ये ‘खिचुरी’चे प्रस्थ मोठे आहे. पावसाळ्याच्या दिवसात घरोघरी खिचडीचा बेत असतो. अगदी देवाच्या नैवेद्यातही खिचडीला स्थान आहे.\nबिहारमध्ये मकरसंक्रांतीच्या सणाला आणि शनिवारी बिहारमध्ये ‘खिचडीराज’ असते.\nगुजराती खिचडी म्हणजे ‘कढी’ त्या संस्कृतीचा सगळा सारांशच घेऊन येते.\nमहाराष्ट्रात मुगाच्या डाळीची गरम खिचडी, साजूक तूप, लोणच्याची फोड, भाजलेला पापड आणि तळलेली मिरची हा मेनू अजूनही लोकप्रिय आहेच.\nमांसाहारी लोकांची सोड्याची खिचडी विशेष खाद्य असते.\nखिचडी म्हणजे अनेक पोषक पदार्थ एकत्रितपणे शिजवून तयार केलेला पदार्थ असतो. या पदार्थानुरूप तिचे पोषणमूल्य कमालीचे वाढते. खिचडीचे घटक पहिले तर सर्व वनस्पतिजन्य पदार्थ असल्याने हे एक अत्युत्तम शाकाहारी खाद्य आहे. यामध्ये तांदूळ, ज्वारी, नाचणी ही तृणधान्ये वापरली जातात. याशिवाय बटाटा, वाटाणा, राजमा, मसूर, वापरला जातो. चवीसाठी कांदा, लाल किंवा हिरवी मिरची, आले, लसूण, हळद, हिंग, जिरे, दालचिनी, कोथिंबीर यांचा समावेश असतो. खिचडी शिजवताना उत्तर भारतात मोहरीचे तर अन्यत्र शेंगदाण्याचे किंवा दक्षिणेत खोबऱ्याचे तेल वापरले जाते. या सर्व घटकांचा वापर अगदी योग्य प्रमाणात केला तरच ती चवीला उत्तम लागते आणि आरोग्यवर्धक ठरते.\nया पद्धतीने मुगाची खिचडी पचायला हलकी तर असतेच, पण त्यात आवश्‍यक ते आहार-घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यात जास्त तूप टाकले, तर त्यातील चरबीचे आणि उष्मांकाचे प्रमाण वाढू शकते. गाजरासारखी कंदमुळे टाकल्यास ‘अ’ जीवनसत्त्व मिळू शकते. लिंबू पिळले किंवा काही फळे टाकली तर ‘क’ जीवनसत्त्वदेखील सहजपणे उपलब्ध होते. त्यात दही टाकल्यास ‘ड’ जीवनसत्त्वाचा लाभ होऊ शकतो.\nसाबुदाण्याच्या खिचडीचे उष्मांक बरेच जास्त असतात. मुळात साबुदाणा हा पदार्थ भारतीय नाही. पंधराव्या शतकात वास्को-द-गामासमवेत पोर्तुगालमधून तो भारतात आला. सोळाव्या शतकात त्याची प्रसिद्धी वाढली. आज आपल्या देशातील हॉटेल्स आणि उपाहारगृहात एकवेळ मुगाची खिचडी मिळणार नाही, मात्र साबुदाण्याची खिचडी मात्र नक्की मिळते. उपासामध्ये सगळ्यात जास्त वापरला जाणारा साबुदाणा पचायला जड असतो. त्यामुळे तो भिजत घालून मगच पदार्थ बनवायला वापरला जातो. साबुदाण्यात पिष्टमय पदार्थ जास्त प्रमाणात असतात. प्रथिने, तंतुमय पदार्थ खूप अत्यल्प किंवा नसल्यातच जमा असतात. मधुमेही तसेच स्थूल व्यक्तींनी तर साबुदाणा अजिबात खाऊ नये. पण त्याबरोबरच ज्यांना अपचन, भूक न लागणे अशा तक्रारी असतात, त्यांनीसुद्धा साबुदाणा टाळावा. खिचडी, साबुदाणा खीर, वडे अशा अनेक स्वरूपात साबुदाणा खाल्ला जातो. रात्रीच्या वेळी इतर शक्‍यतो साबुदाणा टाळावा. तंतुमय पदार्थ जवळ जवळ नसल्याने पचनास जड होतो आणि मलावरोध होऊ शकतो.\nसाबुदाण्याच्या खिचडीचे उष्मांक मात्र कमालीचे जास्त असतात. म्हणजे १०० ग्रॅम साबुदाण्याच्या खिचडीमध्ये मुगाच्या खिचडीच्या सहापट अधिक कॅलरीज असतात. वाटीभर साबुदाण्याच्या खिचडीत ६१३ उष्मांक असतात आणि ३२.७ ग्रॅम स्निग्ध पदार्थ, ६७ मिलिग्रॅम कोलेस्टेरॉल आणि ७.२ ग्रॅम शर्करा असते. यामुळे आरोग्यदृष्ट्या मुगाची खिचडी कधीही सरस ठरते.\nसोमवार, गुरुवार, शनिवार असे साप्ताहिक आणि चतुर्थी, एकादशी असे मासिक उपास सतत करताना, उपासाच्या निमित्ताने खिचडी आणि वडे, साबुदाण्याचे पदार्थ खाणाऱ्या आमच्या धार्मिक स्त्रियांचे आणि पुरुषांचे वजन त्यामुळेच अजिबात कमी होत नाही, ही खरी मेख असते.\nआजच्या ‘जंक फूड’च्या जमान्यात पिझा, बर्गर, चिप्स यांच्या टीव्हीवरील आकर्षक जाहिरातींनी मोहून जाऊन घराघरात या गोष्टी सर्रासपणे आहाराला पर्याय म्हणून वापरल्या जातात. वर्दळीच्या रस्त्यावर किंवा बागेत वडापाव, सामोसे, भजी, दाबेली अशा गोष्टी तोंडाला पाणी सुटायला उभ्या असतात. यांच्या जोडीला भेळ, पाणीपुरी यांच्या समूहातले चाट हजर असतातच. आरोग्याला या सर्व गोष्टी अहितकारक आहेत, हे समजूनही यच्चयावत जनता या गोष्टी नियमितपणे खात असते.\nअशा काळात ‘खिचडी’सारखा आरोग्यदायी पदार्थ जर ‘राष्ट्रीय खाद्यपदार्थ’ म्हणून जाहीर झाला, त्याचे सर्वत्र साग्रसंगीत प्रमोशन झाले, तर आपल्या भारतीयांच्या आरोग्य संवर्धनाला त्याचा नक्कीच हातभार लागेल.\nइ. स. पू. तिसऱ्या शतकात ग्रीक राजदूत सेल्युलसच्या लिखाणात मौर्य कालखंडात धान्यांच्या खिचडीचा उल्लेख आढळतो.\nश्री चक्रधरस्वामी हे बाराव्या शतकातील एक तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि महानुभाव पंथाचे संस्थापक होते. महानुभाव धर्मीयांच्या श्रद्धेनुसार त्यांना ईश्‍वराच्या पंचावतारांपैकी पाचवा अवतार मानले जाते. लीळाचरित्र या मराठीतील पहिल्या चरित्रग्रंथाचे नायक म्हणून मराठी साहित्याच्या इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. या लीळाचरित्रात खिचडीचा उल्लेख आहे.\nचौदाव्या शतकातील महम्मद इब्न बतूता या जगप्रसिद्ध मोरोक्कन प्रवाशाच्या भारतातील वर्णनात, इ. स. १३५० च्या सुमारास ‘किशरी’ कशी लोकप्रिय होती हे नमूद करतो.\nपेशव्यांच्या काळात साबुदाण्याची खिचडी लोकप्रिय झाली.\nबिरबलाच्या चातुर्यकथांमध्ये खिचडी शिजवण्याची गोष्ट तर सर्वश्रुत आहेच, पण मुघल कालखंडात आपल्या शाही खाण्यासाठी प्रसिद्ध मुघलही या खिचडीच्या साधेपणातील सौंदर्याला भुलले होते. ‘ऐन-ए-अकबरी’ या सम्राट अकबराच्या ग्रंथात अबुल फजलने बनवलेल्या खिचडी बनवण्याच्या सात पाककृतींचा त्यात उल्लेख आहे. जहांगीरने त्याच्या काळात या खिचडीला लोकप्रिय केले, तर औरंगजेबालाही खिचडी प्रिय होती.\nब्रिटिश राजवटीत म्हणजे १९ व्या शतकात भारतीयांचे मसालेदार तिखट जेवण न सोसवणाऱ्या ब्रिटिशांना खिचडी वरदान वाटली. या खिचडीत मासे आणि अंड्यांचा वापर त्यांनी सुरू केला. ‘केजरी’ हा खिचडीला पर्यायी शब्द इंग्रजी शब्दकोशात रूढ झाला.\nपिष्टमय पदार्थ, स्निग्ध पदार्थ, प्रथिने आणि जीवनसत्त्वे या सर्व आहारघटकांचा समावेश असल्यामुळे खिचडी हे ‘पूर्ण अन्न’ मानता येते.