{"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80/_%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%82_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%BC%E0%A4%BE", "date_download": "2018-04-26T11:41:48Z", "digest": "sha1:HDTQUPJCJ7EGQX5VWVLRGTHGV4EKNESV", "length": 5095, "nlines": 72, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "दत्ताची आरती/ ओवाळूं आरती श्रीगुरुराज स्वामीय़ा - विकिस्रोत", "raw_content": "दत्ताची आरती/ ओवाळूं आरती श्रीगुरुराज स्वामीय़ा\nयेथे जा:\tसुचालन, शोध\n←दत्ताची आरती/ जय देवा दत्तराया \nदत्ताची आरती/ ओवाळूं आरती श्रीगुरुराज स्वामीय़ा\nदत्ताची आरती/ आरती ओवाळूं श्रीगुरु दत्तराज स्वामी→\n1680दत्ताची आरती/ ओवाळूं आरती श्रीगुरुराज स्वामीय़ा\nओवाळूं आरती श्रीगुरुराज स्वामीय़ा \nभक्तांते पावसी करुनी कृपेची छाया ॥ धृ. ॥\nमदांध होउनि आलो तव चरण पाहाया ॥ १ ॥\nतारुनि शरणांगत ठाय येई निजचरणी \nहेंच मागणे श्रीगुरु तुजला जोडुनियां पाणी ॥ २ ॥\nकामक्रोधादिक हे शत्रू पीडित बहु मजला \nवारुनि त्यांते रक्षी माते आपुल्या सेवेला ॥ ३ ॥\nमोरेश्वरसुत वासुदेव हा तत्पर सेवेसी \nश्रीगुरुदत्ता स्वामी समर्था तारी दासासी ॥ ४ ॥\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ११ जानेवारी २०१८ रोजी ११:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://khadad.blogspot.com/2008/11/", "date_download": "2018-04-26T11:02:02Z", "digest": "sha1:4FXB2C7ZQMPWBQ6GJIMW3N6RXJJ5DXBW", "length": 5844, "nlines": 43, "source_domain": "khadad.blogspot.com", "title": "खादाड: November 2008", "raw_content": "\nमाझ्या दृष्टीने खादाड शब्दाची व्याख्या म्हणजे \"चोखंदळपणे विविध प्रकारचे पदार्थ खाण्याची आवड असलेला मनुष्य\". माझ्या खादाडपणाचे साक्षीदार होऊ इच्छिणाऱ्या सर्वांचे स्वागत.\nआमरस व कोथिंबिरीचे पराठे\n१. कणीक - १/२ वाटी\n२. रवा - १/२ वाटी\n३. बेसन - १ मोठा चमचा\n४. आमरस/मँगो पल्प - १ मोठा चमचा\n५. ओवा - १ चमचा\n६. सैंधव मीठ - चवीनुसार\n७. तेल - २ मोठे चमचे\n८. कोथिंबीर - आवडीनुसार\n९. पाणी - १/४ वाटी\n१. रवा, बेसन, कणीक व आमरस, ओवा, सैंधव मीठ एकत्र करावे.\n२. त्यात १ १/४ चमचा तेल घालावे व पीठ व्यवस्थित मळून घ्यावे.\n३. कोथिंबीर व थोडंसं पाणी घालून पुन्हा मळून घ्यावे.\n४. या पीठाचे पराठे लाटावे. लाटताना पोळपाटाला चिकटू नये म्हणून थोडा कणकेचा हात लावावा.\n५. मंद आचेवर तवा गरम करावा व थोडं तेल लावून त्यावर दोन्ही बाजूंनी पराठे व्यवस्थित शेकून घ्यावेत.\nचेरीच्या चटणीबरोबर किंवा जॅम, मार्मलेड, लोणच्याबरोबर हे पराठे मस्त लागतात. आमरस थोडा जास्त असल्यास पाणी अगदी कमी वापरावं. कणीक, रवा व बेसन यांचं प्रमाण आवडीनुसार व आवश्यकतेनुसार बदलता येईल.\nव्हिगन/वन्यज/हरितज आहारपद्धतीबद्दल कसंकाय यांच्या ब्लॉगवर बरीच माहिती मिळाली. भारतीय संस्कृतीत पाककृतींमध्ये दुध, दही, तूप यांचा समावेश असलेले अनेक पदार्थ पूर्वापार लोकप्रिय आहेत. \"दूध-तूप सोडायचं, मग हे पदार्थ कसे करणार\" हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. व्हिगन जीवनशैली टाळण्यामागे ही महत्त्वाची बाब आहे हे लक्ष्यात घेऊन व्हिगनपद्धतीने पदार्थ बनवण्याचे प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. मी स्वत: व्हिगन नसल्यामुळे लोकांना \"दूध-तूप खाऊ नका\" असा सल्ला देणार नाही. त्याप्रमाणेच, या ब्लॉगवरील सर्व पाककृती व्हिगन/वन्यज/हरितज जीवनशैलीशी सुसंगत असतीलच असं नाही. पण एक प्रयोग म्हणून इथल्या पाककृती अवश्य करून पहाव्यात ही विनंती.\nआपल्याला ह्या पाककृती कशा वाटल्या हे अवश्य कळवावे.\nअन्न शिजवताना नवनवीन प्रयोग करण्याची आवड लहानपणापासूनच मला आहे. नवीन अन्नप्रकार करण्याबरोबरच, पारंपारिक अन्नप्रकार अपारंपारिक पद्धतीने बनवण्याच्या प्रयोगांमध्ये मी जास्त उत्सुक आहे.यात दिलेल्या पाककृतींमध्ये वापरलेल्या साहित्याचं प्रमाण हे माझ्या आवडीनुसार ठरवलं आहे, व त्यात अधुन मधुन बदल करायला मला आवडतं. त्या पाककृती करून पाहताना, आवड, स्वास्थ्य इत्यादि लक्ष्यात घेऊन आवश्यक ते बदल करून घ्यावेत.\nआमरस व कोथिंबिरीचे पराठे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/MumbaiKonkan/Raigarh/2", "date_download": "2018-04-26T11:34:13Z", "digest": "sha1:C5LZFJQ4DAE7WMBTKDP2C4QNGKMKJMM3", "length": 24894, "nlines": 264, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Raigarh", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\n--Select District-- ठाणे पालघर मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग\nरेवस रो-रो जेट्टीला तडे, ४ कोटी खर्च करूनही काम निकृष्ट\nरायगड : अलिबाग तालुक्यात इंग्रजांनी बांधलेल्या रेवस जेट्टीचे काम ९० वर्षांपूर्वी केले होते. ते आजही काही प्रमाणात सुस्थितीत होते. मात्र, रेवस-करंजा या सागरी मार्गावर रो-रो सेवा कार्यान्वित करण्यासाठी इंग्रजकालीन जेट्टीच्या दुरुस्ती कामाला पंधरा दिवसातच भले मोठे तडे गेले आहेत. ४ कोटी रुपये खर्च करून मेरीटाईम बोर्डाकडून दुरुस्तीचे हे काम सुरू आहे. पण, दुरुस्तीसाठी निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरले\nएलईडी, पर्ससीन मासेमारी करणाऱ्यांचे परवाने होणार रद्द\nरायगड : पर्ससीन व एलईडी मासेमारीविरोधात २३ एप्रिलला कोळी समाजाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली २० एप्रिलला जिल्ह्यातील सर्व सोसायटीच्या पदाधिकार्‍यांसमवेत बैठक झाली. या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेत पर्ससीन व एलईडी मासेमारीवर संयुक्तरित्या आठ दिवसात कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन जिल्हाधिकार्‍यांनी दिले.\nबेकायदा गौणखनिज उत्खननाविरोधात जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण\nरायगड - पेण तालुक्‍यातील मुंगोशी परीसरात सुरू असलेल्‍या बेकायदा गौणखनिज उत्‍खननाविरोधात सामाजिक कार्यकर्ते हरीष बेकावडे यांनी आजपासून अलिबाग येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. यापूर्वी बेकावडे यांनी पेण तहसील कार्यालयासमोर उपोषण केले होते. परंतु, त्‍याची दखल न घेतल्‍याने तेच उपोषण पुढे सुरू ठेवून जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागितली आहे.\nऑनलाईन भातखरेदीचे पैसे मिळेना, जिल्ह्यातील शेतकरी कर्जबाजारी\nरायगड - राज्य भातखरेदी करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीची केलेली सक्ती जिल्ह्यातील शेतकर्‍यांना कर्जबाजारी करत आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी जानेवारीमध्ये विकलेल्या भाताचा मोबदला शेतकर्‍यांच्या बँक खात्यात अद्यापही जमा झालेला नाही. केवळ खरिपावर अवलंबून असणार्‍या येथील शेतकर्‍यांना खर्च कसा भागवायचा असा प्रश्‍न पडत आहे. त्यामुळे कर्ज काढून शेतकरी निकड भागवत आहेत.\nसुनिल तटकरेंबाबत व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह विधान, गुन्हा दाखल\nरायगड - विळे भागाड येथील पोस्को स्टिल कंपनीच्या आंदोलनाला वेगळेच वळण लागले आहे. प्रकल्पग्रस्तांकडून केलेले आंदोलन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या मध्यस्तीने १८ एप्रिलला संपवले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्याबाबत भागाडकर या व्हॉटसअॅप ग्रुपवर आक्षेपार्ह शब्द वापरले गेले. यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांनी याबाबत पोलीस कारवाई\nरस्त्याअभावी अदिवासी महिलेने गमवले आपले बाळ\nरायगड - जंगल, वाड्यांमध्ये राहणारा आदिवासी समाज आजही शासनाच्या निष्क्रीयतेमुळे आपल्या रस्ता, वीज, पाणी या मूलभूत गरजांपासून वंचित आहे. त्यामुळे या समाजाला आजही अनेक संकटांना सामोरे जावे लागते. या सुविधेच्या अभावी आज एका अदिवासी महिलेला आपले बाळ गमवावे लागले आहे. त्यामुळे शासनाला कधी जाग येईल, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.\n१० लाखाची लाच मागीतल्या प्रकरणी तहसीलदारावर गुन्हा दाखल\nरायगड - जमिनीच्या प्रलंबित अपिलामधील निकाल स्वतःच्या बाजूने देण्याकरता १० लाख रुपयांची लाच मागणाऱ्या प्रकरणी खालापूर तहसीलदार राजेंद्र चव्हाण यांच्यावर खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच राजेंद्र चव्हाण हे फरार झाले आहेत.\nभूमिगत गटार योजनेची चौकशी करा, नगर विकास विभागाचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश\nरायगड - अलिबाग शहरातील भूमिगत गटार योजनेची चौकशी करण्याचे निर्देश राज्याच्या नगर विकास विभागाने जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. आम आदमी पक्षाचे अजय उपाध्ये यांनी याबाबत मुख्यमंत्री कार्यालय तसेच मुख्य सचिव कार्यालयाकडे तक्रार केली होती.\nजिल्ह्यात गाळमुक्त धरण आणि शिवार योजना राबवणार - रवींद्र चव्हाण\nरायगड - जलयुक्त शिवार योजनेपाठोपाठ आता गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना व्यापक स्वरुपात राबविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ५० जलस्त्रोतांमधील २९ लक्ष ३१ हजार ३१७ घन मीटर गाळ पावसाळ्यापूर्वी काढला जाणार आहे.\n'माथेरानची राणी' जुन्या ढंगात; मिनी ट्रेन धावली वाफेच्या इंजिनावर\nरायगड - नेरळ-माथेरान दरम्यान ज्यावेळी मिनीट्रेन सेवा सुरू झाली तेंव्हापासून पर्यटकांच्या सेवेत असलेले वाफेचे इंजिन आजही कार्यरत आहे. या वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचे विदेशी पर्यटकांना असलेले आकर्षण पाहता वाफेच्या इंजिनावर धावणाऱ्या मिनी ट्रेनची खास सफर अमन लॉज-माथेरान दरम्यान घडविली जाणार आहे. तत्पूर्वी वर्ल्ड हेरिटेज दिनाचे औचित्य साधून १८ एप्रिलला रेल्वे प्रशासनाने वाफेच्या इंजिनवर धावणाऱ्या मिनी\n२९१ कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर चेअरमन-ट्रस्टीचा डल्ला; गुन्हा दाखल\nरायगड - शिक्षणाचा धंदा सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. शाळेचे चेअरमन आणि ट्रस्टी यांनी मिळून भविष्य निर्वाह निधीचे सुमारे ८७ लाख रुपये लंपास केले. या घोटाळ्याप्रकरणी दोघांच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपालकमंत्र्यांसमोरच भाजप पदाधिकाऱ्यांची पोस्को कंपनीच्या व्यवस्थापकास मारहाण\nरायगड - विळे भागाड औद्योगिक क्षेत्रात पोस्को महाराष्ट्र स्टिल कंपनीसमोर सुरू असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या उपोषण आंदोलनाला आज शेवटच्या दिवशी गालबोट लागले. आंदोलनस्थळी शासनाचे प्रतिनिधी म्हणून भेट दिलेले पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासमवेत चर्चा करण्यासाठी कंपनीच्या दालनात गेलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांकडून कंपनी व्यवस्थापक महेश गोखले यांना मारहाण झाल्याची खळबळजनक घटना घडली.\nपाण्यासाठी ठाकूरवाडी पाहते 'रेल्वे'ची वाट...\nरायगड - कर्जत तालुक्यातील मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर असलेल्या दुर्गम भागातील ठाकूरवाडीवर सध्या पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. त्यामुळे गावातील महिलांना पाण्यासाठी डोंगर कपारीचा रस्ता तुडवत कर्जत किंवा खंडाळा रेल्वे स्थानकावर जावे लागत आहे. अथवा कोंढाणे धरणातून पाणी आणण्यासाठी डोंगर उतरून पायपीट करण्याची वेळ ठाकूरवाडी गावावर आली आहे.\nउरणच्या भूसंपादन कार्यालयावर जप्तीची नामुष्की, न्यायालयाचे आदेश\nरायगड - एरव्ही शेतकऱ्यांवर जप्तीची कारवाई करणाऱ्या भूसंपादन कार्यालयावरच जप्तीची कुऱ्हाड कोसळली आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनीच ही जप्तीची कारवाई केल्यामुळे या कार्यालयावर चांगलीच नामुष्की ओढावली आहे. न्यायालयाच्या आदेशाने प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी ही कारवाई केली आहे.\nरेवस रो-रो जेट्टीला तडे, ४ कोटी खर्च करूनही काम निक...\nरायगड : अलिबाग तालुक्यात\nविहिरीत सापडला बिना मुंडकीचा मृतदेह, ठार मारल्याचा... रायगड - एका विहिरीत बिना मुंडकीचा\nकोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : अॅड. राजीव... रायगड - कोकण स्थानिक स्वराज्य संस्था\nमुंबई-पुणेकरांसाठी विकेंडचा सर्वोत्तम पर्याय डहाणू-बोर्डी\nदुबई फेस्टिव्हल्सच्या धर्तीवर लवकरच मुंबई फेस्टिवलचे आयोजन मुंबई - राज्यातल्या पर्यटनाला\n अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त अंटार्टीका एक असा देश आहे जिथे नेहमी बर्फ जमा\nउसाचा रस घेताना ही घ्या काळजी, अन्यथा आरोग्यावर होईल विपरित परिणाम\nतुम्ही कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात.. हे आहेत उपाय अनेक लोकांना कोरड्या त्वचेची समस्या\n'हे' आहेत इडली खाण्याचे फायदे,अशी करा दिवसाची सुरुवात सर्वसाधारणपणे सकाळच्या नाश्त्यामधील\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही \nमुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nसिनेक्षेत्रात लैंगिक शोषणासाठी दबाव, उषा जाधवचा धक्कादायक खुलासा \nअभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश मुंबई - अंमली पदार्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-04-26T11:40:28Z", "digest": "sha1:JQFBARIJ7YXTJBQVU4FLJUIQ3WSAAN42", "length": 7923, "nlines": 103, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "शंकराची आरती - विकिस्रोत", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nमहाराष्ट्रातील घराघरांत होणाऱ्या पूजाअर्चनांत गायल्या जाणाऱ्या आरत्यांमध्ये शंकराच्या आरत्या म्हटल्या जातात.\nशंकराची आरती/लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा\nशंकराची आरती/जय जय त्र्यंबकराज गिरिजानाचा गंगाधरा हो\nशंकराची आरती/जय देव जय देव जय शंकर सांबा\nशंकराची आरती/कर्पूरगौरा गौरिशंकरा आरति करूं तुजला\nशंकराची आरती/जटा धारिल्या शीर्षावरती झेलियली गंगाधारा\nशंकराची आरती/कुलदैवत तूं मेरी सेवक मै\nशंकराची आरती/जय जय जय शिव शंभो गंगाधर\nशंकराची आरती/जय जय जय मृड शंभो सतंत\nशंकराची आरती/भस्मप्रिया भूतपते सदय\nशंकराची आरती/जयजयजी मदनांतक गौरीशंकरा\nशंकराची आरती/महाजी महादेव ॥ महाकाळ\nशंकराची आरती/सद्यो जातं प्रपद्यामिति\nशंकराची आरती/जय जय आरती पार्वती रमणा\nशंकराची आरती/शंभो शिवहर गौरी स्मरहर\nशंकराची आरती/अभिनव सुंदर गंगाकाशी\nशंकराची आरती/गौरीवर गंगाधर तनु कर्पूर\nशंकराची आरती/अर्धांगी हे तुझे पार्वती\nशंकराची आरती/कर्पूर गिरिसम कांतिदशकर\nशंकराची आरती/जय देव जय देव सोमनाथा\nशंकराची आरती/जगशिवशंकर गंगाधर गौरी\nशंकराची आरती/भस्मासुरां करिसी स्ववराने\nशंकराची आरती/मंगेश महारूद्रा जय\nशंकराची आरती/जय देव जय देव जय आदि पुरू\nशंकराची आरती/जय देवा धूतपापा\nशंकराची आरती/जय देव जय देव श्रीमंगेशा\nशंकराची आरती/उपमा नाही रूपी निर्गूण\nशंकराची आरती/जय जय त्र्यंबकराज\nशंकराची आरती/जय देव जय देव वंदे तं\nशंकराची आरती/जय देव जय देव जय जी मंगेश\nशंकराची आरती/जय देव जय देव जयगिरिजारमण\nशंकराची आरती/जय देव जय देव जय शंकर\nशंकराची आरती/वृषवाहन वृंदारक वृंदकवर\nशंकराची आरती/शिव सांब शिव सांब शिव धूत\nशंकराची आरती/जय जय नाथ निरामय शिव शिव\nशंकराची आरती/आरती परम ईश्वराची\nशंकराची आरती/जय देव जय देव जन रतिपतिदह\nशंकराची आरती/जय जय शिवशंभो , शंकरा\nशंकराची आरती/ज य जय शिव शिव शिव शंभु\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ९ सप्टेंबर २०१२ रोजी ११:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/hockey-india-names-33-players-for-junior-mens-national-camp-1612326/", "date_download": "2018-04-26T11:39:50Z", "digest": "sha1:2GNBUTFDDUVCF6IA54ZQE3GMSQGLBK3B", "length": 12484, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Hockey India names 33 players for junior men’s national camp | ज्युनिअर हॉकी शिबीरासाठी हॉकी इंडियाकडून ३३ खेळाडूंची घोषणा | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nज्युनिअर हॉकी शिबीरासाठी हॉकी इंडियाकडून ३३ खेळाडूंची घोषणा\nज्युनिअर हॉकी शिबीरासाठी हॉकी इंडियाकडून ३३ खेळाडूंची घोषणा\nभारतीय ज्युनिअर हॉकी संघाचे संग्रहीत छायाचित्र\nबंगळुरु शहरात ७ जानेवारी ते १५ मार्च दरम्यान रंगणाऱ्या ज्युनिअर राष्ट्रीय शिबीरासाठी हॉकी इंडियाने ३३ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. ज्युड फेलिक्स यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बंगळुरुच्या ‘साई’च्या केंद्रात सराव करणार आहे. या संघात काही प्रचलित नावांसह सुलतान जोहर चषक हॉकी स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे.\nअसा असेल सराव शिबीरासाठी भारताचा ज्युनिअर संघ –\nगोलकिपर – पंकज कुमार, तनुज गुलिया, प्रशांत कुमार चौहान, एएस. सेंतामिझ आरसु\nबचावफळी – सुमन बेका, हरमनजीत सिंह, मनदीप मोर, मोहम्मद फराझ, प्रिन, प्रताप लाक्रा\nमधली फळी – वरिंदर सिंह, सनी मलिक, विशाल अंतिल, यशदीप, विशाल सिंह, विवेक प्रसाद, अक्षय अवस्थी, सुखजीत सिंह, रबीचंद्र सिंह, दिनचंद्र सिंह\nआघाडीची फळी – शैलेंद्र लाक्रा, जयप्रकाश पटेल, दिलप्रीत सिंह, मोहम्मद सैफ खान, रोशन कुमार, अभिषेक, शिवम आनंद, राहुल राजभार, मोहम्मद अलिशान, संजय, मणिंदर सिंह, राहुल, आनंद कुमार बारा\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nहॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१८ – भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याने स्पर्धेचा श्रीगणेशा\nराष्ट्रकुल स्पर्धा २०१८ – भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा, राणी रामपालकडे संघाचं नेतृत्व\nहॉकी प्रशिक्षक जोर्द मरीन यांच्या कामगिरीचं मुल्यमापन होणार, राष्ट्रकुल स्पर्धेतलं अपयश भोवण्याची शक्यता\nभारताची मलेशियावर २-१ ने मात, उपांत्य फेरीत प्रवेश निश्चीत\nअटीतटीच्या लढाईत भारताची वेल्सवर मात, एस.व्ही.सुनीलचा गोल ठरला निर्णायक\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/MumbaiKonkan/Raigarh/4", "date_download": "2018-04-26T11:35:00Z", "digest": "sha1:VJKOJNFV6WBOOPKOOALE55WFHHDVHAYW", "length": 24384, "nlines": 264, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Raigarh", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\n--Select District-- ठाणे पालघर मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग\nअश्विनी बिद्रे हत्‍या प्रकरण : राजेश पाटीलचा जामीन अर्ज फेटाळला\nरायगड - सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे यांच्या खून प्रकरणातील आरोपी राजेश पाटील याचा जामीन अर्ज आज अलिबाग न्‍यायालयाने फेटाळला. मागील ३ महिन्‍यांपासून आरोपी राजेश ऊर्फ ज्ञानेश्‍वर हा तळोजा कारागृहात आहे. माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा तो भाचा असल्‍याचे सांगितले जाते.\nकठुआ-उन्नाव बलात्काराच्या घटनांच्या निषेधार्थ अलिबागमध्ये कँडल मार्च\nरायगड - काश्मीरमधील कठुआ व उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे झालेल्या बलात्काराच्या प्रकरणाचे देशात तीव्र पडसाद उमटले आहेत. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी अलिबाग काँग्रेस पक्षातर्फे कँडल मार्च काढण्यात आला. हा कँडल मार्च शहरातील महावीर चौकापासून आंबेडकर चौकापर्यंत काढण्यात आला होता.\nफाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्हिडिओ झाला व्हायरल\nरायगड - पालक हल्ली मुलांच्या शिक्षणासाठी इंग्रजी माध्यमाला पसंती देतात. त्यासाठी भरमसाठ फी देऊन मुलांना खाजगी इंग्रजी शाळेत दाखल केले जाते. मात्र, अशाने तो मुलगा इंग्रजी बोलायला सुरुवात करतोच असे नाही. हेच इंग्रजीचे शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळांतून दिले, तर मुले एखाद्या निष्णातासारखे इंग्रजी बोलू लागतात. असाच एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या इंग्रजी संभाषणाचा व्हिडिओ सध्या व्हॉट्स-अॅपवर व्हायरल झाला\nकुत्र्यांपासून बचावासाठी धावणाऱ्या सांबराचा लोकांच्या गोंगाटामुळे समुद्रात बुडून मृत्यू\nरायगड - मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यातील एका सांबाराचा गुरुवारी सायंकाळी समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. मृत सांबराचे शवविच्छेदन करण्यात आले असून जंगलात त्याच्यावर अंत्यविधी करण्यात आला. फणसाड अभयारण्याचे आरएफओ तडवी यांनी याबाबतची माहिती दिली.\nआपापसातील कटूता दूर करण्यासाठी सर्वधर्म समभाव प्रबोधन मेळावा\nरायगड - देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाली तरी धर्म, जात, समाज, पंथ यांच्यात आजही भेदभाव पाहायला मिळतो. आपापसातील ही सर्व कटूता दूर व्हावी या हेतूने सर्वधर्म समभाव प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १७ एप्रिलला बोर्लीपंचतन येथे हा मेळावा होणार आहे.\nसावली मिठागर पाणी योजनेतील दोषींवर कारवाई करणार- पालकमंत्री रवींद्र चव्हाण\nरायगड - सावली मिठागर गावातील पाणी योजनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जिल्हा आढावा बैठकीसाठी पालकमंत्री गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात उपस्थित होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सावली मिठागर बाबत माहिती दिली.\nशासनाची योजना 'रुपाली'साठी ठरली लाख मोलाची, मिळाले नवे जीवन\nरायगड - शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमुळे आज एका महिलेस जीवनदान मिळाले. रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअतंर्गत एका महिलेवर यशस्वी किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. रुपाली खरात (वय-३०, रा. पनवेल, कळंबोली), असे या महिलेचे नाव आहे.\nभूमी अभिलेख उपअधीक्षकाला ५ हजारांची लाच घेताना अटक\nरायगड - पेण भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक दत्तात्रेय दोरे (५०) यांना ५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. खरेदी केलेल्या जमिनीवरील मिळकत पत्रावर जमीनधारक म्हणून नोंद करण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती.\nस्कूल बसचे भाडे दिले नाही म्हणून बस चालकाकडून विद्यार्थिनीचे अपहरण\nरायगड - स्कूल बसचे भाडे दिले नाही म्हणून बस चालकाने विद्यार्थिनीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही विद्यार्थिनी नेरळमधील एलएइएस शाळेत शिकते. दरवर्षी ही शाळा वेगवेगळ्या वादग्रस्त कारणांनी चर्चेत असते. आता एका नवीन प्रकाराने पुन्हा एकदा ही शाळा वादात अडकण्याची चिन्हे आहेत.\nचोळे ते नोगोठणे रस्त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे रास्ता रोको\nरायगड - चोळे ते नागोठणे या रस्त्याची गेल्या ५ वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. याबाबत वारंवार तक्रारी करुनही सार्वजनिक बांधकाम विभाग सातत्याने दुर्लक्ष करत होते. त्यामुळेच आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चोळे ते नागोठणे दरम्यानच्या रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.\nएनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन\nरायगड - राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियान (एनआरएचएम) अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या गुणवत्तेनुसार केवळ ६ महिन्‍यांचीच पुनर्नियुक्‍ती देण्‍याच्‍या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. त्यामुळे गेली अनेक वर्षे राज्‍याच्‍या ग्रामीण भागात चांगली आरोग्‍य सेवा देणारे हे कर्मचारी भांबावून गेले आहेत. परिणामी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सरकारच्‍या या भूमिकेविरोधात जिल्हा परिषदसमोर कामबंद\nजलयुक्त शिवार अभियानामुळे दुबार पेरणी क्षेत्र आणि पीक उत्पादकतेत वाढ\nरायगड - 'जलयुक्त शिवार अभियान' या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी अभियानामुळे रायगड जिल्ह्यात एकूणच दुबार पेरणी क्षेत्रात आणि पीक उत्पादकतेत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. जलयुक्त शिवार अभियानात राबविण्यात आलेल्या जलसंधारण कामांमुळे हे परिणाम दृष्टीपथास आले आहेत. पीक उत्पादकता वाढ मोजण्यासाठी जिल्ह्यात जे पीक कापणी प्रयोग राबविण्यात आले त्यातून हे परिणाम समोर आले आहेत.\nपेयजल योजनेतील १४ गावे तहानलेलीच, ग्रामपंचायतींना नोटीस\nरायगड - जिल्ह्यात पेयजल ग्रामीण पाणी योजने अंतर्गत २६५ योजना कार्यन्वित आहेत. यापैकी १४ ग्रामपंचायतीमधील पेयजल योजना २ कोटी खर्च करूनही गेल्या १५ ते २० वर्षांपासून अपूर्णावस्थेत आहेत. या प्रकरणी ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत ग्रामपंचायतींच्या पाणी समितींना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. अशी माहिती जिल्हा परिषदेचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय वेंगुर्लेकर यांनी दिली.\nविद्यार्थ्यांचा सामूहिक वाढदिवस उत्साहात साजरा\nरायगड - वाढदिवस साजरा करण्याची उत्सूकता लहानथोरांपासून सगळ्यांनाच असते. वाढदिवसाची तारीख जवळ येऊ लागताच वाढदिवस साजरा करण्याचे नियोजन प्रत्येकाच्या डोक्यात सुरू असते. पण अनेक जणांना आपला वाढदिवस आर्थिक परिस्थितीमुळे साजरा करणे जमत नाही. अशीच काहीशी परिस्थिती आदिवासी समाजात असते. या मुलांना त्यांचा वाढदिवस साजरा करता यावा, यासाठी एक अभिनव संकल्पना रोहा तालुक्यातील संतोषनगर येथील शाळेत राबवण्यात येत\nरेवस रो-रो जेट्टीला तडे, ४ कोटी खर्च करूनही काम निक...\nरायगड : अलिबाग तालुक्यात\nविहिरीत सापडला बिना मुंडकीचा मृतदेह, ठार मारल्याचा... रायगड - एका विहिरीत बिना मुंडकीचा\nकोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : अॅड. राजीव... रायगड - कोकण स्थानिक स्वराज्य संस्था\nमुंबई-पुणेकरांसाठी विकेंडचा सर्वोत्तम पर्याय डहाणू-बोर्डी\nदुबई फेस्टिव्हल्सच्या धर्तीवर लवकरच मुंबई फेस्टिवलचे आयोजन मुंबई - राज्यातल्या पर्यटनाला\n अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त अंटार्टीका एक असा देश आहे जिथे नेहमी बर्फ जमा\nउसाचा रस घेताना ही घ्या काळजी, अन्यथा आरोग्यावर होईल विपरित परिणाम\nतुम्ही कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात.. हे आहेत उपाय अनेक लोकांना कोरड्या त्वचेची समस्या\n'हे' आहेत इडली खाण्याचे फायदे,अशी करा दिवसाची सुरुवात सर्वसाधारणपणे सकाळच्या नाश्त्यामधील\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही \nमुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nसिनेक्षेत्रात लैंगिक शोषणासाठी दबाव, उषा जाधवचा धक्कादायक खुलासा \nअभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश मुंबई - अंमली पदार्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%85%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2018-04-26T11:47:10Z", "digest": "sha1:VCRYXVNTCYFGF2IJE3U3JX2OOYAWT6SO", "length": 4433, "nlines": 61, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अखलाकुर रहमान किडवाईला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nअखलाकुर रहमान किडवाईला जोडलेली पाने\n← अखलाकुर रहमान किडवाई\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख अखलाकुर रहमान किडवाई या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nएस.एफ. रॉड्रिगेज ‎ (← दुवे | संपादन)\nजगन्नाथ पहाडीया ‎ (← दुवे | संपादन)\nए.आर.किडवाई (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nअखलाकर रहेमान किडवाई (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nअखलाकर रेहमान किडवई (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nए.आर. किडवाई (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nइंद्रकुमार गुजराल ‎ (← दुवे | संपादन)\nवसुंधरा राजे शिंदे ‎ (← दुवे | संपादन)\nप्रतिभा पाटील ‎ (← दुवे | संपादन)\nअख्लकर रहमान किडवई (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nभूपिंदरसिंह हूडा ‎ (← दुवे | संपादन)\nए.आर. (निःसंदिग्धीकरण) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://akolazillamarathamandal.com/category/uncategorized/", "date_download": "2018-04-26T11:05:36Z", "digest": "sha1:AFKVOIPIT6JHGI5AJAVR6I63G326XYVZ", "length": 2857, "nlines": 42, "source_domain": "akolazillamarathamandal.com", "title": "Uncategorized Archives - अकोला जिल्हा मराठा मंडळ", "raw_content": "\nअकोला जिल्हा मराठा मंडळ\nनवनव्या उपक्रमांबद्दल, घडामोडींबद्दल येथे लवकरच अधिक माहिती दिली जाईल\nमंडळाला कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान नाही. लोकवर्गणी व देणग्यांच्या आधारे संकल्पित वास्तू तसेच सभागृहाचे बांधकाम करण्य़ात आले आहे. (संदर्भ – मराठा मंडळाच्या अखंड सेवेच्या ७१ वर्षांच्या पूर्तीच्या निमित्त्याने प्रकाशित करण्यात आलेली स्मरणिका) मंडळाचे कार्य अधिक व्यापक होण्यासाठी लोकसहभाग वाढणे अतिशय\nमराठा मंदिर सभागृह , वसतिगृह, महिला समिती , लिटील स्टार हायस्कूल\nसंस्थेची स्थापना, विद्यमान कार्यकारिणी, संस्थेची आजवरची वाटचाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/MumbaiKonkan/Raigarh/5", "date_download": "2018-04-26T11:34:41Z", "digest": "sha1:KEVY2KBACSLQ3WSDOEZT5GT7GMM5BQ62", "length": 23920, "nlines": 264, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Raigarh", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\n--Select District-- ठाणे पालघर मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग\nबदलीसाठी तलाठ्यांची अजब मागणी, 'जिल्हाधिकाऱ्यांच्या एनओसीला दाखवा कचरापेटी'\nरायगड - मूळ जिल्ह्यात बदलीसाठी पात्र असलेल्या अनेक तलाठ्यांना काही जिल्हाधिकाऱ्यांनी ना हरकत दाखला (एनओसी) देण्याबाबत असमर्थता दाखविली आहे. यामुळे तलाठी वर्गात नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन डावखरे यांनी महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना निवेदन दिले. यात जिल्हाधिकाऱ्यांनी पाठविलेली नकारार्थी एनओसी ग्राह्य न धरता पात्र तलाठ्यांच्या\nजयंत पाटील बेहिशेबी मालमत्ता प्रकरण : २ महिन्यात चौकशी पूर्ण करण्याचे आदेश\nरायगड - अवैध मालमत्ता प्रकरणी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. लोकायुक्तांनी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला २ महिन्यांमध्ये चौकशी पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.\nरायगड संवर्धनासाठी राज्य शासन व पुरातत्व विभाग करणार सामंजस्य करार - मुख्यमंत्री\nरायगड - ऐतिहासिक रायगड किल्ला संवर्धनासाठी महाराष्ट्र शासन व भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागात सामंजस्य करार करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील विविध प्रकल्पांसंदर्भात आज मुख्यमंत्री फडणवीस यांची पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांच्यासोबत बैठक झाली.\nपोलादपुरात गारपीटीसह मुसळधार पाऊस, बागायतदार चिंतेत\nरायगड - पोलादपूर तालुक्यात कापडे कामथी परिसरात आज दुपारनंतर अचानक तुफान गारपीटीसह मुसळधार पावसाने सुरुवात केली. अचानक आलेल्या या मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गारपीटीसह सुरू झालेल्या पावसाने आंबा बागायतदार व शेतकरी चिंतेत आले आहेत.\nएचपीसीएल गॅस पाईपलाईन हटाव उपोषणकर्त्यांपैकी ६ जण अत्यवस्थ\nरायगड - पेण तालुक्यातील खारपाडा, दुष्मी, ठाकूरपाडा येथील गावातून एचपीसीएल कंपनीची गॅस पाईपलाईन टाकण्याबाबत ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. यासाठी उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्यांमधील ६ ग्रामस्थांची प्रकृती खालावली आहे. या सहा जणांना पेण येथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.\nमहाड चवदार तळे येथे काँग्रेसकडून एक दिवसीय लाक्षणिक उपोषण\nरायगड - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजघाटवर दलितांच्या समर्थनार्थ एकदिवसीय उपोषण करणार आहेत. २ एप्रिलला दलितांनी पुकारलेला भारत बंद आणि त्यांच्यावरील कथित अत्याचाराविरोधात राहुल गांधी उपोषण करणार आहेत. तर त्यांच्यासोबत देशभरातील काँग्रेसच्या जिल्हा आणि शहर मुख्यालयातील कार्यकर्तेही उपोषणाला बसणार आहेत. रायगड जिल्ह्यातही जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे महाड चवदार तळे येथे लाक्षणिक उपोषण सुरू केले आहे.\nखोपोलीत प्रीमियर पेट्रोकेम कंपनीला भीषण आग, ९ तासानंतर आगीवर नियंत्रण\nरायगड - खोपोली साजगाव येथील प्रीमियर पेट्रोकेम कंपनीला रात्री १२ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी कंपनीचे लाखोंचे नुकसान झाले आहे. दरम्यान ९ तासानंतर आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजी शकले नाही.\nरायगड जिल्ह्यात एमआरआय सुविधा उपलब्ध होणार - डॉ. दीपक सावंत\nरायगड - रुग्णांची संख्या पाहता जिल्ह्यात एमआरआय सुविधा विशेष बाब म्हणून काही ठिकाणी सुरू करण्याबाबत विचार असल्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले आहे. जिल्हा रुग्णालयात पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सावंत यांनी ही माहिती दिली. जिल्हा रुग्णालयात एमआरआय करण्याची सुविधा उपलब्ध नाही. एमआरआयच्या सुविधेसाठी रुग्णाला मुंबईमध्ये जावे लागत असल्याने रुग्णाला आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.\nदिवेआगर समुद्रकिनारी रंगली वाळूशिल्‍प स्‍पर्धा\nरायगड - दिवेआगर समुद्रकिनारी पहिल्‍यांदाच राज्‍यस्‍तरीय वाळूशिल्‍प आणि लहान मुलांसाठी वाळूचे किल्‍ले बनवण्‍याची स्‍पर्धा आयोजीत करण्‍यात आली होती. राज्‍यभरातील कलाकारांनी यात सहभाग घेतला. पर्यटन वाढीबरोबरच सामाजिक संदेश देणारी शिल्‍पं यात साकारण्‍यात आली होती.\nआरोग्य मंत्र्यांचा जिल्हा रुग्णालयावर 'सर्जिकल स्ट्राईक'\nरायगड - आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी रविवारी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. रुग्णसेवेचा आढावा घेत त्यांनी रुग्णांशी संवादही साधला. आरोग्य मंत्र्यांच्या या झाडाझडतीमुळे रुग्णालय प्रशासनाची मात्र चांगलीच तारांबळ उडाली.\nअलिबागमध्ये चोऱ्यांचे सत्र सुरुच, एकाच रात्रीत फोडली ४ दुकाने\nरायगड - चोरट्यांनी अलिबाग शहरातील बाजारपेठेत व जवळील गावातील एकूण ४ दुकाने एकाच रात्री फोडून अक्षरश: धुमाकूळ घातला. यामध्ये चोरट्यांनी १ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या चोरीच्या घटना शुक्रवारी रात्री घडल्या आहेत. चोरीचे दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे.\nकागदी पिशव्यांच्या निर्मितीतून प्लॅस्टिक बंदीला विशेष मुलांचे 'पाठबळ'\nरायगड - जिल्ह्यातील विशेष मुलांनी प्लॅस्टिकचा वापर टाळत प्रत्यक्ष कृतीतून प्लॅस्टिक बंदीच्या शासनाच्या निर्णयाला 'पाठबळ' दिले आहे. अलिबाग येथील पाठबळ सामाजिक संस्थेच्या राजमाता जिजाऊ दिव्यांग मुलांच्या शाळेतील विशेष मुलांनी रद्दीतील कागदांपासून अल्पदरात कागदी पिशव्या तयार करत शासनाच्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाला पाठबळ दिले आहे.\nवाहतूक नियम मोडणाऱ्यांकडून लाखोंचा दंड वसूल, अपघाताच्या प्रमाणात घट\nरायगड - जिल्हा वाहतूक पोलिसांनी जानेवारी ते मार्च २०१८ या ३ महिन्यात वाहतूक नियम मोडणाऱ्या एकूण १२ हजार ९०४ जणांवर कारवाई करून ३४ लाख ८२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर, जिल्हा वाहतूक शाखेच्या योग्य नियोजन व जनजागृतीमुळे ६ वर्षात अपघाताच्या प्रमाणात घट झाल्याची माहिती आहे.\nशासकीय कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन\nरायगड - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेमार्फत शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्ह्यातील शासकीय विभागातील हजारो कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी आणि घंटानाद करून कर्मचाऱ्यांनी आपला निषेध व्यक्त केला.\nरेवस रो-रो जेट्टीला तडे, ४ कोटी खर्च करूनही काम निक...\nरायगड : अलिबाग तालुक्यात\nविहिरीत सापडला बिना मुंडकीचा मृतदेह, ठार मारल्याचा... रायगड - एका विहिरीत बिना मुंडकीचा\nकोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : अॅड. राजीव... रायगड - कोकण स्थानिक स्वराज्य संस्था\nमुंबई-पुणेकरांसाठी विकेंडचा सर्वोत्तम पर्याय डहाणू-बोर्डी\nदुबई फेस्टिव्हल्सच्या धर्तीवर लवकरच मुंबई फेस्टिवलचे आयोजन मुंबई - राज्यातल्या पर्यटनाला\n अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त अंटार्टीका एक असा देश आहे जिथे नेहमी बर्फ जमा\nउसाचा रस घेताना ही घ्या काळजी, अन्यथा आरोग्यावर होईल विपरित परिणाम\nतुम्ही कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात.. हे आहेत उपाय अनेक लोकांना कोरड्या त्वचेची समस्या\n'हे' आहेत इडली खाण्याचे फायदे,अशी करा दिवसाची सुरुवात सर्वसाधारणपणे सकाळच्या नाश्त्यामधील\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही \nमुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nसिनेक्षेत्रात लैंगिक शोषणासाठी दबाव, उषा जाधवचा धक्कादायक खुलासा \nअभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश मुंबई - अंमली पदार्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/mumbai-university-result-update-266316.html", "date_download": "2018-04-26T11:07:39Z", "digest": "sha1:DRJCFH675AYORUJYM666FPN264LPBFQ4", "length": 12095, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आता मुंबई विद्यापीठाचे निकाल 5 ऑगस्टला, कुलसचिवांचा 'माफीनामा'", "raw_content": "\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nआता मुंबई विद्यापीठाचे निकाल 5 ऑगस्टला, कुलसचिवांचा 'माफीनामा'\nमुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल आता ५ ऑगस्टला लागणार आहेत. विद्यापीठाचे कुलसचिव एम. ए. पठाण यांनीच आयबीएन लोकमतला ही माहिती दिलीय. तसेच निकाल जाहीर करण्यास झालेल्या दिरगांईबद्दल कुलसचिवांनी प्रथमच विद्यार्थ्यांची जाहीर माफीही मागितली आहे.\nमुंबई, 31 जुलै : मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल आता ५ ऑगस्टला लागणार आहेत. विद्यापीठाचे कुलसचिव एम. ए. पठाण यांनीच आयबीएन लोकमतला ही माहिती दिलीय. तसेच निकाल जाहीर करण्यास झालेल्या दिरगांईबद्दल कुलसचिवांनी प्रथमच विद्यार्थ्यांची जाहीर माफीही मागितली आहे. राज्यपालांनी निकालासाठी घालून दिलेली ३१ जुलैची डेडलाईन मुंबई विद्यापीठाचं प्रशासन पाळू शकलेलं नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये तीव्र संताप आहे.\nमुंबई विदयापीठाच्या आतापर्यंत 153 विभागाचे पेपर तपासून पेपर तपासून झाले असून कॉमर्स आणि कायदा अर्थात 'लॉ'च्या विद्यार्थ्यांची पेपरतपासणी अद्याप बाकी असल्याचं कुलसचिव एम. ए. पठाण यांनी सांगितलं. पुढील शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना तातडीने निकाल हवा आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी संबंधीत कॉलेजमध्येच विशेष हेल्प डेस्क बनवण्यात आला आहे. असंही कुलसचिवांनी सांगितलं. तसंच निकालाच्या दिरंगाईबाबत स्वतः कुलगुरू लवकरच पत्रकार परीषद घेऊन सर्व प्रश्नांची उत्तरे देतील, असंही कुलसचिव पठाण यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: mumbai university result updateकुलसचिवमुंबई विद्यापीठ निकाल\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/MumbaiKonkan/Raigarh/6", "date_download": "2018-04-26T11:35:55Z", "digest": "sha1:ZNQUTHPNPK5MNVXKH2COVGZ4MIRJLQ7U", "length": 23731, "nlines": 264, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Raigarh", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\n--Select District-- ठाणे पालघर मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग\nपनवेल महापालिकेच्या सभेत १५ ठराव बोगस, आयुक्तांनी फाडला सत्ताधार्‍यांचा बुरखा\nरायगड - महापालिकेच्या सभेत आतापर्यंत ११८ ठराव संमत करण्यात आलेले आहेत. त्यापैकी ४८ ठरावांची अंमलबजावणी पूर्ण करण्यात आली. ५६ ठरावांबाबत कार्यवाही सुरू आहे. मात्र, १४-१५ ठराव बेकायदेशीर घेण्यात आले, अशी धक्कादायक माहिती महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली. त्या ठरावांची अंमलबजावणी करणार नाही, असा निर्धार त्यांनी सामाजिक संस्थांच्या शिष्टमंडळासमोर व्यक्त केला.\nपाण्यासाठी महिलांची वणवण, अपूर्ण योजनांचा गावकऱ्यांना फटका\nरायगड - मुरूड तालुक्‍यातील सावली ग्रामपंचायतीमधील सावली, खामदे आणि मिठागर या ३ गावांसाठी पिण्‍याच्‍या पाण्याची योजना मंजूर झाली होती. ही योजना मंजूर होऊन ८ वर्षे उलटूनही अद्याप ग्रामस्‍थांना पाणी मिळालेले नाही. त्यामुळे सततच्या पाणी टंचाईला कंटाळून गावातील त्रस्‍त महिलांनी उपोषणाचे हत्‍यार उपसले होते. तहसीलदारांनी पाण्यासाठी नवीन योजना सुरू करण्याचे आश्वासन दिल्यानंतर या महिलांनी हे उपोषण मागे\nनागोठणे शहराला जोडणाऱ्या पुलाला भगदाड\nरायगड - रोहा तालुक्यातील नागोठणे अंबा नदीवर रोहा व अलिबागमार्गे नागोठणे शहरात येण्यासाठी ९०च्या दशकात पूल बांधण्यात आला होता. हा पूल आजही सुस्थितीत असला तरी अवजड वाहनांच्या रहदारीने या पुलाला भगदाड पडले आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन पडलेले भगदाड बुजवणे गरजेचे आहे.\nझाडांचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी - विकास खारगे\nरायगड - ग्लोबल वार्मिंगच्या पार्श्वभूमीवर जिथे शक्य असेल तिथे झाडे लावा. त्या झाडाचे संवर्धन करा. झाडांचे संवर्धन ही लोकचळवळ व्हावी, ती समाजाची गरजच असल्याचे आवाहन वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी केले.\nगाडीत टाकले क्षमतेपेक्षा जास्त डिझेल, पंप चालकाचा बनाव उघड\nरायगड - पेट्रोल पंप चालक आणि मालक यांच्याकडून इंधन चोरीसाठी अनेक वेळा शक्कल लढविल्या जातात. पंप चालकाच्या इंधन चोरीचा आर्थिक भुर्दंड मात्र सोसावा लागतो तो ग्राहकाला. याचा प्रत्यय नुकताच कर्जत येथील ग्राहकाला आला.\nव्हाट्सअॅपद्वारे संपर्क साधून महिलेचा उपशिक्षणाधिकाऱ्याला १० लाखांचा गंडा\nरायगड - फोन, मेल किंवा व्हाट्सअॅपद्वारे संपर्क साधून नागरिकांना लाखो, कोट्यवधी रुपयाला गंडा घातल्याचे आपण नेहमी ऐकतो, वाचतो. असे प्रकार टाळण्यासाठी पोलीस आणि बँक प्रशासन नेहमी जनजागृती करीत असते. मात्र तरीही सुशिक्षित मंडळी या भूलथापांना भुलून आपले आर्थिक नुकसान करून घेतात. उपशिक्षणाधिकारी पदावर असलेल्या उच्चशिक्षित व्यक्तीला अशाच प्रकारे लाखोंचा गंडा घातल्याची घटना अलिबागमध्ये घडली आहे.\nकुक्कुट पालनातून ३८ कुटूंबांना रोजगार, काकळवासीयांची प्रेरणादायी कहाणी\nरायगड - जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातल्या काकळ गावच्या नागरिकांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. पशुसंवर्धन विभागाच्या वतीने काकळ गावच्या ३८ कुटूंबीयांना कुक्कुट पालन, शेळीपालन व पशुपालनाद्वारे रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. गावात राबविण्यात येत असलेल्या ग्रामिण सामाजिक परिवर्तन अभियानातून ही किमया घडली आहे.\nपनवेलकरांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचा पुरवठा, नागरिकांमध्ये संताप\nरायगड - पनवेल महानगरपालिकेमधील नागरिकांच्या समस्येमध्ये वाढ होताना दिसत असून प्रशासन मात्र या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या ४ दिवसांपासून सुरू असलेली कचराकोंडी सुटते न सुटते तोच पनवेलकरांना आता सांडपाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. मंगळवार सकाळपासून शहरातील काही भागात घरातील नळांमधून गटारातील सांडपाणी येऊ लागल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.\nअजित पवारांवर टीकात्मक अग्रलेखामुळे शिवसेना मुखपत्राची होळी\nरायगड - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या वृत्तपत्रात आक्षेपार्ह उल्लेख केलेला अग्रलेख छापण्यात आला आहे. पवार यांच्या या टीकेविरोधात जिल्ह्यात पडसाद उमटले.\nरोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने केली 'सामना'ची होळी\nरायगड - माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामना वृत्तपत्रातून टीका केली होती. याचा विरोध म्हणून रोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 'सामना' वृत्तपत्राची होळी करण्यात आली.\nदुर्मिळ पाण मांजराचे वास्तव्य माणगावच्या काळ पात्रात\nरायगड - मांजर, रानमांजर, पाणमांजर असे मांजरीचे प्रकार आपणास पहावयास मिळतात. घरगुती मांजर आपण सर्रास पाहतो, तर रानमांजर हे जंगलात पहावयास मिळतात. पण, पाणमांजर हा मांजरींमधील नदीच्या पात्रात राहणारा प्रकार असून शक्य तो सर्वांनाच पहावयास मिळत नाही. माणगाव तालुक्यातील काळ नदीच्या पात्रात हे दुर्मिळ पाणमांजर घोळक्याने असल्याचे प्राणी व पर्यावरण अभ्यासक शंतनू कुवेसकर यांनी सांगितले आहे.\nजयंत पाटलांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणाची ९ एप्रिलला सुनावणी\nरायगड - शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस आणि आमदार जयंत प्रभाकर पाटील व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात अवैध मालमत्ता तक्रार प्रकरण गेल्या अडीच वर्षांपासून सुरूच आहे. मात्र, अद्यापही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून या प्रकरणातील तपासात काहीच प्रगती झालेली दिसत नाही. त्यामुळे तक्रारदार द्वारकानाथ नामदेव पाटील यांच्या तक्रारीवरून राज्याच्या लोकायुक्तांनी ९ एप्रिल रोजी मुंबई येथे सुनावणी लावण्यात आली आहे.\nसुकापुरातून लाखोंचा गुटखा जप्त, एकास अटक\nरायगड - गेल्या महिनाभरापासून अन्न औषध प्रशासनाने अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उचलला आहे. पनवेल तालुक्यात आतापर्यंत लाखों रुपयांच्या मुद्देमालासह आरोपींना अटक करण्यात आली आहे. ४ एप्रिल च्या कारवाईत २ लाख १८ हजार २९८ रुपयांचा गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ पनवेलमधून जप्त करण्यात आला आहे.\n१ लाखांची लाच घेताना पोलीस निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात\nरायगड - १ लाखांची लाच घेतल्याप्रकरणी खोपोली पोलीस निरीक्षक राजन जगताप (५३) यांना रंगेहात पकडण्यात आले आहे. ठाणे लाच लुचपत विभागाने ही कारवाई केली.\nरेवस रो-रो जेट्टीला तडे, ४ कोटी खर्च करूनही काम निक...\nरायगड : अलिबाग तालुक्यात\nविहिरीत सापडला बिना मुंडकीचा मृतदेह, ठार मारल्याचा... रायगड - एका विहिरीत बिना मुंडकीचा\nकोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : अॅड. राजीव... रायगड - कोकण स्थानिक स्वराज्य संस्था\nमुंबई-पुणेकरांसाठी विकेंडचा सर्वोत्तम पर्याय डहाणू-बोर्डी\nदुबई फेस्टिव्हल्सच्या धर्तीवर लवकरच मुंबई फेस्टिवलचे आयोजन मुंबई - राज्यातल्या पर्यटनाला\n अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त अंटार्टीका एक असा देश आहे जिथे नेहमी बर्फ जमा\nउसाचा रस घेताना ही घ्या काळजी, अन्यथा आरोग्यावर होईल विपरित परिणाम\nतुम्ही कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात.. हे आहेत उपाय अनेक लोकांना कोरड्या त्वचेची समस्या\n'हे' आहेत इडली खाण्याचे फायदे,अशी करा दिवसाची सुरुवात सर्वसाधारणपणे सकाळच्या नाश्त्यामधील\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही \nमुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nसिनेक्षेत्रात लैंगिक शोषणासाठी दबाव, उषा जाधवचा धक्कादायक खुलासा \nअभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश मुंबई - अंमली पदार्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-cricket/mumbai-indians-bowlers-did-magic-41559", "date_download": "2018-04-26T11:34:15Z", "digest": "sha1:OLEVU53ALPND5KXUHSFKCUU7LW7FA76Q", "length": 11643, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai indians bowlers did magic मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची कमाल | eSakal", "raw_content": "\nमुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची कमाल\nरविवार, 23 एप्रिल 2017\nमुंबई इंडियन्स : 20 षटकांत 8 बाद 142 (बटलर 28 -18 चेंडू, 3 चौकार, 2 षटकार, किएरॉन पोलार्ड 26 -29 चेंडू, 4 चौकार, हार्दिक पंड्या 24 -23 चेंडू, 2 षटकार, राबाडा 4-0-30-1, अमीत मिश्रा 4-1-18-2, कमिन्स 4-0-20-2) दिल्ली डेअरडेव्हिल्स 20 षटकांत 7 बाद 128 (ख्रिस मॉरिस नाबाद 52 -41 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार, कागिसो रबाडा 44 -39 चेंडू, 4 चौकार, 1 षटकार, मॅक्‍लेघन 4-0-24-3, बुमराह 4-0-21-2).\nमुंबई : अवघ्या 142 धावा करूनही मुंबई इंडियन्सने दिल्ली डेअरडेव्हिल्सचा 14 धावांनी पराभव केला आणि यंदाच्या आयपीएलमधील सलग सहावा विजय मिळवला. एरवी फलंदाजांच्या जोरावर हुकूमत राखणाऱ्या मुंबईने आज गोलंदाजांच्या शानदार कामिगिरीवर विजय मिळवला.\nमुंबईच्या गोलंदाजांनी प्रारंभापासून जशास तसे उत्तर देण्यास सुरवात केली. हार्दिक पंड्याने तरेला धावचीत केल्यानंतर मॅक्‍लेघनने तीन, बुमराहने दोन, तर हार्दिकने एक विकेट घेतली. दिल्लीची सातव्या षटकातच 6 बाद 24 अशी दारुण अवस्था झाली होती, परंतु त्यानंतर मॉरिस आणि रबाडा यांनी 91 धावांची भागीदारी करून सामन्यात रंग भरले होते.\nतत्पूर्वी पाच सामन्यांनंतर पहिल्यांदा प्रथम फलंदाजी करावी लागलेल्या मुंबईची फलंदाजी चांगल्या सुरवातीनंतर कोलमडू लागली. 37 धावांच्या सलामीनंतर बटलर बाद झाला तेव्हा मुंबईच्या खात्यात 2 बाद 47 धावा जमा झाल्या होत्या, परंतु त्यानंतर ठराविक अंतराने एकेक फलंदाज बाद होत गेले. पोलार्ड आणि हार्दिक पंड्या यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुंबईला 142 धावांपर्यंत मजल मारता आली. फलंदाजी कठीण होत असताना तीन फलंदाज धावचीत झाले.\n\"एसआयटी'च्या बैठकीचे काय झाले\nनागपूर - सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) पहिली बैठक झाली का, अशी विचारणा मुंबई उच्च...\nमध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर मिळाले यश\nनागपूर - वीस वर्षांपेक्षा अधिक काळ एकाकी लढा देणाऱ्या रेल्वेच्या कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर का होईना पण न्याय मिळाला. नोकरीतील बढती आणि...\n'वीरे दी वेडींग'चा ट्रेलर लॉन्च; करीना, सोनमचा बिनधास्त अॅटीट्युड\nऑरगॉझम ला हिंदीत काय म्हणतात हे आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 'वीरे दी वेडींग' या सिनेमातून मिळू शकतील हे सिनेमाच्या ट्रेलरवरुन तरी दिसत...\nमूकबधिर तरुणीशी हुंडा न घेता केला आदर्श विवाह\nजळगाव : पाच बहिणी आणि त्यांची विधवा निराधार आई.. प्रतिकूल स्थितीत मुलींचे संगोपन करत त्यांना मोठं केलं.. पण, विवाह लावून देण्याइतपत आर्थिक स्थिती...\nआयपीएलवर सट्टा लावणारा अटकेत\nजालना - आयपीएल बुकीचलकांसह आता सट्टा लावणाऱ्यांवरही जालना पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यात सुरवात केली आहे. शहरातील इन्कमटॅक्स काॅलनी येथे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%89._%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80", "date_download": "2018-04-26T11:47:07Z", "digest": "sha1:DCU4ZDJ56W3DYNQOA5LVHLAKHWJPYRCT", "length": 13499, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लिंगनगौडा मेलगिरीगौडा पाटील - विकिपीडिया", "raw_content": "\n(डॉ. कुर्तकोटी या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमूळ नाव लिंगनगौडा मेलगिरीगौडा पाटील\nजन्म २० मे १८७९\nकुर्तकोटी, जि. धारवाड, कर्नाटक\nनिर्वाण २९ ऑक्टोबर १९६७\nगुरू श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज\nकार्य करवीर व संकेश्वर पीठाचे शंकराचार्य, हिंदू धर्म व संस्कृत भाषेचा प्रसार, शुद्धिकार्य\nडॉ. कुर्तकोटी (महाभागवत) : (मूळ नाव: लिंगनगौडा मेलगिरीगौडा पाटील)\n(जन्म: २० मे १८७९ – निर्वाण: २९ ऑक्टोबर १९६७)\nश्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य. अत्यंत विद्वान. वेदांतविषयक ग्रंथांचा गाढा अभ्यास. करवीर व संकेश्वर पीठाचे शंकराचार्य. हिंदु धर्म व संस्कृत भाषेच्या प्रसाराचे मोठे कार्य. अनेक सामाजिक व राजकीय चळवळींत सहभाग.\nडॉ. कुर्तकोटी यांचा जन्म सन १८७९ मध्ये कर्नाटकातील धारवाड जिल्हयातील कुर्तकोटी गावी एका वतनदार घराण्यात झाला. त्यांचे कानडी प्राथमिक व इंग्रजीचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण (सन १८९३) धारवाडला झाले. त्याच सुमारास स्वामी विवेकानंदांच्या दिगंत धर्मविजयाची वार्ता कानी पडल्याने ते इतके प्रभावित झाले की धर्मप्रसारासाठी संस्कृत भाषा व वेदांतादी शास्त्रे शिकण्याचा त्यांनी निश्चय केला. त्या हेतूने त्यांनी कलकत्ता व नंतर काशी येथे शास्त्राध्ययन केले. त्यांच्या विद्वत्तेने प्रभावित होऊन काशीच्या पंडितांनी त्यांना 'विद्याभूषण' ही पदवी दिली. नंतर शृंगेरी येथे जाऊन त्यांनी तेथील शंकराचार्यांच्या मठात पारंपरिक पद्धतीने वेदांतग्रंथांचा अभ्यास केला.\nश्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या सहवासात[संपादन]\nयोगायोगाने त्यांची सन १९०३-१९०४ च्या सुमारास श्रीब्रह्मानंदांबरोबर गाठ पडली. श्रीब्रह्मानंदांमुळे ते श्रीब्रह्मचैतन्य महाराजांच्या सहवासात आले. बेलधडी येथे त्यांना श्रीमहाराजांचे प्रथम दर्शन घडले. त्यांची समाधी लावून श्रीमहाराजांनी त्यांना उपनिषदांत वर्णिलेल्या शाश्वत समाधानाचा अनुभव दिला. आद्य शंकराचार्यांच्या वचनांचा खरा अर्थ त्यांना श्रीमहाराजांच्या सहवासात आल्यानंतर कळू लागला.\nवैदिक काळी ज्या प्रमाणे शिष्य गुरूची सेवा करीत, त्या प्रमाणे त्यांनी श्रीमहाराजांची सेवा केली. श्रीमहाराजांचा सहवास त्यांना सुमारे नऊ वर्षे घडला. श्रीमहाराजांनी त्यांना 'महाभागवत' ही उपाधी दिली होती. त्यामुळे श्रीमहाराजांच्या शिष्यपरिवारात ते 'महाभागवत' या नावानेच ओळखले जात. आपल्या देहत्यागानंतर डॉ. कुर्तकोटींनी गोंदवल्यास राहून तेथील व्यवस्था पहावी अशी श्रीमहाराजांची इच्छा होती. पण ते काम आपल्या 'शक्तीबाहेरचे' आहे असे डॉ. कुर्तकोटींना वाटत असल्याने त्यांनी त्यासाठी रुकार दिला नाही.\nश्रीमहाराजांच्या महासमाधीनंतर डॉ. कुर्तकोटींनी आपल्याजवळील श्रीमहाराजांच्या पादुका समाधिमंदिरात स्थापन करण्यासाठी दिल्या. (श्रीमहाराज देहात असतानाच या पादुकांना त्यांचा पदस्पर्श झाला होता व नंतर याच पादुका गोंदवले येथील समाधिमंदिरात स्थापन करण्यात आहेत.) समाधिमंदिराच्या वर असणारी श्रीगोपालकृष्णाची मूर्तीही त्यांनी जयपूरहून करवून आणली होती. श्रीमहाराजांच्या निर्वाणानंतर काही वर्षे ते पुण्यतिथीच्या उत्सवासाठी नियमित येत असत.\nसामाजिक व राजकीय कार्य[संपादन]\nया नंतर त्यांनी संस्कृतच्या प्रसारासाठी कार्य सुरू केले. 'भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था' (पुणे), 'दि इन्स्टिट्यूट ऑफ फिलॉसॉफी' (अमळनेर), 'संस्कृत ऍकेडमी' (बंगलोर) या संस्था काढण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. 'The Heart of BhagavadGeeta' या त्यांच्या प्रबंधाला वॉशिंग्टन विद्यापीठाची पीएच. डी. मिळाली. वेदांताचे खरे मर्म जाणणारे जे काही थोडे विद्वान त्या काळी भारतात होते, त्यांपैकी डॉ. कुर्तकोटी एक होते असे जाणकारांचे मत आहे.\nवैदिक धर्माच्या प्रसाराच्या दृष्टीने अशा योग्यतेचा पुरूष शंकराचार्य पीठावर आसीन झाल्यास, त्या कार्याला चांगला हातभार लागेल असे वाटल्याने त्यांना तशी विनंती करण्यात आली. आपल्या ध्येयाला पूरक म्हणून लोकमान्य टिळकांच्या इच्छेने त्यांनी करवीर पीठाचे (कोल्हापूर) शंकराचार्यत्व स्विकारले. (३ जून १९१७) पण नंतर कोल्हापूरच्या छत्रपतींशी काही कारणावरून बेबनाव झाल्याने ते एका छाटीनिशी तेथून बाहेर पडले. त्यावेळी त्यांना श्रीमहाराजांचे दर्शन झाले होते.\nसन १९२१ ते सन १९३९ या काळात त्यांचे नाशिक येथे वास्तव्य झाले. हिंदू धर्माच्या प्रसारासाठी आणि प्रचारासाठी त्यांनी मोठे कार्य केले. परधर्मात गेलेल्या अनेक हिंदूंना शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेतले. अनेक राजकीय व सामाजिक चळवळींशी त्यांचा संबंध आला. असे असले तरी त्यांचे अंतरंग श्रीसद्गुरूंच्या चरणांशी गुंतलेले असे. २९ ऑक्टोबर १९६७ रोजी नाशिक येथेच त्यांचे देहावसान झाले.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ ऑगस्ट २०१३ रोजी १९:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/MumbaiKonkan/Raigarh/7", "date_download": "2018-04-26T11:36:24Z", "digest": "sha1:OLGP5LGLJH2O457G7YC2WFPRYC4D2G4T", "length": 23320, "nlines": 264, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Raigarh", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\n--Select District-- ठाणे पालघर मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग\nकोकणातील शिक्षक भरतीत स्थानिकांना ७० टक्के आरक्षण द्या - निरंजन डावखरे\nरायगड - कोकणातील शिक्षक भरतीमध्ये स्थानिक उमेदवारांना ७० टक्के आरक्षण द्यावे, अशी मागणी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार अॅड. निरंजन वसंत डावखरे यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे केली आहे. आमदार डावखरे यांनी शिक्षण मंत्री तावडे यांची मंत्रालयात काल (मंगळवार) भेट घेऊन निवेदन दिले.\n...अन्यथा बर्फ उत्पादकांवर होणार कारवाई\nरायगड - उन्हाळ्यात आपण सरबत गाड्यावर रसातून घेतलेला बर्फ हा बहुतांश पिण्यायोग्य पाण्यापासून बनविलेला नसतो. त्यामुळे अनेकांच्या आरोग्याला अपाय होत आहे. हे टाळण्यासाठी बर्फ उत्पादकांना अन्न सुरक्षा व मानके नियमन अंतर्गत नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.\nसहकारी पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीवर लैंगिक अत्याचार\nरायगड - खालापूर पोलीस उपविभागीय कार्यालयातील एका पोलीस कर्मचाऱ्याने आपल्याच खात्यातील पोलीस सहकाऱ्यांच्या पत्नीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. याबाबत पीडित महिलेने त्या नराधम पोलिसाविरुद्ध खालापूर पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली असून त्याच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nजिल्हा आराखड्यातील ९९.९९ टक्के निधी खर्च, कोकणात रायगड अव्वल\nरायगड - जिल्हा वार्षिक आराखड्यातील ९९.९९ टक्के निधीचा विनियोग करण्यात रायगड जिल्हा नियोजन मंडळाला यश आले आहे. सलग दुसऱ्या वर्षी निधी विनियोगात रायगड जिल्हा कोकणात अव्वल ठरला आहे.\nरस्ता पूर्ववत करण्यासाठी लाच मागणारा वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात\nरायगड - फार्म हाऊसकडे जाण्यासाठी वनविभागाने बंद केलेला रस्ता पूर्ववत करण्यासाठी मागितलेल्या १० हजाराच्या लाचप्रकरणी वनरक्षक राजकुमार विश्वंभर कवठाळे (३२)व साथीदार प्रतीक किसन पडवळ (३१) दोघांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.\nमुंबई-पुणे महामार्गावर दोन अपघात, ७ जण जखमी\nरायगड - मुंबई-पुणे महामार्गावर आज सकाळी दोन अपघात झाले. पनवेलजवळ सिद्धेश्वर ट्रॅव्हल्सच्या बसला अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ६ प्रवासी जखमी झाले असून त्यांना कोमोठ्याच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर एका दुधाच्या टँकरला झालेल्या अपघातामध्ये १ जण जखमी झाला आहे.\nकामोठे येथे सुमारे अडीच लाख रुपयांचा गुटखा जप्त\nरायगड - पनवेल तालुक्यातील कामोठे गाव येथे नवी मुंबई खंडणी विरोधी पथक आणि अन्न औषध प्रशासन रायगड यांनी संयुक्तपणे कारवाई केली असून, गुटखा जप्त करून घर सील केले आहे. कामोठे येथे ओमकार रामसंजीवन गुप्ता (वय-२१) हा आपल्या राहत्या घरी साई प्रतिष्ठान सह्याद्री हौसिंग सोसायटी सेक्टर १० कामोठे येथे गुटखा विकत असल्याची खात्री पटली होती. त्यानुसार त्याच्या राहत्या घरी छापा टाकल्यानंतर त्याठिकाणी गुटखा,\nभारिप महासंघाचे मागण्यांसंदर्भात तहसिल कार्यालयावर 'घंटानाद आंदोलन'\nरायगड - माणगाव तालुका भारिप बहुजन महासंघाने आपल्या विविध मागण्यांसदर्भात माणगाव तहसील कार्यालयावर आज (मंगळवार) दुपारी घंटानाद आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार उर्मिला पाटील यांना दिले.\nअंगारकी चतुर्थीला वरदविनायकाच्या दर्शनासाठी गणेशभक्तांची गर्दी\nरायगड - अंगारकी संकष्टीनिमित्त वरदविनायकाच्या दर्शनासाठी आज पहाटेपासून गणशेभक्तांनी मोठी गर्दी केली आहे. अष्टविनायकापैकी एक असलेल्या खालापूर तालुक्यातील महड येथे हे वरदविनायकाचे मंदिर आहे. देवस्थान व्यवस्थापनाकडूनही दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.\n'स्‍वदेस'च्‍या केटी बंधाऱ्यावर शेतकऱ्यांनी पिकवला भाजीपाला\nरायगड - स्वदेस फाउंडेशनच्‍या वतीने महाड, माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, पोलादपूर या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी पाणी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या अंतर्गत माणगाव आणि महाड तालुक्यामध्ये ४ बंधारे बांधण्यात आले आहेत. त्‍या पाण्‍यावर शेतकऱ्यांनी भाजीपाल्‍याचे पीक घ्‍यायला सुरूवात केली आहे.\nनोटीस काढून बजावलीच नाही, मातीमाफियांचा धुमाकूळ रात्रंदिवस सुरुच\nरायगड - डोंगरमाथ्यांनी आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या माणगाव तालुक्यात अनेक ठिकाणी अवैधरित्या डोंगर पोखरुन माती उत्खनन सुरू आहे. येथील महसूल खात्याच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरत सर्वत्र बेकायदेशीर दगडखाणी, माती उत्खनन, रेती उत्खनन, डबर उत्खनन जोरदार सुरू आहे. यावर विचारणा केली असता अवैधरित्या उत्खनन करणाऱ्यांविरोधात कोट्यवधी रुपयांच्या केवळ नोटीस काढल्या, मात्र त्या बजावल्या नसल्याची गंभीर बाब\nमाथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू करण्यास केंद्र सरकारचा सकारात्मक प्रतिसाद\nरायगड - माथेरानला इको सेन्सिटिव्ह झोनला घोषित करण्यात आले. माथेरानमध्ये आजही पर्यटक हा हातरिक्षा आणि घोड्यावर फिरून पर्यटनाचा आनंद घेत आहेत. महाबळेश्वरप्रमाणे माथेरानमध्येही ई-रिक्षा सुरू करण्याबाबत येथील हातरिक्षाचालक प्रयत्न करीत आहेत. सरकारी पातळीवर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन पर्यावरण मंत्री हर्ष वर्धन यांनी दिले आहे.\nगोरेगाव तालुका निर्मितीसाठी जोरदार हालचाली, संघर्ष समितीची स्थापना\nरायगड - शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक वारसा असलेल्या माणगाव तालुक्यात असलेल्या गोरेगावची तालुका म्हणून स्वंतत्र निर्मिती व्हावी, अशी स्थानिकांची मागणी आहे. या मागणीसाठी माणगाव येथील स्वराज्य संघटनेचे संस्थापक पंकज तांबे यांनी परिसरातील नागरिकांची बैठक घेतली. या बैठकीत गोरेगाव तालुका निर्मिती संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे.\nटँकरमुक्तीच्या घोषणा हवेतच, १५ गावांसह १९ वाड्यांतील ग्रामस्थांची वणवण\nरायगड - जिल्हा टँकरमुक्त करण्याच्या प्रशासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या घोषणा हवेतच राहिल्या आहेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पेण खारेपाट विभाग, महाड, पोलादपूर या तालुक्यातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात १५ गावे व १९ वाड्यांना तहान भागविण्यासाठी टँकर पुरवावे लागत आहेत.\nरेवस रो-रो जेट्टीला तडे, ४ कोटी खर्च करूनही काम निक...\nरायगड : अलिबाग तालुक्यात\nविहिरीत सापडला बिना मुंडकीचा मृतदेह, ठार मारल्याचा... रायगड - एका विहिरीत बिना मुंडकीचा\nकोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : अॅड. राजीव... रायगड - कोकण स्थानिक स्वराज्य संस्था\nमुंबई-पुणेकरांसाठी विकेंडचा सर्वोत्तम पर्याय डहाणू-बोर्डी\nदुबई फेस्टिव्हल्सच्या धर्तीवर लवकरच मुंबई फेस्टिवलचे आयोजन मुंबई - राज्यातल्या पर्यटनाला\n अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त अंटार्टीका एक असा देश आहे जिथे नेहमी बर्फ जमा\nउसाचा रस घेताना ही घ्या काळजी, अन्यथा आरोग्यावर होईल विपरित परिणाम\nतुम्ही कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात.. हे आहेत उपाय अनेक लोकांना कोरड्या त्वचेची समस्या\n'हे' आहेत इडली खाण्याचे फायदे,अशी करा दिवसाची सुरुवात सर्वसाधारणपणे सकाळच्या नाश्त्यामधील\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही \nमुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nसिनेक्षेत्रात लैंगिक शोषणासाठी दबाव, उषा जाधवचा धक्कादायक खुलासा \nअभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश मुंबई - अंमली पदार्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/MumbaiKonkan/Raigarh/8", "date_download": "2018-04-26T11:36:41Z", "digest": "sha1:4C6P2R65OVFKLXSSDIQPVLVCCRCUM5MK", "length": 16799, "nlines": 243, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Raigarh", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\n--Select District-- ठाणे पालघर मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग\nलोकसहभागातून ठाकरोली ग्रामस्थांनी राबविली १३ लाखाची नळ पाणीपुरवठा योजना\nरायगड - गेल्या ५० वर्षांपासून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न ठाकरोली ग्रामस्थांनी स्वतःच्या कष्टाने आणि लोकसहभागाने सोडवला. यामध्ये त्यांनी १३ लाख ६० हजार रुपये एवढी मोठी रक्कम गावतून उभी करुन नळ पाणीपुरवठा योजना राबवली आहे. शासनाच्या निधीची वाट न पाहता केवळ लोकसहभागातून साकारलेली ही योजना इतर गावांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.\nमाथेरान येथे ३० फूट दरीत कोसळली महिला, रुग्णालयात उपचार सुरू\nरायगड - माथेरान येथील कड्यावरचा गणपती येथून विजया सुरेश पवार ही महिला ३० फूट दरीत पडून गंभीर जखमी झाली. मात्र महिलेचे नशीब बलवत्तर म्हणून त्या दरीत एका झाडावर लटकल्याने थोडक्यात बचावल्या आहेत. त्यांच्यावर कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\n..त्यामुळे भविष्यातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष क्रमांक एकवरच असेल – अादिती तटकरे\nरायगड - विरोधकांकडून कोणतीही कामे होत नाहीत, अशी टीका जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अादिती तटकरे यांनी केली. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस क्रमांक एकवर असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. त्या इंदापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. माणगाव व तळा तालुक्यातील विविध विकास कामांसाठी आमदार सुनिल तटकरे व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी मंजूर करण्यात आल्याचेही\nजबर मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, आरोपीच्या आवळल्या मुसक्या\nरायगड - अलिबाग तालुक्यातील महाजने दिवीवाडीमधील तुकाराम नाईक (वय-६०) या वृद्ध व्यक्तीला अज्ञात व्यक्तीने जबर मारहाण केली होती. मारहाणीनंतर नाईक यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा जिल्हा रुग्णालयात शनिवारी मृत्यू झाला. याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.\nप्रशासकीय क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरीबद्दल रायगड जिल्ह्यास प्रथम पारितोषिक\nरायगड - तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण योजने अंतर्गत राज्यस्तरीय वार्षिक आढावा बैठक नुकतीच अलिबाग येथे पार पडली. यामध्ये सन २०१७-१८ मध्ये १९ जिल्ह्यांमधून रायगड जिल्ह्यास विविध घटकनिहाय उत्कृष्ट काम केल्याबद्दल प्रथम पारितोषिक देण्यात आले.\nशिवपुण्यतिथीला हजारो शिवभक्त रायगडावर, सरसंघचालकांची उपस्थिती\nरायगड - छत्रपती शिवाजी महाराज यांची ३३८वी पुण्यतिथी आज रायगडावर साजरी करण्यात येत आहे. श्री शिवाजी स्मारक समिती व स्थानिक उत्सव समितीतर्फे शिवपुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांची प्रमुख उपस्थिती आहे.\nझेडपीच्या माजी अध्यक्षांची कार पेटवली, चिठ्ठीद्वारे अज्ञाताचा इशारा\nरायगड - रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांची नवी कार पेटवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीने त्याआधी तेथील सोसायटीमधील सीसीटीव्ही फोडले होते. हे कृत्य अज्ञात व्यक्तीने करून त्यांना चिठ्ठीद्वारे धमकी दिली आहे.\nरेवस रो-रो जेट्टीला तडे, ४ कोटी खर्च करूनही काम निक...\nरायगड : अलिबाग तालुक्यात\nविहिरीत सापडला बिना मुंडकीचा मृतदेह, ठार मारल्याचा... रायगड - एका विहिरीत बिना मुंडकीचा\nकोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : अॅड. राजीव... रायगड - कोकण स्थानिक स्वराज्य संस्था\nमुंबई-पुणेकरांसाठी विकेंडचा सर्वोत्तम पर्याय डहाणू-बोर्डी\nदुबई फेस्टिव्हल्सच्या धर्तीवर लवकरच मुंबई फेस्टिवलचे आयोजन मुंबई - राज्यातल्या पर्यटनाला\n अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त अंटार्टीका एक असा देश आहे जिथे नेहमी बर्फ जमा\nउसाचा रस घेताना ही घ्या काळजी, अन्यथा आरोग्यावर होईल विपरित परिणाम\nतुम्ही कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात.. हे आहेत उपाय अनेक लोकांना कोरड्या त्वचेची समस्या\n'हे' आहेत इडली खाण्याचे फायदे,अशी करा दिवसाची सुरुवात सर्वसाधारणपणे सकाळच्या नाश्त्यामधील\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही \nमुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nसिनेक्षेत्रात लैंगिक शोषणासाठी दबाव, उषा जाधवचा धक्कादायक खुलासा \nअभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश मुंबई - अंमली पदार्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/india-tour-of-south-africa-2018-virat-kohli-hit-out-at-critics-over-exclusion-of-ajinkya-rahane-in-1st-test-says-those-who-opposing-him-are-now-favoring-him-1615356/", "date_download": "2018-04-26T11:41:05Z", "digest": "sha1:HH5RZMNZ76L3C25ABRP3LGLJYZ4F5O7H", "length": 17959, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India Tour of South Africa 2018 Virat Kohli hit out at critics over exclusion of Ajinkya Rahane in 1st Test says those who opposing him are now favoring him | रहाणेच्या गच्छंतीसाठी आग्रही असणारी माणसं आता त्याचं समर्थन करतायत विराटचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nरहाणेच्या गच्छंतीसाठी आग्रही असणारी माणसं आता त्याचं समर्थन करतायत, विराटचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर\nरहाणेच्या गच्छंतीसाठी आग्रही असणारी माणसं आता त्याचं समर्थन करतायत, विराटचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर\nखेळाडूंची निवड कामगिरीच्या जोरावर- विराट\nविराट कोहली आणि अजिंक्य रहाणे (संग्रहीत छायाचित्र)\nदक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात अजिंक्य रहाणेला वगळण्याच्या निर्णयावरुन, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनावर चांगलीच टीका झाली होती. मात्र आता आपल्यावर होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी खुद्द विराट कोहलीच मैदानात उतरलेला आहे. “जी लोकं (खराब कामगिरीवरुन) अजिंक्य रहाणेला वगळण्याची मागणी करत होती, तीच लोकं आता त्याला संघात घेण्यासाठी ओरडत आहेत.” पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत विराट बोलत होता.\nअवश्य वाचा – दुसऱ्या कसोटीतही अजिंक्य रहाणेला जागा नाहीच\n“गेल्या ५ दिवसांमध्ये ज्या पद्धतीने गोष्टी पटापट बदलत आहेत, ते पाहून मला खरचं हसायला येतंय. पहिल्या कसोटीआधी अनेक जणांना अजिंक्य (खराब कामगिरीमुळे) संघात नको होतो. मात्र एका पराभवानंतर लगेच लोकं अजिंक्यला संघात घ्या असं म्हणायला लागली आहेत.” दुसऱ्या कसोटी सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत विराट कोहली बोलत होता. पहिली कसोटी गमावल्यानंतर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात उद्या म्हणजेच १३ जानेवारी रोजी सेंच्युरिअरनच्या मैदानावर दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार आहे.\nअवश्य वाचा – रहाणेला वगळून भारताने घोडचूक केली – अॅलन डोनाल्ड\nप्रत्येक सामन्याआधी आम्ही खेळपट्टी आणि खेळाडूंची कामगिरी लक्षात घेऊन संघ निवडत असतो. जर एखादा खेळाडू विशिष्ट खेळपट्टीवर खेळण्यास योग्य असेल तर त्याला संघात जागा मिळते. त्यामुळे पहिल्या कसोटीसाठी रोहित शर्माची निवड ही त्याचा फॉर्म पाहूनच झाली होती. कोण काय विचार करतं आणि कोणाला काय वाटेल यावरुन आम्ही संघ निवडत नाही, असा टोलाही विराटने टीकाकारांना लगावला.\nVIDEO: विराटने केली ‘ही’ प्रतिज्ञा, इतरांनाही सहभागी होण्याचे केले आवाहन\nसर्वोच्च क्रीडा पुरस्करासाठी कोहलीची तर द्रोणाचार्य पुरस्कारासाठी द्रविडच्या नावाची शिफारस\n२०१९ विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या भारतीय संघाच्या सामन्यांची संपूर्ण माहिती\nभारताच्या दिवस-रात्र कसोटी सामन्याचा मुहूर्त ठरला, वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार पहिला सामना\nIPL 2018: मुंबई इंडियन्स अजुनही स्पर्धेत पुनरागमन करु शकते – रोहित शर्मा\nजगातल्या ‘या’ सर्वोत्तम क्रिकेटपटूने केले विराटचे कौतुक\nअवश्य वाचा – भारतीय संघात बदलाचे वारे, दुसऱ्या कसोटीत यष्टीरक्षणाची जबाबदारी पार्थिव पटेलकडे\n“अजिंक्य रहाणे हा एक गुणी खेळाडू आहे. दक्षिण आफ्रिकेत त्याची कामगिरी चांगली राहिलेली आहे. भारताबाहेर प्रत्येक देशात खेळताना अजिंक्य कसलेल्या फलंदाजासारखा खेळतो. त्यामुळे अजिंक्यला संघात परत कधीच संधी मिळणार अशातला भाग नाही. अजिंक्य अजुनही संघात पुनरागमन करु शकतो, आणि दुसऱ्या कसोटीत कोणाला स्थान मिळेल याचा निर्णय संघ व्यवस्थापन सरावादरम्यान घेईल.” रहाणेच्या निवडीवरुन अजिंक्य रहाणेने आपलं मत मांडलं.\nअवश्य वाचा – दक्षिण आफ्रिकेत अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला माजी खेळाडूचा कानमंत्र\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nबीसीसीआयला माहिती अधिकाराच्या कक्षेत आणा, विधी आयोगाचा कायदे मंत्रालयाला अहवाल\n…म्हणून मी चांगला खेळ करु शकलो – रोहित शर्मा\nह्या कोहलीनेच अजिंक्य रहाणेला बाहेर काढायचा प्रयत्न केला. तीन चार महिन्यांपूर्वी हाच माणूस 'द हिंदू' ह्या बातमीपत्राला मुलाखत देतांना म्हणाला होता कि रहाणे साठी संघामध्ये जागा नाही. आता अंगाशी आल्यावर ह्याप्रकारची वाक्य प्रसिद्ध करतोय\nVIDEO: विराटने केली ‘ही’ प्रतिज्ञा, इतरांनाही सहभागी होण्याचे केले आवाहन\nसर्वोच्च क्रीडा पुरस्करासाठी कोहलीची तर द्रोणाचार्य पुरस्कारासाठी द्रविडच्या नावाची शिफारस\n२०१९ विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या भारतीय संघाच्या सामन्यांची संपूर्ण माहिती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Sports/Cricket/2017/03/16070747/news-in-marathi-third-test-match-between-Ind-amp-Aus.vpf", "date_download": "2018-04-26T11:20:19Z", "digest": "sha1:7PDBNZI7BW2OUBZ2FJ4D4VN7G6FUBHOQ", "length": 12645, "nlines": 246, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "रांची कसोटी: दिवसाखेर ऑस्ट्रेलिया ४ बाद २९९", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\nमुख्‍य पान क्रीडा क्रिकेट\nरांची कसोटी: दिवसाखेर ऑस्ट्रेलिया ४ बाद २९९\nरांची - भारत-ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवसाचा खेळ संपला आहे. ऑस्ट्रेलियाने ४ विकेट गमावून २९९ धावा केल्या.\nVIDEO : दिनेश कार्तिकच्या अविश्वसनीय...\nजयपूर - बुधवारी राजस्थान आणि कोलकातामध्ये झालेल्या सामन्यात\nगेलला पंजाबच्या संघामध्ये घेऊन मी आयपीएल...\nहैदराबाद - आयपीएल २०१८ मध्ये पंजाब किंग्ज इलेव्हन संघाकडून\nVIDEO - वाघा बॉर्डरवर पाक क्रिकेटपटूचे...\nअमृतसर - वाघा बॉर्डरजवळ एका पाकिस्तानी क्रिकेटपटूने केलेल्या\nक्रिकेटपटू युजवेंद्र चहल 'या' अभिनेत्रीसोबत...\nमुंबई - भारतीय क्रिकेटर आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेन्जर्स\nलिलावात कुणीही वाली नव्हता, मात्र शतक झळकावत...\nमोहाली - आयपीएल लिलावात गेलला कुणीही बोली लावली नव्हती.\nपाच वर्षांपूर्वीचा 'गंभीर' वाद संपला, अखेर...\nबंगळुरू - विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात २०१३ साली\nसनरायझर्स हैदराबादला धक्का; बिली स्टॅनलेक स्पर्धेतून बाहेर हैदराबाद - सनरायझर्स हैदराबाद\nआशिष नेहरा झाला गोवेकर; गोव्यात भाड्याने घेतला बंगला पणजी - टीम इंडियाचा माजी गोलंदाज\nIPL 2018 : हैदराबादच्या घरच्या मैदानावर पंजाबची परीक्षा हैदराबाद - आयपीएलमध्ये गुरुवारी\nआसाराम बापूचा व्हिडिओ रिट्विट करणे आयसीसीला पडले महागात हैदराबाद - आयसीसीच्या अधिकृत\nIPL 2018 - खराब कामगिरीमुळे मानधन न घेण्याचा गौतम गंभीरचा निर्णय नवी दिल्ली - संघाच्या\nIPL2018: विराट कोहलीला १२ लाख रुपयांचा दंड बंगळुरू - आयपीलमध्ये बुधवारी चेन्नई विरुद्ध\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nसंघटनेच्या कामावर नाराज ६० नक्षलवाद्यांचे हत्यारांसह आत्मसमर्पण नारायणपूर - बस्तरमध्ये\nपंचायत राज कमिटीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची लूट, ऑडियो व्हायरल रत्नागिरी - पंचायत राज\nफक्त ८ तालुक्यातच दुष्काळ कसा विरोधीपक्षनेते विखे पाटील यांचा सवाल मुंबई - राज्यातील\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही ..राखी सावंतचा सवाल मुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nमहाड एमआयडीसीत केमिकल कंपनीला भीषण आग रायगड - महाड एमआयडीसीमधील प्रिव्ही केमिकल कंपनीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/mayor-visit-sakal-office-34164", "date_download": "2018-04-26T11:19:02Z", "digest": "sha1:26N5HCO3IU2N2N3KDHEZBGXBMTJUGAZQ", "length": 11311, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "mayor visit to sakal office महिलांनो प्रतिष्ठेत गुरफटू नका, चक्रव्यूह भेदा - नंदा जिचकार | eSakal", "raw_content": "\nमहिलांनो प्रतिष्ठेत गुरफटू नका, चक्रव्यूह भेदा - नंदा जिचकार\nगुरुवार, 9 मार्च 2017\nनागपूर - घर आणि शिक्षणाच्या चक्रव्यूहात महिला गुरफटून जातात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकीला शैक्षणिक गुणवत्तेनुसारच व संबंधित क्षेत्रातच नोकरी हवी असते. ती मिळाली नाही तर काय करावे सुचेनासे होते. यातून नैराश्‍य येते. बेरोजगारीचे हेसुद्धा एक कारण आहे, असे सांगून नवनिर्वाचित महापौर नंदा जिचकार यांनी शिक्षण घेताना स्वतःचा शोध घ्या, आवडी-निवडी जोपासा, असा सल्ला समस्त महिलांना दिला.\nनागपूर - घर आणि शिक्षणाच्या चक्रव्यूहात महिला गुरफटून जातात. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकीला शैक्षणिक गुणवत्तेनुसारच व संबंधित क्षेत्रातच नोकरी हवी असते. ती मिळाली नाही तर काय करावे सुचेनासे होते. यातून नैराश्‍य येते. बेरोजगारीचे हेसुद्धा एक कारण आहे, असे सांगून नवनिर्वाचित महापौर नंदा जिचकार यांनी शिक्षण घेताना स्वतःचा शोध घ्या, आवडी-निवडी जोपासा, असा सल्ला समस्त महिलांना दिला.\nमहापौरांनी बुधवारी महिला दिनी सकाळ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी आपण महिला असल्याचा अभिमान असल्याचे सांगून महापौर म्हणून महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करता आला असे भाग्य आपल्याला लाभल्याचे सांगितले. प्रारंभी सकाळचे युनिट व्यवस्थापक संजीव शर्मा यांनी पुष्पगुच्छ देऊन महापौर जिचकार यांचे स्वागत केले. या वेळी सकाळचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे प्रामुख्याने उपस्थित होते.\nआर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी गणवेश\nसटाणा : येथील मविप्र संचलित लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमधील इयता दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे शालेय गणवेश विद्यालयातील...\nदुहेरी हत्याकांडातील आरोपी रामदास शिंदे यास फाशीच\nनाशिक : सातपूरच्या कार्बननाका परिसरात मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी घरमालकाचा मुलगा आरोपी रामदास शिंदे यास आज नाशिकचे प्रधान जिल्हा व...\nनगर - स्थायी समितीची सभा 12 मिनिटात गुंडाळली\nनगर : केंद्राने अमृत योजनेसाठी 128 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे. या योजनेतील कामे व इतर विषयासंदर्भात स्थायी समितीची सभा झाली. यात...\nलासुर्णेमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी\nवालचंदनगर (पुणे) : युवकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करुन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पुणे जिल्हा...\nसांगली - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील मेळाव्यात मतदारांसाठी जाहीर केलेली भेटवस्तू अखेर सांगलीत दाखल झाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/news/images/%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B2/152925?page=7", "date_download": "2018-04-26T12:33:28Z", "digest": "sha1:UZNUSO2MXJHHIGCCM7Y7ZU6U36E32SOD", "length": 7981, "nlines": 89, "source_domain": "zeenews.india.com", "title": "जगातलं सर्वात उंच हॉटेल... | 24taas.com", "raw_content": "\nजगातलं सर्वात उंच हॉटेल...\nजे डब्ल्यू मॅरिएट मार्क्वेस दुबई हे जगातील सर्वात उंच हॉटेल ठरलंय... याची उंची आहे तब्बल ३५५ मीटर (१,१६५ फूट)\nदुबईत वास्तव्यास असलेले मराठी वास्तुविशारद अशोक कोरगावकर यांनी केलं हॉटेलचं आरेखन आणि उभारणी\n'जे डब्ल्यू मॅरिएट मार्क्युअस दुबई' ट्विन टॉवर आहे\n'जे डब्ल्यू मॅरिएट मार्क्वेस दुबई'चा उद्घाटना सोहळा ११ नोव्हेंबर २०१२ रोजी पार पडला\nएकाच हॉटेलमध्ये १४ खाद्य आणि पेय दुकानं आहे, एक व्यापार केंद्र, सभा-संमेलन हॉल, बैठकीच्या जागा आणि बकेट हॉलचा समावेश आहे\nस्पा, हेल्थ कल्ब, रिटेल आऊटलेटस, स्विमींग पूल आणि जिम्नॅशिअमचाही समावेश आहे\nद एमिरेटस् ग्रुपचा हा एक महत्त्वकांक्षी प्रकल्प\n२००५ साली दुबई्च्या अरेबियन ट्रॅव्हल मार्केटमध्ये या ट्विट टॉवरच्या डिझाईनचं लॉन्चिंग पार पडलं होतं.\nगिनेस बुकतर्फे अलिकडेच कोरगावकर व जेडब्ल्यू मेरीयॉट मार्क्वेसचे जनरल मॅनेजर रुपर्चेट क्वाईटस् यांना जगातील उंच हॉटेल म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डस्मध्ये समावेश करण्यात आल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले\nही भव्य इमारत बांधण्यासाठी एड १.८ बिलियन डॉलर इतका खर्च आला होता.\n२००६ साली कन्स्ट्रक्शनचं काम सुरू करण्यात आलं होतं.\nट्विन टॉवरच्या प्रत्येक इमारतीत ८०४ रुम्स आहेत\nफोटो कर्टसी : जे डब्ल्यू मॅरिएॉ मार्क्युअस दुबई\nगंभीरच नाही या खेळाडूंनाही आयपीएलदरम्यान सोडावं लागलं कर्णधारपद\nवीरे दी वेडींगच्या ट्रेलर लॉन्चला करिना, सोनमचा हटके अंदाज...\nअमजद अली खान, आशा भोसले,अनुपम खेर यांंना यंदाचा मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार\nराजस्थानला सनसनाटी विजय मिळवून देणारा गौतम, लिलावात मिळालेली किंमत ऐकून थक्क व्हाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-shastra/vastu-for-kitchen-117030900020_1.html", "date_download": "2018-04-26T11:27:29Z", "digest": "sha1:ITE4ZUJDQDE7SMJMZJTF5V6UACQQNSVI", "length": 8436, "nlines": 110, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "वास्तू : या दिशेत भोजन तयार करणे योग्य नसत | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवास्तू : या दिशेत भोजन तयार करणे योग्य नसत\nवास्तुशास्त्रात स्वयंपाकघरात अन्न तयार करताना वास्तू सम्मत दिशेबद्दल सांगण्यात आले आहे. वास्‍तुशास्‍त्रानुसार भोजन तयार करणार्‍या व्यक्तीचे तोंड पूर्व दिशेकडे असायला पाहिजे, पण जर स्वयंपाकघराचा निर्माण या पद्धतीने झाला नसेल तर स्वयंपाक करणार्‍या व्यक्तीचे तोंड पूर्व दिशेकडे असणे उत्तम असत. पश्चिम दिशा किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून भोजन तयार करणे वास्तूप्रमाणे योग्य नसते.\nवास्तूप्रमाणे झोपण्याचे 5 नियम\nकृष्णा नदीमध्ये बोट उलटल्याने १६ ठार\nदिशेप्रमाणे निवडा पडद्याचे रंग\nब्रेस्टची साइज वाढवायची आहे, मग या पॅकचा प्रयोग करा\nस्मूथ आणि आकर्षक 'ब्रेस्ट'साठी हे करा\nयावर अधिक वाचा :\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nआयआयटी मुंबईची सौरचूल सर्वात अव्वल\nआयआयटी पवईत मुंबईतील तरुण शास्त्रज्ञांनी बनवलेली सूर्यप्रकाशावर चालणारी सौरचूल देशात नंबर ...\nसोने आणि चांदीच्या किंमती सतत वाढ\nगेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती सतत चढताना दिसत आहेत. अक्षय तृतीयानंतर ...\nस्कूल व्हॅनला भीषण अपघात, १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nउत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे रेल्वे गाडी आणि स्कूल व्हॅनला भीषण अपघात झाला असून या ...\nशिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला\nबलात्कार प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला. या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00338.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/Clear", "date_download": "2018-04-26T11:11:50Z", "digest": "sha1:LHZM6HXWPNWOOYRDSHAKKLXTGP2RZ5J7", "length": 2991, "nlines": 63, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "Clear - Wiktionary", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n(FUEL) कार्यशाळेने संगणक प्रणालीं करिता प्रमाणित शब्द :पुसा मुंबईसिडॅकजुने FUEL यादीत सुचवलेले: अपमार्जन\nस्थानिकीकरणाकरिता सदा ऊपयूक्त नोंदी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/Table", "date_download": "2018-04-26T11:18:26Z", "digest": "sha1:3JCHTLRXPKXQU5I73XNELOZYQU2NYP4I", "length": 2948, "nlines": 69, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "Table - Wiktionary", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n(FUEL) कार्यशाळेने संगणक प्रणालीं करिता प्रमाणित शब्द :तक्ता\nस्थानिकीकरणाकरिता सदा ऊपयूक्त नोंदी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/mumbai-pattern-36210", "date_download": "2018-04-26T11:17:02Z", "digest": "sha1:SYTL6NU2YHED3OI6D3OJBF2RV7OQIYOC", "length": 17011, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mumbai pattern अध्यक्ष निवडीतही मुंबई पॅटर्नच! | eSakal", "raw_content": "\nअध्यक्ष निवडीतही मुंबई पॅटर्नच\nबुधवार, 22 मार्च 2017\nरत्नागिरी - जिल्हा परिषद अध्यक्ष निवडताना शिवसेनेने मुंबई पॅटर्नचा अवलंब केला. याआधी सभापती निवडीतही हाच फॉर्म्युला होता. नवीन चेहऱ्यांवर जबाबदारी टाकतानाच सर्वसामान्य कार्यकर्त्यांची शिवसेना कदर करते, असा संदेश या निमित्ताने देण्यात आला. रत्नागिरीच्या सौ. स्नेहा सावंत यांना अध्यक्ष, संतोष थेराडेंना उपाध्यक्षपदावर संधी देण्यात आली. शिवसेनेच्या इतिहासामध्ये प्रथमच सव्वा वर्षानंतरचे उमेदवार जाहीर करून इच्छुकांमध्ये गोंधळ होणार नाही, याची काळजीही घेण्यात आली आहे.\nरत्नागिरी - जिल्हा परिषद अध्यक्ष निवडताना शिवसेनेने मुंबई पॅटर्नचा अवलंब केला. याआधी सभापती निवडीतही हाच फॉर्म्युला होता. नवीन चेहऱ्यांवर जबाबदारी टाकतानाच सर्वसामान्य कार्यकर्त्यांची शिवसेना कदर करते, असा संदेश या निमित्ताने देण्यात आला. रत्नागिरीच्या सौ. स्नेहा सावंत यांना अध्यक्ष, संतोष थेराडेंना उपाध्यक्षपदावर संधी देण्यात आली. शिवसेनेच्या इतिहासामध्ये प्रथमच सव्वा वर्षानंतरचे उमेदवार जाहीर करून इच्छुकांमध्ये गोंधळ होणार नाही, याची काळजीही घेण्यात आली आहे.\nमुंबई महापालिकेत महापौरांपासून ते स्थायी समिती सभापतींची नियुक्‍ती करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवीन चेहऱ्यांना संधी दिली. मुंबईतील तगड्या इच्छुकांना धक्‍का बसला. हेच तंत्र शिवसेनेने कोकणासह राज्यात राबवले. रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी सुरवातीला सौ. रचना महाडिक यांचे नाव होते. संगमेश्‍वर, रत्नागिरी या तालुक्‍यात शिवसेनेला भरघोस यश मिळाले. लांजा-राजापूर तालुका भाजपमुक्‍त झाला. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्षपदांच्या निवडीत चुरस निर्माण झाली होती. रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविला. शिरगाव गटातून निवडून आलेल्या सौ. स्नेहा सावंत यांच्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्या पत्नीला पराभूत करून सौ. सावंत निवडून आल्याने त्यांना संधी मिळावी, असा आग्रह स्थानिक पातळीवरून धरण्यात आला.\nसौ. महाडिक यांनी पूर्वी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. अनुभवामुळे त्यांचे पारडे जड होते; परंतु पंधरा दिवसांपूर्वी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची घोषणा केल्यानंतर त्यांचे नाव मागे पडले. कोणा एकाची मक्‍तेदारी राहते, असा ठपका बसू नये यासाठी ही काळजी घेण्यात आली. सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये, यासाठी शिवसेनेचे पदाधिकारी सतर्क आहेत. महाडिक यांच्याकडे जिल्हाप्रमुखपदाची धुरा असल्याने अध्यक्षपद दिले तर त्यातून अंतर्गत कलहाला निमंत्रण मिळेल, अशी भीती वरिष्ठांमध्ये होती. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये संगमेश्‍वरात उमेदवारी वाटपावरून झालेल्या बंडाची किनारही या मागे आहे. त्याचबरोबर रत्नागिरीला पद मिळावे, यासाठी आमदार सामंत यांनीही जोरकस प्रयत्न केले होते. त्याला तेवढेच यश मिळाल्याची चर्चा आहे. या घडामोडींमुळे जिल्हाप्रमुखांसोबत संघटनेत इतरांच्या मतालाही महत्त्व मिळाले आहे.\nरात्री उशिरा झाला निर्णय...\nरात्री उशिरापर्यंत शासकीय विश्रामगृहात उमेदवार निवडीचा खल सुरू होता. संपर्कप्रमुखांसह आमदार, पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते. शेवटपर्यंत साळवी की सावंत यावर चर्चा येऊन ठेपली होती. त्यात पहिली संधी रत्नागिरीला देण्याचा निर्णय झाला. संगमेश्‍वरला उपाध्यक्षपद देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर पुढील सव्वा वर्षासाठी अध्यक्ष म्हणून सौ. स्वरुपा साळवी आणि उपाध्यक्षपदी सोनू गोवळ यांना संधी दिली आहे. सव्वा वर्षानंतरचे उमेदवार घोषित करून शिवसेनेने आणखी एक मोठा धक्‍का दिला आहे.\nविविध पदांचे उमेदवार हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेने ठरविण्यात आले आहेत. श्री. ठाकरे यांनी नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा विचार केला होता. याची पक्षातील सर्वच पदाधिकाऱ्यांना कल्पना आहे. त्याप्रमाणेच ही निवड केली आहे.\n- विजय कदम, संपर्कप्रमुख, रत्नागिरी\nनगरसेवकांचा स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांच्या दालनात धुडगूस\nऔरंगाबाद - स्थायी समिती सदस्यपदाच्या निवडीसाठी दोन वर्षांपूर्वी ज्या नगरसेवकांनी पदाचा राजीनामा दिला होता, त्या नगरसेवकांवर अन्याय झाल्यामुळे नगरसेवक...\nसिनेमाच्या टीझर पोस्टरद्वारे समजला ‘रेडू’चा नेमका अर्थ\n'रेडू' असे गमतीशीर नाव असलेला एक मराठी सिनेमा लवकरच येत आहे. मात्र या 'रेडू'चा नेमका अर्थ काय रेड्याला रेडू म्हटले असेल का... रेड्याला रेडू म्हटले असेल का...\nउल्हासनगरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत निःशब्द सन्नाटा\nउल्हासनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्व व पश्चिम अशा दोन अध्यक्षपदांचा पायंडा खंडित करून मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी उल्हासनगरातील...\nसांगली - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील मेळाव्यात मतदारांसाठी जाहीर केलेली भेटवस्तू अखेर सांगलीत दाखल झाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर...\nकर्नाटक विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर\nनवी दिल्ली : आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राज्यात 12 मेला मतदान होणार आहे. या निवडणुकांचे निकाल 15 मेला जाहीर केले जाणार आहेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthasatta-news/industrial-production-rises-to-19-month-high-1615616/", "date_download": "2018-04-26T11:42:27Z", "digest": "sha1:F2WXNANZAMYJNXBA3D2TWQRU6T73W3LL", "length": 14637, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Industrial production rises to 19 month high | औद्योगिक उत्पादन १९ महिन्यांच्या उच्चांकावर | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nऔद्योगिक उत्पादन १९ महिन्यांच्या उच्चांकावर\nऔद्योगिक उत्पादन १९ महिन्यांच्या उच्चांकावर\nनोव्हेंबर २०१६ मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक ५.१ टक्के नोंदले गेले होते\nनिर्मिती क्षेत्राच्या जोरावर नोव्हेंबरमध्ये दमदार कामगिरी\nनिर्मिती क्षेत्राच्या जोरावर देशातील औद्योगिक उत्पादन गेल्या दीड वर्षांहून अधिकच्या टप्प्यावर पोहोचले आहे. औद्योगिक उत्पादन दर नोव्हेंबरमध्ये ८.४ टक्के असा गेल्या १९ महिन्यांतील सर्वोत्तम नोंदला गेला आहे.\nदेशाच्या अर्थव्यवस्थेवर संथ गतीचे मळभ असतानाच निर्मिती, ऊर्जा, खनिकर्म, भांडवली वस्तू तसेच पायाभूत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर यंदा औद्योगिक उत्पादनाला झेप घेता आली आहे.\nएकूण औद्योगिक उत्पादन निर्देशांकात ७७.६३ टक्के हिस्सा राखणाऱ्या निर्मिती क्षेत्राची वाढ यंदाच्या नोव्हेंबरमध्ये १०.२ टक्के राहिली आहे. आधीच्या, ऑक्टोबरमध्ये हा निर्देशांक २.५ टक्के होता. तर वर्षभरापूर्वी तो अवघा ४ टक्के होता.\nखनिकर्म क्षेत्राची वाढ यंदा १.१ टक्के राहिली आहे. ऊर्जानिर्मिती क्षेत्राची वाढ यंदा ३.९ टक्के नोंदली गेली आहे. त्याचबरोबर भांडवली वस्तू क्षेत्राची वाढ ९.४ टक्के राहिली आहे. पायाभूत व बांधकाम क्षेत्राची वाढ अनुक्रमे दुहेरी अंकापर्यंत, १३.५ टक्के गेली आहे. औषधनिर्माण, वैद्यकीय रसायन तसेच जैव उत्पादन निर्मितीत थेट ३९.५ टक्के वाढ नोंदली गेली आहे. तर संगणक, विद्युत उपकरण निर्मिती क्षेत्राची झेप २२.६ टक्क्यांपर्यंत गेली आहे.\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nनोव्हेंबर २०१६ मध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांक ५.१ टक्के नोंदले गेले होते. तर आधीच्या ऑक्टोबरमध्ये तो २ टक्के होता. अर्थप्रगतीचा हा निर्देशांक यापूर्वी जून २०१६ मध्ये ८.९ टक्के असा सर्वोच्च होता.\nनिर्मिती क्षेत्रातील २३ पैकी १५ उद्योग क्षेत्रांची कामगिरी नोव्हेंबर २०१७ मध्ये सकारात्मक राहिली आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने चालू आर्थिक वर्षांकरिता सकल राष्ट्रीय उत्पादन ६.५ टक्के असे कमी अंदाजित केले आहे. गेल्या आर्थिक वर्षांत भारताचा विकास दर ७.१ टक्के नोंदला गेला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविराटसाठी 'बुरे दिन', पराभवानंतर ठोठावला १२ लाखांचा दंड\nबसचालकाच्या इअरफोनमुळे १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3521", "date_download": "2018-04-26T11:34:04Z", "digest": "sha1:3KJYFPXKLSUPKBP2ABJ4BNXCQ5QLHYRI", "length": 23681, "nlines": 94, "source_domain": "mr.upakram.org", "title": "दिवाळी अंक २०११: \"एक आनंदप्रिय, शांत देश : भूतान\" | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nदिवाळी अंक २०११: \"एक आनंदप्रिय, शांत देश : भूतान\"\nसर्वप्रथम, दिवाळी अंकातील 'एक आनंदप्रिय, शांत देश : भूतान' हा लेख वाचणार्‍यांचे व लेख वाचुन अभिप्राय कळविलेल्यांचे अनेक आभार मला प्रतिसादात तसेच इथल्या व वैयक्तीक इमेल पत्त्यावर अनेक प्रकारच्या विचारणा झाल्या त्याला जाहिर उत्तर देत आहे. खरंतर स्वतःच या विषयावर वेगळा धागा काढणे प्रशस्त वाटत नव्हते मात्र सर्वांच्या सोयीसाठी तसा धागा टाकत आहे:\nभूतानला जायचे कसे काय सुचले\nकाहि भाग हे सांस्कृतीकदृष्या / सामाजिक-भौगोलिक-ऐतिहासीक फार वेगळे आहेत व अनेक वर्षांपासून त्यांनी ते वेगळेपण कटाक्षाने जपले आहे. त्यातील काहि भागांत जागतीकीकरणाच्या रेट्यामुळे म्हणा, अटळ आर्थिक गरजांमुळे म्हणा ही संस्कृतीची वर्षानुवर्षे धरलेली कास सोडावी लागत आहे. असे काहि प्रदेश बदलत आहेत असे कळल्यावर ते पूर्णपणे बदलायच्या आत तिथे भेट देणे मला महत्ताचे वाटते. भुतानला लोकशाही आली आणि तिथे टिव्हीला मान्यता मिळाल्याची बातमी गेल्या ३-४ वर्षांत कधीतरी वाचली होती. एकदा टिव्ही आला की अनेक गोष्टी बदलतात, त्या फार बदलायच्या आत तिथे जाऊन यावे या विचारांनी तिथे जायला प्रेरीत झालो.\nअश्याप्रकारची 'लवकरच बदलतील' अशी शक्यता असणारी अन्य स्थळे सुचवाल का\nश्रीलंका, नागालँड (नवी विटी नवे राज्य-- आता येथे जाणे सुरक्षित झाले आहे, पर्यटकांचा लोंढा वाढायच्या आत जाऊन यावे)\nव्हीयेतनाम, कंबोडीया (वेगाने होत असलेले अमेरिकीकरण)\nनेपाळ (विषेशतः एव्हरेस्ट बेस कँप -- इथे टार रोड जातो आहे)\nकैलास मान सरोवर (तिबेटकडून नव्या टार रोड ची योजना प्रत्यक्षात आणण्यास सुरवात)\nहिमाचल प्रदेश मधील लाहौल स्पिती जिल्हा (रोहतांगच्या ऐवजी नुकतेच सोनिया गांधी यांनी भुमिपुजन केलेला बोगदा आला की याचा लडाख व्हायला वेळ लागणार नाही :( )\nकिती लोक गेला होतात एकट्या दुकट्याने, कुटुंबासोबत सफरीला जावे का एकट्या दुकट्याने, कुटुंबासोबत सफरीला जावे का लहान मुलांसाठी तो प्रदेश कसा आहे\nआम्ही (वेगवेगळ्या वयोगटातील) ७ जण गेलो होतो. सहकुटुंब गेलो होतो (लहान वयातील कोणी नव्हते). रस्त्यावरील प्रवास तसंच फारच (हिलामयीन) घाटाघाटाचा प्रवास व हाय अल्टीट्यूड असल्याने लहान मुलांना नेणे कितपत योग्य आहे हे ज्याचे त्याने ठरवावे. मी लहान मुलांना (८-१० वर्षांखालील) नेणे शक्यतो टाळा असे सुचवेन. या शिवाय गाडी लागणार्‍यांना तर अजिबात नको.\nथोडक्यात 'मौज-मजा', 'गंमत', उत्तम भोजन वगैरे गोष्टी येथे नाहीत. लहान मुलांना आवडतील अशी स्थळेही फारशी नाहीत. केवळ अमाप निसर्ग सौंदर्य आहे जे प्रत्येकाला आवडेल याची खात्री आहे. शिवाय अत्यंत वेगळी संस्कृती बघायला मिळेल मात्र त्यासाठी आपणहून प्रश्न विचारायची तयारी असली पाहिजे.\nभुतानला जायला काय पर्याय आहेत\nआम्ही मुंबई ते बागडोगरा विमानाने व पुढे अखंड एसयुव्ही केली होती. विमानप्रवास धरून माणशी खर्च ३५-४० हजार् आला होता. (काहिंनी तिकिटे उशीरा काढल्याने भव वाढले होते मात्र ते योग्य व्यवस्थापनाने टाळता येऊ शकेल)\nदुसरा कमी खर्चिक पर्याय न्यू जलपैगुडी पर्यंत ट्रेनने जाणे हा आहे मात्र तो आर्थिक ताण नसल्यास टाळावा असे सुचवेन कारण हा दोन अडीच दिवसांचा प्रवास इतका शीण आणतो की भूतानमधील प्रवास नकोसा वाटु शकतो\nतिसरा पर्याय अर्थातच पारोपर्यंत विमानाने जाणे हा आहे. तो बराच खर्चिक आहे. माणशी खर्च ६०-६० हजारा पर्यंत जाईल असा अंदाज करता यावा.\n(अर्थात हा खर्च प्रवासी भारतीय नागरीक आहेत असे गृहितक धरून दिलेले आहे. नसल्यास खर्च दुप्पटीहून अधिक धरावा :) )\nतुम्ही गेला होतात त्यापेक्षा वेगळी स्थळे प्रेक्षणीय आहेत का\nहोय. आम्ही केवळ पश्चिम भूतान व मध्य भुतानचे एक स्थान (पुनाखा) बघितले. इतर अनेक स्थळे आहेत. दुर्गम भाग व कठीण रस्ते यामुळे सर्व स्थळे बघायची असतील तर बराच जास्त वेळ ठेवावा लागतो\nभुतानला जायचा उत्तम काळ कोणता\nपर्यटनासाठी भूतानसाठी एप्रिल ते जून हा उन्हाळ्याचा काळ उत्तम काळ आहे. पावसाळा अतीतीव्र असल्याने भूतान पावसाळ्यात पूर्णपणे बंद असते. हिवाळ्याचा मध्य सोडल्यास (डिसेंबर ते फेब्रुवारी) हा हिवाळ्यात अनेक सण, उत्सव असतातच शिवाय पक्षीनिरिक्षणासाठी हिवाळा सुरू होताना व संपतानाचे दिवस निवडावेत या काळात काहि स्थानिक पक्ष्यांचा विणीचा हंगाम असतो. ट्रेकिंगसाठी मात्र् एप्रिल ते जून उत्तम\nभुतानला स्वतःचाना आधुनिक राजकीय इतिहास आहे का\nभुतान-नेपाळ अस्थिरता आहे असे ऐकले आहे. तिथे जाणे कितपत सुरक्षित आहे\nहोय भुतानला आधुनिक इतिहास आहे. काहि दशकांमधे त्यांचे आणि नेपाळचे (खरंतर गुरखा जमातीचे) वितुष्ट आहे होते (आहे). (बहुदा गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकात) नव्या घटनेनुसार केवळा भुतानच्या 'मुळ रहिवासी व त्यांच्या कुटुंबियांना' भुतानचे नागरीक म्हणून मान्यता दिली.\nभुतानचे नागरीक सोडल्यास इतरांना भुतानमधे कायम वास्तव्यास परवानही नाही. इथे अनेक असलेले नेपाळी अचानक 'परदेशी' झाले. भुतानने त्यांना हाकलून लावले. त्यांनी भारताकडे आश्रयाची याचना केली मात ती भारताने फेटाळली. सध्या हे निर्वासीत नेपाळ मधे रहातात व हा प्रश्न युनोमधे खितपत पडला आहे. मधे-मधे याविरुद्ध निदर्शने वगैरे होतात मात्र पर्यटकांना असुरक्षित केल्याचे ऐकिवात नाही.\nयाशिवाय काहि विद्रोही भारतील आतंकवादी/लनक्षलवादी/डावे मुलतत्त्ववादी भुतानमधून आपला क्यांप चालवायचे त्यांना काहि वर्षांपूर्वीच हाकलण्यात भुतानच्या सेनेने यश मिळवले आहे. विकीपिडीयावर अधिक विस्ताराने माहिती मिळावी\nया व्यतिरिक्त काहि प्रश्न/ अभिप्राय/पुरवणी असल्यास या धाग्यावर द्यावेत ही विनंती\nभास्कर केन्डे [31 Oct 2011 रोजी 16:53 वा.]\nमस्त लेख लिहिलाय. भुतानकडे पर्यटनखात्याची जबाबदारी संभाळायला बिनीचा शिलेदार कुणीच नाही असे ऐकून आहे... टाकायचा का प्रस्ताव ;)\nसध्या हे निर्वासीत नेपाळ मधे रहातात व हा प्रश्न युनोमधे खितपत पडला आहे.\nहे चित्र आता बदलले आहे. भारताने व नेपाळने या लोकांना स्विकारण्यास असमर्थता व्यक्त केल्यावर १५-२० वर्षे हे लोक नेपाळमधील युनोच्या कँप मध्ये रहिले. मागील ३ वर्षांपासून त्यांचे स्थलांतर चालू आहे. यूएस, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन या देशांनी या लोकांना आश्रय दिलाय. पण बिचार्‍यांचे नशीब बर्‍यापैकी फाटके आहे. स्वतःची ओळख मिटू नये म्हणून भुतान सोडावे लागलेल्यांना इथे मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती मिशनरी गळाला लावत आहेत. एक सेवा संघटना यांच्यासाठी झगडते आहे पण मिशनर्‍यांच्या तुलनेत खूपच तोकड्या शक्तीमुळे या आपल्या संस्कृती बांधवांच्या भावी पिढ्यांसोबत हे बंध राहतील का नाही याची शंका आहे.\nआता भूतानला गेलेच पाहिजे यंदा पूजेच्या सुट्टीत गँगटॉक ला जायचा बेत रद्द झाला, आणि आम्ही जलपायगुडी जिल्ह्याच्या एका लहानशा गावात गोरुमारा जंगलाजवळ काही दिवस होतो. तेथून दूरवर डोंगर दिसत होते, आणि त्या पलिकडेच भूतान असे सगळे सांगत होते. उडी टाकून चटकन फेरी टाकून यावे असे सारखे वाटत होते - या भागात एवढ्या उत्तरेकडे ही माझी पहिलीच ट्रिप.\nरेल्वे स्टेशनवर लोक सर्रास भूतानी पैसे ठेवतात हे दिसले. एक चहावाल्याने मला सुट्टे भारतीय की भूतानी पैसे हवेत हे विचारले. मी भूतानी पैसे घेऊन काय करू, असे म्हणून आपलेच पैसे घेतले. \"भूतानला जाऊन आलात हे घरी सगळ्यांना सांगा\" असे तो म्हटला.\n\"कितने पास लेकिन कितने दूर\" असे तेव्हा वाटले होते, पण लेख वाचल्यावर जायची हुरहुर पुन्हा लागली आहे. माहिती बद्दल धन्यवाद.\nएकदा टिव्ही आला की अनेक गोष्टी बदलतात\nआम्ही देखील परतताना 'गारुमारा' जंगलात एक संध्याकाळ व एक पहाट घालविली\nमुळ जंगलात गवे, हरणे, काळविटे आनि दुरवर डुंबणारे काहि गेंडे दिसले. मात्र गारुमारा येथे जायच्या वाटेवर जंगली हत्तीनी दर्शन दिले. नुसते दर्शन दिले नाही तर ऐन रस्त्यात उभे राहुन काहि मिनिटे आमची हवा टाईट केली ;) प्रत्येक् मदमस्त हत्तीने रस्ता ओलांडून पुन्हा जंगलात दिसेनासे होइपर्यंत जीव मुठीत घेऊन गाडीत बसून होतो :)\nआम्हाला जंगलात काहि छान पक्षी दिसल्याने मी खुश होतो (बाकीच्यांना जंगल तितकेसे आवडले नाहि कारण जीपच्या आवाजाने जवळ फारसे कोणते प्राणी फिरकत नाहीत :( ). मला दिसलेल्या पक्षांमधे दोन वेगळ्या प्रकारचे धनेश हा सगळ्यात मोठा फायदा होता\nबाकी भुतान मधुन आणल्या असे सांगता यावे अश्या बर्‍याच वस्तु गारुमारा येथे मिळतील ;)\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nमला ही गोरूमारात फिरण्यात मजा आली नाही. जीप चा आवाज, आणि डीझेल चा वास. वर मोबाइलवरून कलकत्त्याला ब्रेकिंग न्यूज कळवणारे जंगल-निसर्ग-उपभोग्ते : \"आज फक्त हरिण दिसलं गेंडा पाहिलाच नाही इथली सीनरी फार सुंदर आहे खूप फोटो काढलेत पूजाचे पंडाल बघायला गेला होतात का\" वगैरे वॉचटॉवरवर उभे राहून जोरजोरात बोलणे. भयानक त्रासदायक. मागे मेलघाटला गेले होते तेव्हा गाइडला सोबत घेऊन जंगलात पाई फिरण्याची परवानगी होती. तासंतास मस्त फिरलो होतो, आणि शेवटी त्याच्याच गावात घरी जाऊन जगातली सर्वोत्कृष्ट अंडा-करी खाल्ली होती. असो.\nगोरूमारात प्राणी फारसे दिसले नाहीत. मदमस्त हत्ती तर नाहीच, पण भल्या पहाटे गेटकडे जाताना जंगलात शिरताच आमची गाडी बंद पडली. बॉनेट उघडून खाटखूट चालू होती तेवढ्यात एक गवा जवळूनच रस्त्यावर आला. आमच्याकडे शांत नजरेने काही सेकंद पाहून रस्ता ओलांडून गेला. श्वास सापडतो तो तोच पुन्हा रस्त्यावर हजर पण नशीब लगेच आल्या वाटेने जंगलात नाहीसा झाला. आदल्या दिवशी उगीच जवळ जाऊन हिरोगिरी दाखवणार्‍या छायाचित्रकाराला गेंड्याने भोसकल्याचे ऐकले होते. नशीब गव्याला आम्ही फारसे इंटरेस्टिंग वाटलो नाही.\nअश्या आठवणी वाचल्या की माझं मीना प्रभु यांच \"पडद्यावरल्या सिंहापेक्षा प्रत्यक्षातला ससा काय थरथर देऊन जातो\" हे वाक्य आठवतं. हा सुंदर परिच्छेद मी मागे पुस्तकविश्ववर टंकला होता. इथे वाचता येईल\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nआपल्या दोघांचे वरील प्रतिसादात्मक संभाषण आवडले- आणि कुणाच्या तरी खरडवहीत डोकावताना येते तशी अपराधीपणाची भावनाही मनात आली नाही\nदर्द मिन्नत-कशे-दवा न हुवा\nमैं न अच्छा हुवा, बुरा न हुवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/anyatha-news/airbnb-company-google-apple-girish-kuber-marathi-articles-1494578/", "date_download": "2018-04-26T11:23:52Z", "digest": "sha1:5M2DF7VO575K46QTBEW4XGOLI3I3L3S4", "length": 26759, "nlines": 219, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Airbnb Company Google Apple Girish Kuber Marathi Articles | मृत्यू, कर आणि बदल | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nमृत्यू, कर आणि बदल\nमृत्यू, कर आणि बदल\nआपल्याला मात्र किती तरी अंतर कापायचंय..\nउदाहरणार्थ मोटारी बनवणाऱ्या कंपनीला सर्वसाधारणपणे कसली काळजी असेल तिचा स्पर्धक कोण असेल तिचा स्पर्धक कोण असेल किंवा एखाद्या उत्तम वकिलाला कोणती भीती सतत भेडसावत असेल किंवा एखाद्या उत्तम वकिलाला कोणती भीती सतत भेडसावत असेल किंवा विविध सेवा देणाऱ्या एखाद्या रुग्णालयाचे लक्ष कोणाकडे असेल किंवा विविध सेवा देणाऱ्या एखाद्या रुग्णालयाचे लक्ष कोणाकडे असेल किंवा जगभरात एखादी मोठी हॉटेल साखळी असणारी कंपनी उद्याचा विचार करताना कोणते मुद्दे डोळ्यापुढे ठेवत असेल किंवा जगभरात एखादी मोठी हॉटेल साखळी असणारी कंपनी उद्याचा विचार करताना कोणते मुद्दे डोळ्यापुढे ठेवत असेल\nअशी अनेक उदाहरणं देता येतील आणि त्याची उत्तरंदेखील कोणाकडेही तयार मिळतील. म्हणजे उदाहरणार्थ मोटार बनवणाऱ्या कंपनीला दुसऱ्या मोटार बनवणाऱ्या कंपनीची धास्ती वाटत असेल किंवा एखाद्या वकिलाला आपल्यापेक्षा कोणी अधिक तज्ज्ञ वकील तर आसमंतात तयार होत नाहीये ना याची भीती असेल किंवा रुग्णालयांचं लक्ष आपल्यापेक्षा जास्त चांगलं रुग्णालय तर आसपास तयार होत नाही याकडे असेल किंवा हॉटेलांना दुसऱ्या हॉटेल साखळीचा विचार सतत करावा लागत असेल.. किंवा.\nपण ही सगळी उत्तरं साफ चूक आहेत. म्हणजे कालबाह्य़ आहेत. एके काळी म्हणजे आजपासून पाच-सहा वर्षांपर्यंत ही उत्तरं बरोबर होतीही. पण आता ती नाहीत. मग या प्रश्नांची आताची बरोबर, कालसापेक्ष अशी उत्तरं कोणती\nतर उदाहरणार्थ मोटारी बनवणाऱ्या कंपनीला गुगल किंवा अ‍ॅपलपासून धोका वाटतोय.. वकिलांना आयबीएम या कंपनीची दहशत वाटतीये.. रुग्णालयांना विविध तपासण्यांचा प्राथमिक व्यवसाय आपल्याकडून फोन कंपन्या खेचून घेणार याची धास्ती आहे आणि हॉटेल कंपन्यांना Airbnb ची भीती वाटतीये.\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nयाचा अर्थ इतकाच की जे काही पारंपरिक व्यवसाय आहेत त्यांना आपल्या पारंपरिक प्रतिस्पध्र्यापेक्षा अपारंपरिकाकडून जास्त धोका आहे. हे वास्तव आहे. त्याची चुणूक आता दिसायला लागलीये. उदाहरणार्थ जगातील सगळ्या बडय़ा मोटार कंपन्या सध्या श्वास रोखून तीन कंपन्यांकडे नजर ठेवून आहेत. त्यातली एक म्हणजे गुगल, दुसरी अ‍ॅपल आणि तिसरी टेस्ला. यातल्या पहिल्या दोन म्हणजे गुगल आणि अ‍ॅपल या चालकविरहित मोटारी बनवतायत. त्यात त्यांनी मोठी आघाडी घेतलीये. आता असं सांगितलं जातंय की २०१८ साली अमेरिकेच्या रस्त्यांवर अशा चालकविरहित मोटारी धावायला लागतील. तिकडे त्याची तयारी इतकी झालीये की संबंधित कायदेसुद्धा बदलायच्या हालचाली सुरू झाल्यात.\nम्हणजे या चालकरहित मोटारी आल्या की फोनच्या अ‍ॅपवरनं जेव्हा हवी असेल तेव्हा बोलवायची. त्या अ‍ॅपवरनंच आपल्याला जिथं कुठं जायचं असेल तो पत्ता सांगायचा. तो मोटारीच्या संगणकाच्या डोक्यात भिनला की काम झालं. नंतर पार्किंगचा प्रश्न नाही, वाहन परवान्याची आवश्यकता नाही आणि म्हणून आरटीओचीसुद्धा नाही. सगळेच प्रश्न निकालात. या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं म्हणणं तर असं की एकदा का चालकविरहित मोटारी आल्या की मोटारी विकत घ्यायची प्रवृत्तीसुद्धा कमी कमी होत जाईल. कशाला हवं ते धूड घरात, असा विचार केला जाईल. म्हणजे पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या पिढीला वाहन चालवण्याचा परवानाच काढावा लागणार नाही. आता हे वाचून आरटीओशी संबंधित जे कोणी असतील त्यांच्या पोटात गोळा येईलही.\nसर्वसाधारण व्यक्ती मोटार चालवताना अपघाताची जितकी शक्यता असते त्यापेक्षा लाखभर पटींनी ही शक्यता स्वयंचलित मोटारींबाबत कमी होते. याचा अर्थ विमा कंपन्यांच्या पोटावर पाय. अपघातच झाले नाहीत तर विमा कंपन्यांचं कसं होणार, हा प्रश्नच आहे. तेव्हा या स्वयंचलित मोटारींमुळे आपलं सगळं जगणंच बदलेल. आताच्या वातावरणात जास्तीत जास्त जणांची धाव शहरांकडे असते. पण मोटार प्रवास, इंधन हे जास्तीत जास्त स्वस्त झालं की ती गरजही कमी होईल. कार्यालयीन प्रवासाविषयी इतकी नाखुशी राहणार नाही.\nआणखी एक घडलंय. आयबीएम या संगणक कंपनीचा एक कार्यक्रम आहे. आयबीएम वॉटसन नावाचा. यातनं कायदेविषयक सल्ला मिळतो. हवा तो सल्ला. काही क्षणांत. सध्या हा साध्या छोटय़ा-मोठय़ा मुद्दय़ांपुरताच आहे. कंपनीचा प्रयत्न आहे त्यात गुंतागुंतीचे मुद्दे वाढवण्याचा. त्याचा परिणाम असा की वकिलांना मिळणारी साधी साधी कामं कमी झालीयेत. याचा परिणाम इतका आहे की पुढच्या साधारण दशकभरात सर्वसाधारण वकिलांची गरज ९० टक्क्यांनी कमी होईल असं भाकीत तिथले तज्ज्ञ वर्तवतायत. म्हणजे फक्त विशेष मंडळी तेवढी राहतील. या वॉटसनची भीती आतापासूनच इतकी निर्माण झालेली आहे की विधि शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांवर त्याचा परिणाम दिसू लागलाय.\nहॉटेलांच्या क्षेत्रात काय होणार याची चुणूक Airbnb नं दाखवून दिली आहे. या कंपनीच्या मालकीचं एकही हॉटेल नाही. पण तरीही ही कंपनी बडय़ा बडय़ा हॉटेल कंपन्यांना घाम फोडतीये. म्हणजे ती उबरसारखं करते. उबरच्या मालकीची जशी एकही मोटार नाही तरीही जगातली आज ती सगळ्यात मोठी मोटारी भाडय़ाने देणारी कंपनी आहे, तसं या Airbnb कंपनीचं. निवासस्थानाच्या शोधात असणारे आणि निवासस्थानं भाडय़ानं देऊ इच्छिणारे या दोघांना एका प्रतलावर आणण्याचं काम तेवढं Airbnb नं केलं. उबरनं जसं मोटारमालक आणि मोटारप्रवासी यांची मोट बांधून देणारं सॉफ्टवेअर विकसित केलं तसंच Airbnb ने केलं. याचा परिणाम असा की पारंपरिक हॉटेलांचा व्यवसाय चांगलाच फटका खाऊ लागलाय. प्रवाशांमध्ये एक घटक असा नेहमीच असतो की ज्यांना हॉटेलांपेक्षा घरसदृश व्यवस्थेत राहायला आवडतं. Airbnb मुळे अनेकांची ती गरजही भागायला लागलीये. हे सगळे झाले तसे नुसते वरवरचे बदल.\nखरा बदल आहे तो कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात. म्हणजे Artificial Intelligence. या अशा बुद्धिमत्तेचं वाढतं प्रभाव क्षेत्र, यंत्रमानवांचा वाढता वापर या सगळ्यांमुळे आज माणसाला करावी लागतात त्यातली बरीचशी कामं संगणक, यंत्रमानव करू लागलेत. उदाहरणार्थ आयबीएमच्या वॉटसनचाच एक वैद्यकीय आविष्कार आहे. तो व्यक्तीच्या शरीरात कर्करोगाची लागण झालीये किंवा काय हे शोधून काढू शकतो. इथपर्यंत एक वेळी ठीक. पण सर्वसाधारण वैद्यकापेक्षा या वैद्यकीय वॉटसनची अचूकता चारपट अधिक आहे. म्हणजे याचा परिणाम उघडच आहे. वैद्यकांच्या पोटावर पाय.\nतो असाही येणारच आहे कारण स्टार ट्रेकमध्ये होतं तसं ट्रायकॉर्डर एक्स नावाचं उपकरण विकसित होतंय. यंदाच्या वर्षांत ते बाजारातही येईल. काय करतं हे तर हे आपल्या स्मार्ट फोनच्या साहाय्यानं काम करतं. व्यक्तीच्या बुब्बुळाचं छायाचित्र, रक्ताचा नमुना आणि उच्छ्वास ते गोळा करतं. त्यानंतर या तीन घटकांच्या आधारे हे उपकरण स्वत:हून ५४ इतक्या वैद्यकीय चाचण्या करतं आणि त्या व्यक्तीच्या आरोग्याचं वर्तमान अगदी काही मिनिटांत मिळू शकतं. म्हणजे केवळ चाचण्यांसाठी म्हणून रुग्णालयांत जाण्याची, डॉक्टरांना कट देण्याची काही गरजच नाही. या उपकरणामुळे उलट वैद्यकीय सेवाच रुग्णापर्यंत जाईल. म्हणजे नंतर गरज राहील ती फक्त विशेष शल्यकांची. साधे शल्यक नामशेषच होतील. कारण त्या क्षेत्रातही यंत्रमानव झपाटय़ानं प्रगती करतोय. तेव्हा आंत्रपुच्छ काढण्यासारख्या नमित्तिक शस्त्रक्रिया यंत्रमानवांच्या हातीच जातील. याच्या जोडीला त्रिमिती छपाई आहेच. हे तंत्रज्ञान आताच धुडगूस घालू लागलंय.\nहे सगळं आताच नोंदवायचं कारण म्हणजे अलीकडेच डेम्लर बेंझ कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हे सगळे मुद्दे मांडले गेले. या सभेचं म्हणणं इतकंच होतं की हे आसपासचे बदल इतके झपाटय़ाने होतायत तर आपण कर्मचाऱ्यांनी त्यासाठी तयार राहायला हवं. या वेळच्या सादरीकरणातलं शेवटचं वाक्य फारच मोलाचं आहे. ते असं :\nजगात तीनच गोष्टी शाश्वत आहेत. मृत्यू, कर आणि बदल.. म्हणजे परिवर्तन. यातल्या तिसऱ्यासाठी सतत तयार राहा असा त्या सभेचा मथितार्थ.\nइतक्या प्रचंड आघाडी घेतलेल्या कंपनीला तितक्याच प्रगत व्यवस्थेत असूनही हे सगळं सांगावंसं वाटलं.\nआणि आपल्याला तर किती अंतर कापायचंय.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविराटसाठी 'बुरे दिन', पराभवानंतर ठोठावला १२ लाखांचा दंड\nचीन, पाकिस्तानची खैर नाही अमेरिका भारताला शक्तिशाली F-35 ची टेक्नॉलॉजी देण्यास तयार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3326", "date_download": "2018-04-26T11:31:46Z", "digest": "sha1:HDIOL6YVWEBHNVTUDFKHNEUNIZSKR5WR", "length": 64423, "nlines": 107, "source_domain": "mr.upakram.org", "title": "तुकयाची नॅनो-- | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n ( इन्सर्ट: नॅनोचे चित्र )\n१) अभंगाची रचना व अल्पाक्षरत्व:\nअभंग हे एक अक्षरवृत्त आहे. त्यात दोन मुख्य प्रकार आहेत. एक मोठा अभंग व दुसरा लहान अभंग.\nमोठा अभंग चार चरणांचा असतो, पहिल्या तीन चरणात प्रत्येकी सहा अक्षरे, दुसर्‍या व तिसर्‍या चरणांशेवटी यमक असते. चौथे चरण फक्त चार अक्षरांचे असते. उदाहरण म्हणून प्रसिद्ध मंगलाचरण पहा: सुंदर ते ध्यान उभे विटेवरी \nलहान अभंगात दोन चरण असतात, त्यात साधारणपणे प्रत्येकी आठ आठ अक्षरे असतात. उदाहरण म्हणून पहा: लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ॥ ज्याचे अंगी मोठेपण मुंगी साखरेचा रवा ॥ ज्याचे अंगी मोठेपण तया यातना कठिण ॥ ( आठ अक्षरांऐवजी कधी नऊ तर कधी दहाही अक्षरे असतात.)\nआता स्वत: तुकाराम महाराजांना कोणता अभंग आवडत होता जोग प्रतीत एकूण अभंग दिलेत ४१४९ व क्षेपक ( म्हणजे हे तुकारामाचेच आहेत ह्याविषयी संशय आहे असे ) अभंग ४०९. तर प्रथम मोजण्याच्या सोयीसाठी लहान अभंग कोणते आहेत त्यावर खुणा केल्या. हे सोयीचे कसे जोग प्रतीत एकूण अभंग दिलेत ४१४९ व क्षेपक ( म्हणजे हे तुकारामाचेच आहेत ह्याविषयी संशय आहे असे ) अभंग ४०९. तर प्रथम मोजण्याच्या सोयीसाठी लहान अभंग कोणते आहेत त्यावर खुणा केल्या. हे सोयीचे कसे तर फक्त शेवटच्या शब्दांकडे पहायचे. ते यमकांनी शेवट होणारे असतील तर लहान अभंग. जसे : दया , क्षमा, शांती तर फक्त शेवटच्या शब्दांकडे पहायचे. ते यमकांनी शेवट होणारे असतील तर लहान अभंग. जसे : दया , क्षमा, शांती तेथे देवाची वसती ॥ खुणा करून झाल्यावर त्यांची संख्या मोजली. १ ते १००० ह्या अभंगात लहान अभंग भरले : १५४३ ( खंड, चार किंवा पाच खंडांचा एक अभंग असतो ). आता १००० अभंगात खंड होते ४२३३. म्हणजे लहान अभंगांचे प्रमाण भरते: ३६.४५ टक्के. साहजिकच उरलेले मोठे अभंग मग भरतात : ६३.५४ टक्के. असेच १००१ ते २०००, २००१ ते ३०००, ३००१ ते ४००० व ४००१ ते ४१४९ व क्षेपक ह्यातून मोजले तर मोठया अभंगांचे प्रमाण अनुक्रमे भरले : ६१.११, ७०, ७०.८९, व ७०.७१ टक्के. म्हणजे मोठे अभंग सरासरीने आढळतात : ७० टक्के. ( तर तुकाराम महाराज असे आहेत, मोठे अभंगकार तेथे देवाची वसती ॥ खुणा करून झाल्यावर त्यांची संख्या मोजली. १ ते १००० ह्या अभंगात लहान अभंग भरले : १५४३ ( खंड, चार किंवा पाच खंडांचा एक अभंग असतो ). आता १००० अभंगात खंड होते ४२३३. म्हणजे लहान अभंगांचे प्रमाण भरते: ३६.४५ टक्के. साहजिकच उरलेले मोठे अभंग मग भरतात : ६३.५४ टक्के. असेच १००१ ते २०००, २००१ ते ३०००, ३००१ ते ४००० व ४००१ ते ४१४९ व क्षेपक ह्यातून मोजले तर मोठया अभंगांचे प्रमाण अनुक्रमे भरले : ६१.११, ७०, ७०.८९, व ७०.७१ टक्के. म्हणजे मोठे अभंग सरासरीने आढळतात : ७० टक्के. ( तर तुकाराम महाराज असे आहेत, मोठे अभंगकार \nनाव जरी \"मोठा अभंग\" असले तरी रचनेच्या दृष्टीने अभंग हे अक्षरवृत्त तसे अल्पाक्षरीच आहे. कारण प्रत्येक चरणात असावे लागतात फक्त सहा अक्षरे. अशी तीन चरणे व शेवटच्या चरणात चार अक्षरे. प्रथम शेवटचे चरण पाहू. चार अक्षरात दोन शब्द बसवायचे म्हटले तर ते असू शकतात प्रत्येकी दोन अक्षरी किंवा एक तीन अक्षरी व दुसरा एक अक्षरी. त्यात शेवटच्या चरणात एक प्रकारचा पंच किंवा फटका यायला हवा असतो जो दोन अक्षरी शब्दांनीच बहुदा साधला जातो. आता पहिल्या तीन चरणात सहा अक्षरात परत तोच पेच पडतो व मग अल्पाक्षरी शब्दच निवडावे लागतात. उपक्रम.कॉम नावाच्या संकेतस्थळावर देवळेकर ह्यांनी सबंध गाथाच संगणकाद्वारे तपासली तेव्हा त्यांना आढळले की सबंध गाथेत एकदाच वापरलेले शब्द मोजले तर ते भरतात ३० हजार. त्यापैकी २७,४७९ शब्द हे अल्पाक्षरी म्हणजे १ ते ४ अक्षरी आहेत, तर ५ पेक्षा ज्यास्त अक्शरे असलेले शब्द आहेत;२६५३.\nआता कोणी नवख्या कवीला जर हे कोडे घातले तर तो साहजिकच म्हणेल अगदी अल्पाक्शरी शब्दच योजावेत. मग एकच अक्षर असलेले शब्द आपल्याला वापरणे सर्वात सोयीस्कर. ( जसे भल्या मोठ्या कादंबरीचे नाव श्रीमती महाजन ठेवतात एकाक्षरी \"ब्र\", व कदाचित कोणी पुरुष कादंबरीकार लिहील \"ब्रा\" ). असे एकच अक्षर असलेले वापरण्यायोगे व अर्थ असलेले शब्द होतात: उ, ए, ये, का, की, खा, खो, गा, गे, गो, घी, घे, घो, चि ( हे चि ), छे, छू, जा, जे, जो, ठो, तो, ती, दो, न, ना, नि, पी, पै, फू, बा, बी, बे, भे, मा, मी, या, ये, री, रे, वा, शी, हा, ही, हे, हो. आता ह्या शब्दांचा अर्थ होत असला तरी विषयाप्रमाणे व तेही काव्यात वापरण्यासारखे एकाक्षरी शब्द फारच कमी असतात. गाथेतले शब्द मोजायला संगणक जाणण्यार्‍यासाठी कोडच्या कळी आहेत पण मी एक अगदी सोपी युक्ती वापरतो. जसे \"फाइंड\" वर टिचकी देऊन आपल्याला कुठला शब्द मोजायचा तो खिडकीत लिहायचा व \"फाइंड नेक्स्ट\" टिचकावायचे की गाथेत तो शब्द कुठे असेल तिथे ब्लॉकमध्ये दिसतो व मग परत \"फाइंड नेक्स्ट\" व मोजायचे मनात दोन.... असे करत एकाक्षरी शब्द मी मोजले ते निघाले असे : ये--१४९ वेळा, हे--६०६ वेळा, गे--४७ वेळा, रे--४५७ वेळा, या---९५०वेळा, वा--५ वेळा, हा---६०० वेळा, ही---३५० वेळा, हे---५०० वेळा, हो---१५० वेळा, तू---१० वेळा, का--३५ वेळा, की--२ वेळा, खा---२ वेळा, गा---१४३ वेळा, जा---१५ वेळा, जे---१०० वेळा, जो---११५ वेळा, तो---११०० वेळा, चि---१३०० वेळा, ती--२३ वेळा, दो--६ वेळा, पै--१ वेळा, बा---४२ वेळा, भे--२ वेळा, मा-- २ वेळा, मी---४५० वेळा, ए--५ वेळा. खो, शी, उ,घी, घो, छे, छू, पी, ठो, बी, आणि बे, ही-अक्षरे एकही वेळ वापरली नाहीत.\nवरील मोजकामात सर्वात ज्यास्त वापरलेला शब्द गवसला : चि ( हे चि दान दे गा देवा---ह्या छोट्या छोट्या शब्दातला चि ) जो भरला ४५८३ अभंगात १३०० वेळा. म्हणजे टक्केवारीत ( अभंग संख्येच्या वर) वापर होतो अवघा : २८ टक्के. पण तुकाराम महाराज हे निष्णात कवी आहेत. ते \"न\" हा शब्द वापरतात १७०९ वेळा, \"ना\" हा शब्द वापरतात: १२४ वेळा, व \"नाही\" हा शब्द वापरतात: २००० वेळा ज्यावरून तेच त्यांचे लाडके शब्द आपण म्हणू शकतो. ( कारण हा वापर भरतो ८३ टक्के ). हीच आहे तुकाराम महाराजांची रचनेतली नॅनो रचना \n३) काही अल्पाक्षरी उदाहरणे ( नॅनो रचना ) :\nअगदी एकच अक्षराचा शब्द करून रचना करणे हे खूपच अवघड काम. ते तुकाराम महाराज विषयाला बाधा न आणता सहजी करतात व त्यावरून त्यांची भाषेची हातोटी दिसून येते. उदाहरणार्थ एक ओळ पहा: मी तें मी तूं तें तूं ( कुंकुड हे लाडसी ) ॥ ( २१९५ देहू प्रत) . असेच एके ठिकाणी : हें तों नुरे ये रुचि ( ३३४३ देहू प्रत )\nदोन अक्षरी शब्दांवर तर त्यांची जाम हुकुमत चालते. इतकी कोणाला गजलच वाटेल अशी ही प्रसिद्ध रचना पहा:\nहे चि माझे तप हे चि माझे दान हे चि माझे दान हे चि अनुष्ठान \nहे चि माझे तीर्थ हे चि माझे व्रत हे चि माझे व्रत सत्य सुकृत \nहा चि माझा धर्म हे चि माझे कर्म हे चि माझे कर्म हा चि नित्यनेम \nहा चि माझा योग हा चि माझा यज्ञ हा चि माझा यज्ञ हे चि जपध्यान \nहे चि माझे ज्ञान श्रवण मनन \nह्याच धर्तीवर दोन अक्षरी शब्दांच्या रचना आहेत : चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती व्याघ्र हे न खाती सर्प तया ॥; गोड तुझे रूप सर्प तया ॥; गोड तुझे रूप गोड तुझे नाम सर्व काळ ॥; तुका म्हणे काही न मागे आणिक सर्व आहे ॥; हे चि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा ॥; तसेच : हीन माझी याति तुझा विसर न व्हावा ॥; तसेच : हीन माझी याति वरी स्तुती केली संती ॥ अंगी वसू पाहे गर्व वरी स्तुती केली संती ॥ अंगी वसू पाहे गर्व माझे हरावया सर्व ॥; याती हीन मति हीन कर्म हीन माझे माझे हरावया सर्व ॥; याती हीन मति हीन कर्म हीन माझे तुज मज नाही भेद तुज मज नाही भेद केला सहज विनोद ॥; देव ते संत देव ते संत केला सहज विनोद ॥; देव ते संत देव ते संत निमित्य त्या प्रतिमा ॥; तुका म्हणे जया गावा जाणे जया निमित्य त्या प्रतिमा ॥; तुका म्हणे जया गावा जाणे जया पुसोनिया तया वाट चाले ॥; शब्द नाही धीर पुसोनिया तया वाट चाले ॥; शब्द नाही धीर ज्याची बुद्धी नाही स्थिर ॥; चित्ती नाही आस ज्याची बुद्धी नाही स्थिर ॥; चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास ॥; तुका म्हणे भाव त्याचा पांडुरंग दास ॥; तुका म्हणे भाव शुद्ध बरा सोंग वाव ॥; आम्ही घ्यावे तुझे नाव शुद्ध बरा सोंग वाव ॥; आम्ही घ्यावे तुझे नाव तुम्ही आम्हा द्यावे प्रेम ॥; बीज पेरे सेती तुम्ही आम्हा द्यावे प्रेम ॥; बीज पेरे सेती मग गाडेवरी वाहाती ॥ वाया गेले ऐसे दिसे मग गाडेवरी वाहाती ॥ वाया गेले ऐसे दिसे लाभ त्याचे अंगी वसे ॥; ज्याची खरी सेवा लाभ त्याचे अंगी वसे ॥; ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा ॥; बोले तैसा चाले त्याच्या भय काय जीवा ॥; बोले तैसा चाले तुका म्हणे तो अमोल ॥; नव्हे साच काही कळों आले मना तुका म्हणे तो अमोल ॥; नव्हे साच काही कळों आले मना म्हणोनि वासना आवरली ॥; प्रीती करी सत्ता म्हणोनि वासना आवरली ॥; प्रीती करी सत्ता बाळा भीती माता पिता ॥; तूं माझा आकार बाळा भीती माता पिता ॥; तूं माझा आकार मी तों तूं च निर्धार ॥; तुज न भें मी कळिकाळा मी तों तूं च निर्धार ॥; तुज न भें मी कळिकाळा मज नामाचा जिव्हाळा ॥; मानसाची देव चालवी अहंता मज नामाचा जिव्हाळा ॥; मानसाची देव चालवी अहंता मी चि एक कर्ता म्हणों नये ॥; पुरविली आळी मी चि एक कर्ता म्हणों नये ॥; पुरविली आळी जे जे केली ते ते काळी ॥.... वगैरे.\nअल्पाक्षरात काव्य करणे हे आधुनिक काळातही चलतीचे आहे, असे आरती प्रभू ह्याच्या ह्या कवितेवरून दिसते : लव लव करी पात: डोळं नाही थार्‍याला; एकटक पाहू कसं, लुक लुक तार्‍याला चव गेली सारी, जोर नाही वार्‍याला; सुटं सुटं झालं मन: धरू कसं पार्‍याला चव गेली सारी, जोर नाही वार्‍याला; सुटं सुटं झालं मन: धरू कसं पार्‍याला ....किंवा विंदा करंदीकर : तुका म्हणे विल्या ....किंवा विंदा करंदीकर : तुका म्हणे विल्या तुझे कर्म थोर उभा केला ॥...तुका म्हणे बाबा त्वा बरे केले \nतुकारामाच्या काळात मौखिक परंपरा होती हे आपण लक्षात घेतले तर म्हणताना अल्पाक्षरी शब्दच बरे पडतात हे आपल्याला सहजी पटू शकते जसे कोणाला \"अगं गंगू\" असं म्हणण ज्यास्त बरे पडते, \"अगं गंगाभागिरथे\" पेक्षा \n४) \"न\", \"ना\", \"नाही\" ची नॅनो :\nवर आपण मोजकाम करताना पाहिले की न, ना, नाही हे शब्द सगळ्यात ज्यास्त वेळा ( १७०९, १२४ व २००० वेळा अनुक्रमे ) येतात म्हणून त्यांना तुकारामाची लाडकी नॅनो आपण म्हणू शकतो. शैली मीमांसेत हे त्यांचे खासे वेगळेपण आहे असे म्हणायचे तर आपल्याला सध्याचे कवीही हे शब्द वापरतात का ते बघणे भाग पडते. ह्यासाठी कोणी एक कवी घेण्यापेक्षा मी \"दृश्यांतर, स्वातंत्र्यानंतरची मराठी कविता\" हे चंद्रकांत पाटील संपादित पुस्तक धुंडाळले. त्यात एकूण ५० कवींच्या १९० कविता आहेत. ( प्रसिद्ध कवी आहेत: विंदा, मुक्तिबोध, सुर्वे, पाडगावकर, आरती प्रभू, सुरेश भट, अरुण कोलटकर, वगैरे ). त्यात \"न\" हे अक्शर मोजले तर निघाले फक्त ३६ ठिकाणी. एक कविता हा एक अभंगच(चार ते पाच खंडांना मिळून एक अभंग मोजतात) मानला, तर हे प्रमाण भरते अवघे १८ टक्के, तर तुकारामाचे भरते ३६ टक्के.\nतुकाराम हे बंडखोर कवी आहेत तसेच ते वृत्ताच्या रचनेबाबत, भक्तिसंप्रदायाबाबत, परंपरा पाळणारेही आहेत. मग वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे ज्ञानेश्वर \"न\" हा एकेश्वरी शब्द वापरत असत का हे पाहणे योग्य ठरेल असे वाटून सबंध ज्ञानेश्वरी धुंडाळली तर आढळले की, त्यांनी ज्ञानेश्वरीत एकूण १८ अध्यातल्या ८१४४ ओव्यात ११७३ वेळा \"न\" वापरलेला आहे. ( हे प्रमाण भरते १४.५ टक्के व ते एक प्रकारची परंपराच दाखवते.). मूळ संस्कृतातली भगवदगीता तपासली तर त्यातही हे न चे प्रस्थ हमखास दिसेल कारण त्यातले काही प्रसिद्ध श्लोक पाहिले तर न सर्वत्र दिसते ते असे : न कांक्षे विजयं कृषणं न च राज्यं सुखानि च ; नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: ; नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: ; न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: ; न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुत: ; यो न ह्रष्यन्ति न द्वेष्टि न शोचति न काङक्षति ; यो न ह्रष्यन्ति न द्वेष्टि न शोचति न काङक्षति ; न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावक: ॥\nन ना ची ही रट, एकप्रकारचा नकारार्थी रेटा आहे का तर तसे नसावे. कारण कुठल्याही क्रियेच्या व्यापात, करणे जसे असते तितक्याच प्रमाणाने किंवा ज्यास्त, \"न करणे\" ही असते. वेदांमध्ये जेव्हा देव कसा आहे असे वर्णन करायचे होते तेव्हा \"नेति नेति\" असेच म्हटले आहे ( म्हणजे न इति न इति, असा नाही असा नाही तर तसे नसावे. कारण कुठल्याही क्रियेच्या व्यापात, करणे जसे असते तितक्याच प्रमाणाने किंवा ज्यास्त, \"न करणे\" ही असते. वेदांमध्ये जेव्हा देव कसा आहे असे वर्णन करायचे होते तेव्हा \"नेति नेति\" असेच म्हटले आहे ( म्हणजे न इति न इति, असा नाही असा नाही ). पदार्थविज्ञानातसुद्धा ( मॅटर ) पदार्थाखेरीज \"न-पदार्थ ( ऍंटी मॅटर ) अशीही कल्पना आहे. उलट न-पदार्थाचे विश्व हे पदार्थी विश्वापेक्षा विशाल आहे म्हणतात. ती कल्पना काही नकारार्थी नाही, तर केवळ योग्य शब्दाअभावी \"न-पदार्थ\" अशी संबोधिली गेली आहे. \"येथे\"च्या उलट \"तेथे\" असे होते, पण \"न येथे\" म्हणजे काही \"तेथे\" होत नाही.येथपासून तेथपर्यंत जे विश्व आहे तेच आहे \"न येथे\" ). पदार्थविज्ञानातसुद्धा ( मॅटर ) पदार्थाखेरीज \"न-पदार्थ ( ऍंटी मॅटर ) अशीही कल्पना आहे. उलट न-पदार्थाचे विश्व हे पदार्थी विश्वापेक्षा विशाल आहे म्हणतात. ती कल्पना काही नकारार्थी नाही, तर केवळ योग्य शब्दाअभावी \"न-पदार्थ\" अशी संबोधिली गेली आहे. \"येथे\"च्या उलट \"तेथे\" असे होते, पण \"न येथे\" म्हणजे काही \"तेथे\" होत नाही.येथपासून तेथपर्यंत जे विश्व आहे तेच आहे \"न येथे\" तसेच, \"बोलणे\" ह्या विरुद्ध खरे तर क्रियेच्या दृष्टीने \"ऐकणे\" असे व्हावे. . \"न बोलणे \" ह्याने बोलण्याशिवाय जे खाणाखुणांचे, ईंटिश्यूनने सांगण्याचे, देहबोलीचे, वातावरणाचे अपार विश्व आहे ते सांगितल्या जाते व ते काही नकारार्थी असत नाही. नुसते असते. वेगळे जरूर असते. कलेच्या क्षेत्रात जे महत्व धूसरपणाचे ( एबस्ट्रॅक्टचे ) आहे, तेच अशा \"न\"वापरून केलेल्या शब्दांनी साधल्या जाते. म्हणून हे न-पुराण नकारार्थी नाही. उलट अर्थाचा वेगळा पसारा मांडणारे आहे. कदाचित हेच तत्व भाषाशास्त्री \"बायनरी ऑपोजिशन\" ह्या प्रकरणातून सांगत असावेत. ( जिथे असे सांगण्यात येते की जेव्हा आपण दोन विरुद्ध अर्थी शब्द एकत्र वापरतो तेव्हा वाचकाला त्या दोहोंच्या दरम्यानचे साम्य, विरोध, संबंध, व अर्थ शोधणे भाग पडते.).\n५) \"न, ना\" द्वारे सुजाण पालकत्व :\nतुकाराम महाराज हे सदगुरू आहेत. सदगुरूचे उत्तरदायित्व मोठे कठिण असते. साधकाला संभ्रमात टाकणारे इतके मार्ग असतात की, \"वाया आणिका पंथा जाशी झणी\" अशी भीती वाटत असते. साधकाचे हित ध्यानात ठेवून त्याला योग्य व नेमका मार्ग सांगावाच लागतो. मग त्यात \"असे करू नको\", \"तसे करू नको\" किंवा बहुतेक पालक जसे \"डोंट प्ले नाउ\". \"डोंट वेस्ट टाइम\" अशी काय करू-नकोची भाषा बोलतात, तसे ते बोलतात. हे नाही केले तर हमखास \"वाया जाणे\" येतेच. मग सदगुरूला \"बॅड पेरेंटिंग\"चा दोष पत्करून नेमके मार्गदर्शन करावेच लागते. सुलभ रहदारीच्या नियमात सुद्धा आपण पाहतोच की \"नो एंट्री\" ची नितांत गरज भल्या भल्या ठिकाणी पडतेच. ही नकारात्मकता फायद्याचीच असते.\nसंसारात राहावे का परमार्थ करण्यासाठी संसारत्याग करावा हा खरे तर एक कूट प्रश्न आहे. संत रामदासांना अगदी कळकळीने वाटले की संसार करू नये. म्हणूनच तर ते सावधान म्हणताच लग्नमंडपातून पळ काढते झाले. प्रश्न असे गहन असता त्याचे थोडक्यात नेमके उत्तर देणाराच गुरू असतो. म्हणून ते सांगतात \"जोडोनिया धन उत्तम वेव्हारे वेच करी ॥ \". ज्याला आपला कळवळा आहे तोच कोणा तत्वज्ञांची तमा न बाळगता असा व्यवहारी सल्ला देऊ धजेल. आणि हेच खरे पालकत्व निभावणे झाले. नकारात्मतेची फारशी तमा न बाळगता मग तुकाराम महाराज आपले, साधकाचे, असे पालकत्व स्वीकारतात. म्हणूनच ते रोखठोक सल्ला देतात की \"नाही निर्मळ जीवन काय करील साबण ॥\".\nइंग्रजीत कुठल्याही विषयावरचे दोन पर्याय असतात त्यांना म्हणतात : डूज आणि डोंट्स. म्हणजे काय करावे व काय करू नये. ह्यात काय करावे हे सकारात्मक सांगणारे नियम किंवा कमांडमेंटस असतात तितक्याच महत्वाचे डोंटस म्हणजे काय करू नये ते सांगणारे नियम असतात. खरा पालक नेहमी डोंटस वर ज्यास्त जोर देत असतो. त्याची ज्यास्त धास्ती बाळगतो. हे पालकत्व तुकाराम महाराज फार उत्तम निभावतात ते असे नकारात्मक डोंटस सांगून\n६) \"न, ना\" ची श्रवणसुलभता :\nम्हणतात की माणसाच्या उत्क्रांतीत कान हा अवयव सगळ्यात शेवटी प्रगत झाला. त्यामुळे ऐकू येणे हे आपले सगळ्यात कमी प्रगती झालेले इंद्रीय आहे.( इतर इंद्रीयांच्या तुलनेत ). तसेच दोन बाजूला असलेली कानाची ठेवण व कानात निरनिराळी हाडे असल्याने ऐकू येणे हे दिशेवरही अवलंबून असते. म्हणूनच वर्गात आपण शिक्षकांकडे पाहिले तरच आपल्याला चांगले ऐकू येते. किंवा मैफिलीत गायकाकडे पहावे लागते तेव्हा चांगले ऐकू येते. ऐकू आले तरच ते समजते तसेच न समजणारे ऐकूही येत नाही.\nएरव्ही सुद्धा आपल्याला श्रुतिगम्यता खूप महत्वाची असते. कार्यक्रमात ऐकूच आले नाही तर आपल्याला त्यात रस येत नाही. आजकाल शहरात आवाजाचे एवढे प्रदूषण असते की आवाज मोजायच्या यंत्रावर ८० डेसिबल आवाज आसमंतात असतोच.(९० डेसिबल ही शिवाजी पार्कवरच्या सभेला पोलीस वरची मर्यादा घालतात.). आता अशा पार्श्वभूमीवर आवाज ऐकू यायचा तर आपल्याला लाऊडस्पीकर आवश्यकच ठरतो. आजकाल ५०/६० जणांचा छोटेखानी सभागृहात कार्यक्रम असेल तरीही लाऊडस्पीकर आवश्यकच असतो. आता ह्या समस्येच्या पार्श्वभूमीवर तुकाराम महाराज रात्रीच्या वेळी भजन कीर्तन करताना त्यांना लोकांना ऐकू येणे ( श्रुतिगम्यता ) किती महत्वाचे होते हे आपण लक्षात घ्यावे.\nह्यावर तुकाराम महाराजांनी एक शास्त्रीय पद्धतीने तोडगा काढलेला दिसतो. फोनोलॉजी नावाचे आवाजाचे एक शास्त्र आहे. ह्यात सांगतात की स्वर व वर्ण एकत्र येऊन जो शब्द ( सिलॅबल) तयार होतो त्यात आवाजाची एक लाट तयार होत असते. त्यात एक आवाज येणारा ( ऑनसेट ), मधला ( न्युक्लियस ) मुख्य आवाज, व शेवटचा ( कोडा) असे आवाज असतात. त्यात न्युक्लियसचा मुख्यत्वे आवाज टिकतो. पण आपल्या मराठीत शेवटच्या अक्षरावर जोर देण्याची रीत आहे. त्यामुळे शब्दातल्या शेवटच्या वर्णाचा ( फोनेम ) चा आवाज प्रामुख्याने आपल्याला ऐकू येतो. आता उच्चार यंत्रणेच्या ठेवणीमुळे ह्या निरनिराळ्या फोनेम चे ऐकू येणे कमी ज्यास्त फरकाचे असते. ह्याला सोनॉरिटी प्रकरणामध्ये एक श्रेणी देतात ज्यात सगळ्यात कमी ऐकू येणारे वर्ण ते सगळ्यात जोरात ऐकू येणार फोनेम अशी श्रेणीवार प्रतवारी लावतात. ह्यात असे दाखवतात की सगळ्यात कमी ऐकू येणारे फोनेम आहेत : ब, द, त, प, आणि क हे वर्ण. हे कमी का ऐकू येतात, तर ह्यांचा उच्चार पूर्ण अडथळा येऊन होतो व त्यांना स्टॉप्स असे म्हणतात. त्यानंतर मोठ्याने ऐकू येतात : च, ज ज्यांना आफ्रिकेटस म्हणतात. त्यानंतरचा मोठा आवाज येतो तो : स, झ, फ, श, थ, ह्या घर्षकांचा,व त्यानंतर य, र, ल, व ह्यांचा. सगळ्यात मोठा आवाज ऐकू येतो तो स्वरांचा : अ, इ, ऐ, ओ, ऊ . आणि ह्या खालोखाल नंबर लागतो तो अनुनासिकांचा म्हणजे नाकातून उच्चार होणार्‍या वर्णांचा जसे : न, म,\nम्हणजे जे शब्द अनुनासिकांनी शेवट होतात ते ऐकू येण्यासाठी चांगले सुलभ असतात. आता तुकाराम महाराज व त्याकाळचे मौखिक परंपरेतले सर्व जण अनुनासिकांचा ( न, ना, नाही ) एवढा मुबलक उपयोग का करीत हे चटकन ध्यानात येते. त्याच्या मुळाशी आहे ही श्रुतिगम्यता व श्रुतिसुलभता. ( आपण जेव्हा हाका मारतो किंवा हाळ्या देतो तेव्हा ती पटकन ऐकू यावी अशी आपली संकल्पना असते. म्हणून सगळ्या हाका बघा कशा स्वरांनी शेवट होणार्‍या असतात. जसे : राम्या ए राम्या ए s s , किंवा ओ ये ओ ये s s, किंवा नुसते ए s s \n७) \"न, ना\" चे सांगणे संदर्भातले महत्व:\nमतमतांचा इतका कोलाहल माजतो की साधकाला कोणता मार्ग बरोबर त्याचा संभ्रमच पडतो. व ही जाणीव सर्वकालीन असते. ती जशी तुकारामाच्या काळी होती तितक्याच तीव्रतेने आजच्या साधकालाही जाणवते. म्हणूनच कदाचित वारकरी संप्रदायामध्ये \"माळ\" म्हणजे गुरू करण्याचे फार महत्व आहे. खरा गुरू आपल्याला योग्य मार्गदर्शन करतो. कोणता मार्ग आपल्याला बरा राहील हे तर तो सांगतोच पण त्याचबरोबर कोणता मार्ग घेऊ नये हेही सांगतो. आजकालच्या संदर्भात तर हे फारच महत्वाचे ठरते. आपण शहरात पाहतो की एखाद्या ठिकाणी पोचायचे दोन तीन मार्ग असतात. पण काही मार्ग हे अडचणीचे असतात, ट्रॅफिक जामचे असतात. खरा मार्गदर्शक आपल्याला कोणता मार्ग घेऊ नकोस ते आधी सांगतो. हे त्याचे नकारार्थी मार्गदर्शन नसते तर तो आपल्या हिताचा कळवळा असतो. ह्याच कळवळ्यापायी काय काय करू नको असा नकाराचा दोष पत्करूनही तुकाराम महाराज त्यांच्या अभंगातून \"न\", \"ना\", \"नाही\" हे शब्द मुबलकपणे वापरून आपल्याला \"सांगत\" असतात.\nप्रसिद्ध गुजराती कवी सुरेश दलाल ह्यांना एकदा मी विचारले होते की आजकाल कोणत्याही कवी लेखकाचे साहित्य त्याच्या मृत्यूपश्चात १५/२० वर्षात विस्मरणात जाते व असे असताना, ज्ञानेश्वर-तुकारामांचे साहित्य इतकी सातशे वर्षे कशामुळे टिकले असावे त्यांचे उत्तर मोठे बोलके होते. ते म्हणाले की त्यांची कलाकृती ही अगत्याने काहीतरी सांगण्याची होती, केवळ स्फूर्ती आलीय व लिहिले अशा प्रकारची नव्हती. तर \"सांगणे\" व ते ही कळकळीने, हे असे महत्वाचे ठरते, व ह्या सांगण्यात \"हे हे करू नको\" असे नकारार्थी सांगणे महत्वाचे व प्रत्ययकारी ठरते.\nहे \"सांगणे\" प्रकरण किती सर्वदूर साहित्यात दबा धरून असते ते पहा. कादंबरी म्हणजे आजकाल नुसती कोणती तरी राजा राणीची कहाणी असत नाही तर तिने काही तरी सांगावे लागते. जसे भालचंद्र नेमाडे \"हिंदू\" ह्या कादंबरीतून ब्राह्मणांनी धर्म कसा बिघडवला हे सांगण्याचा निश्चय करतात. चित्र हे सुद्धा नुसते काही तरी टिपणारे नको असते तर ते बोलके असावे लागते. सिनेमाचेही आपण असेच परिक्षण करतो व चांगला उदात्त संदेश देणारा चित्रपट उत्तम असे ठरवतो. आपल्या जगण्यानेही काही तरी मानवतेला संदेश मिळावा अशीही आपली महत्वाकांक्षा असते. तर असे \"सांगणे\" मुख्य हेतू असताना साधकांची सोय म्हणून तुकाराम महाराज \"काय करू नका\" असे सांगतात व साहजिकच ते सांगताना \"न\", \"ना\", \"नाही\" हे शब्द भरपूर वापरतात. ह्या वापराने त्यांच्या सांगण्याचा संदर्भ सिद्ध होतो.\n८) लांबलचक शब्दांची मालगाडी व तिचा खडखडाट :\nमराठी शब्दकोश पाहिला व त्यात पाच अक्षरे व त्याहून ज्यास्त असलेले शब्द मोजले तर आपल्याला आपल्या भाषेचाच कल अल्पाक्षराकडे आहे का ते समजेल. ह्या दृष्टीने वा.गो.आपट्यांचा शब्दरत्नाकर हा कोष पाहिला. आता सगळा कोश मोजणे जिवावर आले. म्हणून त्यात संख्येने ज्यास्त शब्द असलेले \"स\" पासून सुरू होणारे ५८८८ शब्द तपासले ( कोशात एकूण ६०,५५९ शब्द आहेत ). म्हणजे हा १० टक्क्याचा मासला ( सॅंपल ) होतो. तर \" स\"पासून सुरू होणारे ५व त्यापेक्षा ज्यास्त अक्षरांचे मोठे शब्द खुणा करून मोजले तर भरले एकूण ७१२. टक्केवारीत हे पडतात १२ टक्के. म्हणजे भाषेतच ८८ टक्के शब्द हे अल्पाक्षरी आहेत म्हणायचे. आता तुकाराम गाथेत आपल्याला अल्पाक्षरी शब्द आढळले होते एकूण ३० हजारापैकी २७४७९ म्हणजे ९१ टक्के. आता हे साहजिकच भाषेच्या कलाप्रमाणेच आहे हे दिसून येईल. आता साहजिकच लांबलचक मालगाडी सारखे शब्द असू नयेत हा नियम ओघानेच येतो व तो तुकारामांनी तंतोतंत पाळलेला आहे हेही लक्षात येते.\nआपण जो आवाज काढतो तो टाळू, दात, दात व टाळू दरम्यानचा भाग, घसा, ह्या ठीकाणी जिभेचा वावर करून व नाक ह्यातून हे तर आता सर्वांना माहीतच असते. आपण जी हवा घेतो ती मोठे शब्द म्हणत असताना लगेच विरून जाते. म्हणजे आपली जी व्यवस्था आहे त्याप्रमाणेही अल्पाक्षरे हीच आपली निकड आहे. भाषेतले दोन अक्षरी शब्द मोजले ( स पासून सुरू होणार्‍या ५८८८ शब्दांपैकी ) तर ७५३ म्हणजे १२ टक्के. आणि नेमाडे संपादित अभंगगाथेतले पहिले १०० अभंग तपासले तर त्यात दोन अक्षरी शब्द निघाले २३०३ शब्द, म्हणजे २३ अल्पाक्षरे प्रति अभंग किंवा ३६ शब्दापैकी ( चार खंडांचा एक अभंग व एका अभंगात एकूण ३६ शब्द) २३ शब्द दोन अक्षरी भरले. तर अशा रितीने ७० टक्के शब्द तुकाराम महाराज दोन अक्षरी वापरतात हे दिसून येते. ते लांबलचक शब्दांची मालगाडी अशी टाळतात व त्यायोगे होणारा खडखडाटही मग टळतो.\nहे अल्पाक्षरी काव्य करणे \"येरा गबाळ्याचे \" काम नाही हे आजकालच्या काही आधुनिक कवींच्या रचना अल्पाक्षरांसाठी मोजल्या तर लक्षात येऊ शकेल. \"दृश्यांतर\" ह्या चंद्रकांत पाटील संपादित पुस्तकातून विंदा करंदीकर, सुर्वे, कोलटकर, पाडगावकर, सुरेश भट, ह्यांच्या ३७७२ एकूण शब्द असलेल्या कविता तपासल्या तेव्हा त्यात अवघे १५६७ दोन अक्षरी शब्द आढळले. म्हणजे ४१ टक्के व हेच तुकारामाच्य अभंगात प्रमाण आहे दोन अक्षरी शब्दांचे ७० टक्के. अल्पाक्षरी काव्य ह्यात तुकाराम महाराजांची अशी हातोटी सिद्ध होते.\n९) गेयता व अल्पाक्षरे :\nगेयते साठी कमीत कमी अक्षरांचे शब्द असावेत हे तर जे शास्त्रीय संगीत ऐकतात त्यांच्या एव्हाना लक्षात आलेच असेल. कारण जेव्हा गायक ताना घेतात, त्यात चढ उतार करीत वेगवेगळ्या चालीत बदल करत असतात तेव्हा शब्दांऐवजी ते सरगम वापरतात जसे: म म ग ग रे ग सा वगैरे. नुसते स्वर हे एक अक्षरी शब्द असतात. आता दर वेळी एकाक्षरी शब्द सुचणे व ते वापरणे काव्यात शक्य होत नाही. तेव्हा त्यातल्या त्यात जवळचे अल्पाक्षरी शब्द असतात दोन अक्षरी. आणि आपण पाहिले की तुकाराम महाराज अभंगात ७० टक्क्यांनी असे दोन अक्षरी शब्द वापरतात. त्यामुळेच तुकारामाचे अभंग हे अप्रतीम गेय होतात.\nतामिल शास्त्रीय संगीतात प्रत्येक गायकाने कमीत कमी दोन तरी तुकारामाचे अभंग गावेत अशी परंपरा आहे असे श्री गणेशकुमार सांगतात. हे गृहस्थ चेंबूरच्या फाइन आर्ट सोसायटीचे अध्यक्ष असून त्यांना पंढरपूरच्या देवस्थानाने अभंग-रत्न हा किताब दिलेला आहे.ह्यांचे मराठी अभंग विषयावर एक भाषण होते. अभंगाचे हे लेक्चर-डेमोंन्स्ट्रेशन होते. त्यादरम्यान त्यांनी काही माहीती सांगितली ती थक्क करणारी आहे. सर्वात मोठ्ठे विठ्ठल मंदीर भारतात कांचीपूरम येथे आहे. तिथे विठ्ठलाची १२ फूट उंचीची मूर्ती असून इतर संतांच्या १० फुटी मूर्ती आहेत. संपूर्ण पंढरपूरच्या देवळाची आसपासची प्रतिकृतीही केलेली आहे.\tतंजावरचा दक्षिण भजन संप्रदायात हटकून मराठी अभंग म्हटले जातात. तिथल्या गायकांना दोन तरी मराठी अभंग म्हणावेच लागतात.\tत्यांच्याकडची हरिकथा पद्धती म्हणजेच प्रवचनाचा एक प्रकार आहे. प्रसिद्ध तमिळ संगीतगुरू त्यागराज ह्यांच्या समाधी मागेच विठ्ठलाचे मंदीर आहे.\nसर्वात ज्यास्त लोकप्रिय मराठी अभंग तामिळ नाडूत म्हटले जातात. म्हणूनच भीमसेनजी, कुमार गंधर्व, जितेंद्र अभिषेकी, अजित कडकडे ह्यांचे तुकारामाचे अभंग लोकप्रिय झाले असून सर्वात गेय आहेत हे जाणवते.\n१०) भाषासंपत्ती, भाषांतरे व अल्पाक्षरे :\nशब्द-संपत्ती ( व्होकॅब्युलरी ) हा मोठा गहन विषय आहे. असे म्हणतात की पहिल्या इयत्ते पर्यंतच्या बालकाला साधारण २५००ते ५००० शब्द माहीत असतात व ते बालक दर वर्षाला ३००० हजार शब्द शिकत असते. किंवा दर दिवशी ८ शब्द कॉलेज शिक्षित तरुणाला साधारण १७००० शब्द माहीत असतात. ( तो दाखल होतो तेव्हा त्याला साधारण १२००० शब्द माहीत असतात. ). तुमची शब्दकळा-संपत्ती किती आहे त्यावरून तुमचे वाचण्यातले आकलन ठरत असते. भाषिक शब्दसंपत्ती किती आहे त्यावरून तुमची वैचारिक संपत्ती किती आहे ते ठरते. माणसाची महनीयता आपण त्याच्या शब्दसंपत्तीवरून जोखू शकतो. कदाचित हेच पुरेपूर जाणवून तुकाराम महाराज म्हणाले असतील: \"आम्हा घरी धन कॉलेज शिक्षित तरुणाला साधारण १७००० शब्द माहीत असतात. ( तो दाखल होतो तेव्हा त्याला साधारण १२००० शब्द माहीत असतात. ). तुमची शब्दकळा-संपत्ती किती आहे त्यावरून तुमचे वाचण्यातले आकलन ठरत असते. भाषिक शब्दसंपत्ती किती आहे त्यावरून तुमची वैचारिक संपत्ती किती आहे ते ठरते. माणसाची महनीयता आपण त्याच्या शब्दसंपत्तीवरून जोखू शकतो. कदाचित हेच पुरेपूर जाणवून तुकाराम महाराज म्हणाले असतील: \"आम्हा घरी धन शब्दाची च रत्ने यत्न करू ॥ शब्द चि आमुच्या जीवाचे जीवन जनलोका ॥ तुका म्हणे पाहा शब्द चि हा देव शब्द चि हा देव शब्दे चि गौरव पूजा करू ॥\" तुकाराम महाराजांच्या गाथेतली शब्दसंपत्ती आहे ३० हजार शब्दांची व त्यावरनं त्याचा आवाका ध्यानात यावा.\nइंग्रजी भाषेतला दहा लाखावा शब्द नुकताच शब्दकोशात आला. तो होता : \"जय हो\". त्या तुलनेत मराठी शब्दकोशात ( वा.गो.आपट्यांचा शब्दरत्नाकर ) आहेत फक्त: ६०,५५९ शब्द. इंग्रजी भाषेत शब्दकोशांवर प्रचंड संशोधनही झालेले आहे. फ्रान्सिस व कुसेरिया ह्यांनी किती शब्द भाषेतले किती व्याप सांभाळतात त्याचे कोष्टकच तयार केलेले आहे. जसे : १००० शब्द ७२ टक्के भाषा व्यापते, २००० शब्द ७९.७ टक्के भाषा व्यापते, ३००० शब्द--८४ टक्के, ४००० शब्द---८६.८ टक्के, ५००० शब्द--८८.७ टक्के, ६००० शब्द ८९.९ टक्के, तर १५,८५१ शब्द--९७.८ टक्के भाषा व्यापते. मायकेल वेस्ट ह्याने तर २००० सामान्यत: वापरल्या जाणारे शब्द असे निवडले आहेत की त्यातून ५० लाख शब्दांचा संभार उभा राहू शकतो.\nइराक युद्धात सैन्याला वापरण्यासाठी मायक्रोसॉफ्ट ने जे संगणक तयार केले होते त्यात तर सर्व इंग्रजी-इराकी भाषेतले व्यवहार सहजी पार पाडण्याची क्षमता केवळ १ हजार शब्दांमार्फत केलेली होती. इतके हे मूलगामी १ हजार शब्द होते. असेच प्रत्येक भाषेत जोरकस वापराचे साधारण असेच हजार शब्द असतात. व बहुदा ते सर्व असे छोटे छोटे शब्दच असतात. तेव्हा दुसर्‍या भाषेत भाषांतर करायचे असेल तर अल्पाक्षरी शब्दच वापरणे हे चांगले धोरण ठरते. व ते तुकारामाला ठाऊक होते हाच त्याचा मोठेपणा आहे \n११) सौंदर्य व अल्पाक्षरे :\nएकेकाळी अलंकारिक भाषा, अगडबंब लांबलचक शब्द व वाक्यरचना ही सौंदर्याची लक्षणे मानल्या जायची. त्यामुळे संस्कृत प्रचुर भारदस्त भाषा ही प्रमाण भाषेतली सुंदर भाषा समजली जायची. ह्या उलट आजकाल सहज बोली-सुलभ भाषा, तीही अनालंकृत, हेच सौंदर्याचे लक्षण मानले जाते आहे. इंग्रजीत सुद्धा पूर्वी गुंतागुंतीचे क्लॉजेस असलेले पॅरेग्राफभर चालणारे वाक्य लिहिता येणे म्हणजे भाषेवर हुकुमत चालवणे समजत असत. आजकाल तर कित्येक निबंधात एका वाक्यात आठच्यावर एक शब्दही येऊ नये असा चांगले लेखक सल्ला देतात. विजय तेंडुलकर \"कोवळी उन्हे\" हे सदर अवघ्या १२० शब्दात लिहीत असत. इतकी सौंदर्याची समज लांब शब्दांकडून त्रोटक शब्दांकडे झुकली आहे. हे पाहिल्यावर दोन अक्षरी शब्दच इतक्या विपुल प्रमाणात ( ७० टक्के ) वापरणारे तुकाराम महाराज किती दूरवरचा मोलाचा विचार बाळगून होते ह्याची साक्ष पटते.\nसायकोलिंग्विस्टिक्स ह्या विषयात मेंदूत भाषा ग्रहण करण्याचे जे कार्य चालते त्यासंबंधी असे नोंदविले आहे की माणसाची ज्यास्तीत ज्यास्त अक्षरे लक्षात ठेवण्याची शक्ती ही पाच अक्षरी शब्दांचीच असते. म्हणजे शब्द जर पाच किंवा अधिक अक्षरांचा असेल तर तो ग्रहण करणे, लक्षात ठेवणे हे आपल्याला अवघड जाते. म्हणजे लहान शब्दांची आपल्या मेंदूची निकडच असते व म्हणूनच आपण लहान शब्द वापरतो.\nकाही भाषाशास्त्रींच्या मते प्रत्येक शब्दात मुळातच एक संदेशवहनाची खुबी अंतर्भूत असते. कदाचित ह्यामुळेच आपण आपल्या मातृभाषेतले नवे शब्द शब्दकोशात पाहिल्याविना नीट समजू शकत असू. आता हे शब्दांचे अंतर्गत भाव कळवणे, शब्द जितका जिकिरीचा, मोठा, तितके अवघड होत असणार. आणि शब्द जितका लहान, कमीत कमी अक्षरांचा तितके हे काम बिनबोभाट होत असणार. आणि शिवाय आजकालच्या समजुती प्रमाणे अधिक सौंदर्यपूर्ण म्हणूनच भाषा सुंदर करायची असेल तर ती अल्पाक्षरातच उलगडून दाखवावी लागेल आणि हेच सप्रमाण तुकाराम महाराज त्यांच्या अल्पाक्षरी रचनेने दाखवून देतात.\n( शब्दसंख्या: ३७५५) चित्र: नॅनोचे व तुकारामाचे\n१८६/ए-१, रतन पॅलेस, गरोडीया नगर, घाटकोपर ( पूर्व ), मुंबई--४०० ०७७\nचांगला लेख. तुकोबा महाराजांचे काव्य अल्पाक्षरी आहे हे माहीत होते. पण त्याचा असा सखोल अभ्यास विरळा.\nसहा नंबरचा मुद्दा थोडा पटला नाही. म्हणजे 'ह्यावर तुकाराम महाराजांनी एक शास्त्रीय पद्धतीने तोडगा काढलेला दिसतो.' हे वाक्य बदलले पाहिजे.'न'ची श्रुतीगम्यता (सोनॉरिटी) तुकोबांना शास्त्रीयदृष्ट्या माहित होती असे ध्वनीत होते आहे.\nलेख आणि माहिती खूप आवडली.\nशिर्षक \"तुकयाची नॅनो\" पेक्षा, \"तुकयाच्या ट्वीट्स\" असे जास्त योग्य ठरले असते\nविश्लेषणाची पद्धत, उदाहरणे आवडली\nविश्लेषणाची पद्धत, उदाहरणे आवडली\nउत्तम, अभ्यासपूर्ण लेख. अनेक नव्या गोष्टी समजल्या.\nलेख अतिशय आवडला. निष्कर्ष काढण्याची पद्धतही खूप छान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00345.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/washim-squirrel-pet-483774", "date_download": "2018-04-26T11:14:23Z", "digest": "sha1:PUT246VAEOVCGEUUWYHJESIXCTFEXIAE", "length": 13039, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "स्पेशल रिपोर्ट : वाशिम : दीड महिन्याच्या खारुताईनं माळवे कुटुंबाला दिलं घरपण", "raw_content": "\nस्पेशल रिपोर्ट : वाशिम : दीड महिन्याच्या खारुताईनं माळवे कुटुंबाला दिलं घरपण\nवाशिममधल्या माळवे कुटुंबात नवा पाहुणा आला. अवघ्या दीड महिन्याचा आहे हा पाहुणा. घरात आल्यापासून नुस्ता उच्छाद मांडणाऱ्या या पाहुण्यानं सगळ्यांनाच लळा लावलाय. कोण आहे हा नवा पाहुणा\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nऔरंगाबाद : रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, स्थानिक निवासी डॉक्टर संपावर\nपुणे : समर कॅम्पसाठी चेन्नईहून आलेले तीन विद्यार्थी मुळशी धरणात बुडाले\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nस्पेशल रिपोर्ट : वाशिम : दीड महिन्याच्या खारुताईनं माळवे कुटुंबाला दिलं घरपण\nस्पेशल रिपोर्ट : वाशिम : दीड महिन्याच्या खारुताईनं माळवे कुटुंबाला दिलं घरपण\nवाशिममधल्या माळवे कुटुंबात नवा पाहुणा आला. अवघ्या दीड महिन्याचा आहे हा पाहुणा. घरात आल्यापासून नुस्ता उच्छाद मांडणाऱ्या या पाहुण्यानं सगळ्यांनाच लळा लावलाय. कोण आहे हा नवा पाहुणा\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A7%E0%A5%AA_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-04-26T11:46:42Z", "digest": "sha1:LGCPSPLS6QSBWP5DVCF4NBNNU5HPFSOO", "length": 5142, "nlines": 189, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९१४ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९१४ मधील मृत्यू\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"इ.स. १९१४ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ११ पैकी खालील ११ पाने या वर्गात आहेत.\nऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१३ रोजी ०६:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80", "date_download": "2018-04-26T11:17:53Z", "digest": "sha1:UDCK2PHLWLS5IRKORLCQ7DL26OZH5CCT", "length": 3357, "nlines": 78, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "कृषी - Wiktionary", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा लेख मराठी विक्षनरीवरील १००वा शब्द आहे.\n२ अक्षरी मराठी शब्द\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87", "date_download": "2018-04-26T11:45:10Z", "digest": "sha1:KNBKS44MYAOY3BHNWGKMQDB3WRB7HJA3", "length": 8226, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गुजरातमधील जिल्हे - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nभारताच्या गुजरात राज्यात ३३ जिल्हे आहेत. १९६० साली मुंबई राज्याच्या उत्तर भागतील १७ जिल्हे वेगळे काढून गुजरात राज्याची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून गुजरातने हळूहळू ह्या १७ जिल्ह्यांचे विभाजन करून जिल्ह्यांची संख्या वाढवली आहे. १५ ऑगस्ट २०१३ रोजी नरेंद्र मोदी प्रशासनाने ७ नव्या जिल्ह्यांची निर्मिती केली.\nलोकसंख्या (इ.स. २००१ची गणना)\nAH अहमदाबाद अमदावाद ५८,०८,३७८ ८,७०७ ६६७ १९६०\nAM अमरेली अमरेली १३,९३,२९५ ६,७६० २०६ १९६०\nAN आणंद आणंद १८,५६,७१२ २,९४२ ६३१ १९९७\nBK बनासकांठा पालनपुर २५,०२,८४३ १२,७०३ १९७ १९६०\nBR भरूच भरूच १३,७०,१०४ ६,५२४ २१० १९६०\nBV भावनगर भावनगर २४,६९,२६४ ११,१५५ २२१ १९६०\nDA दाहोद दाहोद १६,३५,३७४ ३,६४२ ४४९ १९९७\nDG डांग आहवा १,८६,७१२ १,७६४ १०६ १९६०\nGA गांधीनगर गांधीनगर १३,३४,७३१ ६४९ २,०५७ १९६४\nJA जामनगर जामनगर १९,१३,६८५ १४,१२५ १३५ १९६०\nJU जुनागढ जुनागढ २४,४८,४२७ ८,८३९ २७७ १९६०\nKA कच्छ भूज १५,२६,३२१ ४५,६५२ ३३ १९६०\nKH खेडा खेडा २०,२३,३५४ ४,२१५ ४८० १९६०\nMA महेसाणा महेसाणा १८,३७,६९६ ४,३८६ ४१९ १९६०\nNR नर्मदा राजपीपळा ५,१४,०८३ २,७४९ १८७ १९९७\nNV नवसारी नवसारी १२,२९,२५० २,२११ ५५६ १९९७\nPA पाटण पाटण ११,८१,९४१ ५,७३८ २०६ २०००\nPM पंचमहाल गोधरा २०,२४,८८३ ५,२१९ ३८८ १९६०\nPO पोरबंदर पोरबंदर ५,३६,८५४ २,२९४ २३४ १९९७\nRA राजकोट राजकोट ३१,५७,६७६ ११,२०३ २८२ १९६०\nSK साबरकांठा हिम्मतनगर २०,८३,४१६ ७,३९० २८२ १९६०\nSN सुरेन्द्रनगर सुरेन्द्रनगर १५,१५,१४७ १०,४८९ १४४ १९६०\nST सुरत सुरत ४९,९६,३९१ ७,६५७ ६५३ १९६०\nVD वडोदरा वडोदरा ३६,३९,७७५ ७,७९४ ४६७ १९६०\nVL बलसाड बलसाड १४,१०,६८० ३,०३४ ४६५ १९६६\nदेवभूमी द्वारका जामखंभाळिया २०१३\nगीर सोमनाथ वेरावळ २०१३\nआंध्र प्रदेश • अरुणाचल प्रदेश • आसाम • बिहार • छत्तीसगढ • गोवा • गुजरात • हरयाणा • हिमाचल प्रदेश • जम्मू आणि काश्मीर • झारखंड • कर्नाटक • केरळ • मध्य प्रदेश • महाराष्ट्र • मणिपूर • मेघालय • मिझोरम • नागालँड • ओडिशा • पंजाब • राजस्थान • सिक्किम • तमिळनाडू • तेलंगणा • त्रिपुरा • उत्तर प्रदेश • उत्तराखंड • पश्चिम बंगाल\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ मे २०१५ रोजी ०८:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/heavy-medium-vehicle-no-entry-city-38673", "date_download": "2018-04-26T11:28:11Z", "digest": "sha1:7CYFYRWGH56U6ASO5DXJFDKI5I7EM6MB", "length": 7578, "nlines": 61, "source_domain": "www.esakal.com", "title": "heavy & medium vehicle no entry in city जड, मध्यम वाहनांना शहरात पुन्हा \"नो एंट्री' | eSakal", "raw_content": "\nजड, मध्यम वाहनांना शहरात पुन्हा \"नो एंट्री'\nगुरुवार, 6 एप्रिल 2017\nट्रॅव्हल्स, डिझेल रिक्षांचाही समावेश\nऔरंगाबाद - कायदेशीर अडचणी दूर करून एक दिवसासाठी शिथिल झालेली जड, मध्यम वाहने, ट्रॅव्हल्स आणि डिझेल रिक्षांबाबत बंदी पुन्हा लागू करण्यात आली. शहरात या वाहनांना दिवसा बंदी राहील. रात्री ही वाहने शहरात येऊ शकतात. यासंबंधीची अधिसूचना पोलिस विभागाने बुधवारी (ता. पाच) काढली.\nट्रॅव्हल्स, डिझेल रिक्षांचाही समावेश\nऔरंगाबाद - कायदेशीर अडचणी दूर करून एक दिवसासाठी शिथिल झालेली जड, मध्यम वाहने, ट्रॅव्हल्स आणि डिझेल रिक्षांबाबत बंदी पुन्हा लागू करण्यात आली. शहरात या वाहनांना दिवसा बंदी राहील. रात्री ही वाहने शहरात येऊ शकतात. यासंबंधीची अधिसूचना पोलिस विभागाने बुधवारी (ता. पाच) काढली.\nशहरातील सुरळीत व सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने पोलिस विभागाने जड, मध्यम वाहने, ट्रॅव्हल्स व डिझेल रिक्षांना बंदी घातली होती. यासंबंधी अधिसूचना काढल्यानंतर अंमलबजावणी सुरू झाली; परंतु यात कायदेशीर अडचणी दिसून आल्या. तसेच अधिसूचनेसंबधी शासकीय गॅझेटमध्ये नोंद केली नव्हती. ही नोंद करून पोलिस विभागाने नव्याने अधिसूचना काढली. अधिसूचनेनुसार, जड, मध्यम वाहने, डिझेल रिक्षा व ट्रॅव्हल्सना शहरात दिवसा येण्यास मज्जाव राहील.\nसकाळी सात ते रात्री अकरा\nयात डिझेल रिक्षांना सकाळी आठ ते रात्री नऊपर्यंत, मध्यम प्रकारची वाहने व ट्रॅव्हल्सना सकाळी सात ते रात्री अकरापर्यंत शहरात येण्यास मज्जाव केला आहे. तसेच जडवाहने नेहमीप्रमाणे शहराच्या बाहेरून धावतील. ही अधिसूचना प्रायोगिक तत्त्वावर असून यासंबंधी हरकती, आक्षेप असतील तर पोलिस विभागाला कळवाव्यात, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.\nआर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी गणवेश\nसटाणा : येथील मविप्र संचलित लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमधील इयता दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे शालेय गणवेश विद्यालयातील...