\nसकाळचा नाश्‍ता म्हणून किंवा सायंकाळचे खाद्य म्हणून खिचडी उपयुक्त ठरते.\nआजारपणात जेवणाला पर्याय म्हणून मुगाची खिचडी खाणे हा आपल्याकडे रूढ असलेला एक उत्तम रिवाज आहे. थोड्या जास्त प्रमाणात खाल्ल्यास भूक भागते आणि आवश्‍यक उष्मांक मर्यादित पण पुरेसे मिळू शकतात.\nअपचन, ॲसिडिटी, गॅसेसच्या विकारात खिचडी खाणे पचनसुलभ ठरते.\nमधुमेही व्यक्तींना होलग्रेन्सची मेथ्यायुक्त खिचडी खाणे उत्तम असते.\nयात तैलयुक्त आणि चरबीयुक्त पदार्थ मर्यादित असल्याने रोजच्या रोज नियमितपणे खाल्ली तरी वजनवाढ होत नाही.\nमुगाची खिचडी कुठल्याही ऋतूत खाल्ली तरी त्रास होत नाही.\nशंभर ग्रॅम खिचडीचे म्हणजे साधारणपणे वाटीभर आहारमूल्य खालीलप्रमाणे विशद करता येईल.\nएकूण स्निग्ध किंवा चरबीयुक्त (फॅट्‌स) वाटा................१.१ ग्रॅम.\nएकूण पिष्टमय पदार्थ (कार्बोहायड्रेट्‌स) - २०.५ ग्रॅम.\nब - जीवनसत्त्व............... ७.२ टक्के.\nकॅनडा हा सृष्टीसौंदर्याने नटलेला देश आहे. या सुंदर प्रदेशात भटकण्याची संधी आम्हाला...\nजरा विसावू या वळणावर..\n‘‘गेल्या महिन्याभरातले आनंदाचे क्षण सांगा’’ असं विचारल्यावर बहुतेकजण नातेवाईक किंवा...\nमाणदेश आणि माणदेशी माणूस याचं प्रभावी वर्णन व्यंकटेश माडगूळकर यांनी त्यांच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://durgasakhatrek.blogspot.in/2013/12/", "date_download": "2018-05-28T02:56:56Z", "digest": "sha1:M2ISHY3DDXNZB2Z3JOFCCAO2AHREWB6R", "length": 5817, "nlines": 65, "source_domain": "durgasakhatrek.blogspot.in", "title": "दुर्गसखा / Durgasakha: December 2013", "raw_content": "\nदुर्गसखा आयोजित “किल्ले सरसगड\" येथे ५ जानेवारी २०१४ रोजी दुर्गभ्रमण\nदुर्गसखा आयोजित “किल्ले सरसगड\" येथे ५ जानेवारी २०१४ रोजी दुर्गभ्रमण\nठाण्यातील दुर्गसखा या संस्थेतर्फे दि. ५ जानेवारी २०१४ रोजी \"सरसगड\" येथे दुर्गभ्रमण आयोजित केले आहे. दि ५ जानेवारी २०१४ रोजी ठाण्याहून प्रस्थान सरसगड येथे आणि तेथे गडफेरी, साफसफाई, अशी दुर्ग संवर्धन मोहीम आयोजित केली आहे\nउंची १७०० फूट ,\nश्री गणेश म्हणजे विद्येची देवता. पाली हे अष्टविनायकांपैकी एक ठिकाण. येथील गणपती‘बल्लाळेश्वर’ म्हणून ओळखला जातो. याच पाली गावाच्या सीमेला लागून उभा असणारा गड म्हणजे सरसगड. पाली गावात जाताच या गडाचे दर्शन होते. पाली गावाच्या दक्षिणोत्तर सीमेवर सरसगडाची अजस्त्र भिंत उभी आहे. या गडाचा उपयोग मुख्यत… टेहळणीसाठी करत असत. या गडावरून पाली व जवळच्या संपूर्ण परिसरावर टेहळणी करता येते. शिवाजी महाराजांनी या गडास आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतले आणि किल्ल्याच्या डागडुजीसाठी २००० होन मंजूर केले. स्वातंत्र्यप्राप्ती पर्यंत या गडाची व्यवस्था ‘भोर’ संस्थानाकडे होती.\n०६:३०: ठाणे येथील MANGO Showroom येथून प्रस्थान\n०९:४५: पाली येथे आगमन व नाश्ता\n१०:०० : सरसगडकडे प्रस्थान\n१२ ते २ पर्यंत : गडमाथा गाठणे, गडफेरी,साफसफाई\nसाय ०५:३०: ठाणेकडे प्रस्थान\nरात्री ८:३० ला ठाणे येथे आगमन\nशुल्कः रू. ८००/- (भोजन व प्रवास खर्चासहित.)\nनियम व अटी :\n* दुर्गभ्रमणादरम्यान धुम्रपान व मद्यपान यांस सक्त मनाई आहे. * सभासदांच्या मौल्यवान वस्तूंची जबाबदारी संस्थेकडे राहणार नाही. * वेळापत्रक पाळण्याचा पूर्ण प्रयत्न संस्थेतर्फे केला जाईल परंतू काही अकल्पित प्रसंग कार्यक्रमात तातडीचे बदल करण्यास भाग पाडू शकतात. अशावेळी सभासदांचे सहकार्य अपेक्षित आहे\nचेतन राजगुरू: ९९८७३१७०८६ | मनाली साटम: ९६६४५०१४५८ | अजय दळवी : ९७६९५८७८०७ |तुषार पाटील: ९७०२०६४४७२\nसूचना :- सर्वांनी वेळेच्या १५मिनिट आधी यावे, कुणाला उशीर झाल्यास वेळ चुकवता येणार नाही, तसेच सर्वांनी दिनांक ०३-०१-२०१४ तारखेच्या आत आपले नावे नोंदवावी. नाव नोंदवून परत काढल्यास भरलेली रक्कम परत केली जाणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRSL/MRSL035.HTM", "date_download": "2018-05-28T03:49:01Z", "digest": "sha1:KEQYZ5ECPBN4WGVWKQPGQTQFVTJXHTAW", "length": 8118, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - स्लोवेनियन नवशिक्यांसाठी | रेल्वे स्टेशनवर = Na železniški postaji |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > स्लोवेनियन > अनुक्रमणिका\nबर्लिनसाठी पुढची ट्रेन कधी आहे\nपॅरिससाठी पुढची ट्रेन कधी आहे\nलंडनसाठी पुढची ट्रेन कधी आहे\nवॉरसोसाठी पुढची ट्रेन कधी निघणार\nस्टॉकहोमसाठी पुढची ट्रेन कधी निघणार\nबुडापेस्टसाठी पुढची ट्रेन कधी निघणार\nमला माद्रिदचे एक तिकीट पाहिजे.\nमला प्रागचे एक तिकीट पाहिजे.\nमला बर्नचे एक तिकीट पाहिजे.\nट्रेन व्हिएन्नाला कधी पोहोचते\nट्रेन मॉस्कोला कधी पोहोचते\nट्रेन ऑमस्टरडॅमला कधी पोहोचते\nमला ट्रेन बदलण्याची गरज आहे का\nट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्महून सुटते\nट्रेनमध्ये स्लीपरकोच (शयनयान) आहे का\nमला ब्रूसेल्ससाठी एकमार्गी तिकीट पाहिजे.\nमला कोपेनहेगेनचे एक परतीचे तिकीट पहिजे.\nस्लीपरमध्ये एका बर्थसाठी किती पैसे लागतात\nआपण ज्या जगात राहतो ते दररोज बदलत असते. परिणामी, आपली भाषा देखील स्थिर राहू शकत नाही. ती आपल्याबरोबर विकसित होत राहते आणि त्यामुळे ती बदलणारी/गतिमान असते. हा बदल भाषेच्या सर्व क्षेत्रांना प्रभावित करू शकतो. म्हणून असे म्हटले जाते कि, ती विविध घटकांना लागू होते. स्वनपरिवर्तन भाषेच्या आवाजाची प्रणाली प्रभावित करते. शब्दार्थासंबंधीच्या बदलामुळे, शब्दांचा अर्थ बदलतो. एखाद्या भाषेतील शब्दसंग्रहासंबंधीचा बदल हा शब्दसंग्रह बदल समाविष्टीत करतो. व्याकरण संबंधीचा बदल व्याकरणाची रचना बदलतो. भाषिक/भाषाविज्ञानातल्या बदलांची कारणे निरनिराळया प्रकारची आहेत. अनेकदा आर्थिक कारणे आढळतात. वक्ते किंवा लेखक वेळ किंवा प्रयत्न वाचवू इच्छितात. अशा परिस्थितीत, ते त्यांचे भाषण सुलभ/सोपे करतात. नवीन उपक्रम देखील भाषेच्या बदलाला प्रोत्साहन देतात. ह्या स्थितीत, उदाहरणार्थ, जेव्हा नवीन गोष्टींचे शोध लावले जातात. ह्या गोष्टींना नावाची गरज असते, त्यामुळे नवीन शब्द उद्गत होतात. भाषेतील बदल हा विशेषतः नियोजित नसतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि अनेकदा आपोआप घडत असते. परंतु वक्ते देखील अगदी जाणीवपूर्वक त्यांच्या भाषा बदलू शकतात. निश्चित परिणाम घडवून आणण्यासाठी वक्ते हे करतात. परकीय भाषांचा प्रभाव देखील भाषांच्या बदलाला प्रोत्साहन देत असतो. हे जागतिकीकरणाच्या काळामध्ये विशेषतः स्पष्ट होते. इतर कोणत्याही भाषेपेक्षा इंग्रजी भाषा इतर भाषांवरती जास्त प्रभाव टाकते. जवळजवळ प्रत्येक भाषेमध्ये तुम्हाला इंग्रजी शब्द पाहायला मिळेल. त्याला इंग्रजाळलेपणा असे म्हणतात. प्राचीन काळापासून भाषेतील बदल हा टीकात्मक किंवा भीतीदायक आहे. त्याच वेळी, भाषेतील बदल हा सकारात्मक इशारा आहे. कारण तो हे सिद्ध करतो कि: आपली भाषा जिवंत आहे-आपल्या प्रमाणेच\nContact book2 मराठी - स्लोवेनियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRSV/MRSV013.HTM", "date_download": "2018-05-28T03:48:59Z", "digest": "sha1:R4WQIZTW67RWIHRAR6PXQFMGKBIP6AXI", "length": 6407, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - स्विडीश नवशिक्यांसाठी | महिने = Månader |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > स्विडीश > अनुक्रमणिका\nहे सहा महिने आहेत.\nहे सुद्धा सहा महिने आहेत.\nलॅटिन, एक जिवंत भाषा\nआज, इंग्रजी ही सर्वात महत्त्वाची सार्वत्रिक भाषा आहे. ही जगभरात सर्वत्र शिकवली जात आहे आणि अनेक राष्ट्रांमध्ये ही अधिकृत भाषा आहे. त्याआधी, लॅटिन ही भाषा ती भूमिका पार पाडत होती. लॅटिन ही मूळ रुपात लॅटिन लोक बोलायचे. ते लोक लॅटियमचे मूळ स्थानिक होते, आणि रोम हे त्यांचे केंद्र होते. रोमन साम्राज्याच्या विस्तारासह ही भाषासुद्धा पसरली. प्राचीन जगामध्ये, लॅटिन ही बर्‍याच लोकांची मूळ भाषा होती. ते युरोप, उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेला वास्तव्याला होते. तथापि, बोलली जाणारी लॅटिन ही शास्त्रीय लॅटिनपेक्षा भिन्न होती. ती देशी भाषा होती, तिला अशिष्ट लॅटिन असे म्हणतात. रोमन लोकांच्या विभागामध्ये विविध वाक्यरचना होती. मधल्या काळामध्ये, राष्ट्रीय भाषेची उत्क्रांती ही वाक्यरचनेपासून झाली. भाषा ज्या लॅटिनपासून निर्माण झाल्या, त्या म्हणजे रोमान्स भाषा. त्यात इटालियन, स्पॅनिश आणि पोर्तुगीज या भाषांही समाविष्ट आहे. फ्रेंच आणि रोमानियनदेखील लॅटिन भाषेवर आधारित आहेत. पण लॅटिन भाषा अजूनही मरण पावलेली नाही. 19 व्या शतकापर्यंत ती महत्त्वाची व्यावसायिक भाषा होती. आणि ती शिक्षित भाषा राहिली. लॅटिन भाषेला विज्ञानामध्ये खूप महत्त्व आहे. अनेक तांत्रिक संज्ञांचे मूळ लॅटिनमध्ये आहे. शिवाय, अजूनही अनेक शाळांमध्ये परदेशी भाषा म्हणून लॅटिन शिकविली जाते. विद्यापीठांची अशी इच्छा आहे कि, लॅटिनची माहिती असावी. लॅटिन ही सध्या बोलली जात नसली तरीही तिचा अंत झालेला नाही. लॅटिन ही भाषा येत्या काळात परतीचा अनुभव घेत आहे. ज्या लोकांना लॅटिनबद्दल जाणून घ्यायचे आहे त्यांच्या संख्येतसुद्धा पुन्हा वाढ होऊ लागली आहे. ती अजूनही अनेक देशांच्या भाषा आणि संस्कृतीची गुरुकिल्ली मानली जाते. अंगात हिंम्मत बाळगा लॅटिन शिकण्याची औडासेस फोर्चुना अदिऊवत[Audaces fortuna adiuvat], चांगले भविष्य शूरांची मदत करते.\nContact book2 मराठी - स्विडीश नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-ganit-bhet-dr-mangala-narlikar-1261", "date_download": "2018-05-28T03:27:28Z", "digest": "sha1:RVBUI55XO4TNT22ZZ5KVWKNOXL3NN2XS", "length": 13423, "nlines": 115, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Ganit Bhet Dr. Mangala Narlikar | Saptahik Sakal", "raw_content": "\nबुधवार, 21 मार्च 2018\n किती गमती असतात त्यात...\n‘अाजी, आज अपूर्णांक शिकवणार आहेस ना’ नंदूने विचारले. ‘हो,’ मालतीबाई म्हणाल्या, ‘तुम्हाला एका वस्तूचा अर्धा भाग म्हणजे काय ते समजतं ना’ नंदूने विचारले. ‘हो,’ मालतीबाई म्हणाल्या, ‘तुम्हाला एका वस्तूचा अर्धा भाग म्हणजे काय ते समजतं ना’ ‘हो, एखादा खाऊ आम्ही दोघं न भांडता अर्धा अर्धा वाटून घेतो,’ हर्षा म्हणाली. ‘कोणत्याही वस्तूचा अर्धा भाग म्हणजे काय हे नीट समजलं की एक तृतीयांश भाग म्हणजे काय, एक चतुर्थांश भाग म्हणजे काय हे समजावून घेणं अवघड नाही. आता तुम्ही चौघे मुले आहात, एक पेरू किंवा सफरचंद दिले तर चौघांत सारखे वाटून घ्याल की नाही’ ‘हो, एखादा खाऊ आम्ही दोघं न भांडता अर्धा अर्धा वाटून घेतो,’ हर्षा म्हणाली. ‘कोणत्याही वस्तूचा अर्धा भाग म्हणजे काय हे नीट समजलं की एक तृतीयांश भाग म्हणजे काय, एक चतुर्थांश भाग म्हणजे काय हे समजावून घेणं अवघड नाही. आता तुम्ही चौघे मुले आहात, एक पेरू किंवा सफरचंद दिले तर चौघांत सारखे वाटून घ्याल की नाही’ मालतीबाईंनी विचारले. ‘हो, मग प्रत्येकाला एक चतुर्थांश सफरचंद मिळेल ना’ मालतीबाईंनी विचारले. ‘हो, मग प्रत्येकाला एक चतुर्थांश सफरचंद मिळेल ना’ नंदूने प्रतिप्रश्‍न केला.\n‘बरोबर. आता वस्तूच्या समान वाटणीवरून आपण गणितातले अपूर्णांक पाहू. कोणत्याही वस्तूचे २, ३, ४, ५ असे समान भाग करत त्यातला एकेक भाग म्हणजे अर्धा किंवा एक द्वितीयांश, एक तृतीयांश, एक चतुर्थांश, एक पंचमांश असे भाग आपल्याला मिळतात. ते असे लिहितात...’ असे म्हणून बाईंनी ते अपूर्णांक असे लिहून दाखवले.\n‘हे सोपे आहे. समान भाग करून त्यातला एक घेतला, की असे अपूर्णांक मिळतात. पुस्तकात ते वर्तुळाचे भाग करून दाखवले आहेत,’ हर्षाला आठवले.