\nदुहेरी हत्याकांडातील आरोपी रामदास शिंदे यास फाशीच\nनाशिक : सातपूरच्या कार्बननाका परिसरात मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी घरमालकाचा मुलगा आरोपी रामदास शिंदे यास आज नाशिकचे प्रधान जिल्हा व...\nनगर - स्थायी समितीची सभा 12 मिनिटात गुंडाळली\nनगर : केंद्राने अमृत योजनेसाठी 128 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे. या योजनेतील कामे व इतर विषयासंदर्भात स्थायी समितीची सभा झाली. यात...\nलासुर्णेमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी\nवालचंदनगर (पुणे) : युवकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करुन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पुणे जिल्हा...\nपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा -प्रवीण माने\nवालचंदनगर (पुणे) : अर्बन बॅंकेचे संचालक वसंत पवार यांच्या आत्महत्येस पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार असुन त्यांच्यावर आत्महत्सेस प्रवृत्त...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/saiduddin-dagar-is-no-more-266265.html", "date_download": "2018-04-26T11:09:26Z", "digest": "sha1:MFTAU3ES7GOYOWV7S4OGXWLCZA6FPETU", "length": 11113, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धृपद गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे निधन", "raw_content": "\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nधृपद गायक उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे निधन\nत्यांच्या पश्चात पत्नी रिहाना, दोन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे.\nपुणे, 31 जुलै: ज्येष्ठ धृपद गायक सईदुद्दीन डागर(78) यांचं पुण्यात वृध्दापकाळाने निधन झालं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी रिहाना, दोन मुलं, सुना, नातवंडे असा परिवार आहे.\nधृपद हा भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रकार वैदिक मंत्रांमधील 'नाद योगा'वर आधारित आहे. अतिशय पुरातन असलेली ही गायकी बाबा बैरम खान आणि त्यांचे चुलत नातू झाकीरुद्दीन आणि अल्लाबंदे खान ह्यांनी राजपूत आणि मोगल राजदरबारांमध्ये चालू ठेवली होती. पुढे ५ शतकांनंतरही म्हणजे १९-२०व्या शतकात या धृपद गायकीची ज्योत अखंड तेवत ठेवण्याची महत्त्वाची कामगिरी डागर बंधू (नसीर मोईनुद्दीन डागर आणि नसीर अमीनुद्दीन डागर) ह्यांनी केली. त्यांच्याच 20व्या पिढीतील धृपद गायक म्हणजे उस्ताद सईदुद्दीन डागर होय. त्यांच्या देश विदेशात अनेक मैफिली झाल्या. त्यांनी अनेक शिष्यही घडवले. नफिसुद्दीन व अनिसुद्दीन ही त्यांची दोन मुलं २१व्या पिढीतून धृपद गायकीची परंपरा आता पुढे नेत आहेत.\nत्यांचा दफनविधी आज जयपूरला करण्यात येणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी आता होणार ऑनलाइन प्रक्रिया\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/nepal-singh-118010200007_1.html", "date_download": "2018-04-26T11:23:00Z", "digest": "sha1:IIBEMLRM7H22EDWMH77Z65IMY6XT3QFZ", "length": 11622, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सैन्याचे जवान आहेत, मग जीव तर जाणारच- खा. नेपालसिंह | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसैन्याचे जवान आहेत, मग जीव तर जाणारच- खा. नेपालसिंह\n‘सैन्याचे जवान आहेत, मग त्यांचे प्राण जाणारच. असा कोणताही देश दाखवा जिथे सैन्याचे जवान मरत नाही’ असे विधान नेपालसिंह यांनी केले आहे. नेपालसिंह यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत असून सैन्यातील जवानांचा अपमान करणाऱ्या नेपालसिंह यांनी माफी मागावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.\nसीमारेषेवर अत्यंत कठीण परिस्थितीत देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांविषयी नेपालसिंह यांनी असे बेताल विधान केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. वाद निर्माण होताच नेपालसिंह यांनी सारवासारव केली आहे. माझ्या विधानाचा तो अर्थ नव्हता, असे त्यांनी सांगितले.\nनेपालसिंह यांनी केलेले वादग्रस्त वक्तव्य\nजम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील लेथपोरा येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) १८५ व्या बटालियनच्या मुख्यालयावर रविवारी पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधील रामपूरचे खासदार नेपालसिंह यांना प्रश्न विचारण्यात आला.\nयावेळी ते म्हणाले, सैन्याचे जवान असल्याने त्यांचा जीव जाणारच. असा कोणता देश आहे की जिथे सैन्यातील जवान मरत नाही. आपल्या विधानाचे समर्थन करताना त्यांनी थेट गल्लीतील भांडणाचा दाखला दिला. गावात जेव्हा भांडण होते, त्यावेळीही हाणामारीत किमान एक तरी व्यक्ती जखमी होतेच, असे त्यांनी सांगितले.\nनेपालसिंह यावरच थांबले नाही. त्यांनी पत्रकारांनाच प्रश्न विचारला. मला तुम्ही असे डिव्हाईस दाखवा की ज्यामुळे माणूस मरणार नाही. बंदुकीची गोळीही परिणाम करु शकणार नाही, अशी वस्तू दाखवा, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.\nपाकिस्तान सरकार सईदची संपत्ती ताब्यात घेणार\nदेशभरातील भोंदू बाबांची दुसरी यादी जाहीर\nबिअर महागली, दोन महिन्यांपासून राज्यात उत्पादन घटले\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/upcoming-marathi-book-312621/", "date_download": "2018-04-26T11:30:38Z", "digest": "sha1:XZPNZWOXJFPIAWBFUBH4QCZGP2MMCL7T", "length": 33927, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मी महासागराचा एक बिंदू | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nमी महासागराचा एक बिंदू\nमी महासागराचा एक बिंदू\nऊस आंदोलनामुळे देशभर परिचित झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्य\nऊस आंदोलनामुळे देशभर परिचित झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे वैयक्तिक आणि सार्वजनिक आयुष्य थरारक म्हणावे असे आहे. त्यांचे ‘शिवार ते संसद’ हे आत्मकथन लवकरच पद्मगंधा प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश..\nमीचळवळीतून जसा दूधदराचा लढा उभा केला, त्याचबरोबर स्वाभिमानी अ‍ॅग्रो प्रोडय़ुसर्स प्रॉडक्ट्स कंपनी नावाची शेतकऱ्यांची संस्था उभी करून अमूल, गोकुळसारख्या प्रस्थापित संस्थांबरोबर स्पर्धा करत सरकारची कोणतीही मदत न घेता उत्तमपणे चालवलेली आहे. रत्नाप्पाण्णा कुंभार सहकारी पाणी पुरवठा संस्था ही आठ गावांना शेतीसाठी पाणीपुरवठा करणारी संस्था कर्जबाजारी झाल्याने भूविकास बँकेने लिलावात काढलेली होती. सहकार शताब्दी वर्षांत महाराष्ट्रातील अनेक पुढाऱ्यांनी कितीतरी सहकारी संस्था लिलावाने स्वत:च्या घशात घातलेल्या असताना मी मात्र ती संस्था लोकवर्गणी गोळा करून लिलावात घेतली व शेतकऱ्यांच्या मालकीची करून टाकली. आज ती उत्तम सहकारी संस्था म्हणून कार्यरत आहे.\nमी जशी यशस्वी ऊस आंदोलने केली, तशीच द्राक्ष उत्पादक, कांदा उत्पादक, कापूस व भाज्या उत्पादकांसाठीही अनेक आंदोलने केली. संपूर्ण देशभर फिरून ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी हाक दिली, त्या त्या ठिकाणी धावून गेलो. इतर राजकारण्यांप्रमाणे मी मतदारसंघ व पक्षबंधने कधीही पाळली नाहीत. त्यामुळे बऱ्याच वेळा मित्रही शत्रू झाले, पण मी त्याची कधीच पर्वा केली नाही. एकदा पंतप्रधानांनी साखर उद्योगासंदर्भात नेमलेल्या सी. रंगराजन कमिटीसमोर शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी म्हणून मी डॉ. महावीर अक्कोळे, प्रा. जालंदर पाटील, अ‍ॅड. सतीश बोरुलकर यांच्यासह सह्य़ाद्री अतिथिगृह, मुंबई येथे गेलो होतो. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सी. रंगराजन यांना माझी ओळख करून देताना म्हणाले, ‘Meet Mr. Raju Shetty. Farmers leader. He creats a lot of problems for me.’ या विधानावर माझ्यासह सर्वजण खळखळून हसले. खरं तर शासनकर्त्यांकडून मला मिळालेली ही माझ्या कार्याची पोचपावतीच होती.\nशेतकरी चळवळ चालवत असताना सामाजिक बांधीलकीकडे मी कधीच दुर्लक्ष केलं नाही. माझ्या चळवळीसोबतच इतर सामाजिक चळवळींनाही मी जमेल तेवढे बळ देत राहिलो. मग ती असंघटित कामगारांची चळवळ असो वा मोलकरणींची चळवळ असो, भंगार गोळा करणाऱ्यांची चळवळ असो वा अंधश्रद्धा निर्मूलन समितीची चळवळ असो. अशा कोणत्याही सामाजिक चळवळीला मी माझ्या परीने सहकार्य करत आलो. यातील काहींच्या बरोबर माझे वैचारिक मतभेद होते; तरीही चळवळी टिकल्या पाहिजेत हीच माझी भूमिका होती. त्यामुळेच विधानसभेत मी आमदार असताना व खासदार झाल्यानंतरही अनेक चळवळींमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मी हक्काचा माणूस वाटत राहिलो.\nअण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयक मंजूर करण्यासाठी जो लढा उभा केला, त्या लढय़ाला महाराष्ट्रातून बळ देण्याचे काम स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केले. त्यांच्या समर्थनार्थ मी स्वत: मदानात उतरलो. सांगलीला मशाल मोर्चा काढला; तर कोल्हापुरात सरकारच्या प्रतिमेचे दहन केले. अण्णांच्या आंदोलनात सक्रियपणे उतरणारा देशातील मी एकमेव खासदार होतो.\nमहापुरात अडकलेल्या लोकांना मदत करण्याची भूमिका असो किंवा इचलकरंजी शहरामध्ये आलेल्या काविळीच्या साथीत डॉक्टरांच्या साहाय्याने हजारो गोरगरिबांची मोफत रक्त-लघवी तपासणीची मोहीम असो, सामाजिक बांधीलकी आम्ही कधीच सोडली नाही. त्यासाठी लागणारा पसा आम्ही शेतकऱ्यांकडून गोळा करतो आणि तेही मोठय़ा विश्वासाने मला तो देतात.\nएकदा मी ठरवलं की आमचा शेतकरी उसाचा पसा मिळवतो, त्या पशातून तो घर बांधतो; परंतु तो ज्या विटांपासून घर बांधतो त्या विटा तयार करणाऱ्या भट्टीवर काम करणारे मजूर हे स्थलांतरित असतात. त्यांच्यासोबत त्याचं कुटुंब आणि मुलंही असतात. त्या मुलांच्या शिक्षणाचं काय, हा मोठाच प्रश्न होता. कृष्णा नदीकाठी आज अनेक वीटभट्टय़ा आहेत. त्या मुलांसाठी आम्ही गेल्या तीन वर्षांपासून शाळा चालवत आहोत. त्यासाठी सरकारची एक रुपयाचीही मदत आम्ही घेत नाही. त्या मुलांचं कुपोषण टाळण्यासाठी त्या मुलांना दूध आणि फळांचा चौरस आहार दिला जातो. त्याचा सगळा खर्च शेतकरी देतात. त्या मुलांसाठी एक निवासी वसतिगृह सुरू करण्याच्या माझा संकल्प आहे. मला विश्वास आहे की माझं ते स्वप्न निश्चितच पूर्ण होईल.\nआम्ही नेहमी निराधार लोकांना मदत करण्याची भूमिका घेतली. शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या चंद्रकांत नलावडे आणि कुंडलिक कोकाटे यांच्या कुटुंबीयांना काहीतरी मदत केली पाहिजे असे मला वाटत होते. मीही शहीद होता होता वाचलो होतो. त्यामुळे ती कल्पनाच अंगावर शहारे आणत होती. तंबाखू, कांदा, कापूस आंदोलनात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची दुरवस्था मी पाहत होतो. माझ्या चळवळीत विश्वासाने येणाऱ्या कोणाही शेतकऱ्याचा व त्यांच्या कुटुंबीयांचा भ्रमनिरास होऊ नये असे मला वाटत होते. म्हणून या दोघांच्या कुटुंबीयांना आíथक मदत करण्यासाठी मी झोळी घेऊन फिरलो आणि शेतकऱ्यांनी मला अमाप प्रतिसाद दिला. जमलेल्या पशातून त्यांना प्रत्येकी वीस लाख रुपये प्रदान करण्यात आले. शिवाय आंदोलनात ज्यांच्या मोटरसायकलींची मोडतोड व जाळपोळ झालेली होती त्या सर्वाना नुकसानभरपाई तर दिलीच; शिवाय आंदोलनात जखमी झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यालाही पन्नास हजार रुपयांची मदत केली.\n२०१२-१३ मध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात भीषण दुष्काळ पडला. या दुष्काळाची झळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही बसली. मी आणि सदाभाऊ दुष्काळी परिसर अक्षरश: िपजून काढत होतो. या वर्षांत आम्ही ५५ दुष्काळ परिषदा घेतल्या. त्याचा आमच्या प्रकृतीवरही परिणाम झाला. पण आम्ही मागे हटलो नाही. कारण त्याला भावनेची किनार होती.\nपांडुरंग जाधव या माळकरी गृहस्थाने हाताचे बोट धरून ज्या राजू जाधव याला पंढरपूर ते बारामती या पदयात्रेत आणून सोडले होते तो पांडुरंग जाधव राजूची जबाबदारी माझ्यावर सोपवून कायमचा निघून गेला होता. घडले असे की, पांडुरंग जाधवने तोंडले-बोंडले या माळशिरस तालुक्यातील गावात कॅनॉलच्या शेजारी एक विहीर काढलेली होती. शासनाच्या योजनेतून त्याला विहीर मिळाली. परंतु सरकारी अनुदान मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांचे हात ओले करण्यात बराच पसा संपला. अर्धी विहीर पूर्ण करण्यासाठी पतसंस्थेचं कर्ज काढलं. विहीर पूर्ण झाली, परंतु मोटर बसवायला पसा नव्हता म्हणून खाजगी सावकार गाठला. मोठय़ा अपेक्षेने शेतात ऊस लावला. दुष्काळ पडला आणि धरणातलं पाणी संपल्याने कॅनॉल आटला. त्यामुळे विहीर आटली. उसाचं पीक डोळ्यांसमोर वाळून गेलं. उसासाठी काढलेलं पीककर्ज, पतसंस्थेचं कर्ज आणि मोटारीसाठी घेतलेलं सावकारी कर्ज भागवायचं कसं, याची चिंता पांडुरंग जाधव यांना लागली. कशीतरी तोंडमिळवणी करण्यासाठी मोठय़ा मुलाला घेऊन त्यांनी ऊसतोडणीची मजुरी करून पाहिली. पण त्यात व्याजही भागत नव्हतं. लहानगा राजू तर आठवीत शिकत होता. भोळ्या-भाबडय़ा पांडुरंगाला त्या कर्जाची इतकी चिंता लागली की त्यांनी आपली समस्या इतरांना न सांगता आतल्या आत पचवली आणि आत्महत्येचा मार्ग पत्करला. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उसाचा दर मिळावा म्हणून रक्ताळलेल्या पायांनी बारामतीपर्यंत चालणारा राजू स्वत:च अनाथ झाला. खरं तर हा राजू म्हणजे आमचा सावळ्या तांडेलच होता. वर्गणी गोळा करून आम्ही एक लाख रुपये त्याच्या कुटुंबाला दिले व सर्व कर्ज भागवले. राजूला घेऊन मी सरळ जयसिंगपूरला आलो आणि त्याला सांगितलं की तुला जेवढं शिकायचं असेल तेवढं शीक. पुढची जबाबदारी माझी.\nकधी कधी मनात विचार येतो.. ज्या माणसाला इयत्ता आठवीपर्यंत साधी चप्पलही मिळाली नाही, पाचवीत असताना पन्हाळा-जोतिबा या सहलीला जाण्यासाठी दहा रुपयेसुद्धा मिळाले नाहीत, तो माणूस आज वेगवेगळ्या परिसंवादांच्या निमित्ताने जगभर फिरतो आहे, पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहतो आहे. मला आजही ते दिवस आठवतात आणि त्यामुळेच भोवतीच्या मोहमयी दुनियेचे आकर्षण वाटत नाही. आजही मला सहलीसाठी न मिळालेली दहा रुपयांची ती नोट आठवते. कधीकाळी शेतकरी असताना मी बांधलेलं ते शिवारातलं माझं घर मला कधीही सोडावंसं वाटत नाही. कारण, याच घरात राहून मी माझ्या गोठय़ातल्या अनेक गाई-म्हशींची बाळंतपणं माझ्या हातांनी केली आहेत. नवजात वासरांच्या अंगावरचा तो चिकट आणि बुळबुळीत स्राव अजूनही मला हवाहवासा वाटतो. आजही म्हैस विणार आहे म्हणून रात्रभर केलेली जागरणं आठवतात. शेतात केलेले कष्ट आठवतात. उसात काम करताना उसाच्या पात्यांनी कापलेले ओठ आणि गाल आठवतात.\nमी जरी यातून बाहेर पडलेलो असलो तरी आजही माझी आई, पत्नी, माझी भावंडं, त्यांची मुलं तेच कष्ट उपसत आहेत. १९९६ साली माझं लग्न झालं; पण आजअखेर खासदार होऊन पाच र्वष संपत आली तरी पत्नीबरोबर मी एकदाही बाहेर पडू शकलो नाही. आमदार होतो तेव्हा तिला मुंबई दाखवू शकलो नाही आणि आता खासदारकीची मुदत संपत आली तरी दिल्लीसुद्धा दाखवू शकलो नाही. एकदा माझा ड्रायव्हर दत्ता म्हणाला की, आऊंची विमानात बसायची इच्छा आहे. पण त्या म्हणतात की, मला कोण बसवणार बाबा त्या बिचारीने तिची ही इच्छा माझ्याऐवजी माझ्या ड्रायव्हरजवळ व्यक्त केली, या गोष्टीने मी अंतर्मुख झालो. चळवळीच्या या वेडापायी जन्मदात्रीची एवढी साधी इच्छाही मला ओळखता आली नाही याची मला फार खंत वाटली. शेवटी तिचं वय लक्षात घेऊन मी माझी पुतणी डॉ. श्रद्धा हिला म्हणालो की, चल आपण दोघे आऊला दिल्ली दाखवून आणू. आणि मग तिच्या मुलाने काय पराक्रम केला आहे हे तिला कळावं म्हणून तिला थेट राष्ट्रपती भवनातच घेऊन गेलो. प्रणवदा तसे अर्थमंत्री असल्यापासूनच मला ओळखत होते. मी त्यांची भेट मागितली आणि आऊला त्यांच्या भेटीसाठी घेऊन गेलो. त्यांना सांगितलं की, हीच ती माझी आई, जिने अनेक खस्ता खाऊन मला घडवलं. प्रणवदांनीसुद्धा अत्यंत आपुलकीने आईला नमस्कार केला. त्या वेळी मला माझ्या आईच्या डोळ्यांमध्ये माझ्याबद्दलचा सार्थ अभिमान दिसून आला. तिच्या डोळ्यांतील अश्रू पाहून मला वाटले की, या क्षणी वडील हयात असते तर\n माझा प्रवास कसा झाला हा सगळा पट निर्वकिारपणे तुमच्यासमोर उलगडला आहे. माझ्या मनात व्यवस्थेच्या विरोधातील अंगार जेव्हापासून फुलला त्या वेळी पुढे काय होणार आहे, याची पुसटशी कल्पनाही मला नव्हती. माझी जन्मवेळ आणि जन्मतारीखसुद्धा मला व माझ्या आईला आठवत नाही. त्यामुळे भविष्य बघण्याचा प्रश्नच कधी उद्भवला नाही. सीमेवर लढणाऱ्या सनिकाला फक्त शत्रूवर हल्ला करणे एवढेच माहीत असते. त्याने कधीही परिणामांचा विचार करायचा नसतो. तसंच एका एका प्रस्थापिताला अंगावर घेताना मी परिणामांचा विचार कधीच केला नाही. फक्त मनापासून लढत राहिलो. लढलो ते जीव ओतूनच. सोबत किती लोक आहेत याचा विचार केला नाही. असं म्हटलं गेलं आहे की, तुम्ही मरायच्या तयारीने लढायला उतरलात तर तुम्ही जिंकूनच परत येता. सुरुवातीला एकटा होतो, नंतर दोन-चार सवंगडी मिळाले, त्याचे पुढे एक टोळके झाले, हळूहळू गर्दी वाढली. पुढे ती वाढतच गेली. तिचा महासागर झाला. आज मी त्या महासागराचा एक िबदू आहे एवढेच.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nलडाखमधील घुसखोरीबाबत माहिती नाही; चीनचा साळसूदपणाचा आव\n‘रोहित वेमुला दलित नव्हता, वैयक्तिक कारणामुळेच आत्महत्या’\nMira bhayander Election results 2017: मिरा-भाईंदरमध्ये भाजपच नंबर १; शिवसेना आणि काँग्रेसला मर्यादित यश\n‘ऑगस्ट क्रांती’मध्ये लाखोंची चोरी; प्रवाशांनीच हात साफ केल्याचा संशय\nसरकारी रुग्णालयातील डॉक्टरांचा उपचारास नकार; महिलेने रिक्षातच दिला बाळाला जन्म\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/palakatvacha-nav-kshitij/", "date_download": "2018-04-26T11:23:17Z", "digest": "sha1:XCXEJKPQVRE3VO4FMCJLLGNV6G4KPIVD", "length": 13072, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पालकत्वाचं नवं क्षितिज | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nही तर फक्त सुरुवात..\nआजचा हा लेख या सदरातील शेवटचा लेख.\nविकास हा कर्नाटकात राहतो, व्यवसायाने वकील.\nसध्या मी बऱ्याच पालकांना आणि मुलांना भेटत असते.\nआम्हा दोघी बहिणींना मात्र काहीच उमगत नव्हतं. एवढचं जाणवलं, आई कायमची गेली.\nही लेखमाला सुरू झाली तेव्हापासून एक विषय सतत डोक्यात आहे\nदत्तक प्रक्रियेतून झालेले पालक बऱ्याचदा या संभ्रमात असतात\nसानिया आपल्याशी खोटं बोलली याचं खूप वाईट वाटलं. पण ती खूप घाबरलेली दिसायची.\nसध्या माझ्याकडे चाळिशी ओलांडलेले काही पालक समुपदेशनासाठी येतात.\nआरती म्हणाली, ‘‘आदिवासी कुटुंबात जन्म होणं हा माझा दोष होऊ शकतो का\nतिच्यामुळे अनेक सुखद क्षण अनुभवता आले..\nखरं तर दत्तक प्रक्रिया समाजाने पूर्णपणे स्वीकारली तर अशा गटांची गरजच लागणार नाही.\nसोलापूरच्या ‘पाखर संकुल’ या संस्थेतल्या पूजाने जगावेगळं मातृत्व अनुभवलंय आणि ती आज कैक मुलांची ‘आई’ झाली आहे.\nदत्तक मुलाबद्दल उगाचच दया, कीव किंवा सहानुभूती दाखवून ‘बिचारं मूल’ अशी वागणूक दिली जाते.\nदत्तक मूल असताना आणखी एक मूल व्हायची एक टक्कासुद्धा शक्यता नष्ट करायची असेल\nरती मूळची लोणावळ्याची. तिचे बाबा मोहन कडू आणि आई गौरी कडू दोघेही स्वतंत्रपणे व्यवसाय करतात\nप्रत्येक मूल हे वेगळं व्यक्तिमत्त्व घेऊन येत असतं\nवयाच्या दहाव्या वर्षीपासून श्रुती आम्हाला तिच्या जन्मदात्रीबद्दल विचारू लागली,\nदीपा आमची मुंबईची एक मैत्रीण, तिनेही एकल पालकत्वाचा निर्णय घेतला.\nमुलं मोठी होताना यावरील काही अनुभवांतून गेली तर काहींना याचा बराच त्रास होतो.\nएकल पालकत्व आणि तेही दत्तक प्रक्रियेतून..\nप्रणीतला ज्या ज्या वेळेस मी भेटते त्या त्या वेळेस तो मला नेहमीच प्रगल्भ आणि समंजस वाटतो.\nअश्विनी, आजची एक संवेदनशील गायिका.\nमाझे आईबाबा आणि भाऊ या सगळ्यांनी आमचं लग्न फारच थाटामाटात केलं. प्रत्येक क्षण माझ्यासाठी विशेष केला.\nबाळ संस्थेत आल्यानंतर त्याची पूर्ण वैद्यकीय तपासणी करून जरुरीप्रमाणे उपचार सुरू केले जातात.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/hockey-india-suspend-indian-goalkeeper-p-r-shreejesh-for-15-days-for-his-participation-in-virat-kohlis-ngo-charity-game-1611798/", "date_download": "2018-04-26T11:43:53Z", "digest": "sha1:GWEZ3R57AACOLIOD6W4LSOTPWWBRCYSJ", "length": 13807, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Hockey India Suspend Indian Goalkeeper P R Shreejesh for 15 days for his participation in Virat Kohlis NGO Charity Game | प्रदर्शनीय फुटबॉल सामन्यात खेळण्याची शिक्षा भारतीय हॉकीपटूचं १५ दिवसांसाठी निलंबन | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nप्रदर्शनीय फुटबॉल सामन्यात खेळण्याची शिक्षा, भारतीय हॉकीपटूचं १५ दिवसांसाठी निलंबन\nप्रदर्शनीय फुटबॉल सामन्यात खेळण्याची शिक्षा, भारतीय हॉकीपटूचं १५ दिवसांसाठी निलंबन\nश्रीजेशवर हॉकी इंडियाची कारवाई\nपी. आर. श्रीजेश (संग्रहीत छायाचित्र)\nभारतीय हॉकी संघाचा गोलकिपर पी. आर. श्रीजेशला हॉकी इंडियाकडून १५ दिवसांच्या निलंबनाच्या शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे. मात्र ज्या गुन्ह्यासाठी श्रीजेशला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे, त्यावरुन सध्या क्रीडा क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. विराट कोहली आणि अभिषेक बच्चनच्या ‘Playing for Humanity’ या एनजीओने आयोजित केलेल्या प्रदर्शनीय फुटबॉल सामन्यात खेळल्यामुळे श्रीजेशवर ही कारवाई करण्यात येत आहे.\nहॉकी इंडियाच्या नियमावलींचं उल्लंघन केल्याप्रकरणी श्रीजेशला १५ दिवसांच्या निलंबनासह १२ महिने हंगामी खेळाडू म्हणून खेळण्याची नामुष्की आली आहे. ‘Playing for Humanity’ ही संस्था दरवर्षी प्रदर्शनीय सामन्यांचं आयोजन करते. या सामन्यातून उभा केलेला पैसा हा गरजू विद्यार्थी आणि खेळाडूंसाठी वापरला जातो. २०१७ सालात ऑक्टोबर महिन्यात श्रीजेशने या सामन्यात भाग घेतला होता.\nगेलं वर्षभर दुखापतीमुळे राष्ट्रीय संघात खेळू न शकलेल्या श्रीजेशने प्रदर्शनीय सामन्यात मात्र सहभाग घेतला. तसेच या सामन्यात सहभागी होण्यासाठी श्रीजेशने हॉकी इंडियाची परवानगीही घेतली नसल्याचं संघटनेतील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. यासाठी श्रीजेशवर ही कारवाई करण्यात आल्याचं समजतंय. या महिन्यात भारतीय हॉकी संघ न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी श्रीजेशला भारतीय संघात सहभागी केलं जाणार नाहीये. मात्र यानंतर होणाऱ्या सर्व स्पर्धांसाठी श्रीजेश भारताकडून खेळणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 – मी धावा करण्याच्या अनेक संधी गमावल्या, पराभवानंतर विराट कोहलीची हताश प्रतिक्रीया\nया ५ कारणांमुळे विराट कोहलीच्या संघाने आयपीएलमध्ये पहिला सामना गमावला\nVIDEO: विराटने केली ‘ही’ प्रतिज्ञा, इतरांनाही सहभागी होण्याचे केले आवाहन\nसर्वोच्च क्रीडा पुरस्करासाठी कोहलीची तर द्रोणाचार्य पुरस्कारासाठी द्रविडच्या नावाची शिफारस\nहॉकी प्रशिक्षक जोर्द मरीन यांच्या कामगिरीचं मुल्यमापन होणार, राष्ट्रकुल स्पर्धेतलं अपयश भोवण्याची शक्यता\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.cz/2016_12_11_archive.html", "date_download": "2018-04-26T11:13:36Z", "digest": "sha1:5MNWTHJWU433PMHITKMAQVZ7H4GG55LY", "length": 239506, "nlines": 2897, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.cz", "title": "Dainik Sanatan Prabhat: 12/11/16", "raw_content": "\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना वेळोवेळी केलेले मार्गदर्शन\n१. साधकांनी विचारलेले प्रश्‍न आणि त्यांनी दिलेली उत्तरे\n१ अ. त्रास असलेल्या व्यक्तीने स्वतः आध्यात्मिक उपाय करणे अधिक योग्य, ते शक्य नसल्यास घरच्यांनी तिच्यासाठी सांगितलेले उपाय करावेत \nप्रश्‍न : मुलीला त्रास आहे. त्यामुळे तिला आश्रमात राहू नये, असे वाटते. तिला ‘नोकरी करावी’, असे वाटते. ती आध्यात्मिक उपायही करत नाही.\nउत्तर : मुलीला ३० प्रतिशत आध्यात्मिक त्रास असल्यामुळे तिच्या मनात असे विचार येतात. त्रास असणारी व्यक्ती स्वतः नामजप किंवा उपाय करू शकत नसेल, तर घरच्यांनी सतत उदबत्ती लावणे, भ्रमणभाष संचावर भजने किंवा नामजप लावणे हे उपाय करावेत. अन्य आध्यात्मिक उपायही करावेत. असे अप्रत्यक्ष उपाय केल्यामुळेही तिचा त्रास न्यून होण्यास साहाय्य होईल. त्रास होत असलेल्या व्यक्तीने प्रत्यक्ष उपाय केल्यास तिला अधिक लाभ होतो.\nLabels: प.पू. डॉक्टर, साधना\nसांदीपनीऋषि यांची आज जयंती\nतेलंगण सरकार रोहिंग्या मुसलमानांच्या निर्वासित मुलांना मुख्य प्रवाहात आणणार \nम्यानमारमधील मुसलमानांविषयी पुळका आलेल्या तेलंगण सरकारने\nकधी विस्थापित काश्मिरी हिंदु मुलांचा विचार केला आहे का \nभाग्यनगर - तेलंगणातील रोहिंग्या मुसलमानांच्या निर्वासित मुलांना इतरांशी बोलता यावे यासाठी त्यांच्यापैकी बर्‍याच मुलांना अवगत असलेल्या हिंदी आणि उर्दू भाषांचा उपयोग करून सर्वत्र प्रचलीत असलेली इंग्रजी भाषा त्यांना शिकवण्यात येणार आहे. असे करून त्यांना लवकरच मुख्य प्रवाहातील सरकारी शाळांमध्ये सामावून घेण्यात येईल. त्यासाठी तेलंगणाचे शिक्षण खाते आणि एन्सीईआर्टी यांनी संयुक्तपणे आखलेला अभ्यासक्रम हल्लीच घोषित करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम १० मासांमध्ये पूर्ण करण्याच्या हेतूने ३ स्तरावर बनवला गेला आहे, असे समजतेे. (विदेशातून शरणार्थी म्हणून आलेल्या रोहिंग्या मुसलमान मुलांची काळजी घेण्याऐवजी भारतातील हिंदु मुलांची काळजी घेतल्यास देशातील साक्षरतेचे प्रमाण वाढण्यास साहाय्य होईल, हे राज्य सरकारला कळत नाही का हिंदूंनी कररूपाने दिलेल्या पैशांचा वापर धर्मांधांची मतपेढी सिद्ध करण्यासाठी वापरून देशाचे अकल्याण करणार्‍या राज्यकर्त्यांना जनतेनेच घरी बसवावे हिंदूंनी कररूपाने दिलेल्या पैशांचा वापर धर्मांधांची मतपेढी सिद्ध करण्यासाठी वापरून देशाचे अकल्याण करणार्‍या राज्यकर्त्यांना जनतेनेच घरी बसवावे - संपादक) या प्रकल्पांतर्गत सेव्ह द चिल्ड्रन आणि संयुक्त राष्ट्राच्या उच्च आयुक्तांच्या विद्यमाने निर्वासितांसाठी चालू करण्यात आलेल्या शाळेत ही मुले हा अभ्यासक्रम शिकतील. सेव्ह द चिल्ड्रनच्या प्रशांती बथीना म्हणाल्या की, रोहिंग्या मुसलमानांच्या मुलींनाही घराबाहेर यायला साहाय्य होईल. या मुलींचे पालक विशेषकरून पाल्यांची सुरक्षितता आणि सुरक्षा यांविषयी जागरूक आहेत\nशरीयतमध्ये पालट करता येईल का , या न्यायालयाच्या प्रश्‍नाला नरेंद्र मोदी यांनी हो म्हणावे , या न्यायालयाच्या प्रश्‍नाला नरेंद्र मोदी यांनी हो म्हणावे \nमुंबई - तोंडी तलाक घटनाबाह्य आणि निर्घृण असल्याची भूमिका घेऊन अलाहाबाद उच्च न्यायालयाने समान नागरी कायद्याचा मार्गच उघडा करून दिला आहे. म्हणूनच शरीयतमध्ये पालट करता येईल काय या न्यायालयाच्या प्रश्‍नाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुणाचाही सल्ला न घेता होय म्हणावे. अलाहाबाद उच्च न्यायालयाची भूमिका हा निकाल नाही. ते त्याचे निरीक्षण आहे; पण हीच देशाची भावना आहे आणि मुसलमान महिलांच्या वेदनेचा स्फोट आहे. देशाची भावना समजून होय म्हणा. तो निर्णयही नोटाबंदीइतकाच देशभक्तीचा आणि क्रांतीकारक ठरेल, अशी सामनाच्या अग्रलेखातून श्री. उद्धव ठाकरे यांनी शरीयत कायद्याविरोधात परखड भूमिका मांडली आहे. यात पुढे म्हटले आहे की, पंतप्रधानांच्या होयनंतर जे मुल्लामौल्लवी हैदोस घालायला रस्त्यावर उतरतील, ते देशद्रोही आणि जे घरात बसून रहातील ते देशभक्त हे आताच घोषित केले, तर अधिक बरे होईल.\nयात पुढे म्हटले आहे - १. नोटाबंदीस विरोध करणार्‍यांना ज्याप्रमाणे देशद्रोही ठरवण्यात आले, तसे मुस्लिम पर्सनल लॉच्या नावाखाली महिलांचा छळ करणार्‍यांना देशद्रोही ठरवून त्यांना शिक्षा ठोठवायला हवी.\n२. तलाक या केवळ ३ शब्दांनी एका स्त्रीचे आयुष्य क्षणात उकिरड्यावर येत असेल, तर ही प्रथा धार्मिक नसून अघोरी आहे.\n३. मुसलमान महिलांच्या यातनांविषयी आवाज उठवणे म्हणजे इस्लाम खतरे में असे ज्यांना वाटते, ते देशद्रोही आहेत; पण यावर एकही नोटाबंदी समर्थक उघडपणे बोलायला सिद्ध नाही.\nभाग्यनगर येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ राजासिंह ठाकुर यांची तोफ आज करवीरनगरीत धडाडणार \nआज कोल्हापूर येथे जाहीर हिंदु धर्मजागृती सभा \nकोल्हापूर - कोल्हापूर येथील हिंदु धर्मजागृती सभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यासह पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात प्रसार करण्यात आला आहे. कोपरा सभा, वैयक्तिक संपर्क, कट्टा बैठका आणि सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून लक्षावधी लोकांपर्यंत सभेचा विषय पोचवण्यात आला आहे. याला सर्व समाज घटकांतून उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.\n९ डिसेंबर या दिवशी शहरात झालेल्या वाहनफेरीमुळे करवीर नगरीत भगवा उत्साह संचारला आहे. पद्माराजे गर्ल्स हायस्कूल येथे ११ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता होत असलेल्या सभेची सिद्धता आता अंतिम चरणात पोेचली आहे.\nLabels: चौकटी, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बातमी\nसप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे राष्ट्र आणिधर्म यांच्या रक्षणासाठी सतत दिव्य प्रवास करणार्‍यासनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ \nवाचा आजपासून प्रतिदिन नवीन सदर\nसद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ\nमहर्षींची शिकवण आणि कार्य \nसनातनच्या सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ मागील ४ वर्षांपासून भारतभरातील विविध राज्यांत दौर्‍यावर जात आहेत. हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) शीघ्रतेने स्थापना व्हावी, राष्ट्राचे सर्व नैसर्गिक आपत्तींपासून आणि परकीय आक्रमणांपासून रक्षण होण्यासाठी देवतांचा आशीर्वाद मिळावा, धर्माचे तसेच साधकांचे रक्षण व्हावे, यासाठी सप्तर्षि जीवनाडीत सांगितलेल्या क्षेत्री जाण्याचे त्यांचे नियोजन असते. आतापर्यंत त्यांनी २४ राज्यांतील विविध तीर्थक्षेत्रे, देवस्थाने, संतांचे आश्रम आणि संशोधन केंद्रे इत्यादींना भेटी देऊन तेथील वैशिष्ट्यपूर्ण दगड, माती, तीर्थ आदींचा संग्रह केला आहे. त्याचप्रमाणे तेथील आध्यात्मिक वैशिष्ट्ये चित्रीत केली आहेत. अशा प्रकारे त्यांनी नोव्हेंबर २०१६ पर्यंत ३ लक्ष ५६ सहस्र कि.मी. एवढा प्रवास करून भावी पिढीसाठी भारतातील अलौकिक समृद्ध ठेवा संग्रहित केला आहे. या दैवी प्रवासाची सर्वांना माहिती व्हावी, तसेच महर्षि सांगत असलेल्या दैवी प्रवासाचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी आजपासून प्रतिदिन हे सदर चालू करत आहोत.\nसाधकांना कालसर्पयोगाचा त्रास होऊ नये, यासाठी महर्षींनी सांगितलेला उपाय :\n(म्हणे) हिंदु राष्ट्र देशासाठी घातक - स्वाती जोशी, पुरो(अधो)गामी\nमडगाव, गोवा येथील रवींद्र भवन येथे पुरो(अधो)गाम्यांची अभिव्यक्ती\nदक्षिणायन परिषद १८ ते २० नोव्हेंबर या कालावधीत पार पडली. या परिषदेत\nविविध वक्त्यांनी व्यक्त केलेले हिंदुद्वेष्टे, तसेच राष्ट्रघातकी विचार\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वर्ष १९२० पासून हिंदु राष्ट्राचा विचार मांडला आहे. हिंदु राष्ट्र देशासाठी घातक आहे आणि बुद्धीजीवींसाठी हे एक आव्हान आहे. वीर सावरकर यांनीही हिंदु राष्ट्राची संकल्पना मांडतांना हिंदु राष्ट्रात इतर धर्मियांना रहाण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले होते. गोळवलकर गुरुजी यांचीही विचारसरणी एकांगी आहे आणि या ठिकाणी दुसर्‍या विचारसरणीला स्थान नाही, सध्या विविध विद्यापिठांमध्ये होत असलेल्या घडामोडी पुरो(अधो)गाम्यांना आशेचा किरण वाटत आहे. कन्हैया कुमार यांनी सामाजिक न्यायासाठी उभारलेली लढाई हे याचे एक उदाहरण आहे. (राष्ट्रद्रोहाचा आरोप असलेला देशके तुकडे होंगे म्हणणारा कन्हैया आशेचा किरण वाटणार्‍या पुरोगाम्यांची विचारसरणी आणखी काय वेगळी असणार \nसॉलोमन बेटाला ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का \nनवी देहली - ९ डिसेंबरला पहाटे दक्षिण अमेरिका खंडाजवळ असणार्‍या सॉलोमन बेटाच्या किनारपट्टीला ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपामुळे सुनामीचा धोका निर्माण झाला आहे. यात जीवित आणि वित्त हानी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सॉलोमन, वानुआतु, पापुआ न्यू गिनी, नोरू, न्यू सेलेडोनिया, तुवालू आणि कोसरी या बेटांच्या किनारपट्टीला सुनामीचा धोका असल्याचे म्हटले गेले आहे. सॉलोमन बेट हा पापुआ न्यू गिनीच्या पूर्वेस मेलानेसिया येथे सुमारे १ सहस्र बेटांनी बनलेला देश आहे. सुमारे २८ सहस्र ४०० चौरस किलोमीटर परिसरात विस्तारलेल्या या देशाची राजधानी गुवाडलकॅनाल बेटावरील होनिआरा ही आहे.\nचीनच्या शिनच्यांग वेवुर या प्रांतातील हूतूबी काउंटी येथे ८ डिसेंबरला दुपारी सवा वाजता ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.\nमहर्षींनी प्रलयकालाविषयी सतर्क करणे\n१९.३.२०१६ या दिवशी झालेल्या नाडीवाचन क्रमांक ६७मध्ये महर्षि म्हणतात, हे पूर्ण वर्ष प्रलयकालाचे आणि आपत्तीजनक असणारे आहे.\nनालासोपारा येथे आज हिंदु धर्मजागृती सभा \nवेळ : सायंकाळी ५.३० वाजता\nस्थळ : विद्या वारिधी विद्यालय, वालई पाडा मार्ग, संतोषभुवन, नालासोपारा (पू.)\nसंपर्क क्रमांक : ९५५२४०२९९९, ९९२०२०८९५८\nहिंदूंनो, मोठ्या संख्येने सहभागी व्हा \nसनातनच्या निरपराध साधकांवरील हा अन्याय लक्षात ठेवा \nकोणताही गुन्हा केला नसतांना श्री. समीर गायकवाड यांना मागील १ वर्ष ७६ दिवसांपासून, तर डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना ६ महिने १ दिवसांंपासून कारागृहात डांबण्यात आले आहे.\nकेवळ हिंदुत्वाची मानहानी करण्यासाठी सनातनच्या निरपराध साधकांना\nकारागृहात डांबणार्‍यांना हिंदु राष्ट्रात दामदुप्पटीने शिक्षा देण्यात येईल \n२००० रुपयांच्या नवीन नोटेकडे पहाण्याचा प्रयोग\nपुढील २००० रुपयांच्या नवीन नोटेकडे २ मिनिटे पहा आणि मनाला\n, ते अनुभवा अन् नंतरच पुढील भाग वाचा.\nप्लास्टिकच्या राष्ट्रध्वज निर्मितीस बंदी आणण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवला - मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस\nप्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची निर्मिती करणार्‍या देशभरातील उत्पादकांवर बंदी घालायला हवी \nगेली १४ वर्षे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था प्लास्टिकचे\nराष्ट्रध्वज न वापरण्याच्या संदर्भात अभियान राबवत आहे. त्यामुळे अनेक\nशासकीय कार्यालयातून या संदर्भातील आदेश काढण्यात आला आहे.\nनागपूर - राज्यात प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या निर्मितीस पायबंद घालण्याच्या दृष्टीने त्याचे उत्पादक, विक्रेते आणि वितरक यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश १४ जून २०१४ या दिवशी एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत. तसेच प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या निर्मितीस बंदी आणण्याचा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवला आहे, असे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी एका लेखी उत्तरात म्हटले आहे. काँग्रेसचे आमदार जनार्दन चांदूरकर यांनी याविषयी विधान परिषदेत तारांकित प्रश्‍न विचारला होता. श्री. फडणवीस यांनी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्यासाठीच्या उपाययोजनांविषयी उत्तर दिले आहे की, त्या राष्ट्रध्वजाचा वापर थांबवण्यासाठी जिल्हा आणि तालुका या दोन्ही स्तरावर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. इतस्ततः पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी ग्रामपंचायत ते महानगरपालिका या सर्व स्तरांवर उचित यंत्रणा निर्माण करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.\nकर्नाटकमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध माजी सैनिकाला पोलिसाची मारहाण : पोलीस निलंबित\nदेशाचे रक्षण करणार्‍या सैनिकांशीही कसे वागायचे हे माहीत\nनसणारे पोलीस सर्वसामान्यांशी कसे वागत असतील \nबागलकोट (कर्नाटक) - नोटाबंदीमुळे बँकांमध्ये होत असलेल्या गर्दीचा फटका येथील एका माजी सैनिकाला नुकताच बसला. बँकेत पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध माजी सैनिकाला पोलिसाने मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या मारहाणीचे चित्रीकरण झाले आहे.\nनोटाबंदीच्या निर्णयाला ८ डिसेंबर या दिवशी एक मास पूर्ण झाला. असे असतांना अजूनही पैसे काढण्यासाठी बँकांच्या बाहेर लोकांच्या रांगा लागल्या आहेत. कर्नाटकमधील बागलकोटमध्येही बँकेच्या बाहेर गर्दी झाली होती. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस ठेवण्यात आले आहेत. बँकेच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या गर्दीला मागे रेटतांना संतप्त पोलिसाने लोकांना मारण्यास चालू केले. त्यात त्याने एका वृद्ध माजी सैनिकाच्याही श्रीमुखात मारली. एवढेच नाही, तर त्याने त्या वृद्धाला रेटत मागे नेले. याचे चित्रीकरण झाल्यामुळे ही माहिती लगेच सगळीकडे पसरली. त्यामुळे पोलीस प्रशासनावर दबाव वाढला आणि शेवटी मारहाण करणार्‍या पोलिसाला निलंबित करण्यात आले.\nअ‍ॅक्सिस बँकेत ४४ बनावट खात्यांत १०० कोटी रुपये जमा \nदेशातील अशा किती बँकांमध्ये असा प्रकार झाला असेल, याची कल्पना करत येत नाही सरकारने अशा घटना घडू शकतील याचा विचार करून त्यावर प्रतिबंध लावण्यासाठी उपयायोजना केली होती का \nनवी देहली - नोटाबंदीनंतर काळा पैसा पांढरा करण्यासाठी अनेकांनी बनावट नावाने बँक खाते काढल्याचे देहलीतील अ‍ॅक्सिस बँकेच्या शाखेत आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी घातलेल्या छाप्यातून उघड झाले आहे. या बँकेत ८ नोव्हेंबरपासून चलनातून बाद झालेल्या जुन्या नोटांमध्ये ४४ बनावट खात्यात १०० कोटी जमा झाल्याचे समोर आले आहे. मागच्या महिन्यात देहलीतील काश्मीरा गेट येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या शाखेतून नव्या चलनातील साडेतीन कोटी रुपयांच्या नोटांसह दोघांना अटक केली होती.\nमुंब्रा (ठाणे) येथून आणखी एक तरुण इसिसमध्ये \nठाणे - मुंब्रा येथून आणखी एक तरुण नोकरीच्या बहाण्याने इजिप्तमार्गे लिबियाला जाऊन इसिसमध्ये सहभागी झाल्याचे उघड झाले आहे. इजिप्तला त्याचे ब्रेन वॉशिंग झाल्याची माहिती आहे. या तरुणाच्या भावानेच तक्रार केल्यानंतर या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट होऊन तपास यंत्रणेने त्याचा शोध चालू केला आहे. तबरेज नूर मोहम्मद तांबे (२८) असे या युवकाचे नाव असून तो मूळचा दापोली (जि. रत्नागिरी) येथील रहिवासी आहे. वर्षभरापूर्वी इजिप्तला जाण्याअगोदर तो मुंब्रा येथे काही दिवस राहिला होता.\nपाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करणारा 'सनबर्न' महोत्सव रहित करा - हिंदु जनजागृती समिती\nभाजप आमदार श्री. महेश लांडगे (डावीकडून दुसरे)\nयांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते\nआळंदी (जिल्हा पुणे), १० डिसेंबर (वार्ता.) - पॉप संगीताच्या नावाखाली युवा पिढीला व्यसनाधिनतेकडे नेणारा 'सनबर्न' संगीत महोत्सव २८ ते ३१ डिसेंबर या काळात पुणे परिसरात होणार आहे. पुणे-नगर महामार्गावरील केसनंद या गावी होणारा हा महोत्सव भारतीय संस्कृतीला गालबोट लावणारा आहे. हा महोत्सव रहित करण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.\nओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन\nपाश्‍चात्त्य देशात आरक्षण नसल्याने त्या देशांनी मोठी प्रगती\nकेली आहे. त्या देशांमध्ये गुणवत्ता, दर्जा याला प्राधान्य देण्यात येते.\nयाउलट भारतात आरक्षण लागू केल्यामुळे देशाची अपरिमित हानी झाली\nअसून देशाची अधोगती झाली आहे. यासाठी देशातून आरक्षण हद्दपार केले पाहिजे.\nहिंदु राष्ट्रात कोणालाही आरक्षण दिले जाणार नाही. गुणवत्तेलाच प्राधान देण्यात येईल \nमराठा समाजाने काढलेल्या शिस्तबद्ध मोर्च्याचे मुख्यमंत्र्यांकडून कौतुक \nनागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) - सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यातील विविध जिल्ह्यात, देशात इतकेच काय विदेशातही मूक मोर्चे काढण्यात आले. या मोर्च्यात लक्षावधींच्या संख्येने लोक सहभागी होते. त्यांच्यात एक प्रकारची शिस्त होती. हे मोर्चे मूक असले, तरी त्याचा आवाज मोठा होता. या मोर्च्यांमुळे शासन हालले. मराठा समाजाला आरक्षण देण्यास शासन कटिबद्ध असून ओबीसींना धक्का न लावता हे आरक्षण देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. देेवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठा आरक्षणावरील चर्चेला उत्तर देतांना मराठा समाजाने काढलेल्या मूक मोर्च्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी ९ डिसेंबरला विधानसभेत कौतुक केले.\nजिल्हा अधिकोषांवरील निर्बंध उठवण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांची भेट घेतली\nनागपूर - राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी अधिकोषांवर चलनबंदीच्या निर्णयानंतर घातलेले निर्बंध उठवण्याच्या मागणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय नेत्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची नवी देहली येथे भेट घेतली.\nहिंदु धर्मजागृती सभेच्या निमंत्रण बैठकांना जळगाव जिल्ह्यात अभूतपूर्व प्रतिसाद \nजळगाव - सामाजिक दुष्प्रवृत्तींविरुद्ध संघटितपणे अन् वैध मार्गाने कृती करणे, भारतात समान नागरी कायदा, धर्मांतर बंदी कायदा लागू करण्यात यावा, गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही करावी आणि भारतात हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी यासाठी हिंदु जनजागृती समितीने २५ डिसेंबर या दिवशी शिवतीर्थ मैदान येथे सायंकाळी ५.३० वाजता हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आहे.\nया सभेसाठी जळगाव जिल्ह्यात निमंत्रण बैठकांना उत्स्फूर्त प्रतीसाद मिळत असून ठिकठिकाणचे धर्माभिमानी, संघटना, संप्रदाय, सार्वजनिक गणेशोत्सव तसेच दुर्गोत्सव मंडळे हे स्वत: सहभागी होऊन इतर जवळच्या गावांतही बैठकांचे आयोजन करीत आहे.\nपारोळा, धरणगाव, एरंडोल, भुसावळ, चोपडा आणि जळगाव या तालुक्यांतील अनेक गावांमध्ये आतापर्यंत झालेल्या बैठकांना धर्माभिमानी हिंदूंचा भरघोस पाठिंबा मिळत आहे. तसेच वॉट्स अ‍ॅप, फेसबूक आणि ट्विटर या सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमांतूनही जिल्हाभरात हिंदु धर्मजागृती सभेचा विषय पोचवण्यात येत आहे.\n३० गावांतील कुटुंबांकडे असलेल्या देवस्थानच्या भूमीचा कर शासनाने वसूल करावा - आमदार मेधा कुलकर्णी\nनागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) - राज्यात कोल्हापूर जिल्ह्यांसह इतर ठिकाणी देवस्थानाच्या भूमी असून करवीरपिठाच्या भूमी त्या त्या परिसरातील ३० गावांत असलेल्या काही कुटुंबांकडून बलपूर्वक घेण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. भूमीचे ७/१२ देवस्थानच्या नावावर असतांना अशाप्रकारे भूमीच्या कराच्या माध्यमातून देवस्थानला मिळणारा निधी बुडवणार्‍या त्या परिसरातील व्यक्तींविरुद्ध आणि महसूल विभागातील संबंधित दोषी कर्मचारी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या आमदार प्रा. सौ. मेधा कुलर्णी यांनी ९ डिसेंबरला विधानसभेत औचित्याचे सूत्र मांडतांना केली.\nकेंद्र शासनाकडून मदरशांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ४७८ लक्ष रुपयांहून अधिक रक्कम अनुदान म्हणून वितरीत\nहे अनुदान गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठीच व्यय झाले कशावरून राज्यशासन याची पडताळणी करणार का \nनागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) - केंद्र शासनाकडून गेल्या ७ वर्षांत म्हणजेच, वर्ष २००९ ते २०१६ या कालावधीत मदरसांमधून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ४७८.७१ लक्ष रुपये इतके अनुदान वितरीत करण्यात आले आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी लेखी उत्तरात दिली आहे. (शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी हिंदूंच्या मंदिरांचा निधी मागणारे मदरसांसाठी देण्यात येणारा निधी मागणार का - संपादक) विधान परिषदेतील काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे यांनी राज्यातील १४३ मदरशांना आधुनिकीकरणासाठी केंद्रशासनाच्या वतीने 'डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजने'अंतर्गत निधीच्या वितरणाविषयी तारांकित प्रश्‍न विचारला होता. त्यावर तावडे यांनी वरील उत्तर दिले आहे. ही योजना १०० टक्के केंद्र पुरस्कृत असून ती अल्पसंख्यांक विकास विभागाकडून राबवली जात असल्याचेही त्या उत्तरात म्हटले आहे.\nमहाराष्ट्रात आता शाळा होणार ‘वाय-फाय’ युक्त \nशाळांचे आधुनिकीकरण करणे आवश्यक आहेच; मात्र त्याबरोबरच मुलांना\nधर्मशिक्षण देणे अपरिहार्य आहे. अन्यथा या आधुनिक तंत्रज्ञानाचा अपवापर होण्याची\n याची नोंद घेऊन महाराष्ट्र शासन सर्व शाळांमध्ये धर्मशिक्षण चालू करणार का \nमुंबई, १० डिसेंबर - ई-शैक्षणिक साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना अधिकाधिक प्रगत शिक्षण देता यावे, यासाठी केंद्रशासनाच्या ‘डिजिटल इंडिया’ या उपक्रमाच्या अंतर्गत राज्यातील सर्व शाळांमध्ये लवकरच ‘वाय-फाय’ सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी सिद्ध केलेले २ सहस्र ३०६ शैक्षणिक ‘अ‍ॅप्स’, ५ सहस्रांहून अधिक शैक्षणिक ध्वनीचित्रफिती, शैक्षणिक ब्लॉग आणि संकेतस्थळे यांचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवणे शिक्षकांना सुलभ जाणार आहे. या ई-साहित्याचा अधिकाधिक शिक्षकांनी वापर करावा असे आवाहन शिक्षण विभागाच्या उपसचिव डॉ. सुवर्णा खरात यांनी केले आहे. पाठ्यपुस्तकातील धडे शिकवतांना हे ई-साहित्य कसे वापरावे, कसे शोधावे याविषयीची माहिती शालेय शिक्षण विभागाने ‘एकस्टेप’ या संस्थेच्या साहाय्याने http://community.ekstep.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे.\n(म्हणे) ‘डॉ. झाकीर नाईक हे देशाविरुद्ध कोणतेच काम करत नाहीत \n‘पडलो तरी पाय वर’ ही म्हण सार्थ ठरवत देशद्रोह्यांची तळी उचलून\nधरणारे अबू आझमी यांची मुक्ताफळे अबू आझमी यांना कायद्याचे भय\nन राहिल्यामुळेच ते उघडपणे आतंकवादाला खतपाणी घालणारे डॉ. झाकीर\nनाईक यांचे समर्थन करण्यास धजावतात त्यांच्यावर आताच कारवाई केली\nनाही, तर भविष्यात त्यांनी बगदादीचे समर्थन केले, तर आश्‍चर्य वाटायला नको \nनागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) - डॉ. झाकीर नाईक यांच्याविरुध्द कोणताच आरोप सिद्ध झालेला नाही. ते धार्मिक प्रवचन देतात, त्यांच्या संस्थेवर केलेली बंदी चुकीची आहे, अशी दर्पोक्ती समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी ९ डिसेंबरला केली. (डॉ. झाकीर नाईक हे आतंकवाद्यांना साहाय्य करतात, त्यांच्या भाषणामुळे मुसलमान मुले आतंकवादी होतात, हे आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध झाले आहे. त्या पोलीस यंत्रणांपेक्षा अबू आझमी हुशार आहेत का \nभिवंडी येथील अवैध पशूवधगृहासंबंधी उत्तरदायी अधिकार्‍यांवरील कारवाईसाठी प्रयत्न करतो - पर्यावरण राज्यमंत्री श्री. प्रवीण पोटे-पाटील\nश्री. प्रवीण पोटे-पाटील (उजवीकडे) यांना\nसनातन पंचांग भेट देतांना श्री. श्रीकांत पिसोळकर\nनागपूर - भिवंडी येथील महानगरपालिकेच्या इदगाह पशूवधगृहाला ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’ची अनुमती नसतांना तो अवैधपणे चालू करण्यात आला होता. या विरोधात ‘राष्ट्रीय हरित लवाद, पुणे’ या न्यायप्राधिकरणाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या स्थानिक अधिकार्‍याला निलंबित करून सदर पशूवधगृह बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. ते अवैध पशूवधगृह चालवून जनतेच्या आरोग्याशी खेळणार्‍या भिवंडी महानगरपालिकेचे अधिकारी आणि पशूवधगृहाकडे दुर्लक्ष करणारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उत्तरदायी स्थानिक अधिकारी यांच्यावर गुन्हे प्रविष्ट करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे यांनी पर्यावरण राज्यमंत्री आणि भाजपचे नेते श्री. प्रवीण पोटे-पाटील यांना दिले. त्यावर श्री. पोटे-पाटील यांनी ‘या प्रकरणी लक्ष घालून संबंधित सर्व अधिकार्‍यांवर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करतो’, असे आश्‍वासन दिले. या वेळी श्री. पोटे-पाटील यांना ‘सनातन पंचांग २०१७’ भेट म्हणून देण्यात आले. या प्रसंगी समितीचे श्री. श्रीकांत पिसोळकर हेही उपस्थित होते.\nद्रुतगती मार्गाच्या क्षमतावाढ प्रकल्पामुळे पथकर वसुली वर्ष २०३५ पर्यंत करण्याचा विचार - सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे\nसर्वसामान्यांना पथकर वसुलीतून सूट मिळण्यासाठी\nराज्यशासनाने प्रयत्न करून जनहित साधावे, ही अपेक्षा \nनागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) - आतापर्यंत मुंबई-पुणे द्रुतगती मार्गासाठी जो व्यय झाला आहे. तो पथकरातून वसूल करणे अपेक्षित असून तो ८ ऑगस्ट २०१९ पर्यंत अपेक्षित आहे. द्रुतगती मार्गाच्या प्रस्तावित क्षमतावाढ प्रकल्पामुळे संभाव्य किंमत सुमारे ३ सहस्र २१५ कोटी रुपये असल्याने पथकर वसुली वर्ष २०३५ पर्यंत करण्याचा विचार शासनाकडे प्रस्तावाधीन असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत एका लेखी उत्तरात दिली आहे. काँग्रेसचे आमदार संजय दत्त आणि अन्य आमदारांनी द्रुतगती मार्गावरील पथकर वसुलीला मुदतवाढ दिल्याविषयी तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता.\nतहसील कार्यालयातील भ्रष्ट अधिकार्‍याच्या चौकशीचे आदेश \nजळगाव - एका वाळूमाफियाने २९ नोव्हेंबर या दिवशी मी नियमित हफ्ते देऊनही माझे डंपर का पकडतात , अशी मोठ्याने विचारणा तहसील कार्यालयातील अधिकार्‍यांना केली होती. तहसील कार्यालयातील या भ्रष्टाचारी अधिकार्‍यांच्या चौकशीचे जिल्हाधिकार्‍यांनी आदेश काढले आहेत. वरील अचनाक घडलेल्या प्रसंगामुळे वाळूमाफिया आणि अधिकारी यांचे आर्थिक संबंध उघड झाले होते. यानंतर भाजपचे शहर उपाध्यक्ष यांनी हफ्ते घेणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना दिले होते. जळगावचे नायब तहसीलदार डी.एस्.भालेराव हे तर जळगाव तालुक्यातील एका वाळू ठेक्यात भागीदार असल्याचे वाळूमाफियांकडून उघडपणे सांगितले जात आहे. तहसीलदारांच्या भ्रष्टाचाराविषयी अनेक तक्रारी आल्या आहेत, असे समजते. (अनेक तक्रारी आल्या होत्या, तर पूर्वीच त्यांच्यावर कारवाई का झाली नाही , अशी मोठ्याने विचारणा तहसील कार्यालयातील अधिकार्‍यांना केली होती. तहसील कार्यालयातील या भ्रष्टाचारी अधिकार्‍यांच्या चौकशीचे जिल्हाधिकार्‍यांनी आदेश काढले आहेत. वरील अचनाक घडलेल्या प्रसंगामुळे वाळूमाफिया आणि अधिकारी यांचे आर्थिक संबंध उघड झाले होते. यानंतर भाजपचे शहर उपाध्यक्ष यांनी हफ्ते घेणार्‍या अधिकार्‍यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांना दिले होते. जळगावचे नायब तहसीलदार डी.एस्.भालेराव हे तर जळगाव तालुक्यातील एका वाळू ठेक्यात भागीदार असल्याचे वाळूमाफियांकडून उघडपणे सांगितले जात आहे. तहसीलदारांच्या भ्रष्टाचाराविषयी अनेक तक्रारी आल्या आहेत, असे समजते. (अनेक तक्रारी आल्या होत्या, तर पूर्वीच त्यांच्यावर कारवाई का झाली नाही \n३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा - ईश्‍वरपूर पोलीस ठाण्यात निवेदन\nईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) - ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा या मागणीसाठी ईश्‍वरपूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक श्री. प्रताप मानकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. गजानन पाटील, हिंदु धर्माभिमानी सर्वश्री पृथ्वीराज पाटील, प्रशांत पाटील यांसह हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते.\nकुर्ला येथील इंग्रजी शाळेच्या शिक्षिकेचा बुरखा घालून शिकवण्यास विरोध केल्याचे सांगून राजीनामा\nकिती हिंदु महिलांमध्ये असा धर्माभिमान आहे आणि त्या धर्मपालनासाठी नोकरीचा त्याग करण्यास सिद्ध आहेत \nकुर्ला (मुंबई) - नवीन मुख्याध्यापिका आल्यानंतर वर्गात बुरखा घालण्यास बंदी केल्याने कुर्ला येथील विवेक इंग्रजी शाळेच्या सबिना खान या शिक्षिकेने त्यागपत्र दिले आहे. मात्र 'आमची शाळा मुसलमानबहुल भागात असल्याने विद्यार्थिनी, तसेच अन्य शिक्षिका बुरखा घालून येतात, त्यांना बुरखा घालण्यास कधीही विरोध केलेला नाही', असे शाळा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.\nउत्पन्नाच्या दाखल्यावर खोट्या स्वाक्षर्‍या करणारा धर्मांध नसीर खान याला शिवसेना महिला पदाधिकार्‍यांनी चोपले \nजळगाव - धर्मांध नसीर खान हा तहसील कार्यालयात ५० रुपये लाच घेऊन अशिक्षित महिलांच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर कुटुंबप्रमुख म्हणून बनावट स्वाक्षरी करत होता. शिवसेना महिला पदाधिकारी सौ. शोभा चौधरी, मनीषा पाटील, सुनीता भालेराव यांनी या धर्मांधाला घेराव घालून चोप दिला आणि तहसीलदारांकडे नेले. तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला गेले होते. या वेळी धर्मांधाने क्षमा मागितल्याने त्याला समज देऊन सोडून देण्यात आले. (सोडून दिलेला धर्मांध परत अशाच प्रकारचा गुन्हा करणार नाही कशावरून \nसेंद्रीय खत प्रकल्पाविषयी उदासीन असलेले मॉल्स आणि उपाहारगृहे यांच्यावर कारवाईचे आदेश \nमहापालिकेचे नियम न पाळणारे स्वार्थी उद्योजक समाज आणि राष्ट्र यांसाठी काय करणार \nमुंबई, १० डिसेंबर - मुंबईतील कचर्‍याचा प्रश्‍न काही प्रमाणात सुटावा म्हणून मुंबई महानगरपालिकेने मोठी उपाहारगृहे, मॉल्स, गृहनिर्माण मंडळ यांना त्यांच्या मालकीच्या परिसरात सेंद्रीय खत प्रकल्प कार्यान्वित करणे सक्तीचे केले आहे; मात्र या संदर्भातील अंमलबजावणीमध्ये कमालीची उदासीनता असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. ज्या ठिकाणी हे प्रकल्प अद्याप कार्यान्वित केलेले नाहीत त्यांना महापालिकेने सक्त ताकीद दिली आहे. यापुढे सेंद्रीय खत प्रकल्पाची उभारणी न करणारे मॉल्स, मोठी उपाहारगृहे आणि गृहनिर्माण मंडळे यांची सूची बनवून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.\nठाणे तालुक्यातील शासनाचा कर चुकवणार्‍या १ सहस्र ५२६ भ्रमणध्वनींसाठी वापरण्यात येणार्‍या मनोर्‍यांवर कारवाई होणार\nप्रामाणिकपणे कर भरणारी प्रजा हिंदु राष्ट्रातच असेल \nठाणे, १० डिसेंबर (वार्ता.) - गेल्या अनेक वर्षांपासून ठाणे तालुक्यातील इमारतींच्या गच्चीवर असणार्‍या भ्रमणध्वनी मनोर्‍यांच्या (मोबाईल टॉवर) आस्थापनांनी अकृषिक कर न भरल्यामुळे इमारतींच्या पदाधिकार्‍यांना ठाणे तहसीलदारांच्या वतीने नोव्हेंबर महिन्यात नोटिसा बजावण्यात आल्या होत्या; परंतु त्यांनी ७ डिसेंबरपर्यंत कर न भरल्यामुळे ८ डिसेंबरपासून कारवाईस आरंभ झाला आहे. ठाणे तालुक्यातील एकूण १ सहस्र ५२६ भ्रमणध्वनींसाठी वापरण्यात येणार्‍या मनोर्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे शासनाच्या तिजोरीत २ कोटींहून अधिक महसूल जमा होणार आहे.\nसेवेत रुजू न होणार्‍या आधुनिक वैद्यांवर दोन मासांत कारवाई करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आश्‍वासन\nनागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) - आरोग्यमंत्री डॉ. दीपक सांवत यांनी ९ डिसेंबरला विधानसभेत सांगितले की, राज्यातील वैद्यकीय आणि आरोग्य सेवेतील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही चालू आहे. दीर्घ रजेवर गेलेले राज्यभरात अशा प्रकारचे ४९७ आधुनिक वैद्य आहेत. त्यांपैकी ९९ आधुनिक वैद्यांवर कारवाई करण्यात आली आहे. येत्या २ मासांत उर्वरित आधुनिक वैद्यांवर कारवाई करण्यात येईल.\nया संदर्भात आमदार श्रीमती ज्योती कलानी प्रश्‍न उपस्थित करतांना म्हणाल्या होत्या की, सध्या उल्हासनगर येथील शासकीय प्रसूतीगहात स्त्रीरोगतज्ञांची पदे रिक्त असल्याने गरोदर स्त्रियांना वैद्यकीय सेवेपासून वंचित रहावे लागत आहे. शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून या रुग्णालयांतील खाटांची क्षमता ५० वरून १०० खाटांपर्यंत वाढवली आहे; मात्र तेथील महिला आधुनिक वैद्य ३ वर्षांपासून अनुपस्थित असल्याने गरोदर स्त्रियांची गैरसोय होत आहे. अशीच अवस्था राज्यातील शासकीय रुग्णालयांची असून शासन याविषयी कोणती कार्यवाही करणार (आधुनिक वैद्यांअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. एखादा आधुनिक वैद्य दीर्घकाळ रजेवर गेल्यानंतर केवळ नोटीस पाठवून हा प्रश्‍न सुटणारा नाही. त्यासाठी नवीन आधुनिक वैद्यांची तात्काळ नियुक्ती करण्यासाठी शासन काही प्रयत्न करणार आहे कि नाही (आधुनिक वैद्यांअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. एखादा आधुनिक वैद्य दीर्घकाळ रजेवर गेल्यानंतर केवळ नोटीस पाठवून हा प्रश्‍न सुटणारा नाही. त्यासाठी नवीन आधुनिक वैद्यांची तात्काळ नियुक्ती करण्यासाठी शासन काही प्रयत्न करणार आहे कि नाही \nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्टॉलची डाव्या संघटनेच्या सांस्कृतिक समूहाकडून तोडफोड\nही आहे डाव्यांच्या सांस्कृतिक समूहाची चालू असलेली विकृती \nआता असहिष्णु कोण आहे, हे जनतेनेच सांगावे \nमुंबई - येथे डाव्या संघटनेच्या सांस्कृतिक समूहाकडून ६ डिसेंबर या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाणदिनानिमित्त ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मुंबई’च्या वतीने लावण्यात आलेल्या स्टॉलची तोडफोड करण्यात आली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोकण प्रांताच्या विद्यापिठ कार्यप्रमुखांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले, ‘‘स्टॉलवर बुद्ध आणि कार्ल मार्क्स तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उवाच या पुस्तकांच्या प्रती विनामूल्य वितरणासाठी अन् विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. या पुस्तकांतील काही मजकुरावर आक्षेप असल्याचे कारण देऊन त्यांनी स्टॉलची नासधूस केली, तसेच कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केली. या वेळी त्यांनी बाबासाहेबांचे चित्र असलेला फ्लेक्स फलक फाडण्याचा प्रयत्न केला. पुस्तकाविषयी काही तक्रार असल्यास कायदेशीर तक्रार करा, असे सांगूनही त्यांनी तोडफोड करणे चालूच ठेवले.’’\nमुंबई येथील ‘सेंट झेवियर्स महाविद्यालयात फाटलेली जीन्स (रिप्ड) घालण्यास बंदी \nसेंट झेवियर्स महाविद्यालयाचा स्तुत्य निर्णय महाविद्यालये ही विद्येची केंद्रे आहेत \nत्यामुळे तेथे ज्ञानार्जनासाठी येणार्‍या मुलांचा पेहरावही त्यास साजेसाच हवा \nमुंबई - येथील ‘सेंट झेवियर्स महाविद्यालयात फाटलेली जीन्स (रिप्ड) घालण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्राध्यापकांनी केलेल्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात महाविद्यालयाच्या प्राचार्या म्हणाल्या, ‘‘गरिबांकडे पर्याय नसल्याने ते फाटलेले कपडे वापरतात. फाटलेली जीन्स वापरणे हे गरिबांची खिल्ली उडवण्यासारखे आहे. ही जीन्स नको त्या ठिकाणी फाटलेली असल्याने वर्गात जातांना अवघडल्यासारखे होते. यापूर्वीही महाविद्यालयात अस्तर नसलेला टॉप आणि तोकडे कपडे घालून येण्यास बंदी घालण्यात आली होती.\nहिंदू तेजा जाग रे \n : तेलंगाना सरकार म्यांमार से विस्थापित मुसलमानों के बच्चों को मुख्य धारा की शिक्षा दिलाने हेतु प्रयासरत. - लाखों कश्मीरी हिन्दुआें की व्यथा पर वह चुप क्यों \nहिंदूंच्या कररूपातील पैशांद्वारे लांगूलचालनाचे हीन राजकारण चालूच \nतेलंगणातील रोहिंग्या मुसलमानांच्या निर्वासित मुलांना इतरांशी बोलता यावे; म्हणून सर्वत्र प्रचलीत असलेली इंग्रजी भाषा शिकवून त्यांना लवकरच मुख्य प्रवाहातील सरकारी शाळांमध्ये सामावून घेण्यात येईल. यासाठी सरकारने अभ्यासक्रमही घोषित केला आहे.\nराज्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणार - शिक्षणमंत्री विनोद तावडे\nनागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) - महिला बालकल्याण समितीच्या वतीने राज्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना मुख्य प्रवाहात आणू. तसेच ज्या सामाजिक संस्थांनी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण केले आहे, त्यांच्याकडूनही त्या मुलांविषयीचा तपशील मागवला आहे. त्याद्वारे त्या मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत आणले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केले आहे.\nधर्माभिमान्यांच्या बैठकीत वाद घालणार्‍या हिंदुद्रोही संघटनेच्या २ कार्यकर्त्यांची शिवसेनेचे डॉ. अनिल पाटील यांनी केली कानउघाडणी \nहिंदुद्रोही संघटनेच्या कार्यकर्त्यांना परखडपणे सुनावणारे डॉ. पाटील यांचे अभिनंदन असे हिंदुत्वनिष्ठ हीच हिंदु धर्माची शक्ती \nकोल्हापूर - शहरात ११ डिसेंबर या दिवशी होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने एके ठिकाणी आयोजित केलेल्या धर्माभिमान्यांच्या बैठकीनंतर एका धर्मद्रोही संघटनेच्या २ कार्यकर्त्यांनी \"तुम्ही मुसलमानांच्या विरोधात का बोलता\", असे म्हणून सनातन संस्थेच्या साधकाशी वाद घातला. या वेळी शिवसेनेचे करवीर उपतालुका प्रमुख डॉ. अनिल पाटील यांनी त्या दोन कार्यकर्त्यांची कानउघाडणी करून त्यांना खडेबोल सुनावल्यानंतर ते दोन्ही कार्यकर्ते निघून गेले. (हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत सिद्ध झालेले शिवसैनिक धर्महानी रोखण्यासाठी नेहमीच तत्पर असतात, याचे हे उदाहरण होय \nबार्शी (जिल्हा सोलापूर) येथे आज जिल्हा ग्रंंथालय संघाचे अधिवेशन \nबार्शी (जिल्हा सोलापूर), १० डिसेंबर (वार्ता.) - सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघ आणि बार्शी तालुका ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रंथालय संघाचे अधिवेशन आणि पुरस्कार वितरण सोहळा बार्शी येथील संत तुकाराम सभागृह, शिवाजी महाविद्यालय येथे रविवार, ११ डिसेंबर यादिवशी सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती सोलापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंंथमित्र गुलाबराव पाटील यांनी दिली.\nमुंबई प्रवेशद्वार आणि द्रुतगती मार्ग येथील पथकर नाक्यांवर इंधन उपकर चालू ठेवणार - सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे\nसर्वसामान्य नागरिकांना अजून किती दिवस पथकराच्या झळा सोसाव्या लागणार \nनागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) - पथकरातील तूट भरून काढण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई शहराच्या प्रवेशदारावरील ५ पथकर नाके येथे इंधन उपकर चालू ठेवणे आवश्यक असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयवंत जाधव यांनी विधान परिषदेत मुंबईतील पथकराविषयी विचारलेल्या तारांकित प्रश्‍नावर शिंदे यांनी वरील लेखी उत्तर दिले आहे.\nभाजपचे आमदार पास्कल धनारे यांनी खंडणी म्हणून मद्याच्या बाटल्या मागितल्याचा आरोप\nभाजप या आरोपाची नोंद घेऊन सत्य समोर आणेल का \nपालघर, १० डिसेंबर - येथील डहाणू मतदारसंघातील भाजपचे आमदार पास्कल धनारे यांनी तलासरी नगरपंचायतीच्या निवडणुकीपूर्वी मतदारांना वाटण्यासाठी व्हिस्की आणि बिअर यांचे प्रत्येकी ५० खोके खंडणी म्हणून मागितल्याचा आरोप राज्य उत्पादन शुल्क विभागाने पोलीस निरीक्षक जयवंत पाटील यांनी केला आहे. या संदर्भात केलेल्या तक्रारीमध्ये आमदार धनारे यांनी मागणी पूर्ण न केल्यास मंत्र्यांकडे तक्रार करण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. शासकीय सेवकाला धमकावणे आणि खंडणी मागणे, ही गोष्ट गंभीर असून शासकीय कामकाजात अडथळा आणणारी आहे, असे पाटील यांनी तक्रारीत म्हटले आहे.\nमहाराष्ट्राच्या महाअधिवक्ता पदाची नियुक्ती डिसेंबरअखेरपर्यंत करणार - सभागृह नेते चंद्रकांत पाटील\nनागपूर, १० डिसेंबर (वार्ता.) - राज्याच्या महाअधिवक्ता पदावर सध्या प्रभारी महाअधिवक्ता पदाची नियुक्ति राज्यपालांनी केली आहे. त्यामुळे त्या पदाची नियुक्ति डिसेंबर अखेरपर्यंत करण्यात येईल, अशी माहिती विधान परिषदेचे सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली. नियम २८९ अन्वये ८ डिसेंबर या दिवशी काँग्रेसच्या आमदाराने ‘राज्याचे महाअधिवक्ता पद गेली ८ मास रिक्त आहे’, याविषयी चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता. सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी तो प्रस्ताव फेटाळून शासनाला निवेदन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पाटील यांनी वरील निवेदन सादर केले.\nकुठे चलनी नोटांवर हिंदु शुभचिन्हे छापणारे अन्य देश, तर कुठे नोटांवर तामसिक आकृत्या छापणारा भारत \nप्रतीक असणारे श्री गणपतीचे चित्र\n१. तामसिक नोटा चलनात\nआणून सर्वत्र तमोगुण पसरवणारे सरकार \n‘८.११.२०१६ या दिवशी भारत शासन आणि रिझर्व्ह बँक यांनी चलनातील ५०० आणि १००० रुपयांच्या सध्याच्या नोटांची वैधता रहित केली. भारतीय रिझर्व्ह बँकेने ९.११.२०१६ या दिवशी प्रसिद्ध केलेल्या विज्ञापनात म्हटले आहे, ‘भारतीय चलनी नोटांचे नकलीकरण रोखणे, रोख रकमा साठवून ठेवण्यावर प्रतिबंध आणणे आणि आतंकवादी कारवायांसाठी पैशांचा होत असलेला पुरवठा बंद करणे, यांसाठी सदर पाऊल आवश्यक आहे.’ सरकारने घेतलेला हा एक चांगला निर्णय आहे. तो कृतीत आणतांना सात्त्विक नोटांचा वापर करून समाजात सात्त्विकतेचा प्रसार करण्याची संधी होती; पण २ सहस्र रुपयांची नवीन नोट तामसिक आहे. त्यामुळे ती वापरणार्‍यांना सात्त्विक स्पंदनांचा लाभ मिळू शकत नाही.\nराज्यकर्त्यांनो, जनतेला धर्मराज्य हवे आहे, हे लक्षात ठेवा \n‘धर्मनिष्ठ प्रजेलाच धर्मराज्य प्राप्त होते. तेव्हा प्रजेनेच आता स्वतःला पालटायला हवे. प्रजेच्या योग्यतेप्रमाणे तिला तिचा नेता किंवा राजा मिळतो, हे सूत्र लक्षात घेता जनतेने आता धर्मनिष्ठ व्हायची वेळ आली आहे. त्यासाठी आपण धर्मराज्य आणि निधर्मी राज्य यांची परंपरा आणि दोन्हीतील भेद पाहूया.\n१ अ. धर्मराज्याची परंपरा असलेला रघुवंश : कवी कुलगुरु कालीदास यांनी ‘रघुवंश’ नावाच्या त्यांच्या महाकाव्यात रघूच्या घराण्याचे वर्णन केले आहे. याच वंशात प्रभू श्रीराम जन्मले. त्यांचे राज्य ‘रामराज्य’ म्हणून सर्वच युगात ‘आदर्श राज्य’ ठरले. त्रेतायुगातील रघुवंशातील राजे धर्मराज्यासाठी प्रसिद्ध आहेत. यांतील रघु, दिलीप आणि राम, हे ३ राजे उदाहरण म्हणून घेऊ आणि त्यांच्या जीवनातील काही प्रसंग पाहू.\nहिंदूंनो, कृपा करून ‘सर्व धर्म सारखे’, असे म्हणू नका \nख्रिस्ती धर्माच्या अतिशय कर्मठ, दुराग्रही आणि घुसमटून टाकणार्‍या वातावरणात वाढलेल्या मारीया वर्थ यांनी काही निरीक्षणे केलेली आहेत. मारिया वर्थ ख्रिस्ती धर्मात जन्मल्या आणि वाढल्या असल्या, तरी त्या हिंदु धर्मातील स्वातंत्र्य आणि मोकळेपणा या गोष्टींच्या नेहमीच प्रशंसक राहिल्या आहेत. हिंदु धर्म हा एक परिपूर्ण आयुष्य जगण्यासाठी सर्वोत्कृष्ट पर्याय असतांना काही हिंदू आपल्या हिंदु असण्याची जवळ जवळ लाज वाटल्यासारखे वागतात. ही गोष्ट मारिया वर्थ यांच्यासाठी नेहमीच कोड्यात टाकणारी राहिली आहे. मारिया वर्थ यांची हिंदूंविषयीची निरीक्षणे काय आहेत, ते येथे पाहूया.\nगोहत्या आणि धर्मांतराला विरोध करणार्‍या स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांची ख्रिस्त्यांनी नक्षलवाद्यांकडून केलेली हत्या आणि पोलिसांनी केलेले दुर्लक्ष \n१. स्वामी लक्ष्मणानंद यांनी हिंदु धर्माचे महत्त्व सांगून\nलोकांना धर्माचरण करण्यास प्रवृत्त करणे आणि आमीष\nदाखवून धर्मांतर करणार्‍या पाताळयंत्री ख्रिस्ती धर्मगुरु\nअन् नक्षलवादी यांचे खरे रूप समाजासमोर आणणे\n‘श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी, म्हणजे २३.८.२००८ या दिवशी जालेशपेटा (ओडीशा) येथील ७२ वर्षीय वेदांत केसरी स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती, अमृतानंदजीबाबा, माता भक्तीमाई, किशोरीबाबा आणि रक्षक पुरंजन घंटा यांची दिवसाढवळ्या त्यांच्या आश्रमात घुसून निर्दय हत्या करण्यात आली. स्वामी लक्ष्मणानंद यांनी ओडीशा राज्यात अनेकविध कार्य आरंभले होते, उदा. धर्मांतरित झालेल्यांसाठी शुद्धीकरण मोहिमा, गोहत्या रोखणे, राष्ट्रप्रेम जागृत करणे. त्यांनी हिंदु धर्माचे महत्त्व सांगून लोकांना धर्माचरण करण्यास प्रवृत्त केले. स्वामीजींनी त्यांचे पूर्ण आयुष्य आदिवासी लोकांच्या सेवेत समर्पित केले होते. विशेष म्हणजे ते आदिवासी लोकांना खोटे आमीष दाखवून धर्मांतर करणारे पाताळयंत्री ख्रिस्ती धर्मगुरु आणि नक्षलवादी यांचे खरे रूप समाजासमोर आणत होते.\nजिथे मोदी सुरक्षित नाहीत,तेथे जनता सुरक्षित असेल का \n‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह २२ अतीमहनीय व्यक्तींच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणी अन्वेषण यंत्रणांनी अल कायदाशी संबंधित ४ आतंकवाद्यांना अटक केली आहे. त्यांना चेन्नई आणि मदुराई येथून अटक करण्यात आली आहे.’\nतेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या घरातील स्नानगृहही आता ‘बुलेटप्रूफ \n‘झेड प्लस सुरक्षा, पूर्ण सुरक्षित कार आणि एखाद्या तटबंदी किल्ल्यासारखे १ लाख स्क्वेअर फूटमधील घर. एवढी सुरक्षा असतांना तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आता त्यांच्या घरातील स्नानगृहही ‘बुलेटप्रूफ’ करून घेतले आहे. राव यांच्या नव्या घरात तयार करण्यात आलेले हे ‘बुलेटप्रूफ बाथरूम’ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.’\nसंयुक्त राष्ट्रांना पाकिस्तान, बांगलादेश आणि काश्मीर येथील हिंदूंचा झालेला वंशसंहार दिसला नाही; कारण भारताच्या आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी याला प्रसिद्धी दिली नाही; म्हणून यासाठी तेच याला उत्तरदायी आहेत \n‘म्यानमारमधून रोहिंग्या मुसलमानांचा वंशसंहार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तेथे रोहिंग्या मुसलमानांशी मोठ्या प्रमाणात भेदभाव आणि दुर्व्यवहार केला जात आहे. त्यांच्या महिलांवर सामूहिक बलात्कार करण्याबरोबर हिंसाचार आणि हत्या यांतही वाढ झाली आहे, असा आरोप संयुक्त राष्ट्रांकडून करण्यात आला आहे.’\nहिंदु आहोत, हे सांगायची लाज वाटणारे हिंदू \nजगातील प्रत्येक सहावा माणूस हिंदु आहे; पण हिंदू प्रामुख्याने ज्या देशात रहातात, त्या हिंदुस्थानात स्वतःला हिंदु म्हणवणे, हे नैतिकदृष्ट्या कमीपणाचे मानले जाते \nकाळा पैसा पांढरा करणार्‍या बँक कर्मचार्‍यांपासून सावध राहा \nएका परिचित व्यापारी मित्राने त्याच्या नेहमीच्या बँकेत आदल्या दिवशी गोळा झालेली विक्रीची ५० सहस्र रुपयांची रक्कम स्वत:च्या खात्यात भरली. त्याने हे पैसे नवीन चलनातील २ सहस्र रुपयांच्या १५ नोटा आणि १०० रुपयाच्या २०० नोटा अशा स्वरूपात जमा केली. काही वेळाने त्यांच्या भ्रमणभाषवर बँकेकडून लघुसंदेश (एस्.एम्.एस्.) आला की, त्यांच्या खात्यात जुन्या चलनी नोटांत एकंदर २ भागांत ६ सहस्र आणि ४३ सहस्र, असे ५० सहस्र रुपये जमा झाले आहेत. आश्‍चर्यचकित झालेल्या त्या व्यापार्‍याने बँकेशी संपर्क साधला असता त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम ही जुन्या चलनी नोटांत जमा करण्यात आली आहे, असे सांगण्यात आले.\nनिष्काम कर्मयोगाचा संस्कार रुजवणारे पुणे येथील गीता धर्म मंडळ\nधर्मसंस्थापक भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली तो दिवस म्हणजे गीता जयंती. १० डिसेंबर या दिवशी गीता जयंती साजरी करण्यात आली. लोकमान्य टिळकांकडून प्रेरणा घेऊन गीतेत सांगितलेले निष्काम कर्मयोगाचे तत्त्वज्ञान जनमानसात रुजवण्यासाठी लोकमान्यांचे नातू पत्रकारमहर्षी श्री. ग.वि. केतकर आणि प्रज्ञाचक्षू श्री. सदाशिवशास्त्री भिडे यांनी २३ जुलै १९२४ या दिवशी पुण्यातील भिडे वाड्यातील सदाशिवशास्त्री यांच्या घरी गीता धर्म मंडळाची स्थापना केली. गेली ९२ वर्षे अव्याहतपणे गीता धर्म मंडळाचे गीतेतील तत्त्वज्ञानाचा प्रचार करण्याचे कार्य चालू आहे.\n(म्हणे) ‘बुरहान वानी याला ठार करण्याऐवजी अटक करायला हवी होती ’ - प्रा. आर्.डी. शर्मा, कुलगुरु, जम्मू विद्यापीठ\n‘हिजबूल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वानी याला चकमकीत ठार मारण्याऐवजी अटक करायला हवी होती, असे मत जम्मू विद्यापिठाचे कुलगुरु प्रा. आर्.डी. शर्मा यांनी मांडले आहे. बुरहान वानी याच्या मृत्यूमुळे राज्यातील विद्यार्थ्यांची हानी झाली, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. ‘काश्मीरमधील जनता आतंकवाद्यांचे समर्थन का करते, हे मलादेखील समजत नाही’, असेही त्यांनी स्पष्ट केले.’\nकाश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांनी एका रस्त्याला दिले आतंकवादी बुरहान वानी याचे नाव \n‘जम्मू-कश्मीरमधील त्राल भागातल्या एका रस्त्याला फुटीरतावादी हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांकडून आतंकवादी बुरहान वानी याचे नाव देण्यात आले आहे. हुरियतचे नेते इम्तियाज अहमद रेशी यांनी याला दुजोरा दिला आहे. ‘नामकरण केलेला रस्ता त्रालला अवंतीपोरशी जोडतो’, असे रेशी यांनी सांगितले. बुरहान वानी याला ठार केल्यापासून काश्मीरमध्ये हिंसाचार आणि अशांतता चालू होती.’\nदेशातून प्रतिवर्षी ४० कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त होतात \n‘देशामध्ये प्रतिवर्षी साधारणत: ४० कोटी रुपये मूल्याच्या ८-९ लाख बनावट नोटा पकडल्या जातात. दुसरीकडे प्रतिवर्षी देशामध्ये सुमारे ७० कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा घुसवल्या जातात, अशी माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत दिली.’\nदैनिक सनातन प्रभातचा रंगीत दत्तजयंती विशेषांक\nप्रसिद्धी दिनांक : १३ डिसेंबर २०१६\nपृष्ठ संख्या : १२, मूल्य : ५ रुपये\nविशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १२ डिसेंबर\nया दिवशी दुपारी ३ पर्यंत इआरपी प्रणालीत भरावी \nसूक्ष्मातील कळण्याच्या संदर्भातील विविध घटक\n१. आध्यात्मिक पातळीनुसार सूक्ष्मातील\nउत्तरे योग्य असण्याचे आणि उत्तरांवर\nहोणार्‍या वाईट शक्तींच्या परिणामाचे प्रमाण\n२. सूक्ष्मातील उत्तरे प्राप्त\nकरण्यासाठी आवश्यक असणारे घटक\nअ. व्यक्तीची आध्यात्मिक पातळी\nआ. सूक्ष्मातील स्पंदने ग्रहण करण्याची पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांची क्षमता\nइ. सूक्ष्मातील स्पंदनांचे विश्‍लेषण करून त्यामागे असणार्‍या कार्यकारणभावाविषयी ज्ञान प्राप्त करण्यासाठी बुद्धीची सात्त्विकता\nसाधकांनी देवाला आणि संतांना प्रतिदिन करावयाच्या प्रार्थना\nसाधकांनी पुढील प्रार्थना प्रतिदिन सकाळी, तसेच मंदिर, मठ येथे गेल्यावर,\nसंतांच्या दर्शनाला गेल्यावर एकदा करावी आणि एरव्हीही करावी.\n१. देवा, माझ्यावर झालेल्या अनिष्ट शक्तींच्या हल्ल्यांचा परिणाम समूळ नष्ट होऊ दे. माझ्या देहातील सर्व रोगांचा नाश होऊन मला उत्तम आरोग्य लाभू दे. (एखाद्याला अनिष्ट शक्तींचा त्रास आणि एखादा रोग नसल्यास त्याने पुढील प्रार्थना करावी - मला अनिष्ट शक्तींचा त्रास होऊ देऊ नकोस आणि माझे आरोग्य चांगले राहू दे.)\n२. साधकांचे त्रास दूर होऊ देत.\n३. माझी आणि साधकांची आध्यात्मिक उन्नती होऊ दे.\n४. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यांतील अडथळे दूर होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ दे.\n- (परात्पर गुरु) डॉ. आठवले\n२ सहस्र रुपयांच्या नवीन नोटेची एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) योया वाले यांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये\n१. मायावी शक्तीच्या चक्राकार लहरी नोटेत निर्माण होऊन त्या वातावरणात प्रक्षेपित होणे : त्यामुळे नवीन नोट चांगली असल्याचे लोकांना भासत असून तिच्याविषयी त्यांच्या मनात संभ्रमही आहे.\n२. त्रासदायक शक्तीच्या लहरी ठिणग्यांच्या स्वरूपात प्रक्षेपित होणे : त्यामुळे नोट हाताळणार्‍या व्यक्तींना प्रचंड दाब जाणवण्याची शक्यता आहे.\n२ अ. त्रासदायक शक्तीचे कण नोटेतून कार्यरत स्वरूपात वातावरणात प्रक्षेपित होणे\nचलनातील २ सहस्र रुपये मूल्याच्या नवीन नोटेतून प्रक्षेपित होणारी स्पंदने अभ्यासण्यासाठी ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाद्वारे ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेली वैज्ञानिक चाचणी \n१. प्रस्तावना आणि उद्देश\n‘८.११.२०१६ या दिवशी भारत शासन आणि रिझर्व्ह बँक यांनी चलनातील ५०० आणि १ सहस्र रुपये मूल्याच्या सध्याच्या नोटांची वैधता रहित केली. रिझर्व्ह बँकेने २ सहस्र रुपये मूल्याच्या बँकेच्या नवीन नोटा चलनात आणल्या आहेत. या दृष्टीने या ‘नवीन नोटेतून प्रक्षेपित होणारी स्पंदने लाभदायक आहेत का ’, हे वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यासण्यासाठी २६.११.२०१६ या दिवशी गोवा येथील सनातन आश्रमात ‘यू.टी.एस्. (युनिव्हर्सल थर्मो स्कॅनर)’ या उपकरणाच्या साहाय्याने चाचणी घेण्यात आली. या चाचणीची निरीक्षणे आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.\n‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन’च्या प्रसारकार्याचा सप्टेंबर २०१६ मधील आढावा\n४ ई. वाचकांना आलेली अनुभूती आणि\nत्यांनी दिलेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय\n४ ई १. ‘एस्.एस्.आर्.एफ्.फेसबूक’(इंग्रजी) वरील जिज्ञासूला आलेली अनुभूती - ‘श्री गुरुदेव दत्त ’ हा नामजप केल्याने शारीरिक आणि मानसिक पालट जाणवणे : ‘मी ‘श्री गुरुदेव दत्त ’ हा नामजप केल्याने शारीरिक आणि मानसिक पालट जाणवणे : ‘मी ‘श्री गुरुदेव दत्त ’ हा नामजप करायला आरंभ केला आहे. काल मी आपल्या संकेतस्थळावरून हा नामजप ‘डाऊनलोड’ करून तो लावून त्याच्यासमवेत नामजप केला. हा जप अत्यंत प्रभावी असून त्यामुळे माझ्यात शारीरिक आणि मानसिक पालट जाणवत आहेत. हा जप विनामूल्य उपलब्ध करून दिल्याविषयी आपले मनःपूर्वक आभार ’ हा नामजप करायला आरंभ केला आहे. काल मी आपल्या संकेतस्थळावरून हा नामजप ‘डाऊनलोड’ करून तो लावून त्याच्यासमवेत नामजप केला. हा जप अत्यंत प्रभावी असून त्यामुळे माझ्यात शारीरिक आणि मानसिक पालट जाणवत आहेत. हा जप विनामूल्य उपलब्ध करून दिल्याविषयी आपले मनःपूर्वक आभार ’ श्रीमती क्रिस्टीन वूड, अमेरिका\nपरात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांच्या निर्मिती-कार्यात सहभागी व्हा \n१. परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या\nअध्यात्म या विषयावरील ग्रंथांच्या निर्मितीचे कार्य\nलवकरात लवकर करण्याची आवश्यकता \nसनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या धर्म, अध्यात्म, साधना, ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, आध्यात्मिक संशोधन यांसारख्या विविधांगी विषयांवरील मराठी भाषेतील सुमारे ४५०० ग्रंथ लवकरात लवकर अंतिम करणे आणि त्यांचे विविध भाषांत भाषांतर करणे भावी काळाच्या दृष्टीकोनातून अत्यावश्यक झाले आहे. याची कारणे पुढे दिली आहेत.\n१ अ. दूरचित्रवाहिन्यांसाठी धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करणे : विविध दूरचित्रवाहिन्यांसाठी या ग्रंथांतील ज्ञानावर आधारित धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करता येणार आहेत.\n१ आ. आगामी भीषण काळापूर्वी करावयाची सिद्धता ः तिसर्‍या महायुद्धाला काही वर्षांतच आरंभ होणार असल्यामुळे या ग्रंथांच्या संगणकीय धारिका लवकरात लवकर सिद्ध करायच्या आहेत.\n१ इ. अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणे : हे ग्रंथ अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणार आहेत. या संदर्भातील ग्रंथांची वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.\n१. कलियुगात पुढील शेकडो वर्षे आधुनिक विज्ञानाची भाषा प्रचलित रहाणार आहे. यासाठी हे ग्रंथ तुलनात्मक सारणी, टक्केवारी अशा वैज्ञानिक परिभाषेत लिहिले आहेत.\n२. सध्याच्या काळात शब्दप्रमाण फारच थोडे लोक मानतात आणि बहुसंख्य त्यांना बुद्धीच्या स्तरावर का आणि कसे यांची उत्तरे मिळाली, तरच एखादे सूत्र मान्य करतात, उदा. गणपतीला जास्वंदीचे फूल का वाहायचे यांची उत्तरे मिळाली, तरच एखादे सूत्र मान्य करतात, उदा. गणपतीला जास्वंदीचे फूल का वाहायचे , यामागील अध्यात्मशास्त्र बुद्धीच्या स्तरावर सांगितल्यास त्यांना पटते.\nसनातन आश्रमांच्या नूतनीकरणाकरता पुढील साहित्याच्या खरेदीसाठी धनरूपात साहाय्य करा \nसर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती \n‘सनातनचे आश्रम म्हणजे हिंदु धर्माच्या पुनर्प्रतिष्ठेसाठी अविरत झटणार्‍या साधकांची आध्यात्मिक शाळाच आश्रमात राहून पूर्णवेळ साधना करण्यास आणि राष्ट्र-धर्माच्या कार्याला हातभार लावण्यासाठी इच्छुक साधक अन् धर्माभिमानी यांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. रामनाथी आणि देवद येथील आश्रम, तसेच मंगळुरू (कर्नाटक) अन् कुडाळ येथील सेवाकेंद्रे यांचे नूतनीकरण (renovation) करणे चालू आहे. त्यासाठी पुढील साहित्याची तातडीने आवश्यकता आहे.\nसर्वशक्तीमान आणि सर्वसमर्थ असल्याने ईश्‍वरच खरा दयाळू, अहिंसावादी आणि कृपाळू असणे\nप.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन\n‘ईश्‍वरच खरा दयाळू आणि क्षमाशील आहे. माणसाने पुष्कळ पापे आणि कुकर्मे केली, तरी ईश्‍वर त्याला पुनःपुन्हा जन्म देऊन मोक्षप्राप्तीची संधी देतो. तो सर्वशक्तीमान आणि सर्वसमर्थ असल्याने दयावान, अहिंसावादी आणि कृपाळू आहे.’ - प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.२.२०१६)\nधर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता \nसर्वत्रच्या साधकांना सेवेची सुवर्णसंधी \nसनातनचे ग्रंथ म्हणजे समाजाला धर्मशिक्षण देणारे ज्ञानाचे अनमोल भांडारच मानवजातीसाठी ज्ञानामृत असलेल्या या ग्रंथांद्वारे समाजाला आचारधर्म, साधना, आदी नानाविध विषयांसंदर्भात दिशादर्शन केले जाते. या ग्रंथांना सर्वत्र मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे.\nरामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिलेल्या मान्यवरांचे अभिप्राय \n१. आश्रमात प्रत्येक ठिकाणी दैवी अनुभूती येऊन सात्त्विकता जाणवली \n‘आश्रमातील प्रत्येक ठिकाणाचे निरीक्षण केल्यानंतर आलेले अनुभव अत्यंत विलक्षण होते. प्रत्येक ठिकाणी दैवी अनुभूती येत असून प्रत्येक ठिकाणी सात्त्विकता जाणवत होती.’ - श्री. मोतीराम अनंता गोंधळी, अध्यक्ष, ‘हिंदु राष्ट्र जनजागरण समिती’, ठाणे, महाराष्ट्र. (२४.६.२०१६)\n५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटा ३० डिसेंबरपर्यंत अधिकोषांत जमा करा आणि अशा जुन्या नोटा स्वीकारू नका \nनोटाबंदीमुळे ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटा वापरता येणार नाहीत. साधकांनी त्यांच्याकडे अशा नोटा राहिल्या आहेत का, हे पुन्हा एकदा तपासून ३० डिसेंबरपर्यंत त्या अधिकोषांत जमा कराव्यात. तसेच या नोटा चलनात आता वापरता येणार नसल्याने साधकांनी यापुढे अशा नोटा स्वीकारू नयेत. यापुढे साधकांनी अर्पण, नियतकालिकांची वर्गणी किंवा वसुली स्वीकारतांना धनादेश, डिमांड ड्राफ्ट या स्वरूपात किंवा चलनामध्ये सध्या वापरात असलेल्या १००, ५०, २०, १० रुपयांच्या नोटा, तसेच चलनात आलेल्या नवीन ५०० आणि २००० रुपयांच्या नोटा स्वीकाराव्यात.\nरामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करण्याची संधी \nसनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमातील स्वयंपाकघरात सेवा करण्यासाठी शारीरिक क्षमता असलेल्या पूर्णवेळ साधकांची आवश्यकता आहे. ही सेवा करण्याची आवड असलेल्या किंवा शिकून ती करण्याची सिद्धता असलेल्या साधकांनी जिल्हासेवकांमार्फत सौ. भक्ती खंडेपारकर यांना ९४०४९५६०७४ या क्रमांकावर संपर्क साधावा.\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जीवनचरित्र आणि अवतारी कार्य यांचे दर्शन घडवणारी ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. उमा रविचंद्रन यांनी रेखाटलेली भावचित्रे\nचेन्नई येथील सौ. उमा रविचंद्रन् यांनी रेखाटलेल्या चित्रांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जीवनचरित्र आणि अवतारी कार्य यांचे दर्शन घडते. त्यांनी त्या चित्रांचे विवरणही केले आहे. ते पुढीलप्रमाणे आहे.\n१. श्री. अनंत आठवले यांचा जन्म (वर्ष १९३५)\n‘श्री. अनंत आठवले यांच्या रूपात दुसर्‍या मोठ्या भावाचा जन्म होत असतांना श्री महाविष्णु ‘वैकुंठ’ या त्याच्या अनंत काळासाठी असलेल्या निवासात बसून पहात आहे. ‘आता माझी वेळ आली आहे. कालांतराने तुलाही दैवी कार्याच्या पूर्ततेसाठी पृथ्वीवर जन्म घ्यावा लागणार आहे’, असे श्रीविष्णु त्याची पत्नी महालक्ष्मी हिला सांगत आहेत. - सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई (२४.४.२०१६)\nअमृत महोत्सवाच्या प्रसंगी सिंहासनाधिष्ठित परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राविषयी कु. योगिनी आफळे हिला आलेल्या अनुभूती\nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले\nयांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...\nवैशाख कृष्ण पक्ष सप्तमी (२९.५.२०१६) या दिवशी सप्तर्षि जीवनाडीपट्टीचे वाचक पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या मार्गदर्शनाखाली परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा अमृत महोत्सव रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात साजरा करण्यात आला. त्या वेळी डोक्याला भगवा फेटा आणि गळ्यामध्ये तुळशीचा हार घालून सिंहासनाधिष्ठित झालेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रूप नयनमनोहर दिसत होते. ते छायाचित्र प्रतिदिन स्वतःजवळ ठेवल्यावर रामनाथी आश्रमातील साधिका कु. योगिनी आफळे हिला येत असलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.\nभावी आपत्काळात अन् नेहमीसाठीही उपयुक्त ठरणारी सनातनची ग्रंथमालिका : भावी आपत्काळातील संजीवनी \nभावी महायुद्धकाळात डॉक्टर, औषधे आदी उपलब्ध\nनसतांना अन् नेहमीसाठीही उपयुक्त सनातनचा ग्रंथ \nसंत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या सांगण्यानुसार आगामी काळ हा भीषण आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात दळणवळण तुटल्यामुळे रुग्णाला रुग्णालयात नेणे, डॉक्टर वा वैद्य यांच्याशी संपर्क साधणे आणि पेठेत (बाजारात) औषधे मिळणेही कठीण होते. आपत्काळात ओढवणार्‍या विकारांना (आजारांना) तोंड देेण्याच्या पूर्वसिद्धतेचा एक भाग म्हणून सनातन ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ ही ग्रंथमालिका सिद्ध (तयार) करत आहे. या मालिकेतील १२ ग्रंथ आतापर्यंत प्रकाशित झाले आहेत. या ग्रंथांचा अभ्यास आतापासूनच केला, तर प्रत्यक्ष आपत्काळात विकारांना सामोरे जाण्यासाठी लागणारा आत्मविश्‍वास निर्माण होण्यास साहाय्य होईल. यासाठी हे सर्व ग्रंथ वाचकांनी अवश्य संग्रही ठेवावेत \nप्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील\nअडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय\nशरिरातील प्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेत अडथळे निर्माण झाल्यास विकार निर्माण होतात. ते अडथळे स्वतः शोधून दूर करण्याचे नाविन्यपूर्ण उपाय या ग्रंथात सांगितले आहेत. या माहितीच्या आधारे स्वतःच स्वतःवर उपाय करा आणि रोगमुक्त व्हा \n१०.१२.२०१६ ते १०.५.२०१७ या कालावधीत सर्वांनी करावयाचे नामजपादी उपाय : महर्षींनी जीवनाडीपट्टीत सांगितलेल्या उपायांच्या जोडीला पुढील उपायही करावेत.\n१. विविध चक्रांवर देवतांची चित्रे लावणे\n‘देवतेचे चित्र शरिराला स्पर्श करून बाहेरच्या दिशेने मुख करून (निर्गुण) ठेवायचे कि आतल्या दिशेने मुख करून (सगुण) ठेवायचे, हे येथे दिले आहे. संबंधित देवतेची नामपट्टी वापरायची असल्यास तिच्या अक्षरांच्या संदर्भात तसेच करता येईल. अनाहतचक्राच्या खालील चक्रांसाठी नामपट्टीचा उपयोग करावा.\nटीप १ - ‘पुढे’ म्हणजे शरिराचा पुढचा भाग (चक्राशी संबंधित भाग)\nटीप २ - ‘पाठी’ म्हणजे शरिराचा पाठचा भाग (चक्राशी संबंधित भाग)\nभावी सुनेबद्दल भावी सासूने व्यक्त केलेला विचार\n‘एका मुला-मुलीचा विवाह ठरवण्यासंदर्भात दोघांचे आई-वडील एकमेकांशी बोलत होते. बोलतांना मुलीची आई म्हणाली, ‘‘आमच्या मुलीची काळजी घ्या.’’ त्यावर मुलाची आई, म्हणजे बेळगावच्या सौ. आशा कागवाड म्हणाल्या, ‘‘लग्न होईपर्यंत ती तुमची मुलगी आहे. लग्न झाल्यानंतर ती आमची मुलगी होईल \n- (परात्पर गुरु) डॉ. आठवले\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nसंत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान\nमी कोणाचा नाही. माझा कुणी नाही. ज्याचा\nत्याचा तोच मी; म्हणून मी सर्वांचा आहे.\nभावार्थ : मी सर्वस्व गुरुचरणांवर वाहिल्यानंतर मी दुसर्‍या कुणाचा होऊच शकत नाही. गुरूंना अर्पण झाल्यानंतर माझा कुणी असायला मी शिल्लक राहिलोच कुठे परंतु सर्वांचा खरा मी एकच आणि सर्वव्यापी असल्यामुळे आता मी सर्वांचा आहे.\n(संदर्भ ः सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nराष्ट्र-धर्मासाठी आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक \nशारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर राष्ट्र-धर्मासाठी कार्य करून काही साध्य होत नाही, हे गेल्या ७० वर्षांत अनेकदा सिद्ध झाले आहे. आता त्यांच्या जोडीला आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक आहे, हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nसत्प्रवृत्ती अंगी बाणवणे आणि तशी इच्छा होणे हे चांगलेच; पण\nचित्तवृत्ती संपूर्णपणे सन्मार्गाला लागणे, हा मनुष्य जीवनातील सुवर्णक्षण होय \nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\nक्रूर आणि आदर्श प्रथा \n‘तोंडी तलाक घटनाबाह्य आणि मुसलमान महिलांवर अन्याय करणारी क्रूर प्रथा आहे’, असा महत्त्वपूर्ण निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरुवार, ८ डिसेंबरला दिला. साहजिकच या निर्णयावर अबू आझमी, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांसारख्या धर्मांधांची नाराजी असणारच हे धर्मांध काही दिवसांपासून तोंडी तलाकची मखलाशी करतांना ‘भारतात पुरुषप्रधान संस्कृती आहे’, असेही सांगत होते. म्हणजे यांना भारतातील बहुसंख्य हिंदूंची जी संस्कृती आहे, ती पुरुषप्रधान आहे, असे सांगायचे होते आणि त्याचा लाभ उठवायचा होता. या देशातील पुरो(अधो)गामी, तथाकथित स्त्रीस्वातंत्र्यवाले जे बरळतात तेच हे बरळत होते. यांना हिंदु संस्कृतीचे महत्त्व कधीच लक्षात आले नाही. त्यामुळे हिंदु संस्कृतीतील आदर्श प्रथा आणि अन्य क्रूर प्रथा यांतील भेद समजून घेणे आवश्यक आहे.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना वेळोवेळी केल...\nतेलंगण सरकार रोहिंग्या मुसलमानांच्या निर्वासित मुल...\nशरीयतमध्ये पालट करता येईल का , या न्यायालयाच्या प...\nभाग्यनगर येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ राजासिंह ठाकुर ...\nसप्तर्षि जीवनाडीत सांगितल्याप्रमाणे राष्ट्र आणिधर्...\n(म्हणे) हिंदु राष्ट्र देशासाठी घातक \nसॉलोमन बेटाला ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा ...\nनालासोपारा येथे आज हिंदु धर्मजागृती सभा \nसनातनच्या निरपराध साधकांवरील हा अन्याय लक्षात ठेवा...\n२००० रुपयांच्या नवीन नोटेकडे पहाण्याचा प्रयोग\nप्लास्टिकच्या राष्ट्रध्वज निर्मितीस बंदी आणण्याचा ...\nकर्नाटकमध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्ध माजी ...\nअ‍ॅक्सिस बँकेत ४४ बनावट खात्यांत १०० कोटी रुपये जम...\nमुंब्रा (ठाणे) येथून आणखी एक तरुण इसिसमध्ये \nपाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करणारा 'सनबर्न' ...\nओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार ...\nजिल्हा अधिकोषांवरील निर्बंध उठवण्यासाठी केंद्रीय अ...\nहिंदु धर्मजागृती सभेच्या निमंत्रण बैठकांना जळगाव ज...\n३० गावांतील कुटुंबांकडे असलेल्या देवस्थानच्या भूम...\nकेंद्र शासनाकडून मदरशांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षणा...\nमहाराष्ट्रात आता शाळा होणार ‘वाय-फाय’ युक्त \n(म्हणे) ‘डॉ. झाकीर नाईक हे देशाविरुद्ध कोणतेच काम ...\nभिवंडी येथील अवैध पशूवधगृहासंबंधी उत्तरदायी अधिकार...\nद्रुतगती मार्गाच्या क्षमतावाढ प्रकल्पामुळे पथकर वस...\nतहसील कार्यालयातील भ्रष्ट अधिकार्‍याच्या चौकशीचे आ...\n३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा \nकुर्ला येथील इंग्रजी शाळेच्या शिक्षिकेचा बुरखा घाल...\nउत्पन्नाच्या दाखल्यावर खोट्या स्वाक्षर्‍या करणारा ...\nसेंद्रीय खत प्रकल्पाविषयी उदासीन असलेले मॉल्स आणि ...\nठाणे तालुक्यातील शासनाचा कर चुकवणार्‍या १ सहस्र ५२...\nसेवेत रुजू न होणार्‍या आधुनिक वैद्यांवर दोन मासांत...\nअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या स्टॉलची डाव्या स...\nमुंबई येथील ‘सेंट झेवियर्स महाविद्यालयात फाटलेली ज...\nहिंदू तेजा जाग रे \nहिंदूंच्या कररूपातील पैशांद्वारे लांगूलचालनाचे हीन...\nराज्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना...\nधर्माभिमान्यांच्या बैठकीत वाद घालणार्‍या हिंदुद्रो...\nबार्शी (जिल्हा सोलापूर) येथे आज जिल्हा ग्रंंथालय स...\nमुंबई प्रवेशद्वार आणि द्रुतगती मार्ग येथील पथकर ना...\nभाजपचे आमदार पास्कल धनारे यांनी खंडणी म्हणून मद्या...\nमहाराष्ट्राच्या महाअधिवक्ता पदाची नियुक्ती डिसेंबर...\nकुठे चलनी नोटांवर हिंदु शुभचिन्हे छापणारे अन्य देश...\nराज्यकर्त्यांनो, जनतेला धर्मराज्य हवे आहे, हे लक्ष...\nहिंदूंनो, कृपा करून ‘सर्व धर्म सारखे’, असे म्हणू न...\nगोहत्या आणि धर्मांतराला विरोध करणार्‍या स्वामी लक्...\nजिथे मोदी सुरक्षित नाहीत,तेथे जनता सुरक्षित असेल क...\nतेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या घरातील ...\nसंयुक्त राष्ट्रांना पाकिस्तान, बांगलादेश आणि काश्म...\nहिंदु आहोत, हे सांगायची लाज वाटणारे हिंदू \nकाळा पैसा पांढरा करणार्‍या बँक कर्मचार्‍यांपासून ...\nनिष्काम कर्मयोगाचा संस्कार रुजवणारे पुणे येथील गीत...\n(म्हणे) ‘बुरहान वानी याला ठार करण्याऐवजी अटक करायल...\nकाश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांनी एका रस्त्याला दिले आ...\nदेशातून प्रतिवर्षी ४० कोटी रुपयांच्या बनावट नोटा ज...\nदैनिक सनातन प्रभातचा रंगीत दत्तजयंती विशेषांक\nसूक्ष्मातील कळण्याच्या संदर्भातील विविध घटक\nसाधकांनी देवाला आणि संतांना प्रतिदिन करावयाच्या प्...\n२ सहस्र रुपयांच्या नवीन नोटेची एस्.एस्.आर्.एफ्.च्य...\nचलनातील २ सहस्र रुपये मूल्याच्या नवीन नोटेतून प्रक...\n‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन’च्या प्रसारका...\nपरात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथां...\nसनातन आश्रमांच्या नूतनीकरणाकरता पुढील साहित्याच्य...\nसर्वशक्तीमान आणि सर्वसमर्थ असल्याने ईश्‍वरच खरा दय...\nधर्मरथांवर चालक-साधकांची तातडीने आवश्यकता \nरामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिलेल्य...\n५०० आणि १ सहस्र रुपयांच्या जुन्या नोटा ३० डिसेंबरप...\nरामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील स्वयंपाकघ...\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे जीवनचरित्र आणि अवतारी...\nअमृत महोत्सवाच्या प्रसंगी सिंहासनाधिष्ठित परात्पर...\nभावी आपत्काळात अन् नेहमीसाठीही उपयुक्त ठरणारी सनात...\n१०.१२.२०१६ ते १०.५.२०१७ या कालावधीत सर्वांनी कराव...\nभावी सुनेबद्दल भावी सासूने व्यक्त केलेला विचार\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥॥ ॐ श्री जय जय रघ...\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nक्रूर आणि आदर्श प्रथा \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9F", "date_download": "2018-04-26T11:44:45Z", "digest": "sha1:64NP46OAHNYDUCSWDC67X5WHGGAHQFDD", "length": 3991, "nlines": 60, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "विकिस्रोत:साहित्यिक-ट - विकिस्रोत", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\n← ←साहित्यिक (अनुक्रमणिका) विकिस्रोत:साहित्यिक\n\"ट\" पासून सुरू होणार्‍या आडनावाच्या साहित्यिकांची यादी येथे आहे. उल्लेखनीय साहित्यिकांची नावे येथे बोल्ड स्वरुपात दिसतील तसेच ज्या साहित्यिकांचे साहित्य किंवा काम खूप प्रसिद्धीस पावले आहे अशा साहित्यिकांची नावे बोल्ड स्वरुपात दिसतील. हा वर्ग पहा. साहित्यिक-ट\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१२ रोजी ११:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/ram-navami-celebration-kolhapur-38514", "date_download": "2018-04-26T11:18:01Z", "digest": "sha1:HPP6U3JCBVF6LGVLTTZS466EYUOQEG6P", "length": 14555, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ram navami celebration in kolhapur मन से रावण जो निकाले, राम उसके मन में है...! | eSakal", "raw_content": "\nमन से रावण जो निकाले, राम उसके मन में है...\nबुधवार, 5 एप्रिल 2017\nकोल्हापूर - ‘चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ती तिथी, गंधयुक्त तरीही वात, उष्ण ही किती, दोन प्रहरी का गं शिरी सूर्य थांबला, राम जन्मला गं सखे राम जन्मला...’ असे ‘गीतरामायण’ गात आज जिल्ह्यात रामनवमी भक्तिपूर्ण वातावरणात साजरी झाली. गीतरामायण सप्ताह, पालखी सोहळा, महाप्रसाद आणि रथोत्सवाने या उत्सवाला भव्यतेची किनार लाभली. दरम्यान, ‘मन से रावण जो निकाले, राम उसके मन में है...’ असा जागरही यानिमित्ताने विविध माध्यमांतून झाला. महालक्ष्मी मंदिर परिसरातील छत्रपती देवस्थान ट्रस्टच्या राम मंदिरात पहाटे अभिषेक घातला. दुपारी बाराच्या सुमारास जन्मकाळ सोहळा झाला.\nकोल्हापूर - ‘चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ती तिथी, गंधयुक्त तरीही वात, उष्ण ही किती, दोन प्रहरी का गं शिरी सूर्य थांबला, राम जन्मला गं सखे राम जन्मला...’ असे ‘गीतरामायण’ गात आज जिल्ह्यात रामनवमी भक्तिपूर्ण वातावरणात साजरी झाली. गीतरामायण सप्ताह, पालखी सोहळा, महाप्रसाद आणि रथोत्सवाने या उत्सवाला भव्यतेची किनार लाभली. दरम्यान, ‘मन से रावण जो निकाले, राम उसके मन में है...’ असा जागरही यानिमित्ताने विविध माध्यमांतून झाला. महालक्ष्मी मंदिर परिसरातील छत्रपती देवस्थान ट्रस्टच्या राम मंदिरात पहाटे अभिषेक घातला. दुपारी बाराच्या सुमारास जन्मकाळ सोहळा झाला. यानिमित्ताने रामाचा पार परिसर फुलांच्या माळांनी सजविला होता, तर आकर्षक रोषणाईही केली होती. दीपक भागवत यांचे प्रवचन येथे झाले. सुरेंद्र झुरळे यांनी धार्मिक विधी केले. रात्री येथे रामरथोत्सव सोहळा उत्साहात साजरा झाला.\nमंगळवार पेठेतील राम गल्लीत बहुतांशी घरांसमोर गुढ्या उभारल्या. रांगोळ्या आणि फुलांच्या पायघड्यांसह पालखी सोहळ्याने अवघी मंगळवार पेठ भक्तिरसात न्हाऊन निघाली. येथील श्री राम तरुण मंडळातर्फे महाप्रसाद वाटप झाले. आठ हजारांवर भाविकांनी त्याचा लाभ घेतला. भागिरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, वीरेंद्र मंडलिक, उद्योजक चंद्रकांत जाधव, नगरसेवक संभाजी जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. शाहूपुरी राधाकृष्ण मंदिरातही विविध कार्यक्रम झाले. दिलबहार तालीम मंडळ, साई भक्त मंडळातर्फेही पालखी सोहळा झाला. फुलांची आकर्षक सजावट येथे केली आहे. गंगावेशीतील श्रीकृष्ण दत्त सरस्वती महाराज मठी, रंकाळवेस तालीम मंडळ साई मंदिरातही विविध धार्मिक विधी झाले. चंद्रेश्‍वर गल्ली, उत्तरेश्‍वर पेठेतही राम जन्मकाळ सोहळा झाला. त्यानंतर पालखी मिरवणूक झाली.\nचैत्र महिन्यात उन्हाच्या झळा अधिक तीव्र होतात. त्यामुळे उष्णतेचे विकार बळावतात. पचनशक्ती कमी झाल्याने भूकही कमी लागते. अंगदुखी, सांधेदुखी वाढते. त्यावर सुंठ व खडीसाखर ही उपयुक्त औषधे असून ‘सुंठवडा’ हे त्याचे मिश्रण असते. चैत्र महिन्यातील सर्व सण-उत्सवात त्याचे वाटप करण्याची परंपरा पूर्वापार रामनवमीच्या निमित्ताने यंदाही सर्वत्र जपली गेली.\nनगर - स्थायी समितीची सभा 12 मिनिटात गुंडाळली\nनगर : केंद्राने अमृत योजनेसाठी 128 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे. या योजनेतील कामे व इतर विषयासंदर्भात स्थायी समितीची सभा झाली. यात...\nनगरसेवकांचा स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांच्या दालनात धुडगूस\nऔरंगाबाद - स्थायी समिती सदस्यपदाच्या निवडीसाठी दोन वर्षांपूर्वी ज्या नगरसेवकांनी पदाचा राजीनामा दिला होता, त्या नगरसेवकांवर अन्याय झाल्यामुळे नगरसेवक...\nअभिनेते सयाजी शिंदे यांना मातृशोक\nसातारा : ज्येष्ठ सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या मातोश्री सुलोचना मुगुटराव शिंदे यांचे गुरुवारी सातारा येथील राहत्या घरी निधन झाले. त्या ९७...\nआसाराम ते नित्यानंद वादग्रस्त बाबांची परंपरा\nनवी दिल्ली : वादग्रस्त अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्या विरोधात सुरू असलेल्या बलात्कार प्रकरणाचा आज जोधपूर न्यायालयात निकाल जाहीर झाला झाला आणि...\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nसध्याच्या युवापिढीवर आपल्या सुमधूर गीतांनी भुरळ घालणाऱ्या गायक रोहित राऊतने आता नव्या टॅलेंटला संधी मिळावी म्हणून आपल्या गावी लातूरला मर्म म्युझिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://itstechschool.com/mr/ccna-security-certification-guide/", "date_download": "2018-04-26T11:23:10Z", "digest": "sha1:D23IRVMOAWJUNTCKLX6XBH3DMY4MCOAK", "length": 48761, "nlines": 363, "source_domain": "itstechschool.com", "title": "सीसीएनए सुरक्षा प्रमाणपत्र - संपूर्ण मार्गदर्शक »आयटीसी टेक स्कूल", "raw_content": "\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nITIL नित्य सेवा सुधारणा (CSI)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nITIL सेवा धोरण (एसएस)\nITIL सेवा डिझाईन (एसडी)\nITIL सेवा संक्रमण (एसटी)\nITIL सेवा ऑपरेशन (SO)\nITIL नित्य सेवा सुधारणा (CSI)\nEC- परिषद आपत्ती पुनर्प्राप्ती व्यावसायिक (EDRP)\nईसी-कौन्सिल सिक्युरिटेड सिक्युरिटी स्पेशालिस्ट (ईसीएसएस)\nईसी-कौन्सिलचे प्रमाणित मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (सी | सीआयएसओ)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड इसादंड हॅन्डलर (ECIH)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (ECSP.net)\nEC-Council प्रमाणित सुरक्षित प्रोग्रामर (जावा)\nसंगणक हॅकिंग फॉरेंसिक इन्व्हेस्टिगेटर (सीएचएफआय)\nईसी-कौन्सिल सर्टिफाईड एन्क्रिप्शन स्पेशलिस्ट (ईसीईएस)\nप्रमाणित सुरक्षित संगणक वापरकर्ता (CSCU)\nCAST 614 प्रगत नेटवर्क संरक्षण\nCAST 613 हॅन्डिंग आणि हार्डनिंग कॉर्पोरेट वेब अॅप / वेब साइट\nकास्ट 612 प्रगत मोबाइल Forensics आणि सुरक्षा\nCAST 616 संरक्षित विंडोज इन्फ्रास्ट्रक्चर\nएलपीटी (परवानाधारक प्रवेश ट्रस्टर)\nप्रमाणित नेटवर्क डिफेंडर (सीएनडी)\nECSA v10 (EC-Council प्रमाणित सुरक्षा विश्लेषक)\nमास्टर ट्रेनर अँड फॅसिलिटेटर (एमटीएफ)\nप्रमाणन भरती विश्लेषक (सीआरए)\nसर्टिफाईड सायकोमेट्रिक टेस्ट प्रोफेशनल (सीपीटीपी)\nप्रमाणित कार्यप्रदर्शन आणि क्षमता विकासक (सीपीसीडी)\nप्रमाणित OD हस्तक्षेप व्यावसायिक (CODIP)\nप्रमाणित संस्थात्मक विकास विश्लेषक (सीओडीए)\nप्रमाणित शिक्षण आणि विकास व्यवस्थापक (सीएलडीएम)\nप्रमाणित प्रशिक्षणात्मक डिझायनर (सीआयडी)\nप्रमाणित एचआर बिझिनेस पार्टनर (सीएचआरबीपी)\nएचआर एनालिटिक्समध्ये प्रमाणित व्यावसायिक (सीएएमपी)\nप्रमाणित कार्यकारी आणि जीवन प्रशिक्षक (सीएलसी)\nप्रमाणित बॅलन्स स्कोर कार्ड प्रोफेशनल (CBSCP)\nAWS प्रशिक्षण वर आर्किटेक्चिंग\nAWS तांत्रिक आवश्यकता प्रशिक्षण\nएसीआय मोड v9000 मध्ये सिस्को नेक्सस 2.0 स्विचचे कॉन्फीस करणे\nCCNA मार्गक्रमण आणि स्विचिंग v3.0\nसीसीएनपी रूटिंग व स्विचिंग\nएचपी सॉफ्टवेअर ऑटोमेशन चाचणी\nRanorex v8.x (प्रगत मूलभूत)\nपूर्वी कालखंड रेखांकित सह सेलेनियम\nटाका पहा चेक आउट\nसीसीएनए सुरक्षा प्रमाणपत्र - संपूर्ण मार्गदर्शक\nद्वारा पोस्ट केलेलेऋषि मिश्रा\nआज नेटवर्किंग सीन खरोखर विकसित होत आहे. त्रासदायक नावीन्यपूर्ण गोष्टी वेगवेगळ्या आहेत, जसे की एसडीएन आणि मेघ ज्यामुळे मागील दोन दशकात नेटवर्किंगचा मार्ग परिष्कृत केला गेला आहे. कोणत्याही परिस्थितीत, सिस्को काही, अनेक वर्षे नेटवर्किंग गेमच्या उच्च बिंदूवर आहे. हे केवळ आपल्या चेहर्यावर स्विचिंग आणि मूलभूत मार्गांवर लागू होत नाही, तसेच डेटा फोकस आणि संयुक्त प्रयासांसारख्या भिन्न आणि प्रगतीशील प्रगतीसाठी देखील लागू होत नाही. जगातील 80% नेटवर्क आणि इंटरनेट सिस्को अनुकूलन चालवत आहे. उद्योगप्रेमींकडून मिळवणे हे नेहमीच उत्तम असते तिथे काही अविश्वसनीय नेटवर्किंग प्रमाणीकरण आहेत, तथापि सीसीएनए सिक्युरिटी फार काळ हा एक खेळ (आयटी प्रमाणीकरण) आहे जो दीर्घ काळासाठी आहे. आपण सीसीएनएमध्ये बदल करून सीएससीएचा उपयोग केल्याची शक्यता कितीही असला तरी आपण सुरुवातीपासूनच सुरू होणाऱ्या नेटवर्किंग कल्पनांचे एक दृढ आस्थापना निर्माण करणार.\nCCNA सुरक्षा प्रमाणपत्र मार्गदर्शक\nसी.सी.ए.ए. चे कोर्स शैक्षणिक विभाग\nCCNA सुरक्षा प्रमाणपत्र मार्गदर्शक\nसिस्को सर्टिफाईड नेटवर्क असोसिएट (सीसीएनए) आजच्या सर्वात जास्त ओळखल्या जाणा-या मुख्य प्रवाहात आणि आयटी प्रमाणीकरणासाठी एक उत्कृष्ट भूमिका आहे. डेटा हे दर्शविते की 1 दशलक्ष CCNA अॅडॉर्सारमेंटमध्ये आतापासून 1998 पासून मंजूर केले गेले जेव्हा ते सुरुवातीला दर्शविले होते. सीसीएनए केवळ काम करणार्या आणि आयटी अर्जदारांसाठीच फायदेशीर नाही, तसेच व्यवस्थापकासाठीही. स्पष्टपणे, सीसीएनए सुरक्षा प्रमाणनामध्ये प्रचंड व्याज आहे. हे प्रमाणपत्र मिळविण्याच्या मार्गावर असंख्य आयटी विशेषज्ञांनी त्यांचे जीवन बदलले आहे आणि काही फायदे पूर्ण केले आहेत. बर्याच कालावधीसाठी काम करण्याच्या हेतूने आयटी तज्ज्ञांनीही सीसीएनए प्रमाणपत्रांची निवड करण्याची आवश्यकता असल्याचे उदाहरणांना दिले आहे.\nसी.सी.ए.ए. चे कोर्स शैक्षणिक विभाग\nसीसीएनए सिक्युरिटी ट्रेनिंग, कमीतकमी मध्यम आकाराच्या व्यवसायात (एसएमबी) आणि प्रयत्न नेटवर्क्समध्ये सिस्को डब्ल्यूएलएएनच्या मूलभूत गोष्टींची तपासणी, व्यवस्था आणि तपासणी करण्यास सक्षम करते. हे आशा आहे की लॅन / डब्ल्यूएएन कनेक्शनसह कल्पना आणि समस्या तयार करणे. आयपी, आयजीआरपी, बाह्यरेखा, क्लॅन, इथरनेट, सिरिअल, आयपी आरआयपी, आरआयपी, अॅक्सेस यादी इत्यादीसह भिन्न प्रोटोकॉल देखील या प्रमाणन अभ्यासक्रमात समाविष्ट केलेले आहेत. कोणतीही अभ्यासक्रम घ्या, जे तुम्हाला हिरव्यागार क्षेत्रात हलवायला तयार करेल. कदाचित आपण एक multibillion-dollar कॉर्पोरेट आणि एक भाग 500 संस्था प्रविष्ट करू शकता. हे असे प्रकारचे स्पेशलायझेशन आहे जे तुम्हाला सामान्य आयटी कामांपासून वेगळे करेल.\nसिस्को फ्रेमवर्क प्रशिक्षण जगभरातील सर्वात presumed प्रकल्पांमध्ये एक standout आहे आणि सिलिकॉन व्हॅली उद्दिष्टे आहेत त्या व्यक्ती एक venturing दगड. मध्यभागी या नेटवर्किंग कोर्ससाठी माहितीची देवाणघेवाण करा आणि आपल्या व्यवसायास नवीन अंदाज करण्याच्या परिणामासाठी वायर्ड करा.\nसीसीएनए सर्टिफिकेशन सिस्को सीसीआयई प्रमाणीकरणाचे मूलभूत किंवा कलम प्रमाणन आहे. सिस्को सीसीएनए सर्टिफिकेशननंतर शोधणे आपल्याला आपला व्यवसाय बिंदू पूर्ण करण्यास आणि सिंहाचा गुणधर्म साध्य करण्यात मदत करेल. रेकॉर्ड केलेल्या काही गोष्टी CCNA अभ्यासक्रमांनंतर शोधण्याच्या काही वास्तविक फायदे आहेत, पहा -\nआपण आपल्या असाइनमेंट मध्ये एक चढाव अपेक्षा आणि आपल्या उपस्थित संस्थेमध्ये अदा अपेक्षा करू शकता.\nआपण एका ताणून जाण्याऐवजी एखाद्या व्यवसायाने वेतन वाढवण्याची विनंती करू शकता.\nसीसीएनए सर्वत्र जगभरातून पहायला मिळते, ज्याचा अर्थ असा होतो की आपण बर्याचशा खंडांशिवाय परदेशात पद मिळवू शकत नाही\nसीसीएनए ही स्वयंसेवीची भावना सर्वात कठीण आयटी परीक्षा आहे.\nसीसीएनए सर्टिफिकेशन कोर्समुळे विविध नेटवर्किंग व्यवसायांसाठी शक्यता निर्माण होईल. याउलट, प्रतिस्पर्ध्यांनाही सिस्कोच्या स्विचेस आणि स्विचेसच्या क्षेत्रात ओळखले जाईल. सिस्को गॅरंटीड तज्ञांनी डब्ल्यूएएन वर चालत असलेल्या रिमोट लोकॅलसाठी कनेक्शनची प्रत्यक्ष आणि अंमलबजावणी करण्याची क्षमतादेखील असणे आवश्यक आहे. नेटवर्क सुरक्षा, रिमोट पीसीच्या नेटवर्किंग आणि पुढील पीसी क्षमतेच्या बाबतींत ते आवश्यक माहितीसह रीफ्रेश झाले आहेत.\nआपल्या CCNA प्रमाणीकरणाचे पश्वीकरण केल्यानंतर, आपण विविध रोजगार भागांसाठी विशिष्ट प्रकारे पात्र आहात. रेकॉर्ड केलेल्या खाली आपले सामान्य व्यवसाय प्रोफाइल आहेत-\nतथापि सीसीएनए अभ्यासक्रमाचा दुसरा फायदा हा आहे की पात्रतेची मापदंड आवश्यक आहे 10 + 2 मानक. आतापासून बारावा पासवाढ ज्या व्यक्तींना फ्रेमवर्क संघटना आणि नेटवर्किंग क्षेत्रासाठी पुरेशी उत्साह असणारे आहेत ते सीसीएनए नंतर पदवी क्षमता न घेता शोधू शकतात. त्याचप्रमाणे, अपेक्षांच्या व्यवसायात होणारी संभावना या प्रमाणन अभ्यासक्रमासह वाढविण्यात येईल. त्याचप्रमाणे सीसीआयईसह सिस्कोच्या विविध चालवणाऱ्या प्रमाणिकरण अभ्यासक्रमांनंतर शोधण्याची आवश्यक सीसीएनए ही आवश्यक क्षमता आहे. लोक ज्या व्यवसायात आहेत आणि त्यांना लॅन / वॅन वर प्रमाणिकतेची आवश्यकता आहे त्याचप्रमाणे ते हा कोर्स करतात जे त्यांना प्रगतीमुळे मदत करतील.\nआपण उशीरा सुरू किंवा व्यवसाय हलवून आहात तरीही, नेटवर्किंग उद्योगात व्यवसाय विकासासाठी मोठ्या क्षेत्राची ऑफर आहे. संघटना आणि सरकार यांच्यासह त्यापैकी बर्याच काळासाठी नवोपक्रमाची प्रगती नेटवर्क ऑपरेशन आणि सुरक्षा व्यवस्थापित करण्यासाठी प्रत्येक नेटवर्कला पात्र व्यक्तींची आवश्यकता आहे नेटवर्किंग उद्योगाकडे अधिक दृष्टीकोन आहे आणि सीसीएनएची खात्री असल्याने आपण आपल्या आयटी व्यवसायासाठी पूर्ण आणि कृतज्ञता देऊ.\nअभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्सशीर्ष संस्थांसाठी आयटी प्रशिक्षण पुरवठादार आहे. हे नेटवर्किंग आणि विविध श्रेणींमध्ये अविष्कारणीय प्रणाली तयार करण्यासाठी तज्ञांना सूचना देते. ते कंपन्यांकडून CCNA साठी उत्कृष्ट प्रशिक्षण देतात.\nसीसीएनपी सर्टिफिकेशन कोर्स - द पूर्ण मार्गदर्शक\nसिस्को च्या डेटा सेंटरमध्ये नवीन काय आहे - सीसीएनए डेटा सेंटर\nप्रत्युत्तर द्या उत्तर रद्द\nआपण मानव आहात आणि या क्षेत्रात दिसत असल्यास, कृपया रिक्त सोडा.\nएक द्वारे चिन्हित फील्ड * आवश्यक आहेत\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअमेरिकन सामोआअँडोरअंगोलाअँग्विलाअंटार्क्टिकाएंटीग्वा आणि बार्बुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऑस्ट्रेलियाऑस्ट्रियाअझरबैजानबहामाजबहरैनबांगलादेशबार्बाडोसबेलारूसबेल्जियमबेलिझबेनिनबर्म्युडाभूतानबोलिव्हियाबॉस्निया आणि हर्जेगोविनाबोत्सवानाबोउवेट बेटब्राझीलब्रिटिश इंडियन ओशन टेरीटरीब्रुनै दारुसलामबल्गेरियाबुर्किना फासोबुरुंडीकंबोडियाकॅमरूनकॅनडाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहसेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचाडचिलीचीनख्रिसमस आयलॅन्डकोकोस (कीलिंग) बेटेकोलंबियाकोमोरोसकॉंगोकांगो, लोकशाही प्रजासत्ताककुक बेटेकॉस्टा रिकाकोटे दिल्वोरेक्रोएशिया (स्थानिक नाव: क्रोएशिया)क्युबासायप्रसझेक प्रजासत्ताकडेन्मार्कजिबूतीडॉमिनिकाडोमिनिकन रिपब्लीकतिमोर-लेस्ट (पूर्व तिमोर)इक्वाडोरइजिप्तअल साल्वाडोरइक्वेटोरीयल गिनीइरिट्रियाएस्टोनियाइथिओपियाफॉकलंड बेटे (मालव्हिनास)फेरो द्वीपसमूहफिजीफिनलंडफ्रान्सफ्रान्स, महानगरफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाफ्रेंच दक्षिणी प्रदेशगॅबॉनगॅम्बियाजॉर्जियाजर्मनीघानाजिब्राल्टरग्रीसग्रीनलँडग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्डग्वादेलोपगुआमग्वाटेमालागिनीगिनी-बिसाउगयानाहैतीहर्ड आणि मॅक् डोनाल्ड बेटेहोली सी (व्हॅटिकन सिटी स्टेट)होंडुरासहाँगकाँगहंगेरीआइसलँडभारतइंडोनेशियाइराण (इस्लामिक रिपब्लिक ऑफ)इराकआयर्लंडइस्राएलइटलीजमैकाजपानजॉर्डनकझाकस्तानकेनियाकिरिबाटीकोरिया, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफकोरिया, रिपब्लिक ऑफकुवैतकिरगिझस्तानलाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफलाटवियालेबनॉनलेसोथोलायबेरियालिबियालिंचेनस्टाइनलिथुआनियालक्संबॉर्गमकाओमॅसेडोनिया, माजी युगोस्लाव्ह प्रजासत्ताकमादागास्करमलावीमलेशियामालदीवमालीमाल्टामार्शल बेटेमार्टिनिकमॉरिटानियामॉरिशसमायोट्टेमेक्सिकोमायक्रोनेसिया, फीडरेटेड स्टेट्स ऑफमोल्दोव्हा, गणराज्यमोनॅकोमंगोलियामाँटेनिग्रोमॉन्टसेरातमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानऊरुनेपाळनेदरलँड्सनेदरलॅंन्ड ऍन्टीलेसन्यू कॅलेडोनियान्युझीलँडनिकाराग्वानायजरनायजेरियानीयूनॉरफोक द्वीपउत्तर मारियाना बेटेनॉर्वेओमानपाकिस्तानपलाऊपनामापापुआ न्यू गिनीपराग्वेपेरूफिलीपिन्सकांगोपोलंडपोर्तुगालपोर्तु रिकोकताररियुनियनरोमेनियारशियन फेडरेशनरवांडासेंट किट्स आणि नेविजसेंट लुसियासेंट विन्सेंट आणि ग्रेनेडाईन्झसामोआसॅन मरिनोसाओ टोमे आणि प्रिन्सिपेसौदी अरेबियासेनेगलसर्बियासेशेल्ससिएरा लिऑनसिंगापूरस्लोव्हाकिया (स्लोव्हाक गणराज्य)स्लोव्हेनियासोलोमन आयलॅन्डसोमालियादक्षिण आफ्रिकादक्षिण जॉर्जिया, दक्षिण सँडविच बेटेदक्षिण सुदानस्पेनश्रीलंकासेंट हेलेनासेंट पियर आणि मिकेलॉनसुदानसुरिनामस्वालबार्ड आणि जॅन मायेन बेटेस्वाझीलँडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियन अरब रिपब्लीकतैवानताजिकिस्तानटांझानिया, युनायटेड रिपब्लिक ऑफथायलंडजाण्यासाठीटोकेलाऊटोंगात्रिनिदाद आणि टोबॅगोट्युनिशियातुर्कीतुर्कमेनिस्तानतुर्क आणि कायकोझ आयलॅंन्डटुवालुयुगांडायुक्रेनसंयुक्त अरब अमिरातीयुनायटेड किंगडमसंयुक्त राष्ट्रयुनायटेड स्टेट्स मायनर आऊटलाईंग आयलॅन्डउरुग्वेउझबेकिस्तानवानुआटुव्हेनेझुएलाव्हिएतनामव्हर्जिन बेटे (ब्रिटिश)व्हर्जिन बेटे (अमेरिका)वालिस आणि फुटुना बेटेपश्चिम सहारायेमेनयुगोस्लाव्हियाझांबियाझिम्बाब्वे\nTOGAF प्रशिक्षण आणि प्रमाणन मिळविण्याकरिता 10 कारणे\nवर पोस्टेड20 एप्रिल 2018\nXVCX मध्ये Inverview मध्ये विचारले SCCM प्रश्न आणि उत्तरे\nवर पोस्टेड17 एप्रिल 2018\nओरॅकल सर्टिफिकेशन कोर्सच्या व्यवसायातील संधी आणि फायदे\nवर पोस्टेड13 एप्रिल 2018\nवर पोस्टेड12 एप्रिल 2018\nभारतातील सर्वोत्तम सॉफ्टवेअर चाचणी अभ्यासक्रम काय आहेत\nवर पोस्टेड05 एप्रिल 2018\nनोएडा मधील प्रशिक्षण कक्ष\nचेन्नई मधील प्रशिक्षण कक्ष\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nबी एक्सएक्सएक्स ए, दक्षिण सिटी एक्सएक्सएक्स, स्वाक्षरी टॉवर्स जवळ, गुडगाव, HR, भारत - 122001\nकॉपीराइट © 2017 - सर्व राखीव सुरक्षित - अभिनव तंत्रज्ञान सोल्युशन्स | गोपनीयता धोरण\nआपण मानव आहात आणि या क्षेत्रात दिसत असल्यास, कृपया रिक्त सोडा.\nएक द्वारे चिन्हित फील्ड * आवश्यक आहेत\nअफगाणिस्तानअल्बेनियाअल्जेरियाअमेरिकन सामोआअँडोरअंगोलाअँग्विलाअंटार्क्टिकाएंटीग्वा आणि बार्बुडाअर्जेंटिनाअर्मेनियाअरुबाऑस्ट्रेलियाऑस्ट्रियाअझरबैजानबहामाजबहरैनबांगलादेशबार्बाडोसबेलारूसबेल्जियमबेलिझबेनिनबर्म्युडाभूतानबोलिव्हियाबॉस्निया आणि हर्जेगोविनाबोत्सवानाबोउवेट बेटब्राझीलब्रिटिश इंडियन ओशन टेरीटरीब्रुनै दारुसलामबल्गेरियाबुर्किना फासोबुरुंडीकंबोडियाकॅमरूनकॅनडाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहसेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचाडचिलीचीनख्रिसमस आयलॅन्डकोकोस (कीलिंग) बेटेकोलंबियाकोमोरोसकॉंगोकांगो, लोकशाही प्रजासत्ताककुक बेटेकॉस्टा रिकाकोटे दिल्वोरेक्रोएशिया (स्थानिक नाव: क्रोएशिया)क्युबासायप्रसझेक प्रजासत्ताकडेन्मार्कजिबूतीडॉमिनिकाडोमिनिकन रिपब्लीकतिमोर-लेस्ट (पूर्व तिमोर)इक्वाडोरइजिप्तअल साल्वाडोरइक्वेटोरीयल गिनीइरिट्रियाएस्टोनियाइथिओपियाफॉकलंड बेटे (मालव्हिनास)फेरो द्वीपसमूहफिजीफिनलंडफ्रान्सफ्रान्स, महानगरफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाफ्रेंच दक्षिणी प्रदेशगॅबॉनगॅम्बियाजॉर्जियाजर्मनीघानाजिब्राल्टरग्रीसग्रीनलँडग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्डग्वादेलोपगुआमग्वाटेमालागिनीगिनी-बिसाउगयानाहैतीहर्ड आणि मॅक् डोनाल्ड बेटेहोली सी (व्हॅटिकन सिटी स्टेट)होंडुरासहाँगकाँगहंगेरीआइसलँडभारतइंडोनेशियाइराण (इस्लामिक रिपब्लिक ऑफ)इराकआयर्लंडइस्राएलइटलीजमैकाजपानजॉर्डनकझाकस्तानकेनियाकिरिबाटीकोरिया, डेमोक्रॅटिक पीपल्स रिपब्लिक ऑफकोरिया, रिपब्लिक ऑफकुवैतकिरगिझस्तानलाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफलाटवियालेबनॉनलेसोथोलायबेरियालिबियालिंचेनस्टाइनलिथुआनियालक्संबॉर्गमकाओमॅसेडोनिया, माजी युगोस्लाव्ह प्रजासत्ताकमादागास्करमलावीमलेशियामालदीवमालीमाल्टामार्शल बेटेमार्टिनिकमॉरिटानियामॉरिशसमायोट्टेमेक्सिकोमायक्रोनेसिया, फीडरेटेड स्टेट्स ऑफमोल्दोव्हा, गणराज्यमोनॅकोमंगोलियामाँटेनिग्रोमॉन्टसेरातमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानऊरुनेपाळनेदरलँड्सनेदरलॅंन्ड ऍन्टीलेसन्यू कॅलेडोनियान्युझीलँडनिकाराग्वानायजरनायजेरियानीयूनॉरफोक द्वीपउत्तर मारियाना बेटेनॉर्वेओमानपाकिस्तानपलाऊपनामापापुआ न्यू गिनीपराग्वेपेरूफिलीपिन्सकांगोपोलंडपोर्तुगालपोर्तु रिकोकताररियुनियनरोमेनियारशियन फेडरेशनरवांडासेंट किट्स आणि नेविजसेंट लुसियासेंट विन्सेंट आणि ग्रेनेडाईन्झसामोआसॅन मरिनोसाओ टोमे आणि प्रिन्सिपेसौदी अरेबियासेनेगलसर्बियासेशेल्ससिएरा लिऑनसिंगापूरस्लोव्हाकिया (स्लोव्हाक गणराज्य)स्लोव्हेनियासोलोमन आयलॅन्डसोमालियादक्षिण आफ्रिकादक्षिण जॉर्जिया, दक्षिण सँडविच बेटेदक्षिण सुदानस्पेनश्रीलंकासेंट हेलेनासेंट पियर आणि मिकेलॉनसुदानसुरिनामस्वालबार्ड आणि जॅन मायेन बेटेस्वाझीलँडस्वीडनस्वित्झर्लंडसिरियन अरब रिपब्लीकतैवानताजिकिस्तानटांझानिया, युनायटेड रिपब्लिक ऑफथायलंडजाण्यासाठीटोकेलाऊटोंगात्रिनिदाद आणि टोबॅगोट्युनिशियातुर्कीतुर्कमेनिस्तानतुर्क आणि कायकोझ आयलॅंन्डटुवालुयुगांडायुक्रेनसंयुक्त अरब अमिरातीयुनायटेड किंगडमसंयुक्त राष्ट्रयुनायटेड स्टेट्स मायनर आऊटलाईंग आयलॅन्डउरुग्वेउझबेकिस्तानवानुआटुव्हेनेझुएलाव्हिएतनामव्हर्जिन बेटे (ब्रिटिश)व्हर्जिन बेटे (अमेरिका)वालिस आणि फुटुना बेटेपश्चिम सहारायेमेनयुगोस्लाव्हियाझांबियाझिम्बाब्वे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/pujari-opponents-of-cctv-cameras-in-ambabai-mandir-272868.html", "date_download": "2018-04-26T11:12:24Z", "digest": "sha1:AC6IKXNZTLNNBZY3FLP3RAM7WR42BGRQ", "length": 12829, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अंबाबाईच्या गाभाऱ्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्याला पुजाऱ्यांचा विरोध", "raw_content": "\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nअंबाबाईच्या गाभाऱ्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्याला पुजाऱ्यांचा विरोध\nअंबाबाई मंदिरातल्या मुख्य गाभाऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती मार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत पण या कॅमेराना पुजाऱ्यांनी विरोध केलाय आणि हे कॅमेरे बंद पाडण्याचाही प्रयत्न केला\n27 आॅक्टोबर : कोल्हापूरमध्ये करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मंदिरात पुजारी हटाव आंदोलन सुरू असतानाच आता पुन्हा एक नवा वाद निर्माण झालाय. मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे नको अशी भूमिका पुजाऱ्यांनी घेतलीय.\nअंबाबाईच्या मंदिरातले पुजारी आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती यांच्यात नवा वाद उफाळलाय. अंबाबाई मंदिरातल्या मुख्य गाभाऱ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती मार्फत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत पण या कॅमेराना पुजाऱ्यांनी विरोध केलाय आणि हे कॅमेरे बंद पाडण्याचाही प्रयत्न केला. शिवाय गाभऱ्यावर आमची मालकी असल्याचं निवेदन देवस्थान समितीला देत देवस्थान समितीने बेकायदेशीर रित्या हे कृत्य केल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केलाय. तर गाभाऱ्याच्या चाव्या आमच्या हातात आहेत असा इशाराही दिला.\nत्यामुळे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितिचे अध्यक्ष महेश जाधव यांनी तातडीने पुजाऱ्यांची बैठक बोलावली या बैठकीत पुजारी कॅमेरे हटवण्याबाबत आक्रमक झाले होते.\nमात्र देवस्थान समितीनेही आक्रमक भूमिका घेत कॅमेरे तसंच राहतील ही भूमिका घेतली तसंच कॅमेरे बंद केल्यामुळे सरकारी कामात अडथळा आणला म्हणून पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती महेश जाधव यांनी दिली.\nतसंच पुजारी आपल्या म्हणण्यावर जर ठाम राहिले तर प्रसंगी देवीच्या पूजेचे सगळे अधिकार देवस्थान समितीकडे राखून ठेवून देवस्थान समिती पूजा अर्चा करेल असा इशाराही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दिलाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: cctv cameraअंबाबाई मंदिरकोल्हापूरसीसीटीव्ही कॅमेरे\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%8B", "date_download": "2018-04-26T11:15:30Z", "digest": "sha1:EK3Y7DCHLNOVAW6G2WOIGLFZAX5FTAMJ", "length": 3159, "nlines": 69, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "टोमॅटो - Wiktionary", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:बेलवांगे\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:भेद्र (विदर्भ)\nमनोगत संकेतस्थळ सदस्याने सुचवलेला शब्द:भेदरे\nसुचवलेला मराठी शब्द मनोगती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.cz/2016_09_12_archive.html", "date_download": "2018-04-26T11:01:52Z", "digest": "sha1:RCAVDGTNLWK5F5Y6YPI24OPCFGPF3JFG", "length": 247296, "nlines": 3052, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.cz", "title": "Dainik Sanatan Prabhat: 09/12/16", "raw_content": "\nसनातन प्रभातचे वार्ताहर राहुल कोल्हापुरे यांना दमदाटी करून त्यांच्यावर कारवाईचा प्रयत्न \nया संदर्भात गृहखाते काय करणार आहे पारंपरिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी सातारा येथे प्रशासनाकडून स्वयंघोषित बंदी \nश्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या कारणावरून एका भाविकाला कपडे फाटेपर्यंत पोलिसांकडून धक्काबुक्की \nदोघांवर गुन्हा प्रविष्ट करण्याची धमकी \n१. पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बेंद्रे, २. श्री. राहुल कोल्हापुरे\nसातारा - पाच दिवसांच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी येथील खाजगी मंगळवार तळ्यावर भाविकांनी गर्दी केली होती. या वेळी स्थानिक पोलीस प्रशासनाने श्री गणेशमूर्ती पारंपरिक पद्धतीने विसर्जन करण्यासाठी बंदी असल्याचे कारण पुढे करत भाविकांना श्री गणेशमूर्ती विसर्जनास मज्जाव केला. (पोलीस हिंदूंना धार्मिक परंपरांचे पालन करण्यास प्रदूषणाचे कारण पुढे करत अटकाव करतात, तसे ते अन्य धर्मियांच्या धार्मिक गोष्टी प्रदूषणाला बाधक असूनही त्यांना अटकाव करत नाहीत, ही वस्तूस्थिती जाणायला हवी. हिंदूंनी शास्त्रीय परंपरांचे पालन करायला हवे - संपादक) पोलिसांनी मंगळवार तळ्याच्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जन करू दिले नाही. या वेळी तेथे मूर्तीविसर्जनास गेलेले दैनिक सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे यांनी पोलिसांना समजावून आणि विविध प्रकारची कायदेशीर कागदपत्रे दाखवली, तरीही उलट त्यांनाच दमदाटी करून पोलिसांनी कह्यात घेतले. (रझाकारी पोलीस - संपादक) पोलिसांनी मंगळवार तळ्याच्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जन करू दिले नाही. या वेळी तेथे मूर्तीविसर्जनास गेलेले दैनिक सनातन प्रभातचे वार्ताहर श्री. राहुल कोल्हापुरे यांनी पोलिसांना समजावून आणि विविध प्रकारची कायदेशीर कागदपत्रे दाखवली, तरीही उलट त्यांनाच दमदाटी करून पोलिसांनी कह्यात घेतले. (रझाकारी पोलीस पुरोगाम्यांच्या दबावामुळे पोलीस हिंदुत्वनिष्ठांचा असा छळ करत असतील, तेथे सामान्यांची काय स्थिती असेल, याची कल्पना करू शकतो पुरोगाम्यांच्या दबावामुळे पोलीस हिंदुत्वनिष्ठांचा असा छळ करत असतील, तेथे सामान्यांची काय स्थिती असेल, याची कल्पना करू शकतो - संपादक) या वेळी एका भाविकाची पोलिसांसमवेत वादावादी झाली. कोणताही विचार न करता पोलिसांनी अक्षरशः त्यांचे कपडे फाटेपर्यंत त्यांना धक्काबुक्की केली.\nकाश्मीरमधील २ चकमकींत ४ आतंकवादी ठार, तर १ पोलीस हुतात्मा \nश्रीनगर - काश्मीरमध्ये ११ सप्टेंबरला आतंकवाद्यांबरोबर नौगम आणि पुंछ या दोन ठिकाणी सुरक्षा दलांसमवेत झालेल्या चकमकीत ४ आतंकवादी ठार झाले, तर एक पोलीस शिपाई हुतात्मा झाला. या आतंकवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला.\nपुणे महानगरपालिकेने ट्विटर खात्यावरून श्री गणेशाचे विडंबन करणारे विज्ञापन हटवले \nहिंदु जनजागृती समितीच्या कृतीशील निषेधाचा परिणाम \nहिंदूंनो, या यशाविषयी ईश्‍वरचरणी कृतज्ञता व्यक्त करा \nपुणे - पुणे महानगरपालिकेच्या pmc care या ट्विटर खात्यावरून वाहतूक नियमांच्या संदर्भात नागरिकांचे प्रबोधन करणार्‍या विज्ञापनाच्या चित्रामध्ये श्री गणेशाचे विडंबन करण्यात आले होते. या संदर्भात दैनिक सनातन प्रभातमध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी महापालिकेच्या pmc careचे राहुल जगताप यांना संपर्क साधून सदर विडंबनात्मक विज्ञापन तातडीने हटवण्याची मागणी केली होती, तसेच विज्ञापन काढले न गेल्यास धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी कायदेशीर मार्ग अवलंबण्याची चेतावणी दिली होती. त्यानंतर जगताप यांनी ते चित्र काढण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर सदर विडंबनात्मक विज्ञापन पुणे महानगरपालिकेच्या ट्विटर खात्यावरून हटवल्याचे आढळून आले. (हिंदूंनो, या यशाविषयी श्री गणेशाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा अन्यत्र आढळून येणारे श्रद्धास्थानांचे होणारे विडंबन रोखण्यासाठी सनदशीर मार्गाने कृतीशील व्हा अन्यत्र आढळून येणारे श्रद्धास्थानांचे होणारे विडंबन रोखण्यासाठी सनदशीर मार्गाने कृतीशील व्हा श्रद्धास्थानांचे होणारे विडंबन रोखणे ही एक प्रकारे देवतेची उपासनाच आहे. - संपादक) अरे भक्ता, तुझ्या डोक्याची काळजी घे. प्रत्येक जण माझ्यासारखा नशीबवान नसतो दुसरे डोके मिळायला, असे वाक्य श्री गणेशाच्या तोंडी दाखवून हातात हेल्मेट घेऊन श्री गणेश हेल्मेटच्या वापराचा संदेश देत असल्याचे विज्ञापनाच्या चित्रात दाखवण्यात आले होते.\nपोलीस कोठडीमध्ये जीविताला धोका असल्याने अन्यत्र हालवण्याची सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची मागणी\nकॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण \nकोल्हापूर - राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. या कोठडीत ठेवण्यात आलेल्या अन्य गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगारांकडून कोणत्याही क्षणी माझ्यावर वाईट प्रसंग बेतला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त करत पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीऐवजी अन्यत्र कुठेही हालवण्यात यावे, अशी मागणी कॉ. पानसरे खून प्रकरणातील संशयित आरोपी आणि सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांनी त्यांचे अधिवक्ता श्री. समीर पटवर्धन यांच्याकडे १० सप्टेंबर या दिवशी केली. श्री. पटवर्धन यांनी डॉ. तावडे यांची सकाळी ९ वाजता राजारामपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीमध्ये भेट घेऊन चर्चा केली. न्यायालयाच्या अनुमतीनुसार अधिवक्ता श्री. पटवर्धन यांना भेटीसाठी अर्धा घंटा वेळ देण्यात आला होता. या वेळी अन्वेषण करणार्‍या अधिकार्‍यांनी उपस्थित केलेले प्रश्‍न, पोलीस कोठडीमधील असुरक्षिततेसह तेथील सुविधांच्या अभावाविषयी डॉ. तावडे यांनी अधिवक्ता श्री. पटवर्धन यांच्याकडे तक्रारी मांडल्या आहेत.\nआपचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्यावर मेहुण्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा आरोप \nआम आदमी पक्षाचे खरे स्वरूप \nनवी देहली - आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्यावर मेहुण्याच्या पत्नीने विनयभंगाचा आरोप केला आहे. यापूर्वी २० जुलैला एका ३५ वर्षीय महिलेनेही खान यांनी असभ्य वर्तन केल्याचा आरोप केला होता. दुसर्‍यांदा विनयभंगाचा आरोप झाल्यामुळे अमानतुल्लाह यांनी पक्षाच्या सर्व पदांचे त्यागपत्र दिले आहे. मी प्रामाणिकपणे काम करत असून माझे काम काही लोकांना बघवत नाही आणि म्हणूनच आमच्या कुटुंबावर खोटे आरोप केले जात आहेत, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.\nबकरी ईदच्या दिवशी वाराणसी येथे उंटांची हत्या करण्यावर बंदी घालण्यासाठी अधिवक्त्यांचे वाराणसी आयुक्तांना निवेदन \nवाराणसी - १३ सप्टेंबर २०१६ या दिवशी बकरी ईदच्या निमित्ताने वाराणसीतील मदनपुरा (पंचपेडवा), जमालुद्दीनपुरा आणि सलेमपुरा येथे उंटांची कत्तल करण्यात येणार आहे. या कत्तलीवर प्रतिबंध घालण्यासाठी अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखालील अधिवक्त्यांच्या शिष्टमंडळाने वाराणसीच्या आयुक्तांना निवेदन दिले. यापूर्वी जिल्हाधिकार्‍यांनाही याविषयी निवेदन देण्यात आले होते.\nवर्ष २०१५ मधे जिल्हाधिकार्‍यांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांना उंटांच्या कत्तलीवर प्रतिबंध घालण्याचा आदेश दिला होता; मात्र त्यावर कारवाई करण्यात न आल्याने वरील तीनही ठिकाणी उंटांची कत्तल करण्यात आली, असे श्री. त्रिपाठी यांनी या वेळी सांगितले. (अशा अधिकार्‍यांवर कायदाद्रोह केल्याच्या प्रकरणी कारवाई केली पाहिजे हिंदूंच्या मंदिरांच्या ठिकाणी पशू बळी देण्याला विरोध करणार्‍या संघटना मुसलमानांकडून देण्यात येणार्‍या बळींच्या विषयी नेहमीच मौन बाळगतात हिंदूंच्या मंदिरांच्या ठिकाणी पशू बळी देण्याला विरोध करणार्‍या संघटना मुसलमानांकडून देण्यात येणार्‍या बळींच्या विषयी नेहमीच मौन बाळगतात \nशिष्टमंडळात अधिवक्ता नीरज कुमार शुक्ला, अभय अग्निहोत्री, संजीवन यादव, राजेशसिंह कुशवाहा, सोनू कुमार, विनोद पाण्डेय उपाख्य भैयाजी, विकासकुमार सिंह, गुरुप्रसाद पाण्डेय, शशि यादव, दुर्गा प्रसाद, संदीप कुमार सिंह, बृजेश सिंह, संजीवन सिंह आदी अधिवक्ता सहभागी होते.\nनाशिकमध्ये आदर्श गणेशोत्सव मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद \n(डावीकडे) श्री. राहुल ढिकले\nयांची भेट घेतांना समितीचे कार्यकर्ते\nनाशिक - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरात विविध गणेशोत्सव मंडळे, लोकप्रतिनिधी आणि शासकीय कार्यालये यांमध्ये विविध प्रकारचे उपक्रम गणेशोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात येत आहेत.\nगणेशोत्सवाच्या निमित्ताने उत्साहाचे अवडंबर रोखून आदर्शरित्या साजरा करण्यासाठी विविध मंडळांना भेटून प्रबोधन करण्यात येत आहे.\nआदर्श गणेशोत्सवाच्या चळवळीला पाठिंबा मिळण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नाशिक येथील मनसेचे नगरसेवक अधिवक्ता राहूल ढिकले यांची भेट घेण्यात आली. समितीने गणेशोत्सवातील गैरप्रकार रोखण्यासाठी उभारलेल्या चळवळीविषयी त्यांना माहिती देऊन सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. या वेळी त्यांनी समितीच्या उपक्रमाचे आणि चळवळीचे कौतुक करून पाठिंबाही दिला. हिंदूंमध्ये जनजागृती करणे आणि त्यांचे कल्याण साधणार्‍या चळवळी, उपक्रमांसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच धर्मशास्त्रानुसार श्री गणेशमूर्तींचे विसर्जन वहात्या पाण्यातच करण्याचे आवाहनही त्यांनी या वेळी त्यांनी केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. अनिल पाटील, श्री. रविंद्र सोनईकर, श्री. शैलेश पोटे हे उपस्थित होते.\nडॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणांतील चौकशांच्या बातम्या वस्तूनिष्ठपणे प्रसिद्ध करणारी आणि पक्षपातीपणे प्रसिद्ध करणारी वृत्तपत्रे \nपक्षपाती वृत्तांकन करणारी वृत्तपत्रे समाजाचे काय प्रबोधन करणार \nडॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणांचे अन्वेषण सध्या चालू आहे. ५ सप्टेंबरला विशेष अन्वेषण विभागाने कॉ. पानसरे हत्या प्रकरणात पनवेल आश्रमात येऊन तपास केला. ७ सप्टेंबरला डॉ. तावडे यांच्यावर सीबीआयने डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपपत्र सादर केले. पनवेल आश्रमात आलेल्या विशेष अन्वेषण विभागाने साधकांचा केलेला छळ आणि खोटारडेपणा यांविषयी ९ सप्टेंबरला सनातनने मुंबई येथे पत्रकार परिषद घेऊन सत्यकथन केले. या तीन घटनांच्या बातम्या प्रसिद्ध करतांना केवळ दैनिक सामनामध्ये वस्तूनिष्ठता होती, तर अन्य वृत्तपत्रांनी पक्षपातीपणा केला. सनातनच्या विरोधातील घटनांना त्यांनी पान १ वर ठळक प्रसिद्धी दिली, तर सनातनच्या पत्रकार परिषदेचे वृत्त थोडक्यात आतील पानांवर प्रसिद्ध केले किंवा केलेच नाही. पुढील सारणीत याचे विश्‍लेषण दिले आहे.\nमिरज येथे गणेशोत्सवानिमित्त सनातन संस्थेचे ग्रंथप्रदर्शन \nमिरज, ११ सप्टेंबर (वार्ता.) - मंगळवार पेठेतील भोसले चौक येथे हनुमान गणेशोत्सव मंडळासमोर सनातन संस्थेच्या वतीने लावण्यात आलेल्या ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन १० सप्टेंबर या दिवशी माजी नगरसेवक श्री. प्रसाद मदभावीकर यांच्या हस्ते नारळ वाढवून आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या वेळी डॉ. भालचंद्र साठे आणि श्री. इसापुरे, तसेच सनातन संस्थेच्या डॉ. (सौ.) शरदिनी कोरे उपस्थित होत्या. हे प्रदर्शन १५ सप्टेंबरअखेर चालू रहाणार असून भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.\nसिद्धीविनायक मित्रमंडळाचे अध्यक्ष अविनाश भूषिंगे यांनी सनातन संस्थेच्या व्याख्यानाला होणारा विरोध मोडून काढून व्याख्यान यशस्वी केले \nअसे हिंदू धर्माभिमानी सर्वत्र हवेत \nगणेशवाडी (जिल्हा कोल्हापूर), ११ सप्टेंबर (वार्ता.) - गणेशवाडी येथील सिद्धीविनायक मित्रमंडळ येथे ७ सप्टेंबर या दिवशी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने व्याख्यान आयोजित केले होते. या व्याख्यानास स्थानिक नागरिक, काही गणेशोत्सव मंडळे यांनी सनातन संस्थेचा कार्यक्रम नको, असे सांगून या व्याख्यानास मोठ्या प्रमाणात विरोध केला; मात्र सिद्धीविनायक मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री. अविनाश भूषिंगे आणि त्यांचे सहकारी यांनी या विरोधाला न जुमानता सदरचे व्याख्यान एक दिवस अगोदरच आयोजित करून ते यशस्वी करून दाखवले. हे व्याख्यान सर्वांपर्यंत पोचण्यासाठी श्री. भूषिंगे यांनी स्थानिक केबल न्यूजच्या वार्ताहरांना बोलावून सौ. सरिता चौगुले यांची मुलाखत घेतली. या संदर्भात श्री. अविनाश भूषिंगे यांनी व्याख्यान खूप प्रेरणादायी झाले, असे मत व्यक्त केले. (सनातन संस्थेच्या होणार्‍या कार्यक्रमास होत असलेला विरोध मोडून काढून तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धडपड करणार्‍या श्री. अविनाश भूषिंगे यांचे अभिनंदन प्रत्येक हिंदू धर्माभिमान्याने श्री. अविनाश भूषिंगे यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे प्रत्येक हिंदू धर्माभिमान्याने श्री. अविनाश भूषिंगे यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे \nजगभर प्रसिद्ध असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाचा पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर नामोल्लेखही नाही \nपुणे, ९ सप्टेंबर (वार्ता.) - पुणे येथील गणेशोत्सव हा जगभरातील भाविकांचे आकर्षण आहे. या काळात अनेक विदेशी पर्यटकही येथील गणेशोत्सव पहाण्यासाठी येतात. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रारंभही याच शहरातून केला. गणरायांच्या आगमनाच्या पार्श्‍वभूमीवर एकीकडे गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वहात असतांना पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर मात्र कमालीची उदासीनता पसरली असल्याचे वाटते; कारण पुण्याच्या गणेशोत्सवाचा महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर नामोल्लेखही नाही.\nविद्येचे माहेरघर ही पुणे शहराची ओळख त्याच्या जोडीला आता माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही पुणे शहराने भरारी घेऊन आय.टी.हब अशी ओळख निर्माण केली आहे. एकीकडे ही प्रगती होत असतांना त्या शहराच्या महानगरपालिकेचे संकेतस्थळ मात्र अजून प्राथमिक टप्प्यालाच चाचपडत आहे.\nऋषितुल्य व्यक्ती सत्काराच्या उपक्रमास महापालिकेकडून प्रतीवर्षी २ लक्ष रुपये मिळण्यासाठी प्रयत्न करणार - महापौर प्रशांत जगताप यांचे आश्‍वासन\nऋषितुल्य १२ व्यक्तींचा महापौर\nश्री. प्रशांत जगताप यांच्या हस्ते सत्कार \nपुणे, ११ सप्टेंबर (वार्ता.) - माझ्यासारख्यांच्या राजकीय आयुष्यात थोरामोठ्यांमुळे नतमस्तक होण्याचे भाग्य फार थोड्यांना लाभते. पुणे महापालिका ही देशातील एकमेव महापालिका असेल कि जी पंडित गाडगीळ यांच्या पुढाकाराने गेली ४१ वर्षे हा ऋषितुल्य व्यक्तींच्या सत्काराचा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमास प्रतीवर्षी २ लक्ष रुपये पुणे महापालिकेकडून मिळावेत, यासाठी मी अवश्य प्रयत्न करीन, असे आश्‍वासन महापौर श्री. प्रशांत जगताप यांनी येथे दिले. येथील शारदा ज्ञानपीठम् या संस्थेच्या वतीने पुणे महापालिका आणि माईर्स पुणे, विश्‍वशांती गुरुकुल, सिंबॉयासिस आणि इतर ३० संस्थांच्या वतीने ६ सप्टेंबर या दिवशी सकाळी १०.३० वाजता एम्आयटीच्या श्री ज्ञानेश्‍वर सभागृहात ऋषिपंचमीच्या निमित्ताने १२ ऋषींचा भावस्पर्शी सत्कार महापौर श्री. प्रशांत जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.\nशारदा ज्ञानपीठम्चे कार्याध्यक्ष श्रीवर्धन गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले. पसायदानाने या भावपूर्ण कार्यक्रमाची सांगता झाली.\nऋषितुल्य मान्यवरांची नावे अशी...\nह.भ.प. रामचंद्रजी दंडवते (वय १०७ वर्षे), प्राचार्य वसंतराव अरगडे (वय १०० वर्षे), स्वामी श्री शिवलिंग शिवाचार्य महाराज (वय १०० वर्षे), श्री. हिरोजी नारायण तोडणकर गुरुजी (वय ९८ वर्षे), पत्रकारश्रेष्ठी श्री. माधव पारधी (वय ९६ वर्षे), श्रीमती मालतीबाई दास्ताने (वय ९२ वर्षे), श्रीमती इंदिराजी पित्ती (वय ९० वर्षे), ह.भ.प. श्री. ज्ञानदेव काळेगुरुजी (वय ९० वर्षे), पं. बबनराव हळदणकर (वय ८९ वर्षे), प्राचार्य श्री. यशवंतराव लेले (वय ८७ वर्षे), चित्रमहर्षी श्री. रवी परांजपे (वय ८१ वर्षे), डॉ. कांतीलाल संचेती (वय ८१ वर्षे) या महत्तेच्या मानदंडांना डॉ. शां.ब. मुजुमदार, डॉ. विश्‍वनाथ कराड, डॉ. विजय भटकर आणि पं. वसंतराव गाडगीळ यांच्या हस्ते गौरवण्यात आले.\nअंबरनाथ नगरपालिकेमध्ये गणेशोत्सवात सनातनचे फ्लेक्स प्रदर्शन\nअंबरनाथ - अंबरनाथ नगरपालिका गणेशोत्सव मंडळाच्या वतीने सकाळी १० वाजता कु. प्रज्ञा बनसोडे यांच्या हस्ते श्रीगणेशाच्या मूर्तीची स्थापना झाली. त्याच दालनामध्ये गणेशपूजा आणि धार्मिक विधी यांसंदर्भातील सनातन संस्थेचे फ्लेक्सचे प्रदर्शन मंडळाच्या सहमतीने लावण्यात आले.\nनगरपालिका गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री. आर्.बी. पाटील, श्री. सुहास सावंत, भजनी मंडळाचे श्री. गोरख मुकादम आणि येथील अन्य कर्मचारी म्हणाले, आपण नंतर येऊन आरती कशी करावी या संदर्भातील शास्त्र आरतीच्या वेळी येऊन सर्वांना सांगावे. तसेच त्या ठिकाणी उपस्थित सेवानिवृत्त श्री. विनायक पाटील श्री साईबाबा सेवा मंडळाच्या अध्यक्षांनी सांगितले की, आमच्या मंडळात गुरुवारी संध्याकाळी आरतीला येऊन उपस्थितांना या संदर्भात धार्मिक शिक्षण द्यावे.\nसानपाडा (नवी मुंबई) येथे गुरुकृपा प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श गणेशोत्सव कसा साजरा कसा करावा, याविषयी मार्गदर्शन\nभाविकांना मार्गदर्शन करतांना सौ. कमल गिरमकर\nसानपाडा - ५ सप्टेंबर या दिवशी येथील प्रियांका पॅलेस सोसायटीच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गुरुकृपा प्रतिष्ठान या न्यासाच्या वतीने आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. न्यासाच्या वतीने सौ. कमल गिरमकर यांनी सार्वजनिक गणेशोत्सवामागील लो. टिळक यांचा उद्देश आणि सध्याचे उत्सवाचे पालटलेले स्वरूप, शास्त्रानुसार श्रीगणेशमूर्ती कशी असावी, श्रीगणेशाला लाल फुले-दुर्वा वहाण्याचे महत्त्व, विज्ञापनाच्या माध्यमातून होणारी श्री गणेशाची विडंबना आणि ती रोखण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा लाभ ६० जिज्ञासूंनी घेतला. या वेळी उपस्थित जिज्ञासूंनी धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.\nआदर्श गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीचे अंबरनाथच्या नगराध्यक्षांना निवेदन\nनिवेदन स्वीकारतांना नगराध्यक्ष कु. प्रज्ञा बनसोडे (उजवीकडे)\nअंबरनाथ - कृत्रिम हौदात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन, श्री गणेशमूर्तींचे दान यांसारख्या धर्मशास्त्रविरोधी प्रथा आणि गणेशोत्सवातील अपप्रकार रोखून आदर्श गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २ सप्टेंबर या दिवशी अंबरनाथ नगरपालिकेच्या नगराध्यक्ष कु. प्रज्ञा बनसोडे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी समितीच्या वतीने अधिवक्ता (सौ.) किशोरी कुलकर्णी यांनी नगराध्यक्षा कु. प्रज्ञा बनसोडे यांना आदर्श गणेशोत्सवाविषयी माहिती दिली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.\nराज्यातील ४०० धरणे असुरक्षित - महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेचा अहवाल\nराज्यातील धरणे आणि पूल यांचे परीक्षण होते कि नाही आणि प्रशासकीय\nयंत्रणा अस्तित्वात आहे कि नाही, असा प्रश्‍न पडल्यास आश्‍चर्य ते काय \nमुंबई - पुण्यातील टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे उघड झाल्यानंतर आता राज्यातील इतर धरणांविषयीची भयावह माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेने (मेरी) राज्यातील ४०० धरणे धोकादायक असल्याचा अहवाल सरकारला दिला आहे. त्यामध्ये धरणांच्या किरकोळ ते गंभीर स्वरूपाच्या दुरुस्त्या करणे आवश्यक असून त्या तातडीने करण्याची शिफारसही संस्थेने केली आहे. (पाट्याटाकूपणे कारभार करणारा जलसंधारण विभाग या प्रकरणी शासन संबंधितांची चौकशी करून कारवाई करेल का या प्रकरणी शासन संबंधितांची चौकशी करून कारवाई करेल का - संपादक) त्यामुळे राज्यातील इतर धरणे सुरक्षित असल्याचा शासनाचा दावा फोल ठरला आहे.\nसंस्थेकडून नवीन धरणांसाठीचा आराखडा सिद्ध करणे, धरणांची सुरक्षितता पडताळणे, संभावित धोके ओळखणे आणि त्यावर उपाय सुचवणे, धरणांचे मान्सूनपूर्व आणि मान्सुनोत्तर परीक्षण करणे अशी कामे केली जातात. टेमघर धरणाच्या गळतीची चर्चा झाल्यानंतर सरकारने गळती थांबवण्यासाठी १०० कोटींची निविदा काढली. आता ४०० धरणांच्या दुरुस्तीविषयी राज्य सरकार कोणती उपाययोजना करते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.\nभाजपला धडा शिकवून मातृभाषा आणि संस्कृती यांचे रक्षण करण्याचा निर्धार \nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोवा विभागाच्या कार्यकर्ता मेळाव्याला २ सहस्र स्वयंसेवकांची उपस्थित\nपणजी - गोव्यातील प्राथमिक शिक्षणातील माध्यमप्रश्‍नी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांताशी फारकत घेऊन नव्याने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोवा विभागाने आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला धडा शिकवून मातृभाषा आणि संस्कृती यांचे रक्षण करण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्हणजे केवळ मातृभाषेचे रक्षणच नव्हे, तर भाजप शासनाच्या अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्याच्या प्रयत्नांना विरोध दर्शवण्याचा निर्णय या मेळाव्यात झाला. गोव्यात अल्पसंख्यांक आयोग स्थापण्याचा निर्णय, दुहेरी नागरिकत्व देणे, फोन्तेनाससारखे पोर्तुगीजधार्जिणे उत्सव गोव्यात भरवून पोर्तुगीज संस्कृतीला चालना देणे या भाजप शासनाच्या प्रयत्नांना पूर्णपणे विरोध करण्याचा निर्णयही या मेळाव्यात झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गोवा विभाग स्थापन झाल्यानंतर प्रथमच घेतलेल्या या कार्यकर्ता मेळाव्याला सुमारे २ सहस्र स्वयंसेवकांनी उपस्थित राहून भाजपच्या विरोधातील मातृभाषा आणि संस्कृती रक्षणार्थ आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा दर्शवला.\nखामगाव (जिल्हा बुलढाणा) येथे श्रीगणेशाची मूर्ती संघाच्या गणवेशात देवतांच्या मूर्तींचे मानवीकरण करणे, हे धर्मशिक्षणाच्या अभावाचा परिणाम \nखामगाव, ११ सप्टेंबर - येथील कासलीवाल ले-आऊट भागात असलेल्या सप्तश्रुंगी गणेश मंडळाने श्री गणेशाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाच्या भूमिकेत साकारले आहे. त्या गणेशमूर्तीला संघाचा गणवेश असलेली खाकी पॅन्ट, पांढरा सदरा, डोक्यावर काळी टोपी परिधान केली आहे. तसेच भगवा ध्वजही हाती दिला आहे.\nमुख्यमंत्र्यांना जातपंचायतमधून बहिष्कृत म्हणून भेटण्यास गेलेला व्यक्ती निघाला एक आरोपी \nमुख्यमंत्री निवासस्थानाच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे \nसावंतवाडी, ११ सप्टेबर - गाव आणि जातपंचायत यांनी वाळीत टाकल्याची आवई उठवणार्‍या अन् मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महादेवाचे केरवडे येथील परमानंद सावळाराम हेवाळेकर हा संशयित आरोपी असल्याचे समोर आले आहे. (यावरून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी त्या व्यक्तीची कोणत्याही प्रकारची यथोचित चौकशी केलेली नसल्याचे दिसून येते. या प्रकरणी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई व्हायला हवी. मुख्यमंत्री निवासस्थानाच्या सुरक्षेची ही स्थिती, तर त्या राज्यातील सर्वसामान्यांच्या व्यक्तीच्या सुरक्षेची स्थिती किती दयनीय असेल, याचा विचारच न केलेला बरा \n१. हेवाळेकर याला गावातून कोणी बाहेर काढले नसून गावात कोठेही जातपंचायत हा प्रकार अस्तित्वात नाही.\n२. साधारण ३ वर्षांपूर्वी हेवाळेकर घराशेजारी एकट्या रहाणार्‍या महिलेच्या घरात रात्री शिरला. यानंतर त्या महिलेने त्याच्या विरोधात कुडाळ पोलिसांत तक्रार दिली होती आणि त्यानंतर तो पसार झाला. पोलिसांनी त्याच्या विरोधात अटक वॉरंट बजावले आहे. (पोलिसांनी अजूनपयर्र्ंत हेवाळेकर याला अटक करू न शकणे, हे पोलीस प्रशासनाचे अपयश नव्हे का \n(म्हणे) माझ्यावर आघात म्हणजे भारतीय मुसलमानांवर आघात - डॉ. झाकीर नाईक यांची धमकी\nडॉ. झाकीर नाईक म्हणजे पाकमध्ये लपलेला दाऊद नाही, तरीही त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी केंद्र सरकारला वेळ का लागत आहे, असा प्रश्‍न जनतेच्या मनात उठत आहे \nवलयांकित मुसलमान आरोपींचे नेहमीचे तुणतुणे \nनवी देहली - इस्लामिक रिसर्च फाउंडेशनवर बंदी घालण्यात आली, तर ती २० कोटी भारतीय मुसलमानांवरील अन्याय असेल, अशी धमकी आतंकवाद्यांचे आदर्श ठरलेले डॉ. झाकीर नाईक यांनी दिली आहे. माझ्यावरील कोणत्याही प्रकारचा आघात हा भारतीय मुसलमानांवरील आघात असेल, अशीही धमकी त्यांनी दिली आहे.\nभारत सरकार आणि भारतीय जनतेच्या नावे लिहिलेल्या खुल्या पत्रातून डॉ. झाकीर यांनी ही धमकी दिली आहे. यात त्यांनी पुढे म्हटले आहे की, मी असा कोणताही गुन्हा केलेला नाही, तरी मला देशाच्या शत्रूप्रमाणे सादर केले जात आहे आणि माझ्या अनुपस्थितीत माझ्या संस्थेवर बंदी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.\nडॉ. झाकीर नाईक यांच्या संस्थेला विदेशातून देणगी स्वीकारण्यास बंदी \nनवी देहली - केंद्रीय गृह मंत्रालयाने डॉ. झाकीर नाईक यांच्या इस्लामिक रिसर्च फाउन्डेशनला विदेशातून थेट देणगी स्वीकारण्यास बंदी घातली आहे. अशी देणगी घेण्याविषयी रिझर्व्ह बँकेची अनुमती घेण्यास फाऊंडेशनला सांगितले आहे. विदेशातून देणगी घेण्याच्या संदर्भात या संस्थेकडून नियमांचे उल्लंघन झाल्याने ही बंदी घालण्यात आली आहे. या संस्थेला मिळणार्‍या सर्व देणग्यांची माहिती आणि त्यांच्या विनियोगाची माहिती रिझर्व्ह बँकेला द्यावी लागणार आहे.\nशास्त्रानुसार श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन होण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून प्रबोधन मोहीम \nसांगली, ११ सप्टेंबर (वार्ता.) - भाविकांनी श्रीगणेशमूर्ती वहात्या पाण्यातच विसर्जन करण्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सांगली, उदगाव आणि कुरुंदवाड (जिल्हा कोल्हापूर) येथे प्रबोधन मोहीम राबवण्यात आली. या वेळी कार्यकर्त्यांनी नदीच्या काठावर हातात विसर्जनाचे शास्त्र सांगणारे फलक धरले होते. उदगाव येथे सर्वश्री संजय घाटगे, अण्णासाहेब घाटगे, अशोक केंगार, प्रदीप कुलकर्णी आणि विनायक शिंगाडे उपस्थित होते. उदगाव ग्रामपंचायत आणि ग्रीन युथ क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मूर्तीदान मोहीम राबवण्यात आली. यात नदीपासून काही अंतरावर खड्डा खणून दान घेतलेल्या मूर्ती त्यात विसर्जित करण्यात येत होत्या; मात्र ९५ प्रतिशत भाविकांचा मूर्तीदानाऐवजी मूर्ती विसर्जनाकडेच कल होता. या वेळी अनेक भाविकांनी तुम्ही चांगला उपक्रम राबवला. फलकांमुळे माहिती मिळाली, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या.\nजेएन्यूतील निवडणुकीत डावे, तर देहली विद्यापिठाच्या निवडणुकीत अभाविप विजयी \nनवी देहली - डाव्या विद्यार्थी चळवळींचे केंद्र असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (जेएन्यूत) पुन्हा एकदा डाव्यांनी, तर देहली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविपने) बाजी मारली आहे. डाव्यांनी जेएन्यूतील सर्व ४ जागा जिंकल्या आहेत. जेएन्यू स्टुडंटस् युनियनचा मावळता अध्यक्ष कन्हैयाकुमार याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाल्यामुळे हे विद्यापीठ चर्चेत आले होते. तरीही या विद्यापिठाच्या निवडणुकीत पुन्हा डावेच विजयी झाले आहेत. जेएन्यूमध्ये अभाविपला भोपळाही फोडता आला नाही. अभाविपने देहली विद्यापिठात विजय मिळवला; मात्र ४ वर्षांनंतर प्रथमच काँग्रेस प्रणित नॅशनल स्टुडंटस् युनियन ऑफ इंडियाचा (एन्एसयूआयचा)एक जण निवडून आला आहे. जेएन्यू आणि देहली विद्यापीठ येथे ९ सप्टेंबरला निवडणुका झाल्या. जेएन्यूतील निवडणुकीत ५९ टक्के मतदान झाले. हे मतदान मागच्या वर्षाच्या तुलनेत ६ टक्के अधिक होते, तर देहली विद्यापिठातील निवडणुकीत ३५ टक्के मतदान झाले. हे मतदान मागील वर्षाच्या तुलनेत ८ टक्क्यांनी कमी आहे.\nअमेरिकेच्या धमक्यांना घाबरणार नाही \nप्योंगयांग (उत्तर कोरिया) - आमच्या अणुचाचण्यांविषयी अमेरिकेने दिलेल्या धमक्यांना जराही घाबरणार नाही, असा रोखठोक पवित्रा उत्तर कोरियाने घेतला आहे. उत्तर कोरियाने दोनच दिवसांपूर्वी यशस्वी अणूचाचणी घेतली होती. ही चाचणी उत्तर कोरियाची सर्वांत मोठी म्हणजे १० किलो टन एवढी आहे. ही चाचणी घेतल्यामुळे अमेरिकेने उत्तर कोरियाला दम दिला आहे. उत्तर कोरियातील सत्ताधारी पक्षाचे मुखपत्र असलेल्या रोडोंग सिनमुनने अमेरिकेच्या अणूदबावाचा काळ संपला आहे, असे म्हटले आहे. अणूचाचणीच्या विरोधात दक्षिण कोरियाचे राष्ट्र्रपती पार्क ग्यून यांच्या प्रतिक्रियेवरही यात टीका केली आहे. संयुक्त राष्ट्र्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने मात्र उत्तर कोरियावर लवकरात लवकर कारवाई केली जाईल, अशी चेतावणी दिली आहे. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्स या राष्ट्रांनी उत्तर कोरियावर निर्बंध लादण्याची मागणी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेकडे केली होती.\n(म्हणे) डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांच्या हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोध मोहीम राबवणार \nश्रमिक मुक्ती दलाच्या मेळाव्यात ठराव\nकराड - येथील पलाश मंगल कार्यालयात श्रमिक मुक्ती दलाचा मेळावा नुकताच पार पडला. या मेळाव्यात विविध ठराव करण्यात आले असून यात डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे आणि प्रा. कलबुर्गी यांच्या हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोध मोहीम राबवणार, असा ठराव करण्यात आला आहे. (एखाद्या व्यक्तीचा खून झाल्यावर त्याला पकडण्याचे दायित्व हे शासनाने आहे. असे असतांना जाणीवपूर्वक शासनावर दबाव आणण्यासाठी स्वयंघोषित पोलीस असल्यासारखे वरील तिघांच्या हल्लेखोरांना पकडण्याची मोहीम राबवण्याची कृती म्हणजे एकप्रकारे धमकीच होय असे करून श्रमिक मुक्ती दल सनातन संस्थेला लक्ष्य करू पहात आहे, हे हिंदू जाणून आहेत. त्यामुळे शासनाने श्रमिक मुक्ती दलाच्या ठरावाची योग्य ती नोंद घेऊन त्याच्या विरोधात तात्काळ कायदेशीर कृती करावी असे करून श्रमिक मुक्ती दल सनातन संस्थेला लक्ष्य करू पहात आहे, हे हिंदू जाणून आहेत. त्यामुळे शासनाने श्रमिक मुक्ती दलाच्या ठरावाची योग्य ती नोंद घेऊन त्याच्या विरोधात तात्काळ कायदेशीर कृती करावी \nआम्ही श्री गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम हौदात करण्याविषयी कोणावरही बळजोरी करणार नाही - धैर्यशील जाधव, मुख्याधिकारी, फलटण\nमुख्याधिकारी जाधव (मध्यभागी) यांना निवेदन\nदेतांना हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते\nफलटण (जिल्हा सातारा), ११ सप्टेंबर (वार्ता.) - आम्ही श्री गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम हौदात करण्याविषयी कोणावरही बळजोरी करणार नाही. गणेशमूर्ती शाडूच्या बनवण्याविषयीचे प्रबोधन आम्ही करत आहोत, तुम्हीही करा. श्री गणेशमूर्तीचे विसर्जन पिण्याच्या पाण्यात करू नये आणि ते कृत्रिम हौदात करा, असे शासनाचे आदेश असल्याने आम्हाला कृत्रिम हौद सिद्ध करावे लागत आहेत. श्री गणेशमूर्तीदानाचे प्रकार येथे होत नाहीत. गणेशमूर्ती शाडूमातीच्याच बनविण्याविषयी शासनाने कायदा करायला हवा, असे मत फलटणचे मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी व्यक्त केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम हौदात न करता धर्मशास्त्रानुसार वहात्या पाण्यात करावे, तसेच मूर्तीदान मोहीम राबवू नये, याविषयीचे निवेदन जाधव यांना ८ सप्टेंबर या दिवशी देण्यात आले. त्या वेळी शिष्टमंडळाशी बोलतांना त्यांनी वरील मत व्यक्त केले.\nविनाअनुमती मंडप उभे केल्याप्रकरणी ५ गणेशोत्सव मंडळांना पुणे महानगरपालिकेची नोटीस\nपालिकेने अशीच तत्परता मशिदींवर बसवलेले अवैध भोंगे काढण्यासाठी दाखवावी \nपुणे, ११ सप्टेंबर - विनाअनुमती रस्त्यांवर मंडप उभारलेल्या गणेशोत्सव मंडळांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय पुणे महानगरपालिका प्रशासनाने घेतला असून गेल्या ४ दिवसांत अशा २८ मंडळांची सूची सिद्ध केली आहे. अनुमतीपेक्षा अधिक आकाराचा मंडप उभारलेल्या ५ गणेशोत्सव मंडळांना तशा नोटिसाही देण्यात आल्या आहेत. या संदर्भातील कारवाईचे धोरण ठरवून ती केली जाणार असल्याचे पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या प्रमुख संध्या गागरे यांनी सांगितले आहे.