\n‘केकचे किंवा भाकरीचे समान भाग दाखवणे सोपे आहे. आपण चार फुले, चार पेरू, चार पेन्सिली याप्रमाणे अनेक चार वस्तू मोजत चार ही संख्या शिकलो. अशाच सगळ्या संख्या शिकलो. मग त्या कोणत्याही एका वस्तूशी निगडित न ठेवता केवळ संख्या म्हणून स्वीकारल्या आणि एक एकक घेऊन त्या संख्यारेषेवर दाखवायला शिकलो,’ बाई असे म्हणाल्यावर सतीशने सांगितले, ‘त्यासाठी कागदावर आडवी रेष काढून एक एकक म्हणजे एक सोयीचे माप घेऊन त्या अंतरावर खुणा करत जातो. सुरवातीच्या शून्यासाठी एक बिंदू ठरवून त्यापासून एक एकक अंतरावर १, आणखी एक एकक अंतर घेतलं की २, अशा खुणा करत आपण संख्यारेषा तयार करतो.’\n‘एक या संख्येचा एकक ठरवला, की त्याचे दोन किंवा तीन सारखे भाग करून अर्धा किंवा एक तृतीयांश असे भाग दाखवता येतील. म्हणजे पूर्ण संख्येप्रमाणे अपूर्णांक याही संख्या आहेत. त्या एका एककाचे समान भाग करून दाखवता येतात हे ध्यानात ठेवा. दोन तृतीयांश म्हणजे एकाचे तीन समान भाग करून त्यातून घेतलेले दोन भाग, तीन चतुर्थांश म्हणजे एकाचे चार समान भाग करून त्यातले घेतलेले तीन भाग हे माहीत आहे ना हे समजण्यासाठी वर्तुळाचे समान भाग करता येतात, तसेच एक पट्टी किंवा रेषा घेऊनदेखील समान भाग करता येतात..’ बाई म्हणाल्या.\nबाईंच्या प्रश्‍नाला नंदूने उत्तर दिले, ‘ते समजले आम्हाला. पण त्याच्या पुढचा अभ्यास नीट नाही समजत.’ ‘त्यासाठी या अपूर्णांकांची आणखी ओळख करून घेऊ आपण,’ बाई म्हणाल्या. ‘एक मुलगा वेगवेगळे कपडे घालून आला. त्यामुळे जरा वेगळा दिसला, तरी तो मुलगा तोच असतो, बदलत नाही हे मान्य आहे ना उदाहरणार्थ तू पोहायला जाताना फक्त लहान चड्डी घालून जातोस, शाळेत जाताना गणवेश घालून जातोस, समजा अंतराळवीर बनायला गेलास तर मोठा थोरला स्पेस सूट घालून जाशील, तरी आतला आनंद नावाचा मुलगा तोच राहशील ना उदाहरणार्थ तू पोहायला जाताना फक्त लहान चड्डी घालून जातोस, शाळेत जाताना गणवेश घालून जातोस, समजा अंतराळवीर बनायला गेलास तर मोठा थोरला स्पेस सूट घालून जाशील, तरी आतला आनंद नावाचा मुलगा तोच राहशील ना’ नंदू हसून म्हणाला, ‘अर्थात कपडे बदलले तरी मी कसा बदलेन’ नंदू हसून म्हणाला, ‘अर्थात कपडे बदलले तरी मी कसा बदलेन\n‘तसेच काहीसे अपूर्णांकांचे आहे. आता या आकृतीत पाहा दोन तृतीयांश आणि चार षष्ठांश हे अपूर्णांक वेगळे दिसले, तरी एकच आहेत हे ध्यानात घ्या.’\nहर्षा निरीक्षण करून म्हणाली, ‘एकाचे तीन भाग करून त्यातले दोन घेणे आणि सहा भाग करून त्यातले चार घेणे हे सारखेच आहे.’\n‘अपूर्णांक अंश व छेद या रूपात लिहिताना यावरून एक नियम मिळतो, तो फार महत्त्वाचा आहे, नीट ध्यानात ठेवा. अंश आणि छेद दोघांनाही एकाच संख्येने गुणले, तर अपूर्णांक बदलत नाही, त्याची किंमत तीच राहते. अर्थात शून्याने गुणायची परवानगी नाही, कारण छेद शून्य होऊ शकत नाही,’ बाईंनी सांगितले.\nशीतलने काही अपूर्णांक लिहून दाखवले व ती म्हणाली, ‘आम्हाला शिकवले आहे हे, मात्र कधी कधी लक्षात राहत नाही.’ बाईंनी बजावले, ‘हा नियम विसरायचा नाही. हवे तर हा आपला एक गोल्डन रूल आहे असे समजा. सोपा, पण महत्त्वाचा. खूप उपयोगी पडणारा. पुढच्या वेळेला त्याचे उपयोग सांगेन, मग त्याचे महत्त्व कळेल.’\nकबूल केल्याप्रमाणं मुलं अकरा वाजता आली. ऊन चांगलं तापलं होतं. नंदूनं विचारलं, ‘आजी,...\nमुलांनी आपापले नकाशे तयार करून आणले होते. शीतल आणि हर्षानं बागेच्या नकाशात रंगही...\n‘आता सतीश आणि शीतल नव्या घरात राहायला जाणार.. ते मोठं आहे ...’ नंदूने बातमी पुरवली...\nआज सतीश जरा नाराज दिसत होता. मालतीबाईंनी कारण विचारले तेव्हा समजले, की गणिताच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mokale-aakash.blogspot.com/2011_08_01_archive.html", "date_download": "2018-05-28T03:07:03Z", "digest": "sha1:RZLUHAWXWBNH6D4FVLOOCQPU3U55O3QE", "length": 20482, "nlines": 389, "source_domain": "mokale-aakash.blogspot.com", "title": "झाले मोकळे आकाश: August 2011", "raw_content": "\nइथे (अ)नियमितपणे ललित काही लिहायचा विचार आहे. मूड असला आणि सवड मिळाली म्हणजे मी असलं काही तरी लिहिते. त्यामुळे फार नियमित काही नवं आलं नाही तरी समजून घ्याल.\nचढत्या भाजणीने बाहेर पडणार्‍या\nभ्रष्टाचाराच्या आणि घोटाळ्यांच्या बातम्या वाचताना\nमला हे जाणवत असतं.\nमागच्याच वर्षी बनवलेल्या रस्त्यावरचे\nमला हे जाणवत असतं.\nमी भरलेल्या कराचे पैसे\nखिरापतीसारखे वाटले जातात तेंव्हा\nमला हे जाणवत असतं.\nएकेका नेत्याचे गुलाम असल्यासारखी\nमला हे जाणवत असतं.\nगेंड्यालाही लाजवील अश्या कातडीचे\n‘नेते’ निवडून येतात तेंव्हा\nमला हे जाणवत असतं.\n\"तुमच्या देशात इतकी कर्तबगार माणसं असूनही\nदेशाची प्रगती मुंगीच्या पवलांनी का होते\nया प्रश्नानी निरुत्तर होताना\nमला हे जाणवत असतं.\nहा देश चालवण्याची आमच्या तथाकथित नेत्यांची लायकी नाही.\nआणि हे ही जाणवत असतं\nकी एक सामान्य नागरिक म्हणून\nजवळजवळ शून्य किंमत आहे.\nएकशे वीस कोटींपैकी एक.\nअश्या हजारोंच्या, लाखोंच्या मतांना\nअण्णा तुम्ही आवाज मिळवून दिलात\nइंद्रायणी काठी, देवाची आळंदी\nलागली समाधी ज्ञानेशाची ॥\nज्ञानियांचा राजा, भोगतो राणिव\nनाचती वैष्णव, मागेपुढे ॥\nमागेपुढे दाटे, ज्ञानाचा उजेड\nअंगणात झाड, कैवल्याचे ॥\nउजेडी राहिले, उजेड होऊन\nनिवृत्ती, सोपान, मुक्ताबाई ॥\n‘अंगणात झाड कैवल्याचे’ म्हणजे\nम्हणजे जगातलं सगळ्यात महागडं परफ्यूम ज्याच्यापासून बनवतात ते joy perfume tree,\nरोज मी या झाडाच्या नव्याने प्रेमात पडते आहे. त्यामुळे ‘अंगणात झाड कैवल्याचे’ म्हणजे अजून काही वेगळं असतं असं सांगायचा तुम्ही प्रयत्नच करू नका. त्याला फक्त माझ्या छोट्याश्या गच्चीचा राजा मानायला मी तयार नाही.\nगेले कित्येक महिने मला बागेकडे बघायला वेळ नाही. रोज सूर्य उगवतो, त्यांना प्रकाश देतो. रोज पाऊस पडतो, त्यांची तहान भागवतो. (आणि रोज मी जाऊन करंटेपणाने फक्त फुलं काढते ... वेळ नसल्याच्या सबबीवर :( ). आणि तरीही माझं हे छोटंसं सोन्याचं झाड भरभरून फुलतंय. बाहेरच्या पाकळ्या सोनेरी, आतल्या भगव्याकडे झुकणार्‍या. आणि फुलात न मावणारा गंध. बस्स, जन्नत\nएका उंच डोंगरमाथ्यावर पडलेला एक शिलाखंड होता तो.\nतेव्हा मेघ त्याच्यावर निर्मळ उदकाचा अभिषेक करीत.