\nअकोला येथे क्रिकेट खेळणार्‍या गणपतीचा देखावा\nअकोला, ११ सप्टेंबर - येथील सिंधी कॅम्प पक्की खोली येथील सिंधी गणेश उत्सव मंडळाच्या युवकांनी गणपती क्रिकेटची फळी (बॅट) घेऊन खेळतांना दाखवला आहे. यामध्ये झुलेलाल स्टेडीयम दाखवले असून गणपतीच्या क्रिकेट सामन्यात १६ मूषक क्षेत्ररक्षण करतांना दाखवले आहेत. (धर्मशास्त्रानुसार सिद्ध केलेल्या श्री गणेशमूर्तीमध्ये श्री गणेशतत्त्व आकर्षित होते, हे धर्मशिक्षण नसल्यामुळे जन्महिंदूंकडून अशा पद्धतीने देवतांना दाखवले जाते. - संपादक)\nहिंदूंच्या ऐतिहासिक घटनेवरील चित्रपटात ऐतिहासिक माहिती वगळण्याचा प्रयत्न निंदनीय - राहुल कलाटे, शिवसेना पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख\nचिंचवड (पुणे) येथे शिवसेनेचे चापेकर ब्रदर्स चित्रपटातील\nऐतिहासिक प्रसंग वगळल्याच्या निषेधार्थ आंदोलन \nचिंचवड - हिंदुस्थानात राहून हिंदूंच्या ऐतिहासिक घटनेवर आधारित चित्रपटातील ऐतिहासिक माहिती वगळण्याचा प्रयत्न निंदनीय आहे. त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. या संदर्भात केंद्रीय माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांना शिवसेनेच्या खासदारांसमवेत भेटून शहरवासियांच्या तीव्र भावना व्यक्त करण्यात येणार असल्याचे शिवसेना पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख श्री. राहुल कलाटे यांनी सांगितले. चापेकर ब्रदर्स हा चित्रपट २ सप्टेंबर या दिवशी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार होता; पण त्यातील काही ऐतिहासिक घटना असणारी दृश्ये वगळण्याविषयी केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने आग्रह धरल्याने त्याचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे.\nशहीद शिरीषकुमारांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक घोषित करावे - हिंदु जनजागृती समितीची मागणी\nनंदूरबार - येथील हुतात्मा शिरीषकमार यांच्या निवासस्थानाला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे केली आहे.\nया निवेदनात म्हटले आहे की, शिरीषकुमार मेहेता, शशिधर केतकर, लालदास शाह, धनसूखलाल वाणी आणि घनशामदास शाह हे बालक्रांतिकारक हुतात्मा झाले. त्यांच्या बलीदानाला ७५ वर्षे पूर्ण होणार असल्याच्या निमित्ताने हे वर्ष अमृतस्मृती वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. त्यानिमित्ताने हुतात्मा शिरीषकुमार याचे टिळक रोडवरील तत्कालीन निवासस्थान स्मारक घोषित करून पाचही बालक्रांतिकारांच्या स्मृतींना उजाळा द्यावा.\nया निवेदनातील अन्य मागण्या\n१. तेथे त्यांच्या प्रतिमा आणि माहितीपट कायमस्वरुपी लावावेत.\n२. पाचही हुतात्म्यांचे अर्धपुतळे तेथे स्थापन करावेत.\n३. ९ ते १५ सप्टेंबर हुतात्मा सप्ताह साजरा केला जावा.\nरावल आणि माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचे आश्‍वासन\nमाजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना निवेदन देतांना हिंदु जनजागृती\nसमितीचे डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. रजनी नटावदकर, भावना कदम\nनंदूरबारचे पालकमंत्री जयकुमार रावल यांना निवेदन देतांना\nहिंदु जनजागृती समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, भावना कदम\nनंदूरबार - सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना कॉ. पानसरे हत्याप्रकरणी अन्याय्य अटक करून मारहाण करणे, वकिलांना भेटू न देणे या प्रकारांच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू आणि न्याय मिळवून देऊ, असे आश्‍वासन महाराष्ट्राचे पर्यटनविकास आणि रोजगार हमीमंत्री, तसेच नंदूरबारचे पालकमंत्री जयकुमार रावल आणि नंदूरबारचे आमदार आणि माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिले. या संदर्भात सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी त्यांना भेटून निवेदन दिले.\nडॉ. झाकीर नाईक यांचा सरकारच्या विरोधात थयथयाट \nइस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदी घालण्यात आली, तर तो २० कोटी भारतीय मुसलमानांवरील अन्याय असेल आणि माझ्यावरील कोणत्याही प्रकारचा आघात हा मुसलमानांवरील आघात असेल, अशी धमकी आतंकवाद्यांचे आदर्श ठरलेले डॉ. झाकीर नाईक यांनी दिली आहे.\nहिंदू तेजा जाग रे \n : मेरे पर हुआ आघात २० करोड भारतीय मुसलमानों पर आघात होगा - डॉ. जाकिर नाईक\nधार्मिक रंग देने का यह प्रयास है, ऐसा कोई सेक्युलरवादी क्यों नहीं कह रहा \nपिंपरी-चिंचवड येथे नदीच्या वहात्या पाण्यात श्रीगणेश मूर्तीविसर्जन करण्याकडे भाविकांचा कल, कृत्रिम हौदाला अत्यल्प प्रतिसाद\nपिंपरी, ११ सप्टेंबर (वार्ता.) - येथील मोरया गोसावी घाट, काकडे पार्क घाट, रावेत घाट, सांगवी घाट, औंध घाट या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रबोधनात्मक फलक, प्रबोधनात्मक हस्तपत्रके, उद्घोषणा या माध्यमातून भाविकांना गणेशमूर्ती विसर्जनाचे शास्त्र सांगून धर्मशास्त्रानुसार नदीच्या वहात्या पाण्यात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याचे आवाहन केले. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत भाविकांनी नदीच्या वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तीचे विसर्जन केले, तर कृत्रिम हौदामध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन करणार्‍यांची संख्या अत्यल्प होती. रात्री १० नंतरही अनेकांनी नदीच्या वहात्या पाण्यातच श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले.\nघोडाझरी कालव्याच्या (जिल्हा चंद्रपूर) सिंचन घोटाळ्यातील ६ जणांविरुद्ध पहिले आरोपपत्र प्रविष्ट\nनागपूर, ११ सप्टेंबर - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर अधीक्षक कार्यालयाने सिंचन घोटाळा प्रकरणातील गोसीखुर्द सिंचन प्रकल्पातील घोडाझरी कालव्याच्या बांधकामात झालेल्या घोटाळ्याशी संबंधित ६ जणांविरुद्ध पहिले आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. या ६ जणांविरुद्ध पदाचा अपवापर करणे, भ्रष्टाचार करणे आणि फसवणूक करण्याचे आरोप असून विशेष सत्र न्यायाधीश के.जी. राठी यांच्या न्यायालयात ६ सहस्र ४५० पानांचे आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले आहे. यामध्ये तत्कालीन अधिकार्‍यांसमवेत विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे तत्कालीन कार्यकारी संचालक आणि कंत्राटदार एफ.ए. कन्स्ट्रक्शन आस्थापनाचे संचालक निसार फतेह मोहंमद अब्दुला खत्री या आरोपींची नाव आहेत.\nगौरीविसर्जनाच्या दिवशीही पुणे महापालिकेकडून भाविकांसाठी असुविधांची जंत्री \nनदीला पाणी न सोडल्याने भाविकांमध्ये असंतोष \nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने विसर्जन घाटांवर प्रबोधन चळवळ \nआेंकारेश्‍वर पूलावर अशाप्रकारे कसरत करत भाविकांना करावे लागत होते गणेशविसर्जन\nकलशावर चक्क उलटे स्वस्तिक काढण्यात आले आहे.\nनिर्माल्यकलश नाही, तर चक्क कचराकुंडी \nमहानगरपालिकेच्या लेखी असणारी किंमत यातून दिसून येते.\nनेने आपटे घाट सोडून अन्य कुठल्याही घाटावर\nविसर्जनासाठी अशाप्रकारे व्यवस्था करण्यात आली नाही.\nपुणे, ११ सप्टेंबर (वार्ता.) - पुणे महानगरपालिकेने दीड दिवसांच्या विसर्जनासाठी नदीला पाणी न सोडून धर्माशास्त्रानुसार गणेशमूर्तींचे विसर्जन करू पहाणार्‍या भाविकांसाठी अप्रत्यक्ष अडवणूक केली होती. या संदर्भात हिंदु जनजागृती समितीसह अनेक गणेशभक्तांनी आवाज उठवल्यानंतर पुणे महानगरपालिकेची कृती सुधारेल, असे वाटले होते. महापालिकेने मात्र धर्मशास्त्रविरोधी कृती न सुधारता गौरीविसर्जनाच्या दिवशीही नदीला पाणी न सोडून भाविकांची पुन्हा फसवणूक आणि प्रचंड गैरसोय केली. यामुळे अनेक भाविकांचा हिरमोड झाला. पाणी न सोडण्याच्या जोडीलाच नदीपात्राकडे जाणारा रस्ता खडबडीत ठेवणे, विसर्जन घाटांवर गणेशमूर्ती ठेवण्यासाठी टेबलांची (पटलांची) कमतरता ठेवणे यांसह अनेक गोष्टींमधून महानगरपालिकेने भाविकांसाठी असुविधांची जंत्रीच समोर ठेवल्याचे चित्र पहायला मिळत होते.\nस्वा. सावरकरांचे कोणतेही साहित्य वाचा त्यातून सुगंध येतो, मातृभूमीच्या मातीचा. तसे सनातन प्रभातचा कोणताही अंक वाचा त्यातून हुंकार येतो, राष्ट्रप्रेमाचा आणि हिंदु राष्ट्राचा - श्री. विद्याधरपंत नारगोलकर, महामंत्री, सावरकर स्मृती प्रतिष्ठान, पुणे\nकाश्मीरचा प्रश्‍न संवादाने अथवा चर्चेने सुटणे अशक्य \n१. बुर्‍हान वानीचे समर्थन\nकाश्मीर आज पेटलेला आहे आणि तिथे कठोर कारवाई करण्यापेक्षा सामंजस्याचा मार्ग आवश्यक आहे, असे सांगणारे भरपूर शहाणे आहेत; पण हा भडका कशामुळे उडाला आणि त्यामागची प्रेरणा कुठली आहे बुर्‍हान वानी नावाचा एक जिहादी घातपाती चकमकीत मारला गेला. त्याच्या समर्थनासाठी लोक रस्त्यावर आले, असेच म्हटले जाते. ते लोक कशामुळे रस्त्यावर आले बुर्‍हान वानी नावाचा एक जिहादी घातपाती चकमकीत मारला गेला. त्याच्या समर्थनासाठी लोक रस्त्यावर आले, असेच म्हटले जाते. ते लोक कशामुळे रस्त्यावर आले त्यांच्या भावना इतक्या तीव्र कोणासाठी झाल्या त्यांच्या भावना इतक्या तीव्र कोणासाठी झाल्या बुर्‍हान वानीसाठीच ना म्हणजे जे कोणी शेकडो सहस्र काश्मिरी रस्त्यावर आले, त्यांना लाठ्या झेलून आणि दगड मारून कुणाचे समर्थन करायचे होते वानीचे समर्थन म्हणजे एका जिहादीचे समर्थन होय; पण त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत.\nसाधकांनो, तुम्ही राष्ट्र आणि धर्म यांसाठी सर्वस्वाचा त्याग करत आहात. त्यामुळे भगवंत तुम्हाला आपत्काळात तारून तर नेईलच; पण तो तुम्हाला आपले करून घेईल, याची खात्री बाळगा \nरामनाथी (गोवा) येथे जून २०१६ मध्ये झालेले हिंदू अधिवेशन आणि समन्वयकांचे शिबिर यांत जाणवलेली सूत्रे\n१. परात्पर गुरु डॉ. आठवले हे स्वयं विष्णूचे अवतार आहेत, हे महर्षींना सांगावे लागले, याची खंत वाटून आपणच कुठेतरी न्यून पडतो, याची जाणीव होणे : प.पू. गुरुदेव, अधिवेशनाच्या माध्यमातून पुष्कळ काही शिकवलेत आणि दिलेत; म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आमच्याजवळ शब्दच नाहीत. प.पू. गुरुदेव, आरंभीच्या काळात तुम्ही गुरुपौर्णिमेला नेहमी भेटत होता. तेव्हाचे दिवस आठवून कृतज्ञता व्यक्त झाली आणि सर्व गोष्टींचे गांभीर्य लक्षात आले. आपण सांगत असलेल्या गोष्टी, स्वभावदोष-अहं निर्मूलन आणि व्यष्टी साधनेत आम्ही न्यून पडतो, तरीही आपण आणि सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर तेवढ्याच प्रेमाने आम्हाला सांगतात आणि आई जशी मुलांवर प्रेम करते, तसेच प्रेमही आमच्यावर करतात. प.पू. गुरुदेव, आपण प्रत्यक्ष भगवान विष्णूचे अवतार आहात, हे महर्षींना सांगावे लागले, याची पुष्कळ खंत वाटते; कारण आपणच कर्ता-करविता आहात, हे ठाऊक असूनही ती जाणीव सतत नसते. त्यासाठी प.पू. गुरुदेव, आपली, सद्गुरु बिंदाताई आणि सद्गुरु अनुताई यांच्या चरणी क्षमा मागते.\nतेच तेच अन्वेषण पुन:पुन्हा करण्यात वेळ वाया घालवणार्‍या अन्वेषण यंत्रणा \nडॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचे अन्वेषण करणारी केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (सीबीआय) आणि विशेष अन्वेषण पथक (एस्आयटी) सनातनच्या साधकांची चौकशी करत आहेत. चौकशीच्या नावाखाली या दोन्ही अन्वेषण यंत्रणा स्वत:चा आणि सनातनच्या साधकांचा वेळ वाया घालवत असल्याचे खालील उदाहरणांतून स्पष्ट होते. १. दोन्ही अन्वेषण यंत्रणा (सीबीआय आणि एस्आयटी) एकाच साधकाला बोलावून दोन्हीकडे तेच ते प्रश्‍न पुन:पुन्हा विचारतात. या दोन्ही यंत्रणा या दोन्ही प्रकरणांचे अन्वेषण एकमेकांच्या सहकार्याने करत आहेत, असे सांगतात; म्हणजे मिळालेल्या माहितीचे आदानप्रदान एकमेकांना होत असतांना एकाच साधकाची पुन्हा चौकशी केली जाते. विशेष म्हणजे सर्वांचे प्रश्‍न एकसारखेच असतात.\n२. एकच अन्वेषण यंत्रणेचे अधिकारी एकाच साधकाला दोन किंवा त्याहीपेक्षा अधिक वेळा चौकशीसाठी बोलावतात. या सर्व चौकशीत पूर्वी विचारलेलेच प्रश्‍न पुन्हा विचारतात. याविषयी त्या अधिकार्‍यांना विचारल्यावर ते सांगतात की, अन्वेषण करणारे अधिकारी पालटले की, नवीन अधिकारी पुन्हा चौकशी करतात. (क्रमश:)\nगणेशचतुर्थीनिमित्त प्रतिदिन भ्रमणभाषवर पाठवायचे लघुसंदेश आणि धर्मशिक्षण फलकावर लिहायची वाक्ये\nआरंभी गणपतीचे पूजन केले जाते \nगजानना श्री गणराया आधी वंदू तुज मोरया \nमंगलमूर्ती विघ्नविनाशक आधी वंदू तुज मोरया ॥\nविवाह, गृहप्रवेश अशा कोणत्याही शुभकार्याच्या आरंभी प्रथम संकटांचा नाश करणार्‍या श्री गणपतीचे पूजन केले जाते.\nवक्रान् तुण्डयति इति वक्रतुण्डः , म्हणजे वक्रमार्गाने (वाईट मार्गाने) चालणारे आणि बोलणारे अशांना शिक्षा करून जो सरळ मार्गावर आणतो, तो वक्रतुंड.\nपोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव \nसध्या सनातनचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विविध ठिकाणच्या पोलिसांविषयी सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते किंवा हिंदुत्वनिष्ठ यांना यापूर्वीही पोलिसांच्या सतावणुकीविषयी आलेले अनुभव येथे आजपासून क्रमशः प्रसिद्ध करत आहोत.\nहिंदूंच्या मिरवणुकीसाठी अनुमती देतांना वाहतूक शाखेतील मुसलमान पोलिसाचा वेळकाढूपणा \n२०.११.२०१३ या दिवशी सोलापूूर येथे झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेच्या मिरवणुकीसाठी अनुमती अर्ज सिद्ध करणारा वाहतूक शाखेचा कर्मचारी मुसलमान होता. त्याने अनेक कारणे सांगून अर्ज रखडवला. त्यांच्या अधिकार्‍यांपर्यंत विषय पोचला. अधिकार्‍याने होर्डिंगसाठी अनुमती द्यायला सांगितले. सदर कर्मचार्‍याने या ना त्या कारणाने दिवस घालवला, म्हणजे तो अधिकार्‍याच्या पश्‍चात टाळाटाळ करत होता. त्या मुसलमान लिपिकाशेजारी (पोलीस) एक हिंदु लिपिक (पोलीस) होता. त्याला सांगितले, हा मुद्दाम वेळकाढूपणा करतोय, जरा तू तरी लक्ष घाल. तेव्हा तो म्हणाला, तसे करता येत नाही. - एक साधक, सोलापूर\nएका संतांनी रचलेले भक्तीगीत ऐकल्यानंतर सौ. उमा रविचंद्रन् यांनी अनुभवलेली भावावस्था\nसत्संगात घेतल्या जाणार्‍या भावप्रयोगांचा लाभ आम्हाला प्रतिदिन होतो. संतांच्या संकल्पामुळे आपले अंतःकरण शुद्ध होऊन भावाने भरून जाते. थोर संत श्री. अरुणाचल कवियार यांनी श्रीरंगम्च्या प्रभु श्रीरंगनाथाला उद्देशून एक भक्तीगीत रचले आहे. अवतारी कार्य करून थकलेले भगवान विष्णु विश्रांती घेण्यासाठी शेषशय्येवर पहुडला आहे. भगवंताविषयी चिंता वाटत असल्याने श्री. अरुणाचल कवियार यांनी आत्यंतिक प्रेमाने आणि आपुलकीने भगवंताला प्रश्‍न विचारून त्याची विचारपूस केली. भक्तीरसाने ओतप्रोत भरलेले हे भक्तीगीत ऐकल्यानंतर माझा भाव जागृत झाला.\nया गीतामध्ये म्हटले आहे, हे रंगनाथ तू त्रेतायुगात श्रीराम आणि द्वापरयुगात श्रीकृष्ण यांचा अवतार घेऊन पुष्कळ कार्य केलेस. अवतारी कार्यामुळे तू इतका थकून गेला आहेस की, तू शेषशय्येवर अनंत काळापर्यंत शयन करत आहेस, प्रभु \n१. श्रीरंगनाथा, त्रेतायुगात श्रीरामाचा\nअवतार घेऊन पुष्कळ कार्य केल्यामुळे\nथकून तू शेषशय्येवर पहुडला आहेस का \nतू कावेरी नदीच्या दोन्ही शाखांच्या मध्यभागी असणार्‍या बेटावर विश्रांती घेत आहेस. कौशिकनंदन विश्‍वामित्र यांच्या यज्ञाचे रक्षण करून तू आज्ञापालन केले. त्यामुळे तू थकलास का तू त्राटिका राक्षसिणीचा वध केलास. सीतेच्या स्वयंवरात तू शिवधनुष्य उलचलले. संतापलेल्या भगवान परशुरामाला तू शांत केलेस. त्यामुळे तू थकलास का तू त्राटिका राक्षसिणीचा वध केलास. सीतेच्या स्वयंवरात तू शिवधनुष्य उलचलले. संतापलेल्या भगवान परशुरामाला तू शांत केलेस. त्यामुळे तू थकलास का तू तपस्वी सीतेसमवेत गंगेच्या तटापर्यंत पुष्कळ अंतर चालत गेलास. तू गुह नावाड्याच्या नौकेत बसून गंगा नदी ओलांडली आणि बराच काळ चित्रकूट पर्वतावर वास्तव्य केले. त्यामुळे तू थकलास का \nसमाजातील सर्वच स्तरांतील नागरिकांकडून सनातन संस्थेला मिळत आहे उत्स्फूर्त प्रतिसाद \nडॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्या प्रकरणांत अन्वेषण यंत्रणांनी संशयावरून सनातनचे निष्पाप साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि श्री. समीर गायकवाड यांना अटक करून कारागृहात ठेवले आहे. पुरोगाम्यांच्या दबावापोटी आणि हिंदुत्वाचे दमन करण्यासाठी सनातनला हत्या प्रकरणात गोवण्याचे कारस्थान चालू आहे. पोलीस आणि अन्वेषण यंत्रणा यांच्याकडून अटकेतील साधक, तसेच अन्य साधक यांचाही अतोनात छळ होत आहे. हिंदुविरोधी प्रसिद्धीमाध्यमांकडूनही सनातनची अपकीर्ती केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर सनातन प्रभातने पोलिसांच्या सनातनद्वेषाचे कटू वास्तव, हा विशेषांक ६ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध केला. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला. या अनुषंगाने समाजातील मान्यवर आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया येथे देत आहोत.\nदेवतांचे ब्रह्मरंध्र आणि देह यांतून प्रक्षेपित होणारी शक्ती मानवाला पेलवता यावी, यासाठी देवतांनी विविध गोष्टी धारण करणे किंवा वाहनांवर आरूढ होणे, याविषयी श्री. निमिष म्हात्रे यांना मिळालेले ज्ञान\nएकदा मी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात बसलो असतांना माझी दृष्टी तेथे ठेवलेल्या विष्णूच्या नृसिंह अवतारातील चित्राकडे गेली. चित्रात भगवान नृसिंहाच्या मागे शेषनाग दाखवला होता. कोल्हापूर येथील महालक्ष्मीदेवीच्या मूळ मूर्तीमागेही शेषनागाची आकृती असल्याचे एकदा मी वृत्तपत्रातील चित्रात पाहिले होते. अनेक देवतांच्या मागे नाग असल्याचे शास्त्रीय कारण काय असावे , असा विचार माझ्या मनात आला. त्यावर देवाने पुढील उत्तर सुचवले.\n१. देवतांकडून प्रक्षेपित होणारी उग्र शक्ती मानवाला सहजतेने ग्रहण करता यावी, यासाठी डोके आणि देह वेगवेगळ्या माध्यमातून झाकलेले असणे : देवतांच्या ब्रह्मरंध्रातून पुष्कळ उग्र स्वरूपातील शक्ती सर्वत्र प्रक्षेपित होत असते. ही शक्ती भक्तांना पेलता यावी, यासाठी देवतांच्या डोक्यावर मुकुट, जटा आणि सर्पाचा फणा इत्यादी गोष्टी असतात. त्यामुळे देवतांमधील शक्ती सौम्य होते आणि भक्तांना देवतांकडून प्रक्षेपित होणार्‍या शक्तीचा लाभ घेता येतो. देवतांच्या देहातूनही प्रचंड प्रमाणात शक्ती प्रक्षेपित होत असल्याने देवतांच्या मूर्तींना वस्त्र नेसवणे, गंधाचे लेपन करणे आणि दागिने घालणे इत्यादी प्रथा आहेत.\nसाधकांना नकारात्मक विचारांतून बाहेर काढतांना त्यांना मनमोकळेपणाने बोलण्यास प्रोत्साहन देऊन त्यांच्या मनाची सिद्धता करून घेणारे पू. डॉ. चारुदत्त पिंगळे \nपू. डॉ. चारुदत्त पिंगळे\n१. साधकांच्या नकारात्मक विचारांकडेही सकारात्मकतेने पाहिल्यामुळे त्यांना प्रोत्साहन मिळून योग्य दृष्टीकोन स्वीकारण्याची त्यांच्या मनाची सिद्धता होणे : एकदा सत्संगात साधकांनी नकारात्मक विचार सांगितले. त्या वेळी पू. पिंगळेकाकांनी हे किती नकारात्मक विचार आहेत. किती चुकीचे विचार आहेत, असे न म्हणता सर्वांनी मनमोकळेपणाने बोलण्याचा चांगला प्रयत्न केला, असे सांगितले. त्या वेळी त्यांनी नकारात्मक विचारांवर योग्य दृष्टीकोनही सांगितले. त्यामुळे साधकांना मोकळेपणाने बोलण्यास प्रोत्साहन मिळाले आणि चुकीच्या किंवा नकारात्मक विचारांमुळे वाटणारा अपराधीपणा अन् प्रतिमेचे विचार यांवर मात करून मनातील विचार व्यक्त करायला हवेत, असेही वाटू लागले. योग्य दृष्टीकोन स्वीकारण्याची अन् स्वतःमध्ये पालट करण्याची मनाची सिद्धता झाली.\nदेवाप्रती आणि गुरूंप्रती भाव असणार्‍या अन् देव सतत समवेत आहे, याची अनुभूती घेणार्‍या सौ. गौरी म्हात्रे \n१. कर्करोग झाल्याचे समजल्यावरही स्थिर राहून मुलाला घरी न बोलावता सेवा करायला सांगणे : काही मासांपूर्वी माझ्या आईला कर्करोग झाल्याचे निदान झाले. आईला कर्करोग झाल्याचे समजल्यावर कुटुंबातील सर्वच सदस्यांना ताण आला होता; पण ती मात्र निश्‍चिंत होती. देवच आपली काळजी घेईल यावर तिची श्रद्धा होती. तेव्हा मी रामनाथी आश्रमात सेवा करत होतो. मला काही कारणाने गेली काही वर्षे घरी जाता आले नव्हते. असे असूनही आईने माझ्याकडे भेटायला येण्याचा आग्रह धरला नाही. आई मला तू तुझी सेवा चालू ठेव. माझी काळजी घ्यायला देव आहे, असे सांगत असे. त्यामुळे माझ्या सेवेत खंड पडला नाही.\n२. देव काळजी घेत असल्याने कसलेच भय नसल्याचे सांगणे : काही मासांनी आईची प्रकृती खालावली. आईला सतत १०४ डिग्रीपर्यंत ताप येऊ लागला. त्यात कर्करोगावर केलेल्या उपचारांमुळे तिच्या रक्तातील पांढर्‍या पेशींची संख्या पुष्कळ घटली. त्यामुळे ती आजारपणातून लवकर बाहेर पडत नव्हती. या वेळी आईशी बोलल्यावर ती म्हणाली, कितीही मोठे आधुनिक वैद्य आणि जवळचे नातेवाईक आले, तरी कोणी काहीच करू शकत नाही. शेवटी जे देवाच्या मनात आहे, तसेच होणार आहे, यावर माझी ठाम श्रद्धा आहे. मला कसलेच भय नाही. मी मृत्यूलाही घाबरत नाही. माझे काहीही झाले, तरी देवच माझी काळजी घेणार आहे. मी आईचे हे बोलणे ऐकून देवाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.\nसौ. उमा रविचंद्रन् यांना त्यांचे जावई श्री. वेणुगोपालन् यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये \nश्री. वेणुगोपालन् यांनी लहानपणी कुणालाही कधीच त्रास दिला नाही. ते स्वावलंबी असल्याने स्वतःची कामे स्वतःच करत असत. त्यांनी कधीही कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट केला नाही. ते शांत आणि समाधानी होते.\n२. शांत आणि स्थिर चित्त\nवेणुगोपालन् शांत आणि स्थिर असतात. अनपेक्षितपणे घडलेल्या एखाद्या प्रसंगातही ते शांत रहातात आणि स्थिर चित्ताने अन् सुस्पष्ट विचार करून त्या प्रसंगातून बाहेर पडण्याचा उत्तम मार्ग काढतात. एकदा आम्ही सर्व बाहेरगावी जात होतो. तेव्हा माझे पती घरून विमानतळावर येतांना बॅग आणायला विसरले. त्या वेळी वेणुगोपालन् शांत आणि स्थिर होते. त्यांनी कुटुंबातील एका सदस्याच्या माध्यमातून ती बॅग वेळेत मिळवण्यासाठी साहाय्य केले. आम्हाला वेळेवर बॅग मिळाली नसती, तर नंतरच्या विमानाने ती घेऊन येण्यासही ते सिद्ध होते.\nबालपणापासूनच देवाची आवड असणारा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५१ टक्के पातळीचा राजाजीनगर (कर्नाटक) येथील चि. हरिकृष्ण (वय २ वर्षे) \n१. मला पूर्वी नामजप करावा, असे वाटत नव्हते. मी गर्भवती असतांना आईंनी (सासूबाईंनी) मला नामजप करण्यास सांगितले. तेव्हा मला श्रीकृष्णाविषयी पुष्कळ प्रेम वाटू लागले.\n२. मला श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र दिसे आणि त्यातून मला पुष्कळ चैतन्य मिळत आहे, असे जाणवत असे.\n३. आधुनिक वैद्यांकडे गेले असता त्यांनी मला बाळ पुष्कळ चपळ आहे, असे सांगितले.\nचि. हरिकृष्णच्या जन्माच्या वेळी भरपूर पाऊस पडत होता. तेव्हा आधुनिक वैद्यांनी सांगितले, मी असा पाऊस कधीच पाहिला नाही. या बाळाचे नाव कृष्ण ठेवा.\nगुरुमाऊलीच्या चरणस्पर्शाने साधकांचा अहं सदोदित नियंत्रणात रहाणार असल्याने सर्व साधकांचे रूपांतर त्याच्या चरणांखालील चौरंगात होण्यासाठी तळमळीने प्रार्थना करणार्‍या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चेन्नई येथील सौ. उमा रविचंद्रन् \n१. सिंहासनाधिष्ठित प.पू. गुरुदेवांचे दर्शन झाल्यामुळे आनंद होणे, या दृश्यात साधकांचे स्थान कुठे आहे , या प्रश्‍नाला सर्व साधकांचे स्थान नेहमीच माझ्या हृदयात असते, असे गुरुदेवांनी सांगणे : माझी कन्या कु. वर्षा हिच्या विवाहाच्या आदल्या दिवशी, म्हणजे ९.७.२०१६ या दिवशी पहाटे मला ही अलौकिक अनुभूती आली. त्यामुळे मी पूर्णवेळ आनंदाच्या स्थितीत होतेे. त्या दिवशी मला सिंहासनावर बसलेल्या प.पू. गुरुदेवांच्या अमृतस्वरूपाचे दर्शन झाले आणि या दृश्यात आम्हा साधकांचे स्थान कुठे आहे , या प्रश्‍नाला सर्व साधकांचे स्थान नेहमीच माझ्या हृदयात असते, असे गुरुदेवांनी सांगणे : माझी कन्या कु. वर्षा हिच्या विवाहाच्या आदल्या दिवशी, म्हणजे ९.७.२०१६ या दिवशी पहाटे मला ही अलौकिक अनुभूती आली. त्यामुळे मी पूर्णवेळ आनंदाच्या स्थितीत होतेे. त्या दिवशी मला सिंहासनावर बसलेल्या प.पू. गुरुदेवांच्या अमृतस्वरूपाचे दर्शन झाले आणि या दृश्यात आम्हा साधकांचे स्थान कुठे आहे , असा विचार माझ्या मनात आला; म्हणून मी हा प्रश्‍न त्यांनाच विचारला, प्रभो, तुम्ही प्रीती आणि करुणा यांचे महासागर आहात. देवा, तुझ्या या अमृतस्वरूपात आम्हाला स्थान नाही का , असा विचार माझ्या मनात आला; म्हणून मी हा प्रश्‍न त्यांनाच विचारला, प्रभो, तुम्ही प्रीती आणि करुणा यांचे महासागर आहात. देवा, तुझ्या या अमृतस्वरूपात आम्हाला स्थान नाही का तेव्हा ते म्हणाले, तुम्हा सर्व साधकांचे स्थान नेहमीच माझ्या हृदयात असते. तुला अशी शंका तरी का आली \nप्रारब्धाचे प्रकार आणि त्यांची लक्षणे\nअन्न आहे; पण भूक नाही किंवा भूक आहे; पण अन्न नाही, अशी परिस्थिती असणे.\nमनुष्याकडे भूक आहे, अन्नही आहे आणि ते पचवण्याची क्षमताही आहे.\nबाह्य परिस्थिती कशीही असो, हरि स्मरणात दंग आहे. ही स्थिती साधनेने प्राप्त करता येते.\n- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.८.२०१६)\nदैनिक सनातन प्रभात एवढ्या स्पष्टपणे आणि परखडपणे सत्य का प्रतिपादन करते , यामागील प.पू. पांडे महाराज यांनी सांगितलेला अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोन \nस्वभावदोषांमुळे चुका होऊन त्याचे पाप लागत असल्याने अंतःकरण शुद्ध होऊन ईश्‍वरप्राप्ती हे ध्येय साध्य होण्यासाठी स्वभावदोष घालवणे आवश्यक : दैनिक सनातन प्रभात एवढ्या स्पष्टपणे आणि परखडपणे सत्य का प्रतिपादन करते : दैनिक सनातन प्रभात एवढ्या स्पष्टपणे आणि परखडपणे सत्य का प्रतिपादन करते याचे कारण हे की, जीवन जगत असतांना प्रत्येक जिवाचे कर्तव्य आहे की, त्याने स्वतःत असलेले स्वभावदोष घालवण्यासाठी ते दुसर्‍याला कथन करावेत. नंतर त्यावर प्रायश्‍चित्त घेऊन, उपाय करून त्यांचे निर्मूलन करावे, तसेच गुरूंद्वारे मिळणारे जीवनाला उन्नत करणारे ज्ञान ग्रहण करावे आणि त्याप्रमाणेे वागावे. असे केल्यास आपल्या चुकांमुळे जे पाप धारण झाले आहे, त्याचे निःसारण होऊन अंतःकरण शुद्ध होते. यामुळे देहाच्या आतील आत्म्यावर आलेले आवरण निघून जाऊन आत्मचैतन्य प्रकट होते. या आत्मचैतन्यामुळे आपल्यावर झालेल्या गुरुकृपेने जी व्यष्टी साधना झालेली असते, तिच्यामुळे आध्यात्मिक उन्नती होते आणि जीवनातील ईश्‍वरप्राप्ती हे लक्ष्य साध्य होते.\nचि. कृष्ण नरेंद्र सुर्वे (वय ९ वर्षे) याने काढलेले श्री गणेशाचे चित्र\nहे गुरुदेवा, आमचा मुलगा चि. कृष्ण नरेंद्र सुर्वे (वय ९ वर्षे) हा चौथ्या इयत्तेत असतांना त्याने देवतांची चित्रे काढली आहेत. चित्रे काढतांना भाव कसा ठेवावा, हे त्याला कळत नाही; परंतु चित्रे काढतांना तो तुम्हाला तुम्हीच माझ्याकडून चित्रे व्यवस्थित काढून घ्या, अशी प्रार्थना करतो.\n- श्री. नरेंद्र मधुकर सुर्वे, नवीन पनवेल, जिल्हा रायगड. (२५.४.२०१६)\nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले\nयांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...\nतिच्यासम नसे दुजा कोणी ॥ १ ॥\nदोष नि अहं यांचे करतील ते हरण ॥ २ ॥\nकरूया प्रार्थना तवसमान घडण्या \nकरतील पूर्ण ते मोक्ष मिळण्याची कामना ॥ ३ ॥\nतिचाच घेऊया आधार ॥ ४ ॥\nजाऊया गुरुचरणी सत्वर ॥ ५ ॥\nधरूया मोक्षप्राप्तीची आस ॥ ६ ॥\n- कु. वर्षा जाधव, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.९.२०१४)\nसमाजात सनातन संस्थेचे साधक आणि तिचे कार्य यांविषयी असलेला आदर\n१. आयुर्वेदीय उपचारासाठी वैद्यांकडे गेल्यावर त्यांनी चौकशी करून सनातनविषयी प्रश्‍न विचारणे आणि नंतर आश्रमात सेवा करत असल्याचे कळल्यावर विनामूल्य उपचार करणे : ७.७.२०१६ या दिवशी मी कमरेच्या उपचारासाठी एका आयुर्वेदीय वैद्यांकडे गेले होते. त्या वेळी वैद्यांनी माझी चौकशी केली. तेव्हा आमच्यात पुढीलप्रमाणे संवाद झाला.\nमी : मी सनातनच्या आश्रमात सेवा करते.\nवैद्य (एक क्षण माझ्याकडे पाहून) : तुमचे पुढे कसे होणार \nमी : देव माझी काळजी घेईल. आपण कशाला काळजी करायची \nवैद्य : तिकडे तुम्हाला पगार मिळतो का \nतेव्हा मी केवळ शांतपणे त्यांच्याकडे पाहिले. त्या क्षणी माझ्या मनात विचार आला, आमचे गुरु आम्हाला काय देतात, हे शब्दांत सांगता येणार नाही. ती तर गुरुमाऊली आहे; पण हे यांना कसे कळणार \nसमाजातील लोक, तसेच सहसाधक यांची इतरांना नक्कल करून दाखवून अमूल्य वेळ वाया घालवणारे बहिर्मुख कार्यकर्ते \nअधिवक्त्यांची नक्कल करून दाखवणे\nएका सेवाकेंद्रातील एका कार्यकर्त्याची सेवेनिमित्त सर्वोच्च न्यायालयातील अधिवक्त्यांशी भेट होते. तो कार्यकर्ता इतर साधकांना त्यांची नक्कल करून दाखवतो. या कार्यकर्त्याकडून विविध धर्माभिमानी, तसेच साधक यांचीही नक्कल केली जाते, असे आढळले. ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेदरम्यान प्रदर्शनाला भेट दिलेल्या जिज्ञासूंनी काही निराळे प्रश्‍न विचारल्यास त्या संदर्भात सहसाधकांना नक्कल करत बहिर्मुखतेने सांगणे त्याच्याकडून होते.\n२. ज्येष्ठ साधकांची नक्कल करणे\nएक कार्यकर्ता सहसाधकासह प्रसारसेवेला जाऊन आल्यावर सहसाधकाने कशा प्रकारे विषय मांडला, याची नक्कल करून दाखवायचा. खरेतर ते सहसाधक या कार्यकर्त्यापेक्षा वयाने बरेच मोठे आहेत आणि ते तळमळीने विषय मांडतात. त्यामुळे असे करणे उद्धटपणाचेच लक्षण आहे. अशाच प्रकारची चूक अन्य एका कार्यकर्तीकडून झाली आहे.\nनियतकालिक वितरकांसाठी महत्त्वाची सूचना\nवाचकाऐवजी त्याच्या आडनावात साधर्म्य असणार्‍या\nव्यक्तीला अंक दिला जात नाही ना, याची निश्‍चिती करा \nपुणे जिल्ह्यातील मराठी साप्ताहिकाच्या एका वाचकाला २ आठवडे अंक मिळत नव्हता. अंक न मिळण्यामागील कारण शोधल्यावर साप्ताहिक वितरित करणारा साधक वाचकाच्या इमारतीतील त्याच्या आडनावाशी साधर्म्य असणार्‍या दुसर्‍याच व्यक्तीला अंक देत होता, असे लक्षात आले. त्यामुळे ते वाचक २ आठवडे अंकातील अमूल्य ज्ञानापासून वंचित राहिले.\nवितरक साधकांनी वाचकाचे नाव, आडनाव, पत्ता आदी माहिती पडताळून घेऊनच त्यांना अंक द्यावा.\nश्री गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक आदर्श काढा \nअशी बेशिस्त मिरवणूक काढू नका \nमिरवणुकीत भारतीय वेशभूषा करा \nफटाक्यांवर व्यय (खर्च ) करू नका \nमिरवणूक रस्त्याच्या कडेने रांगेत न्या \nमिरवणुकीत भजने म्हणा, श्री गणेशाचा नामजप करा वा अथर्वशीर्षचे पठण करा \nमिरवणुकीत गुलाल उधळणे, मद्यपान, हिडीस नाच वा महिलांची छेडछाड होऊ देऊ नका \nबँड, बँजो यांसारख्या वाद्यांपेक्षा टाळ, मृदुंंग, ढोल, ताशा यांसारखी वाद्ये वाजवा \nमिरवणूक वेळेत आरंभ करून रात्री १० वाजेपर्यंत संपवा अन् त्याविषयी इतरांनाही सांगा \nश्री गणेशाचा अवमान रोखणे, ही गणेशभक्तीच \nवेष्टनावर श्री गणेशाचे चित्र असलेली उत्पादने (उदा. मिठाई, उदबत्ती) खरेदी करू नका \nचित्रविचित्र रूपांतील गणेशमूर्ती बनवून श्री गणेशाचे विडंबन करणार्‍यांचे प्रबोधन करा \nश्री गणेशाचे विडंबन करणार्‍या प्रसारमाध्यमांवर सनदशीर मार्गाने बहिष्कार घाला \nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nपरमेश्‍वरावर दृढ श्रद्धा ठेवा\nपरमेश्‍वरावरील दृढ श्रद्धा कोणत्याही संकटाशी सामना करण्याचे बळ देते. परमेश्‍वराने कितीही परीक्षा घेतली, तरी श्रद्धा स्थिर असावी.\nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nमाझ्याकडे सुख मागू नका,\nदुःख सहन करण्याचे बळ मागा.\nभावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.\n- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nविष्णूचा अवतार असलेल्या रामाने रावणाला युद्धात मारले. त्या रावणाची रावण महाराज या नावाची भारतात २-३ ठिकाणी मंदिरे आहेत म्हणूनच हिंदूंना कोणी सर्वधर्मसमभाव शिकवायला नको म्हणूनच हिंदूंना कोणी सर्वधर्मसमभाव शिकवायला नको - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nसध्या गणेशोत्सव चालू आहे. दीड दिवसाचे, पाचव्या आणि सहाव्या दिवशीचे विसर्जन झाले आहे. वर्षातून एकदाच गणेशोत्सव साजरा होत असूनही पर्यावरणवाद्यांनी नेहमीप्रमाणे यंदाही नकारघंटा चालू ठेवली होती. मूर्तीच अशी करा, पूजा तशी करा आणि विसर्जन बालदीत करा, एका ना अनेक सूचना वास्तविक हिंदूंचे प्रत्येक सण म्हणजे धर्मशास्त्र आणि निसर्ग यांचा संगमच आहेत वास्तविक हिंदूंचे प्रत्येक सण म्हणजे धर्मशास्त्र आणि निसर्ग यांचा संगमच आहेत धर्मशास्त्राचे तंतोतंत पालन केल्यास कुठेच नैसर्गिक हानी होत नाही. तरीही अनेक ठिकाणी नगरपालिका कृत्रिम हौद, फिरते कृत्रिम हौद, निर्माल्य संकलन कलश आदी धर्मद्रोही उपक्रम राबवून हिंदूंच्या धर्माचरणात आडकाठी आणतात. गणेशोत्सवाच्या कालावधीत ज्याप्रमाणे पर्यावरणवाद्यांचे निसर्गप्रेम दाटून येते, तसे ते इतर पंथियांच्या विशेष दिनांच्या कालावधीत होत नाही. त्यामुळेच नुकतेच बंगाल शासनाने ईदच्या कालावधीत अडचण येऊ नये, यासाठी दसरा साजरा करण्यावर प्रतिबंध घातले आहेत. बकरी ईद तोंडावर असूनही इको-फ्रेंडली ईदची संकल्पना त्यांच्याकडून पुढे आलेली नाही कि प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणार्‍या पशूहत्येविषयी कुणी आवाज उठवलेला नाही. कदाचित् ईदला केलेल्या पशूहत्येमुळे पर्यावरणीय हानी होत नसावी..., असो, गणेशोत्सवाच्या पवित्र कालावधीत हे उद्धृत करण्याचे कारण इतकेच की, याचाही थोडा विचार व्हावा \nभाजपचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी मागे एका मुलाखतीत म्हटले होते की, जेथे मुसलमान अल्पसंख्य असतात, तेथे ते हिंदूंच्या कुरापती काढतात आणि जेथे ते बहुसंख्य असतात, तेथे ते हिंदूंवर उघड आक्रमणे करतात. धर्मांधांनी गेल्या काही वर्षांत अनुसरलेल्या अत्यंत हिंसक मार्गामुळे भारतातील हिंदू त्रस्त आहेत. भारतात अनेक मिनी पाकिस्तान निर्माण होत आहेत आणि तेथील हिंदूंना जिवानिशी अन्यत्र पलायन करावे लागत आहे. वर्ष १९९० च्या दशकात काश्मीरमध्ये ते घडले, नुकतेच उत्तरप्रदेशातील कैराना येथूनही हिंदु कुटुंबांचे मोठ्या प्रमाणावर विस्थापन झाल्याचे जगासमोर आले. भारतातील अनेक गल्ल्या, मोहल्ले असे आहेत, जेथे इस्लामीकरणाची प्रक्रिया चालू झाल्यामुळे हिंदूंचे जीवन त्रस्त झाले आहे. स्वयंभू हिंदु राष्ट्र असलेल्या भारतातच जिथे हिंदू सुरक्षित नाहीत, तिथे अन्य देशांतील हिंदू किती सुखात असतील, याची कल्पनाच न केलेली बरी.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nसनातन प्रभातचे वार्ताहर राहुल कोल्हापुरे यांना दमद...\nकाश्मीरमधील २ चकमकींत ४ आतंकवादी ठार, तर १ पोलीस ह...\nपुणे महानगरपालिकेने ट्विटर खात्यावरून श्री गणेशाचे...\nपोलीस कोठडीमध्ये जीविताला धोका असल्याने अन्यत्र हा...\nआपचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्यावर मेहुण्याच्या ...\nबकरी ईदच्या दिवशी वाराणसी येथे उंटांची हत्या करण्य...\nनाशिकमध्ये आदर्श गणेशोत्सव मोहिमेस उत्स्फूर्त प्रत...\nडॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणांतील चौकशा...\nमिरज येथे गणेशोत्सवानिमित्त सनातन संस्थेचे ग्रंथप्...\nसिद्धीविनायक मित्रमंडळाचे अध्यक्ष अविनाश भूषिंगे य...\nजगभर प्रसिद्ध असलेल्या पुण्याच्या गणेशोत्सवाचा पुण...\nऋषितुल्य व्यक्ती सत्काराच्या उपक्रमास महापालिकेकडू...\nअंबरनाथ नगरपालिकेमध्ये गणेशोत्सवात सनातनचे फ्लेक्स...\nसानपाडा (नवी मुंबई) येथे गुरुकृपा प्रतिष्ठानच्या व...\nआदर्श गणेशोत्सव साजरा व्हावा, यासाठी हिंदु जनजागृत...\nराज्यातील ४०० धरणे असुरक्षित \nभाजपला धडा शिकवून मातृभाषा आणि संस्कृती यांचे रक्ष...\nखामगाव (जिल्हा बुलढाणा) येथे श्रीगणेशाची मूर्ती सं...\nमुख्यमंत्र्यांना जातपंचायतमधून बहिष्कृत म्हणून भेट...\n(म्हणे) माझ्यावर आघात म्हणजे भारतीय मुसलमानांवर आघ...\nडॉ. झाकीर नाईक यांच्या संस्थेला विदेशातून देणगी स्...\nशास्त्रानुसार श्रीगणेशमूर्तीचे विसर्जन होण्यासाठी ...\nजेएन्यूतील निवडणुकीत डावे, तर देहली विद्यापिठाच्या...\nअमेरिकेच्या धमक्यांना घाबरणार नाही \n(म्हणे) डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे आणि प्रा. कलबुर्गी...\nआम्ही श्री गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम हौदात करण्...\nविनाअनुमती मंडप उभे केल्याप्रकरणी ५ गणेशोत्सव मंडळ...\nअकोला येथे क्रिकेट खेळणार्‍या गणपतीचा देखावा\nहिंदूंच्या ऐतिहासिक घटनेवरील चित्रपटात ऐतिहासिक मा...\nशहीद शिरीषकुमारांचे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक घो...\nहिंदू तेजा जाग रे \nपिंपरी-चिंचवड येथे नदीच्या वहात्या पाण्यात श्रीगणे...\nघोडाझरी कालव्याच्या (जिल्हा चंद्रपूर) सिंचन घोटाळ्...\nगौरीविसर्जनाच्या दिवशीही पुणे महापालिकेकडून भाविका...\nस्वा. सावरकरांचे कोणतेही साहित्य वाचा त्यातून...\nकाश्मीरचा प्रश्‍न संवादाने अथवा चर्चेने सुटणे अशक्...\nसाधकांनो, तुम्ही राष्ट्र आणि धर्म यांसाठी सर्...\nरामनाथी (गोवा) येथे जून २०१६ मध्ये झालेले हिंदू अध...\nतेच तेच अन्वेषण पुन:पुन्हा करण्यात वेळ वाया घालवणा...\nगणेशचतुर्थीनिमित्त प्रतिदिन भ्रमणभाषवर पाठवायचे लघ...\nपोलिसांच्या संदर्भातील कटू अनुभव \nएका संतांनी रचलेले भक्तीगीत ऐकल्यानंतर सौ. उमा रवि...\nसमाजातील सर्वच स्तरांतील नागरिकांकडून सनातन संस्थे...\nदेवतांचे ब्रह्मरंध्र आणि देह यांतून प्रक्षेपित होण...\nसाधकांना नकारात्मक विचारांतून बाहेर काढतांना त्यां...\nदेवाप्रती आणि गुरूंप्रती भाव असणार्‍या अन् देव सतत...\nसौ. उमा रविचंद्रन् यांना त्यांचे जावई श्री. वेणुगो...\nबालपणापासूनच देवाची आवड असणारा उच्च स्वर्गलोकातून ...\nगुरुमाऊलीच्या चरणस्पर्शाने साधकांचा अहं सदोदित निय...\nप्रारब्धाचे प्रकार आणि त्यांची लक्षणे\nदैनिक सनातन प्रभात एवढ्या स्पष्टपणे आणि परखडपणे सत...\nचि. कृष्ण नरेंद्र सुर्वे (वय ९ वर्षे) याने काढलेले...\nसमाजात सनातन संस्थेचे साधक आणि तिचे कार्य यांविषयी...\nसमाजातील लोक, तसेच सहसाधक यांची इतरांना नक्कल करून...\nनियतकालिक वितरकांसाठी महत्त्वाची सूचना\nश्री गणेशमूर्तीची विसर्जन मिरवणूक आदर्श काढा \nश्री गणेशाचा अवमान रोखणे, ही गणेशभक्तीच \nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \n॥ हरि ॐ तत्सत् ॥\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ ॥ ॐ श्री जय जय ...\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://bigthoughts.co/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%80/", "date_download": "2018-04-26T11:26:39Z", "digest": "sha1:TC2GYIWHH7V5UHDZXARZYXVPVOTYAL76", "length": 13683, "nlines": 155, "source_domain": "bigthoughts.co", "title": "नागपंचमी Archives", "raw_content": "\nNagpanchami Festival – श्रावण शुध्द पंचमी: – नागपंचमी\nश्रावण शुध्द पंचमी: – नागपंचमी (Nagpanchami)\nफार पुर्वीपासुन आपल्याकडे नागाला देव मानून पुजा करण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत रुढ आहे. शेतातील उंदरांचा साप नाश करतात म्हणून सापाला शेतकर्याचा मित्र म्हणतात . प्राणी व पक्षी यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सण साजरे करण्याची प्रथा आपल्या संस्कृतीत फार पुर्वी पासून आहे . म्हणूच आपल्याकडे नागपंचमी साजरी केली जाते .\nफार वर्षापुर्वी ’ नाग ’ वंशाचे लोक रहात होते. नंतर आर्यांचे भारतात आगमन झाले . आर्यं आणि नाग यांच्यात वारंवार भांडणे होत. एकदा अस्तिक ऋषींनी ही भांडणे मिटवली. नाग लोकांनी हा आनंद नाग पुजनाने व्यक्त केला . म्हणून नागपंचमी साजरी केली जाते . अशी एक पुराणात कथा आहे .\nनागपंचमीबाबत दुसरी एक कथा अशी आहे की , कृष्ण गायीगुरांसह यमुनेच्या काठावर जात असे . त्या नदीतील कालिया नावाच्या सापाने गोकुळवासी भयभीत झाले होते परंतु श्रीकृष्णाने कालियामर्दन केले आणि त्याच्यावर विजय मिळवला तो दिवस श्रावण पंचमीचा होता . तेव्हापासुन नागपंचमीची प्रथा सुरु झाली असेही मानले जाते .\nमहाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील “बात्तिस शिराळे” इथं नागपंचमीचा सण मोठया प्रमाणात साजरा केला जातो . तेथे जिवंत नाग पकडून त्याची पुजा करतात, नागाची वाजतगाजत मिरवणूक काढतात आणि पुजा झाल्यानंतर परत सोडुन देतात.\nमहाराष्ट्रात नागपंचमीचा सण सर्वत्र साजरा केला जातो . घरात नागाची प्रतिमा काढून किंवा नागाच्या मुर्ती आणून पुजा केली जाते . घरात नागाची पुजा केल्यानंतर त्याचे घरात वास्तव्य राहिल म्हणुन बाहेर जाऊन वारुळाचीसुध्दा पुजा केली जाते . नागोबाची पुजा करून त्याला दूध लाह्यांचा नैवद्य दाखवतात.\nया दिवशी नागाला ईजा होऊ नये म्हणून शेतकरी शेतात नागंर देखील फिरवत नाही . या दिवशी घरात विळी देखील वापरली जात नाही . या सणाला नववधू माहेरी येतात, झिम्मा फुगडी खेळतात . झाडाला झोके बांधुन झोके खेळतात. पुर्वी लहान वयातच मुलींची लग्न होत. नववधुनां मोकळेपणाने खेळता यावे , मन मोकळे करता यावे यासाठी पंचमीच्या दिवशी गावाबाहेर झोपाळे बांधण्याची प्रथा आहे.\nनागदेवतेबाबतची श्रध्दा आपल्याकडे फार पुर्वीपासुन दिसते . म्हणुनच देवदेवतांसोबत नागाच्या प्रतिमाही दिसतात. आपल्याकडे सापांबद्द्ल बर्याच गैरसमजुती आहेत, साप हा मांसाहारी आहे तो दुध पित नाही . सापाला कान नसतात त्यामुळे त्याला ऎकु येत नाही . तो पुंगीच्या आवाजावर नाही तर हलचालींवर डोलतो . सापाला स्मरण शक्ती नाही त्यामुळे त्याला डुख धरणे शक्य नाही . साप हा सरपटणारा भित्रा प्राणी आहे तो स्वसंरक्षणासाठीच चावा घेतो .\nजगभरात सापाच्या एकूण २५००जाती आहेत त्यातील १५०जातींचे साप विषारी आहेत. भारतात २१६ जातींचे साप आढळतात त्यातील केवळ ५३ विषारी आहेत. नाग (कोब्रा ) घोणस , मण्यार हे साप अत्यंत विषारी आहेत.\n32 ShiralaNagpanchamiनागपंचमीश्रावण शुध्द पंचमी\nDattatreya Yag - दत्त याग भारतातील मुख्य दत्त स्थानात\nअब SC में जजों की नियुक्ति को लेकर सरकार-विपक्ष में आर-पार - आज तक\nकुशीनगर में ट्रेन की चपेट में आने से स्कूली वाहन सवार 13 बच्चों की मौत, चार गंभीर घायल - दैनिक जागरण\nनवाज शरीफ के बाद पाकिस्तानी विदेश मंत्री पर गाज, संसद की सदस्यता के अयोग्य - Jansatta\nHealth Tips from Dr. Swagat Todkar - डॉ.स्वागत तोडकर, कोल्हापुर यांच्या व्याख्यानातील काही आरोग्यदायी टिप्स\nLove Poem for Wife - तू माझ्यासाठी काय आहेस\nभीमसेन कापूर - एक चमत्कारिक आयुर्वेदीक कापूर - Bhimsen Kapur\nGharguti Upchar in Marathi - नानाविध व्याधींवर घरगुती उपाय\nHeart Attack Home Treatment - हार्ट अटॅक से बचनेका घरेलू उपाय\nNavnath Katha on Garbhgiri Hills – गर्भगिरी डोंगर गुरु मत्स्येंद्रनाथांच्या वात्सव्याचे पवित्र ठिकाण\nPooja Mandir and Home Spiritual Daily To Do List – देवघरातले आणि धार्मिक महत्वाचे पाळावयाचे नियम\nKojagiri Purnima Importance – कोजागिरी पौर्णिमा महत्त्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/big-b-health-problem-on-set-of-kbc-272578.html", "date_download": "2018-04-26T11:32:47Z", "digest": "sha1:OFJU5BC2WH3YUHWF4HYPPFMEMZ2Y3225", "length": 13344, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली, शूटिंग मध्येच थांबवलं", "raw_content": "\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nअमिताभ बच्चन यांची तब्येत बिघडली, शूटिंग मध्येच थांबवलं\nसूत्रांच्या माहितीनुसार शोच्या शेवटच्या एपिसोडचं शूटिंग करत असताना बिग बी अचानक आजारी पडले. शूटिंग करताना त्यांच्या गळ्याला तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यामुळे त्यांना काही खाणंही कठीण झालं होतं.\n23 आॅक्टोबर : अमिताभ बच्चन यांच्या 'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय क्विझ शो सोनी टीव्हीवर प्रसारित होतो. हा शो अंतिम टप्पात पोहोचला आहे. आज रात्री ( 23 आॅक्टोबर) या शोचा शेवटचा भाग प्रसारित केला जाईल. या बातमीमुळे बीग बी आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये नाराजी आहे. पण या शेवटच्या भागासह अमिताभ यांच्या चाहत्यांसाठी आणखी एक वाईट बातमी आहे. गेल्या आठवड्याच्या शूटिंगनंतर अमिताभ यांची प्रकृती बिघडल्याची चर्चा आहे.\nसूत्रांच्या माहितीनुसार शोच्या शेवटच्या एपिसोडचं शूटिंग करत असताना बिग बी अचानक आजारी पडले. शूटिंग करताना त्यांच्या गळ्याला तीव्र वेदना सुरू झाल्या. त्यामुळे त्यांना काही खाणंही कठीण झालं होतं.इतकंच नाही तर त्यांना बोलतानाही प्रचंड त्रास होत होता. खरं तर शो बंद होणार यावर बिग बी खूप भावुक झाले होते. ते ट्विटरवर म्हणाले की 'शोचा शेवटचा दिवस असल्यामुळे खूप दु:ख आहे.'\nमाहितीनुसार, केबीसी सीजन-9 संपणार असल्यामुळे बिग बी म्हणाले की, हा शो इतकी वर्ष सफल झाला, कारण या शोसाठी 450 लोकांची टीम मोठ्या जोशाने आणि मेहनतीने काम करत आहे. त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्येही हे लिहिलं आहे. सहनशक्ती आणि चांगल्या कामासाठी केबीसीच्या टीमचे धन्यवाद. अमिताभ बच्चन यांनी 2000 सालापासून सुरू झालेल्या शोच्या सर्व प्रेक्षकांनाही धन्यवाद दिले. ते म्हणाले की 17 वर्षांपूर्वी या शोने इतिहास रचला होता आणि आपण असे करण्यास मदत केली, हे काही छोटं काम नव्हते.\nआपल्या आजारपणाविषयी बिग बींनी लिहिलं की, 'मी आजारी पडल्यामुळे सगळे दु:खी झाले आहेत, पण आज आम्ही शेवटचं शूटिंग पूर्ण केली आहे. मागच्या महिन्यापासून मी केबीसीमध्ये सारखं बोलत असल्यामुळे माझ्या वोकल कॉर्डला जंतूसंसर्ग झाला आहे. त्यामुळे मला काही खाण्या-पिण्यासाठी त्रास होत आहे. औषधांच्या मदतीने मी हे शेवटचं शूटिंग पूर्ण करु शकलो आहे. '\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokprabha-category/kridaa/", "date_download": "2018-04-26T11:24:27Z", "digest": "sha1:5ERHKCS4ONZLPY6KQBCQ372B4JSN5FXT", "length": 14021, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "क्रीडा | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\n…म्हणून अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी\nजाणून घ्या नेमके काय झाले होते\nIPL player auction 2017 : ‘आयपीएल’ लिलावात प्रितीची जबाबदारी विरुने पेलली\nआयपीएलच्या लिलावात प्रिती झिंटाची ट्विटरच्या माध्यमातून उपस्थिती\nदेशाला मातब्बर क्रिकेट खेळाडू देणाऱ्या रणजी करंडक स्पर्धा या वर्षी सर्वार्थाने वेगळ्या ठरल्या.\nएक राज्य, एक मत’ हा आणखी एक नियम काही संघटनांचे अस्तित्व नामशेष करणारा आहे. त्या\nइंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावल्यामुळे करुण नायर हा क्रिकेटमधला नवा हिरो ठरला आहे.\nघरच्या मैदानावर खेळण्याचे जसे फायदे असतात तसेच त्यामध्ये काही तोटेही असतात.\nअर्थातच वाडाने केलेल्या विधानास सज्जड पुरावाच लाभला.\nकोणत्याही क्रीडाप्रकारात विश्वविजेतेपद मिळवणे हे अनेकांचे ध्येय असते.\nजगज्जेत्याच्या अविर्भावात राहू नये – अरुण केदार\nअलीकडेच इंग्लंडमध्ये झालेल्या कॅरम विश्व अजिंक्यपद स्पर्धेत मुंबईच्या प्रशांत मोरेने जगज्जेतेपद पटकावले.\nसिंधू हे नाव उच्चारताच एक संस्कृती डोळ्यासमोर तरळते.\nसध्या सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेत भारतात पहिल्यांदा ‘डीआरएस’चा अवलंब होत आहे.\nतरच होईल दमदार गोल\nभारताच्या पुरुष व महिला या दोन्ही हॉकी संघांनी नुकत्याच झालेल्या आशियाई चॅम्पियन्स चषक स्पर्धेत विजेतेपद मिळविले.\nग्रँड स्लॅम स्पर्धा म्हणजे टेनिसविश्वाचा मानबिंदू.\nइतर खेळांचे ‘क्रिकेट’ होवो\nऑलिम्पिक इतिहासातील भारताचे हे सर्वाधिक मोठे पथक होते.\nभारतीय खेळाडूंना पूर्वीच्या काळी फारशा सवलती व सुविधा नव्हत्या.\nसाक्षी बनली ‘बेटी बचाओ..’ अभियानाची सदिच्छा दूत, मिळाले २.५ कोटी\nऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारी साक्षी पहिलीच भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे.\nजो जिता वो ही सिकंदर..\nसंघसंख्या वाढवल्याने हवी तितकी चुरस वाढली नसली तरी काही संघांनी बलाढय़ संघांना हतबल केले.\nलाल मातीवरचा उत्सव फिका\nयंदाची फ्रेंच ओपन स्पर्धा ढिसाळ आयोजनामुळे चर्चेत राहिली.\nसिंधूचे आव्हान संपुष्टात; श्रीकांत, समीर वर्माची आगेकूच\nयुरोपियन खंडाचा राजा कोण\n‘युरो चषक’ स्पध्रेच्या महासंग्रामाला दहा जूनपासून सुरूवात होत आहे.\nनरसिंगने सतत ७४ किलो गटातच कौतुकास्पद कामगिरी केली आहे.\nकर्णधार विराट कोहलीने आणखी एका दमदार शतकानिशी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयाचा अध्याय लिहिला.\n१३२ वर्षांचा इतिहास असलेल्या लिस्टर सिटीने पहिल्यांदा इंग्लिश प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावले होते.\nजिम्नॅस्टिक्स या खेळात करिअर करण्यासाठी भरपूर संधी उपलब्ध आहेत.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Mumbai/MumbaiCity/2017/03/21072235/News-In-Marathi-waiving-loan-in-UP-a-challenge-for.vpf", "date_download": "2018-04-26T11:28:31Z", "digest": "sha1:3GKE6QFHD4WTMXFXZKSUSEHNIBCXTSKF", "length": 12749, "nlines": 240, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "उत्तरप्रदेशात शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले तर बँका येणार डबघाईला", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\nउत्तरप्रदेशात शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले तर बँका येणार डबघाईला\nमुंबई - उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर भाजपने उत्तरप्रदेशात ४०३ पैकी ३२५ जागा लढत विजय संपादन केला. मात्र विजयानंतर आता योगी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देत आपले आश्वासन पूर्ण केले, तर बँकांचे सर्वाधिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली. त्यामुळे बँका डबघाईला येणार आहेत.\nपेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ, पाच...\nनवी दिल्ली - इंधन दरवाढीच्या आगीत सामान्य नागरिक होरपळून\nअॅपलला ६० अब्ज डॉलर्सचा तोटा, मोबाईलची घटली...\nताइपेई - अपुऱ्या मागणीमुळे गेल्या २ दिवसात अॅपल या आयफोन\n'...तर भारत बनणार अर्थव्यवस्थेचा पॉवरहाऊस'\nवॉशिंग्टन - भारताने जर धोरणांमध्ये सुधारणा केली तर भारत\nमराठवाड्यासह राज्यात रेशीम उद्योगाला देणार...\nजालना - कमी पाणी, अल्प गुंतवणूक व कमी कालावधीमध्ये भरघोस\nअॅपलला ६० अब्ज डॉलर्सचा तोटा, मोबाईलची घटली मागणी ताइपेई - अपुऱ्या मागणीमुळे गेल्या २\nपेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ, पाच वर्षातील उच्चांकी दर नवी दिल्ली - इंधन दरवाढीच्या\n'...तर भारत बनणार अर्थव्यवस्थेचा पॉवरहाऊस' वॉशिंग्टन - भारताने जर धोरणांमध्ये सुधारणा\nभारतातील आघाडीच्या प्रवासी वाहनांमध्ये मारुती सुझुकीच्या पाच गाड्या चेन्नई - २०१७-१८ आर्थिक\nमराठवाड्यासह राज्यात रेशीम उद्योगाला देणार चालना - अर्जुन खोतकर जालना - कमी पाणी, अल्प\nआंबेडकर जयंती : भीम अॅप यूजर्सना आजपासून मिळणार कॅशबॅक नवी दिल्ली - भीम अॅपचा वापर\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nसंघटनेच्या कामावर नाराज ६० नक्षलवाद्यांचे हत्यारांसह आत्मसमर्पण नारायणपूर - बस्तरमध्ये\nपंचायत राज कमिटीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची लूट, ऑडियो व्हायरल रत्नागिरी - पंचायत राज\nफक्त ८ तालुक्यातच दुष्काळ कसा विरोधीपक्षनेते विखे पाटील यांचा सवाल मुंबई - राज्यातील\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही ..राखी सावंतचा सवाल मुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nमहाड एमआयडीसीत केमिकल कंपनीला भीषण आग रायगड - महाड एमआयडीसीमधील प्रिव्ही केमिकल कंपनीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%85%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C", "date_download": "2018-04-26T11:44:33Z", "digest": "sha1:INMFSZGGPMYBGSGWCE3RBE4UJMBCJUI3", "length": 3106, "nlines": 51, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हॅली फोर्जला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nव्हॅली फोर्जला जोडलेली पाने\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख व्हॅली फोर्ज या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nडिसेंबर १९ ‎ (← दुवे | संपादन)\nइ.स. १७७७ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/commonwealth-games-gold-cost-australia-2018-indian-hockey-team-to-face-arch-rival-pakistan-in-opening-match-1592606/", "date_download": "2018-04-26T11:44:06Z", "digest": "sha1:UPJEMZQ7DZDMILQLGDJ3PQ5R3PCSUAQV", "length": 14187, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Commonwealth Games Gold Cost Australia 2018 Indian Hockey Team to face Arch rival Pakistan in Opening match | राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ सलामीच्या सामन्यात भारतासमोर पाकिस्तानचं आव्हान | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nराष्ट्रकुल स्पर्धा २०१८ – सलामीच्या सामन्यात भारतासमोर पाकिस्तानचं आव्हान\nराष्ट्रकुल स्पर्धा २०१८ – सलामीच्या सामन्यात भारतासमोर पाकिस्तानचं आव्हान\n५-१४ एप्रिल दरम्यान रंगणार स्पर्धा\nभारतीय हॉकी संघाचे संग्रहीत छायाचित्र\nऑस्ट्रेलियात पार पडणाऱ्या आगामी राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय हॉकी संघासमोर सलामीच्या सामन्यातच पाकिस्तानचं आव्हान असणार आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी परिषदेने २०१८ राष्ट्रकुल स्पर्धांमधील हॉकीच्या सामन्यांचं वेळापत्रक नुकतच जाहीर केलं आहे. आशिया चषक विजेत्या भारतीय संघाला ‘ब’ गटात तुलनेने सोप्या प्रतिस्पर्ध्यांच्या गटात स्थान देण्यात आलेलं आहे. या गटात भारतासमोबत पाकिस्तान, इंग्लंड, मलेशिया आणि वेल्स या देशांचा सहभाग असणार आहे. याव्यतिरीक्त गतविजेते ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, दक्षिण आफ्रिका, कॅनडा आणि स्कॉटलंड या देशांचा ‘अ’ गटात समावेश करण्यात आलेला आहे.\n७ एप्रिल रोजी भारतीय हॉकी संघ पाकिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळेल. यानंतर वेल्स (८ एप्रिल), मलेशिया (१० एप्रिल), इंग्लंड (११ एप्रिल) यांच्याविरुद्ध भारतीय संघाचे सामने रंगणार आहेत. भारतीय महिला हॉकी संघाला ‘अ’ गटात स्थान मिळालं असून या गटात मलेशियाला इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, मलेशिया आणि वेल्स या देशांचा सामना करायचा आहे. याव्यतिरीक्त ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड, स्कॉटलंड, कॅनडा आणि घाना या देशांचे महिलांचे संघ ‘ब’ गटात सामने खेळणार आहेत.\nपुरुष आणि महिलांच्या स्पर्धेत दोनही गटातले सर्वोत्तम दोन संघ उपांत्य फेरीसाठी दाखल होतील. महिलांचा उपांत्य फेरीचा सामना हा १२ एप्रिल रोजी रंगणार आहे, तर पुरुषांचे सामने हे १३ एप्रिल रोजी रंगणार आहेत. पुरुष आणि स्त्रियांसाठी कांस्य आणि सुवर्णपदकासाठीचे सामने हे १४ एप्रिलरोजी पार पडणार आहेत. ११ वी राष्ट्रकुल स्पर्धा २०१८ साली ५ ते १४ एप्रिल या कालावधीत ऑस्ट्रेलियाच्या गोल्ड कोस्ट भागात संप्पन होणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nहॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१८ – भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याने स्पर्धेचा श्रीगणेशा\nराष्ट्रकुल स्पर्धा २०१८ – भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा, राणी रामपालकडे संघाचं नेतृत्व\nहॉकी प्रशिक्षक जोर्द मरीन यांच्या कामगिरीचं मुल्यमापन होणार, राष्ट्रकुल स्पर्धेतलं अपयश भोवण्याची शक्यता\nभारताची मलेशियावर २-१ ने मात, उपांत्य फेरीत प्रवेश निश्चीत\nअटीतटीच्या लढाईत भारताची वेल्सवर मात, एस.व्ही.सुनीलचा गोल ठरला निर्णायक\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mahaforest.nic.in/", "date_download": "2018-04-26T11:43:11Z", "digest": "sha1:KIPIL3Z5JMAA52XVCJ33XNN2XDIKHB5P", "length": 15702, "nlines": 200, "source_domain": "mahaforest.nic.in", "title": " मुख्य पृष्‍ठ:: महाराष्ट्र वन विभाग", "raw_content": "\nमाहिती अधिकार / सेवा योग्य\nमहाराष्ट्र वनात आपले स्वागत आहे\nनैसर्गिक संपदेचे संरक्षण तसेच संवर्धन हा या युगातील राष्ट्रीय मुद्दा राहिला नसून तो कधीचाच आंतर्राष्ट्रीय झालेला आहे, वने नैसर्गिक स्त्रोतांचा अविभाज्य भाग असून त्यास अनन्यसाधारण असे महत्व आहे. दिवसागणिक होणारा पर्यावरणीय बदल व त्यावरील आधुनिक उपाययोजना म्हणून कार्बन sequestation करणे यात वनांचा मोलाचा वाटा आहे. राज्यातील विपुल आणि संपन्न जैवविविधता व तिचे संवर्धन करण्याचे दृष्टीने वन विभागाने नीतिगत धोरण अवलबून अंमलबाजवणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. निसर्ग पर्यटनाचे माध्यमातून वन्यजीवांचे शास्वत व्यवस्थापन करणे अपेक्षित आहे. काष्ठ तसेच अकाष्ठ वनोपाजांचे उत्पादन व व्यवस्थान शास्त्रीय दृष्टीकोणातून करणे, तसेच संयुक्त वन व्यवस्थापनाचे माध्यमातून नैसर्गिक स्त्रोतांचे या शिवाय वनांवर अवलंबून असलेल्याचे जीवनमान उंचावण्याचे दृष्टीने सतत प्रयत्नरत राहणे अत्यावशक असून तसा प्रयत्न वनविभागामार्फत करणे अपेक्षित आहे. बांबू तसेच इतर वनोपजांवर आधारित मूल्यवर्धित वस्तु, स्थानिक हस्त कारागीर, मजूर यांचे राहणीमान उंचावण्याचे दृष्टीने प्रयत्न करणे प्रस्तावित आहे. एवढेच नव्हे तर भोगौलिक क्षेत्राच्या 33% टक्के वनाच्छादन करण्याकरिता प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण आहे. आधुनिक युगात माहिती तंत्रज्ञान सारख्या अत्याधुनिक तंत्राचा वापर करून e- governnace चे माध्यमातून प्रशासन अधिक गतिमान व लोकाभिमुख करण्याचा शासनाचा मानस आहे.\nवनविभागाच्‍या रोपवाटिकेमधील उपलब्‍ध असलेल्‍या बियानांची उपलब्‍धता गाेेंदिया टार्गेट Tripartite Agreement\n१३ कोटी रोपवनाचे लक्ष्‍ा\n2) वनविकास महामंडळ लि.\n3) सामाजिक वनीकरण विभाग\nमा.मंत्री (वने) यांचा बांबु उत्‍पादनाबाबत संदेश\nबाबू पुुुुस्‍तक : Part I Part II\nनैसर्गिक पुर्ननिरमीती कामा बाबत मार्गदर्शक सूचना 2018\nग्लोबल ई टेंडर-कम ई-ऑक्शन - रेड सँडर्स 25/04/2018\nग्लोबल ई टेंडर-कम ई-ऑक्शन - रेड सँडर्स More..\nलॉट लिस्‍ट २७ एप्रिल महिन्‍याकरीता आलापल्‍ली डेपो 23/04/2018\nलॉट लिस्‍ट २७ एप्रिल महिन्‍याकरीता आलापल्‍ली डेपो More..\nतेन्दु हन्गाम २०१८ (पेसा) 23/04/2018\n४ थि फेरि विक्रि सुचना More..\nई टेंडर शुध्‍दीपत्रक कोल्‍हापूर 21/04/2018\nई टेंडर शुध्‍दीपत्रक कोल्‍हापूर More..\nतेन्दु हन्गाम २०१८ (पेसा) 20/04/2018\nपेसा ५वि फेरि निविदा सुचना More..\nलॉट लिस्‍ट बल्‍लारशहा 13/04/2018\nलॉट लिस्‍ट बल्‍लारशहा More..\nशासन निर्णयः शेतक-यांच्‍या शेत जमिनीवर वृक्षलागवड कार्यक्रम राबविणे 13/04/2018\nशासन निर्णयः शेतक-यांच्‍या शेत जमिनीवर वृक्षलागवड कार्यक्रम राबविणे More..\nकंत्राटी पध्‍दतीने नियुक्‍तीकरीता जाहिरात सामाजिक वनीकरण नागपूर 11/04/2018\nकंत्राटी पध्‍दतीने नियुक्‍तीकरीता जाहिरात सामाजिक वनीकरण नागपूर More..\nई टेंडर कोल्‍हापूर वनविभाग कराड 07/04/2018\nई टेंडर कोल्‍हापूर वनविभाग कराड More..\nतेन्दु हन्गाम २०१८ (नॉन पेसा) 04/04/2018\n७ वि फेरि लक्शवेध More..\nभंडारा वनविभाग जाहिर लिलाव दि ७ मे २०१८ 26/04/2018 नागपुर\nभंडारा वनविभाग जाहिर लिलाव दि ७ मे २०१८ More..\nतेंदू अपील ऑर्डर 25/04/2018 नागपुर\nतेंदू अपील ऑर्डर More..\nशासकीय/निमशासकीय सेवानिवृत्‍त अधिकारी यांच्‍या सेवाकरार पध्‍दतीने विवक्षित कामाकरीता घेणेबाबत मुलााखत . 24/04/2018 ठाणे\nशासकीय/निमशासकीय सेवानिवृत्‍त अधिकारी यांच्‍या सेवाकरार पध्‍दतीने विवक्षित कामाकरीता घेणेबाबत मुलााखत . More..\nई निविदा सुचना अकोट वन्यजिव विभागातील नरनाळा 19/04/2018 अमरावती\nअकोट वन्यजिव विभागातील नरनाळा परिक्षेत्र तील शहानूर संकुल येथे सभा मंडप हॉल व निसर्ग निर्वचन केंद्रा चे बांध काम करणे बाबत More..\nई निविदा शुद्धिपत्रक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा 19/04/2018 अमरावती\nई निविदा शुद्धिपत्रक पश्चिम मेळघाट वनविभाग परतवाडा दि १९/०४/२०१८ More..\nई निविदा सूचना अमरावती वन विभाग अमरावती 19/04/2018 अमरावती\nई-निविदा सूचना अमरावती वन विभाग अमरावती More..\nवनविभाग आल्लापल्ली येथे वनोपज वाहतुकीचे चे ई-निविदा सुचना 14/04/2018 गडचिरोली\nवनविभाग आल्लापल्ली येथे वनोपज वाहतुकीचे चे ई-निविदा सुचना More..\nई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प 13/04/2018 अमरावती\nसिपना वन्यजीव विभाग गुगामल वन्यजीव विभाग More..\nवृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत रोपांचे संरक्षण संगोपन आणि देखभाल पाणी देण्याच्या तरतूदीसह बाबत नमुना अंदाजपत्रकाबाबत कार्यकारी सूचना 13/04/2018 नागपुर\nवृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत रोपांचे संरक्षण संगोपन आणि देखभाल पाणी देण्याच्या तरतूदीसह बाबत नमुना अंदाजपत्रकाबाबत कार्यकारी सूचना More..\nनवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रातील निसर्गानुभव मचाण निरीक्षण कार्यक्रम मध्ये सहभाग घेण्याकरिता अर्ज फार्म सन 2018 10/04/2018 वन्यजीव नागपुर\nनवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रातील निसर्गानुभव मचाण निरीक्षण कार्यक्रम मध्ये सहभाग घेण्याकरिता अर्ज फार्म सन 2018 More..\n- उपग्रह आधारीत सनियंत्रण\n- संयुक्‍त वनव्‍यवस्‍थापन (अ.नि.व.वि.)\nहे करा आणि करु नका\nतेंदु आणि आपटा पाने\n- कायदे, नियम व संहिता\n- वन संरक्षण - राज्यस्तरीय समिती\n- मानव संसाधन व्‍यवथापन\n- मानव संसाधन व्‍यवथापन\nभारतीय वन सेवा प्रोफाइल\nभारतीय वन सेवा अपार\nमहाराष्‍ट्र वन सेवा प्रोफाईल\n- मध्य वन ग्रंथालय\n- मानद वन्‍यजीव रक्षक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/karad-police-bandobast-37944", "date_download": "2018-04-26T11:23:35Z", "digest": "sha1:N2FGD6MQCZ2WNI7WZ7DC6FXVUNHZRPYF", "length": 14417, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "karad police bandobast पोलिस बंदोबस्तावर; कऱ्हाडकर वाऱ्यावर! | eSakal", "raw_content": "\nपोलिस बंदोबस्तावर; कऱ्हाडकर वाऱ्यावर\nशनिवार, 1 एप्रिल 2017\nशहर पोलिस ठाण्यातील तब्बल ९७ जण बाहेरगावी; ३५ जणांवरच कारभाराची भिस्त\nकऱ्हाड - यात्रा, जत्रांसह वेगवेगळ्या बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी गेल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील मोठे पोलिस ठाणे अशी नोंद असलेल्या कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांचीच कमतरता आहे. अवघ्या ३५ कर्मचाऱ्यांवर ठाण्याचे दैनंदिन काम सुरू आहे. तब्बल ९७ हून अधिक कर्मचारी बाहरेच्या बंदोबस्तासाठी गेले आहेत, तर रोजच्या कामासाठी किमान ७० कर्मचारी गुंतून राहात आहेत. त्यामुळे पोलिस ठाण्यातील दैनंदिन कामाची भिस्त अवघ्या काही कर्मचाऱ्यांवरच अवलंबून आहे.\nशहर पोलिस ठाण्यातील तब्बल ९७ जण बाहेरगावी; ३५ जणांवरच कारभाराची भिस्त\nकऱ्हाड - यात्रा, जत्रांसह वेगवेगळ्या बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी गेल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील मोठे पोलिस ठाणे अशी नोंद असलेल्या कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांचीच कमतरता आहे. अवघ्या ३५ कर्मचाऱ्यांवर ठाण्याचे दैनंदिन काम सुरू आहे. तब्बल ९७ हून अधिक कर्मचारी बाहरेच्या बंदोबस्तासाठी गेले आहेत, तर रोजच्या कामासाठी किमान ७० कर्मचारी गुंतून राहात आहेत. त्यामुळे पोलिस ठाण्यातील दैनंदिन कामाची भिस्त अवघ्या काही कर्मचाऱ्यांवरच अवलंबून आहे.\nदरम्यान, आठवडाभरापासून पोलिसांवर कामाचा ताण वाढू लागला आहे. तक्रार देण्यासाठी आलेल्यांनाही कर्मचारी सापडत नाहीत, अशी स्थिती असून, महत्त्वाच्या तपासाची कामेही अर्धवट राहिली आहेत. शहर पोलिस ठाण्यांतर्गत शहरासह २१ गावांची जबाबदारी आहे. ओगलेवाडी व मलकापूर अशी दोन दूरक्षेत्रही आहेत. शहरात काही पोलिस चौक्‍यांद्वारे कामाची विभागणी केली आहे. शहर पोलिस ठाण्यात २३८ कर्मचाऱ्यांची संख्या मंजूर आहे. त्यातील केवळ १९७ कर्मचारी प्रत्यक्ष कामावर, तर ४० कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह १५ अधिकारी मंजूर असूनही प्रत्यक्षात १३ अधिकारीच हजर आहेत. गुन्हेगारीच्या दृष्टीने महत्त्वाचे मोठे पोलिस ठाणे अशी पोलिस दलाकडेच नोंद असलेल्या कऱ्हाड पोलिस ठाण्यात काही जागा रिक्त आहेत. त्यातच वेगवेगळ्या बंदोबस्तासाठी पोलिसांची रवानगी झाली आहे. परिणामी ठाण्यातच पोलिसांना शोधण्याची वेळ आली आहे. अधिकारी व कर्मचारी वेगवेगळ्या बंदोबस्तासाठी गेल्याने दैनंदिन काम चालविण्यासाठी केवळ ३५ कर्मचारी असल्याचे दिसत आहे.\nशहरात वेगवेगळ्या लोकांना सात कर्मचारी सुरक्षा रक्षक म्हणून देण्यात आलेत. सात लोक पोलिस उपअधीक्षकांच्या कार्यालयात नेमणुकीस आहेत. तुरुंग व अन्य गार्डसाठी २४, ठाणे अंमलदार व त्यांच्या कामासाठी ४० लोक असतात. त्याशिवाय रात्रगस्तीमुळे दिवसा कामावर न येणारांची संख्या ४० आहे. त्यामुळे सगळ्या वाटपातून ठाण्याच्या दैनंदिन कामासाठी केवळ ३५ कर्मचारीच मिळतात. ठाण्यातच पोलिसांना शोधण्याची वेळ आली आहे.\nदुहेरी हत्याकांडातील आरोपी रामदास शिंदे यास फाशीच\nनाशिक : सातपूरच्या कार्बननाका परिसरात मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी घरमालकाचा मुलगा आरोपी रामदास शिंदे यास आज नाशिकचे प्रधान जिल्हा व...\nनगर - स्थायी समितीची सभा 12 मिनिटात गुंडाळली\nनगर : केंद्राने अमृत योजनेसाठी 128 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे. या योजनेतील कामे व इतर विषयासंदर्भात स्थायी समितीची सभा झाली. यात...\nलासुर्णेमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी\nवालचंदनगर (पुणे) : युवकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करुन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पुणे जिल्हा...\nपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा -प्रवीण माने\nवालचंदनगर (पुणे) : अर्बन बॅंकेचे संचालक वसंत पवार यांच्या आत्महत्येस पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार असुन त्यांच्यावर आत्महत्सेस प्रवृत्त...\nसिनेमाच्या टीझर पोस्टरद्वारे समजला ‘रेडू’चा नेमका अर्थ\n'रेडू' असे गमतीशीर नाव असलेला एक मराठी सिनेमा लवकरच येत आहे. मात्र या 'रेडू'चा नेमका अर्थ काय रेड्याला रेडू म्हटले असेल का... रेड्याला रेडू म्हटले असेल का...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/tax-recovery-of-rs-21-00-crores-on-subsidized-cylinders-by-government-271221.html", "date_download": "2018-04-26T11:03:06Z", "digest": "sha1:HJTSE3RR5WMMSWNX7QW4QQIXLPNS2AKQ", "length": 12389, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सिलेंडरवरची सबसिडी तुम्ही सोडली,सरकारने 2100 कोटींची केली वसुली", "raw_content": "\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nसिलेंडरवरची सबसिडी तुम्ही सोडली,सरकारने 2100 कोटींची केली वसुली\nसरकार अनुदानित सिलेंडरवर 2100 कोटी रुपये कर वसूल करत असल्याचं माहिती अधिकारात उघड झालंय.\n02 आॅक्टोबर : तुम्ही अनुदान न घेता सिलेंडर घेण्यास सक्षम असाल तर सिलेंडवर अनुदान घेऊ नका असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं होतं. पण, दुसरीकडे सरकार अनुदानित सिलेंडरवर 2100 कोटी रुपये कर वसूल करत असल्याचं माहिती अधिकारात उघड झालंय.\nगरिबांना,सर्वसामान्यांना खेड्यात चुलीवर स्वयंपाक करून महिलांना त्रास होतो म्हणून शक्य असेल त्यांनी अनुदानित गॅस सिलेंडरच अनुदान सोडावं असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं होतं. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत लाखो लोकांनी हे अनुदान घेणं बंद केलं. त्यामुळे अनेक महिलांना हे अनुदान दिल्याच्या जाहिराती मोदी सरकारला करता आलंय. मात्र हेच मोदी सरकार या अनुदानित सिलेंडरवर २१०० कोटी रूपये कर लाऊन मिळवतं असल्याचं माहिती अधिकारात उघड झालंय.\nपुण्यातले माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी पेट्रोलियम मंत्रालयाकडे सिलेंडरच्या करापोटी जमा होणाऱ्या रकमेची माहिती मागितली होती. सुरूवातीला अशी माहिती उपलब्ध नसल्याचं उत्तर त्यांना देण्यात आलं होतं. मात्र, अपील दाखल केल्यानंतर अनुदानित सिलेंडरवरच्या करापोटी केंद्र सरकारला वर्षाला २१०० कोटी रूपये मिळत असल्याची माहिती देण्यात आलीये. त्यामुळे अच्छे दिन आणायचे वायदे करणारं सरकार सिलेंडरवर अनुदान ही देतंय आणि दुसरीकडे भरमसाठ कर ही वसूल करत असल्याच उघड झालंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: subsidyअनुदानित सिलेंडरमोदी सरकारसिलेंडर\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/yogasan-marathi/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87-114081200024_1.html", "date_download": "2018-04-26T11:34:43Z", "digest": "sha1:NXJ75M7RPCD6323ICGEVIUDBHFJKOHAR", "length": 7701, "nlines": 104, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सूर्यनमस्काराचे फायदे | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआजकाल फिटनेसप्रति सजगता वाढतेय. बॉलीवूडच्या बलदंड नायक आणि सुकुमार नायिकांचा आदर्श समोर ठेवत बरेच जण व्यायामाकडे वळताहेत. शरीर फिट अँण्ड फाईन ठेवण्यासाठी वर्कआऊट, डाएटिंग आदींची जोरदार तयारी करतात. मात्र साध्या सूर्यनमस्कारातूनही शरीराला परिपूर्ण व्यायाम मिळण्याची तजवीज आहे.\nनियमितपणे सूर्यनमस्कार घातल्यास फिटनेस राखणे सहज सुलभ होऊ शकते. या एका व्यायाम प्रकारात विभिन्न प्रकारच्या व्यायामांचे लाभ समाविष्ट आहेत. कुठल्याही वयाची व्यक्ती या व्यायाम प्रकाराने फिटनेस मिळवू शकते. यामध्ये बारा आसने आहेत. बारा आसने करताना बारा श्लोकांचे उच्चारण होते. योग्य प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सूर्यनमस्कार घातल्यास अत्यंत कमी अवधीत चांगले परिणाम दिसून येतात. सुरुवातीला एका वेळी तीननमस्कार घालून नंतर संख्या वाढवली जाते.\nयोगा करा, धूम्रपान सोडा\nसफरचंद खा लठ्ठपणाला करा बाय बाय \n मग हे करून पहा\nपाय, दात, कंबर दुखण्यांवर हे करून पहा\nयावर अधिक वाचा :\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nआयआयटी मुंबईची सौरचूल सर्वात अव्वल\nआयआयटी पवईत मुंबईतील तरुण शास्त्रज्ञांनी बनवलेली सूर्यप्रकाशावर चालणारी सौरचूल देशात नंबर ...\nसोने आणि चांदीच्या किंमती सतत वाढ\nगेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती सतत चढताना दिसत आहेत. अक्षय तृतीयानंतर ...\nस्कूल व्हॅनला भीषण अपघात, १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nउत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे रेल्वे गाडी आणि स्कूल व्हॅनला भीषण अपघात झाला असून या ...\nशिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला\nबलात्कार प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला. या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/program-organized-in-mumbai-on-the-birth-anniversary-of-vinda-karandikar-1535236/", "date_download": "2018-04-26T11:33:57Z", "digest": "sha1:5AVGIMVDJKAFWXSSKMHA2WFBLVKWFQJQ", "length": 16808, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "program organized in Mumbai On the birth anniversary of Vinda Karandikar | ‘विंदां’च्या जन्मशताब्दीनिमित्त साहित्यदर्शन सोहळा | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\n‘विंदां’च्या जन्मशताब्दीनिमित्त साहित्यदर्शन सोहळा\n‘विंदां’च्या जन्मशताब्दीनिमित्त साहित्यदर्शन सोहळा\n‘एटू लोकांचा देश’ खरेतर विंदांनी आपल्या मुलाकरिता म्हणजे उदय करंदीकर यांच्याकरिता लिहिले होते.\nज्ञानपीठ’विजेते कविवर्य विंदा करंदीकर\nमाध्यम प्रायोजक ‘लोकसत्ता’; यशवंतराव चव्हाण केंद्रात आज कार्यक्रम\nकवितेत रंजकतेबरोबरच वैचारिकताही तितक्याच ताकदीने उतरविणारे ‘ज्ञानपीठ’विजेते कविवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या साहित्याचे दर्शन घडविणारा आगळावेगळा कार्यक्रम बुधवारी (२३ ऑगस्ट) मुंबईत आयोजिण्यात आला आहे.\n‘पॉप्युलर प्रकाशन’तर्फे होणाऱ्या या कार्यक्रमाचा ‘लोकसत्ता’ माध्यम प्रायोजक आहे. ‘यशवंतराव चव्हाण सेंटर’चेही सहकार्य या कार्यक्रमाला लाभले आहे. गोविंद विनायक ऊर्फ ‘विंदा करंदीकर’ यांचा जन्म २३ ऑगस्ट १९१८चा. कवी, लेखक व समीक्षक अशी बहुपेडी ओळख असलेल्या या मराठी साहित्यातील पितामहांना त्यांच्या ‘अष्टदर्शने’ या साहित्यकृतीकरिता प्रतिष्ठेचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. या शिवाय करंदीकरांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार, कुसुमाग्रज पुरस्कार, कबीर सन्मान, जनस्थान पुरस्कार सारखे अनेक सन्मान मिळाले. मराठी बालकवितेत विंदांनी जो ठसा उमटविला त्याला तोड नाही. विंदा, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या ज्येष्ठ कवित्रयींनी संपूर्ण महाराष्ट्रात एकत्रित काव्यवाचनाचे असंख्य कार्यक्रम करून कविता जनसामान्यांपर्यंत पोहोचवली.\n‘एटू लोकांचा देश’ खरेतर विंदांनी आपल्या मुलाकरिता म्हणजे उदय करंदीकर यांच्याकरिता लिहिले होते. परंतु पुढे प्रकाशनानंतर या ‘देशा’ने मराठी साहित्य, खासकरून बालकांचे विश्वच काबीज केले. अजूनही या पुस्तकाचे गारूड कायम आहे. अशा या पुस्तकाच्या निर्मितीमागील कथा उदय करंदीकर या वेळी उलगडणार आहेत. याचबरोबर ‘विंदां’चे द्वितीय चिरंजीव आनंद करंदीकर आणि कन्या जया काळे विंदांच्या कवितांचे सादरीकरण करणार आहेत. मुलांच्या नजरेतून विंदांच्या साहित्याचा प्रवास अनुभवल्यानंतर साहित्य क्षेत्रातील मान्यवरांकडून रसिकांना विंदांच्या साहित्याचे दर्शन घडविले जाईल.\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्रा विंदांच्या ललित साहित्यावर या वेळी बोलणार आहेत, तर कवी सौमित्र म्हणजेच किशोर कदम लघुनिबंधातून विंदांच्या काव्याचे आणि साहित्याचे दर्शन घडवतील. विंदांच्या आवाजातील ध्वनिफीत या वेळी ऐकविली जाणार असून साहित्य रसिकांकरिता ही आगळीवेगळी मेजवानी ठरेल. पॉप्युलरचे रामदास भटकळ देखील या वेळी विंदांसोबतच्या आपल्या मैत्रीचा पट उलगडणार आहेत. यशवंतराव चव्हाण केंद्रात २३ ऑगस्टला सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम होईल. या वेळी ‘समग्र विंदा’ आणि ‘विंदा करंदीकर बालकविता संच’ हे अनुक्रमे एक हजार रुपये व अकराशे रुपये किमतीचे ग्रंथ सवलतीच्या किमतीत रसिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविराटसाठी 'बुरे दिन', पराभवानंतर ठोठावला १२ लाखांचा दंड\nबसचालकाच्या इअरफोनमुळे १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nहा यात्रेकरू तिथे न खिळला..\nविंदांच्या नावाचा पुरस्कार हा बहुमानच – प्रा. द. मा. मिरासदार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE", "date_download": "2018-04-26T11:44:09Z", "digest": "sha1:XSME4HJJKDTGFUO3BT2NEQBGCOHYHBZ4", "length": 4860, "nlines": 122, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "वर्ग:मराठी कविता - विकिस्रोत", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\n\"कविता\" रुपात असलेले सर्व मराठी साहित्य या वर्गात येते.\n\"मराठी कविता\" वर्गातील लेख\nएकूण ४७ पैकी खालील ४७ पाने या वर्गात आहेत.\nअरे खोप्यामधी खोपा सुगरणीचा चांगला\nआशी कशी येळी व माये\nकशाला काय म्हणूं नही\nकोठुनि येते मला कळेना\nखरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी\nजन पळभर म्हणतील, हाय हाय\nतीनी सांजा सखे, मिळाल्या, देई वचन तुला\nदया नही मया नही\nदोष असती जगतात किती याचे\nमला मदन भासे हा\nमाझं इठ्ठल मंदीर अवघ्याचं माहेर\nमानूस मानूस मतलबी रे मानसा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१३ रोजी १३:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/swachh-bharat-initiative-advocacy-ambassador-kajol-sweeped-the-house-cleaned-the-bathroom-in-her-childhood-she-teach-this-to-her-kids-also-1615740/", "date_download": "2018-04-26T11:42:57Z", "digest": "sha1:NNXTLVRNLZOS2WFVAL7TQK6RQSKAG7Q4", "length": 14676, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "swachh bharat initiative advocacy ambassador kajol sweeped the house cleaned the bathroom in her childhood she teach this to her kids also | …म्हणून मुलांनाही झाडू मारायला लावते काजोल | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\n…म्हणून मुलांनाही झाडू मारायला लावते काजोल\n…म्हणून मुलांनाही झाडू मारायला लावते काजोल\nतनुजा यांनी तिला लहानपणीच घर आणि बाथरुमची साफ- सफाई कशी करायची हे सांगितले\nकाजोल बॉलिवूडमधील एक अशी हरहुन्नरी अभिनेत्री आहे जिला तिच्या दिसण्यापेक्षा अभिनयासाठीच अधिक पसंत केले जाते. नुकतीच काजोलची स्वच्छ आदत स्वच्छ भारत या मोहिमेसाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून नियुक्त केले आहे. काजोलला स्वतःला स्वच्छतेची फार आवड आहे. स्टार कीड असूनही काजोल स्वतःच्या घरी अजूनही झाडू मारते. एवढेच नाही तर ती आपल्या मुलांकडूनही घरात झाडू मारुन घेते.\nकाजोलचे बालपणही प्रकाशझोतातच गेले असले तरी ती कोणत्याच कामाला कमी लेखत नाही. काजोलच्या मते, तिची आई तनुजा यांनी तिला नेहमीच कोणत्याही कामाला कमी न लेखण्याची शिकवण दिली आहे. तनुजा यांनी तिला लहानपणीच घर आणि बाथरुमची साफ- सफाई कशी करायची हे सांगितले होते. त्यामुळेच लहान असताना ती स्वतः झाडूने घर साफ करायची. तनुजा यांच्या मते, जर एखाद वेळेस घरी साफ-सफाई करणारा आला नाही तर त्यामुळे आपलं घर अस्वच्छ राहता कामा नये. आपल्याला या गोष्टीही येणं तितकंच गरजेचं आहे. आईची ही शिकवण काजोल आता आपल्या मुलांनाही देत आहे.\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nकाजोल लवकरच शाहरुख खानसोबत पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. कुछ कुछ होता है या सिनेमातून काजोल, राणी मुखर्जी आणि शाहरुख खान हे त्रिकूट पहिल्यांदा एकत्र दिसले होते. पुन्हा एकदा राणी आणि काजोल शाहरुखसोबत काम करण्यास सज्ज झाले आहेत. नुकताच या दोघींनी शाहरुखच्या झिरो सिनेमासाठी एका दृश्याचे एकत्र चित्रीकरण केले. या दोघी झिरो सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारत असून कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या यात मुख्य भूमिका आहेत. आनंद एल राय यांचे दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात शाहरुख बुटक्या माणसाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. राणी मुखर्जीही मुलीच्या जन्मानंतर पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये हिचकी सिनेमातून पुनरागमन करत आहे. या सिनेमात तिने एका शिक्षिकेची भूमिका साकारली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविराटसाठी 'बुरे दिन', पराभवानंतर ठोठावला १२ लाखांचा दंड\nबसचालकाच्या इअरफोनमुळे १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/expensive-multicolor+cameras-price-list.html", "date_download": "2018-04-26T11:34:02Z", "digest": "sha1:UL7WDX3T2H3PYZ2W2ICE5ZCS7TR7W4Q2", "length": 14679, "nlines": 371, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग मुलतीकोलोर कॅमेरास | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nExpensive मुलतीकोलोर कॅमेरास Indiaकिंमत\nIndia 2018 Expensive मुलतीकोलोर कॅमेरास\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 1,02,995 पर्यंत ह्या 26 Apr 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग कॅमेरास. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग मुलतीकोलोर कॅमेरा India मध्ये कॅनन येतोस ६०ड दसलर बॉडी Black Rs. 46,599 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी मुलतीकोलोर कॅमेरास < / strong>\n3 मुलतीकोलोर कॅमेरास रुपये अधिक उपलब्ध आहेत. 61,797. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 1,02,995 येथे आपल्याला कॅनन येतोस ७०ड दसलर बॉडी ब्लॅक उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 8 उत्पादने\nकॅनन येतोस ७०ड दसलर बॉडी ब्लॅक\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 20.2 MP\nकॅनन येतोस ७ड दसलर बॉडी ब्लॅक\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18 MP\nकॅनन येतोस M दसलर किट 18 ५५म्म इस साटम ब्लॅक\n- स्क्रीन सिझे 3 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18 MP\n- ऑप्टिकल झूम No\nकॅनन येतोस ६००ड दसलर किट 18 १३५म्म Black\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18 MP\nकॅनन येतोस ६०ड दसलर बॉडी Black\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18 MP\nकॅनन येतोस ६००ड दसलर किट 18 ५५म्म & 55 २५०म्म ब्लॅक\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18 MP\nनिकॉन द७००० दसलर बॉडी ब्लॅक\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.2 MP\nकॅनन येतोस ६००ड दसलर किट 18 55 मम Black\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 18 MP\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/no-buyers-in-the-peak-time-of-diwali-271486.html", "date_download": "2018-04-26T11:10:31Z", "digest": "sha1:65GPO2QQKGJ7HJCIXFTG2UAZE7DJ3OMV", "length": 12723, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जीएसटी, नोटाबंदीमुळे दिवाळीच्या तोंडावर किराणं दुकानं पडली ओस", "raw_content": "\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nजीएसटी, नोटाबंदीमुळे दिवाळीच्या तोंडावर किराणं दुकानं पडली ओस\nआता दिवाळी आलीय त्यामुळे इथे मोठी लगबग असायला हवी होती. मात्र ती लगबग तर सोडाच दिवाळीसाठी स्टॉक केलेला माल यंदा संपतो का नाही याची भीती आता व्यापाऱ्यांना वाटते आहे.\n07 ऑक्टोबर: जीएसटी आणि नोटाबंदीमुळे वाढलेल्या महागाईचा फटका आता व्यापाऱ्यांना बसायला लागलाय. ऐन दिवाळीच्या मौसमात किराणा मालाची दुकानं ओस पडली आहेत.\nआपला सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी दिवाळी म्हटलं की सर्व कुटूंब एकत्र येतात. गोडधोड पदार्थ करणे हे आलंच. आता आठवड्यावर दिवाळी आली आहे. यामुळे बाजारपेठ गजबजलेली असायला हवी. पण यंदा तसं मात्र झालेलं दिसत नाही. वाढलेल्या महागाईच्या चटक्याने किराणा दुकानदारांवर तर ऐन दिवाळीत संक्रात आलीय. परभणीची बाजारपेठ ओसाड पडली आहे तर कुठे कुठे तुरळक एक दोन ग्राहक येत आहेत. ही बाजारपेठ तशी लाखोंची उलाढाल करणारी बाजारपेठ आहे.\nआता दिवाळी आलीय त्यामुळे इथे मोठी लगबग असायला हवी होती. मात्र ती लगबग तर सोडाच दिवाळीसाठी स्टॉक केलेला माल यंदा संपतो का नाही याची भीती आता व्यापाऱ्यांना वाटते आहे. दुष्काळ त्यापाठोपाठ झालेली नोटबंदी, आणि त्यानंतर बसलेला जीएसटीचा फटका. यामुळे भाववाढ तर झालीच शिवाय जीएसटीचा गवगवा एवढा झालाय कि ग्राहक दुकानाची पायरी चढायला तयार नाही आहेत. जरी ग्राहक आला तर एखादी वस्तू जिथे १ किलो घ्यायचा तिथं अर्धा किलो घेत असल्याचं व्यापारी सांगत आहेत.\nतर दुसरीकडे पुण्यातील मार्केटयार्ड या आशियातील सर्वात मोठी बजारपेठेमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत दिवाळी फराळासाठी लागणाऱ्या डाळींचे दर निम्म्यावर आले आहेत. तर रवा, मैदा,साखरेचे भाव स्थिर असताना देखील बाजारपेठ मात्र सुनीसुनी आहे.\nएकंदरच व्यापाऱ्यांना आणि ग्राहक दोघांनाही महागाईचा चांगलाच फटका बसल्याचा दिसतोय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी आता होणार ऑनलाइन प्रक्रिया\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/vision-the-book-review-1136202/", "date_download": "2018-04-26T11:31:57Z", "digest": "sha1:DC25ZTRQ3KYFJLAPOO65INVK4PMCZ5VD", "length": 17469, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘दृष्टांत’ : गूढ, तरीही रम्य कविता | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\n‘दृष्टांत’ : गूढ, तरीही रम्य कविता\n‘दृष्टांत’ : गूढ, तरीही रम्य कविता\nप्रत्येकाच्या वाटय़ाला नियतीने काही वाटा आणि वळणे राखून ठेवली असतात.\nप्रत्येकाच्या वाटय़ाला नियतीने काही वाटा आणि वळणे राखून ठेवली असतात. कवीच्या वाटय़ाला थोडी वळणे अधिक असतात आणि त्याच्या वाटेवर चकवेही अधिकच ज्ञानेश्वर लेंडवे यांच्या ‘दृष्टांत’ मधील कविता वाचताना हा अनुभव अनेकदा येतो. वाचक त्यांच्या कवितेने थोडा सुखावतो. डोहाकाठी पाऊस, सावल्या, सांज, मी, चंद्र आणि पांथस्थ अशा सात विभागांमध्ये ही कविता आपल्यासमोर येते. म. द. हातकणंगलेकरांसारख्या रसिक आणि विचक्षण समीक्षकांनी या कवितेची वास्तपुस्त केलेली आहे. तिच्यातील ‘सच्चेपणा’ पारखून पाहिलेला आहे आणि त्या कवीच्या अनाप्रातपणाला कुठेही धक्का न लागता ही कविता तिच्या रूप गंधासह समोर ठेवली आहे, ही या कवितेची जमेची बाजू आहे.हा कवी डोहाकाठी अधिक रमतो. त्याला सावलीचे वेड आहे. पावसाच्या प्रतीक्षेतही मन कुठल्यातरी गुपिताचा शोध घेत आहे आणि भर पावसात आपली नौका भरकटली आहे. खाली समुद्रावर पाऊस आणि डोळयात साठवलेली सारी स्वप्ने थेंबा थेंबाने विरघळत चालली आहेत. असा अत्यंत तरल अनुभव ‘धुन’ मधून प्रकट होतो.त्याची ‘ती’ ही फारच गूढ. तिचे अस्तित्व म्हटलं तर आहे, म्हटलं तर ती केवळ विभ्रमच आहे की काय अशी शंका यावी अन् तिचे विभ्रम तर कवीचे मोठेच भांडवल असते. ती येतानाच झाडांच्या पहाऱ्यात येते. तिची येण्याची वेळही सांजवेळच. दिवस बुडतो अन् ती येते. तिचे चांदणरूप प्रकाशते. तसतसा त्याचा मनाचा डोह अधिक गूढ आणि गहिरा होत जातो. अलीकडे निखळ प्रेमकविता, निखळ निसर्ग कविताही फार दुर्मीळ झाली आहे. ही कविता निसर्गाच्या रम्य रूपासह प्रकट होते. ती खुलते न खुलते तोवर मिटूनही जाते. ही हुरहुर हा कवीचा जणू स्थायी भावच आहे. इथला डोहही सावळाच, कृष्णप्रीतीसी राधेचे नाते डोहाच्या प्रतिकाने अधिक गडद करीत जाते. म्हणून डोहावर येते तेव्हा ती राधाच असते. भारतीय माणसाच्या मनामध्ये हे प्रीतीचे अलवार रूप खोलखोल दंश करीत असते. त्याचा प्रत्यय लेंडवें यांची कविता देते.कधी तरी तो तिला समजावूनही सांगतो आहे, की माझ्याशी प्रीत म्हणजे खोलच खोल उतरणे आहे. तिन्हीही काळाला सामावून घेणारी ही गहराई आहे आणि एकदा उतरत उतरत गेले की पुन्हा परतीचा प्रवास नाहीच इतका तो स्वत:च्या बुडण्याशी ठाम आहे. या प्रवासात कवीला ‘शब्द’ फार महत्त्वाचा वाटतो. तो मुक्याने चाललेला असला तरी पावलागणिक शब्द भेटे ही त्याची नियती आहे. कधीकधी हा प्रवास इतका दीर्घ होतो, की अगदी जन्म मरणाचेही थांबे येतात आणि जातात, पण प्रवास अखंडपणे सुरूच असतो. हा ठामपणा कवीला का प्राप्त होतो ज्ञानेश्वर लेंडवे यांच्या ‘दृष्टांत’ मधील कविता वाचताना हा अनुभव अनेकदा येतो. वाचक त्यांच्या कवितेने थोडा सुखावतो. डोहाकाठी पाऊस, सावल्या, सांज, मी, चंद्र आणि पांथस्थ अशा सात विभागांमध्ये ही कविता आपल्यासमोर येते. म. द. हातकणंगलेकरांसारख्या रसिक आणि विचक्षण समीक्षकांनी या कवितेची वास्तपुस्त केलेली आहे. तिच्यातील ‘सच्चेपणा’ पारखून पाहिलेला आहे आणि त्या कवीच्या अनाप्रातपणाला कुठेही धक्का न लागता ही कविता तिच्या रूप गंधासह समोर ठेवली आहे, ही या कवितेची जमेची बाजू आहे.हा कवी डोहाकाठी अधिक रमतो. त्याला सावलीचे वेड आहे. पावसाच्या प्रतीक्षेतही मन कुठल्यातरी गुपिताचा शोध घेत आहे आणि भर पावसात आपली नौका भरकटली आहे. खाली समुद्रावर पाऊस आणि डोळयात साठवलेली सारी स्वप्ने थेंबा थेंबाने विरघळत चालली आहेत. असा अत्यंत तरल अनुभव ‘धुन’ मधून प्रकट होतो.त्याची ‘ती’ ही फारच गूढ. तिचे अस्तित्व म्हटलं तर आहे, म्हटलं तर ती केवळ विभ्रमच आहे की काय अशी शंका यावी अन् तिचे विभ्रम तर कवीचे मोठेच भांडवल असते. ती येतानाच झाडांच्या पहाऱ्यात येते. तिची येण्याची वेळही सांजवेळच. दिवस बुडतो अन् ती येते. तिचे चांदणरूप प्रकाशते. तसतसा त्याचा मनाचा डोह अधिक गूढ आणि गहिरा होत जातो. अलीकडे निखळ प्रेमकविता, निखळ निसर्ग कविताही फार दुर्मीळ झाली आहे. ही कविता निसर्गाच्या रम्य रूपासह प्रकट होते. ती खुलते न खुलते तोवर मिटूनही जाते. ही हुरहुर हा कवीचा जणू स्थायी भावच आहे. इथला डोहही सावळाच, कृष्णप्रीतीसी राधेचे नाते डोहाच्या प्रतिकाने अधिक गडद करीत जाते. म्हणून डोहावर येते तेव्हा ती राधाच असते. भारतीय माणसाच्या मनामध्ये हे प्रीतीचे अलवार रूप खोलखोल दंश करीत असते. त्याचा प्रत्यय लेंडवें यांची कविता देते.कधी तरी तो तिला समजावूनही सांगतो आहे, की माझ्याशी प्रीत म्हणजे खोलच खोल उतरणे आहे. तिन्हीही काळाला सामावून घेणारी ही गहराई आहे आणि एकदा उतरत उतरत गेले की पुन्हा परतीचा प्रवास नाहीच इतका तो स्वत:च्या बुडण्याशी ठाम आहे. या प्रवासात कवीला ‘शब्द’ फार महत्त्वाचा वाटतो. तो मुक्याने चाललेला असला तरी पावलागणिक शब्द भेटे ही त्याची नियती आहे. कधीकधी हा प्रवास इतका दीर्घ होतो, की अगदी जन्म मरणाचेही थांबे येतात आणि जातात, पण प्रवास अखंडपणे सुरूच असतो. हा ठामपणा कवीला का प्राप्त होतो तर त्याच्या जवळ असलेला ‘प्रेमाचा दिवा’ होय. अंधार उजेडाची भीती त्याने कधीच हद्दपार केलेली आहे. कारण काळजातला हा दिवा हेच त्याचे खरे सामथ्र्य आहे.कवीची इथली भाषा ही ‘चंद्रभाषा’ आहे. ओठ न उघडताही, हाक न देताही तो तिच्याशी बोलतो आहे. या संग्रहातील ‘प्रवास’, ‘पांथस्थ’, ‘सावल्या’, ‘धुन’ या कविता अप्रतिम आहेत. उगीच वाचकांना दमवणाऱ्या दीर्घकविता लिहिण्यापेक्षा आशयसंपन्न चार ओळी लिहिणे या कवीने पसंत केलेले आहे.शेवटी कवीस हेही माहीत आहे, की आपली ही वाट दृष्टांताच्या पलीकडे जाणारी आहे. त्यालाही तिकडेच जावयाचे आहे. कारण सोबत ती असली की मग कवीच उमरखय्याम होऊन जातो. ‘एक वही कवितेची साथ मला प्रिय सखीची बंधन नच उरले मज अक्षांश रेखांश’ अशीच त्याची गत होते. ‘दृष्टांत’मधील ज्ञानेश्वर लेंडवे यांची ही कविता आवर्जून वाचलीच पाहिजे अशी आहे.\nडोंबिवलीकरांनी अनुभवली काव्यवाचनाची ‘शब्दमैफल’\nनेताजींच्या मृत्यूचे गूढ काँग्रेसने दडपले – अनुज धर\nसंगीत, नृत्य आणि रहस्याची ‘तिन्हीसांज’\nफॅण्टसी : प्लुटोचं आत्मवृत्त\n‘दृष्टांत’ – ज्ञानेश्वर लेंडवे\nपृष्ठे-८८, मूल्य- ९० रुपये\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकवितेच्या फाळाने पडीक रान पेरायचं आहे..\nडोंबिवलीकरांनी अनुभवली काव्यवाचनाची ‘शब्दमैफल’\nनेताजींच्या मृत्यूचे गूढ काँग्रेसने दडपले – अनुज धर\nसंगीत, नृत्य आणि रहस्याची ‘तिन्हीसांज’\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/valentine-day-marathi/valentine-day-117020700016_1.html", "date_download": "2018-04-26T11:29:54Z", "digest": "sha1:2FD7C6OZ7V6HVWSREQJ3QJ65E3ISK6NC", "length": 6426, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Valentine Day Special : फक्त तुझ्याच साठी.... | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nप्रेम करणा-यांना प्रेम करू दिले पाहिजे पण प्रेमवीराने त्याचा अतिरेकही करू नये. प्रेमाला काळिमा लागणार नाही याची दक्षता घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे.\nसुब्रतो रॉय यांना दणका, अॅम्बी व्हॅलीवर जप्तीचे आदेश\nरोज डे : मन जोडणारे फुल\nपोलीस संरक्षण देण्याचे पैसे वसूल करा - सुप्रीम कोर्ट\nया राशीची मुलगी अशी देते किस\n'व्हॅलेंटाईन डे'चा खरा सुगंध\nयावर अधिक वाचा :\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nआयआयटी मुंबईची सौरचूल सर्वात अव्वल\nआयआयटी पवईत मुंबईतील तरुण शास्त्रज्ञांनी बनवलेली सूर्यप्रकाशावर चालणारी सौरचूल देशात नंबर ...\nसोने आणि चांदीच्या किंमती सतत वाढ\nगेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती सतत चढताना दिसत आहेत. अक्षय तृतीयानंतर ...\nस्कूल व्हॅनला भीषण अपघात, १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nउत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे रेल्वे गाडी आणि स्कूल व्हॅनला भीषण अपघात झाला असून या ...\nशिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला\nबलात्कार प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला. या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://harichintan.blogspot.com/", "date_download": "2018-04-26T10:57:19Z", "digest": "sha1:BCLAZQ7AWNHQSFZDNN2M5K5ELE6HUFPF", "length": 97166, "nlines": 243, "source_domain": "harichintan.blogspot.com", "title": "हरिचिंतन", "raw_content": "\nश्रीमद्‌भगवद् गीता - अध्याय १ श्लोक १-२\n॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥\n॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥\nधर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः \nमामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय ॥ १-१ ॥\nअन्वय : हे संजय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे युयुत्सवः समवेताः मामकाः चैव पाण्डवाः किम् अकुर्वत \n धर्मकर्मासाठी प्रसिद्ध असलेल्या कुरुक्षेत्रासारख्या ठिकाणी माझे आणि पंडुचे पुत्र युद्धासाठी समोरासमोर आले असतां पुढें त्यांनी काय केले \nविवरण : येथे धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र असे दोन शब्द आले आहेत. कुरुक्षेत्र म्हणजे हस्तिनापूरच्या सभोंवारचे मैदान. कौरवांचा पूर्वज कुरु नावाचा राजा हे मैदान कष्टाने नांगरीत असे म्हणून त्याला क्षेत्र (शेत) असे म्हणतात. पुढे इंद्रानें या क्षेत्रांत जे तप करता करता किंवा युधांत मरतील त्यांना स्वर्गप्राप्ती होईल असा कुरूस वर दिला (शल्यपर्व अध्याय ५३). याच भूमीला धर्मक्षेत्र म्हणून जाबाल उपनिषदात व शतपथ ब्राह्मणात उल्लेख आहेत.\nभगवद्‌गीतेसारख्या ग्रंथामध्ये धृतराष्ट्राचा हा एकच श्लोक आहे. आणि वरकरणी पाहता तो चमत्कारीकच वाटतो. युद्धासाठी एकत्र जमलेले आणखी काय करणार युद्धच करणार ना मग असे कां विचारावे परस्परांशी युद्ध करण्याचा निश्चय करून कौरवपांडव कुरुक्षेत्री गेले हे तर धृतराष्ट्राला ठाऊक होते. पण ’त्यांनी काय केले’ हे विचारण्याचा हेतु हा कीं, कदाचित् पांडवांचा युद्धासंबंधीचा उत्साह नाहीसा झाला असेल. हा उत्साह संपण्याची दोन कारणे. एक दृष्ट - म्हणजे कौरवांकडील सैन्याचा मुख्य सेनापति जो अतुल पराक्रमी भीष्म त्यास पाहून पांडवांच्या सैनिकांनी घाबरून पलायन केले असावे. दुसरे अदृष्ट कारण म्हणजे - कुरुक्षेत्रास धर्मक्षेत्र हे विशेषण. धर्मक्षेत्र म्हणजे यज्ञयागादि धर्मकर्मे करण्याचे स्थान. अशा ठिकाणी कोणाच्याही मनांत धर्मबुद्धी उत्पन्न होणार, आणि ज्याची बुद्धि आधीच धार्मिक आहे त्याच्या धर्मबुद्धीची वृद्धी होणार. पांडव हे तर मूळचेच धार्मिक. यास्तव होणार्‍या हिंसेचे पातक आपल्या माथी येणार या भावनेने त्यांनी कदाचित् युद्ध सोडून दिले असेल. असे वाटण्यासही कारण आहे. युद्ध सुरू व्हायच्या आधी धृतराष्ट्राने संजयास आपला दूत म्हणून पाठवून सामोपचाराचा सल्ला देण्याच्या निमित्ताने पांडवांचे पुरेसे brain washing करण्याचा प्रयत्‍न केला होता. धृतराष्ट्राचा सामोपचार हे त्याचे मंत्रयुद्ध. मंत्रयुद्ध म्हणजे शत्रूच्या मनात विपरीत विचार पेरणे, त्याच्या मनांत गोंधळ निर्माण करणे. याचे वर्णनासाठी व्यासाने महाभारत - उद्योगपर्वातील २७-२९ असे तीन अध्याय खर्च केले आहेत. त्यातील फक्त दोन उतारे पाहू -\nधर्मनित्या पाण्डव ते विचेष्टा\nलोके श्रुता दृश्यते चापि पार्थ \nसंपश्य त्वं पाण्डव मा व्यनीनशः ॥ १ ॥\nन चेत् भागं कुरवोऽन्यत्र युद्धात्\nश्रेयो मन्ये न तु युद्धेन राज्यम् ॥ २ ॥\nमहास्त्रावं नित्यदुःखं चलं च \nभूयश्च तद् यशसो नानुरूपं\nतस्मात् पापं पाण्डव मा कृथास्त्वम् ॥ महा. उद्योग २७.३ ॥\nहे पांडुनंदना, तुझी प्रत्येक कृति नित्य धर्माला अनुसरून असते अशी तुझी लोकात प्रसिद्धी आहे व मलाही तसेच दिसते. पांडुपुत्रा, हे जीवन चंचल व अशाश्वत आहे हे लक्षांत घेऊन क्रोधाने तूं कौरवांचा नाश करूं नकोस. अजातशत्रो, युद्धाशिवाय जर कौरव तुला भाग देत नसतील तर तूं अंधक व वृष्णि (कृष्ण वृष्णिकुळातला) यांच्या राज्यांत भिक्षा मागून राहणे हे चांगले. परंतु युद्ध करून राज्य मिळविणें हे श्रेयस्कर नाही. मनुष्याचे जीवन हे अल्पावधी आहे. ते सदा दुःखमय व चंचल आहे. तेव्हां युद्ध करून राज्य मिळविणे हे तुझ्या कीर्तीला शोभणारे नाही. यासाठी पांडवा, तूं युद्ध करण्याचे पाप करूं नकोस.\nपापानुबन्धं को नु तं कामयेत\nक्षमैव ते ज्यायसी नोत भोगाः \nयत्र भीष्मः शान्तनवो हतः स्याद्\nयत्र द्रोणः सहपुत्रो हतः स्यात् ॥ २४ ॥\nएतान् हत्वा कीदृशं तत् सुखं स्याद्\nयद् विन्देत्यास्तदनु ब्रूहि पार्थ ॥ २५ ॥\nजरामृत्यू नैव हि त्वं प्रजह्या \nप्रियाप्रिये सुखदुःखे च राजन्\nनैवं विद्वान् नैव युद्धं कुरु त्वम् ॥ २६ ॥\nअमात्यानां यदि कामस्य हेतोः\nएवं युक्तं कर्म चिकीर्षसि त्वम् \nअपक्रामेः स्व प्रदायैव तेषां\nमा गास्त्वं वै देवयानात् पथोऽद्य ॥ २७ ॥\nपापच ज्याचे मूळ आहे अशा क्रोधाची जोपासना कोण करील युधिष्ठिरा, तुझ्यासारख्याला तर राज्यभोगापेक्षां क्षमा हेंच सर्वश्रेष्ठ आहे. ज्या भोगासाठी शांतनुनंदन भीष्म मारला जाईल, ज्यासाठी द्रोण, अश्वत्थामा मारले जातील तो सुखोपभोग चांगला नाही. कृपाचार्य, शल्य, भूरिश्रवा, विकर्ण, विविंशती, कर्ण व दुर्योधन या सर्वांचा वध करून तुला असे कोणतें सुख प्राप्त होणार आहे युधिष्ठिरा, तुझ्यासारख्याला तर राज्यभोगापेक्षां क्षमा हेंच सर्वश्रेष्ठ आहे. ज्या भोगासाठी शांतनुनंदन भीष्म मारला जाईल, ज्यासाठी द्रोण, अश्वत्थामा मारले जातील तो सुखोपभोग चांगला नाही. कृपाचार्य, शल्य, भूरिश्रवा, विकर्ण, विविंशती, कर्ण व दुर्योधन या सर्वांचा वध करून तुला असे कोणतें सुख प्राप्त होणार आहे राजा, समुद्रवलयांकित या सार्‍या पृथ्वीचें राज्य मिळाले तरीही तुला जरा-मृत्यू, प्रिय-अप्रिय, सुख-दुःख ही सुटणार नाहीत, हे तूं जाणतोस. म्हणून तूं युद्ध करूं नकोस. स्वकीयांचा वध करून देवमार्गापासून भ्रष्ट होऊं नकोस.\n[ वरील दोन उतारे द्यायचे कारण म्हणजे पुढे अर्जुनाने गतधैर्य झाल्यावर युद्ध न करण्याची जी कारणे सांगितली त्यात नेमकी वरीलप्रमाणेंच शब्द योजना केली आहे.]\nधृतराष्ट्राला खात्री होती की आपल्या मंत्रणेचा युधिष्ठिरावर नक्कीच परिणाम होणार, म्हणून त्याचा संजयास ’त्यांनी काय केले’ असा प्रश्न. पण जरी वरील मंत्रणेचा युधिष्ठिरावर व भीमावर परिणाम झाला नाही तरी त्याचा अर्जुनावर परिणाम झालाच. असो. आता कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र विशेषण लावताना धृतराष्ट्राला असा विचार चाटून गेला की त्या पुण्यक्ष्रेत्राच्या प्रभावाने आपल्या पुत्रांची अंतःकरणे शुद्ध होऊन त्यांनी कपटाने मिळविलेले राज्य भोगणे निंद्य व पापमूलक आहे असे वाटून ते रणभूमीवरून परतले तर नाहीत ना असे असेल तर ते जिवंत असून मेल्यासारखेच आहेत. कारण तो स्वतः मायापाशात बद्ध असल्यामुळे आपल्या पुत्रांसच यश आणि वैभव प्राप्ती व्हावी अशी त्याची इच्छा होतीच. आपल्या पुत्रांना ’मामका’ संबोधून 'त्यांनी काय केले’ एवढेच विचारले असते तर प्रश्नाचे स्वरूप वेगळे होते. पण ’मामका’ बरोबर ’पाण्डवाश्चैव’ शब्द योजून त्याने पांडूपुत्रांबद्दल दूजाभाव व राज्याच्या भोगाचा संबंधात द्वेषबुद्धी जाहीर केली हे उघडच आहे.\nभाष्यकारांनी या संवादाचा काढलेला पारमार्थिक अर्थ :\nधृतराष्ट्र म्हणजे शरीररूपी राष्ट्र धारण करणारा, मायेच्या आवरणानें अंध झालेला, आणि हे माझे, हे तुझे अशा भेदबुद्धींत गर्क झालेला जीव होय. ह्या जीवावर मायेचा पूर्ण पगडा असल्या कारणाने काम, क्रोध, मोह, मद, मत्सर या दुर्वृत्ति ज्या मायेची अपत्यें होत, त्यांना तो आपलें म्हणत आहे, आणि ज्यांच्यात शुद्धस्वरूप अशा शम, दम, करुणा, विवेक वैराग्यादि सद्‌वृत्ति आहेत त्यांस आपले शत्रू मानित आहे. ह्या दोन्ही वृत्तिंचा संग्राम, धर्मक्षेत्र म्हणजे धर्माचरण करण्याचे साधन जो देह त्याच्यात चाललेले आहे. संजय हे इंद्रियदमन करून ती स्वाधीन ठेवणारी जी बुद्धि त्याचे प्रतीक आहे. अशा संजयाला जीवाचा कोण हरले, कोण जिंकले असा प्रश्न आहे.\nदृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा \nआचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ॥ १-२ ॥\nअन्वय : तदा व्यूढं पाण्डवानीकं दृष्ट्वा दुर्योधनः राजा आचार्यम् उपसंगम्य वचनं अब्रवीत् ॥\nअर्थ : संजय म्हणाला, त्या वेळी पांडवांचे सैन्य व्यूहरचना करून युद्धास तयार झाले आहे असें पाहून, दुर्योधनराजा द्रोणाचार्याकडे जाऊन म्हणाला;\nविवरण : येथे दुर्योधनाने युद्धारंभी काय केले ते अगोचर सांगण्याचे प्रयोजन एवढेंच दिसते कीं, आपले पुत्र भितीमुळे युद्ध करण्याचे सोडून देतील असा संशय धृतराष्ट्राच्या मनांत आला असला तर तो नाहींसा करावा, असे संजयास वाटले असावे. आता दुर्योधन हा स्वतः राजा असून आपण होऊन द्रोणाचार्यांपाशी गेला याचे कारण तो मोठा कार्यसाधु व धूर्त होता. द्रोणाचार्यासारख्या युद्धकलेंत कुशल वीराशी नम्रतापूर्वक व्यवहाराने, त्यांना मान देण्याने, तो आपल्याला मनापासून साहाय्य करील असे वाटणे सहजिक होते. कारण त्याला माहित होते की द्रोणाचा पांडवांकडे व त्यांतल्या त्यात विशेषतः अर्जुनाकडे फार ओठा होता. कौरव पाण्डवांना धनुर्विद्या शिकवीत असतांना तो सर्वांमध्ये अत्यंत बुद्धिमान शिष्य आढळल्यामुळे द्रोणाचे त्याच्यावर विशेष प्रेम होते. दुसरे कारण असे सांगितले जाते की दुर्योधनाला आपल्याकडील सैन्य संख्येने पांडवांच्या सैन्यापेक्षा अधिक आहे हे माहित होते तरी तो पांडवांच्या सैन्याची रचना पाहून घावरला होता. भीष्माने कौरवांच्या सैन्याची ’पतत्रि’ नामक व्यूह रचना केली होती. ही साधारण पक्ष्याच्या आकाराची असून या सैन्याचे तोंड केव्हांही कुठेही फिरवले जाऊ शकते. अर्जुनाने हे पाहून द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाला आपल्या सैन्याची रचना ’वज्र’ नामक व्यूहाने केली. असला व्यूह सुईच्या टोकानुरूप अणकुचिदार असतो आणि शत्रूसैन्यावर हल्ला करण्यास अत्यंत उपयुक्त असतो. अशा प्रकारे उत्तम प्रकारची रचना केल्यामुळे पांडवांचे सैन्य कमी असले तरी ते कौरवांच्या सेनेला भारी पडणारे होते. विशेष म्हणजे धृष्टद्युम्न हाही द्रोणशिष्य होता आणि त्याने केलेली ही रचना पाहून द्रोणाचार्य - जे अर्थात् सर्वांचे गुरु असल्याकारणाने - आपल्याकडील व्यूहरचनेचा फेरविचार करतील, जेणे करून आपल्या विजयाची खात्री व्हावी.\nमहर्षि वाल्मीकि - एक महान तपस्वी\nतपस्वी वाल्मीकि महर्षि वाल्मिकींनी ’रामायण’ नामक महाकाव्य रचले. रामायण महाकाव्याची कुणी पुराणात गणती करीत नाहीत. सद्यकालीन उपलब्ध रामायणात कितीतरी प्रक्षिप्त भाग आहे असे बरेच तज्ञांचे मत आहे. या विद्वानांचे विश्लेष पाहता असे दिसून येते की प्रक्षिप्त भाग काढला तर मूळ काव्यात श्रीराम हा विष्णुचा अवतार या अर्थाने श्रीरामाचे चरित्र सांगितलेले नाही. एका थोर विभूतीचे चरीत्र या दृष्टीने वाल्मिकी महर्षिंनी ते ग्रथित केलेले आहे. इतर पुराण ग्रंथांमध्ये आढळणारे मंगल वंदनपर श्लोक यात आढळत नाहीत. मग वाल्मिकीने हे महाकाव्य कशाकरिता रचले असावे एक तर्कानुसार वाल्मिकींचे पूर्व चरीत्र पाहतां त्यांना जगासमोर एका गुणसंपन्न व्यक्तीचा आदर्श ठेवावा ही प्रेरणा होणे जास्त संयुक्तिक वाटते. काव्याच्या सुरुवातीलाच ’सद्यकाली गुणवान, वीर्यवान, धर्मज्ञ, कृतज्ञ, सत्यवक्ता, दृढ प्रतिज्ञ, सदाचार परायण, विद्वान सामर्थ्यशाली, प्रियदर्शन, कान्तिमान, क्रोधावर जय असलेला, पण क्रोध आलाच तर देवसुद्धा ज्याला भितात अशी व्यक्ति कोणी आहे का एक तर्कानुसार वाल्मिकींचे पूर्व चरीत्र पाहतां त्यांना जगासमोर एका गुणसंपन्न व्यक्तीचा आदर्श ठेवावा ही प्रेरणा होणे जास्त संयुक्तिक वाटते. काव्याच्या सुरुवातीलाच ’सद्यकाली गुणवान, वीर्यवान, धर्मज्ञ, कृतज्ञ, सत्यवक्ता, दृढ प्रतिज्ञ, सदाचार परायण, विद्वान सामर्थ्यशाली, प्रियदर्शन, कान्तिमान, क्रोधावर जय असलेला, पण क्रोध आलाच तर देवसुद्धा ज्याला भितात अशी व्यक्ति कोणी आहे का असेल तर ती कोण असेल तर ती कोण असे महर्षिंनी नारदमुनिला विचारले. यावरून लोकांनी आपल्या जीवनात कसे आचरण करावे यासाठी एका आदर्श व्यक्तिचे चरीत्र त्यांच्यापुढे असावे या हेतूने ’रामायण’ महाकाव्य रचले असावे याचे शक्यता दाट आहे.\nपण एवढे महान काव्य रचण्यास फार मोठी प्रतिभा असावी लागते. प्रतिभा काही अशी-तशी प्राप्त होत नाही. त्यासाठी तपस्याबळ पाठीशी असावी लागते. आपण एका वाक्यात वाचतो, ऐकतो की वाल्मिकीने फार मोठी तपस्या केली. फार मोठी म्हणजे किती, कशी हे स्वतः तपाचरणात असणारेच जाणू शकतात. रामायणात तपस्येचे वर्णन आढळतेच, पण पुढे हेही म्हटले आहे की त्या तपोबलाने ते ब्रह्मपदाला पोचले. मग सर्व प्रकारच्या सिद्धी त्यांना प्राप्त झाल्या असणार हे निश्चित. आपल्या सिद्धीने त्यांनी दशरथाच्या आधीपासून रामचरीत्र कसे घडले ते सर्व पाहिले, ऐकले असणार हे संभवनीय आहे. रामायणात उल्लेख आहे की ब्रह्मदेवाने त्यांना अशा प्रकारची दृष्टी दिली. आता तप प्रेरणेस देखील काहीतरी निमित्त लागतेच. पद्मपुराण, अध्यात्म रामायण इतरत्र साहित्यातून महर्षिंच्या पूर्व चरीत्राबद्दल निरनिराळ्या कथा आढळतात. महर्षिंच्या पूर्व चरीत्रासाठी आपण अध्यात्म रामायणातील त्यांनी स्वमुखे श्रीरामास निवेदन केलेले वर्णन पाहू. महर्षि श्रीरामाला म्हणतात – “अहं पुरा किरातेषु किरातैः सह वद्धितः जन्ममात्र द्विजत्वं मे शूद्राचार रतं सदा ॥ (अ.रा. ६.६५). मी आधी रानटी होतो. दुष्कर्मात रत असे. जन्माने द्विज असलो तरी आचरणाने शूद्रच होतो.” शास्त्रात शूद्राची एक व्याख्या सापडते ती अशी – शुचा अभिदुद्रुवे इति शूद्रः – जो स्वतः दुःखी असतो आणि इतरंनाही दुःख देतो, त्यांना रडवतो त्याला शूद्र म्हणावे. यावरून असे दिसते की मनुष्य जन्माने कोणत्याही वर्णाचा असो (जातीचा नव्हे, हल्ली जात हा वर्णाला पर्यायी शब्द वापरला जातो) , त्याचे आचरण हीच खरी त्याच्या वर्णाची ओळख. वाल्मिकी जन्माने ब्राह्मण, पूर्वायुष्यातील आचरणामुळे शूद्र आणि तपस्येनंतर स्थित्यंतर पावल्याने परत ब्राह्मण. केवळ ब्राह्मणच नव्हे तर महर्षिपद, ब्रह्मपद पावलेला.\nफार प्राचीन काळी एका गहन अरण्यात एक युवक राहात असे. कुटुंबाच्या उपजीविकेसाठी त्याने सोपा असा वाटमारीचा धंदा अवलंबिला होता. कोणी वाटसरू दिसला की त्यावर हल्ला करायचा आणि त्यांच्याकडे असेल नसेल ते लुबाडायचे, प्रसंगी कधी हत्याही होत असे. एकदा संयोग असा की देवर्षी नारद चालले होते आणि त्या युवकाने त्यांच्यावर झडप घातली. देवर्षि म्हणाले – मला लुटण्यास तू का प्रवृत्त होत आहेस लूटमार, हत्या करणे ही महापातके आहेत हे तुला ठाऊक नाही काय लूटमार, हत्या करणे ही महापातके आहेत हे तुला ठाऊक नाही काय आणि ज्यांच्यासाठी तुझा हा जो उद्योग चाललाय ते तुझ्या अशाप्रकारे होणार्‍या पापसंचयात सहभागी होतील असे तुला वाटते काय आणि ज्यांच्यासाठी तुझा हा जो उद्योग चाललाय ते तुझ्या अशाप्रकारे होणार्‍या पापसंचयात सहभागी होतील असे तुला वाटते काय तो म्हणाला – ते काही मला माहित नाही. मी घरी जाऊन विचारून येतो. त्याने देवर्षींना एका झाडाला बांधले आहे गेला घरी. आई, बाबा, पत्नी यांना त्याने सांगितले की मी वाटमारी करून तुम्हा सर्वांचे पालन पोषण करतोय, वेळप्रसंगी नरहत्याही घडते. मग मला सांगा की माझ्या पापाचा भाग तुम्ही घेणार, की नाही तो म्हणाला – ते काही मला माहित नाही. मी घरी जाऊन विचारून येतो. त्याने देवर्षींना एका झाडाला बांधले आहे गेला घरी. आई, बाबा, पत्नी यांना त्याने सांगितले की मी वाटमारी करून तुम्हा सर्वांचे पालन पोषण करतोय, वेळप्रसंगी नरहत्याही घडते. मग मला सांगा की माझ्या पापाचा भाग तुम्ही घेणार, की नाही सर्वांनी एकमुखाने स्पष्टपणे सांगितले – मुळीच नाही. पापं तवैव तत्सर्वं, वयं तु फलभागिनः ॥ आमचे पोषण करणे हे तुझे कुटुंब प्रमुख म्हणून कर्तव्यच आहे. त्यासाठी तू कुठून धन आणतोस, काय कामधंदा करतोस हे आम्ही जाणत नाही. तुझ्या कर्तव्यपूर्तीमधे तुला पाप मिळणार असेल तर त्यात आम्ही काय म्हणून हिस्सेदार व्हायचे, नाही होणार. आम्ही काही कोणाला लुबाडत नाही की मारत नाही. त्या युवकाला पायाखालची जमीन दुभंगते आहे असा भास झाला. विचारांचे काहूर उठले. तो तडक उठला आणि देवर्षिकडे येऊन त्यांना साष्टांग प्रणिपात केला. पूर्ण शरणागति. अत्यंत व्याकुळ होऊन प्रार्थना करू लागला - ’प्रभो, मला वाचवा, मला मार्ग दाखवा.’ देवर्षि म्हणाले, “लोकांना दुःख देऊन आपण चैन करणे हे पाप आहे. आसक्ति, ममता, मोह यामुळे मनुष्य पापाचरण करतो पण सर्वजण तुझ्याकडे धन आहे तोवरच ते तुझे. ’यावत् वित्तोपार्जन सक्तः, तावत् निजपरिवारो रक्तः ॥’ तेव्हां सुखात-दुःखात, पापात-पुण्यात जो सदा तुझ्यापाशी असतो त्या दयाघन भगवंताची तू उपासना कर, मी सांगतो तसे आचरणात आणशील तर कर्माच्या बंधनातून मुक्त होशील.” देवर्षिने प्रबोधन केले. रामनामाचा अमृतोपम उपदेश केला. उपासनेची पद्धती समजाऊन सांगितली. संस्कारामुळे ’राम राम’ म्हणता येईना तर ’मरा मरा’ जप करण्यास सांगितले. आता शंका येते की ’मरा मरा’ जप करून कोणी कसा तरेल सर्वांनी एकमुखाने स्पष्टपणे सांगितले – मुळीच नाही. पापं तवैव तत्सर्वं, वयं तु फलभागिनः ॥ आमचे पोषण करणे हे तुझे कुटुंब प्रमुख म्हणून कर्तव्यच आहे. त्यासाठी तू कुठून धन आणतोस, काय कामधंदा करतोस हे आम्ही जाणत नाही. तुझ्या कर्तव्यपूर्तीमधे तुला पाप मिळणार असेल तर त्यात आम्ही काय म्हणून हिस्सेदार व्हायचे, नाही होणार. आम्ही काही कोणाला लुबाडत नाही की मारत नाही. त्या युवकाला पायाखालची जमीन दुभंगते आहे असा भास झाला. विचारांचे काहूर उठले. तो तडक उठला आणि देवर्षिकडे येऊन त्यांना साष्टांग प्रणिपात केला. पूर्ण शरणागति. अत्यंत व्याकुळ होऊन प्रार्थना करू लागला - ’प्रभो, मला वाचवा, मला मार्ग दाखवा.’ देवर्षि म्हणाले, “लोकांना दुःख देऊन आपण चैन करणे हे पाप आहे. आसक्ति, ममता, मोह यामुळे मनुष्य पापाचरण करतो पण सर्वजण तुझ्याकडे धन आहे तोवरच ते तुझे. ’यावत् वित्तोपार्जन सक्तः, तावत् निजपरिवारो रक्तः ॥’ तेव्हां सुखात-दुःखात, पापात-पुण्यात जो सदा तुझ्यापाशी असतो त्या दयाघन भगवंताची तू उपासना कर, मी सांगतो तसे आचरणात आणशील तर कर्माच्या बंधनातून मुक्त होशील.” देवर्षिने प्रबोधन केले. रामनामाचा अमृतोपम उपदेश केला. उपासनेची पद्धती समजाऊन सांगितली. संस्कारामुळे ’राम राम’ म्हणता येईना तर ’मरा मरा’ जप करण्यास सांगितले. आता शंका येते की ’मरा मरा’ जप करून कोणी कसा तरेल “जपतां उलटे नाम वाल्मिकी “जपतां उलटे नाम वाल्मिकी बने ब्रह्मसम विदित लोकिं की ॥ (रामचरितमानस २.१९४)\nश्रीरामाला महर्षि आपली कथा सांगताहेत. म्हणतात – “अहं यथोपदिष्टं तौः तथा अकरवमञ्जषसा जपन् एकाग्रमनसा बाह्यं विस्मृतवान् अहम् ॥“ (अ.रा. २.६.८२) सर्वच शास्त्र ग्रंथांतून हेच सांगितले जाते की ’नाम’ श्रद्धापूर्वक, एकाग्रचित्ताने, सरळ शुद्ध भावनेने घेतले असता ते फलदायी होतेच. मग नाम कोणतेही असो. गुरुने राम म्हणायला सांगितले असो वा मरा म्हणायला सांगितले असो. श्रद्धा, भाव महत्वाचा. महर्षि तर म्हणतात की एकाग्र मनाने, सरळ भावाने मी जप करता करता त्याच्याशी इतका एकरूप झालो की मला बाह्य जगाची पूर्ण विस्मृति झाली. (आणि किती काळ जपन् एकाग्रमनसा बाह्यं विस्मृतवान् अहम् ॥“ (अ.रा. २.६.८२) सर्वच शास्त्र ग्रंथांतून हेच सांगितले जाते की ’नाम’ श्रद्धापूर्वक, एकाग्रचित्ताने, सरळ शुद्ध भावनेने घेतले असता ते फलदायी होतेच. मग नाम कोणतेही असो. गुरुने राम म्हणायला सांगितले असो वा मरा म्हणायला सांगितले असो. श्रद्धा, भाव महत्वाचा. महर्षि तर म्हणतात की एकाग्र मनाने, सरळ भावाने मी जप करता करता त्याच्याशी इतका एकरूप झालो की मला बाह्य जगाची पूर्ण विस्मृति झाली. (आणि किती काळ अंगावर वारूळे उठे पर्यंत अंगावर वारूळे उठे पर्यंत ) परीणाम काय झाला ) परीणाम काय झाला वाटमार्यािचा मुनि झाला, ब्रह्मसम झाला. म्हणून तर वाल्मीकि रामायणात प्रथम श्लोकांत त्यांचा उल्लेख “तपस्वी” म्हणून आला आहे.\nभगवद्‌गीता - अपूर्व मोक्षोपाय उपदेश\nभगवद्‌गीता - अपूर्व मोक्षोपाय उपदेश\n( काय आहे यात)\nसर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः \nपार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ॥\nसर्व उपनिषदें याच कोणी गायी, श्रीकृष्ण दूध काढणारा, अर्जुन वत्स आणि जे दूध ते गीतामृत असे श्रीमद् भगवद्‌गीतेचे अलंकारिक वर्णन केलेले आहे. या गीतेचा श्रीकृष्णाने अर्जुनास ज्या प्रसंगी उपदेश केला तो भारतीय युद्धाचा प्रसंग असा होता की, सार्वभौमत्वाच्या लालसेने कौरवांनी पांडवांचा अमानुष छळ केला होता. कौरवांनी भीमास विष घालून पाण्यांत बुडवून ठार करायचा प्रयत्‍न केला, लाक्षागृह तयार करवून त्यांत सर्व पांडवांना जीवे जाळण्याचा प्रयत्‍न केला, द्यूत खेळावयास प्रवृत्त करून त्यांचे सर्वस्व हरण करून थांबले नाही तर द्रौपदीची कुणालाही शोभणार नाही अशी विटंबना करून अपमान करविला. पण सार्वभौम होण्याचे त्यांचे सर्वच प्रयत्‍न फसले. पांडवांच्या नाशाकरितां जे जे उपाय योजले, ते सर्व विफल होऊन उलट पांडवांचा उत्कर्ष अधिकाधिक वाढूं लागला. कोणत्याही उपायाने पांडवांचे राज्य घशांत कसे उतरेल हा विचार व तद्‍नुसार हरप्रकारे कौरवांचे प्रयत्‍न चालूच होते. पापकर्म प्रवृत्तीच्या लोकांस साह्यकारी माणसे मिळतच राहतात हा जगाचा क्रम आहे. आणि पापकर्म करणार्‍यांकडे भीष्म आणि द्रोणांसारखे कर्ते पुरुषही मूक प्राण्यांप्रमाणे पहात राहतात (त्यांची कारणे - अर्थस्य दासोस्म्यहम् - ही असतील काय ) अशा वेळेस कौरवांना शकुनी मामाची जोड मिळाली. द्यूत खेळण्यास बोलावून त्यांत त्यांचे सर्वस्व लुटून वर त्यांना बारा वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवासाच्या आपत्तीत लोटले. पण वनवास, अज्ञातवास भोगल्यानंतर आपले राज्य परत मागितले तेव्हां दुर्योधनाने ’सुईच्या टोकाएवढीही जमीन मिळणार नाही’ असे स्पष्ट सांगितले.\nसामोपचाराचे सर्व उपाय खुंटले. श्रीकृष्णाची मध्यस्तीही उपयोगास आली नाही. युद्धावाचून पर्याय उरला नाही. सार्वभौमत्वाला भाळलेले सर्व राजे कौरवांस मिळाले. ओशाळलेले धुरंधर भीष्म व द्रोण त्यांच्या बाजूने होतेच. भागवतात म्हटले आहे -\nये कोपिताः सुबहु पाण्डुसुताः सपत्‍नैः \nहत्वा नृपान् निरहरत् क्षितिभारमीशः ॥\nकी अशी परिस्थिती निर्माण करवून, पांडवाना क्रोधित करून भगवंताने पृथ्वीचा भार हलका करायचे ठरविले होते त्याचा हा परिणाम.\nभारतीय युद्ध म्हणजे सत्य-असत्य निर्णयाचा प्रसंग होता. कौरव संख्येने बलाढ्य होते तरी त्यांना केवळ भीमार्जुनच पुरेसे होते. पण अशा प्रसंगी अर्जुनाला मायामोह झाल्यामुळे त्याला समोर प्रतिस्पर्धी न दिसतां तिथे आपले गुरु, आपले आजे, आपले काका, मामा, बंधु समोर दिसायला लागले. आप्तांच्या, गुरुंच्या हत्येचे पातक कसे शिरावर घ्यावे या विचाराने व्याकुळ होऊन तो गलितगात्र झाला. त्याने धनुष्य खाली ठेवले. अशा प्रसंगी भगवंतांनी जो उपदेश केला त्या ज्ञानाचा प्रभाव असा झाला की अर्जुन कर्तव्यतत्पर होऊन युद्धास तयार झाला.\nगीताप्रसंग आणि त्यातील उपदेश म्हणजे केवळ तत्त्वज्ञानच आहे असे नव्हे. व्यवहारांत मनुष्याने कसे वागावे व व्यवहारांतील नियम कसे पाळावे या संबंधीचा विचार या ग्रंथांत सांगितला आहे आणि हेच या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे. अद्वैतवादी शंकराचार्य, विशिष्टाद्वैती रामानुजाचार्य, द्वैतवादी मध्वाचार्य, वल्लभाचार्य, श्रीधर, शंकरानंद सदानंद, मधुसूदन सरस्वती, नीळकंठ यांसारख्या आचार्यांनी भगवद्‍गीतेवर भाष्य केले. ज्ञानेश्वर, वामन पंडित, तुकाराम, मोरोपंत अशा संतकवींनी गीतार्थ वर्णन केला. याचे भाषांतर व यावरील ग्रंथ तर जगातील जवळपास एकूणएक भाषेत आढळतात. भगवद्‍गीतेच्या आधी आर्य संस्कृतीत कर्तव्य वा स्व-उन्नतीच्या उपदेशांच्या रचना झाल्या नाहीत असे नाही. उलट वर उद्धृत केलेल्या श्लोकानुसार गीता तर अशा प्रकारच्या आर्ष वाङ्‍मयाचे सार आहे. पण गीता सर्वमान्य होण्याचे मुख्य कारण म्हणजे ती सत्यनिष्ठ पांडवांच्या आपत्तिकाळी प्रत्यक्ष भगवंताने गतधैर्य झालेल्या अर्जुनाद्वारे जगांतील मानवी जीवांचे खरे कर्तव्य काय ते स्पष्ट करून दाखविले, हे होय. अपौरेषय वेदांपेक्षा कृष्णगीतेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे याचे दुसरे कारण म्हणजे यातील शब्द साक्षात परमेश्वराच्या मुखातून प्रविष्ट झालेले आणि अर्थातच त्यामुळे ते शब्द अमर झाले आहेत. भगवान् व्यास म्हणतात - एकं शास्त्रं देवकीपुत्रगीतं एको देव देवकीपुत्र एव एको देव देवकीपुत्र एव एको मंत्र तस्य नामानियानि एको मंत्र तस्य नामानियानि कर्माप्येकं तस्य देवस्य सेवा ॥ - या विश्वामध्ये देवकीपुत्र योगेश्वराने गायलेले गीत म्हणजेच भगवद्‌गीता हे एकच शास्त्र आहे. देवकीपुत्र हा एकच वंदनीय जगद्‌गुरु आहे की ज्याला अनन्यभावाने शरण जाऊन त्याची पूजा, त्याची भक्ति, त्याची उपासना करावी. वेदामध्ये अनेक प्रकारचे मंत्र असले तरी सुद्धा प्रत्येक जीवाचा उद्धार करणारा एकच मंत्र आहे, आणि तो म्हणजे देवकीपुत्राचे नामस्मरण. वसुदेवपुत्र श्रीकृष्णाची काया, वाचा मने अनन्य भक्तीने सेवाकरणे हे एकच कर्म आहे - कारण तो साक्षात् परमेश्वरस्वरूप आहे.\nप्रत्येक जीव मायेच्या मोहात, संसारात गुरफटल्यामुळे आत्मोन्नतीच्या खर्‍या कर्तव्यास पराङ्‍मुख होतो. आहार, मैथुन, स्वार्थ यांत पशूप्रमाणेच सर्व आयुष्य घालवायचे तर मनुष्य जन्माचा उपयोग काय असा विचार प्रत्येकाला केव्हांना केव्हां पडतोच. गीतेने स्थितप्रज्ञ होऊन, निष्कामबुद्धीने विहित कर्म करीत आत्मज्ञान करून घेणे, स्वतःची उन्नती करून घेणे हीच समाधानी व सुखरूप होण्याची गुरुकिल्ली आहे हे दाखवून दिले आहे.\nपण स्थितप्रज्ञ होणे, निष्कामबुद्धीने विहित कर्म करणे, आत्मज्ञान करून घेणे हे सर्व जमायचे कसे कारण प्रत्येक साधक आपापल्या कुवतीप्रमाणे साधना करीत असतो. पण वर्षानुवर्षे साधना करूनही जीवनामध्ये आंतरिक शांति, समाधान मिळत नाही. कधी साधनेला निश्चित दिशा नसल्यामुळे, तर कधी साधनेला तात्त्विक बैठक नसते. पण कारण काहीही असो. यामुळे हळूहळू साधनेमधील सातत्य संपते श्रद्धेला तडा जातो. जीवनात नैराश्य येते. याकरिता कृष्णोपदेश जीवनात उतरण्याकरिता साधकाला ’अर्जुन’ बनणे नितांत आवश्यक आहे. कां कारण प्रत्येक साधक आपापल्या कुवतीप्रमाणे साधना करीत असतो. पण वर्षानुवर्षे साधना करूनही जीवनामध्ये आंतरिक शांति, समाधान मिळत नाही. कधी साधनेला निश्चित दिशा नसल्यामुळे, तर कधी साधनेला तात्त्विक बैठक नसते. पण कारण काहीही असो. यामुळे हळूहळू साधनेमधील सातत्य संपते श्रद्धेला तडा जातो. जीवनात नैराश्य येते. याकरिता कृष्णोपदेश जीवनात उतरण्याकरिता साधकाला ’अर्जुन’ बनणे नितांत आवश्यक आहे. कां डॉ. श्रीकृष्ण देशमुख (डॉ. काका) यांनी त्यांच्या एका प्रवचनात याबद्दल सांगितलेले पाहणे फारच उपयुक्त होईल. थोडक्यात त्यांचे सांगणे असे - (सविस्तर ऐकायचे असल्यास इथे पहा)\nभगवद्‍गीता हा संवादात्मक ग्रंथ आहे. मुख्य वक्ता स्वयं भगवान् श्रीकृष्ण. मुख्य श्रोता धनुर्धर अर्जुन. हा संवाद चाललाय भारतीय युद्ध रणांगणावर. संजयाला दिव्य दृष्टी देऊन श्रीव्यासांनी या रणांगणावर काय चालले आहे याचा शब्दशः वृत्तान्त धृतराष्ट्राला समजण्याची व्यवस्था केली होती. म्हणून आणखी दोन श्रोते म्हणजे संजय आणि धृतराष्ट्र. ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वरांनी आणखी एक श्रोत्याचा उल्लेख केला आहे. तो म्हणजे अर्जुनाच्या रथावर आरूढ असलेला हनुमन्त. हनुमंत सोडल्यास गीतेतील मुख्य पात्रे चार. वक्ता श्रीभगवंताने सांगितलेल्या गीतेचा बाकी तीन श्रोत्यांवर काय परिणाम झाला संजय तर श्रीव्यासांचा कृपापात्र असलेला शिष्य. गीता ऐकून त्याची प्रतिक्रिया तो धृतराष्ट्राला या शब्दात सांगतोय - राजन्संस्मृत्य संस्मृत्य संवादं इममद्‌भुतम् संजय तर श्रीव्यासांचा कृपापात्र असलेला शिष्य. गीता ऐकून त्याची प्रतिक्रिया तो धृतराष्ट्राला या शब्दात सांगतोय - राजन्संस्मृत्य संस्मृत्य संवादं इममद्‌भुतम् केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः ॥ - अर्जुनाचे काय केशवार्जुनयोः पुण्यं हृष्यामि च मुहुर्मुहुः ॥ - अर्जुनाचे काय तो म्हणतो - नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत तो म्हणतो - नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव ॥ राहता राहिला धृतराष्ट्र. त्याच्यावर काय परिणाम झाला स्थितोऽस्मि गतसन्देहः करिष्ये वचनं तव ॥ राहता राहिला धृतराष्ट्र. त्याच्यावर काय परिणाम झाला ज्ञानेश्वरांच्या शब्दात सांगायचे तर - म्हैसा बैसला कुडा ज्ञानेश्वरांच्या शब्दात सांगायचे तर - म्हैसा बैसला कुडा हालोचि नेणे ॥ - जसा रेडा चिखलात निवांत बसतो, कोणत्याही परिस्थितीत जागेवरून हलायची तसदी घेत नाही, म्हणजे काहीही होवो, अगदी परिणाम शून्य असतो. तसा.\nगीता ’महाभारत’ ग्रंथातील एक प्रसंग. म्हणून महाभारतातील पात्रांचा विचार करणे उपयुक्त होईल. भारत युद्ध घडण्यास मुख्य पात्रे तीन. दुर्योधन, दुःशासन आणि शकुनि. आणि या तिघांच्या साहाय्याने आपली ईप्सित साध्य करण्याची मनिषा असलेला धृतराष्ट्र. प्रत्यक्षरित्या तो या तिघांच्या वृत्तिंचा प्रतिनिधिच, अर्थात् षड्‌रिपुंनी पछाडलेला अज्ञानी जीव.\nधृतराष्ट्राचा पुत्र दुर्योधन हा अत्यंत मानी, लोभी आणि अन्यायी होता. दुःशासन स्त्रीलंपट तर शकुनि काहीही साध्य करायचे असल्यास सदा तिरक्या विचारांच्या - scheming mentality - योगे साध्य करण्यात पटाईत. या सर्व वृत्तींचा प्रतिनिधि म्हणजे धृतराष्ट्र. जीवनाच्या प्रत्येक व्यवहारात आपण तपासले पाहिजे की माझ्यातला दुर्योधन, माझ्यातल्या दुःशासन आणि माझ्यातला शकुनि यांचा माझ्यावर नेमका कितपत प्रभाव आहे. याचे प्रमाण जर जास्त असेल तर परमार्थाच्या वाटचालीतला आपला अधिकार, आपली तयारी तपासण्याची गरज आहे. आणि यात जो पर्यंत प्रगति दिसत नाही तो पर्यंत आपली स्थिती कितीही साधना करा, कितीही ग्रंथ वाचन/पारायण करा, त्याचा उपयोग होणे अवघड आहे.\nरामायणाची रचना कशी झाली \nमहर्षि वाल्मीकि पूर्वायुष्यात वाटमारीचे अधम कृत्य करीत असता त्यांना ब्रह्मर्षि नारदमुनींचा सत्संग घडला. नारदाने उपदेश केल्यावर वैराग्य आले आणि नारदांच्या उपदेशानुसार त्या वाटमार्‍याने तप करण्यास आरंभ केला. एकाग्र चित्ताने अहर्निश ईश्वराधना, ध्यानसाधना करण्यांत तो इतका तल्लीन झाला की त्याला बाह्य जगच काय पण देहभानाचाही विसर पडला. तपात निमग्न झालेल्या त्याचे शरीर काष्ठवत झाले. त्या शरीराला काष्ठ समजून किडा-मुंग्यांनी त्यावर वारूळ रचले. अनेक वर्षे लोटली. आणि एके दिवशी एका गंभीर वाणीने त्यांचे ध्यान भंगले. घनगंभीर आवाजात त्यांना कुणी म्हणत होते - ’महर्षि, उठा आता.’ तो चकित झाला. म्हणाला, ’कोण महर्षि मी तर एक लुटारू आहे.’ ती वाणी त्याला म्हणाली, ’नाही मी तर एक लुटारू आहे.’ ती वाणी त्याला म्हणाली, ’नाही आता तुम्ही पापाचार रत असणारे लुटारू राहिला नाहीत. तुमचे हृदय आता पवित्र झाले आहे. सर्व पापांचा लय झाला आहे. तुमच्या देहाभोवती ’वल्मीक’ (वारूळ) उभारल्यामुळे तुम्ही आता वाल्मीकि नावाने प्रसिद्ध व्हाल. अशा रीतीने तो लुटारू कठोर तपश्चर्येच्या प्रभावाने महर्षि वाल्मीकि झाला.\nपुढे वाल्मीकिने एक आश्रम स्थापन केला. अध्ययन, अध्यापन सुरू झाले. मोठा शिष्य परिवार जमा झाला. एकदा महर्षि नदीवरून स्नान करून वनातील निसर्ग सौंदर्य अवलोकन करीत आश्रमाकडे परतताना एक चित्तवेधक घटना घडली. एक क्रौंच पक्ष्याचे जोडपे प्रणयक्रीडेत दंग झाले होते. निसर्ग दृष्य, वनातील रम्य वातावरणामुळे महर्षिंचे हृदय आनंदाने भरले होते. त्यात त्यांचे क्रौंच पक्षाच्या जोडप्याकडे लक्ष गेले. त्यांचे विहार कौतुकाने पहात असता एकाएकी एक बाण सूं सुं करत आला आणि त्याने नर-क्रौंचाचा वेध घेतला. तत्काळ तो गतप्राण होऊन रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला. त्या पक्ष्याचे जीवन संपले. क्रीडेचे रूपांतर अचानक शोकावस्थेत झाले. क्रौंचिण हृदय विदारक विलाप करू लागली आणि ते पाहून महर्षिंचे हृदय द्रवले. त्यांनी एकडे तिकडे पाहिले आणि त्यांच्या लक्षात आले की हे क्रूर कर्म एका व्याधाने केले आहे. त्यांना फार दुःख झाले. त्या शोकावेगात त्यांच्या मुखातून एक श्लोक बाहेर पडला. आपल्या मुखातून काव्यमय श्लोक बाहेर पडल्याचे ध्यानात आल्यावर त्याचा त्यांनाच विस्मय वाटला. खरे पाहता यात आश्चर्य करण्यासारखे असे काही नाही. शास्त्रांत अनेक ठिकाणी उल्लेख सापडतात की तपाचरणाने मनुष्याच्या चित्त-वृत्ति शुद्ध होतात. क्रोध मत्सरादि दोष नाहिसे झाल्यामुळे हृदय निर्मळ होते, कोमल होते. असे हृदय जेव्हां समत्वबुद्धि, करुणा, प्रेम यांने द्रवित होते तेव्हां आपोआपच काव्य स्फुरते. पण महर्षिंना आपल्या तोंडून काव्य बाहेर पडल्याचे जाणवून अचंबा वाटला. महर्षि विचार करू लागले, अशा प्रकारची श्लोकवाणी माझ्या मुखे तर कधी बाहेर पडली नाही. काय बरे असेल हें या वरून मी काय समजावे या वरून मी काय समजावे इतक्यांत त्यांना एक वाणी ऐकूं आली. \"तुझ्या मुखातून जे बाहेर पडले त्याला कविता म्हणतात. आता तूं जगत् कल्याणास्तव अशा प्रकारे कविता रचून रामचरित्राचे वर्णन कर.\" ही वाणी देववाणी म्हणा, आकाशवाणी म्हणा वा मुनिंच्या हृदयांतून निघालेली अंतःप्रेरित वाणी म्हणा; पण महान कार्ये करणार्‍या काहींना अशा प्रकारे अमानवी प्रेरणादायी संदेश मिळाल्याचे अनेक दाखले आहेत.\nप्रथम महाकाव्य निर्मितीचा हा इतिहास. महर्षि वाल्मीकींच्या हृदयातील करुणा त्यांच्या मुखावाटे श्लोकरूपाने बाहेर पडून विश्वातील आदि काव्य निर्माण झाले. हे काव्य म्हणजे परम मनोहर, रमणीय रामायण कथा. एका महान दिव्य विभूतीचे चरित्र. ह्या आधी संस्कृत भाषेत काव्य नव्हते असे नव्हे. वैदिक साहित्य हे तर रामायणाच्या बरेच आधीचे असून ते सर्व छंदोबद्ध, म्हणजेच पद्यात आहे. तरी देखील भारतात सर्वानुमते रामायणाला आदिकाव्याचा मान मिळाला आहे. हे काव्य तर इतके प्रभावी झाले आहे की भारतीय लोकवाणीत श्रीरामाएवढे रुजलेले दैवत दुसरे नाही. या काव्याने प्रेरित होऊन कितीतरी संतांनी कितीतरी भाषांमधून रामकथा रचल्या आहेत. तुलसीदास, एकनाथ, रामदास, श्रीधर कवि, कंबन (तामिळ), गुजराती भाषेतले गिरीधर रामायण, फारसी मध्ये मसीही रामायण ही सर्व प्रसिद्ध काव्ये थोर आणि उच्च कोटीची आहेत. एका संदर्भानुसार* जगातील ५०० भाषांमध्ये रामकथेची रचना केली गेली आहे. इंडोनेशियात कोर्टातून रामायणावर हात ठेऊन शपथ घेतली जाते यावरून दिसून येते की रामकथा किती जगन्मान्य झाली आहे. श्रीराम व रामकथा कधी कालौघात लुप्त होतील, नाहीशा होतील, विस्मृत होतील हे अशक्यप्राय आहे. आता अशा रामायणाबद्दल हे ऐतिहासिक का काल्पनिक काव्य, श्रीराम मानव का परमात्म अवतार या बद्दल अनेक मतमतांतरे आहेत. पण तो वेगळा विषय, पाहू नंतर कधीतरी.\nमहर्षि वाल्मीकींनी वारूळातून बाहेर पडल्यावर रामायण काव्य रचण्यापर्यंत काय केले असेल. काय करणार इतर ऋषी मुनि जे करत होते तेच करणार. अध्ययन आणि अध्यापन. वेदाध्ययन, वेद शाखांचे अध्ययन, ब्रह्म विद्येचे अध्ययन आणि अध्यापन केले. ज्योतिष, आयुर्वेद, युद्धशास्त्र, योगशास्त्र इत्यादि शास्त्रांचा सखोल अभ्यासाचे त्यांच्या काव्यातून विपुल दर्शन होतेच. काव्यातील अयोध्याकाण्डाच्या सर्ग १०० मधे भरताचे कुशल विचारताना भरताला राज्य कारभारासंबंधी काय काय विचारले हे पाहिल्यावर राज्य कारभार, राजनीतिबद्दलचे महर्षिंचे ज्ञान पाहून थक्क व्हायला होते. एक साधु MBA न करता हे सर्व कसे जाणतो इतर ऋषी मुनि जे करत होते तेच करणार. अध्ययन आणि अध्यापन. वेदाध्ययन, वेद शाखांचे अध्ययन, ब्रह्म विद्येचे अध्ययन आणि अध्यापन केले. ज्योतिष, आयुर्वेद, युद्धशास्त्र, योगशास्त्र इत्यादि शास्त्रांचा सखोल अभ्यासाचे त्यांच्या काव्यातून विपुल दर्शन होतेच. काव्यातील अयोध्याकाण्डाच्या सर्ग १०० मधे भरताचे कुशल विचारताना भरताला राज्य कारभारासंबंधी काय काय विचारले हे पाहिल्यावर राज्य कारभार, राजनीतिबद्दलचे महर्षिंचे ज्ञान पाहून थक्क व्हायला होते. एक साधु MBA न करता हे सर्व कसे जाणतो \nमहर्षिंचा अनेक विषयांचा सखोल अभ्यास होताच. याव्यतिरिक्त त्यांना तपःसामर्थ्याने अवगत असलेल्या सिद्धींचेही दर्शन घडते. रामायण रचण्यासाठी महर्षिंनी आपल्या योगसामर्थ्याचा कसा वापर केला हे बालकाण्ड सर्ग ३ मधल्या खाली दिलेल्या श्लोक श्लोकार्थावरून स्पष्ट होते.\nरामलक्ष्मणसीताभी राज्ञा दशरथेन च \nसभार्येण सराष्ट्रेण यत् प्राप्तं तत्र तत्त्वतः ॥ ३ ॥\nहसितं भाषितं चैवं गतिर्यावच्च चेष्टितम् \nतत्सर्वं धर्मवीर्येण यथावत् संप्रपश्यति ॥ ४ ॥\nस्त्रीतृतीयेन च तथा यत् प्राप्तं चरता वने \nसत्यसंधेन रामेण तत् सर्वं चान्ववेक्षितम् ॥ ५ ॥\nततः पश्यति धर्मात्मा तत्सर्वं योगमास्थितः \nपुरा यत् तत्र निर्वृत्तं पाणौ अमलकं यथा ॥ ६ ॥\nश्रीराम-लक्ष्मण-सीता तसेच राज्य आणि राण्यांच्यासहित राजा दशरथांशी संबंध असणार्‍या जितक्या गोष्टी होत्या - हसणे बोलणे, चालणे आणि राज्यपालन आदि जितक्या म्हाणून क्रिया झाल्या होत्या, त्या सर्वांचा महर्षिंनी आपल्या योगधर्माच्या बलाने उत्तम प्रकारे साक्षातकार करून घेतला. ॥ ३-४ ॥ सत्यप्रतिज्ञ श्रीरामचंद्रांनी लक्ष्मण आणि सीतेसह वनात विचरण करते समयी ज्या ज्या लीला केल्या होत्या, त्या सर्व त्यांच्या दृष्टीस पडल्या. ॥ ५ ॥ योगाचा आश्रय घेऊन त्या धर्मात्मा महर्षिने पूर्वकाली ज्या ज्या घटना घडल्या होत्या त्या सर्व तेथे हातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे प्रत्यक्ष पाहिल्या. ॥ ६ ॥\n*[ मुस्लिम बहुल इंडोनेशिया में रामायण को राष्ट्रीय पवित्र पुस्तक होने का गौरव प्राप्त है वहां अदालतों में प्राय: रामायण पर हाथ रखकर ही शपथ ली जाती है वहां अदालतों में प्राय: रामायण पर हाथ रखकर ही शपथ ली जाती है मलेशिया में \"हिकायत सिरी राम\" की पुस्तक के रूप में रामकथा को पढ़ा जाता है मलेशिया में \"हिकायत सिरी राम\" की पुस्तक के रूप में रामकथा को पढ़ा जाता है थाईलैंड में रामकथा को \"रामकियेन\" या \"रामकीर्ती\" कहा जाता है थाईलैंड में रामकथा को \"रामकियेन\" या \"रामकीर्ती\" कहा जाता है यहां के अधिकांश निवासी बौद्ध धर्म के उपासक हैं फिर भी यहां राम को बड़ी श्रृद्धा से देखा जाता है यहां के अधिकांश निवासी बौद्ध धर्म के उपासक हैं फिर भी यहां राम को बड़ी श्रृद्धा से देखा जाता है वहां के लोगों का मानना है कि राम से संबन्धित संपूर्ण घटनाएं उन्ही की धरती पर हुई हैं वहां के लोगों का मानना है कि राम से संबन्धित संपूर्ण घटनाएं उन्ही की धरती पर हुई हैं जावा में राम को पुरूषोत्तम के रूप में सम्मानित किया जाता है और वहां सरयू नदी भी है जावा में राम को पुरूषोत्तम के रूप में सम्मानित किया जाता है और वहां सरयू नदी भी है इसी तरह लाओस में रामकथा के दो ग्रंथ उपलग्ध हैं- 1. फालाक फालाम और 2. फोमचक्र इसी तरह लाओस में रामकथा के दो ग्रंथ उपलग्ध हैं- 1. फालाक फालाम और 2. फोमचक्र वियतनाम (पुराना नाम चम्पा) में भी रामकथा के कई रूप प्रचलित हैं वियतनाम (पुराना नाम चम्पा) में भी रामकथा के कई रूप प्रचलित हैं बर्मा में \"रामायागन\" नाम से रामकथा लिखी गई बर्मा में \"रामायागन\" नाम से रामकथा लिखी गई बर्मा में अनेक नाम राम पर आधारित हैं बर्मा में अनेक नाम राम पर आधारित हैं रामकथा का प्रचार-प्रसार चीन, जापान में भी बहुत हुआ रामकथा का प्रचार-प्रसार चीन, जापान में भी बहुत हुआ \nश्री विष्णु सहस्रनाम श्लोक १०७\nशंखभृन्नन्दकी चक्री शारङ्ग्धन्वा गदाधरः \n(९९३) शङ्खभृत् : - पांचजन्य नावाचा दिव्य शंख धारण करणारा. पांचजन्य शद्बाचा अर्थ होतो जो पाचापासून निर्माण झाला आहे (पांच ज्ञानेंद्रिये) तेच मन याअर्थी घ्यावयाचे, व मन हे अहंकाराचे अधिष्ठान आहे. आपल्या शास्त्राचे मतानुसार आपल्यामधील अहंकार तत्व आपल्यातील आत्मस्वरूप नारायणाचे हातातील शंख आहे.\n(९९४) नंदकी : - भगवंताचे हातातील तलवारीचे नांव आहे नंदक. म्हणून या संज्ञेचा अर्थ होतो जो नंदक तलवार धारण करतो व ती चालवितो तो नंदकी. तसेच नंदक म्हणजे आनंद निर्माण करणारा. शास्त्रानुसार भगवंताच्या पवित्र हातातील दिव्य हे शस्र म्हणजेच विद्या होय. ज्याच्यामुळे भक्त आपल्या अंतःकरणातील आत्मस्वरूपाचे अज्ञान नष्ट करतो.\n(९९५) चक्री : - जो सुदर्शन नावाचे चक्र धारण करतो तो. सु-दर्शन म्हणजे जो दिव्य दृष्टि देतो तो. शास्त्राचे मतानुसार हे चक्र मनुष्याच्या मनाचे प्रतिक आहे.\n(९९६) शारङ्ग्धन्वा : - जो आपल्या शारंग नावाच्या अमोघ धनुष्याने अचूक लक्षभेद करतो तो. आपल्या शास्त्रानुसार श्रीनारायणाचे हे धनुष्य अहंकाराचे प्रतिक मानले आहे. व अहंकार तत्व हे सर्व ज्ञानेंद्रियांचे शिखर आहे. या शेवटच्या श्लोकामध्ये श्रीनारायणाच्या हातातील सर्व आशिर्वादात्मक साधनांचे भक्ती व आदरानें स्मरण केले आहे.\n(९९७) गदाधरः : - ज्याने हातामध्ये कौमोदकी नावाची सुप्रसिद्ध गदा धारण केली आहे तो गदाधर. ही गदा आनंद व सौंदर्य पसरविते. गदा मनुष्यातील बुद्धितत्वाचे प्रतीक आहे.\n(९९८) रथांगपाणीः : - परंपरागत अर्थ आहे ज्याने रथाचे चाक हातामध्ये शस्त्राप्रमाणे धारण केले आहे तो. म्हणजेच या श्लोकामध्ये वर्णन केलेले चक्र. व तो चक्री होय. परंतु इतर कांही जण या संज्ञेचे दुसरेही विवेचन करतात. परंतु भक्तीकाव्यामध्ये पुनरूक्ती हा काही दोष होत नाही व ते अगदी नैसर्गिकच आहे.\n(९९९) अक्षोभ्यः : - निंदाव्यंजक शद्बांनी किती निंदा केली अगर कुणीही कुठलेही अपमानकारक कृत्य कितीही वेळां केले तरी जो क्षुब्ध होत नाही असा. बाह्य जगतातील कुठल्याही घटनेने ज्याची अंतरीक शांनी व निरवता कधीच ढवळली जात नाही तो नित्यशांत अक्षोभ्य होय. या संज्ञेने भगवंताची अपार क्षमाशीलता चे मनुष्यावरील अगाध प्रेम, करुणा व दया सुचविली आहे.\n(१०००) सर्वप्रहरणारयुधः : - ज्याला युद्ध करण्याकरतां व प्रहार करण्याकरतां सर्व आयुधांची, शस्त्रांची उपलब्धता आहे असा. कुठलाही शत्रु त्याला आश्चर्यचकित करूं शकत नाही, म्हणून तो सर्व विजयी आहे. त्याचे जवळ कुठल्याही बलाढ्य शस्त्राला प्रतिकार करू शकेल असे समर्थ शस्र उपलब्ध आहे म्हणून तोच नेहमी विजयी ठरतो.\n'' श्री सर्वप्रहरणायुधः ॐ नमः इति''\n॥ श्रीकृष्णाय परब्रह्मणे नमः ॥\nडॉ. सौ. उषा गुणे.\nLabels: डॉ. सौ. उषा गुणे., विष्णुसहस्रनाम\nश्री विष्णु सहस्रनाम श्लोक १०६\nआत्मयोनिः स्वयंजातो वैखानः सामगायनः \nदेवकीनन्दनः स्रष्टा क्षितीशः पापनाशनः \n(९८५) आत्मयोनिः : - जो स्वतःच स्वतःचे उपादान कारण आहे. जो स्वयंभू, मूलभूत कारण आहे असा श्रीनारायण.\n(९८६) स्वयंजातः : - जो विश्वाचा स्वामी असल्यामुळे त्याला व्यक्त होण्याकरतां दुसरे कुठलेही निमित्तकारण आवश्यक नसते असा. या विविधतेच्या जगात प्रत्येक कार्याकरता तीन कारणांची आवश्यकता असते. घट निर्मितीमध्ये उपादान कारण माती, निमित्त कारण आहे चक्र व कर्ता आहे कुंभार. श्रीनारायणाच्या या निर्मिती विश्वामध्ये या तीनही कारणस्वरूपांत तोच व्यक्त झालेला असतो. जसे मनुष्यास पडणारे स्वप्न विषय, त्यातील विषय. व पहाणारा सर्व तोच असतो. [1]\n(९८७) वैखानः : - जो पृथ्वीचे खनन करतो. अध्यात्मिक मूल्ये नष्ट करणार्‍या असूरी प्रवृत्तीच्या भयानक हिरण्याक्ष राक्षसाला मारण्याकरतां पृथ्वीची दृढ घनता आपल्या दातांनी खणून भगवंत पाताळात पोहोचले व त्याचे सूक्ष्मरूप ओळखून त्यांनी त्या राक्षसास नष्ट केले. त्याचप्रमाणे आत्मप्रकाश आपल्या आतपर्यंत (अंतरंगात) पोहोचला तरच अहंकार नष्ट होईल व शरीर मन बुद्धिच्या दुष्ट आसक्तीतून आपली सुटका होईल.[2]\n(९८८) सामगायनः : - जो स्वतः सामगायन करतो तो.\n(९८९) देवकीनन्दनः : - कृष्णावतारामध्ये जो देवकीचे पोटी जन्मला तो. जन्मापासून देवकी त्याला केवळ दुरूनच पाहूं शकली. तो गोकुळांत असल्यानें त्याच्या बाललीला, क्रीडा लांबूनच अनुभवू शकली व त्यात तिने आनंद मानला म्हणूनच तो देवकीनन्दन.\n(९९०) स्रष्टा : - जो सृष्टी उत्पत्ती करतो तो. प्रत्यक्ष ब्रह्मदेवही आपले कार्य करण्याकरतां लागणारी शक्ति व कौशल्य त्या परमात्म्या नारायणापासूनच प्राप्त करतो.\n(९९१) क्षितिशः : - क्षिती म्हणजे पृथ्वी, तिचा स्वामी. श्रीनारायण हा भूमातेचा पति असल्याने तिचा रक्षणकर्ता, पालनकर्ता व पोषणकर्ता आहे. येर्थ क्षिती म्हणजे जड प्रकृती किवा माया असाही अर्थ होतो व तो नारायण लक्ष्मीपति होय.\n(९९२) पापनाशनः : - ज्याचे ध्यान केले असता सर्व वासना पाप नष्ट होते असा. जेव्हा भक्त त्याच्या प्रेमामध्ये समर्पित होऊन आपली सर्व कर्तव्य कर्मे करतो तेंव्हा त्याच्या सर्व वासना नष्ट होऊन जातात. व नवीन निर्माणच होत नाहीत. वेदांमध्ये प्रतिपादन केलेल्या कर्मयोगाचे हेच मूलतत्व आहे. आत्मस्वरूप नारायणाचे ध्यान केले असतां सर्व पापे नाहीशी होतात व कायमची दूर केली जातात.\nडॉ. सौ. उषा गुणे.\n[1] हेच ९८५, ९८६ या संज्ञांनी सुचविले आहे.\n[2] अहं = जीव. हिरण्य = सोने. अक्ष = डोळा, दृष्टि. सोन्याचा डोळा (दृष्टि) असलेला म्हणजेच इंद्रियांकडून मिळणार्‍या विषसुखाकडेच ज्याची दृष्टि आहे असा. केवळ भगवंतच त्याचा पूर्ण नाश करू शकतात.\nLabels: डॉ. सौ. उषा गुणे., विष्णुसहस्रनाम\nश्री विष्णु सहस्रनाम श्लोक १०५\n(९७६) यज्ञभृत् : - यज्ञाचे अनुशासन करणारा. जो स्वार्थरहित समर्पित भावनेने केलेली सेवारूप सत्कर्मे (यज्ञ) करण्यामध्ये आपल्याला मदत करतो व पूर्णतेला नेतो तो यज्ञभृत् श्री नारायणच होय.\n(९७७) यज्ञकृत् : - यज्ञ करणारा. किवा दुसरा अर्थ यज्ञ नष्ट करणारा. यज्ञ म्हणजे स्वार्थरहित मनाने भगवंतावरील पूर्ण श्रद्धेने, प्रेमाने व आनंदाने केलेली सेवारूप सत्कर्मे.[1] भगवंत स्वतः सर्व सृजनकर्म याच यज्ञभावनेने करत असतो. व याच यज्ञाचा शेवटही विलयरूपाने तोच घडवून आणतो. म्हणूनच तो 'यज्ञकृत्' आहे. या संज्ञेचा दुसरा अर्थ होईल सज्जनांचा यज्ञ (सत्कर्मे) तो पूर्ण करतो व दुर्जनांचे कर्म नष्ट करतो म्हणून तो यज्ञकृत् आहे.\n(९७८) यज्ञी : - सतत चालणार्‍या यज्ञांचा तो नित्य भोक्ता आहे असा. ज्याअर्थी सर्व यज्ञामध्ये सर्व क्रिया नारायण केंद्रित व नारायण समर्पित होतात त्याअस्र्थी तोच 'यज्ञी' आहे, यज्ञाचा भोक्ता आहे.\n(९७९) यज्ञभुक् : - यज्ञाच्या अग्निमध्ये जे जे समर्पित केले जाते व ज्या ज्या देवतांना आदरांने व आनंदानें आवाहन केले जाते ते सर्व नारायणासच जावून मिळते. कारण तोच सर्व देवतांचे रूप धारण करीत असल्याने त्यांचे सर्व हविर्भाव नारायणासच समर्पित होतात.\n(९८०) यज्ञसाधन : - जो सर्व यज्ञ पूर्ण करतो तो. त्याच्याच कृपेने सर्व प्रामाणिक व अंतःकरणपूर्वक केलेली सत्कर्मे अत्यंत सुयश प्राप्त करतात.\n(९८१) यज्ञान्तकृत् : - जो यज्ञाचे शेवटी केले जाणारे कर्म म्हणजेच पूर्णाहूती जो पूर्ण करतो तो यज्ञान्तकृत्. यज्ञाचे शेवटी पूर्णाहूती देतांनां श्रीनारायणासच अनन्यतेनें व श्रद्धेनें आवाहन केले जाते या पूर्णाहुतीखेरीज यज्ञाची समाप्ती होत नाही. म्हणून श्रीहरिच पूर्णाहुतीरूप होतो. जेव्हा सर्व कर्मे त्याच्या सर्व साधनांसहित पूर्णपणे यज्ञांत समर्पित केली जातात तेंव्हाच आत्मस्वरूप नारायणाच्या दिव्य सौंदर्याचा साक्षात्कार घडून येतो.\nकांही टीकाकार यज्ञान्त शद्बाचा पूर्णाहुती असा अर्थ करीत नाहीत. तर अन्त म्हणजे शेवटी मिळणारे फल. अर्थातच या संज्ञेचा त्यांनी दिलेला अर्थ होईल 'हरि समर्पित अशा निस्वार्थी, प्रेमळ सेवायुक्त कर्माचे फल देणारा तो परब्रह्मस्वरूप श्रीनारायण\n(९८२) यज्ञगुह्यम् : - सर्य यज्ञामध्ये ज्या परमसत्याचा साक्षात्कार होतो तो आहे 'श्री नारायण'. देहकुंडामधील ज्ञानाग्नीमध्ये (जाणीवेमध्ये) सर्व विषय द्रव्यांचे हवन केल्यानंतर ज्या आत्मस्वरूपाची प्राप्ती होते तेच हे परमगुह्य होय. हा व्यष्टिमध्ये होणारा यज्ञ गीतेमध्ये 'ज्ञानयज्ञ' म्हणून संबोधिला आहे. वेदांमध्ये यालाच ब्रह्मयज्ञ म्हटले आहे.[2]\n(९८३) अन्नम् : - जो स्वतः अन्नस्वरूप झाला आहे तो श्रीनारायण. इंद्रियांचे विषय हा इंद्रिंयाचा आहार होय. (अन्न) ही संज्ञा क्रियापद स्वरूप समजल्यास प्रलयाचेवेळी सर्व विश्वाला जो खाऊन टाकतो तो नारायण. आपण झोपलो असता जसे आपले विश्व आपल्यामध्ये लीन होते त्याप्रमाणे प्रलयाचे वेळी सर्व विश्व त्याचेमध्ये विलीन होते. ज्याचेमध्ये सर्व नामरूपात्मक विश्व बीजरूपाने स्थित होते तो परमआत्मा नारायण अन्नस्वरूप आहे.\n(९८४) अन्नादः : - जो अन्न खातो तो. केवळ बाह्य विश्वच नारायण स्वरूप नाही तर त्याचा आनंद घेणारा उपभोक्ता ’अहं’ हाही नारायणस्वरूपच आहे. आपल्यामधील अनुभव घेणारा, इंद्रियांचे माध्यमातून कार्य करणारा जीवात्मा हा सुद्धा आत्मस्वरूप आहे, म्हणून आत्मा हाच एकाच वेळी अन्नही (भोग्य) आहे व अन्नाद (भोक्ता ) ही आहे. आपले जागृतावस्थेतील मनच स्वप्नावस्थेचा अनुभव घेणारा भोक्ता आणि भोग्य होते तसाच तो ’अन्नाद’ आहे.\nडॉ. सौ. उषा गुणे.\n[1] सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापतिः अनेन प्रसविष्वध्वनेष वोऽस्त्विष्टकामधुक् ॥ गेता ३.१० – सृष्टि उत्पत्तिचे सुरवातील प्रजापतीने (ब्रह्मा) यज्ञासह सर्व प्रजेची (मानवांची) उत्पत्ति केला. त्याने आदेश दिला याच (यज्ञाचे) सहाय्याने तुम्ही वृद्धि पावाल. हाच तुम्हाला कामधेनूप्रमाणे सर्व इष्टफल देवो.\n[2] ’नवीनच उत्पन्न झालेल्या जिज्ञासारूपी अग्नीमध्ये आम्ही आमचे अज्ञान व निकृष्ट वासनारूपी द्रव्याचे हवन करून टाकतो त्यायोगे दिव्य अशा आत्मतेजाची प्राप्ती होते.’\nLabels: डॉ. सौ. उषा गुणे., विष्णुसहस्रनाम\nश्रीमद्‌भगवद् गीता - अध्याय १ श्लोक १-२\nविषय / लेखन वर्ग\nडॉ. सौ. उषा गुणे. (108)\nश्राव्य - प्रवचने.- स्वामी चिन्मयानंद, श्रीकृष्ण देशमुख . . . ..\nश्रीमद् वालीकीय रामायणम् - मराठी अर्थासहित.\nश्रीज्ञानेश्वरमहाराजकृत ग्रंथ आणि चरित्र..\nसंत श्रीएकनाथ महाराज कृत - श्री एकनाथी भागवत -\nश्रीमत्‌ दासबोध - निवडक श्लोकांचे श्राव्य सहित\nश्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर - प्रवचने व इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://msceia.in/forgot_pass", "date_download": "2018-04-26T11:36:18Z", "digest": "sha1:WZ274WOQ6JLQVSES7USH7V5BLR6BCEG7", "length": 2084, "nlines": 48, "source_domain": "msceia.in", "title": "Forgot Password | MSCEIA", "raw_content": "\nवेबसाईट वापर पात्र संस्था\nसंस्था नोंदणी करताना दिलेला ई-मेल वर तुम्हाला तुमचा नवीन पासवर्ड मिळेल\nमहाराष्ट्र स्टेट कॉमर्स एजुकेशनल इन्स्टिटुट्स असोसिएशनची 50 वर्षात होणारी वाटचाल ही 21 व्या शतकात गतिमान करतानाच जगत होत असलेल्या संगणकीय युगात आपणच मागे का हा प्रश्न मणी बाळगून राज्य संघटनेदवारे www.msceia.in ही वेबसाइट निर्माण करून संस्था चालकांना संपर्काचे महत्वाचे साधन उपलब्ध करून दिले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://renuekjhoka.blogspot.com/", "date_download": "2018-04-26T11:23:42Z", "digest": "sha1:NAWAHMXW5QD3XPCEBVQCEU5O5U6PUSXT", "length": 7907, "nlines": 152, "source_domain": "renuekjhoka.blogspot.com", "title": "विश्व लेखणीचे", "raw_content": "\nजीवन मजसाठी 'झोका'..सुखाचा कधी दुःखाचा.. 'झुंज' तयांची पाहून..चुके ठोका काळजाचा..\nमाझे अस्तित्व अजून ओळखायचे बाकी आहे.... 'रेणू' तरी म्हणू कशी मी स्वतःला विश्वातला या 'अणू' तरी आहे की नाही, हे ओळखायचे बाकी आहे....\nसूर्याचा होऊ दे अस्त, थांबू दे नजरांचे गस्त....\nचंद्रास चढू दे बहर, झरु दे धुंदशी लहर......\nइश्शारे नको येता जाता, सावर पावलांस आता....\nमनी दाटे कातर-वेळ, थांबव हे जीवघेणे खेळ....\nमुरु दे रातराणी गंध, उरु दे ध्यास आणि छन्द....\nनिजू दे पान-फूल-वेली, हसू नको, पाहील ना कोणी....\n एक स्मित कल्लोळ, घातलास ना घोळ\nवेडी-पिशी कावरू की बावरू\nनिखळे पैंजण रुणSझुणSS, चारचौघांत कुणकुण....\nसख्यांची हलकिशी कुजबुज, ढासळे लाजेचे बुरूज....\nकस्से करावे आता... उसळती हस्यांच्या लाटा.....\nपाहूनी होऊ नको निशब्द, खोल ना.... खोल हे गुपित(\nहोऊ साजणे, कसा पाठमोरा...\nकरूनी भावनांचा परिपाठ कोरा धृ\nउसासे-वेदना ही मनाच्या कुपित...\nजगावे कसे होऊनी अभिशापित...\nवीर मी निहत्ता, दोष ना कुणाचा...\nनियतीची सत्ता, रोष ना कुणाचा 1\nकशी जीवघेणी जगाची ग रित\nसोसावे कसे होऊनी आगतिक\nकोराडाच भासे, कोपरा मनाचा..2\nचुकती ना घटती, अमीट लेख\nती वाट ओली, दगा का आठवांचा...\nतू दूर जाता, दगा का श्वासांचा 3\nनि स्वप्नांचे इवलेस्से अंगण....\nनि तिचेच गतिमान सत्र...\nयत्र तत्र नि सर्वत्र..\nशब्द तरी नि: शब्द....\nशब्द भग्न ओसाड लाचार....\nएक आक्रोश हवेतच विरला...\nएका उदास मनाची अवस्था....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2018-04-26T11:44:16Z", "digest": "sha1:2C5W7JTOMDXVBN3IOKZNQTRIU36HRKOO", "length": 3992, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बुंदेली भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nबुंदेली ही भारत देशामधील एक भाषा आहे. प्रामुख्याने हिंदीची एक बोलीभाषा असलेली बुंदेली भारताच्या मध्य प्रदेश व उत्तर प्रदेश राज्यातील ऐतिहासिक बुंदेलखंड भूभागामध्ये बोलली जाते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ ऑक्टोबर २०१६ रोजी ०९:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/daily/20090104/lr04.htm", "date_download": "2018-04-26T11:36:29Z", "digest": "sha1:HVO45LYCIROWH4PMQYPJNIAHU55RU44Y", "length": 22019, "nlines": 38, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta.com", "raw_content": "\nरविवार, ४ जानेवारी २००९\nशेख अब्दुल्ला ते ओमर अब्दुल्ला\nवेगळया केंब्रिजचे मनाहरी दर्शन\nदोन फुल, एक हाफ\nकेंब्रिज या शब्दात सामावले आहे एक जागतिक कीर्तीचे विद्यापीठ, तेथील विद्वत्तेची शिखरे, तेथील प्रज्ञावंत, चॅपॅल्स आणि अनेक भारतीयांना स्फूर्तिदायी ठरणारे तेथील शैक्षणिक वातावरण.. मूळ भारतीय पण आता ब्रिटनवासी असलेल्या लेखिका सौम्या बलसारी यांनी नर्मविनोदी शैलीत लिहिलेली ‘द केंब्रिज करी क्लब’ ही कादंबरी मात्र भारतीयांना फारशा ज्ञात नसलेल्या व एका वेगळ्याच ‘केंब्रिज’ची कहाणी सांगते. ही कादंबरी सध्या ब्रिटनमध्ये खूप गाजतेय. सौम्या बलसारी यांनी आपल्या या कादंबरीच्या निर्मितीबाबत ‘लोकसत्ता’ला दिलेली ही विशेष मुलाखत-\nसर्वसामान्यांना माहीत असलेल्या केंब्रिजकडे पाठ वळवून तुम्ही एका वेगळ्याच केंब्रिजवर कादंबरी लिहिण्याचे का मनात आणले\n- केंब्रिज विद्यापीठावर व तेथील घडामोडींवर अनेक लेखकांनी आजवर लिहिले आहे. टॉम शार्प यांची ‘पोर्टर हाऊस ब्ल्यू’ किंवा सॅबॅस्टिअन फॉल्क यांची ‘द रिसेण्ट एंजल’ या कादंबऱ्या आहेतच. केंब्रिजला ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. डार्विन, न्यूटन, मिल्टन, विग्टनस्टीन, बंट्र्राड रसेल, व्हर्जिनिया वुल्फ, रामानुजम, अमर्त्य सेन अशा अनेक विद्वत्जनांची नावे केंब्रिजशी जोडलेली आहे. या साऱ्यांना घडताना, भरघोस यश मिळविताना केंब्रिजने पाहिले आहे. त्या परंपरेच्या पाश्र्वभूमीवर आताचे चित्र जरा वेगळे आहे. वरवर शांत वाटणाऱ्या पृष्ठभागाच्या अंतरंगात अनेक तडे गेले आहेत. मला या दुभंगलेपणाचा शोध घ्यायचा होता. अर्थात त्यातही वसाहतवाद संपल्यानंतरच्या काळाचे दर्शन घडवायचे होते. या सर्व गोष्टींवर चिमटे काढत विनोदी शैलीत भाष्य करायचे असेल, तर त्यासाठी कादंबरीचा फॉर्म मला संयुक्तिक वाटला. या कादंबरीसाठी हवे असलेले वातावरण मला मिळाले मिल रोडवर. कॉस्मोपोलिटन वातावरण असलेल्या मिल रोडवर करी हाउसेस, हेअर अ‍ॅण्ड ब्युटी सलून, कॅफे, चॅरिटी शॉप असे काही कुटुंबांनी एकत्रितपणे चालविलेले उद्योग आहेत. केंब्रिज विद्यापीठामध्ये तुमच्याकडे असलेल्या ज्ञानावरून तुम्हाला जोखले जाते, पण मिल रोडवर ही व्यक्तिमत्त्व जोखण्याची भानगड नाही. तुम्ही असाल तसे सामोरे येता\nभारतातून विदेशात कधी स्थलांतरित झालात केंब्रिजमध्ये येण्याची ओढ कशामुळे निर्माण झाली\n- १९८७ मध्ये मी भारतातून परदेशात आले. काम व प्रवासानिमित्ताने युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियामध्ये खूप भटकंती झाली. मग १३ वर्षांपूर्वी मी केंब्रिजमध्ये आले. इंग्रजी साहित्य या विषयात मी उच्चशिक्षण घेतले आहे. जगातील सर्वोत्तम ग्रंथालयांपैकी एक असलेल्या केंब्रिज विद्यापीठ ग्रंथालयाचा मला माझ्या कामासाठी खूप वापर करता आला.\nएका काल्पनिक चॅरिटी शॉपचे चित्र शब्दांकित करावे असे का वाटते तुमची ‘द केंब्रिज करी क्लब’ कादंबरी नेमके काय सांगते\n- केंब्रिज विद्यापीठामध्ये तीन वर्षे संशोधन केल्यानंतर मी एका चॅरिटी शॉपमध्ये व्हॉलेण्टिअर म्हणून काम करू लागले. मला तिथे प्रथम घेऊन जाणाऱ्या ब्रिटिश महिलेला माझ्या नावा-गावाशी काहीही देणे-घेणे नव्हते. इतकेच नव्हे तर तिने नंतर मला ओळख देणेही बंद केले. या चॅरिटी शॉपमधील व्हॉलेण्टिअर क्षुद्र मनोवृत्तीने वागायचे. या चॅरिटी शॉपमध्ये मला पैशाचे व्यवहार पाहण्यास किंवा तेथे विक्रीस असलेल्या वस्तूंच्या किमती ठरविण्यास मनाई होती. मला चक्क फरशी पुसण्याचे, कॉफी बनविण्याचे काम करावे लागे. या शॉपमध्ये मी केलेल्या विण्डो डिस्प्ले अ‍ॅरेजमेंटस् पुढच्या पाळीतील व्हॉलेण्टिअर विस्कटून टाकत. यातून मी एक धडा शिकले, की स्वत:चा फायदा कसा होईल ही प्रत्येकाच्या मनात असलेली इच्छा व पुर्नप्रक्रिया केलेल्या वस्तूंचा अपवाद वगळता या जगातील प्रत्येक गोष्ट नष्ट होते. चॅरिटी शॉपमध्ये काम करताना मनात नोंदविलेली ही सारी निरीक्षणे मला पुढे खूप उपयोगी ठरली.\nलंडन येथे मी मुक्त पत्रकार व स्तंभलेखिका म्हणून कार्यरत होते. त्या वेळची गोष्ट आहे. नवीन नाटके व नाटककारांच्या शोधात असणाऱ्या कॅली थिएटर कंपनीची जाहिरात माझ्या पाहण्यात आली आणि चॅरिटी शॉपमध्ये काम केलेल्या दिवसांच्या आठवणी माझ्या डोळ्यासमोर तरळून गेल्या. त्यापासून प्रेरणा घेऊन मी माझे पहिले नाटक ‘करी क्लब’ लिहून हातावेगळे केले. २००३ साली लंडन येथील सोहो थिएटरमध्ये या नाटकाचे पहिले वाचन झाले. या कार्यक्रमाला ‘ब्लॅक अ‍ॅम्बर’ प्रकाशनाचे प्रमुख व त्यांचे संपादक उपस्थित होते. साऱ्या गोष्टी जुळून आल्या. त्या नाटकाचे कादंबरीत रूपांतर करण्याचा प्रस्ताव प्रकाशकांनी माझ्यासमोर ठेवला. तो मला मान्य झाल्याने मी कादंबरी लेखनासाठी करारबद्धही झाले. या कादंबरीची पहिली आवृत्ती २००४ साली प्रकाशित झाली. त्यानंतर काही आठवडय़ातच ‘ब्लॅक अ‍ॅम्बर’ प्रकाशन संस्थेचे अन्य कारणांनी दिवाळे वाजले. त्या घडामोडीत माझी पहिली-वहिली कादंबरी कुठे गायब झाली ते कळलेच नाही. पुस्तक लिहिलेली, तरीही पुस्तकाविना असलेली लेखिका- अशा अवस्थेत मी त्यानंतरचे काही दिवस घालविले. त्यानंतर ही कादंबरी आर्केडिया पब्लिशर्सनी २००८ साली नव्या मुखपृष्ठाचे लेणे देऊन प्रकाशित केली.\n‘द केंब्रिज करी क्लब’ या कादंबरीमध्ये मी गॉसिपिंग करणाऱ्या, बबली वृत्तीच्या तीन महिलांना (ज्या मूळ भारतीय आहेत) मुख्य पात्रे म्हणून रंगविले आहे. मूळ पुण्याच्या व कंजुष स्वभावाच्या स्त्रीरोगतज्ज्ञाशी विवाह झालेली दुर्गा पटवर्धन, एका‘बायसेक्युअल’ इंग्रज व्यक्तीबरोबर विवाहबद्ध झालेली हिरा\nतसेच मूळ कोलकात्याची व ‘चॅटर्ज्ी’बरोबर सहजीवन जगणारी स्वर्णकुमारी- ही तीन भारतीय महिला पात्रे आणि त्यांच्यासोबत आहे एलीन. ही आयरिश महिला आहे. चॅरिटी शॉपची मालकीण डायना वेलिंग्टन स्मिथ ही इंग्लंडच्या साम्राज्यशाहीचा टेंभा मिरविणारी, बडेजाव जपणारी व वृत्तीने उर्मट अशी स्त्री आहे. या तिन्ही भारतीय महिलांना डायना अजिबात आवडत नसते.\n‘द केंब्रिज करी क्लब’ या कादंबरीतील सारे प्रसंग एकाच दिवशी घडतात आणि ते इतर गोष्टींशी जोडले जातात. या कादंबरीच्या कथानकापेक्षा त्यातील पात्रे मला अधिक महत्त्वाची वाटत होती. कदाचित मी एखादी रहस्यमय कादंबरी लिहू शकले असते, पण मी माझ्या वाचकांना जीवनाच्या एका छोटय़ा अंगाचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न ‘द केंब्रिज करी क्लब’मधून केला. कादंबरीतील चॅरिटी शॉप हे जणू शेक्सपिअरच्या नाटकासारखे आहे, जेथे पात्र रंगभूमीवर येतात व आपली भूमिका अदा करतात.\nया कादंबरीतून तुम्हाला नेमका काय संदेश द्यायचा आहे\nकाही दशकांपूर्वी ब्रिटनमध्ये अन्य देशांतून आलेल्यांची पहिली पिढी स्थायिक झाली. त्यानंतर अनेक प्रश्न उभे राहिले. त्यांच्याकडे नव्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न ‘द केंब्रिज करी क्लब’ या कादंबरीत केला आहे. युरोपात सध्याच्या वातावरणात तुमचे कुळ-मूळ, ओळख याविषयी अनेक प्रश्न विचारले जातात. त्यातून सांस्कृतिक भेदभाव निर्माण होतो. लोकांचे परस्परसंबंध घनिष्ट होण्यात ही मोठी बाधा निर्माण झाली आहे. आशियाई महिला या परिस्थितीच्या बळी ठरत आल्या आहेत, ही पाश्चिमात्य भ्रामक समजूत निपटून काढण्याचा प्रयत्न नर्मविनोदी शैलीत लिहिलेल्या या कादंबरीच्या माध्यमातून मी केला आहे. आशियाई महिला यासुद्धा जीवनाचा पुरेपूर आनंद घेतात, त्या अजिबात दुर्बल नसतात- हे दाखविण्याचा मी प्रयत्न केला आहे.\nया कादंबरीत ‘करी फीस्ट’ची वर्णने नाहीत. ही कादंबरी प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक ब्रिटिश वाचकांनी ‘रेसिपीज’ बुक समजून गलका केला. भारतीय घरांमध्ये सर्रास बनविल्या ‘दाल’चे (आमटी) वर्णन कथानकाच्या ओघात काही ठिकाणी आले आहे., एवढाच काय, तो रेसिपीजशी संबंध या कादंबरीचे शीर्षक वसाहतवाद संपल्यानंतरच्या काळाचे प्रतीक आहे. भारतीय महिलांना कमी लेखण्यासाठी त्यांचा उल्लेख ‘करी क्लब’ या टोपणनावाने व उपहासाने केला जात असे.\n‘द केंब्रिज करी क्लब’ या कादंबरीला ब्रिटन व अन्यत्र कसा प्रतिसाद मिळाला\n- अनेक बडय़ा बडय़ा प्रकाशकांनी प्रकाशित केलेल्या व खूपशी प्रसिद्धी केल्या जाणाऱ्या कादंबऱ्यांपेक्षा ‘द केंब्रिज करी क्लब’ ही कादंबरी तिच्या वेगळेपणामुळे उठून दिसते. या कादंबरीला अमेरिका, भारत व इतर देशांमध्ये वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे. ‘बीबीसी’ने ‘द केंब्रिज करी क्लब’ला डोक्यावर उचलून धरले आहे. ब्रिटनमधील ग्रंथालयांनी ‘राष्ट्रीय वाचन वर्षांनिमित्त’ काढलेल्या यादीत या कादंबरीची निवड केली आहे. ब्रिटनमध्ये व अन्य काही देशांमध्ये ही कादंबरी अभ्यासक्रमात लावण्यात आली आहे.\nब्रिटनमध्ये पुस्तकप्रेमींचे मोहोळच आहे. या देशात लेखक मंडळींना प्रतिष्ठा आहे. माझ्या कादंबरीचे सर्वोत्तम टीकाकार व प्रशंसक ब्रिटनमध्येच आहेत. पुस्तकातील उत्तम व हिणकस याची पारख ते फार कौशल्याने करतात. या ग्रंथप्रेमींनी माझ्या या कादंबरीवर इतके प्रेम केले, की मी ब्रिटनमधील ‘लोकल हिरॉइन’ आहे, असे मला वाटू लागले आहे मला वाचक भेटतात. कादंबरीच्या माध्यमातून अगदी वेगळ्याच केंब्रिजचे दर्शन घडविल्याबद्दल भरभरून बोलतात. अभिनंदन करतात. ‘द केंब्रिज करी क्लब’ कादंबरीचा दुसरा भाग कधी लिहिणार, अशी विचारणा करतात. सध्या तरी मी इतकेच सांगू शकते, की आता मी दुसऱ्याच विषयावरील कादंबरीच्या लिखाणात मग्न आहे.\nमाझ्या आयुष्यातील सुवर्णक्षणाबद्दल सांगते- फिनलॅण्डमधील एका विद्यापीठातल्या संशोधकाने ‘द केंब्रिज करी क्लब’ या कादंबरीवर संशोधनपर लेख लिहिला व तो एका परिषदेत वाचला. हा संशोधक केंब्रिज येथे आला आणि कादंबरीत मी वर्णन केलेली ठिकाणे मिल रोडवर फिरून शोधण्याचा प्रयत्नही त्याने केला. एखाद्या लेखकाला यापेक्षा आणखी मोठी दाद काय हवी\n(‘द केंब्रिज करी क्लब’- लेखिका : सौम्या बलसारी,\nप्रकाशक : आर्केडिया पब्लिशर्स, मूल्य : २७५ रुपये)\nशब्दांकन : समीर परांजपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/evaluate-weight-examinations-34007", "date_download": "2018-04-26T11:05:23Z", "digest": "sha1:QFZAB4OOUD3DW5RASFDDB2SPVURXXRQB", "length": 14027, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "To evaluate the weight of the examinations वजन तपासणीतून मूल्यमापन करू - ओमप्रकाश देशमुख | eSakal", "raw_content": "\nवजन तपासणीतून मूल्यमापन करू - ओमप्रकाश देशमुख\nबुधवार, 8 मार्च 2017\nधुळे - भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेच्या सुरवातीला लाभार्थ्यांचे घेतलेले वजन आणि मार्चनंतर येणारे वजन तपासून योजनेचे यशापयश तपासले जाईल. या योजनेबाबत झालेल्या तक्रारींवर चौकशीसाठी समिती स्थापन केली असून, ती पारदर्शकतेने चौकशी करेल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी \"सकाळ'शी बोलताना दिली.