\nउषःकालाच्या देवता त्यावर दवबिंदूंचे सिंचन करीत.\nसूर्याच्या तेजात आणि चंद्राच्या चांदण्यात तो न्हाऊन निघे.\nभोवतालचे हिरवे दुर्वांकुर आपल्या चिमुकल्या पात्यांनी त्याला हळूच स्पर्श करीत.\nहरीण आणि त्याची पाडसे त्याच्या अंगावर मान टाकून केव्हा विसावा घेत.\nसर्प आपल्या शीतल शरीराचा केव्हा त्याला विळखा घालीत.\nआणि या सर्वांच्या संगतीत --\nएका उंच डोंगरमाथ्यावर तो तेव्हा राहत होता.\nआता तो एका मंदिरात आहे.\nनामांकित कारागिरांनी ते बांधले आहे आणि थोर कलावंतांनी ते शोभिवंत केले आहे.\nशिल्पकाराने त्याचे स्वतःचे स्वरूपही पालटून टाकले आहे.\nकाळ्या आणि ओबडधोबड अशा त्या शिलाखंडाचे --\nआता एका मनोहर देवमूर्तीत रूपांतर झाले आहे.\nत्याच्या अंगावर जरीची वस्त्रे आहेत. गळ्यात, मनगटांत आणि पायांत सोन्याचे आणि रत्नाचे अलंकार आहेत.\nदिवसातून तीन वेळा श्रीमंती थाटाने त्याची पूजा होते.\nमंजूळ वाद्यांचा गजर होतो.\nआणि शेकडो भक्त त्याला वंदन करून त्याचा जयजयकार करतात.\nआणि हे सर्व होत असताना\nकोणाला न ऐकू येणार्‍या, न समजणार्‍या शब्दांत तो स्वतःशी पुटपुटत असतो,\n‘केवढा अधःपात झाला माझा माझ्या सुखपूर्ण जीवनाचा किती दुःखपूर्ण शेवट हा माझ्या सुखपूर्ण जीवनाचा किती दुःखपूर्ण शेवट हा\n समिधा सुंदर आहे. पण स्वतःचं काही लिहायचं सोडूनच दिलं आहेस का तू आईने विचारलंय. तर आता थोडे दिवस कवितांचे वही मिटून ठेवायचीय. आता थोडं काही स्वतःला लिहायला सुचू देत, ते इथे उतरवलं जाऊ देत. पुन्हा केंव्हा तरी दुष्काळ पडला म्हणजे पुन्हा कवितांची वही काढून कुसुमाग्रजांची मेजवानी आपण फिरून एन्जॉय करू या.\n‘समिधा’ जवळ नव्हतं त्यामुळे अजून काही कविता इथे टाकायच्या राहिल्या होत्या. ही त्यातली एक.\nनाही, आपण समजता ते खरे नाही.\nकिनखापी गवसणीतून माझी सारंगी बाहेर पडते ती धनासाठी नव्हे.\nतारांच्या या समुदायावरून माझी धनुकली फिरू लागते ती आपले मनोरंजन कराण्यासाठी नव्हे.\nत्या उभयतांच्या मीलनातून मी मधुर रागरागिण्यांची बरसात करतो ती कीर्तीसाठी नव्हे.\nमला धन मिळत असेल, कीर्ती मिळत असेल आणि आपले मनोरंजनही होत असेल.\nपण यातील कोणत्याही गोष्टीसाठी मी सारंगीला स्पर्श करीत नाही.\nमी सांगणार आहे ते आपल्याला खरे वाटणार नाही कदाचित्, पण ते खरे आहे.\nसारंगीतून निघणारे स्वर मला दिसतात म्हणून मी सारंगी वाजवतो. ते पुनःपुन्हा दिसावेत म्हणून मी सारंगिया झालो.\nमोहळाला स्पर्श करताच त्यातून असंख्य मधमाशा चारी दिशांना उडू लागल्या,\nत्याप्रमाणे माझ्या धनुकलीचा तारांना स्पर्श होताच त्यांमधून ध्वनि-लहरींचा एक जथा बाहेर पडून उडू लागतो.\nतारांवर बसलेली लहान लहान पाखरेच जणू माझी धनुकली उठवून देते\nकाही स्वरलहरी पाण्याच्या धारेसारख्या रुपेरी असतात, काही रमणींच्या गालांवरील लज्जेप्रमाणे आरक्त असतात, काही फुललेल्या अंगाराप्रमाणे ताम्रवर्ण असतात, काही सोनेरी असतात, काही चांदण्यासारख्या चंदेरीही असतात.\nमी तार छेडली की या विविधरंगी ध्वनिपुष्पांचा दाट मांडव माझ्याभोवती घातला जातो.\nआणि एका विलक्षण आनंदाने माझे अंतःकारण बेहोष होते.\nमाझ्या हातातली धनुकली तारांवर फिरत असते आणि माझे मिटलेले डोळे त्या सुंदर लहरींचा मागोवा घेत असतात.\nनृत्यांगना आपल्या झिरझिरीत वस्त्राचा पिसारा फुलवते त्याप्रमाणे त्या स्वरलहरी आपल्या रंगाचा सुरम्य विस्तार करतात.\nआणि नाचत नाचत, हासत खेळत, गात आणि गुणगुणत, मागे वळून पाहात, खाली वाकून बघत,\nमेघमंडलापर्यंत जातात आणि अंतर्धान पावतात.\nहे अलौकिक दृष्य पुनःपुन्हा दिसावे म्हणून मी सारंगिया झालो.\nछायाचित्र प्रासंगिक Profound thoughts from empty mind ;) भटकंती हिरवाई नस्त्या उठाठेवी पुस्तक कविता काऊचिऊच्या गोष्टी जगतांना दिनविशेष जर्मनी ओरिसा भाषांतर रेघोट्या किडेमाकोडे भाषा सिनेमा श्री लंका तिबेट\nशमा - ए - महफ़िल\nमाझे भारत भ्रमण ... \n~ बालभारती - मराठी कविता ~\nब्लॉग - मोगरा फुलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRBN/MRBN025.HTM", "date_download": "2018-05-28T03:40:07Z", "digest": "sha1:EVI5NLOCSEXQ73QPEUPVRRMUCGTM25Q7", "length": 9131, "nlines": 131, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - बंगाली नवशिक्यांसाठी | विदेशी भाषा शिकणे = বিদেশী ভাষা শিক্ষা |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > बंगाली > अनुक्रमणिका\nआपण स्पॅनीश कुठे शिकलात\nआपण पोर्तुगीजपण बोलता का\nहो, आणि मी थोडी इटालीयनपण बोलतो. / बोलते.\nमला वाटते आपण खूप चांगले / चांगल्या बोलता.\nह्या भाषा खूपच एकसारख्या आहेत.\nमी त्या चांगल्याप्रकारे समजू शकतो. / शकते.\nपण बोलायला आणि लिहायला कठीण आहेत.\nमी अजूनही खूप चुका करतो. / करते.\nकृपया प्रत्येकवेळी माझ्या चुका दुरूस्त करा.\nआपले उच्चार अगदी स्वच्छ / स्पष्ट आहेत.\nआपली बोलण्याची ढब / धाटणी जराशी वेगळी आहे.\nआपण कुठून आलात ते कोणीही ओळखू शकतो.\nआपली मातृभाषा कोणती आहे\nआपण भाषेचा अभ्यासक्रम शिकता का\nआपण कोणते पुस्तक वापरता\nमला आत्ता त्याचे नाव आठवत नाही.\nत्याचे शीर्षक मला आठवत नाही.\nमी विसरून गेलो / गेले आहे.