\nधुळे - भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेच्या सुरवातीला लाभार्थ्यांचे घेतलेले वजन आणि मार्चनंतर येणारे वजन तपासून योजनेचे यशापयश तपासले जाईल. या योजनेबाबत झालेल्या तक्रारींवर चौकशीसाठी समिती स्थापन केली असून, ती पारदर्शकतेने चौकशी करेल, अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी \"सकाळ'शी बोलताना दिली.\nसरकारने कुपोषण मुक्तीसाठी ही योजना हाती घेतली आहे. तिची ऑक्‍टोबर 2016 पासून आदिवासीबहुल साक्री व शिरपूर तालुक्‍यात अंमलबजावणी सुरू झाली. टप्पा एकमध्ये स्तनदा व गरोदर माता यांना जेवण व अंडी, तसेच 645 अंगणवाड्यांमधील सरासरी 40 हजार बालकांना आठवड्यातून चार वेळा उकडलेली अंडी दिली जात आहेत. या दोन टप्प्यांसाठी मिळून एकूण सहा कोटींचा निधी मिळाला आहे. यात निकष डावलून अंडी खरेदी, वाटप, नोंदींमध्ये अनियमितता, काही केंद्रांकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी चिरीमिरीच्या स्वरूपात लाखामागे 15 ते 25 टक्‍क्‍यांनी पैसे गोळा झाल्याची गंभीर तक्रार झाली. शिवाय अंगणवाडी सेविका आणि ग्रामपंचायत सदस्याच्या धनादेशावरील स्वाक्षरीने योजनेतील खर्च दिला जात आहे. त्यातही गैरप्रकार होत असल्याची तक्रार आहे. या प्रकारास \"सकाळ'ने वाचा फोडल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने चौकशी समिती नेमली आहे.\nया पार्श्‍वभूमीवर श्री. देशमुख म्हणाले, की योजनेबाबत प्राप्त तक्रारींवर चौकशीचा आदेश दिला आहे. ती पारदर्शकतेने होईल. मुळात कुपोषण मुक्तीसाठी ही योजना आहे. तिचा उद्देश सफल झाला पाहिजे. योजनेच्या अंमलबजावणीवेळी लाभ क्षेत्रातील अंगणवाड्यांमधील बालकांची घेतलेली वजने आणि मार्चनंतर वजन घेतल्यानंतर समोर येणाऱ्या स्थितीतून अमृत आहार योजनेचे मूल्यमापन होऊ शकेल. त्याप्रमाणे कार्यवाही केली जाईल. यंत्रणेतील सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी सरकारच्या उद्देशाप्रमाणे योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांना योजनेची माहिती देऊन लाभाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. तशी सूचनाही संबंधितांना दिली आहे.\nए. पी. जे. अब्दुल कलाम\nदुहेरी हत्याकांडातील आरोपी रामदास शिंदे यास फाशीच\nनाशिक : सातपूरच्या कार्बननाका परिसरात मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी घरमालकाचा मुलगा आरोपी रामदास शिंदे यास आज नाशिकचे प्रधान जिल्हा व...\nनगर - स्थायी समितीची सभा 12 मिनिटात गुंडाळली\nनगर : केंद्राने अमृत योजनेसाठी 128 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे. या योजनेतील कामे व इतर विषयासंदर्भात स्थायी समितीची सभा झाली. यात...\nलासुर्णेमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी\nवालचंदनगर (पुणे) : युवकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करुन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पुणे जिल्हा...\nसिनेमाच्या टीझर पोस्टरद्वारे समजला ‘रेडू’चा नेमका अर्थ\n'रेडू' असे गमतीशीर नाव असलेला एक मराठी सिनेमा लवकरच येत आहे. मात्र या 'रेडू'चा नेमका अर्थ काय रेड्याला रेडू म्हटले असेल का... रेड्याला रेडू म्हटले असेल का...\nबेळगाव परिक्षेत्राच्या आयजीपीना फोनवरून जीवे मारण्याची धमकी\nबेळगाव - बेळगाव उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक अलोक कुमार यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 21 एप्रिलला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://collagetocorporate.blogspot.com/2017/02/blog-post.html", "date_download": "2018-04-26T11:00:35Z", "digest": "sha1:GVPJSNC24BCGFRK4HPD6KD7DXNXMQ47R", "length": 33551, "nlines": 134, "source_domain": "collagetocorporate.blogspot.com", "title": "कॉलेज टू कॉर्पोरेट - जॉब्स ते कॅरियर : सुहासचं काय चुकलं?", "raw_content": "कॉलेज टू कॉर्पोरेट - जॉब्स ते कॅरियर\nचांगले मार्क्स असूनही जॉब का मिळत नाही, चांगल्या कंपनीत तर नाहीच नाही.... मिळाला तर टिकत नाही... कॅरियर बील्ड नेमके कसे करावे... आयुष्यातील कठीण प्रश्नाचे उत्तर देणारा एकमेव ब्लॉग..फक्त तरुणांसाठी .... लोकमत च्या ऑक्सिजन पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह...\nशनिवार, २५ फेब्रुवारी, २०१७\nजे रोबोटला येतं, तेवढंच तुम्हालाही येतं, मग तुमची नोकरी जाणार..\nगेल्या महिन्यात एका बातमीनं उद्योगजगतात बरीच खळबळ उडाली..\nइन्फोसिसच्या एचआर विभागानंच दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरात त्यांनी ९,००० कर्मचारी कामावरून कमी केले. जे कमी कौशल्याआधारित काम करायचे, ज्याला लोअर एण्ड जॉब्ज म्हणतात असे हे कर्मचारी..\nदर तीन महिन्यांनी त्यांनी २००० लोक कमी केले. अर्थात कमी करताना त्यांना अन्य काही स्किल्स शिकवले गेले, ज्यातून त्यांना बाहेर रोजगारसंधी मिळतील याची काळजी त्यांनी घेतली.\nपण एवढे कर्मचारी त्यांनी वर्षभरात कमी केले त्याचं कारण काय\nजगभरातल्या उद्योग-व्यवसाय-रोजगार विश्वात सध्या ऑटोमेशन हा परवलीचा शब्द आहे. आणि कंपन्या भराभर ऑटोमेशन स्वीकारत असल्यानं येत्या काळात बरेच रोजगार माणसांच्या हातून जाणार आहेत अशी चर्चा आहे.\nअमेरिकेत ड्रायव्हरलेस ट्रकची चर्चा आहे. आॅटोमॅटिक ट्रक, आपलेआप यंत्रानं धावतील, ट्रक ड्रायव्हरची गरजच नाही. नुकत्याच झालेल्या रिओ आॅलिम्पिकच्या वार्तांकनाच्या कामाचा प्रयोग म्हणून वॉशिंग्टन पोस्टने रोबोटकडून बातम्या लिहून घेतल्या. अनेक बॅँकांनी तर कर्जप्रकरणं निकाली काढण्यासाठीचं काम आधीच रोबोटकडे देऊन टाकलं आहे.\nजे तिकडे दूर घडतं आहे ते आपल्याकडेही घडतं आहे. अनेक नवीन सॉफ्टवेअर्स आल्यानं त्याचप्रकारची एकसाची काम करणाऱ्या माणसांचं काम जातं आहे. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसारत २०२१ पर्यंत म्हणजे येत्या पाच वर्षांत भारतातले आयटी क्षेत्रातले ६.४ लाख लो स्किल जॉब जाणार आहेत. कारण ती कामं यंत्र करायला लागतील. पण हाच अहवाल असंही म्हणतो की उच्च कौशल्य आधारित ५६ % जॉब्ज याच काळात वाढतील.\nवॉल स्ट्रिट जर्नल या अमेरिकन वृत्तपत्राच्या ताज्या लेखानुसार ऑटोमेशन जगाचा चेहराच बदलून टाकत आहे. सगळ्या रोजगारांचा, नोकऱ्यांचा, कामांचा चेहरा बदलेल. त्यातून कामगार आणि कर्मचाऱ्यांना नवीन कौशल्य शिकावी लागतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपन्यांचं उत्पादन वाढेल. यांत्रिकीकरण झाल्यानं रिपिटेटिव्ह कामांमधल्या चुका संपतील. उत्पादन, अचूकता, नेमकेपणा वाढेल.\nआणि या काळात जे टिकतील, काम बदलतील, नवीन कौशल्य स्वीकारतील ते टिकतील. जे विशेष कौशल्य दाखवून नवीन कामगिरी करतील त्यांचं करिअर भरभराटीला येईल. पण ज्यांना एकच एक काम येतं, मी तेवढंच काम करीन असं जे लोक म्हणतील त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळू शकते.\nम्हणजे काय तर जी कामं यंत्र करायला लागतील त्या कामांसाठी माणसांची गरजच उरणार नाही. आणि जी कामं यंत्र करू शकणार नाहीत त्या कामांना सुगीचे दिवस येतील..\nया प्रश्नाकडे आपण कसं पहायचं\nसंधी म्हणून की संकट म्हणून\nयंत्र जे करू शकणार नाही ते तुम्हाला करता येत असलं तर तुमचा जॉब टिकेल हेच यातलं एकमेव सूत्र. नवनवीन कौशल्ये शिकण्याची तयारी असेल तर तुम्ही नोकरीसाठी किंवा करिअरसाठी कायमच लायक असाल. पण नवीन कौशल्य शिकण्याचं, वेगवेगळ्या परिस्थितीतून मार्ग काढून खास वेगळं काम करण्याचा गुण नसेल तर मात्र येणारा काळ अवघड आहे. त्यामुळे यंत्रापेक्षा ग्रेट होणं आपल्याला जमणार आहे का नव्या काळात\nसुहास एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये अकाउण्ट्स विभागात, अकाउण्ट पेएबलचे काम करीत होता. पाच वर्षांपूर्वी सुहास येथे जॉइन झाला होता. पाच वर्षांपासून एकच काम करत होता. उत्तम करत होता. या कामानं सुहास आनंदी होता. या कंपनीच्या आधी त्याला तीन वर्षांचा एका भारतीय कंपनीच्या अकाउण्ट विभागाचा अनुभव होता. पगार चांगला होता. दोन वर्षांपूर्वी लग्न झालं. स्वत:चा फ्लॅटही बुक केला. दरवर्षी चांगली सॅलरी वाढही मिळत होती. एकंदरीत तक्रार करण्याचं काही कारण नव्हतं. सुहासचा हात धरेल त्याच्या कामात असं कुणी नव्हतं कंपनीत.\nपरंतु सहा महिन्यांपासून कंपनीत वेगळंच वारं वाहू लागलं. अकाउण्ट विभागात आॅटोबॉट्स येत आहेत असं काहीसं सुहासच्या कानावर पडायला लागलं. झालंही तसंच. कंपनीनं एक नवीन आॅटोमेशनचा प्रोजेक्ट घेतला होता आणि अकाउण्टमधील बहुतांशी काम आता रोबोट करणार होते. कंपन्यांना ज्या व्यक्ती अगर संस्थांना पेमेण्ट्स करायची असतात त्यांची सर्व माहिती, बँक डिटेल्स आणि इनव्हॉइस योग्य प्रकारे प्रोग्रॅममध्ये फीड केली असेल तर अकाउण्टच्या तीन माणसांचं कामं एक व्यक्तीही सहज करणार होता. बाकी कारकुनी कामं हे बॉट्स करणार होते.\nहा बदल असा येऊन धाडकन आदळला की त्यात सुहासचा जॉब जाणार हे निश्चित होतं. त्यात गेली पाच वर्षे सुहासने अकाउण्ट्समधील एकच एक काम केल्यानं त्याच्या स्वत:च्याही कामाच्या अनेक मर्यादा होत्या.\nव्हायचं तेच झालं, नवीन काम येत नसल्यानं आणि जुन्याची गरजच न उरल्यानं सुहासचा जॉब गेला..\nतिकडे बंगलोरला एका मोठ्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणारा प्रवीण. सॉफ्टवेअर टेस्टिंगचं काम तीन वर्षांपासून तो करत होता. बारा वर्षांचा टेस्टीमधील अनुभव प्रवीणला होता. परंतु कंपनीचाच एक विभाग प्रवीण करत असलेल्या कामाचा आणि त्यासारख्या हजारो कामांचा ‘कॉस्ट व्हर्सेस इम्पॅक्ट’ अर्थात खर्च आणि उपयोग याचा अभ्यास करीत होती. आणि प्रवीण जे काम करतो तशी कामं आता आॅटोमेटेड करण्याचा प्रकल्प राबवण्याचं कंपनीनं ठरवलं. टेस्टिंग आणि क्वॉलिटीचं काम करणाऱ्या जवळपास ९ ते १० हजार लोकांचं काम एकेदिवशी अचानक जाणार होतं.\nसुहास आणि प्रवीण यांच्यासारख्यांच्या नोकऱ्या आता नव्या काळात ऑटोमेशनमुळे जाणार आहेत. जात आहेत. एकच एक काम उत्तम करणारी ही गुणी माणसं, पण ती कामं करण्यासाठी आता कंपन्यांना माणसांची गरजच उरली नाही. ठरावीक पैशात तंत्रज्ञान विकत घेतलं की पुढे विनावेतन अचूक कामं ही यंत्र करत आहेत. पण मग यासाऱ्यात माणसांच्या रोजगाराचं काय\nमॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये दहा वर्षांपासून हे रोबोट्स काम करीत आहेत. आॅटोमोबाइल कंपन्यांच्या असेम्बली लाइनवर, प्रोसेसिंग इंडस्ट्रीमध्ये, प्रोग्रॅमेबल लॉजिक कण्ट्रोलरच्या स्वरूपात हे रोबोट्स काम करीत आहेत. आॅटोमेशन, रोबोट, बॉट्स ही तंत्र वेगवेगळ्या स्वरूपात आता कामाच्या ठिकाणी आली आहेत.\nया सर्व उदाहरणांचा, गोष्टींचा अर्थ काय\nतो सोपा आणि स्पष्ट आहे.\nमाणसांनी करावेत असे बरेचशे जॉब आता कॉम्प्युटर घेत आहेत.\nआत आपण करत असलेल्या कामांपैकी, जॉब्जपैकी जवळपास ४०-४५ टक्के जॉब्ज हे पुढील पंधरा वर्षांत रोबोटद्वारे करण्यात येतील असा अंदाज आहे. याचा अर्थ एकतर ते जॉब्ज माणसांसाठी उरणारच नाहीत. ते पुढे निर्माण होणार नाहीत. आणि आज ती कामं करणारे लाखो तरुण बेरोजगार होतील. किंवा किमान त्यांच्या हातून ही कामं जातील. या यादीत फक्त कष्टकरी वर्गातली, मेहनतीची कामं करणारी माणसं असतील असं समजू नका. भविष्यातली यादी पाहिली तर वर्तमानपत्राचे वार्ताहर, विविध ठिकाणी काम करणारे अकाउण्टंट, डॉक्टर अर्थात सर्जन, वर्कर, लोडर, क्वॉलिटी बँकर, कारकुनी काम करणारे असे अनेक जॉब्ज आहेत. आणि हे जॉब कंपन्या यंत्रांना का देतील तर उत्पादकता जास्त, अचूकता जास्त आणि खर्च कमी हा कंपन्यांचा उद्योगाचा उद्देश यंत्र वापरून सफल होणार आहे.\nमात्र त्यातून तरुण बेरोजगारांच्या संख्येत भर पडणार हे मात्र निश्चित.\nआणि हे सारं घडेल तो काळ फार लांब नाही, हेदेखील तितकंच खरं आहे.\nपण मग, पुढे काय\nकुठली कामं ऑटोमेशनमध्ये जातील हे जरा एकदा पहा. ही यादी पाहताना एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल तर ती बारकाईनं पहा. माणसं करत असलेली जी कामं यंत्रानं रिप्लेस होतील किंवा होऊ शकतील अशी ही कामं आहेत. हे सर्व जॉब्ज प्रशासकीय आणि नेहमीची रिपेटिटिव्ह प्रकारची कामं आहेत. पण या कामांचा एक साचा आहे, ढाचा आहे, ठरावीक पद्धतीनं रोज करण्याची ही कामं आहेत. त्यात काही नवता नाही. ठरल्याप्रमाणं करण्याची कामं.\nअशी रिपेटिटिव्ह प्रकारची कामं कोणतीही असू शकतात.\nउदाहरणार्थ मॅनेजर्स काय करतात, सुपरवायझर्स कोणती काम करतात. सुपरवाइज करायला माणसंच नसतील तर मॅनेजर आणि सुपरवायझरचीही गरज पडणार नाही. थोडक्यात जिथं जास्त डोकं लावायची गरज नाही, एका विशिष्ट पद्धतीने तोचतोचपणा असणारी कामं करायची असतात. ती धोक्यात आहेत असं म्हणावं लागेल. शिवाय हे काम शंभर टक्के अचूकतेने आणि नेमकेपणानं होऊ शकतील.\nअर्थात, यासाऱ्यात अगदी नकारात्मक विचार करून आपला प्रश्न सुटणार नाही. घाबरून, विरोध करून तर नाहीच नाही. कदाचित या आॅटोमेटेड प्रोसेसला हॅण्डल करण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्य आपल्याला शिकून घ्यावी लागतील. ४५ टक्के जॉब्ज जर इलिमिनेट होणार असतील, तर काही नवीन प्रकारचे जॉब्ज तयार होऊ शकतील.\nतुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेलही कदाचित, पण नसेल तर समजून घ्या की सध्या अस्तित्वात असणारे बरेचसे जॉब्ज पाच वर्षांपूर्वी आपल्याला माहितीही नव्हते. म्हणजे काही नवीन कामं निर्माणही होत आहेत. फक्त त्यासाठीचं कौशल्य आपल्याकडे असलं तरच ते आपल्याला मिळतील.\nआता हेच पहा, हे बॉट्स निर्माण करण्यासाठी क्रिएटिव्ह वर्कफोर्स लागणारच आहे. म्हणजे नव्या काळात प्रगती करायची असेल तर निरनिराळी कौशल्ये आपल्याला शिकून घ्यावी लागणार आहेत.\nकाम मिळेल ते कुणाला\nसुहासने जर फक्त एकाच कामाऐवजी वेगवेगळ्या प्रकारची अकाउण्ट विभागातील कौशल्यं शिकली असती, एकाकामापेक्षा वेगवेगळी कामं त्याला येत असती तर कदाचित त्याचा जॉब वाचला असता. सकाळी ९ ते संध्याकाळी ५ चा जॉब आता आपल्याला विसरावा लागेल. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एका रिपोर्टनुसार २१ लाख रोजगारसंधी विशेष कौशल्यं असणाऱ्यांसाठी येत्या काळात उपलब्ध होणार आहेत. पण ती कौशल्यं खास असतील. साच्यातली कामं, रोज तेच ते, त्याच प्रकारचं काम असं ते नसेल. तर त्यासाठी लागेल अ‍ॅनालिटिकल स्किल, म्हणजेच विश्लेषणात्मक कौशल्य. याशिवाय इण्टरपर्सनल स्किल, अर्थात संवादात्मक कौशल्य आणि वेगवेगळ्या लोकांकडून सृजनशील काम करून घेत, टीम तयार करता येईल अशा स्किल्सचा त्यात समावेश आहे.\nथोडक्यात सुहास आणि आपण साऱ्यांनी या आॅटोमेशनकडे एक उपलब्ध संधी म्हणून बघितल्यास रोजगाराच्या, उत्तम जॉब्जच्या अनेक संधी आपल्याला नव्या काळात मिळतील. उपलब्ध होऊ शकतील. बऱ्याच संधी उपलब्ध होऊ शकतील.\nमानवी मेंदूला अजूनतरी पर्याय अर्थात रिप्लेसमेण्ट सापडलेली नाही. एखादा बिझनेस सुरू करायचा असेल तर कोणतं बिझनेस मॉडेल तयार करावं हे कम्प्युटर सांगू शकतील, पण कोणतं मॉडेल उपयुक्त होऊ शकेल हे सांगण्यासाठी मानवी मेंदूच्या अनुभवावरच अवलंबून राहावं लागेल.\nतेच सेल्स आणि मार्केटिंगचं. सेल्स, स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग, मानव संसाधन, फायनान्स कण्ट्रोलिंग, बिझनेसची धोरणं ही कामं मानवालाच करावी लागतील. अर्थात रोबोट्स आणि आॅटोमायझेशन तुम्हाला तेथे मदत करू शकतील.\nउद्या वृत्तपत्रातली बातमी जरी रोबोट लिहू शकला तरी बातमीचे विश्लेषण करणारा जॉब लागेलच. बातमीच्या पलीकडे जाणाऱ्या पत्रकाराला काम असेलच. तेच वकिलाचे काम. उद्या लिगल डॉक्युमेण्ट्स वाचून, त्यातले सारे टिपण रोबोट काढेलही पण अभ्यास करून केससाठी जजसमोर वकिलालाच उभं रहायचं आहे.\nयंत्र जे करू शकणार नाही ते तुम्हाला करता येत असलं तर तुमचा जॉब टिकेल हेच यातलं एकमेव सूत्र.\nयेणाऱ्या काळासोबत अ‍ॅडजस्ट करता येत असेल आणि नवनवीन कौशल्यं शिकण्याची तयारी असेल तर तुम्ही नोकरीसाठी किंवा करिअरसाठी कायमच लायक असाल. पण नवीन कौशल्यं शिकण्याचा, वेगवेगळ्या परिस्थितीतून मार्ग काढून खास वेगळं काम करण्याचा गुण नसेल तर मात्र येणारा काळ अवघड आहे.\nत्यामुळे यंत्रापेक्षा ग्रेट होणं आपल्याला जमणार आहे का नव्या काळात\n(प्रथम प्रसिद्धी : लोकमत, ऑक्सिजन , पुरवणी, दिनांक, ८ फेब्रु २०१७.)\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nस्वयंविकासाची स्वयंप्रेरणा by Vinod Bidwaik\nकाॅलेज टू कॉर्पोरेट व्हाया इंटरव्युव्ह- पुस्तकचे दैनिक सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेले पुस्तक परीक्षण\nकाॅलेज टू कॉर्पोरेट व्हाया इंटरव्युव्ह- पुस्तकचे दैनिक सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेले पुस्तक परीक्षण\nकाय तो निर्णय घ्याच\nआपण काही निर्णयच घ्यायचा नाही , काही जबाबदारीच घ्यायची नाही , असं कातडीबचाव धोरण असेल , तर कसं तुमचं करिअर होईल \nमाझे पुस्तक खास महाराष्ट्रातील विध्यार्थ्यासाठी येत आहे... कॉलेज टू कॉर्पोरेट, व्हाया इंटरव्हीव्ह\nव्यक्तिमत्व विकासाचा कोलाज, स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा\n\" कॉलेज टू कार्पोरेट व्हाया इंटरव्यू \" ला मिळालेल्या अफाट प्रतिसादनंतर मी मराठीतील माझे दुसरे पुस्तक \" स्वयंवि...\nशिक्षण आहे, मग जॉब का नाही\n२0१४ या नव्या वर्षात देशात सुमारे साडेआठ लाख नव्या रोजगार संधी निर्माण होतील, हे ताजं भाकीत वाचल्यापासून या संधी आपल्या दिशेने ओढून घेण्य...\nह्या ब्लॉग वरील माहिती, लेख, विचार स्वामित्व हक्क (कॉपी राइट) कायद्यानुसार लेखकांच्या ताब्यात (अधीन) आहेत.\n#HRFutures #DefyConvention #HRTechConf Vinod Bidwaik इनिशिएटिव्ह ऑटोमेशन काॅलेज टू कॉर्पोरेट व्हाया इंटरव्युव्ह कॉन्फिडन्स कॉलेज टू कॉर्पोरेट तणाव निर्णय फॅमिली बॅकग्राऊण्ड युवर अॅटिट्यूड व्यक्तिमत्व विकासाचा कोलाज व्हाया इंटरव्हीव्ह शो स्ट्रेस स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा पुस्तक स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा...वाटचाल संपूर्णत्वाकडे’ Answer of Where would you like to see after three years व्यक्तिमत्व विकासाचा कोलाज व्हाया इंटरव्हीव्ह शो स्ट्रेस स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा पुस्तक स्वयंविकासाची स्वयंप्रेरणा...वाटचाल संपूर्णत्वाकडे’ Answer of Where would you like to see after three years Asia Pacific HR Leadership Award Asia Pacific HRM Congress 2014 Attitude Automation book Book Review capabilities Career College Project College to Corporate Via Interviews book College to Corporate Via Interviews book launch Common Sense Confidence Copy Paste Dahi Handi Decision Making Education English book by Vinod Bidwaik English Communication English Language Excellence Extra Extra Curricular activities Extra Mile Family Background Friends Future Aspirations future of jobs. Group Discussions Hard work How to manage the stress. How you update yourself\nऑसम इंक. थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-247159.html", "date_download": "2018-04-26T11:23:38Z", "digest": "sha1:ZVQ2JQYZZAY6LXCDS7GVF45UT472ZRIF", "length": 10442, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सेरेना विल्यम्स ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन", "raw_content": "\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nसेरेना विल्यम्स ऑस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन\n28 जानेवारी : संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेल्या विल्यम्स बहिणींमधला ऑस्ट्रेलिअन ओपन २०१७ चा सामना मेलबर्न येथे पार पडला. यात सेरेनाने आपली बहीण व्हीनस हिचा ६-४, ६-४ असा पराभव केला.\nएक तास बावीस मिनिटांच्या या सामन्यात सेरेनाने आपलं सातवं ऑस्ट्रेलिअन ओपन चषक जिंकलं. याच विजयासोबत तिने स्टेफी ग्राफच्या बावीस ग्रॅन्ड स्लॅमचा रेकॉर्ड मोडला. तसंच तिने आपलं जागतिक टेनिसमधील अव्वल स्थान पुन्हा मिळवलंय. सर्वाधिक म्हणजेच २५ ग्रॅन्ड स्लॅमसाठी तिला अजून दोन टायटलची गरज आहे. हा तिचा तेवीसावा ग्रॅन्ड स्लॅम आहे. तिची बहीण व्हीनस हिच्याविरुद्धच ही अंतिम लढत असल्याने हा सामना दोघींसाठी खूप महत्त्वाचा होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2018-04-26T11:44:12Z", "digest": "sha1:N5HHZTSPKVPVLVOYBSTDT5I3NTJANTJZ", "length": 12912, "nlines": 168, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मुळा धरण - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nगाव: बारेगाव, तालुका: राहुरी, जिल्हा: अहमदनगर\n६ सागरी विमान सेवा\nबांधण्याचा प्रकार : मातीचा भराव व दगडी बांधकाम\nउंची : ६७.६८ मी (सर्वोच्च)\nलांबी : २८५६.७ मी\nप्रकार : S - आकार\nलांबी : २९७.७० मी.\nसर्वोच्च विसर्ग : ५९४७.२० घनमीटर / सेकंद\nसंख्या व आकार : ११, ( १२.२० X ७.६० मी)\nक्षेत्रफळ : ५३.६० वर्ग कि.मी.\nक्षमता : ७३६.३२ दशलक्ष घनमीटर\nवापरण्यायोग्य क्षमता : ६०८.८९ दशलक्ष घनमीटर\nओलिताखालील क्षेत्र : ३१५८ हेक्टर\nओलिताखालील गावे : १७\nलांबी : १७.६० कि.मी.\nक्षमता : ९.३४ घनमीटर / सेकंद\nलांबी : ५१.८० कि.मी.\nक्षमता : ४६.७२ घनमीटर / सेकंद\nओलिताखालील क्षेत्र : १२७३८५ हेक्टर\nओलिताखालील शेतजमीन : ११८५५२ हेक्टर\nजलप्रपाताची उंची : १०.९७ मी\nजास्तीतजास्त विसर्ग : ४६.७२ क्यूमेक्स\nनिर्मीती क्षमता : ५ मेगा वॅट\nजलप्रपाताची उंची : १०.४८ मी\nजास्तीतजास्त विसर्ग : ९.३४ क्यूमेक्स\nनिर्मीती क्षमता : ०.७५ मेगा वॅट\nमलेशिया येथील नेहएअर ही कंपनी मुळा धरणावर मेरीटाईन एनर्जी सेल एअर सर्व्हीस सुरु करणार आहे. नेहएअर कंपनीने जलसंपदा विभागाशी यासंबंधित करार केलेला आहे. त्यानुसार मुळा जलाशयावर लँडींग व टेकअपसाठी तरंगता प्लॅटफाॅर्म तयार करण्यात आला आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या\nपहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे\nमुळा धरण हा लेख अपूर्ण आहे आणि पूर्ण करण्यास आपण हातभार लावू शकता. हा लेख संपादित करण्यासाठी येथे टिचकी द्या.\n'विकिपीडिया' मध्ये अपूर्ण लेख संपादित करण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे.\nइटियाडोह धरण • उजनी धरण • उरमोडी धरण • ओझरखेड धरण • कण्हेर धरण • कालिसरार धरण • कोयना धरण • खडकवासला धरण • चासकमान धरण • जायकवाडी धरण• डिंभे धरण • दूधगंगा धरण • नीरा देवघर धरण • पवना धरण • पानशेत धरण • बलकवडी धरण • भंडारदरा धरण • भाटघर धरण • माजलगाव धरण • मुळशी धरण • मुळा धरण • राधानगरी धरण • लॉईड्‌स डॅम • वर्धा धरण • वारणा धरण • वीर धरण • सिद्धेश्वर धरण • सूर्या धरण\nअंजानसारा धरण • अस्खेडा धरण • काटेपूर्णा धरण • खडकपूर्णा धरण • गंगापूर धरण• जयगांव धरण • जामदा धरण • टेमघर धरण • दुधना धरण • देवगड धरण • धोम धरण • नलगंगा धरण • पुजारीटोळा धरण • पूस धरण • पेच धरण • पैनगंगा धरण • बोरी धरण • भातसा धरण • भाम धरण • भीमकुंड धरण • मांजरा धरण • माणिकडोह धरण • सती धरण • सापली धरण • हातपूर धरण • हूमण धरण\nकठाणी धरण • कडवा धरण • करंजवन धरण • गिरणा धरण • गोसीखुर्द धरण • घोड धरण • चणकापूर धरण • चांदोली धरण • तानसा धरण • तारळी धरण• तिल्लारी धरण •तुलतूल धरण • तेरणा धरण• दरणा धरण • दहीगाव धरण • नाथसंग्रह धरण • निळवंडे धरण • पिंजल धरण • पुनंद धरण • बाभळी, बंधारा • बारवी धरण • बेंबला धरण • मांडओहळ धरण • येडगांव धरण • येलदरी धरण • वाघड धरण • वाघूर धरण • वाण धरण • वैतरणा धरण • आढळा प्रकल्प\nअकोले तालुका • संगमनेर तालुका\nनगर तालुका • नेवासा तालुका\nकर्जत तालुका • जामखेड तालुका\nश्रीरामपूर तालुका • राहुरी तालुका\nकोपरगाव तालुका • राहाता तालुका\nश्रीगोंदा तालुका • पारनेर तालुका\nपाथर्डी तालुका • शेवगांव तालुका\nअहमदनगर • अकोले • कर्जत • कोपरगाव • जामखेड • नेवासा • पाथर्डी • पारनेर • राहाता • राहुरी • शेवगांव • शिर्डी • श्रीगोंदा • श्रीरामपूर • संगमनेर\nमुळा नदी • प्रवरा नदी • सीना नदी • गोदावरी नदी • घोड नदी • भीमा नदी\nमुळा धरण • भंडारदरा धरण • निळवंडे धरण • मांडओहळ धरण • आढळा प्रकल्प • सीना धरण • विसापूर तलाव • पिंपळगाव खांड धरण\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जुलै २०१६ रोजी १५:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ganesh-pujan-marathi/ganapati-chaturthi-115091600018_1.html", "date_download": "2018-04-26T11:30:31Z", "digest": "sha1:6DZYXRQBWIJAVUU7F47U6O2GWIXQP3ZB", "length": 10200, "nlines": 147, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गणपतीला प्रिय आहे हे फूल | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nगणपतीला प्रिय आहे हे फूल\nदेवा गणेशाच्या पूजेत फुलांचं वेगळंच महत्त्व आहे. गणपतीला तुळस सोडून सर्व फुलं आवडतात.\nगणपतीला लाल रंगाचं फूल अधिक प्रिय आहे. म्हणूनच गणपतीची पूजा करताना लाल जास्वंदीची फुले अर्पण करायला हवी. >\n> याव्यतिरिक्त चांदणी, जाई आणि पारिजातकाच्या फुलांचा हार अर्पण केल्याने गणपती प्रसन्न\nबुधवारी हे Ganesh Mantra देईल मनवांछित फळ\n.. असा कराल अंगारकी चतुर्थीचा उपवास\nकशी करावी माघी गणेश जयंतीला गणपतीची पूजा\nयावर अधिक वाचा :\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nवेळेचे लक्ष ठेवा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. आर्थिक खर्च वाढेल. महत्त्वाच्या कार्यांमध्ये सावधगिरी बाळगा. स्त्री पक्षाचे लक्ष ठेवा.\nआपल्या सर्व कार्यांना योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज आपण गंभीर विचार करू शकता.\nअधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा.\nस्त्री पक्षाचा आधार मिळेल. कामात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रकरणांमध्ये काळजीपूर्वक कार्ये करा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा.\nउत्साहजनक वार्ता मिळाल्याने आनंदित राहाल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. लोकप्रसिद्धि वाढेल व व्यापारात उत्तम योग.\nएखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल.\nआज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे.\nसामाजिक कामात सावधगिरी बाळगा. नोकरीपेशा व्यक्ती कामात व्यस्त राहातील. एखाद्या स्त्रीचा आधार राहील.\nइच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील.\nशेयरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य देखील चांगले राहील.\nएखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेम रोमांसमध्ये स्थिती अनुकूल राहील.\nआपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरपेशा व्यक्ती आपल्या कामात लक्ष द्या व अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A8", "date_download": "2018-04-26T11:16:43Z", "digest": "sha1:REW36SN6RE2WAPYGHI7BBPXR7I26TTV3", "length": 4584, "nlines": 196, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "वर्ग:जर्मन - Wiktionary", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ जुलै २०१७ रोजी १३:४१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/saksham-ti-samarth-ti/", "date_download": "2018-04-26T11:25:40Z", "digest": "sha1:V2ZXKW46D5OFYDIUJVP5GIL5IDZNP4CZ", "length": 14145, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सक्षम ती समर्थ ती | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nसक्षम ती समर्थ ती\n‘सक्षम ती-समर्थ ती’ यामधील ‘ती’ खूप महत्त्वाची आहे.\nमजुरी बुडण्याची नको भीती\nतुम्ही म्हणाल मिळकत आणि आरोग्य याचा परस्पर काही संबंध आहे का\nकौशल्य विकासातून रोजगार संधी\nपहिली सुरुवात पालिकांच्या शाळांमधील ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांपासून करण्यात आली.\nसामाजिक न्यायातून स्त्रियांचा विकास\nऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना\nसामाजिक न्याय आणि स्त्रीविकास\nमागासवर्गीय मुला-मुलींसाठी शासकीय वसतिगृहे\n‘उमेद’ अर्थात महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान.\nराष्ट्रीय महिला कोश ‘ई हाट’मध्ये प्रदर्शित होणाऱ्या वस्तूंची निवड करते.\nकौशल्यात वाढ करणारी काही महत्त्वाकांक्षी पावलं अलीकडे वेगाने पडताना दिसत आहेत.\nतुमचं स्वत:चं मालकीचं घर जर शासनाच्या संरक्षित वनक्षेत्राच्या बफर झोनमध्ये किंवा वनालगतच्या गावांमध्ये असेल, ते पर्यटनस्थळ पर्यटकांच्या गर्दीने फुलणारे असेल तर तुम्हालाही तुमचं नाव आणि घर वन विभागाच्या ‘होम\nगरोदर स्त्रियांची नोंदणी करण्याचे काम आरोग्य विभागामार्फत केले जाते.\nवधू विधवा अथवा घटस्फोटित असल्यास तिच्या पुनर्विवाहासाठी देखील योजनेतून अनुदान मिळू शकते.\nआजच्या व पुढील लेखात या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या काही योजनांची ही माहिती.\nमानव विकासाची संकल्पना दृष्टिपथात ठेवून किंबहुना शिक्षणातील मुलींचा सहभाग वाढावा\nअत्याधुनिक तंत्रज्ञानाने शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करण्याकडे स्त्रियांचा कल वाढतो आहे.\n‘माविम’ अर्थात ‘महिला आर्थिक विकास महामंडळ’ हा महाराष्ट्र शासनाचा अंगीकृत उपक्रम आहे.\nमुलींना योजनेतील काही लाभ मिळणार आहेत.\nमानव विकास मिशनच्या योजना\nसमाजातील विविध स्तरात विषमतेच्या अनेक दऱ्या आपल्याला पहायला मिळतात.\nमुलींचे उच्च-तंत्रशिक्षण आणि वसतिगृहे\nमुलींच्या उच्च शिक्षणासाठी ‘प्रियदर्शिनी’ वसतिगृहांची योजना राबविली जात आहे.\nराज्यात फलोत्पादन विकासासाठी पाच फलोत्पादन समूह निश्चित करण्यात आले आहेत.\nमहाराष्ट्र शासनाने १९९४ मध्ये पहिले महिला धोरण जाहीर केले.\nमेरी रिक्षा सबसे निराली\nस्त्रियांना ऑटो रिक्षा परवाना वाटपात ५ टक्के आरक्षण दिल्याने त्या स्वावलंबी होऊ लागल्या आहेत.\nनियमित उत्पन्नाचं मीटर डाऊन\n‘‘धन्यानं कर्जापायी आत्महत्या केली अन् संसार अध्र्यावर टाकून निघून गेला..\nयाच काळात मला पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या ‘मुद्रा लोन योजना’ याबद्दल माहिती मिळाली.\nअलीकडच्या काळात तर आपण आरोग्याच्या बाबतीत जास्तच जागरूक झालो आहोत.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/bjp-politics-27200", "date_download": "2018-04-26T11:14:21Z", "digest": "sha1:3OPN4KXLHZQEP5G5NHJZDLK25KLPD6PU", "length": 18215, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "bjp politics भाजपमध्ये पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा... | eSakal", "raw_content": "\nभाजपमध्ये पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा...\nसोमवार, 23 जानेवारी 2017\nतत्त्व, निष्ठा, विचारांची बैठक असलेला मूळचा भाजप आयाराम मंडळींनी हायजॅक केल्याचे चित्र शहरात आहे. आज मोदी-फडणवीसांच्या ब्रॅंडची चलती आहे. त्याचा फायदा उचलण्यासाठी बाहेरची मंडळी घुसली. आता भाजप ही खरोखरच ‘बनियों की पार्टी’ झाली. कारण, धंदापाणीवाले सर्व आले.\nपिंपरी-चिंचवड शहर भाजपमधील निष्ठावंत मंडळींची अवस्था पाहून आता मतदारराजालाच कीव यायला लागली आहे. रात्रीचा दिवस केला तेव्हा कुठे सत्ता आली. आज सुगीचे दिवस आले. इथे तीस-चाळीस वर्षे काँग्रेसच्या विरोधात मार खाल्ला. खस्ता खाऊन ज्यांनी हे रोपटे जगवले, त्यापैकी एकही नेता आज पडद्यावर दिसत नाही. तत्त्व, निष्ठा, विचारांची बैठक असलेला मूळचा भाजप आयाराम मंडळींनी हायजॅक केल्याचे चित्र शहरात आहे. आज मोदी-फडणवीसांच्या ब्रॅंडची चलती आहे. त्याचा फायदा उचलण्यासाठी बाहेरची मंडळी घुसली. आता भाजप ही खरोखरच ‘बनियों की पार्टी’ झाली. कारण, धंदापाणीवाले सर्व आले.\n‘ते’ भाजपचे नेते गेले कुठे\nउद्योगनगरीत भाजपची मुळे कशी रुजली, कोणी खतपाणी खातले हा आता इतिहास आहे. ती तळमळ तीस वर्षे जवळून पाहण्याचा योग आला. आज त्यापैकी एकही नेता अथवा कार्यकर्ता पक्षाच्या चर्चा, मोर्चा, बैठका अथवा निर्णयात कुठेच दिसत नाही. भाजपच्या कट्टरपंथी कार्यकर्त्या डॉ. प्रतिभा लोखंडे यांनी दोन वेळा बारामतीच्या बुरुजाला धडका दिल्या. संघाचे बाळकडू तसेच प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांचे समर्थन त्यांना मिळाले. आजही त्यांची तडफ कायम आहे; पण त्यांचा विसर पडला.\nज्येष्ठ पत्रकार, कामगारनेते आणि फर्डे वक्‍ते असलेल्या मधू जोशी यांनी निवडणूक प्रचाराची अनेक मैदाने गाजवली. त्यांनाही आजच्या आयारामांचा संग पसंत असेल असे वाटत नाही. पडत्या काळात मामनचंद आगरवाल यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. पूर्वाश्रमीचे भाजपचेच पण दहा वर्षे राष्ट्रवादीत राहून स्वगृही परतलेले ज्येष्ठ नेते वसंत वाणी यांचाही संघटनेच्या विस्तारात वाटा आहे; पण त्यांनाही विश्‍वासात घेतले नाही. दोन वेळा नगरसेवक होऊनही कायम जमिनीवर राहिलेल्या डॉ. गीता आफळे यांचे आता कुठेही नाव-गाव शिल्लक नाही.\nतुकाराम जवळकर, अमृत पऱ्हाड, दिवंगत अंकुश लांडगे यांनी शेठजी भटजींचा हा पक्ष गावकीत आणि बहुजनांत रुजवला. पुढच्या पिढीसाठी पायाही मजबूत केला. एकनाथ पवार, महेश कुलकर्णी, सदाशिव खाडे, उमा खापरे, प्रमोद निसळ यांनी दहा वर्षांत पाणी घालत भाजप जगवला. आजच्या युतीच्या बैठकीत यापैकी एकही नेता अथवा कार्यकर्ता शोधूनही सापडला नाही. खासदार अमर साबळेंचा एक अपवाद वगळला, तर मित्रपक्ष शिवसेनेशी चर्चा करायला कोण होते...\nआझमभाई पानसरे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे. अगदी अलीकडे हे सर्व राष्ट्रवादीचेच निस्सीम भक्त होते. चर्चा भाजपच्या जागावाटपाची होती आणि खाडे, खापरे, पवार, अमोल थोरात हे निष्ठावंत बाहेर दारात होते. काय दिवस आले पाहा. जुन्यापैकी एकाने गप्पांच्या ओघात मार्मिक भाषेत नवीन भाजपचे वर्णन राष्ट्रवादीची ‘बी’ टीम असे केले. पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा... दुसरे काही नाही, असाही शालजोडीतील शेरा आला.\nनिष्ठावंत म्हणतात ‘आमचे काय’\nभाजपधील निष्ठावंतांचा गट अस्वस्थ आहे; मात्र गळ्यात घंटा, पायात लोढणे बांधल्याने आता त्यांचीही बोलती बंद झाली आहे. मागच्या वेळी लोकसभा-विधानसभा निवडणुकीला जे जे अनंत ‘उपकार’ परकीयांना केले, त्या दबावाखाली या निष्ठावंतांचा आवाज गेला. आज आयात नेत्यांना खाली वाकून पाणी देण्यापुरती त्यांची किंमत राहिली. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी युती झालीच, तर ४८ पैकी ३५ जागा माझ्या समर्थकांना पाहिजेत, असे सुरवातीलाच ठणकावले. आमदार लक्ष्मण जगताप यांना चिंचवड मतदारसंघातून आपल्या समर्थकांसाठी ४० ते ५० जागा हव्यात. नुकतेच पक्षात आलेले आझमभाई पानसरे यांचे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्व समर्थक भाजपमध्ये येणार आहेत. त्यांच्यासाठी सुमारे २० जागांचा प्रस्ताव आहे. म्हणजे १२८ पैकी किमान १०० जागांवर आयात कार्यकर्त्यांची वर्णी लागणार आहे. त्यात आता भाजप निष्ठावंतांचे धाबे दणाणले. कुठलाही विचार, परिणामांची तमा न बाळगता लोंढे घरात घेतले. आता ‘आमचे काय’ म्हणायची वेळ निष्ठावंतांवर आली. राष्ट्रवादीतील उरलेसुरले दुसऱ्या फळीतील नेते, नगरसेवक, कार्यकर्तेही रांगेत आहेत. फक्त रंगमंच बदलला, कलाकार तेच आहेत. सत्तेच्या नादात आता रा. स्व. संघालाही पश्‍चाताप होतो आहे. कपाळमोक्ष झाला. कारण, या परिवर्तनात तीच संस्कृती इकडेही आली. आता कोण कोणाला बदलणार ते मतदार पाहतात.\nनगर - स्थायी समितीची सभा 12 मिनिटात गुंडाळली\nनगर : केंद्राने अमृत योजनेसाठी 128 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे. या योजनेतील कामे व इतर विषयासंदर्भात स्थायी समितीची सभा झाली. यात...\nनगरसेवकांचा स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांच्या दालनात धुडगूस\nऔरंगाबाद - स्थायी समिती सदस्यपदाच्या निवडीसाठी दोन वर्षांपूर्वी ज्या नगरसेवकांनी पदाचा राजीनामा दिला होता, त्या नगरसेवकांवर अन्याय झाल्यामुळे नगरसेवक...\nउल्हासनगरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत निःशब्द सन्नाटा\nउल्हासनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्व व पश्चिम अशा दोन अध्यक्षपदांचा पायंडा खंडित करून मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी उल्हासनगरातील...\nसांगली - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील मेळाव्यात मतदारांसाठी जाहीर केलेली भेटवस्तू अखेर सांगलीत दाखल झाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर...\nशिरूर बसस्थानकात पिण्यासाठी पाणीच नाही\nशिरूर कासार - शिरूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात पाण्याची सुविधाच नसल्याने प्रवाशांसह वाहतूक नियंत्रकाला पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागते. याकडे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80:%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2018-04-26T11:15:10Z", "digest": "sha1:5MF62EHWSGFQP6YFPBKPLGHQHXW7PSFG", "length": 12413, "nlines": 146, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "विक्शनरी:चावडी - Wiktionary", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहि विक्शनरी वापरण्यास सोपी कशी करावी तुमच्या अडचणी नेमक्या कोणत्या त्याची प्रतिक्रीया नोंदवा\nनवीन मत नोंदविण्यासाठी शेजारील\n(पृष्ठपेटीमध्ये बदल करू नका) सुद्धा पहा:-पाहणी,विकिपीडिया चावडी\nइ.स. २००९ पर्यंत चर्चा\n१३ जाने इ.स. २०१३ पर्यंत चर्चा\nमदतकेंद्र,स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,चावडी/प्रबंधकांना निवेदन,कळपट हवा\nमराठी विकिमीडीया प्रसिद्धी प्रकल्प\nदक्षिण आशियाई स्क्रिप्ट एनहान्समेंट प्रकल्प\n१ तुम्ही येथे एकटे नाही आहात\n२ तुम्ही येथे एकटे नाही आहात\nतुम्ही येथे एकटे नाही आहात[संपादन]\nमी विक्शनरीचा प्रचालक आहे अधून मधून इथे येतच असतो. काही अडचणी असल्यास इथे जरूर नमुद कराव्यात. सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया प्रतिसाद शंका प्रश्न पृच्छा मनमोकळेपणाने नमुद करावेत.\nया प्रकल्पास अधीक वेळ देऊ शकेल अशा समन्वयकांची आवश्यकता आहे जे नवीन सदस्यांचे स्वागत करतील आणि त्यांना संपादनात सहाय्य करतील तसेच मराठी विषयाचे अभ्यासक विद्यार्थी शिक्षक यांना संपर्क करून ह्या प्रकल्पास गती देऊ शकतील अशा स्वयंसेवी समन्वयकांची नितांत आवश्यकता आहे.\nMahitgar (चर्चा) १०:३०, २५ सप्टेंबर २०१७ (UTC)\nहि विक्शनरी वापरण्यास सोपी कशी करावी तुमच्या अडचणी नेमक्या कोणत्या त्याची प्रतिक्रीया नोंदवा\nनवीन मत नोंदविण्यासाठी शेजारील\n(पृष्ठपेटीमध्ये बदल करू नका) सुद्धा पहा:-पाहणी,विकिपीडिया चावडी\nतुम्ही येथे एकटे नाही आहात[संपादन]\nमी विक्शनरीचा प्रचालक आहे अधून मधून इथे येतच असतो. काही अडचणी असल्यास इथे जरूर नमुद कराव्यात. सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया प्रतिसाद शंका प्रश्न पृच्छा मनमोकळेपणाने नमुद करावेत.\nया प्रकल्पास अधीक वेळ देऊ शकेल अशा समन्वयकांची आवश्यकता आहे जे नवीन सदस्यांचे स्वागत करतील आणि त्यांना संपादनात सहाय्य करतील तसेच मराठी विषयाचे अभ्यासक विद्यार्थी शिक्षक यांना संपर्क करून ह्या प्रकल्पास गती देऊ शकतील अशा स्वयंसेवी समन्वयकांची नितांत आवश्यकता आहे.\nMahitgar (चर्चा) १०:३०, २५ सप्टेंबर २०१७ (UTC)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ एप्रिल २०१८ रोजी १०:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A0", "date_download": "2018-04-26T11:28:22Z", "digest": "sha1:WBRRBKL43JXNCXWPFA7M6RDQ53ABNPU3", "length": 7842, "nlines": 104, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "\"मुखपृष्ठ\" ला जुळलेली पाने - Wiktionary", "raw_content": "\n\"मुखपृष्ठ\" ला जुळलेली पाने\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विक्शनरी विक्शनरी चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा सूची सूची चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख मुखपृष्ठ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:मुखपृष्ठ सहप्रकल्प ‎ (← दुवे | संपादन)\nविक्शनरी:Community Portal ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.145.155.11 ‎ (← दुवे | संपादन)\nMain Page (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nविक्शनरी चर्चा:समावेश निकष ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:मुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nmain Page (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nwictionary:धूळपाटी/मुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nधूळपाटी:Template:मुखपृष्ठ भाषासूची ‎ (← दुवे | संपादन)\nचर्चा:wictionary:धूळपाटी/मुखपृष्ठ ‎ (← दुवे | संपादन)\nसहाय्य:Editing ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Fasthelp ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:Fonthelp ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:सूचना अनामिक सदस्य ‎ (← दुवे | संपादन)\n ‎ (← दुवे | संपादन)\nविक्शनरी:Searching ‎ (← दुवे | संपादन)\nसहाय्य:विक्शनरी:सफर ‎ (← दुवे | संपादन)\nमराठी ‎ (← दुवे | संपादन)\nविक्शनरी:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:85.159.53.32 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:91.120.142.98 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.149.192.62 ‎ (← दुवे | संपादन)\nविक्शनरी:विक्शनरी साचे सुसूत्रीकरण प्रकल्प ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:fasthelp ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.134.160.20 ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:सूअस ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:199.239.101.125 ‎ (← दुवे | संपादन)\nविक्शनरी:स्वागत ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:202.141.157.82 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.1.112.216 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.200.197.65 ‎ (← दुवे | संपादन)\nविक्शनरी:मराठी विक्शनरी प्रकल्प पाने ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.161.11.223 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.161.6.199 ‎ (← दुवे | संपादन)\nविक्शनरी:विक्शनरी:निर्वाह ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.1.106.146 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.135.250.132 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.17.77.17 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:61.17.164.127 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:219.64.161.186 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.161.12.221 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:59.95.23.163 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:219.64.162.231 ‎ (← दुवे | संपादन)\nविक्शनरी:शोध ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:203.199.10.30 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.134.253.232 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.134.252.7 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:85.226.192.248 ‎ (← दुवे | संपादन)\nसदस्य चर्चा:221.134.254.189 ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00393.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/yoga-water-four-records-india-book-records-37118", "date_download": "2018-04-26T11:17:22Z", "digest": "sha1:3ZTZNNCOLFL3CCNEQAXNRRGXZXEQG5CL", "length": 14185, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "yoga on water; four records in india book of records पाण्यावर 2 तास योगासने; इंडिया बुकमध्ये चौघांची नोंद | eSakal", "raw_content": "\nपाण्यावर 2 तास योगासने; इंडिया बुकमध्ये चौघांची नोंद\nसोमवार, 27 मार्च 2017\nपंधरा हजार विक्रमांची नोंद\nविश्‍वदीप रॉयचौधरी म्हणाले, 'देशातील विविध कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी दहा वर्षांपूर्वी 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌' ची स्थापना करण्यात आली. आतापर्यंत पंधरा हजार विक्रमांची नोंद यात करण्यात आली आहे. त्यात सांगलीतील चौघांनी नव्याने नोंद होईल. या विक्रमांची जागतिक पातळीवर नोंद घेतली जाते.''\nसांगली : पाण्यात दोन तास राहून 70 प्रकारच्या योगासनांचे प्रकार 'त्याने' दाखवले... पाठीमागे टाळी वाजवून डिप्स्‌ मारणारा बहाद्दरही तेथे होता. पाठीवर वजन घेऊन डिप्स मारणारे दोन जिद्दींनीही कमाल दाखवली... साऱ्या सांगलीत आज एकच चर्चा होती. चौघांनी 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌' केला. एकाच दिवशी आणि तेही एकाच शहराच चार नवे रेकॉर्ड नोंदवत सांगलीचा बहुमान देशपातळीवर उंचवला गेला.\nक्रीडा भारती आणि श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्ट (तासगाव) यांच्या संयुक्त वतीने कार्यक्रम घेण्यात आला. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्‌चे निरीक्षक विश्‍वदीप रॉयचौधरी यांनी खेळाडूंचे परीक्षण करीत त्यांची रेकॉर्डला नोंद केली. पद्माळे (ता. मिरज) येथील जलतरणपटू नीलेश जगदाळे याने रोटरी क्‍लबच्या रामभाऊ भिडे जलतरण तलावात सकाळी 11 वाजता रेकॉर्डला सुरवात केली. तब्बल दोन तास पाण्यावर तरंगत योगासने केली. त्यात सत्तर प्रकारांच्या आसनांचा समावेश होता. पुरुष गटात असा विक्रम नोंदवणारा भारतातील पहिलाच म्हणून त्याची नोंद झाली.\nत्यानंतर दुपारी तीन वाजता मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात उर्वरित तिघांची चाचणी घेण्यात आली. त्यात सांगलीतील आकाश जुगळे या खेळाडूने पाठीमागे टाळी वाजवून जर्क मारून डिप्स मारण्याचा नवा विक्रम नोंदवला. एका मिनिटात तीस वेळा करण्याचे उद्दिष्ट होते. आकाशने 36 वेळा तो प्रकार करत आपल्या नावावर विक्रमाची नोंद केली. हरी महाबळ आणि वैभव माईणकर या खेळाडूंनी पाठीवर वजन घेऊन डिप्स मारण्याच्या प्रकार देशपतळीवर आपली नोंद केली.\nहरी महाबळ याने 45 किलो वजन पाठीवर घेऊन एक मिनिटात 39 डिप्स्‌, तर वैभवने 27 किलो वजन पाठीवर घेऊन 46 डिस्प मारले. सांगलीच्या चौघांनी एकाच वेळी आपली नोंद केली. दरम्यान, तासगावचे रामचंद्र काळे यांनी रिव्हर्स गिअर नसलेली दुचाकी रिव्हर्समध्ये चालवण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. रेकॉर्ड बनवण्यासाठी त्यांनी योग्य त्या सूचना श्री. रॉयचौधरी यांनी दिल्या. आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, क्रीडा भारतीचे दीपक लेले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. यावेळी श्री. कोटणीस, नाना सिंहासने, रामकृष्ण चितळे यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.\nVideo of पाण्यावर केली योगासने\nआर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी गणवेश\nसटाणा : येथील मविप्र संचलित लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमधील इयता दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे शालेय गणवेश विद्यालयातील...\nदुहेरी हत्याकांडातील आरोपी रामदास शिंदे यास फाशीच\nनाशिक : सातपूरच्या कार्बननाका परिसरात मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी घरमालकाचा मुलगा आरोपी रामदास शिंदे यास आज नाशिकचे प्रधान जिल्हा व...\nनगर - स्थायी समितीची सभा 12 मिनिटात गुंडाळली\nनगर : केंद्राने अमृत योजनेसाठी 128 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे. या योजनेतील कामे व इतर विषयासंदर्भात स्थायी समितीची सभा झाली. यात...\nलासुर्णेमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी\nवालचंदनगर (पुणे) : युवकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करुन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पुणे जिल्हा...\nसिनेमाच्या टीझर पोस्टरद्वारे समजला ‘रेडू’चा नेमका अर्थ\n'रेडू' असे गमतीशीर नाव असलेला एक मराठी सिनेमा लवकरच येत आहे. मात्र या 'रेडू'चा नेमका अर्थ काय रेड्याला रेडू म्हटले असेल का... रेड्याला रेडू म्हटले असेल का...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/sridevi-amitabh-to-pair-up-for-r-balki-bridges-of-madison-county-118011000002_1.html", "date_download": "2018-04-26T11:41:20Z", "digest": "sha1:NTSYHFTRCM5634XTCYKFKNPOCMMRCHUG", "length": 8409, "nlines": 106, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बिग बी आणि श्रीदेवी पुन्हा एकाच चित्रपटात | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबिग बी आणि श्रीदेवी पुन्हा एकाच चित्रपटात\nश्रीदेवी आणि अमिताभ बच्चन खुदा गवाह चित्रपटानंतर तब्बल तीन दशकानंतर एकत्र झळकणार आहेत. 2012 मध्ये इंग्लिश विंग्लिश चित्रपटात अमिताभ यांनी श्रीदेवीसोबत स्क्रिन शेअर केला होता हे जरी खरं असलं तरी ही जोडी मुख्य भूमिकेत पुन्हा पाहायला मिळणार आहे.\nचिनी कम पा आणि शमिताभ यासारखे चित्रपट अमिताभसोबत दिग्दर्शित करणार्‍या आर.बाल्की यांनी श्रीदेवीसोबत बिग बी यांन घेऊन चित्रपट बनवण्याचा घाट घातला आहे. ब्रिजेस ऑ‍फ मेडीसन कंट्री या कथेच्या पार्श्वभूमीवर नव्या चित्रपटाची कथा बेतली असल्याचे सूत्रांकडून समजते. बिग बी आणि श्रीदेवीच्या चाहत्यांसाठी ही खूशखबर आहे. यापूर्वी आखरी रास्ता आणि खुदा गवाह मध्ये श्रीदेवी आणि अमिताभ बच्चन एकत्र होते.\nश्रीदेवीने मॉम मधून रुपेरी पडद्यावर पुनरागमन केल्यावर तिच्या अशाच एखाद्या संस्मरणीय भूमिकेची प्रतीक्षा होती. अमिताभ यांच्या बरोबरच्या रोलमध्ये ही अपेक्षा पूर्ण होऊ शकते.\nशाहरूखच्या आगामी चित्रपटामध्ये अभिनेत्रींची रेलचेल\nश्रीदेवी की बर्थडे पार्टीला खास बनवले तिच्या मुलींनी\nदेवसेनाला बॉलीवूडमध्ये येण्याचा आग्रह करेल श्रीदेवी\nश्रीदेवीने का नाकाराले बाहुबलीला\nपद्मावती : पद्मावत २५ जानेवारीला चित्रपट गृहात\nयावर अधिक वाचा :\nज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता यांचे निधन\nटेलिव्हिजनच्या विविध मालिकांमधून प्रसिधी मिळालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता ...\nरीना चा \"कॅरी ऑन\" व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल\nनिसर्ग हि मानवाला लाभलेली सर्वात मोठी भेट आहे. निसर्गामुळे मानव आणि इतर सजीव जगू शकतात. ...\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी\nउमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा ...\nतिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट महोत्सव पुणे २०१८\nदरवर्षी प्रमाणे यंदाही शिवस्वराज्य प्रतिष्ठान तर्फे, तिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट ...\nयंदाच्या उन्हाळी सुट्टीतील सर्वात माहौल मेसेज\nनवरा ऑफिसात असतांना अकोल्याची काजोलबाई मुलांना घेऊन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी माहेरी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/language-is-wealth-and-not-burden-dr-ganesh-devi-176531/", "date_download": "2018-04-26T11:30:58Z", "digest": "sha1:NOSRQAO26NUACWWYHLHPLJTOCUGD6RGF", "length": 13820, "nlines": 201, "source_domain": "www.loksatta.com", "title": "भाषा या ओझे नाहीत, तर संपत्ती! – डॉ. गणेश देवी यांचे मत | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nभाषा या ओझे नाहीत, तर संपत्ती – डॉ. गणेश देवी यांचे मत\nभाषा या ओझे नाहीत, तर संपत्ती – डॉ. गणेश देवी यांचे मत\n‘‘भाषा या आपल्यावरचे ओझे नाहीत, तर ती आर्थिक संपत्ती आहे,असे भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी शनिवारी सांगितले.\n‘‘भाषा या आपल्यावरचे ओझे नाहीत, तर ती आर्थिक संपत्ती आहे. भाषांवर आधारित तंत्रज्ञानाचा विकास लक्षात घेता, येत्या काळात अधिक भाषा असणाऱ्या देशाला सुबत्ता मिळणार आहे,’’ असे भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी शनिवारी सांगितले.\n‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण : महाराष्ट्र’ या खंडाच्या प्रकाशन समारंभामध्ये डॉ. देवी बोलत होते. भारतीय भाषांच्या लोकसर्वेक्षणाच्या एकूण पन्नास खंडांपैकी ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण : महाराष्ट्र’ या खंडाचे प्रकाशन पद्मगंधा प्रकाशनतर्फे करण्यात आले आहे. या वेळी ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगावकर, ‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर, ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण : महाराष्ट्र’ या खंडाचे संपादक अरूण जाखडे उपस्थित होते.\nया वेळी डॉ. देवी म्हणाले,‘‘सर्व नवीन तंत्रज्ञान हे भाषांवर आधारित आहे. त्यामुळे ज्या देशामध्ये सर्वाधिक भाषा आहेत, त्या देशाला सुबत्ता मिळणार आहे. मात्र, याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. जगात सहा हजार भाषा आहेत आणि त्यातील ८५० भाषा आपल्याकडे आहेत. आपल्याच विकासासाठी या भाषांचे संवर्धन करणे आवश्यक आहे. आपल्याकडून सीमेवरील भाषांकडे दुर्लक्ष केले जाते. भाषा ही माणूसपणाची खूण आहे, ती टिकवून ठेवणे गरजेचे आहे. भाषेचे संवर्धन ही शासनाची जबाबदारी नाही कारण भाषा शासन तयार करत नाही, ती समाजातून तयार होते, त्यामुळे भाषांच्या संवर्धनाची जबाबदारी आपलीच आहे.’’\nया वेळी केतकर म्हणाले, ‘‘प्रत्येक देश आपापल्या अस्मिता जपत असताना, आपल्याला आपल्या विविधतेचा अभिमान वाटायला हवा. भाषा हे संस्कृतीचे मूळ आहे, त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.’’ पाडगावकर म्हणाले,‘‘भाषेला राजकारणाशी जोडल्यामुळे त्यांना धोका निर्माण झाला आहे. आपली ओळख ही भाषेशी जोडली गेली आहे, त्यामुळे असहिष्णुता वाढली आहे. पर्यायी विविधता नको, समानता हवी अशी भावना तयार होत आहे. मात्र, ती धोकादायक आहे.’’\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविराटसाठी 'बुरे दिन', पराभवानंतर ठोठावला १२ लाखांचा दंड\nबसचालकाच्या इअरफोनमुळे १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\n‘ज्ञानकोश’कार केतकर यांच्या सात कादंबऱ्या वाचकांच्या भेटीला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/satish-aalekar-book-1461318/", "date_download": "2018-04-26T11:27:12Z", "digest": "sha1:7FOOJEK3XAYCUCF2WUCKDSKBIGX6IWU3", "length": 16025, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "satish aalekar book | स्वातंत्र्योत्तर काळातील रंगभूमीचा ‘गगनिका’तून वेध | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nस्वातंत्र्योत्तर काळातील रंगभूमीचा ‘गगनिका’तून वेध\nस्वातंत्र्योत्तर काळातील रंगभूमीचा ‘गगनिका’तून वेध\nराजहंस प्रकाशनने आता हे सदरलेखन पुस्तकरूपात आणले आहे.\nसतीश आळेकर यांचे ‘लोकरंग’मधील सदर पुस्तकरूपात\n‘महापूर’, ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’ ‘एक दिवस मठाकडे’ अशा नावीन्यपूर्ण नाटकांद्वारे आपला ठसा उमटविणारे ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर आता ‘गगनिका’ या पुस्तकाच्या माध्यमातून रसिक वाचकांच्या भेटीस येत आहेत. ‘लोकसत्ता’च्या ‘लोकरंग’ पुरवणीतील हे सदर आता पुस्तकरूपात येत असल्याचा आनंद झाला, अशी भावना सतीश आळेकर यांनी व्यक्त केली.\nस्वातंत्र्योत्तर काळातील घटनांचे सांस्कृतिक पटलावर उमटलेले प्रतिबिंब असे स्वरूप असलेले हे पुस्तक म्हणजे ‘नाटकाचं नसलेलं, पण नाटकाविषयी असलेलं’ असंच आहे. एका अर्थाने ललितगद्य स्वरूपाचे लेखन ‘लोकरंग’ पुरवणीमध्ये यापूर्वी सदर स्वरूपात प्रसिद्ध झाले होते. या सदराला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. राजहंस प्रकाशनने आता हे सदरलेखन पुस्तकरूपात आणले आहे. त्यामुळे काही भागांचे पुनर्लेखन केले असून काही अप्रकाशित, तर काही पूर्वप्रकाशित लेखांचाही त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. माझे ज्येष्ठ सन्मित्र नाटककार महेश एलकुंचवार यांच्या हस्ते रविवारी (३० एप्रिल) रोजी ‘गगनिका’चे प्रकाशन होणार आहे, असे आळेकर यांनी सांगितले. आशय सांस्कृतिकतर्फे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे सकाळी दहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात आळेकर या पुस्तकातील दोन प्रकरणांचे अभिनयासह वाचन करणार आहेत. उत्तरार्धात साहित्य अकादमी निर्मित मोहित टाकळकर यांनी दिग्दर्शित केलेला ‘चिरेबंदी’ हा महेश एलकुंचवार यांच्या जीवनावरील चरित्रपट दाखविण्यात येणार आहे.\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nमाझी पिढी स्वातंत्र्योत्तर काळातील. १९७५ची आणीबाणी आणि ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशिदीचे झालेले पतन या दोन घटना केंद्रस्थानी ठेवून २० वर्षांच्या कालखंडातील नाटकांचा ऊहापोह मी या लेखनाच्या माध्यमातून केला आहे. सामाजिक आणि राजकीय पातळीवरच्या या दोन घटनांचे सांस्कृतिक पटलावर नेमके काय पडसाद उमटले, त्याचे नाटकांवर काय परिणाम घडले याचा ऊहापोह या सदरलेखनाच्या माध्यमातून मी व्यक्तिगत पातळीवरून घेतला, अशा शब्दांत आळेकर यांनी या लेखनामागची पाश्र्वभूमी सांगितली. यापूर्वी मी नाटकाचे संवाद वगळले तर काहीच लिहिले नव्हते. त्यामुळे ललितगद्य स्वरूपातील लेखन पहिल्यांदाच केले आहे. मी अशा पद्धतीचे लेखन करू शकतो हा आत्मविश्वास मिळाला. नाटकाचा प्रेक्षक जिवंत असतो. पुस्तकाचा वाचक अदृश्य असतो. त्यामुळे चेहरे ठाऊक नसलेल्या लोकांची या लेखनाविषयीची प्रतिक्रिया जाणून घेण्यास मी उत्सुक आहे, असेही आळेकर यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविराटसाठी 'बुरे दिन', पराभवानंतर ठोठावला १२ लाखांचा दंड\nचीन, पाकिस्तानची खैर नाही अमेरिका भारताला शक्तिशाली F-35 ची टेक्नॉलॉजी देण्यास तयार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/sport/turning-point-of-the-india-vs-pakistan-ct-2017-final-match-india-vs-pakistan-final-263102.html", "date_download": "2018-04-26T11:25:10Z", "digest": "sha1:GH5XJFJM5ZN5JPR6BGALTTRA5XNZ2IFR", "length": 15823, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Turning Points : भारताच्या पराभवाची कारणं", "raw_content": "\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nTurning Points : भारताच्या पराभवाची कारणं\n18 जून : आज चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारताची पाकिस्तानने दाणादाण उडवली. तब्बल 180 धावांनी भारत हरला .आपल्या 200 चा आकडा आणि 50 षटकं ही पूर्ण करता आली नाहीत. भारत हरला म्हणून रडण्यापेक्षा का हरला याचा विचार करायला हवा. इथे भारताच्या पराभवची कारणं शोधण्याचा एक छोटासा प्रयत्न केलाय.\nभारत टॉस जिंकला होता .तेव्हा भारतानं गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानला मोठे आव्हान देऊन भारताला या मॅचमध्ये जिंकता आलं असतं, कुठलेही दडपण न घेता फलंदाजी करता आली असती.\n2. बुमराह चा नो बॉल\nबुमराहच्या नो बॉलनं खूप मोठी भरपाई भारताला द्यावी लागली. फखर धोणीच्या हाती कॅच आऊट झाला होता. पण तो नोबाॅल ठरला.\nआज संपूर्ण सिरीजमधली सगळ्यात सुमार बॉलिंग भारतीय गोलंदाजांकडून पाहायला मिळाली. अश्विन आणि जडेजानं अत्यंत खराब प्रदर्शन केलं.भारतीय गोलंदाजांना पाकिस्तानी फलंदाजांना रोखण्यात अपयश आलं.विशेष करून फखऱ आणि मुहम्मद हफीस या दोन फलंदाजांना रोखलं गेलं असतं तर कदाचित धावांचा इतका मोठा डोंगर पाकिस्तानला उभा करता आला नसता.\nभारतीय गोलंदाजांची बॉलिंग तर खराब होतीच .पण त्यासोबत पाकिस्तानच्या फलंदाजांनी अत्यंत संयमित फलंदाजीचा उत्कृष्ट नमुना दिला. फार घाई न करता आणि जास्त चुका न करता पाकिस्तानी फलंदाजांनी धावांची दोरी 300 च्या पुढे खेचली. अझगर अली आणि फकर यांच्या 128 धावांच्या भागीदारीने पाकिस्तानी फलंदाजांना उभारी दिली .तसंच शेवटच्या 10 षटकांमध्ये 240ते 340 हा पल्ला गाठाण्यात मुहम्मद हफीजचा मोठा वाटा होता.\n5. भारताचे सुमार क्षेत्ररक्षण\nभारताच्या बॉलिंग लाईन इतकीच भारताचे क्षेत्ररक्षण ही या पराभवाचं प्रमुख कारण होतं. भारतीय क्षेत्ररक्षकांनी काही महत्वाचे कॅचेस हुकवले. तसेच काही चौकार थांबवण्यात भारताला अपयश आलं\n6.मोहम्मद आमिर आणि हसन अलींची शानदार बॉलिंग\nआज आमिरनं भारतीय फलंदाजांना 22 यार्डात स्थिरच होऊ दिलं नाही. पहिल्याच षटकात रोहितची विकेट घेऊन त्यानं भारतावर दबाव निर्माण केला. विराट,रोहित आणि शिखऱ यांचे बळी घेत त्यानं भारतीय बॅटिंग आॅर्डरच कंबरडच मोडलं आणि या पठ्यानं फक्त 16 धावा दिल्या . तसंच हसन अलीनं ही 19 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. या दोघांच्या उत्कृष्ट गोलंदाजीनं भारताचं आव्हान संपुष्टात आणलं.\n7. भारताच्या फलंदाजांनी केलेली निराशा\nभारताच्या फलंदाजांना एवढा मोठा डोंगर पार करण्यासाठी एका मोठ्या भागीदारीची गरज होती. पण भारतीय फलंदाज ही लंब्या पारीची भागीदारी तयार करूच शकले नाहीत. धोनी आणि युवराज सारख्या अनुभवी फलंदाजांना ही आज अशी भागीदारी खेळण्यात मोठं अपयश आलं.हे पराभवाच एक महत्वाचं कारण ठरलं.\n8. हार्दिक पांड्या रन आउट होणे\nभारताची बुडती नावं किनाऱ्यापर्यंत आणण्याचा शेवटचा प्रयत्न पांड्यानं केला. त्याच्या अर्धशतकी खेळीनं भारताच्या आशा पल्लवीत केल्या. पण रवींद्र जडेजाने रन घेण्यासाठी काॅल घेतला खरा पण तो पुढे धावलाच नाही. तो तसाच माघारी परतला. त्याच्या माघारी परतल्यामुळे पांड्याचा नाहक बळी गेला. त्याच्या रन आउट होण्यानं साऱ्याच आशा मावळल्या. जर पांड्या आऊट झाला नसता तर मॅच चित्र नक्की वेगळं असतं.\nआता पुढच्या काळात फलंदाजी,गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर भारताला काम करावं लागणारे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\nमुंबई इंडियन्सचा होमग्राऊंडवरच लाजिरवाणा पराभव\nभारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा होणार आई\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%AA", "date_download": "2018-04-26T11:44:57Z", "digest": "sha1:W6YDD7HB5PRX2JLDRD4V4LZMRIZ7WFXG", "length": 5672, "nlines": 204, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ९६४ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ९४० चे - ९५० चे - ९६० चे - ९७० चे - ९८० चे\nवर्षे: ९६१ - ९६२ - ९६३ - ९६४ - ९६५ - ९६६ - ९६७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nमे १४ - पोप जॉन बारावा.\nइ.स.च्या ९६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १० व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ डिसेंबर २०१७ रोजी ०३:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-04-26T11:46:16Z", "digest": "sha1:AH7HV27DJ5B4VAWRHI7ST4E3JIF7PD6N", "length": 5328, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कांगर राष्ट्रीय उद्यान - विकिपीडिया", "raw_content": "\n(कांगेर राष्ट्रीय उद्यान या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nछत्तीसगढ राज्यातील बस्तर जिल्ह्यात जगदलपूर शहरापासून सुमारे २६ कि. मी. अंतारावर, २०० चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरलेले कांगेर राष्ट्रीय उद्यान आहे. १९८५ साली या जंगलास आशियातील पहिले बायोस्फियर रिझर्व घोषित करण्यात आले.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n• भारतातील राष्ट्रीय उद्याने •\nआंशी • इंदिरा गांधी • एराविकुलम • कँपबेल बे • करियन शोला • करीम्पुळा • काझीरंगा • कान्हा • कुद्रेमुख • केवलदेव घाना • कॉर्बेट • गलाथिया • गुगामल • ग्रास हिल्स • चांदोली • ताडोबा • दाचीगाम • दुधवा • नवेगाव • नागरहोळे • पलानी पर्वतरांग • पेंच • पेरियार • बांदीपूर • बांधवगड • नामढापा • मरू(वाळवंट) • मानस • मुकुर्थी • मुदुमलाई • रणथंभोर • वासंदा • व्हॅली ऑफ फ्लॉवर्स • संजय गांधी • सायलंट व्हॅली • इंद्रावती • कांगेर • संजय\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ नोव्हेंबर २०१६ रोजी १५:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8_!_-_%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF_!_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%A8_!_(%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9B%E0%A4%9F%E0%A4%BE)", "date_download": "2018-04-26T11:41:42Z", "digest": "sha1:LZU7QXGFC275WME5H3YAEQDQUR3HHKE5", "length": 8155, "nlines": 65, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "फ्रान्स ! - सैन्य ! जोजफीन ! (नाट्यछटा) - विकिस्रोत", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\n←असें केल्याशिवाय जगांत भागत नाही \n - भडका झाला आहेग प्रिये एक पाऊल पुढें ये - कडकडून मिठी मार - कीं या तापलेल्या देहाचें थंड - गोड - अमृत होईल - कीं या तापलेल्या देहाचें थंड - गोड - अमृत होईल - अग ये - स्वर्गात तर भेटूंच - कायमचेच भेटूं ग पण आधीं - हाय पण आधीं - हाय जोजफीन डोक्यावर हातोड्याचे घाव घाला पण ध्यानांत ठेवा सूर्याचा गळा दाबीत आहां रक्तानें न्हालेल्या - संतापानें लाल झालेल्या सूर्याचें मस्तक फोडून - पहा रक्तानें न्हालेल्या - संतापानें लाल झालेल्या सूर्याचें मस्तक फोडून - पहा एका सूर्याला फोडलें - पण वेडयांनो एका सूर्याला फोडलें - पण वेडयांनो आकाशांत - जगांत - पहा कसे हे लक्षावधी सूर्य जळत आहेत ते आकाशांत - जगांत - पहा कसे हे लक्षावधी सूर्य जळत आहेत ते - डॉक्टर सेंट हेलेनांत - या जळजळीत निखार्‍यांत मला निजवूं नका उचला माझी लाडकी फ्रान्स माझ्याकरितां ओरडत आहे निजवारे तिच्या मांडीवर मला - आटपा बसूं नका - मनुष्याच्या हदयांत जोरानें दारु ठाशीत चला, कीं आज नाही उद्यां - लक्षावधी - कोट्यावधी वर्षानी - पण केव्हां तरी शेवटीं आपला - मनुष्याचा जय हा होणारच - पण केव्हां तरी शेवटीं आपला - मनुष्याचा जय हा होणारच त्रिभुवनाला - प्रत्यक्ष ईश्वरालासुद्धां आपण जिंकणार त्रिभुवनाला - प्रत्यक्ष ईश्वरालासुद्धां आपण जिंकणार त्याला आपलें कौतुक करायला लावणार त्याला आपलें कौतुक करायला लावणार एवढ्याचकरितं तर - अहा एवढ्याचकरितं तर - अहा किती सोसाट्याचें व मजेदार वादळ हें किती सोसाट्याचें व मजेदार वादळ हें यः कश्चित् धुळीचे कण यः कश्चित् धुळीचे कण पण पहा कसें यांच्यांत महत्त्वाकांक्षेचें वारें संचारलें आहे पण पहा कसें यांच्यांत महत्त्वाकांक्षेचें वारें संचारलें आहे - आल्पस सगळें जग थरारुन कोसळून पडलें पाहिजे चला अरे जिवाची कल्पना एका क्षणांत जर जगाला काडकन् फोडून टाकते तर प्रत्यक्ष जिवानें खरोखर त्रिभुवन फोडून त्याचा चुराडा केलाच पाहिजे तर प्रत्यक्ष जिवानें खरोखर त्रिभुवन फोडून त्याचा चुराडा केलाच पाहिजे नाहीं तर जन्माला यायचं कशाला नाहीं तर जन्माला यायचं कशाला - हं अशा तोफांच्या गोळ्यांचा पर्वत जरी या नेपोलिअनवर - पकडा चालूं द्या या चवताळलेल्या जगावर निकरानें हल्ला करा स्टिंगेल सगळें आंग पेटलें तरी - ओरडा जयजयकार \nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ९ जून २०१२ रोजी १६:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/govt-confused-over-demonetisation-says-mamata-banerjee-17347", "date_download": "2018-04-26T11:14:40Z", "digest": "sha1:XZCEJYNEMBSWD6RHKHCB764GFSUG7WQQ", "length": 12972, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Govt confused over demonetisation says Mamata Banerjee नोटबंदीच्या निर्णयावर सरकार गोंधळलेले- ममता | eSakal", "raw_content": "\nनोटबंदीच्या निर्णयावर सरकार गोंधळलेले- ममता\nसोमवार, 21 नोव्हेंबर 2016\nकोलकता - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा सरकारने घेतलेल्या निर्णयावर दररोज नियम बदलले आहेत. नोटाबंदीची घोषणा केल्यापासून सरकारने १५ वेळा नियम बदलले. म्हणजेच, ते स्वत:च याबाबतीत गोंधळलेले आहेत, असे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला तृणमुल काँग्रेसकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. ममता बॅनर्जी यांनी या मुद्द्यावरून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली होती. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तृणमुलच्या खासदारांकडून सरकारकडे चर्चेची मागणी करत गोंधळ घालण्यात येत आहे.\nकोलकता - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा सरकारने घेतलेल्या निर्णयावर दररोज नियम बदलले आहेत. नोटाबंदीची घोषणा केल्यापासून सरकारने १५ वेळा नियम बदलले. म्हणजेच, ते स्वत:च याबाबतीत गोंधळलेले आहेत, असे मत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाला तृणमुल काँग्रेसकडून जोरदार विरोध करण्यात येत आहे. ममता बॅनर्जी यांनी या मुद्द्यावरून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली होती. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तृणमुलच्या खासदारांकडून सरकारकडे चर्चेची मागणी करत गोंधळ घालण्यात येत आहे.\nयाच मुद्द्यावर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, की नोटबंदीच्या या निर्णयामुळे पांढरा पैसा सर्वसामान्यांकडून हिसकावून घेतला गेला आणि काळा पैसा आणखी काळा झाला आहे. या निर्णयाला आमचा विरोध सुरूच राहणार आहे. मी स्वत: 23 आणि 24 नोव्हेंबरला दिल्लीत उपस्थित राहणार आहे. आज देशातील मध्यम वर्गातील नागरिक, व्यापारी, मजूर आणि गृहिणींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. देशातील नागरिक माझ्यासोबत आहेत. नोटाबंदी संदर्भात रोज नव्या घोषणा करण्याऐवजी केंद्राने ठोस 'अॅक्शन प्लान' जारी करावा.\nकोथळे प्रकरणाची सुनावणी लांबणीवर - अॅड. उज्ज्वल निकम\nसांगली - पोलिसांकडून कोठडीत मारहाणीनंतर मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या हत्या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्‍यता आहे. कारण...\nदुहेरी हत्याकांडातील आरोपी रामदास शिंदे यास फाशीच\nनाशिक : सातपूरच्या कार्बननाका परिसरात मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी घरमालकाचा मुलगा आरोपी रामदास शिंदे यास आज नाशिकचे प्रधान जिल्हा व...\nबेळगाव परिक्षेत्राच्या आयजीपीना फोनवरून जीवे मारण्याची धमकी\nबेळगाव - बेळगाव उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक अलोक कुमार यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 21 एप्रिलला...\nआसाराम ते नित्यानंद वादग्रस्त बाबांची परंपरा\nनवी दिल्ली : वादग्रस्त अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्या विरोधात सुरू असलेल्या बलात्कार प्रकरणाचा आज जोधपूर न्यायालयात निकाल जाहीर झाला झाला आणि...\nकाँग्रेसने फेडरल फ्रंटमध्ये सामील होण्याबाबत विचार करावा - ममता बॅनर्जी\nकोलकाता - काँग्रेस सोबत आल्यास फेडरल फ्रंटची ताकद वाढेल याचा फायदा राज्यात भाजपला रोखण्यास होईल. काँग्रेसने फेडरल फ्रंटमध्ये सामील होण्याबाबत विचार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/143-results-of-mumbai-university-still-pending-267474.html", "date_download": "2018-04-26T11:25:50Z", "digest": "sha1:LLVTLWJJAWUTFC776XUTTUUL2XCUELCM", "length": 11558, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात बदल; आतापर्यंत 334 निकाल जाहीर", "raw_content": "\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागात बदल; आतापर्यंत 334 निकाल जाहीर\nमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा कार्यभार आधी दिपक वसावे यांच्याकडे होता. पण मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या गोंधळामुळे हा पदभार डॉ. अर्जुन घाटुळे यांच्याकडे देण्यात आला आहे.\nमुंबई,17 ऑगस्ट: तीन डेडलाईन निघून गेल्या तरी अजूनही मुंबई विद्यापीठाच्या सगळे निकाल अजूनही जाहीर झालेले नसतानाच आता परीक्षा आणि मुल्यमापन विभागात काही बदल करण्यात आले आहेत. परीक्षा आणि मूल्यमापन विभागाचा अतिरिक्त कार्यभार डॉक्टर अर्जुन घाटुळे यांच्याकडे सोपवण्यात आलाय.\nमुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा कार्यभार आधी दिपक वसावे यांच्याकडे होता. पण मुंबई विद्यापीठाच्या निकालाच्या गोंधळामुळे हा पदभार डॉ. अर्जुन घाटुळे यांच्याकडे देण्यात आला आहे. डॉ. अर्जुन घाटुळे हे नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात परीक्षा नियंत्रक आहेत.\nमुंबई विद्यापीठाचे आतापर्यंत एकूण 334 निकाल जाहीर झाले आहेत. कला शाखेचे 131 निकाल, वाणिज्य शाखेचे 16, विज्ञान शाखेचे 27, व्यवस्थापन शाखेचे 25 निकाल, तसंच तंत्रशिक्षण 134 आणि विधी विभागाचा एक निकाल जाहीर झालाय.एकूण 477 विभाग असून अजूनही 143 निकाल जाहीर होणे बाकी आहे.\nतर दुसरीकडे कुलगुरू संजय देशमुख कुठे आहेत असा संतप्त सवालही विद्यार्थी आणि पालक विचारत आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/kitchen-recipes-tanishka-10173", "date_download": "2018-04-26T11:00:15Z", "digest": "sha1:QU6C5PDKP7NR72GEZOVLOXKWESGZ7HQK", "length": 13699, "nlines": 193, "source_domain": "www.esakal.com", "title": "kitchen recipes Tanishka खाऊगल्ली: अंडे नसलेला साजुक तुपातील केक | eSakal", "raw_content": "\nखाऊगल्ली: अंडे नसलेला साजुक तुपातील केक\nमंगळवार, 21 जून 2016\nतुम्हाला जमणारी आणि तुमची आवडती पाककृती (रेसिपी) पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक रेसिपी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ‘ई-सकाळ‘च्या बोरिवली, मुंबई येथील वाचक दीप्ती जोशी यांनी पाठविलेली रेसिपी\n100 ग्रॅम मावा, 130 ग्रॅम मैदा, 140 ग्रॅम पिठीसाखर, 35 ग्रॅम साजुक तूप, 80 ग्रॅम दही, पाऊण छोटा चमचा बेकिंग सोडा, अर्धा छोटा चमचा वेलची पावडर, चिमूटभर केशर, चिमूटभर मीठ\nतुम्हाला जमणारी आणि तुमची आवडती पाककृती (रेसिपी) पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक रेसिपी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ‘ई-सकाळ‘च्या बोरिवली, मुंबई येथील वाचक दीप्ती जोशी यांनी पाठविलेली रेसिपी\n100 ग्रॅम मावा, 130 ग्रॅम मैदा, 140 ग्रॅम पिठीसाखर, 35 ग्रॅम साजुक तूप, 80 ग्रॅम दही, पाऊण छोटा चमचा बेकिंग सोडा, अर्धा छोटा चमचा वेलची पावडर, चिमूटभर केशर, चिमूटभर मीठ\nकेक ठेवण्याअगोदर ओव्हन 180 डिग्री सेल्सियस तापमानावर 10 मिनिटे गरम होऊ द्यावा.\nपेपरच्या वाट्या (कप) कपकेकच्या साच्यात घालून तयार ठेवावेत.\nमैदा, बेकिंग सोडा आणि मीठ एकत्र करून चाळून घ्यावं.\nसाखर, तूप आणि मावा एका भांड्यात घेऊन फेटावे.\nहे मिश्रण चांगले हलके झाले की त्यात दही, वेलची पावडर आणि केशर घालावे.\nपरत एकदा फेटून घ्यावे. आता ह्यात मैद्याचे मिश्रण मिसळावे.\nअगदी हलक्‍या हाताने, मैद्याचे मिश्रण दह्याच्या मिश्रणात हलक्‍या हाताने एकत्र करावे.\nआता हे तयार मिश्रण पाऊण कप भरतील इतके प्रत्येक पेपरकपमध्ये भरावे.\nहा साचा ओव्हनमध्ये मध्यभागी ठेवावा.\nवीस मिनिटांनी चेक करावे. छोटीशी लाकडाची काडी मधोमध खोचून बघावी.\nकाडीवर ओलसर मिश्रण लागले तर आणखी पाच मिनिटे बेक करावेत.\nजर काडी कोरडी बाहेर आली तर ओवन बंद करून केक बाहेर काढावेत.\nलोखंडाच्या किंवा स्टीलच्या जाळीवर काढून थंड करावेत.\nहा केक लहान मुलांना खूप आवडेल. ह्या केकमध्ये अंडे किंवा बटर वापरलेले नाही.\nहा केक खूप हलका, चविष्ठ आणि तोंडात ठेवता क्षणीच विरघळणारा आहे.\nहा केक चार ते पाच दिवस टिकत असल्याने सुट्टीत कुठे फिरायला जाताना, गावाला जाताना किंवा सहलीला जाताना उपयुक्त ठरेल.\nयाशिवाय हा केक एखाद्याला गिफ्टही देता येऊ शकेल.\nतुम्हीही तुमचा आवडता पदार्थ (रेसिपी) शेअर करू शकता.\nतुमची रेसिपी webeditor@gmail.com या ई-मेलवर पाठवा.\nरेसिपीसोबत आवश्‍यक साहित्य, कृती असावी. छायाचित्र व्हिडिओ असल्यास सोबत अवश्‍य जोडा.\nसब्जेक्‍ट बॉक्‍समध्ये My Recipes असे लिहा.\nई-मेलमध्ये तुमचे पूर्ण नाव, पत्ता, संपर्क क्रमांकही आवर्जून नमूद करा.\nआसाराम ते नित्यानंद वादग्रस्त बाबांची परंपरा\nनवी दिल्ली : वादग्रस्त अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्या विरोधात सुरू असलेल्या बलात्कार प्रकरणाचा आज जोधपूर न्यायालयात निकाल जाहीर झाला झाला आणि...\nओखी वादळानंतर कोळी बांधवांची मासेमारीची तयारी\nबोर्डी : ओखी चक्रीवादळाच्या तडाख्या नंतर संकटात सापडलेला मच्छीमार बांधव वैशाख शुद्ध बारसच्या मुहूर्तावर आपले नशीब अजमाण्याचा प्रयत्न करणार आहे....\nपर्यटक अनुभवणार व्हॅली क्रॉसिंगचा थरार\nरत्नागिरी - रत्नागिरीत येणारे पर्यटक व्हॅली क्रॉसिंगचा थरार अनुभवणार आहेत. २५० फूट उंचीवरून ९०० फूट लांबीच्या दोरावरून कोकणचा निसर्ग व...\nबुद्ध ही मनाची सर्वोच्च अवस्था - सरश्री\nपुणे - ‘‘गौतम किंवा सिद्धार्थ हे शरीराचे नाव आहे; बुद्ध हे मनुष्य शरीराचे नाव नसून ती माणसाच्या मनाची सर्वोच्च अवस्था आहे,’’ असे प्रतिपादन सरश्रींनी...\nनिपाणीत 22 तोळ्याच्या दागिण्यांची चोरी\nनिपाणी - येथील बेळगाव नाक्‍याशेजारी असलेल्या माने प्लॉटमध्ये बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी 22 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 50 हजार रुपये असा 7 लाख...