\nजर्मनिक भाषा ही इंडो-युरोपियन या भाषा कुटुंबाशी संबंधित आहे. हा भाषिक गट त्याच्या स्वन वैशिष्ट्यांद्वारे दर्शविला जातो. स्वनामधील फरकामुळे ही भाषा इतर भाषांहून वेगळी ठरते. जवळजवळ 15 जर्मनिक भाषा आहेत. जगभरात 500 दशलक्ष लोक ही भाषा त्यांची मूळ भाषा म्हणून वापरतात. नक्की स्वतंत्र भाषा ठरविणे अवघड आहे. स्वतंत्र भाषा किंवा फक्त वाक्यरचना अस्तित्वात आहेत हे स्पष्ट नाही. इंग्रजी ही प्रमुख जर्मनिक भाषा आहे. जगभरात ही भाषा जवळजवळ 350 दशलक्ष लोक मुख्य भाषा म्हणून वापरतात. यानंतर जर्मन आणि डच या भाषा येतात. जर्मनिक भाषा भिन्न गटात विभागली आहे. त्या म्हणजे उत्तर जर्मनिक, पश्चिम जर्मनिक, आणि पूर्व जर्मनिक होय. उत्तर जर्मनिक भाषा या स्कँडिनेव्हियन भाषा आहेत. इंग्रजी, जर्मन आणि डच या पश्चिम जर्मनिक भाषा आहेत. पूर्व जर्मनिक भाषा या नामशेष झाल्या आहेत. उदाहरणार्थ,या गटात 'पुरातन इंग्रजी' ही भाषा मोडते. वसाहतवादामुळे जगभरात जर्मनिक भाषा पसरली. परिणामी, डच ही भाषा कॅरिबियन आणि दक्षिण आफ्रिकामध्ये समजली जाते. सर्व जर्मनिक भाषा या एकाच मूळापासून उत्पन्न झाल्या आहेत. एकसारखी पूर्वज-भाषा होती अथवा नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही. याशिवाय,फक्त काही जुने जर्मनिक ग्रंथ आढळतात. रोमान्स भाषेच्या विरुद्ध यामध्ये फारच कमी स्त्रोत आहेत. परिणामी, जर्मनिक भाषा संशोधनासाठी अवघड आहे. तुलनेने, जर्मनिक किंवा ट्यूटन लोकांच्या संस्कृतीबद्दल फार कमी माहिती आहे. ट्यूटन लोक संघटित झालेले नव्हते. परिणामी सामान्य ओळख निर्माण झालीच नाही. त्यामुळे विज्ञानाला इतर स्रोतांवर अवलंबून राहावे लागते. ग्रीक आणि रोमान्स नसते तर आपल्याला ट्यूटनबद्दल फारच कमी माहिती झाले असते.\nContact book2 मराठी - बंगाली नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/5774-ranguni-rangat-sarya-rang-maza-vegla-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%BE", "date_download": "2018-05-28T03:29:41Z", "digest": "sha1:MHTWOLAYZRVNK7CZZOVHC6RN3L4AP7T7", "length": 2967, "nlines": 52, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Ranguni Rangat Sarya Rang Maza Vegla / रंगूनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nरंगूनी रंगात सार्‍या रंग माझा वेगळा\nगुंतूनी गुंत्यात सार्‍या, पाय माझा मोकळा\nभोग जे येती कपाळी ते सुखाने भोगतो\nअन्‌ कळ्या झाल्या कधीच्या सोशिल्या ज्याच्या कळा\nकोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे\nमी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा\nराहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी\nहे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा\nकोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो\nअन्‌ कुठे आयुष्य गेले, कापुनी माझा गळा\nसांगती तात्पर्य माझे सारख्या खोट्या दिशा\nचालणारा पांगळा अन्‌ पाहणारा आंधळा\nमाणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी\nमाझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://www.transliteral.org/pages/z120106205518/view", "date_download": "2018-05-28T03:26:52Z", "digest": "sha1:AESCBFNTQ5W6YZMPUQUZNAHDEHK3YOYB", "length": 18227, "nlines": 180, "source_domain": "www.transliteral.org", "title": "खंड १ - अध्याय २५", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|श्रीमुद्‍गल पुराण|खंड १|\nखंड १ - अध्याय २५\nमुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.\nTags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत\n मुद्‌गल म्हणती महाभागा ऐकावी दक्षा ही पुढती कथा बरवी दक्षा ही पुढती कथा बरवी पाप प्रणाशिनी मनीं घ्यावी पाप प्रणाशिनी मनीं घ्यावी \nदैत्य सारे मिळून जाती शुक्र महामुनींसी स्तविती साष्टांग दंडवत त्या घालिती \nशुक्र त्यांचा समान करित म्हणे तुम्ही कां आलांत म्हणे तुम्ही कां आलांत तुमच्या कार्यभागांत साहाय्य यत्नें करीन मी ॥३॥\n ऐसें असे माझें बल मिळेल तुम्हां यश अमल मिळेल तुम्हां यश अमल सांगा काय जें मनीं तुमच्या ॥४॥\nअमृतासम तें वचन ऐकून हर्षित झाले असुर प्रसन्न हर्षित झाले असुर प्रसन्न शुक्रासी प्रणिपात करुन सांगती आपुलें मनोगत ॥५॥\nतुमच्या प्रसादें स्वामी, लाभला आम्हांते मत्सर कुलधारल भला आम्हांते मत्सर कुलधारल भला आमुच्या भाग्यवृक्षाला अमृतासम फळ जणू तें ॥६॥\n हितार्थ झटतो आमुच्या हा ॥७॥\n आम्ही सारे त्यास वंदित त्याच्या राज्यभिषेक सोहळ्यांत माननीय तुम्ही यावें ॥८॥\n शुक्राचार्य तें ऐकतां आश्वासन देती तेव्हां दैत्यदानवां ॥९॥\n शुक्र स्वयं होता उपस्थित सर्व दैत्य दानव राक्षसगण होत सर्व दैत्य दानव राक्षसगण होत महोत्सवीं दंग तेव्हा ॥१०॥\n मुख्य मुख्य जे असत प्रजापती त्यांची तुज सांगत प्रजापती त्यांची तुज सांगत \nनमुचि शंबर शुंभ निशुंभ कालभैरव विरोचन अग्निप्रभ \nइत्यादि प्रतापवंत बहु दैत्यदानव मिळून करिती उत्सव \nऋग्‌यजुः साम मंत्रांनी अभिषिक्त ब्राह्मणे करितो वेदपारंगत त्या वेळी मत्सरासुर प्रमुदित \nत्या सर्व वेदपारग ब्राह्मणांत उशना सर्वकर्ता असत गणेश योगी महामुनी ॥१५॥\n परवीर हा तेजस्वी शोभत \nप्रजापते तेव्हां वन्दन करिती सारे दैत्यदानव शुक्रा स्तविती सारे दैत्यदानव शुक्रा स्तविती सनाथ झालों कृपाप्राप्ती आपुली आम्हां लाभली ॥१७॥\nऐसें बोलून स्वगृहा परतले नंतर कांहीं दिवस गेले नंतर कांहीं दिवस गेले ब्रह्मांड विजयाचे विचार रुजले ब्रह्मांड विजयाचे विचार रुजले मत्सराच्या मनांत तें ॥१८॥\nतेणें सकल असुर बोलाविले तेही त्वरेनें सर्व आले तेही त्वरेनें सर्व आले मानदा कोणतें कार्य संभवले मानदा कोणतें कार्य संभवले तें सत्वर सांगावें ॥१९॥\nत्यासी म्हणे जयेच्छु मत्सर त्रैलोक्य माझ्यावर निर्भर माझ्या मनीची आकांक्षा ॥२०॥\n हृष्ट सगळे असुर होऊन मेघ गर्जनेसम गर्जून काळासम ते सज्ज झाले ॥२१॥\n घेऊन ते वाहनीं बसती सर्व भावें सज्ज होती सर्व भावें सज्ज होती चतुरंगसेना सिद्ध करुनी ॥२२॥\n हातीं घेऊन निघाले ॥२३॥\n उड्डाण करिती पावलो पावलीं \n निघाले सारे प्राप्तधारक ॥२५॥\nत्यांच्या पदाधातें धूळ उडाली त्यामुळें सूर्यप्रभा निस्तेज झाली त्यामुळें सूर्यप्रभा निस्तेज झाली दैत्यसेनेच्या पुढे वाटली \nहत्ती सहस्त्र हजार पुढें जाती विविध धातूंनी रंगले यूथपती विविध धातूंनी रंगले यूथपती नानाविध चित्रांकित असती शरीरें त्यांची अजस्त्र ॥२७॥\n वहात होते मदबिंदू ॥२८॥\n महावीर त्या गजांवरी बसत काठया हातीं घेऊन ॥२९॥\nअस्त्रें वीर करी धरिती गज तेव्हां गिरिसम शोभती गज तेव्हां गिरिसम शोभती ते गज पर्वतांसी भेदिती ते गज पर्वतांसी भेदिती \nप्रजापति दक्षा ते दन्ती वृक्षांचे समूह सोंडेनें उपटती वृक्षांचे समूह सोंडेनें उपटती मदसिक्त त्यांचे भाल अती मदसिक्त त्यांचे भाल अती भ्रमर गुंजनें युक्त जे ॥३१॥\n सेनेची शोभा वाढविती ॥३२॥\n त्या मागून अश्वदल निघालें बलशाली संघटित जें ॥३३॥\n पूर्ण भूषणें युक्त असती चामरें डोक्यावरी डोलती मनो वेग ते महाबळ ॥३४॥\n हवेत जणूं ते उड्डाण करिती खुराघातांनी विस्फुलिंग जती सर्वत्र उडविती वेगांत ॥३५॥\nत्या घोडयांवरी स्वार होत नाना शस्त्रधर दैत्य उन्मत्त नाना शस्त्रधर दैत्य उन्मत्त ढगांपरी ते विलसत ऐसे दृश्य मनमोहक ॥३६॥\n ऐसे दैत्य वीर आघवे दारुण पाप निश्चय स्वभावें दारुण पाप निश्चय स्वभावें ऐसे सारे निघाले ॥३७॥\nजेथ काही महा दैत्य बसत गाढवांवरी अति त्वरित कांहीं बसले बोकडांच्या गाडींत \nरेडयांवरी कांहीं आरुढ झाले दुसरे वाघांवरी बैसले कांहींनीं सिंह शार्दूला केलें वाहन तैसे खगांनाही ॥३९॥\n निघाले निश्चय करुन मनांत यमास गिळण्या जणू जाती ॥४०॥\n ऐसे रथी निघाले सत्वर \nत्यांच्या रथांचे अश्व अलंकृत मणिमीत्यांदींनी अर्त्यत मेघांसम गर्जती ते ॥४२॥\nध्वजालं कृत रथ होते शीघ्रगती अश्व धावते चतुर सूत त्यांसी आवरते महावीर बैसले रथांत ॥४३॥\nकांहीं रथ गाढवें ओढिती कांहीं लांडगे वाहती अस्वल सिंह बैल हत्ती नाना पशुजुंपले होते ॥४४॥\nवजरांग शत गर्दभ जोडल्या रथांत मत्सर दैत्य आरुढ होत मत्सर दैत्य आरुढ होत रथ होता अलंकृत पुढे महावीर चालती ॥४५॥\nपृथ्वीवरी ते सैन्य मासत दुसरा सागर जणुं उसळत दुसरा सागर जणुं उसळत महारथ महावीर युक्त युद्धभूषणें सुभाषित तें ॥४७॥\nओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‌गले महापुराणे प्रथमे खण्डे वक्रतुण्डचरिते मत्सरासुरसेना वर्णनं नामपंचविंशोऽध्यायः समाप्तः ॥ श्रीगजाननार्पणमस्तु ॥\nविविध पूजा अथवा होम प्रसंगी स्त्रीने पुरूषाच्या कोणत्या अंगास बसावे आणि हाताला हात कां लावावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://geetmanjusha.com/lyrics/12729-jagi-jyas-koni-nahi-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%86", "date_download": "2018-05-28T03:24:47Z", "digest": "sha1:T5FPIWHI72OXSU25QO6R6RBR5KGI6ZZZ", "length": 2343, "nlines": 45, "source_domain": "geetmanjusha.com", "title": "Jagi Jyas Koni Nahi / जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे - Marathi Songs's Lyrics", "raw_content": "\nJagi Jyas Koni Nahi / जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे\nजगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे\nनिराधार आभाळाचा तोच भार साहे\nबाळ सोडुनी ते दिधले कुंतीने जळात\nघरी राधिकेच्या परि ते वाढले सुखात\nकर्णराज म्हणुनी त्याचे नाव अमर आहे\nभक्त बाळ प्रल्हादाला छळीले पित्याने\nनारसिंह रूपे त्याला रक्षिले प्रभूने\nअलौकिक त्याची मूर्ती अजुन विश्व पाहे\nसाधुसंत कबिराला त्या छळिती लोक सारे\nपांडुरंग रक्षी त्याला प्राशुनि निखारे\nआसवेच त्यांची झाली दुःखरूप दोहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-ganit-bhet-dr-mangala-narlikar-1068", "date_download": "2018-05-28T03:20:27Z", "digest": "sha1:NGFMJ6WYULBECELQ7THSCEA3NXNJOFZ5", "length": 16980, "nlines": 111, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Ganit Bhet Dr. Mangala Narlikar | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 19 जानेवारी 2018\nस्थानमहात्म्य माणसांप्रमाणं अंकांनादेखील असतं. साध्या कारकुनाच्या जागेवरून मोठा ऑफिसर झाला, किंवा हवालदाराचा इन्स्पेक्‍टर झाला, की माणसाच्या हातात जास्त सत्ता येते, तसंच काहीसं इथं होतं. मात्र अंकांची किंमत डावीकडच्या स्तंभात नेत नेत कितीही वाढवता येते. माणसाच्या प्रगतीला सीमा असते.\nआज आजी संख्या लिहिण्याचे वेगळे प्रकार सांगणार म्हणून ते पाहायला नंदू आणि हर्षा उत्सुक होते..\n‘एकेक संख्या मोजताना अनेकदा एकेक लहानशी उभी रेष | अशी काढली जाते. एक संख्या एका रेषेने | अशी, दोन संख्या || अशी, तर तीन ||| अशी दाखवता येते,’ मालतीबाई म्हणाल्या. ‘पण मग जेवढ्या संख्या, तेवढ्या रेषा काढत जायचं का दहासाठी दहा रेषा काढायच्या दहासाठी दहा रेषा काढायच्या’ हर्षानं विचारलं. बाई हसून म्हणाल्या, ‘ते किचकट होईल. त्याऐवजी पाचसाठी |||| अशा चार रेषा काढून त्यांच्यावर तिरकी रेष काढतात. त्यामुळे मोठ्या संख्येचे पाच पाचचे गट करून मोजायला सोपे जाते. मग युरोपमध्ये लोकांनी पाचसाठी इंग्रजी V हे अक्षर लिहायला सुरवात केली. मोठ्या संख्या लिहायला, वाचायला सोप्या करणं, हा उद्देश होता. कमी जागेत, चटकन समजेल, अशा संख्या कशा लिहायच्या, यासाठी वेगवेगळ्या संस्कृतीतील लोकांनी वेगवेगळे नियम केले. त्यासाठी साध्या बेरजा, वजाबाक्‍या यांचाही उपयोग केला. चार साठी |||| किंवा IV म्हणजे पाचवजा एक असंही लिहिलं जाई.’\nहर्षाला आठवलं, ‘आमच्या आजोबांच्या घरी भिंतीवर मोठं जुनं घड्याळ आहे. त्यात आकडे I, II, III, IIII, V, VI, VII असे आहेत.’ ‘बरोबर, जुन्या घड्याळांत असे रोमन आकडे असत. मोठ्या संख्येच्या डाव्या बाजूला लहान संख्या लिहिली, तर ती मोठ्या संख्येतून वजा करायची, उजव्या बाजूला लिहिली, तर ती मोठ्या संख्येत मिळवायची असा नियम ठरवला. VI म्हणजे सहा लिहिणं हे सहा रेषा काढण्यापेक्षा सोपं झालं.’ ‘दहासाठी दोन व्ही लिहायचे का’ नंदूनं विचारलं. ‘दोनदा पाच म्हणजे दहा हा तुझा हिशोब बरोबर आहे,’ बाई त्याला शाबासकी देत म्हणाल्या. ‘पण मग आणखी मोठ्या संख्या लिहायला पाढा वाढवावा लागेल. त्याऐवजी दहासाठी इंग्रजी X हे अक्षर वापरायचं ठरलं. नऊसाठी IX तर अकरासाठी XI, बारासाठी XII असे आकडे तुमच्या जुन्या घड्याळात आहेत ना’ नंदूनं विचारलं. ‘दोनदा पाच म्हणजे दहा हा तुझा हिशोब बरोबर आहे,’ बाई त्याला शाबासकी देत म्हणाल्या. ‘पण मग आणखी मोठ्या संख्या लिहायला पाढा वाढवावा लागेल. त्याऐवजी दहासाठी इंग्रजी X हे अक्षर वापरायचं ठरलं. नऊसाठी IX तर अकरासाठी XI, बारासाठी XII असे आकडे तुमच्या जुन्या घड्याळात आहेत ना’ बाईंनी विचारलं. ‘हो. मग रोमन पद्धतीमध्ये मोठ्या संख्यांसाठी खूप वेळा एक्‍स लिहायचा का’ बाईंनी विचारलं. ‘हो. मग रोमन पद्धतीमध्ये मोठ्या संख्यांसाठी खूप वेळा एक्‍स लिहायचा का’ हर्षानं विचारलं. या संख्यांसाठी आणखी अक्षरं आहेत. पन्नाससाठी L हे अक्षर आहे, शंभरसाठी C वापरत; तर हजारासाठी M घेतला गेला. मग पुन्हा बेरीज वजाबाकीचे नियम वापरून चाळीससाठी XL तर बासष्टसाठी LXII असं लिहिलं जातं.’\nयावर नंदू म्हणाला, ‘हे फार किचकट दिसतंय. किती अक्षरांचा अर्थ लक्षात ठेवायचा शिवाय बेरीज करायची की वजाबाकी यातही गोंधळ शिवाय बेरीज करायची की वजाबाकी यातही गोंधळ’ ‘बरोबर आहे तुझं. उदाहरणार्थ भारताला स्वातंत्र्य मिळालं ते कोणत्या वर्षी’ ‘बरोबर आहे तुझं. उदाहरणार्थ भारताला स्वातंत्र्य मिळालं ते कोणत्या वर्षी’ बाईंच्या प्रश्‍नाला त्यानं लगेच उत्तर दिलं, ‘एकोणीसशे सत्तेचाळीस’ बाईंच्या प्रश्‍नाला त्यानं लगेच उत्तर दिलं, ‘एकोणीसशे सत्तेचाळीस’ आता हे वर्ष तुम्हाला नेहमीच्या पद्धतीनं १९४७ असं लिहिता येतं. पण रोमन पद्धतीत ते MCMXLVII असं लिहिता येईल.’ ‘बाप रे’ आता हे वर्ष तुम्हाला नेहमीच्या पद्धतीनं १९४७ असं लिहिता येतं. पण रोमन पद्धतीत ते MCMXLVII असं लिहिता येईल.’ ‘बाप रे इथं दोन एम आहेत, ते कसे वाचायचे इथं दोन एम आहेत, ते कसे वाचायचे पहिल्या हजारात शंभर मिळवायचे की दुसऱ्या हजारातून वजा करायचे पहिल्या हजारात शंभर मिळवायचे की दुसऱ्या हजारातून वजा करायचे आणि अक्षरांची पुढची माळ केवढी मोठी आहे आणि अक्षरांची पुढची माळ केवढी मोठी आहे’ हर्षा उद्‌गारली. ‘यातली सर्वांत मोठी संख्या हजाराची - M, ती आधी लिहून त्याच्या उजवीकडं CM म्हणजे नऊशे त्यात मिळवले. मग त्याच्या उजवीकडं XL म्हणजे चाळीस मिळवून त्यात VII म्हणजे सात मिळवले, तेव्हा झाले एक हजार नऊशे सत्तेचाळीस किंवा एकोणीसशे सत्तेचाळीस. पण हीच संख्या दोन हजार वजा त्रेपन्न आहे म्हणून ती LIIIMM अशीही लिहिता येईल,’ बाई म्हणाल्या.\n‘यापेक्षा आपली संख्या लिहिण्याची पद्धत किती सोपी आहे..’ इति नंदू. ‘इतर देशांतील लोकांनीदेखील वेगवेगळे प्रकार संख्या लिहिण्यासाठी वापरले. मेक्‍सिकोमध्ये मय संस्कृती होती. तेथील लोक एकेका अंकासाठी एकेक ठिपका वापरत. १,२,३,४, म्हणजे . , .. , ... , .... , पाचसाठी __ , सहासाठी पाचच्या आडव्या रेषेवर एक ठिपका, सातसाठी आडव्या रेषेवर दोन ठिपके इत्यादी. दहासाठी दोन आडव्या रेषा. सुमेरियन संख्या लिहिताना ७०० - ८०० चिन्हे लक्षात ठेवावी लागत. इजिप्तमधली पद्धतदेखील फार क्‍लिष्ट होती. या सगळ्या पद्धती पाहिल्या, तर भारतीयांनी शोधलेली दशमान पद्धत उत्तम आहे. अंकांची विशिष्ट स्थानाप्रमाणं मोठी किंमत ठरवणं, रिकाम्या जागी शून्याचा उपयोग करून मोठ्या स्थानावरील अंकांना योग्य किंमत देणं या सगळ्यामुळं संख्यालेखन बरंच सोपं झालं,’ बाई सांगत होत्या. त्या पुढं म्हणाल्या, ‘ऋग्वेदात दशमान पद्धतीतील हजार, दहा हजार इत्यादी मोठ्या संख्यांचा उल्लेख आहे. पाच हजार, साठ हजार, नव्याण्णव हजार, या संख्याही आहेत. मात्र त्या शब्दांत लिहिल्या आहेत. आपण १ ते ९ हे अंक आणि शून्य वापरून अंकांत संख्या लिहितो, त्यासाठी शून्याचा उपयोग होतो. तोही भारतीयांनी प्रथम केला आणि त्यांचं संख्यालेखन, तसंच बीजगणित व भूमिती अरब व्यापारी युरोपमध्ये घेऊन गेले.’\n‘अंकाची किंमत जागेप्रमाणं बदलते हे शिकवलं आहे शाळेत. एककाच्या स्तंभात ७ अंक म्हणजे सातच, पण हा अंक दशकाच्या घरात गेला, तर त्याची किंमत ७० आणि शतकाच्या घरात गेला, तर त्याची किंमत ७०० होते,’ हर्षानं सांगितलं. ‘शाबास,’ बाई म्हणाल्या, ‘यावरून स्थानमहात्म्य माणसांप्रमाणं अंकांनादेखील असतं. साध्या कारकुनाच्या जागेवरून मोठा ऑफिसर झाला, किंवा हवालदाराचा इन्स्पेक्‍टर झाला, की माणसाच्या हातात जास्त सत्ता येते, तसंच काहीसं इथं होतं. मात्र अंकांची किंमत डावीकडच्या स्तंभात नेत नेत कितीही वाढवता येते. माणसाच्या प्रगतीला सीमा असते.’\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीय लष्कराची भागीरथी मोहीम महिला अधिकाऱ्यांचा साहसी उपक्रमांतील सहभाग...\nजगातलं पहिलं चित्र (भाग २)\n... मार्सेल, जॅक, जॉर्ज आणि सायमन भुयारातून हळूहळू पुढं चालले होते. मार्सेलच्या...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\n१) कोणत्या राज्याने रस्ते अपघातात सापडलेल्या पीडितांसाठी मोफत...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\n१) खालीलपैकी कोणती बॅंक NERL याच्या वचनबद्ध वित्तपुरवठ्यासाठी...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीय माहिती अधिकाराच्या अंतर्गत बीसीसीआय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://marathikavita.co.in/marathi-prem-kavita/t14476/", "date_download": "2018-05-28T03:19:54Z", "digest": "sha1:ANYAQMOLGPULAWQCAHQ7SYSYV7QMKTIT", "length": 2675, "nlines": 63, "source_domain": "marathikavita.co.in", "title": "Prem Kavita-माझ्या मनाचे कोणतेच ठिकाण नाही.....", "raw_content": "\nमाझ्या मनाचे कोणतेच ठिकाण नाही.....\nमाझ्या मनाचे कोणतेच ठिकाण नाही.....\n√√√ वेडावलेल्या ह्रदयाला आता,\nजरा ही आराम नाही..... √√√\n√√√ तुला आठवण्याशिवाय मला,\nदुसरे कुठलेही काम नाही..... √√√\n√√√ अनोळखी आहे गं नाते आपले,\nत्याला कोणतेच नाव नाही..... √√√\n√√√ तुझे ह्रदयच घरटे माझे,\nमाझ्या मनाचे कोणतेच ठिकाण नाही..... √√√\n√√√ माझ्या मनाचे कोणतेच ठिकाण नाही..... √√√\nमाझ्या मनाचे कोणतेच ठिकाण नाही.....\nमाझ्या मनाचे कोणतेच ठिकाण नाही.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-22/segments/1526794870771.86/wet/CC-MAIN-20180528024807-20180528044807-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"}