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%88_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2018-04-26T11:47:11Z", "digest": "sha1:JE2SOU2CTYELB6GBQFDGRDPW5CWF5JXP", "length": 21966, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोर्लई - विकिपीडिया", "raw_content": "\n(कोर्लई किल्ला या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकोर्लई हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.\nकोकणातील रायगड जिल्ह्यामध्ये मुरुड तालुका आहे. मुरुड तालुक्याच्या उत्तरेला अलिबाग तालुका आहे. या दोन्ही तालुक्यांमध्ये सीमा ही कुंडलिका नदीची खाडी आहे. खाडीवर रेवदांडा येथे साळावचा पुल असल्यामुळे दोन्ही तालुके गाडीमार्गाने जोडले गेले आहेत. कुंडलिका खाडीच्या मुखाजवळ उत्तरबाजूला रेवदांड्याचा किल्ला आहे. तर दक्षिणेकडे कोरलाई गावाजवळ कोरलाईचा किल्ला आहे.\nकोरलाई गाव हे अलिबाग - मुरुड या गाडी रस्त्यावर अलिबाग पासून २२ कि.मी. अंतरावर आहे. कोरलाईला रोह्याकडूनही येणारा गाडीरस्ता आहे. रोहा ते मुरुड (चणेरे मार्गे) हा गाडी रस्ताही कोरलाई गावाजवळून जातो.\nइ.स. १५२१ मध्ये अहमदनगरच्या निजामशहाने कोरलईचा अधिकारी दियोगु लोपिष दी सिक्वेरा यास पोर्तुगीज चौल गावास किल्ला बांधण्याची परवानगी दिली. पोर्तुगीजांनी चौल या रेवदंडा जवळच्या खाडीच्या पलीकडील बाजूस असलेल्या भागात काम सुरु केले. त्यांनी कोर्लाईच्या उत्तर किनाऱ्यावर पहिला मजबूत धक्का बांधला. जेमेली कॅरेरी यांनी चर्चिल चौथा या पुस्तकात नमूद केले आहे की, निजाम-उल-मुल्कने पोर्तुगीजांना ३०० पर्शियन किंवा अरेबियन घोडे वाजवी दराने आणून देण्याच्या बदल्यात चौलचा किल्ला बांधण्यासाठी परवानगी दिली. १३ सप्टेंबर इ.स. १५९४ च्या अहमदनगर निजामशहा व पोर्तुगीज यांच्यामध्ये झालेल्या लढाईनंतर किल्ला पोर्तुगीजांकडे आला.\nकोरलाईचा किल्ला एका चिंचोळ्या डोंगरावर बांधलेला आहे. मुख्य रस्ता व हा डोंगर एका निमुळत्या भूशिराने जोडला गेला आहे. या भूशिरावरून लहान वाहने जावू शकतील, असा गाडीमार्ग कोरलाई गावातून किल्ल्यापर्यत जातो. हे अंतर दोन कि.मी. आहे.\nनिमुळत्या टेकडीवर असलेला कोरलाई किल्ला किलोमीटर भर लांब असून तो दक्षिणोत्तर पसरलेला आहे. साधारण ३० मी. पेक्षा याची रुंदी जास्त नाही. ८० ते ९० मीटर उंचीच्या या किल्ल्यावर जाण्यासाठी तीन मार्ग आहेत. एक दक्षिणेकडून म्हणजे गावाकडून, दुसरा पश्चिमेला असलेल्या लाईट हाऊस मधून, तर तिसरा लाईट हाऊस ओलांडून उत्तरेकडील टोकाकडून किल्ल्यात प्रवेश करता येतो. किल्ल्याच्या पश्चिमेला अथांग पसरलेला अरबी समुद्र आहे, तर पूर्वेला कुंडलिका नदीची खाडी आहे.\nदक्षिण टोकाकडील कोरलाई गावातील कोळीवस्ती संपली की, एक पाऊलवाट दांडाच्या पूर्वेकडून वर चढते. या वाटेने २० ते ३० मिनिटांमध्ये आपण डोंगराच्या माथ्यावरील तटबंदीपर्यंत पोहोचतो. पूर्वेकडील तोंड असलेल्या दरवाजातून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. हा भाग बालेकिल्ल्याचा आहे. कोरलाईचा हा सर्वोच्च असा हा माथा आहे. हा चारही बाजूने तटबंदीने बांधलेला आहे. या भागामध्ये पायऱ्यांच्या वरच्या बाजूला एक शिलालेख पडलेला आहे. समोरच्या चर्चची पडझड झालेली इमारत आहे. या पोर्तुगीज बांधणीच्या चर्चच्या मागे असलेल्या तटबंदीमध्ये दरवाजा आहे. तेथून आपण गडाच्या दक्षिण टोकावर जावू शकतो. हे प्रवेशद्वार एका पंचकोनी बुरुजाने संरक्षित केलेले आहे. या टोकावर पोहोचल्यावर आपल्याला पूर्व व पश्चिमेचे दोन्ही किनारे तसेच कोरलाई गावाचे उत्तम दर्शन घडते. हा परिसर पाहून आपण चर्चकडे येतो. सध्या याच्या दुरुस्तीचे काम पुरातत्त्व खात्याने हाती घेतले असून किल्ल्याच्या तटबंदीवर वाढलेली सर्व अनावश्यक झाडे तोडल्यामुळे किल्ल्याचे मूळ बांधकाम पाहण्यास अडथळा येत नाही. चर्चच्या उत्तरेकडील दारातून बाहेर पडल्यावर झाडे तोडल्यामुळे किल्ल्याचे मूळ बांधकाम पाहाण्यास अडथळा येत नाही. चर्चच्या उत्तरेकडील दारातून बाहेर पडल्यावर दारावर एक पोर्तुगिजांचा शिलालेख दिसतो. याच्या बाजूलाच पिण्याच्या पाण्याचे टाकी आहे. हे पाण्याचे टाकी वरुन पूर्णपणे आच्छादले असून पाणी काढण्यासाठी त्याला झरोके ठेवलेले आहे. बादली व दोरी असल्याशिवाय पाणी काढणे अशक्य आहे. या टाक्यातूनच खालच्या लाईट हाऊसला (दीपगृह) पाणी पुरवठा केला जातो.\nबाजूला छोटेसे महादेव मंदिर असून त्यासमोर दोन वृंदावन आहेत. हा परिसर पाहून पुढे निघाल्यावर डावीकडील तटबंदीमध्ये एक लहान दार आहे. या दारातून खाली उतरण्यासाठी पायऱ्या नव्याने केलेल्या असून या मार्गाने आपण दीपगृहात उतरु शकतो. हा मार्ग सोडून आपण खाली उतरु लागतो. दोन दरवाजे ओलांडून आपण तळामध्ये पोहोचतो. तेथे पश्चिमेकडे दिंडी दरवाजा आहे. तर पूर्वेकडे दर्या दरवाजा आहे. दर्या दरवाजातून बाहेर आल्यावर आपल्याला समोरच धक्का बांधलेला दिसतो. पूर्वी येथेच गलबतांची दुरुस्ती होत असे. तो भाग पाहून आपण पुन्हा आत येतो. येथील तटबंदीमध्ये अनेक खोल्या ओळीने आहेत. या पूर्वी सैनिकांना राहण्यासाठी वापरला जात असत.\nउजव्या बाजूला असलेल्या बुरुजावर तोफा आहेत. त्याच्या बाजूचे बांधकाम म्हणजे क्रुसाची बातेरी आहे. या वरील क्रुसाचे चिन्ह काळाच्या ओघात नष्ट झाले. दिंडी दरवाजातून बाहेर पडून आपण सागर किनाऱ्याने दीपगृहाकडे जातो. दीपगृहाच्या परिसरातून किल्ल्याची तटबंदीचे दृष्य उत्तमपैकी दिसते.\nकोरलाईच्या किल्ल्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना पोर्तुगिजांनी केलेली आहे. या किल्ल्यामुळे सागर आणि कुंडलिका नदीची खाडी या परिसरावर ताबा ठेवणे सोपे होते. दियोगु लोपिष दि सिकैर या पोर्तुगिजांच्या गव्हर्नर याने हे बांधकाम निजामशाहीच्या काळात केलेले आहे. चिमाजी आप्पा यांनी काढलेल्या मोहिमेमध्ये सुभानजी माणकर यांनी प्रयत्नांची शिकस्त करून कोरलाईवर ताबा मिळवला होता.\nकोरलाईची तटबंदी, त्याचे आठ-दहा दरवाजे, आजही जागोजागच्या बुरुजांवरुन रोखलेल्या तोफा, सागराचे विशाल दर्शन आपल्याला मोहवून टाकते.\nकिल्ल्याबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nकिल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला\nगाविलगड • आमनेरचा किल्ला\nहरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवगड\nपन्हाळा • भूदरगड• विशाळगड• अजिंक्य पारगड• गंधर्वगड\nलळिंग • सोनगिर • थाळनेर • भामेर • रायकोट\nअंकाई • अंजनेरी • अचला • अहिवंत • इंद्राई • औंढ • कण्हेरगड • कावनई • त्रिंगलवाडी • धोडप • न्हावीगड • मांगी - तुंगी • मुल्हेर •मोरागड • राजधेर • सप्तशृंगी • साल्हेर • हरगड • हातगड• कांचनगड • मालेगावचा किल्ला\nअर्नाळा • अशेरीगड • आजोबागड • इरशाळगड • काळदुर्ग • कोहोजगड • गोरखगड • चंदेरी • ताहुली • मलंगगड • माहुलीगड • वसईचा किल्ला • शिरगावचा किल्ला• सिध्दगड • दौलतमंगळ • किल्ले दुर्गाडी • गंभीरगड\nकिल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश्वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला‎ • भोरगिरी• सिंदोळा किल्ला\nअंबागड • पवनीचा किल्ला•सानगडीचा किल्ला\nअंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड\nअलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेरी किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्फ वीरगड\nअजिंक्यतारा • कमळगड • कल्याणगड • केंजळगड • चंदन - वंदन • पांडवगड • प्रतापगड • भैरवगड • महिमानगड • रोहीडा • वर्धनगड • वसंतगड • वारुगड • वासोटा • वैराटगड • सज्जनगड • संतोषगड• गुणवंतगड• दातेगड• प्रचितगड• भूषणगड • रायरेश्र्वर\nबहिरगड • बाणूरगड• मच्छिंद्रगड• विलासगड• बहादूरवाडी\nविजयदुर्ग • आसवगड • सिंधुदुर्ग • भरतगड • राजकोट आणि सर्जेकोट\nसिताबर्डीचा किल्ला • नगरधन•गोंड राजाचा किल्ला •उमरेडचा किल्ला•आमनेरचा किल्ला•भिवगड\nअंमळनेरचा किल्ला • पारोळयाचा किल्ला• बहादरपूर किल्ला\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१७ रोजी १४:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/bullet-train.html", "date_download": "2018-04-26T12:34:55Z", "digest": "sha1:DRELDDXOGCTMQSG5L6IF2CTSWA7FNM5T", "length": 12538, "nlines": 118, "source_domain": "zeenews.india.com", "title": "bullet train - Latest News on bullet train | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\n'मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकणार नाहीत'\nमहाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याचं सत्ताधारी भाजपचं षडयंत्र आहे का असा प्रश्न राज ठाकरेंनी जाहीर मंचावर शरद पवार यांना विचारला... त्यावर पवारांनीही, हे 'षडयंत्र' असल्याचं मान्य केलं.\nबुलेट ट्रेन दर आणि वैशिष्ट्ये\nतुम्ही सर्वसामान्य मुंबईकर असाल आणि तुम्ही हे आकडे पहात असाल तर, तुमचेही डोळे गरगरल्याशिवया राहणार नाहीत. तर, मग घ्या जाणून बुलेट ट्रेनची वैशिष्ट्ये आणि तिकीट दर.\nमुंबईकरांना परवडणार नाही बुलेट ट्रेनचे चोचले\nनेहमीच्या प्रवासी साधनांचा विचार करता बुलेट ट्रेन ही भलतीच महाग ठरणारी दिसते. बुलेट ट्रेनच्या मासिक पास सवलतीचा विचार करता ही रक्कम रेल्वेच्या रकमेपेक्षा कितीतरी अधिक आहे.\nसमुद्रा खालून धावणाऱ्या बुलेट ट्रेनच्या कामाला सुरुवात\nपीएम मोदीचं स्वप्न असलेली बुलेट ट्रेनचं काम सुरु झालं आहे. मुंबई आणि अहमदाबादमध्ये ही ट्रेन धावणार आहे.\nबुलेट ट्रेनच्या कामाला सुरूवात, जपानी तंत्रज्ञांनी केलं सर्वेक्षण\n१५ मे २०२२ पर्यंत बुलेट ट्रेनचा समुद्रा खालून जाणारा बोगदा पूर्ण करण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलंय. त्यासाठी आता इंजिनियर्सनी कामाला सुरूवातही केलीय.\n२० सेकंदांपूर्वी रवाना झाली ट्रेन, रेल्वेने मागितली माफी\nआपल्याला अनेकदा अनुभव येतो की, ट्रेन नेहमीच उशीरा येते. कधी ५ ते १० मिनिटं उशीर होतो तर कधी तासभरही लागतो\n... नोटंबदीचा निर्णय घेण्यापेक्षा राजीनामा दिला असता -पी चिदंबरम\nदेशाचे माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी नोटबंदी आणि जीएसटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. नोटबंदी आणि जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. मी जर विद्यमान अर्थमंत्री असतो आणि अशा पद्धतीने जर नोटबंदी आणि जीएसटी लागू केली असती तर, मी राजीनामा दिला असता, अशा शब्दात चिदंबरम यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.\nजपानच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा व्हिडीओ - १९६४\nकम्युटरच्या मदतीने या बुलेट ट्रेनचं व्यवस्थापन पाहिलं जात होतं.\nबुलेट ट्रेन प्रकल्पावरुन राणेंचा यू-टर्न\nमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा करताना बुलेट ट्रेनचं समर्थन केलं. मात्र, याच बुलेट ट्रेनवरुन राणेंनी काँग्रेसमध्ये असताना जोरदार टीका केली होती.\nमोदींना राज ठाकरेंनी दिला थेट इशारा, बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही\nशहर आणि उपनगरातील रेल्वेची स्थिती इतकी भीषण आहे आणि बुलेट ट्रेन्स काय आणताय मोदींना बुलेट ट्रेन करायची असेल तर गुजरातमध्ये करावी, जबरदस्ती केली तर ती आमच्याकडूनही होईल. आम्ही बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही, असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय.\nराज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील 'घणाघाती' मुद्दे\nमोदींना बुलेट ट्रेन करायची असेल तर ती गुजरातमध्ये करावी - राज ठाकरे\nमग बुलेट ट्रेनची काय गरज होती\nरेल्वेच्या एलफिस्टन-परळ ब्रीजवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर, अजित पवारांनी हा सवाल केला आहे.\nअरूण जेटली या प्रश्नाने अचानक भडकले\nअहमदाबादमध्ये मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी देशातील पहिली बुलेट ट्रेनचे भूमीपूजन केलं.\nजपानची बुलेट ट्रेन तैवानमध्ये फेल\n'बुलेट ट्रेन'वर स्वार होऊन भारत लवकरच 'अहमदाबाद-गुजरात' असा प्रवास करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या उपस्थितीत केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा या प्रकल्पाचे नुकतेच उद्घाटनही केले. पण, धक्कादायक असे की, जपानचा बुलेट ट्रेनचा प्रयोग तैवानमध्ये अपयशी ठरल्याची माहिती आहे.\nबुलेट ट्रेनवरुन शिवसेनेवर भाजपची बोचरी टीका\nअहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनवरुन भाजप आणि शिवसेनेत पुन्हा वादाची ठिणगी पडलेय. आधी सेनेने फटकारल्याने आता भाजपने बोचरी टीका केलेय. भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी जोरदार टीका केलेय.\n२०१९ वर्ल्ड कपचं वेळापत्रक आयसीसीकडून निश्चित, पाहा कधी आहेत भारताचे सामने\nशैलेश निमसे यांची त्यांच्याच पत्नीने का केली हत्या\nगंभीरचा कौतुकास्पद निर्णय, घेणार नाही आयपीएलचे पैसे\nव्हिटॉमिन डी च्या कमतरतेमुळे नाही तर या ४ चुकीच्या सवयींमुळे हाडे कमकूवत होतात\nमुंबईच्या या खेळाडूंवर प्रशिक्षक महेला जयवर्धने नाराज\n'न्यूड' मानसिकतेवर आघात करणारा सिनेमा\nगंभीरच नाही तर या खेळाडूंनाही आयपीएलदरम्यान सोडावं लागलं कर्णधारपद\nखुशखबर : शिक्षकांच्या बदल्या आता 'ऑनलाईन' होणार\nमैदानावर भिडले होते धोनी-कोहली, साक्षी-अनुष्कामध्येही सुरु होता मुकाबला\nलिव्हर आणि किडनीसाठी फायदेशीर आहे ऊसाचा रस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/no-casj-atm-31415", "date_download": "2018-04-26T11:16:23Z", "digest": "sha1:BPE7LSHGZCJFFXY7XQS5SZUZ5DCMC4SH", "length": 12142, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "no casj in atm एटीएममध्ये पुन्हा ठणठणाट! | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 21 फेब्रुवारी 2017\nऔरंगाबाद - नोटाबंदीनंतर काही प्रमाणात परिस्थिती जानेवारी महिन्यात पूर्ववत होण्यास सुरवात झाली होती. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या दहा तारखेपासून पुन्हा बॅंकांना चलन तुटवड्याला सुरवात झाली. बॅंकांच्या तिजोऱ्यांतही पुरेसे पैसे शिल्लक नसल्याने एटीएमवरही रोखीचा ठणठणाट आहे.\nऔरंगाबाद - नोटाबंदीनंतर काही प्रमाणात परिस्थिती जानेवारी महिन्यात पूर्ववत होण्यास सुरवात झाली होती. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या दहा तारखेपासून पुन्हा बॅंकांना चलन तुटवड्याला सुरवात झाली. बॅंकांच्या तिजोऱ्यांतही पुरेसे पैसे शिल्लक नसल्याने एटीएमवरही रोखीचा ठणठणाट आहे.\nचलन टंचाईमुळे औरंगाबादेतील सातशेपैकी निम्मे एटीएम गेल्या आठवडाभरापासून कधी बंद, तर कधी सुरू अवस्थेत आहेत. बॅंकांच्या काउंटरवरही ग्राहकांना रोख रक्कम देताना अडचणी येत आहेत. रोख उपलब्ध असलेल्या एटीएमच्या शोधात नागरिकांना फिरावे लागतेय. गेल्या काही दिवसांपासून कॅशचा तुटवडा जाणवत आहे. एटीएम आणि बॅंक काउंटर यांना रोज किमान चारशे कोटींची आवश्‍यकता आहे. पण रिझर्व्ह बॅंकेकडून शहरासाठी तुलनेत कमी रोकड मिळत आहे. करन्सी चेस्टकडूनही विविध बॅंकांना रोज किमान 25 लाख ते 40 लाखापर्यंतच कॅश पुरवली जात आहे. या पार्श्वभूमीवर अनेक बॅंकांनी रिझर्व्ह बॅंकेकडे चलनाची मागणी केली आहे. बॅंकांमध्ये जमा होणारे वेतन विचारात घेता शहरात सुमारे पाच हजार कोटी रुपयांची गरज असल्याचे एसबीआय, एसबीएच, बॅंक ऑफ महाराष्ट्र, आयडीबीआय बॅंकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या शहरात स्टेट बॅंक ऑफ इंडिया, स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद, बॅंक ऑफ महाराष्ट्र, पंजाब बॅंक आणि बॅंक ऑफ इंडियामध्ये करन्सी चेस्ट आहेत. या करन्सी चेस्टला पुरेशा रकमेची प्रतीक्षा असल्याचे सूत्रांनी सांगितले.\nलासुर्णेमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी\nवालचंदनगर (पुणे) : युवकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करुन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पुणे जिल्हा...\nसिनेमाच्या टीझर पोस्टरद्वारे समजला ‘रेडू’चा नेमका अर्थ\n'रेडू' असे गमतीशीर नाव असलेला एक मराठी सिनेमा लवकरच येत आहे. मात्र या 'रेडू'चा नेमका अर्थ काय रेड्याला रेडू म्हटले असेल का... रेड्याला रेडू म्हटले असेल का...\nउल्हासनगरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत निःशब्द सन्नाटा\nउल्हासनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्व व पश्चिम अशा दोन अध्यक्षपदांचा पायंडा खंडित करून मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी उल्हासनगरातील...\nनांदेडला पोलिस भरतीतील रॅकेट उघडकीस\nनांदेड - पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षेत अवैध मार्गाचा अवलंब करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी \"ओएमआर ऑपरेटर'सह वीस जणांवर वजिराबाद...\nजुळून येती व्हॉट्‌सॲपवर ‘रेशीम गाठी’\nऔरंगाबाद - मराठा समाजातील तरुण-तरुणींचे विवाह मोफत जुळवून देऊन पालकांचे ओझे हलके करण्याचे काम महाराष्ट्र सोयरीक व्हॉट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://gokarnamahabaleshwar.com/marathi/index.php/2013-11-12-05-57-23", "date_download": "2018-04-26T11:12:47Z", "digest": "sha1:KAMLTOFCCA6LHBATU3ZLSDG4Y5TXS6MZ", "length": 7148, "nlines": 65, "source_domain": "gokarnamahabaleshwar.com", "title": "पट्टविनायक (अध्याय ५७)", "raw_content": "\nआपल्या मृगशृङ्ग लिंगाची प्रतिष्ठापना गोकर्ण क्षेत्री, रुद्रयोनीजवळ झाल्याचे वर्तमान कळताच, पार्वतीसह गोकर्णास आलेल्या ईश्वराने ब्रह्मा, विष्णु, यक्ष, गंधर्व, किन्नर, अप्सरा यांच्यासह गणरायाचा पट्टाभिषेक सोहळा केला. गौरवाप्रित्यर्थ वक्रतुंडाला रत्नजडीत सिंहासनावर बसविण्यात आले. अभिषेकासाठी श्री विष्णुंनी सुवर्णकलशामध्ये जल आणले, जगन्मातेने सकल आभुषणाने हेरंबाला नटवले, अप्सरांनी नर्तन केले, गंधर्वाने गायन केले, द्वारपालांनी नजराणे वाहिले आणि सकळ मंगल वाद्यांच्या गजरात ईश्वराने आपल्या मुद्रेची अंगठी कृष्णपिगांक्षाच्या बोटावर चढवून त्याची गोकर्णाच्या क्षेत्र रक्षणासाठी नेमणूक केली. ईश्वर म्हणाले, हे गणपती, तू सर्व सिध्दीप्रद हो, आजपासून तू चिंतामण विनायक या नावाने प्रसिध्द हो. ज्याचे दर्शन घेऊन प्रथम पूजा केली तरच गोकर्ण यात्रेचे फळ मिळते तोच हा श्रीमंदिराच्या आग्नेय दिशेला कोटीतीर्थापासून 52 पावलांवर स्थित असलेला पट्टविनायक. कालांतराने अपभ्रंश होऊन त्याचे नाव बट्टविनायक पडले.\nरुद्राने रावणाला मृगशृङ्ग लिंग दिले ही बातमी कळल्यापासून सर्व देव प्रचंड तणावाखाली होते. परंतु गणरायाच्या कृपेने स्वतःच्या बळाचा अतिशय गर्व असलेला रावण जीवाच्या आकांताने जमिनीत रुतलेले महाबळेश्वर लिंग काढण्यासाठी करत असलेली वृथा धडपड बघून देवादी मोठ मोठयाने हसले. त्यांच्या हास्याचा हा कलकलाट अथवा कलकल ध्वनी जेथून निघाला तेथे ॠषीमुनींनी स्थापन केलेले हेच ते गोकर्ण क्षेत्रीचे कलकलेश्वर लिंग.\nया लिंगाला प्रदक्षिणा करून ॠषीछंदासहित हरिहरांचा मोठयाने गजर करण्याची प्रथा आहे.\nआदि गोकर्ण (अध्याय ८)\nरुद्र भूमी (अध्याय ९)\nसागरेश्वर (अध्याय १५ आणि १६)\nमार्कण्डेश्वर आश्रम (अध्याय २१, २२ व २३)\nविधूतपापस्थाली (अध्याय २८ व २९)\nअमृतेश्वर, सरस्वती तीर्थ आणि सावित्री तीर्थ (अध्याय ३०)\nशतशृङग पर्वत (अध्याय ३२)\nकमंडलू तीर्थ (अध्याय ३३)\nविश्वामित्र आश्रम (अध्याय ३८)\nउन्मज्जनी तीर्थ, हरीहरपूर, वैतरणी उत्पत्ती आणि दुर्गा (अध्याय ४०-४१-४२)\nरामतीर्थ, राम मंदिर (अध्याय ४४)\nभीम कुंड (अध्याय ४५)\nचक्रखंडेश्वर, चक्रतीर्थ (अध्याय ४६)\nमहाबळेश्वर प्रतिष्ठापना (पाणलिंगोत्पत्ती) (अध्याय ५६)\nकपिल तीर्थ (अध्याय ६७)\nकामेश्वर तीर्थ (अध्याय ७१, ७२)\nरावणेश्वर लिंग, कुबेरश्वर महिमा (अध्याय ७१)\nविनायक आश्रम (अध्याय ७२)\nब्रह्माश्रम, केतक्याश्रम (अध्याय ७३)\nकाळभैरव आणि प्रल्हाद आश्रम (अध्याय ७४)\nदत्तात्रेय आश्रम (अध्याय ७६)\nगौतमेश्वर, इंद्रेश्वर (अध्याय ८२)\nगंगावली शाल्मली (अध्याय ९६-९७)\nउमा महेश (अध्याय ११३)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://gokarnamahabaleshwar.com/marathi/index.php/2013-11-12-06-03-01", "date_download": "2018-04-26T11:12:30Z", "digest": "sha1:OXT6NF6KI3HHRAIGOUII2EIVOOC7RPVL", "length": 5619, "nlines": 62, "source_domain": "gokarnamahabaleshwar.com", "title": "मणिभद्र (अध्याय ८१)", "raw_content": "\nफार पूर्वी एकदा कैलासावर वृषभध्वज शंकरांच्या मुखातून गोकर्ण क्षेत्राचे वैभव ऐकून सिध्द, मणिभद्र, भूतनाथ गोकर्णक्षेत्र दर्शनासाठी आले. या क्षेत्रीचा समुद्र, कोटितीर्थ, ताम्रगौरी, कामेश्वर अधनाशिनी नदी इत्यादी गोष्टी बघून त्यांच्या लक्षात आले की, कदाचित कैलासापेक्षाही हे तीर्थ पवित्र आहे. जागो जागी देव, ॠषीमुनी, सिध्द पुरुष, यक्ष, गंधर्व यांनी स्थापिलेली लिंग बघून चुकून पाय लागू नये म्हणून मणिभद्र पाय वर करून हातावर चालत गोकर्ण क्षेत्रात फिरला. नंतर शतशृङगाच्या रम्य तटावर समुद्राजवळ आश्रम बनवून मणीभद्राने जितेंद्रीय होऊन निराहार राहून शीर्षासनात दिव्य सहस्त्र वर्षांची तपश्चर्या केली. त्याच्या तपश्चर्येने संतुष्ट झालेले ईश्वर म्हणाले, हे मणिभद्रा, तू या गोकर्ण क्षेत्रात सर्वकाळ वास्तव्य कर. ज्या ठिकाणी शास्त्रानुसार विधीवत पूजा केली असता भूतपिशांच्यामुळे असलेले पाप नष्ट होते तोच हा गोकर्ण क्षेत्रीचा मणीभद्र आश्रम.\nआदि गोकर्ण (अध्याय ८)\nरुद्र भूमी (अध्याय ९)\nसागरेश्वर (अध्याय १५ आणि १६)\nमार्कण्डेश्वर आश्रम (अध्याय २१, २२ व २३)\nविधूतपापस्थाली (अध्याय २८ व २९)\nअमृतेश्वर, सरस्वती तीर्थ आणि सावित्री तीर्थ (अध्याय ३०)\nशतशृङग पर्वत (अध्याय ३२)\nकमंडलू तीर्थ (अध्याय ३३)\nविश्वामित्र आश्रम (अध्याय ३८)\nउन्मज्जनी तीर्थ, हरीहरपूर, वैतरणी उत्पत्ती आणि दुर्गा (अध्याय ४०-४१-४२)\nरामतीर्थ, राम मंदिर (अध्याय ४४)\nभीम कुंड (अध्याय ४५)\nचक्रखंडेश्वर, चक्रतीर्थ (अध्याय ४६)\nमहाबळेश्वर प्रतिष्ठापना (पाणलिंगोत्पत्ती) (अध्याय ५६)\nकपिल तीर्थ (अध्याय ६७)\nकामेश्वर तीर्थ (अध्याय ७१, ७२)\nरावणेश्वर लिंग, कुबेरश्वर महिमा (अध्याय ७१)\nविनायक आश्रम (अध्याय ७२)\nब्रह्माश्रम, केतक्याश्रम (अध्याय ७३)\nकाळभैरव आणि प्रल्हाद आश्रम (अध्याय ७४)\nदत्तात्रेय आश्रम (अध्याय ७६)\nगौतमेश्वर, इंद्रेश्वर (अध्याय ८२)\nगंगावली शाल्मली (अध्याय ९६-९७)\nउमा महेश (अध्याय ११३)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9A", "date_download": "2018-04-26T11:43:18Z", "digest": "sha1:ECQCL7YC7R45XTIKJIXUT222AUYUG473", "length": 18999, "nlines": 150, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "त्या जमीन कसतात, मोर्चाही त्यांचाच", "raw_content": "\nत्या जमीन कसतात, मोर्चाही त्यांचाच\nआदिवासी बाया - सगळ्यात कष्टाची शेती करणाऱ्यांमध्ये त्यांचा क्रमांक सगळ्यात वरचा. आणि गरिबातल्या गरीब शेतकऱ्यांमध्ये त्या सगळ्यात तळाला, ६ – १२ मार्च दरम्यान नाशिकहून मुंबईला निघालेल्या मोर्चामध्ये त्यांची संख्या मोठी होती\n६ मार्च रोजी नाशिकहून मोर्चा निघाला तेव्हा दिंडोरी तालुक्याच्या दोंडेगावच्या ६० वर्षांच्या रुकमाबाई बेंडकुळे, मोर्चात सर्वात पुढे, हातात लाल बावटा घेऊन जोशात नाचत होत्या. अशाच इतर हजारो शेतकरी बायांनी मुंबईला मोर्चा नेला, तळपत्या उन्हात अनवाणी चालत, आणि काहींनी तर, घरी कुणी पहायला नाही म्हणून पोरांना, नातवंडांना सोबत घेऊन. (वाचा रानातून आणि वनातूनः चलो मुंबई आणि लाँग मार्चः भेगाळलेली पावलं तरी अभंग अशी उमेद)\nनाशिक, पालघर, डहाणू, अहमदनगर आणि इतर जिल्ह्यातल्या तसंच मराठवाडा आणि विदर्भातल्या इतर शेतकरी बाया प्रचंड मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या होत्या. या आदिवासी शेतकरी बायांची घरची स्थिती अशी आहे की जमीन अगदी कमी असल्याने त्या दुसऱ्यांच्या रानात मजुरी करायला जातात. आठवडाभराच्या या मोर्चामध्ये सामील झाल्यामुळे यातल्या सगळ्यांचीच महिन्याच्या कमाईचा मोठा हिस्सा असणारी आठवडाभराची मजुरी बुडाली.\n“शेतीतली बहुतेक सगळी कामं (पेरणी, लावणी, कापणी, झोडणी, रानातून पीक घरी आणणं, त्यावर प्रक्रिया करणं आणि दुधाचा धंदा) बायाच करतात,” पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडियाचे संस्थापक संपादक पी साईनाथ सांगतात. “पण – कायद्याच्या विरोधात जाऊन – आपण त्यांना जमिनीचा हक्क नाकारतो, इतकंच काय आपण त्यांना साधं शेतकरीही मानत नाही.”\nअखिल भारतीय किसान सभेने आयोजित केलेल्या या मोर्चात शेतकरी – गडी आणि बाया दोघंही आपल्या हक्कांची मागणी करण्यासाठी रस्त्यात उतरले. २००६ च्या वन हक्क कायद्याची अंमलबजावणी ही त्यातली मोठी मागणी, ज्यामुळे ते वर्षानुवर्षे कसत असणाऱ्या जमिनी त्यांच्या नावे होऊ शकतात.\nमोर्चातल्या काही शेतकरी बायांची ही व्यक्तीचित्रं.\n६७ वर्षांच्या सुशीला नगलेंवर जास्तीची जिम्मेदारी होती. त्यांचा १० वर्षांचा नातू, समर्थ त्यांच्यापाशी, त्यांच्याबरोबर मोर्चात होता. “त्याचे मायबाप [दोघं शेतमजूर आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या रानात भात आणि इतर पिकं घेतात] बाहेरगावी गेलेत,” त्या सांगतात. “दुसऱ्या नातवाला नातेवाइकापाशी ठेवलंय, पण हा लई खोडकर आहे. म्हणून सोबतच आणला त्याला. मोर्चा सोडायचा सवालच नव्हता.” सुशीला नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या सावरपाड्याच्या आहेत. इतक्या खडतर प्रवासात, “एकदाच रडलं लेकरू,” त्या सांगतात. समर्थ माझ्या वहीत उत्सुकतेने डोकावून पाहत होता. “इतकं अंतर चालला, मला लई गर्व वाटतो त्याचा.”\nघरी समर्थची काळजी घ्यायला कुणी नव्हतं, तर मग मोर्चाला जाऊ नये असा विचार सुशीलाताईंच्या मनाला कसा बरं शिवला नाही कुसुम बच्छाव आणि गीता गायकवाड, दोघीही त्यांच्याच गावच्या, आझाद मैदानात त्यांच्या सोबत उभ्या आहेत. त्याच या प्रश्नाचं उत्तर देतात. “एवढा सूर्य आग ओकतोय, त्यात आठवडाभर चालायची आम्हाला काय हौस आहे का सांगा,” गीता विचारतात. त्याही सुशीला आणि कुसुमताईंप्रमाणे महादेव कोळी आहेत. “किती तरी वर्षं लोटली आम्ही जमिनी कसतोय. आता तरी आम्हाला जमिनीची मालकी मिळायलाच पाहिजे. आमच्या हक्काचं आहे ते मिळविल्याबिगर आम्ही आता राहत नाही.”\nचाळिशीच्या सविता लिलाके त्यांच्या नवऱ्याबरोबर आल्या आहेत, रान तसंच सोडून. “सध्या तरी शेतीकडे लक्ष देणारं कुणी नाही,” त्या म्हणतात. नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरी तालुक्यातल्या आंबेगावच्या रहिवासी असणाऱ्या सवितादेखील महादेव कोळी आहेत. “घराला कुलुप घातलंय. आमची तीन एकर जमीन आहे, त्यात आम्ही गहू आणि भुईमूग घेतो. पण ही जमीन कुणी तरी आपल्याकडनं काढून घेईन अशी भीती सतत राहते मनात. शेजारच्याच गावात वन अधिकाऱ्यांनी भर शेतात झाडं लावायला खड्डे खोदलेत. जमीन आमच्या मालकीची नाही त्यामुळे सगळं वन अधिकाऱ्यांच्या मर्जीवरच चालतं.”\n६ मार्च रोजी नाशिकहून मोर्चा निघाला तेव्हा दिंडोरी तालुक्याच्या दोंडेगावच्या ६० वर्षांच्या रुकमाबाई बेंडकुळे, मोर्चात सर्वात पुढे, हातात लाल बावटा घेऊन जोशात नाचत होत्या. रुकमाबाई दिंडोरी तालुक्यातल्या दोंडेगावच्या शेतमजूर, त्यांना २०० रुपये रोजी मिळते आणि आठवड्यातून तीन दिवस काम असतं. सहा दिवस मोर्चात जायचं म्हणजे ६०० रुपयांवर पाणी सोडावं लागणार. “मी स्वतः काही पिकवित नसले तरी माझ्या गावच्या शेतकऱ्यांच्या जमिनी जर गेल्या [वनखात्याकडे] तर माझं पण काम जाणारच की,” त्या सांगतात. पण सरकार ऐकणार का मी त्यांना विचारलं. “न ऐकून काय करतील मी त्यांना विचारलं. “न ऐकून काय करतील\nठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातल्या अघई गावच्या मथुरा जाधव वारली आदिवासी आहेत. त्या मोर्चाच्या तिसऱ्या दिवशी मोर्चात आल्या आणि चार दिवस चालत मुंबईत पोचल्या. “प्रवासात माझ्या पायात गोळे येत होते,” त्या सांगतात. “मला औषधं [वेदनाशामक] घ्यावं लागत होती.”\nअनेक आदिवासी भातशेती करतात, ज्याला भरपूर पाणी लागतं. सिंचन व्यवस्थित नसेल तर मग सगळी मदार पावसावरच असते. नाशिक जिल्ह्याच्या आंबेगावच्या शांताबाई वाघमारे, वय ५० वारली आदिवासी आहेत. त्या म्हणतात, लहरी पावसामुळे शेती करणं दिवसेंदिवस अवघड होत चाललंय. मी त्यांचा एक फोटो घेऊ शकतो का असं विचारल्यावर त्यांनी मला निमूट जायला सांगितलं. आझाद मैदानात पोचलेल्या अनेक शेतकऱ्यांप्रमाणे त्याही खूप थकल्या आहेत आणि कॅमेऱ्यांना वैतागल्या आहेत. या फोटोत शांताबाई बाकी शेतकरी बायांबरोबर आझाद मैदानात बसल्या आहेत.\nपन्नाशीच्या सिंधुबाई पालवे महादेव कोळी आहेत आणि सुरगाणा तालुक्याच्या करवड पाड्यावरनं आल्या आहेत. त्या म्हणतात. “नदी जोड प्रकल्पात सुरगाण्यातली बरीच जमीन बुडिताखाली जाणार आहे [ज्यामुळे आदिवासी शेतकरी विस्थापित होणार आहेत].” किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉ. अशोक ढवळे सांगतात की भविष्यात, अनेक नद्यांचं पाणी उचलायचा सरकारचा विचार आहे (गुजरातमधल्या नार-पार, नाशिक मधून वाहणारी गुजरातच्या दमणगंगेची वाघ उपनदी आणि नाशिक आणि पालघरमधून वाहणाऱ्या वैतरणेच्या पिंजाळ उपनदीचा यात समावेश आहे). आणि या नद्यांवर धरणं बांधल्यावरच हे शक्य होणार, म्हणजेच या जिल्ह्यांमधली गावं पाण्याखाली जाणार.\n११ मार्चला मला ६५ वर्षांच्या कमलाबाई गायकवाड भेटल्या. कमलाबाई महादेव कोळी समाजाच्या. मध्यरात्र होत होती आणि त्या फिरत्या दवाखान्यापाशी वेदनाशामक गोळ्या घ्यायल्या आल्या होत्या. “दुसरा काही पर्याय नाही बाबा,” त्या हसल्या. त्या नाशिकच्या दिंडोरीपासनं अनवाणी चालत आल्या आहेत. दुसऱ्या दिवशी मला त्या भेटल्या तेव्हा त्यांच्या पायात चपला होत्या, त्यांच्या पायाहून अवचित मोठ्याच. तापलेल्या रस्त्यांच्या चटक्यांपासून थोडा तरी दिलासा. “आज सकाळी कुणी तरी दिल्यात मला,” त्यांनी सांगितलं.\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nपार्थ एम एन हे पारीचे २०१७ साठीचे फेलो आहेत. ते लॉस एन्जेलिस टाइम्सचे भारताचे बातमीदार आहेत तसंच ते इतरही अनेक ऑनलाइन पोर्टल्ससाठी मुक्त पत्रकारिता करतात. क्रिकेट आणि प्रवास या दोन्हींची त्यांना आवड आहे.\nलाँग मार्चः भेगाळलेली पावलं तरी अभंग अशी उमेद\nकाँक्रीटच्या खुराड्यातः मातीतले आदिवासी इमारतीत कैद\n‘माझ्या गावी किती मोकळ्याने हसायची मी’\nपी साईनाथ यांचे ऑनलाइन फोटो प्रदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.india.com/marathi/sports/ipl-2017-kolkata-knight-riders-vs-gujarat-lions-match-23-highlights-in-marathi-gl-needs-188-runs-to-win/", "date_download": "2018-04-26T11:23:50Z", "digest": "sha1:JGGNXLOUTFFRM7OGLGLTAVSRSEC27OPI", "length": 7157, "nlines": 88, "source_domain": "www.india.com", "title": "IPL 2017 Kolkata Knight Riders vs Gujarat Lions match 23 Highlights in Marathi: GL needs 188 runs to win | IPL 2017: गुजरात लायन्सला विजयासाठी 188 रन्सचे आव्हान - Latest News & Updates in Marathi at India.com Marathi", "raw_content": "\nआयपीएलच्या दहाव्या मोसमातील पॉईंट टेबलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सची टीम 8 पॉईंट्स मिळवत दुस-या क्रमांकावर आहे\nIPL 2017: गुजरात लायन्सला विजयासाठी 188 रन्सचे आव्हान\nआयपीएलच्या दहाव्या मोसमातील 23वी मॅच कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात लायन्स या दोन टीम्समध्ये होत आहे. गुजरात लायन्सने टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मैदानात बॅटींगसाठी आलेल्या कोलकाताच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स गमावत 187 रन्स करत गुजरातच्या टीमसमोर विजयासाठी 188 रन्सचे आव्हान दिले आहे.\nकोलकाता नाईट रायडर्सकडून सुनिल नरेन याने धडाकेबाज बॅटींगची सुरुवात केली मात्र, नरेनेला मोठा स्कोर करता आला नाही. नरेनने 17 बॉल्समध्ये 9 फोर आणि 1 सिक्सर मारत 42 रन्सची खेळी खेळली. गौतम गंभीरनेही 28 बॉल्समध्ये 33 रन्स केले. त्यानंतर रॉबिन उथप्पाने धडाकेबाज बॅटींग करण्यास सुरुवात केली. उथप्पाने जम बसवत मोठा स्कोर उभा करण्यास सुरुवात केलीच होती मात्र, गुजरातच्या टीमने त्याला रोखले. रॉबिन उथप्पाने 48 बॉल्समध्ये 8 फोर आणि 2 सिक्सर मारत 72 रन्स केले.\nगुजरातच्या टीमकडून प्रविण कुमार, फॉल्कनर, बसिल थम्पी आणि सुरेश रैना यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतला. बसिल थम्पी याने टाकलेल्या 4 ओव्हर्समुळे गुजरातच्या टीमला काही प्रमाणात फटका बसल्याचं पहायला मिळालं.\nकोलकाताच्या टीममध्ये एक बदल करण्यात आला असून शाकीब अल हसन याला संधी देण्यात आली आहे. तर, गुजरातच्या टीममध्ये दोन महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून जेम्स फॉकनर आणि प्रवीण कुमार यांना गुजरातच्या टीममध्ये पुन्हा जागा मिळाली आहे.\nआयपीएलच्या दहाव्या मोसमातील पॉईंट टेबलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सची टीम 8 पॉईंट्स मिळवत दुस-या क्रमांकावर आहे. गुजरातसोबतची ही मॅच जिंकल्यास कोलकाताची टीम पहिल्या क्रमांकावर पोहचण्याची शक्यता आहे. तर, गुजरातच्या टीमने आतापर्यंत झालेल्या 5 मॅचपैकी केवळ एकच मॅच जिंकली आहे त्यामुळे गुजरात लायन्स पॉईंट टेबलमध्ये शेवटच्या क्रमांकावर आहे.\nविराटचा आत्मविश्वास पाहून व्हिव्हियन रिचर्ड्सची आठवण येते - अरविंद डि सिलिव्हा\nटीम इंडियाचे सर्व कर्णधार अयशस्वी, कोहलीने रचला हा इतिहास\nक्रिकेटपटू श्रीसंतला दिलासा; बंदी उठवण्याचे BCCIला आदेश\nविक्रमी गोलचा मानकरी वेन रूनीचा फुटलबॉलला अलविदा\nकसोटीतील ऑलराऊंडर खेळाडूंच्या यादीत जाडेजा अव्वल \nभारतीय महिला हॉकीपटूचा रेल्वेट्रॅकवर आढळला मृतदेह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/girl-jumps-out-of-local-train-272523.html", "date_download": "2018-04-26T11:27:06Z", "digest": "sha1:BGQ3XRTD2BGHB5KALDXYCIG2XQBTNO7T", "length": 11370, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "छेडछाडीच्या भीतीने अल्पवयीन मुलीने मारली लोकलबाहेर उडी", "raw_content": "\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nछेडछाडीच्या भीतीने अल्पवयीन मुलीने मारली लोकलबाहेर उडी\nभीतीनं मुलीनं चालत्या गाडीतून उडी मारल्याने मुलीच्या पायाला दुखापत आणि डोक्याला 20 टाके पडले आहेत. दरम्यान संबंधित आरोपी फरार झाला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध सुरु आहे.\nमुंबई,23 ऑक्टोबर: मुंबईत काल छेडछाडीच्या भीतीने 14 वर्षाच्या मुलीनं धावत्या लोकलमधून उडी मारली. यामुळे मुलीच्या पायाला आणि डोक्याला दुखापत झाली आहे.\nही मुलगी सीएसटी कल्याण ट्रेनमधून प्रवास करत होती. मुलगी ट्रेनमध्ये चढल्यावर ट्रेन सुरू झाली. त्यानंतर थोड्याच वेळात एक अज्ञात व्यक्ती कोचमध्ये शिरला. आरोपी मुलीच्या दिशेने निघाला. त्यामुळे मुलगी घाबरली. तिने ट्रेनची चेन खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र चेन खेचता न आल्यानं तिने ट्रेनमधून उडी मारली. भीतीनं मुलीनं चालत्या गाडीतून उडी मारल्याने मुलीच्या पायाला दुखापत आणि डोक्याला 20 टाके पडले आहेत. दरम्यान संबंधित आरोपी फरार झाला आहे. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध सुरु आहे.\nया घटनेमुळे मुंबईत महिल्यांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. काही दिवसांपूर्वी कुर्ल्यात एका मुलीला भर चौकात एका तरूणाने मारहाण केली होती. या मारहाणीत ती मुलगी गंभीर जखमी झाली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2018-04-26T11:44:52Z", "digest": "sha1:II4XPVIOKKU7GJEXO5IO2WQEJJGL2JH2", "length": 4667, "nlines": 82, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "तुकाराम गाथा - विकिस्रोत", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\n←= गाथा ४२०१ ते ४५८३\nगाथा १ ते ३००→\nतुकाराम महाराजांची गाथा म्हणजे रोजच्या जीवनातील विविध व्यवहारातील सुत्ररूपाने केलेले मार्गदर्शन आणि जीवनाचे महाभाष्य आहे.\nगाथा १ ते ३००\nगाथा ३०१ ते ६००\nगाथा ६०१ ते ९००\nगाथा ९०१ ते १२००\nगाथा १२०१ ते १५००\nगाथा १५०१ ते १८००\nगाथा १८०१ ते २१००\nगाथा २१०१ ते २४००\nगाथा २४०१ ते २७००\nगाथा २७०१ ते ३०००\nगाथा ३००१ ते ३३००\nगाथा ३३०१ ते ३६००\nगाथा ३६०१ ते ३९००\nगाथा ३९०१ ते ४२००\nगाथा ४२०१ ते ४५८३\nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०१६ रोजी १६:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2018-04-26T11:46:29Z", "digest": "sha1:F4W3K2UZAEGGNIJZXSJVUNPSBGVMIY4X", "length": 4894, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अर्बिल प्रांत - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअर्बिल प्रांतचे इराक देशामधील स्थान\nक्षेत्रफळ १४,८७२ चौ. किमी (५,७४२ चौ. मैल)\nकुर्दिस्तान (अरबी: محافظة أربيل‎‎, कुर्दी: پارێزگای ھەولێر) हा इराक देशाच्या प्रांतांपैकी एक आहे. हा प्रांत इराकच्या उत्तर भागात कुर्दिस्तान भौगोलिक प्रदेशामध्ये इराकी कुर्दिस्तान ह्या स्वायत्त प्रदेशामध्ये स्थित आहे. उत्तरेकडे अर्बिल प्रांताची सीमा तुर्कस्तान तर पूर्वेकडे इराण सोबत जुळली आहे.\nयेथील बहुसंख्य निवासी कुर्दी वंशाचे आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ जुलै २०१६ रोजी ११:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/deepti-naval-release-the-mad-tibetan-marathi-version-book-in-pune-1509221/", "date_download": "2018-04-26T11:29:37Z", "digest": "sha1:2SMW2WLC4AXIGQMBO3YZWIPBB4NUL473", "length": 17311, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Deepti Naval release the mad tibetan marathi version book in pune | रोजचे जगणे हीच भूमिकांसाठीची तयारी – दीप्ती नवल | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nरोजचे जगणे हीच भूमिकांसाठीची तयारी – दीप्ती नवल\nरोजचे जगणे हीच भूमिकांसाठीची तयारी – दीप्ती नवल\nमला अभिनयाची तालीम करायला आवडत नाही. त्यामुळे त्यातील भावनेचा उत्स्फूर्तपणा निघून जातो.\n‘द मॅड तिबेटियन- गोष्टी तेव्हाच्या आणि आताच्या’ या दीप्ती नवल लिखित पुस्तकाच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन सोमवारी दीप्ती नवल यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी (डावीकडून) सुनंदा अमरापूरकर, दीप्ती नवल, अमृता सुभाष व प्रकाश मगदूम उपस्थित होते.\n‘मला अभिनयाची तालीम करायला आवडत नाही. त्यामुळे त्यातील भावनेचा उत्स्फूर्तपणा निघून जातो. रोजच्या जगण्यात आपण व्यक्तींचे कसे निरीक्षण करतो, लहान-लहान गोष्टींकडे किती बारकाईने पाहतो हीच प्रत्येक भूमिकेसाठीची तयारी असते. कुठल्या भूमिकेसारखा अभिनय करणे मला जमत नाही. मीच ती भूमिका झाले तर प्रेक्षकांनाही ती खरी वाटेल असे मला वाटते,’ असे सांगून प्रसिद्ध अभिनेत्री दीप्ती नवल यांनी आपल्या अभिनयाची ‘मेथड’ उलगडली.\nमेहता प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘द मॅड तिबेटियन- गोष्टी तेव्हाच्या आणि आताच्या’ या पुस्तकाचे प्रकाशन सोमवारी दीप्ती नवल यांच्या हस्ते झाले. हे मूळ पुस्तक दीप्ती नवल यांनीच लिहिले असून त्याचा मराठी अनुवाद सुनंदा अमरापूरकर यांनी केला आहे. अभिनेत्री अमृता सुभाष, लेखिका वीणा देव, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम, प्रकाशक सुनील मेहता या वेळी उपस्थित होते. प्रकाशनानंतर अमृता सुभाष यांनी दीप्ती नवल यांची मुलाखत घेतली.\n‘आपण पुढे कसे घडतो, जीवनाला कसे सामोरे जातो या संदर्भात आपल्याला बालपणी आलेले अनुभव फार महत्त्वाचे असतात. मी अभिनयाचे शिक्षण घेतलेले नाही. अमृतसरच्या गजबजलेल्या भागात मी वाढले. तिथे अनेक वेगवेगळी व्यक्तिमत्त्वे बघायला मिळत. तेव्हा नकळत मी त्यांचे निरीक्षण करत होते. अभिनय क्षेत्रात आल्यानंतरही इतर अभिनेत्यांचे निरीक्षण करत असे. ‘मेथड अ‍ॅक्टिंग’विषयी इतर अभिनेते बोलत. माझी अभिनयाची ‘मेथड’ काय असेल याचा मी विचार केला. एखादी भूमिका साकारताना मी त्या भूमिकेच्या नजरेतून विचार करू लागले, तर प्रेक्षकांनाही ती भूमिका खरे वाटेल. नेहमीच्या जगण्यातून कोणत्याही भूमिकेसाठीचा साठा तयार होतो,’ असे दीप्ती नवल यांनी सांगितले.\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\n‘मला अभिनय क्षेत्रात येण्यासाठी विशेष संघर्ष करावा लागला नाही, पण आपल्याला काय उंची गाठायची आहे ते आपण ठरवतो, तेव्हा संघर्ष सुरू होतो. हवी तीच भूमिका करायचे ठरवले त्या काळात माझ्यातील इतर कलांनी मला तारले. जीवनाचा घेतलेला अनुभव माझ्या कामातून उतरायला हवा असे मला वाटते. माझी आई चित्रकार आणि वडील लेखक असल्यामुळे लहानपणापासून मी त्यांच्या त्या गोष्टी घेतल्या होत्या. या कला नसत्या तर मला नैराश्यच आले असते. तशीही वेळ आली होती, परंतु मी त्यातून उभी राहिले. काही वेळा माझ्याकडे चांगल्या भूमिका नव्हत्या. उपजीविकेसाठी काही वाईट भूमिकाही केल्या. पण मग मी स्वत:चे खर्च कमी करायचा निर्णय घेतला. वाईट भूमिका करत राहण्यापेक्षा आपण ट्रेकिंग करूया, त्या निमित्ताने खऱ्या लोकांना भेटायला मिळेल, असा विचार मी केला,’ असे दीप्ती नवल म्हणाल्या.\nमुलाखतीनंतर दीप्ती नवल यांनीच दिग्दर्शित केलेला ‘चार आनेकी धूप, दो पैसेकी बारिश’ हा अप्रकाशित चित्रपट दाखवण्यात आला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविराटसाठी 'बुरे दिन', पराभवानंतर ठोठावला १२ लाखांचा दंड\nचीन, पाकिस्तानची खैर नाही अमेरिका भारताला शक्तिशाली F-35 ची टेक्नॉलॉजी देण्यास तयार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.india.com/marathi/others/ipl-2017-rising-pune-supergiant-vs-mumbai-indians-venue-and-schedule/", "date_download": "2018-04-26T11:48:49Z", "digest": "sha1:ZV4ALWOU3S5FL22QBXVUUHTEZHIJ777C", "length": 7349, "nlines": 89, "source_domain": "www.india.com", "title": "IPL 2017: Rising Pune Supergiant Vs Mumbai Indians, venue and schedule | IPL 2017 : पाव देणार कोणाची साथ आता ठरणार ! मुंबई आणि पुण्यात होणार झणझणीत सामना ! - Latest News & Updates in Marathi at India.com Marathi", "raw_content": "\nपुण्याला हरविण्यासाठी मुंबईकडे आहे ठसकेबाज प्लान\nIPL 2017 : पाव देणार कोणाची साथ आता ठरणार मुंबई आणि पुण्यात होणार झणझणीत सामना \nबंगळुरु : सेमी फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्ससारख्या बलाढ्य संघाला हरविल्यानतर मुंबई इंडियन्सचा आत्मविश्वास वाढला आहे. आयपीएल सीझन 10 च्या फायनलमध्ये मुंबईचा संघ पुणे सुपरजाएंट्सना भिडणार आहे. या सीझनमध्ये पुण्याने तीनही वेळेस मुंबईच्या संघास धुळ चारली आहे. असे असले तरीही पुण्याला हरविण्यासाठी मुंबईकडे खास मास्टरप्लान तयार आहे. पण तरीही पावाची साथ कोणाला हा प्रश्न समस्त नेटकऱ्यांना पडला आहे.\nगोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर रोहित शर्मा व कृणाल पांड्या यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या दहाव्या सत्राची अंतिम फेरी गाठताना कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान 14.3 ओव्हरमध्ये 6 विकेट्स राखून संपुष्टात आणले. विजेतेपदासाठी मुंबई रायझिंग पुणे सुपरजायंट्सविरुध्द भिडणार असून यासह यंदाच्या सत्रात चौथ्यांदा क्रिकेटप्रेमींना ‘महाराष्ट्र डर्बी’चा थरार अनुभवण्याची संधी मिळणार आहे.\nमुंबई आणि पुण्याची मॅच सुरु असताना पाव कोणाला साथ देणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगलेली असते. पाव वड्याला साथ देणार अशी चर्चा सोशल मीडियावर रंगलेली असते. पाव वड्याला साथ देणार की मिसळच्या सोबत जाणार की मिसळच्या सोबत जाणार असा खोचक प्रश्न विचारत पावाला विचारात टाकले जाते. नेटकरी मंडळी असे मेसेज फॉरवर्ड करुन पावाची अशी मज्जा घेत असतात. यामागच कारण तुम्हाला माहीत असेलच. मुंबईत वडापाव खुप फेमस आहे तर पुणेरी मिसळ पाव हा पुण्यातील प्रसिद्ध पदार्थ आहे. त्यामुळे या दोन्ही पदार्थांसोबत असणारा पाव मॅचवेळी कोणासोबत असणार असा प्रश्न विचारला जातो. मागच्या तीनही सामन्यात पावाने मिसळीचीच साथ दिल्याने वडापावप्रेमी मुंबईकर प्रचंड नाराज होते आता फायनल मॅचमध्ये तरी पाव वड्याला साथ देतो का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nकुठे रंगणार हा झणझणीत सामना\nमुंबई आणि पुण्याचा झणझणीत सामना लाईव्ह पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडिअम अॅडव्हान्स बुकींगने फुल होण्यास सुरुवात झाली आहे. रात्रो 8 वाजता याचे थेट प्रक्षेपण सुरु होईल.\nरक्षाबंधन २०१७ : या अनोख्या शुभेच्छा देऊन साजरा करा बहिण - भावाचा सण\nभरपूर पाणी प्या आणि बाटलीही गिळून टाका\nयंदा चायना राख्यांना बहिण-भावांची नापसंती\nही महिला ६० वर्षे आहे उपाशी तरीही आहे जिवंत\nआता सोशल मीडिया सांगणार तुमचं डिप्रेशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://bigthoughts.co/category/entertainment/news/", "date_download": "2018-04-26T11:33:13Z", "digest": "sha1:DOA5UOYQR3C7XDXWPRQ224QWGXBSZUDJ", "length": 55240, "nlines": 350, "source_domain": "bigthoughts.co", "title": "News Archives", "raw_content": "\nFresher Jobs Fat Salary Package Truth – कोटी कोटी रुपयांच्या पॅकेजचे वास्तव\nFresher Jobs Fat Salary Package Truth – कोटी कोटी रुपयांच्या पॅकेजचे वास्तव\nप्रत्येक कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या पगाराचे पॅकेज हे काही छोटय़ा छोटय़ा गोष्टींनी बनते.\nसरकारी नोकऱ्या सोडल्या तर सहसा कुठलीही खासगी कंपनी आज १०० टक्के फिक्स पगार देऊ करत नाही.\n‘२२ वर्षांच्या इंजिनीअरला मायक्रोसॉफ्ट / उबर / गूगल / अमक्यातमक्या कंपनीची सव्वा कोटी वार्षिक पगाराची ऑफर ’, ‘आयआयएम, अहमदाबादच्या मुलीला न्यूयॉर्कमध्ये दीड कोटीचे पॅकेज’ अशा बातम्या हल्ली नित्याच्या झाल्या आहेत. अमेरिकन डॉलरमध्ये असलेल्या पॅकेजला खूप सुलभपणे ७० ने गुणून भारतीय रुपयांत डोळे विस्फारणारे आकडे छापून सनसनी निर्माण करण्याचा प्रयत्न अशा बातम्यांमधून होत असतो. परंतु प्रत्यक्षात वास्तव काय आहे या ‘पगार पॅकेज’चे सत्य उलगडून दाखवणारा लेख..\nआयआयटी आणि आयआयएमच्या कॅम्पस इंटरवूमधून तिथल्या विद्यार्थ्यांना अमेरिकेत काही कंपन्यांकडून ‘ऑफर’ झालेल्या गलेलठ्ठ पगाराच्या बातम्या आपण सर्वानीच वाचल्या असतील. माध्यमांतूनही अशा बातम्या सुरसपणे चर्चिल्या जातात. ‘२२ वर्षांच्या इंजिनीअरला मायक्रोसॉफ्ट / उबर / गूगल / अमक्यातमक्या कंपनीची सव्वा कोटी वार्षिक पगाराची ऑफर ’, ‘आयआयएम, अहमदाबादच्या मुलीला न्यूयॉर्कमध्ये दीड कोटीचे पॅकेज’ अशा बातम्या हल्ली नित्याच्या झाल्या आहेत. अमेरिकन डॉलरमध्ये असलेल्या पॅकेजला खूप सुलभपणे ७० ने गुणून भारतीय रुपयांत डोळे विस्फारणारे आकडे छापून सनसनी निर्माण करण्याचा प्रयत्न अशा बातम्यांमधून होत असतो. या लेखात या ‘पगार पॅकेज’मधील सत्य समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.\nया बातम्यांचा परिणाम विशेषत: समाजातील दोन वर्गावर होतो. १) अभियांत्रिकी (बी. ई./ बी. टेक.) आणि व्यवस्थापन (एमबीए) अभ्यासक्रम करणारे / करण्यास इच्छुक असणारे विद्यार्थी आणि २) त्यांचे पालक\nया दोन वर्गाना साधारणपणे खालील दोन प्रकारांत विभागात येईल :\nप्रकार एक : भारावलेले पालक आणि त्यांचे भांबावलेले पाल्य.\nआपल्या मुलाची अथवा मुलीची बौद्धिक क्षमता, मेहनत करण्याची तयारी, आधी मिळालेले गुण, शिक्षणासाठी उपलब्ध असणारा पैसा अशा कुठल्याही गोष्टीचा विचार न करता या प्रकारातील पालक ‘सव्वा कोटी पगार आणि कॅलिफोर्नियामध्ये नोकरी’ हे स्वप्न आपल्या मुलांवर लादतात. आणि मग सुरू होतो एक संघर्ष आयआयटी जेईई / आयआयएमच्या उअळ साठी महागडे क्लास लावणे, पाल्याचे खेळ, मित्र-मैत्रिणी सगळं बंद करून बैलासारखे घाण्याला जुंपणे सुरू होते. आणि एवढे करूनही जर अ‍‍ॅडमिशन नाही मिळाली तर मग अख्खे घर सुतकात बुडते\nप्रकार दोन : इंजिनीयर/ एमबीए होऊन, नोकरी मिळूनसुद्धा ‘करोड रुपयाचे पॅकेज न मिळाल्याने’ भ्रमनिरास झालेले दु:खी पालक व त्यांचे पाल्य.\nहा प्रकार आणखी डेंजरस कारण कसून अभ्यास करून, चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून, कॅम्पस इंटरवूमधून या मुलांना वार्षिक १०-१२ लाख रुपये पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या तरी त्यांना ‘आपला पेला अजून अर्धा’ आहे असेच वाटत राहते. कारण कॉलेजमधल्या कोणा एकाला मिळालेली कथित ‘करोड’ रुपयांची ( कारण कसून अभ्यास करून, चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवून, कॅम्पस इंटरवूमधून या मुलांना वार्षिक १०-१२ लाख रुपये पगाराच्या नोकऱ्या मिळाल्या तरी त्यांना ‘आपला पेला अजून अर्धा’ आहे असेच वाटत राहते. कारण कॉलेजमधल्या कोणा एकाला मिळालेली कथित ‘करोड’ रुपयांची () अमेरिकन ऑफर म्हणजे मिळालेल्या नोकरीचा आनंद न घेता यांचे घरसुद्धा सुतक साजरे करते\nया पाश्र्वभूमीवर या करोड रुपयांच्या पॅकेजचे वास्तव समजावून घेणे आवश्यक ठरते.\n१. ‘सॅलरी पॅकेज’ म्हणजे नक्की काय\nप्रत्येक कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या पगाराचे पॅकेज हे काही छोटय़ा छोटय़ा गोष्टींनी बनते. प्रत्येक पॅकेजमध्ये ‘फिक्स’ आणि ‘व्हेरिएबल’ असे मूळ दोन विभाग असतात. ‘फिक्स’ म्हणजे तुम्हाला दरवर्षी नक्की मिळणारा पगार आणि ‘व्हेरिएबल’ म्हणजे तुमच्या / कंपनीच्या कामगिरीवर/ व्यावसायिक फायद्या-तोटय़ावर अवलंबून असणारा पगार. सध्या ज्या क्षेत्रात आणि विभागात तुम्ही नोकरी करता त्याप्रमाणे या ‘फिक्स’ वेतनाची पॅकेजमधील टक्केवारी बदलते. उदा. विक्री, मार्केटिंग इत्यादी विभागांतील कर्मचाऱ्यांना जर १०० रुपयांचे ‘पॅकेज’ असेल, तर त्यातील ६० टक्के अथवा कधी कधी केवळ ५० टक्के पगार ‘फिक्स’- म्हणजे हातात मिळणार असतो. तुमचे काम जर बॅक ऑफिसचे अथवा अ‍‍ॅडमिन / एचआर वगैरे असेल तर कदाचित हीच टक्केवारी ८० टक्के फिक्स आणि २० टक्के व्हेरिएबल अशी असू शकते. पण एक मात्र खरं, की सरकारी नोकऱ्या सोडल्या तर सहसा कुठलीही खासगी कंपनी आज १०० टक्के फिक्स पगार देऊ करत नाही.\nया ‘फिक्स’मध्ये मोठा सहभाग असतो तो मूळ पगार- म्हणजे ‘बेसिक सॅलरी’चा. ज्यावर तुमचा प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी वगैरे गणले जातात. तसेच उरलेला फिक्स पगार घरभाडे भत्ता, वाहतूक भत्ता, एलटीए (वार्षिक), मेडिकल रिइम्बर्समेंट, फूड कुपन्स (तिकीट/ सोडेक्सो, इ.) वगैरे भागांनी बनतो. व्हेरिएबल पगार म्हणजे वार्षिक बोनस / सेल्स कमिशन वगैरे भागांनी बनतो; ज्याची ‘मिळेलच’ अशी खात्री कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे एखादी कंपनी १०० रुपयांचे ‘पॅकेज’ देत असेल तर त्याचा अर्थ १०० रुपये बँक खात्यात जमा झालेच असा होत नाही. तसेच कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना देऊ करीत असलेल्या इतर सोयीसुविधासुद्धा ‘कॉस्ट टू कंपनी’मध्ये धरल्या जातात आणि त्यांची किंमत ‘पॅकेज’मध्ये दाखवली जाते. म्हणजे एखाद्या कंपनीने तुम्हाला दहा लाखांचा आरोग्य विमा देऊ केला तर त्याचा दहा हजार वगैरे जो काही वार्षिक हप्ता असेल, तो तुमच्या ‘पॅकेज’मध्ये समाविष्ट करून दाखवला जातो. हे दहा हजार रुपये तुम्हाला मिळणार नसतात; पण कंपनी तुमच्यावर खर्च करणार असल्याने ते तुम्हाला ‘बेनिफिट’ म्हणून दाखवतात. एखादी कंपनी कर्मचाऱ्याला घरापासून कार्यालयापर्यंत बससेवा देत असेल तर त्याचा खर्चसुद्धा ‘पॅकेज’मध्ये दाखवला जाण्याची उदाहरणे आहेत.\nतसेच तुमच्या कमाईवर आयकर तर वेगळाच त्याचा तर आपण अजून विचारसुद्धा केलेला नाहीये. म्हणजे १०० रुपये ‘पॅकेज’वाल्या माणसाला एखाद्या वर्षी कंपनीची किंवा त्याची स्वत:ची कामगिरी चांगली झाली नाही म्हणून सॅलरी स्लिपच्या डावीकडे ६० रुपयेच दिसू शकतात. आणि त्यावरसुद्धा सरासरी ३० टक्के आयकर धरला तर बँकेत ४२ रुपयेच जमा होऊ शकतात\nम्हणजे ‘सॅलरी पॅकेज’ हा फार फसवा प्रकार असतो आणि सामान्य माणसांना तो न समजल्याने पॅकेज भागिले १२ महिने करून ‘बापरे त्याला एवढे लाख महिन्याला मिळतात त्याला एवढे लाख महिन्याला मिळतात’ अशा चर्चा आपल्या मराठी मध्यमवर्गीय घरांमध्ये डोळे विस्फारून केल्या जातात.\n२. इतर देशांतही पॅकेजेस अशीच असतात का\nअमेरिका, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, युरोपियन देश आदी ठिकाणीसुद्धा हेच फिक्स आणि व्हेरिएबलचे तत्त्व राबवले जाते. पण त्यांचे ‘स्ट्रक्चर’ वेगळे असू शकते. म्हणजे बऱ्याच तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या आपल्या ‘पॅकेज’मध्ये ‘एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन्स’ देतात. तसेच पहिल्या वर्षी ‘जॉइनिंग बोनस’ अथवा ‘साइनिंग बोनस’ देतात. हे बोनस फक्त पहिल्या वर्षी मिळतात आणि त्यामुळे दुसऱ्या वर्षांपासून ते गायब होतात. स्टॉक ऑप्शन्स म्हणजे कंपनीचे शेअर्ससुद्धा असेच दिले जातात; जे हळूहळू दरवर्षी काहीएक संख्येत कर्मचाऱ्याच्या डिमॅट खात्यात चार ते पाच वर्षांत जमा होतात. आणि कर्मचारी ते लगेच विकूही शकत नाही. या चार-पाच वर्षांच्या काळात जर कंपनीच्या शेअरची किंमत कमी झाली तर त्याचा फटका कर्मचाऱ्याला बसतो. म्हणजे पॅकेजमध्ये शेअरच्या आजच्या भावात दाखवलेले मनोहारी चित्र कायम राहीलच असे नाही.\nएक उदाहरण घेऊ. समजा, एखादा विद्यार्थी आज मायक्रोसॉफ्टमध्ये अमेरिकेत रुजू होतोय आणि कंपनी त्याला ‘पॅकेज’मध्ये ५०० रिस्ट्रिक्टेड स्टॉक ऑप्शन्स देणार असे दाखवतेय, तर सहसा हे ५०० शेअर्स दरवर्षी एक-चतुर्थाश- म्हणजे प्रत्येक वर्षांच्या शेवटी १२५ असे चार वर्षांत जमा होतात. आज मायक्रोसॉफ्टच्या शेअरची किंमत साधारण ६८ डॉलर आहे. म्हणजे जरी कंपनीने त्या विद्यार्थ्यांला ५०० शेअर्स देण्याचे कबूल केले असेल, तरी त्याचा अर्थ पॅकेजमध्ये पहिल्याच वर्षी त्याला ५०० शेअर्स गुणिले ६८ डॉलर असे ३४ हजार डॉलर्स.. म्हणजे आपल्या बाळबोध गणिताप्रमाणे २३ लाख ८० हजार रुपये मिळणार नाहीत. पण पॅकेज जाहीर करताना हे सगळे अंतर्भूत करून दाखवले जाते. अमेरिकन आणि युरोपियन कंपन्यांचे हे नेहमीचे आहे.\nकाही कंपन्या हे शेअर्स कधी विकायचे, याचेही नियम घालून देतात. म्हणजे शेअर मिळाल्यापासून दोन वर्षे विकायचे नाहीत, किंवा कंपनी सोडली तर अर्धे शेअर परत द्यायचे, वगैरे वगैरे. याचाही विचार ‘पॅकेज’मध्ये केला पाहिजे.\n३. डॉलरमधले पगार जास्त का असतात\nयाचे साधे उत्तर म्हणजे- ते जास्त असण्यापेक्षा जास्त वाटतात. याचं कारण- आपली डॉलरला गुणिले ७० करण्याची घाई आपण हे लक्षात घेत नाही, की जो डॉलरमध्ये कमावतो तो डॉलरमध्येच खर्च करतो आपण हे लक्षात घेत नाही, की जो डॉलरमध्ये कमावतो तो डॉलरमध्येच खर्च करतो हे समजून घेण्यासाठी ‘पर्चेसिंग पॉवर पॅरिटी’ हा प्रकार प्रथम समजून घेऊ. याचा अर्थ- एखाद्या देशात स्थानिक चलन कोणत्या वस्तू किती भावात विकत घेऊ शकते, ती क्षमता. ज्यांना अर्थशास्त्र कळत नाही त्यांच्यासाठी हा मुद्दा समजून घेण्याचा सोपा उपाय म्हणजे ‘द इकॉनॉमिस्ट’ या मासिकाने १९८६ मध्ये गंमत म्हणून तयार केलेली ‘बिग मॅक इंडेक्स’ हे समजून घेण्यासाठी ‘पर्चेसिंग पॉवर पॅरिटी’ हा प्रकार प्रथम समजून घेऊ. याचा अर्थ- एखाद्या देशात स्थानिक चलन कोणत्या वस्तू किती भावात विकत घेऊ शकते, ती क्षमता. ज्यांना अर्थशास्त्र कळत नाही त्यांच्यासाठी हा मुद्दा समजून घेण्याचा सोपा उपाय म्हणजे ‘द इकॉनॉमिस्ट’ या मासिकाने १९८६ मध्ये गंमत म्हणून तयार केलेली ‘बिग मॅक इंडेक्स’ मॅकडॉनल्ड्स ही फास्ट फूड कंपनी बहुतेक देशांत पसरली आहे आणि त्यांचा प्रसिद्ध बिग मॅक बर्गर त्या, त्या देशात कितीला मिळतो, यावरून हा तक्ता त्यांनी बनवला. यातून वर नमूद केलेली ‘चलनाची खरेदी करण्याची क्षमता’ समजून घेता येईल.\nजानेवारी २०१७ च्या किमतीनुसार, अमेरिकेत ५.०६ डॉलर्सला मिळणारा बर्गर भारतातील मॅकडॉनल्ड्समध्ये १७० रुपयाला मिळतो म्हणजे १७० / ५.०६ = ३३.५९ रुपयाला एक डॉलर असा हिशेब झाला. आपण गणित मात्र नेहमी ७० ने गुणून करतो म्हणजे १७० / ५.०६ = ३३.५९ रुपयाला एक डॉलर असा हिशेब झाला. आपण गणित मात्र नेहमी ७० ने गुणून करतो याचा अर्थ भारतात नोकरी करणाऱ्या व्यक्तीला बर्गर खायचा असेल तर अमेरिकेतल्या व्यक्तीपेक्षा अर्धे पैसे भारतीय चलनात पुरेसे होतील.\nआता यातला गमतीचा भाग जरी सोडला तरी बाकी ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग’चा विचार केला तरी अमेरिकेत- आणि त्यातही कॅलिफोर्निया बे एरियामध्ये / लंडन / सिंगापूरमध्ये राहणे भारतापेक्षा फार महागडे आहे. त्यामुळे तिकडच्या लोकांना आपल्याला भन्नाट वाटणारे पगार डॉलरमध्ये मिळतात. अजून काही उदाहरणे पाहू या..\nसॅन फ्रान्सिस्कोमध्ये मेट्रोचे किमान भाडे आहे २.२६ डॉलर. आणि आपल्या मुंबईमध्ये ते आहे- १० रुपये. म्हणजे ७० च्या हिशेबाने तिकडची मेट्रो किमान १५८.२ रुपये घेते, तर आपला मुंबईकर १० रुपयांत मेट्रोमध्ये किमान भाडय़ात प्रवास करू शकतो.\nसॅन फ्रान्सिस्कोमध्ये वन बीएचके सदनिकेचे किमान भाडे २५०० डॉलर्स. आणि मुंबईमध्ये अगदी दादरसारख्या ठिकाणीसुद्धा आज वन बीएचके सदनिका ३० ते ३५ हजार रुपये महिना भाडय़ात मिळते. याचा अर्थ असा, की सॅन फ्रान्सिस्कोमध्ये एका डॉलरची खरेदी करण्याची क्षमता ही ३५०००/ २५०० = १४ रुपये- जी खरेदी मुंबईमध्ये करू शकेल तेवढी आहे. ७० रुपये नव्हे\nसिंगापूरमध्ये टॅक्सीभाडे (एसी) आहे किमान ३.५ सिंगापूर डॉलर. आणि मुंबईमध्ये कूल कॅबचे किमान भाडे आहे- २८ रुपये. म्हणजे सिंगापूर डॉलर आणि भारतीय रुपये यांचा फॉरेन एक्स्चेंज रेट आज जरी १ सिंगापूर डॉलर = ४८ भारतीय रुपयांच्या आसपास असला, तरी याचा अर्थ असा नाही, की भारतात ४८ रुपयांत जी वस्तू मिळते ती सिंगापूर डॉलरमध्ये एक डॉलरला मिळेल.\nलंडनमध्ये ब्रेडचा एक लोफ मिळतो एक पाउंडमध्ये पण पुण्यामध्ये तोच ब्रेड ९० रुपयाला नव्हे, तर तो मिळतो साधारण १५ ते २० रुपयाला\nदुसरी गोष्ट म्हणजे अमेरिका आणि भारतातील सामाजिक आणि आर्थिक रचना मनुष्यबळ तिकडे फार महाग असल्याने कितीही कमावत असलात तरी ड्रायव्हिंग/ लॉन्ड्री / बागकाम / साफसफाई असली सर्व कामे स्वत:ची स्वत:च करावी लागतात. आपल्याकडे मात्र लोकसंख्या जास्त असल्याने कमी पैशांत कामाला माणसे मिळतात. अमेरिकेत चांगल्या पाळणाघराचे आठवडय़ाला २०० डॉलर्स भरावे लागतात. इकडे महिना चार-पाच हजारांत चांगली पाळणाघरे मिळतात. म्हणजे नुसता पैसा कमावणे एक गोष्ट झाली; आणि तिकडे अमेरिकन माणसाप्रमाणे आयुष्य जगणे ही वेगळी गोष्ट झाली. भारतीय समाजात श्रमाला किंमत नसल्याने असली घरगुती कामेसुद्धा बऱ्याच लोकांना कमीपणाची वाटतात. आणि मग तिकडे गेल्यावर गुपचूप डॉलर वाचवायला आपल्याला सगळी कामे करावी लागतात. यासाठीही तुमची तयारी असली पाहिजे.\nएखादा विद्यार्थी एक लाख ७५ हजार अमेरिकन डॉलरच्या (फॉरेन एक्स्चेंज रेटच्या हिशेबाने सव्वा कोटी रुपये) पॅकेजवर निवडला गेला आणि तो अमेरिका / सिंगापूर / लंडन अशा ठिकाणी राहणार असेल तर त्याला स्थानिक ‘कॉस्ट ऑफ लिव्हिंग’प्रमाणे तो पगार तिकडेच खर्च करायचा आहे, हे लक्षात घ्या. त्यातही अमेरिकेत त्याला २८ टक्के कर बसणार. त्यात आधी सांगितल्याप्रमाणे त्याचा फिक्स पगार साधारण ५० टक्के- म्हणजे ८७,५०० डॉलर असणार. आणि बाकी सगळे कामगिरीवर अवलंबून\nहे सगळं सरासरी काढून पाहिलं तर भारतात राहणे अमेरिकेपेक्षा साधारण ६४ टक्के स्वस्त आहे म्हणजे अमेरिकेत ८७, ५०० डॉलर वार्षिक पगार घेणारा आणि तिकडेच खर्च करणारा माणूस आपली ‘लाइफस्टाईल’ न बदलता इकडे भारतात २१ लाख रुपये वार्षिक पगारात आरामात राहू शकतो. (प्री- टॅक्स) अर्थात, २१ लाख रुपये पगारसुद्धा जास्त आहेच म्हणजे अमेरिकेत ८७, ५०० डॉलर वार्षिक पगार घेणारा आणि तिकडेच खर्च करणारा माणूस आपली ‘लाइफस्टाईल’ न बदलता इकडे भारतात २१ लाख रुपये वार्षिक पगारात आरामात राहू शकतो. (प्री- टॅक्स) अर्थात, २१ लाख रुपये पगारसुद्धा जास्त आहेच परंतु सव्वा कोटी- दीड कोटीच्या स्वप्नातून बाहेर पडलेलेच बरे. कारण आज भारतीय कंपन्या व भारतात काम करणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यासुद्धा चांगल्या महाविद्यालयांमधील नवपदवीधर, आयआयएम- एमबीए किंवा आयआयटी इंजिनीअरना १५ ते २० लाख रुपये वार्षिक पगार देतात. त्यातही ‘स्टॉक ऑप्शन्स’ वगैरे प्रकार कमी असतात. म्हणजे हातात जास्त पगार येतो. आणि इकडे त्याच पैशात तुम्ही ड्रायव्हर, कामवाली बाई, माळी, इस्त्रीवाला वगैरे लोकांकडून स्वस्तात कामे करून घेऊ शकता\nहे सर्व लिहावेसे वाटले, कारण मध्यमवर्गीय घरांमध्ये कोटी- दीड कोटी पगाराच्या नोकऱ्या मिळण्याच्या बातम्या या नको ती स्वप्ने आणि मुलांवर दडपण निर्माण करतात. तेव्हा बाळबोधपणे प्रत्येक अमेरिकन डॉलरच्या नोकरीच्या पॅकेजला गुणिले ७० करणं आपण सोडून दिलेलंच बरं\nअब SC में जजों की नियुक्ति को लेकर सरकार-विपक्ष में आर-पार - आज तक\nकुशीनगर में ट्रेन की चपेट में आने से स्कूली वाहन सवार 13 बच्चों की मौत, चार गंभीर घायल - दैनिक जागरण\nलॉन्‍च हुआ EVM का नया मॉडल, EC ने बताया- 'टेंपर प्रूफ' - आज तक\nDattatreya Yag - दत्त याग भारतातील मुख्य दत्त स्थानात\nअब SC में जजों की नियुक्ति को लेकर सरकार-विपक्ष में आर-पार - आज तक\nकुशीनगर में ट्रेन की चपेट में आने से स्कूली वाहन सवार 13 बच्चों की मौत, चार गंभीर घायल - दैनिक जागरण\nलॉन्‍च हुआ EVM का नया मॉडल, EC ने बताया- 'टेंपर प्रूफ' - आज तक\nHealth Tips from Dr. Swagat Todkar - डॉ.स्वागत तोडकर, कोल्हापुर यांच्या व्याख्यानातील काही आरोग्यदायी टिप्स\nLove Poem for Wife - तू माझ्यासाठी काय आहेस\nभीमसेन कापूर - एक चमत्कारिक आयुर्वेदीक कापूर - Bhimsen Kapur\nGharguti Upchar in Marathi - नानाविध व्याधींवर घरगुती उपाय\nHeart Attack Home Treatment - हार्ट अटॅक से बचनेका घरेलू उपाय\nNavnath Katha on Garbhgiri Hills – गर्भगिरी डोंगर गुरु मत्स्येंद्रनाथांच्या वात्सव्याचे पवित्र ठिकाण\nPooja Mandir and Home Spiritual Daily To Do List – देवघरातले आणि धार्मिक महत्वाचे पाळावयाचे नियम\nKojagiri Purnima Importance – कोजागिरी पौर्णिमा महत्त्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Sports/Cricket/2017/04/19183032/News-in-marathi-chris-gayle-scored-10-thousand-runs.vpf", "date_download": "2018-04-26T11:15:03Z", "digest": "sha1:LRLQBVCCP7FECZCRFTHWAOZ5JA6GAWA4", "length": 12858, "nlines": 246, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "टी-२० च्या 'राजा'चा नवा विक्रम, गाठला १० हजारांचा टप्पा", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\nमुख्‍य पान क्रीडा क्रिकेट\nटी-२० च्या 'राजा'चा नवा विक्रम, गाठला १० हजारांचा टप्पा\nसुरत - तडाखेबाज फलंदाजीसाठी ओळख असलेला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाचा सलामीवीर ख्रिस गेलने आपल्या नावावर एक नवा विक्रम रचला आहे. टी-२० मध्ये दहा हजार धावांचा टप्पा गाठणारा गेल हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.\nVIDEO : दिनेश कार्तिकच्या अविश्वसनीय...\nजयपूर - बुधवारी राजस्थान आणि कोलकातामध्ये झालेल्या सामन्यात\nगेलला पंजाबच्या संघामध्ये घेऊन मी आयपीएल...\nहैदराबाद - आयपीएल २०१८ मध्ये पंजाब किंग्ज इलेव्हन संघाकडून\nVIDEO - वाघा बॉर्डरवर पाक क्रिकेटपटूचे...\nअमृतसर - वाघा बॉर्डरजवळ एका पाकिस्तानी क्रिकेटपटूने केलेल्या\nक्रिकेटपटू युजवेंद्र चहल 'या' अभिनेत्रीसोबत...\nमुंबई - भारतीय क्रिकेटर आणि आयपीएलमध्ये रॉयल चॅलेन्जर्स\nलिलावात कुणीही वाली नव्हता, मात्र शतक झळकावत...\nमोहाली - आयपीएल लिलावात गेलला कुणीही बोली लावली नव्हती.\nपाच वर्षांपूर्वीचा 'गंभीर' वाद संपला, अखेर...\nबंगळुरू - विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात २०१३ साली\nसनरायझर्स हैदराबादला धक्का; बिली स्टॅनलेक स्पर्धेतून बाहेर हैदराबाद - सनरायझर्स हैदराबाद\nआशिष नेहरा झाला गोवेकर; गोव्यात भाड्याने घेतला बंगला पणजी - टीम इंडियाचा माजी गोलंदाज\nIPL 2018 : हैदराबादच्या घरच्या मैदानावर पंजाबची परीक्षा हैदराबाद - आयपीएलमध्ये गुरुवारी\nआसाराम बापूचा व्हिडिओ रिट्विट करणे आयसीसीला पडले महागात हैदराबाद - आयसीसीच्या अधिकृत\nIPL 2018 - खराब कामगिरीमुळे मानधन न घेण्याचा गौतम गंभीरचा निर्णय नवी दिल्ली - संघाच्या\nIPL2018: विराट कोहलीला १२ लाख रुपयांचा दंड बंगळुरू - आयपीलमध्ये बुधवारी चेन्नई विरुद्ध\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nपंचायत राज कमिटीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची लूट, ऑडियो व्हायरल रत्नागिरी - पंचायत राज\nजयललितांचे 'बायोलॉजिकल सॅम्पल' उपलब्ध नाही, अपोलो रूग्णालयाचा अहवाल चेन्नई - तमिळनाडूच्या\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही ..राखी सावंतचा सवाल मुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nमहाड एमआयडीसीत केमिकल कंपनीला भीषण आग रायगड - महाड एमआयडीसीमधील प्रिव्ही केमिकल कंपनीला\nपिंपरी-चिंचवडमधील कुदळवाडीत टायरच्या गोदामाला भीषण आग पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/student-stay-old-people-13609", "date_download": "2018-04-26T11:34:43Z", "digest": "sha1:3OP7PSJNQJKTJ4FIRZ7GXKYADEFW4RV6", "length": 12059, "nlines": 163, "source_domain": "www.esakal.com", "title": "student stay with old people शालेय विद्यार्थ्यांच्या प्रेमाने गहिवरले वृद्ध | eSakal", "raw_content": "\nशालेय विद्यार्थ्यांच्या प्रेमाने गहिवरले वृद्ध\nगुरुवार, 13 ऑक्टोबर 2016\nकेळवद - विद्यालयात शिक्षणासह विविध कलागुणांना वाव मिळावा, यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. मौजमस्तीसाठी विविध पर्यटन व धार्मिक स्थळांची सहल आयोजित करण्यात येते. मात्र, केळवदच्या भीमरावबापू देशमुख आदर्श विद्यालयाने एक अभिनव उप्रकम राबवत कळमेश्‍वर तालुक्‍यातील आदासा येथील मातोश्री वृद्धाश्रमाला भेट दिली. एक दिवस वृद्धांसोबत राहून त्यांना भावनिक आधार दिला.\nकेळवद - विद्यालयात शिक्षणासह विविध कलागुणांना वाव मिळावा, यासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. मौजमस्तीसाठी विविध पर्यटन व धार्मिक स्थळांची सहल आयोजित करण्यात येते. मात्र, केळवदच्या भीमरावबापू देशमुख आदर्श विद्यालयाने एक अभिनव उप्रकम राबवत कळमेश्‍वर तालुक्‍यातील आदासा येथील मातोश्री वृद्धाश्रमाला भेट दिली. एक दिवस वृद्धांसोबत राहून त्यांना भावनिक आधार दिला.\nविद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमातील वृद्धांसोबत संवाद साधला. त्यांच्या सुख-दु:खातील आठवणीत मग्न झाले. या वेळी वृद्धांनी वादविवाद स्पर्धा घेतली. ‘वृद्धाश्रम असावे की नसावे’ हा विषय होता. आयुष्यात आलेल्या दु:खामुळे वृद्धाश्रम असावे, अशा भावना काही वृद्धांनी व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रम नसावे, यावर मते मांडत वृद्धांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा, आपल्या आईवडिलांना अखेरपर्यत सोबत ठेवून सांभाळ करण्याची शपथ यावेळी घेतली.\nविद्यार्थ्यांनी सोबत आणलेल्या डब्यातून वृद्धांना घास भरविण्यात आले. त्यावेळी ज्येष्ठांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते. विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याने एक बटाटा व एक कांदा सोबत आणला होता. सर्वांनी एकत्र गोळा केले. १०० किलो बटाटे, १००किलो कांदे यावेळी भेट देण्यात आले. एकूण ८४ वृद्धांना केळी व अल्पोपाहार वितरित करण्यात आला.\nतांदळाची रिकामी पोती विका आणि हिशोब द्या\nमोखाडा (पालघर) : जिल्हा परीषद शाळाना मिळणाऱ्या पोषण आहारातील तांदूळ ज्या पोत्यात दिला जातो ती पोती विका आणि त्याचे पैसे तात्काळ जमा करा असा आदेश...\nसायबर चालकाने घातला शेकडो विद्यार्थ्यांना गंडा\nउस्मानाबाद - शहरातील एका सायबर चालकाने शेकडो विद्यार्थ्यांना गंडा घालून लाखो रुपये हडप करून फरारी झाला आहे. त्यामुळे अभियांत्रिकी, वैद्यकीय...\nजिल्ह्यात दीड हजारावर शाळा झाल्या प्रगत\nऔरंगाबाद - ग्रामीण भागातील गुणवत्तेला वाव देण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. गेल्या महिन्यात स्वतंत्र यंत्रणेमार्फत...\nओखी वादळानंतर कोळी बांधवांची मासेमारीची तयारी\nबोर्डी : ओखी चक्रीवादळाच्या तडाख्या नंतर संकटात सापडलेला मच्छीमार बांधव वैशाख शुद्ध बारसच्या मुहूर्तावर आपले नशीब अजमाण्याचा प्रयत्न करणार आहे....\nकागोडू तिम्मप्पांचा आगळा विक्रम\nबेळगाव - ज्येष्ठ नेते कागोडू तिम्मप्पा यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा नवा विक्रम केला आहे. स्वातंत्र्यानंतर देशात होणारी ही १५ वी विधानसभा निवडणूक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2018-04-26T11:46:27Z", "digest": "sha1:QP44IOYJ4OZTIOCBUFPGNNOYZTWW7WQT", "length": 11380, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नंदुरबार (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nनंदुरबार हा महाराष्ट्रातील ४८ लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक आहे. ह्या मतदारसंघामध्ये सध्या नंदुरबार जिल्ह्यामधील ४ व धुळे जिल्ह्यातील २ असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. हा मतदारसंघ अनुसुचित जमातीच्या (ST) उमेदवारांसाठी राखीव ठेवला गेला आहे.\n३.१ २००९ लोकसभा निवडणुका\n३.२ २०१४ लोकसभा निवडणुका\n५ हे सुद्धा पहा\nपहिली लोकसभा १९५२-५७ - -\nदुसरी लोकसभा १९५७-६२ - -\nतिसरी लोकसभा १९६२-६७ लक्ष्मण वेदु वाळ्वी प्रजा समाजवादी पक्ष\nचौथी लोकसभा १९६७-७१ तुकाराम गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nपाचवी लोकसभा १९७१-७७ तुकाराम गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nसहावी लोकसभा १९७७-८० सुरुपसिंग हिरया नाईक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nसातवी लोकसभा १९८०-८४ माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nआठवी लोकसभा १९८४-८९ माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nनववी लोकसभा १९८९-९१ माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nदहावी लोकसभा १९९१-९६ माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nअकरावी लोकसभा १९९६-९८ माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nबारावी लोकसभा १९९८-९९ माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nतेरावी लोकसभा १९९९-२००४ माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nचौदावी लोकसभा २००४-२००९ माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nपंधरावी लोकसभा २००९-२०१४ माणिकराव गावित भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\nसोळावी लोकसभा २०१४- हीना गावित भारतीय जनता पक्ष\nसामान्य मतदान २००९: नंदुरबार\nकाँग्रेस माणिकराव गावित २,७५,९३६ ३६.०१\nसपा शरद कृष्णराव गावित २,३५,०९३ ३०.६८\nभाजप सुहास जयंत नटावदकर १,९५,९८७ २५.५८\nअपक्ष राजू रामदास कोळी ३१,५५६ ४.१२\nबसपा बबिता कर्मसिंह पाडवी ११,७८० १.५४\nअपक्ष अभिजित वसावे ९,४५७ १.२३\nभारिप बहुजन महासंघ मंजुळा कोकणी ६,४३१ ०.८४\nकाँग्रेस पक्षाने विजय राखला बदलाव\nभाजप डॉ. हीना गावित 579486\nकाँग्रेस माणिकराव गावित 472581\nभाजप विजयी काँग्रेस पासुन बदलाव\n↑ भारतीय निवडणुक आयुक्त निवडणुक निकाल संकेतस्थळ\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nभारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर नंदुरबार (लोकसभा मतदारसंघ) निवडणुकांतील इ.स. १९७७ पासूनच्या निवडणुकांचे पक्षनिहाय मतदानाच्या टक्केवारीचे तुलनात्मक विश्लेषण (इंग्रजी मजकूर)\nनंदुरबार (ST) • धुळे • जळगाव • रावेर • बुलढाणा • अकोला • अमरावती (SC) • वर्धा • रामटेक (SC) • नागपूर • भंडारा-गोंदिया • गडचिरोली-चिमूर (ST) • चंद्रपूर • यवतमाळ-वाशिम • हिंगोली • नांदेड • परभणी • जालना • औरंगाबाद • दिंडोरी (ST) • नाशिक • पालघर (ST) • भिवंडी • कल्याण • ठाणे • उत्तर मुंबई • उत्तर पश्चिम मुंबई • उत्तर पूर्व मुंबई • उत्तर मध्य मुंबई • दक्षिण मध्य मुंबई • दक्षिण मुंबई • रायगड • मावळ • पुणे • बारामती • शिरुर • अहमदनगर • शिर्डी (SC) • बीड • उस्मानाबाद • लातूर (SC) • सोलापूर (SC) • माढा • सांगली • सातारा • रत्नागिरी-सिंधुदुर्ग • कोल्हापूर • हातकणंगले\nभंडारा • चिमूर • डहाणू • एरंडोल • इचलकरंजी • कराड • खेड • कुलाबा • कोपरगाव • मालेगाव • पंढरपूर • राजापूर • रत्नागिरी • वाशिम • यवतमाळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑगस्ट २०१७ रोजी १८:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://amitshrikulkarni.in/chandra-mangal/", "date_download": "2018-04-26T11:32:58Z", "digest": "sha1:UUDHNYJO3N2QOXOUIAK76XWK6ELJDXI6", "length": 22808, "nlines": 79, "source_domain": "amitshrikulkarni.in", "title": "येता जावळी जाता गोवळी!!! | Infinite Stories", "raw_content": "\nयेता जावळी जाता गोवळी\nगेले तीन महिने घरात नुसती गडबड चालू होती. घरात लहान बाळ असेल तर वेळ कसा जातो ते कळतसुद्धा नाही. दसरा-दिवाळीची धामधूम संपली होती. आता एखाद्या विकेंडला सह्याद्रीमध्ये जाऊन सणासुदीची सांगता करायची असे ठरवत होतो. शेवटी गेल्या शनिवारी सगळे जुळून आले. नुकतेच अनुप जावळी खोऱ्यात जाऊन “बुश व्ह्याकिंग” करून आला होता. शिवाय आत्ताचा वेळ त्या भागात जाण्यासाठी एकदम उत्तम. ठरले. चंद्र-मंगळची मोहीम आखली गेली. भिडू कोण नेहमीचेच. मुंबईचा “वाघोबा”, खराडीची “मिशी”, आंबेगाव बुद्रुकचे “काकडे” आणि वारज्याचे “कुळकर्णी”.\nआदल्या दिवशीच वाघोबाला बोलावून घेतल्याने शनिवारी पहाटे लवकर पुणे सोडले. गाडीच्या काचा पूर्ण बंद केल्यातरी पहाटेची थंडी आमच्या अंगात घुसू पाहत होतीच. कापूरहोळजवळ एका उडप्याच्या हाटेलात इडली-मेंदूवडा सांबरमिक्स हादडले आणि महाडरस्त्याला गाडी लावली. कोकणात उतरायला वरंधघाट एकदम जवळचा. पण रस्ता असा की घाट संपेपर्यंत एकंएक हाड सुटे होते. वरंध म्हणाले की वाघजाईच्या मंदिरापाशी चहा-भजी खाणे आलेच. हवेतील दमटपणा आणि चिकचिक कोकणात आल्याची वर्दी देत होता. मोहिमेतील पहिला किल्ला मंगळगड अथवा कांगोरी. घाट उतरल्यावर बिरवाडीच्या अलीकडे ढालकाठी म्हणून एक गाव लागते. तिथून मंगळगडच्या पायथ्याचे गाव पिंपळवाडी कडे जायचा फाटा फुटतो. गावाचे नाव पिंपळवाडी जरी असले तरी इथे अनेक वस्त्या आहेत. त्यातीलच एक गोगावलेवाडी नावाच्या वस्तीपासून मंगळगडाकडे जायचा गाडी रस्ता बनवला आहे. घाबरू नका. अजून गाडी वरपर्यंत जात नाही. गावातील शाळेपाशी गाडी उभी केली आणि हापशीवर भरपूर पाणी पिऊन घेतले. फक्त पाणी आणि कॅमेरा बरोबर ठेऊन गडाच्या चढाईस सुरवात केली. गडाला वाळवीप्रमाणे पोखरत जाणाऱ्या या वाटेने चालत निघायचे. चार-पाच वळणे घेतली की उजव्या हाताला एक पायवाट जंगलात घुसते. ही वाट गडावर लवकर घेऊन जाते असे वाचले असल्याने बिनबोभाट त्याच वाटेने आम्ही सुद्धा घुसलो. अर्ध्या तासात एक गवताळ पठार लागते असे सुद्धा वाचले होते. पण हा अर्धा तास काही केल्या संपेना. शेवटी तासभर भरकटून झाल्यावर “सुलतान ढवा” सुरु केला आणि १० मिनिटात ते पठार लागले.\nया पठारावरून गडाच्या दिशेने जाणारी ठळक वाट आहे. वाटेत खुणा करून ठेवल्याने पुन्हा चुकण्याची भीती नाही. थोडा वेळ चालून गडाच्या कातळाला जाऊन भिडायचे आणि मग गड उजवीकडे ठेऊन जाणाऱ्या पायवाटेने निघायचे. थोडेफार जंगल आणि कारवीची झाडी असल्याने या वाटेने चढताना फारसा त्रास जाणवत नाही. समोरच गडाचे भग्न प्रवेशद्वार दिसते. अजून अर्ध्या तासाची चढाई. हाश-हूश करत या भग्न दरवाज्यातून आत गेलो की आपण गडाच्या माचीवर पोहोचतो. उजव्या हाताला बालेकिल्ला तर डाव्या हाताला लांबवर पसरलेली माची. माचीवर मध्यभागी एका उंचवट्यावर कांगोरीनाथाचे मंदिर बांधलेले आहे. मंदिराकडे जाताना एक कातळकोरीव टाके लागते. पाण्याचा हिरव्यागार रंगावर नाही गेलो तर पाणी पिण्यायोग्य आहे. मंदिराच्या दारासमोर एक सुरेख वृंदावन आहे. आणि आसपास काही मूर्ती इतस्ततः विखुरलेल्या आढळतात. कधीकाळी याच ठिकाणी दिमाखात विराजमान असलेल्या या मूर्तींची आजची ही अवस्था पाहून कसेसे वाटते. मंदिरातील कांगोरीनाथाची मूर्ती फारच सुंदर आहे. मंदिराच्या मागील बाजूस माची निमुळती होत जाते तर काही ठिकाणी बांधकामाचे अवशेष आढळतात. ही माची दोन्ही बाजूंनी चिरेबंदी तट घालून अतिशय भक्कम केली आहे. मंदिराच्या थोड्याफार सावलीमध्ये आम्ही पथारी पसरून थोडी विश्रांती घेतली आणि बालेकिल्ल्याकडे निघालो. बालेकिल्ल्यावर जाताना अजून दोन पाण्याची टाकी लागतात. बालेकिल्ल्यावर वाड्याचे भग्नावशेष सोडल्यास फारसे अवशेष नाहीत. नुकताच पावसाळा संपलेला असल्याने सगळीकडे गवताचे साम्राज्य होते. डोक्याएवढ्या गवतातून वाट काढणे अवघड होत होते आणि इतर अवशेष शोधणे तर महाकठीण. पण येथून सभोवतालचा परिसर मात्र फारच मनमोहक होता. दुर्गाडीचा किल्ला, रायरेश्वरचे नाखिंदा, प्रतापगड असा बराच मोठा परिसर डोळ्यात साठवून आम्ही परत फिरलो.\nखाली उतरताना भुकेची जाणीव वाढतच होती. त्यामुळे पोलादपूर गाठायच्या आधी हॉटेल गाठले आणि एका कोंबडीला स्वर्गात धाडले. सूर्यास्ताच्या आत ढवळे गावात मुक्कामासाठी पोचण्याचा मनसुबा खड्ड्यात अधूनमधून दिसणाऱ्या रस्त्याने साफ फोल ठरवला. पोलादपूर ते ढवळे हे अंदाजे २५ किमीचे अंतर सुपरस्लो वेगाने दोन तासात पार पाडले. सह्याद्रीच्या कुशीत वसलेले ढवळे हे छोटेखानी गाव. दीडेकशे जोत्याच्या या गावात बहुतेक घरे मोऱ्यांची. शाळेसमोर गाडी लाऊन रविंद्र मोरेच्या घरी बुड टेकवले. सारवलेल्या ओसरीवर गारव्याला पडून चहाचे घुटके घेताना फारच मजा वाटत होती. नंतर समस्त भटक्या मंडळींचे हक्काचे जेवण म्हणजेच मॅग्गी खाऊन गावातल्या शाळेजवळच्या विठ्ठलाच्या देवळात पाठ टेकली. पण एवढ्या लवकर झोप थोडीच येणार पौर्णिमेच्या पिठूर चांदण्याने जावळीचे खोरे व्यापले होते. हवेतला गारवा थकलेल्या शरीराला सुखावत होता. आणि दूरवर चाललेल्या भजनाचा घुमणारा आवाज वातावरणाचे पावित्र्य राखत होता. नभातील टपोऱ्या चंद्राला न्याहाळत सह्याद्रीच्या साक्षीने रंगलेल्या भटक्यांच्या गप्पाची सर शहरातील तुटपुंज्या बाल्कनीमध्ये ६०च्या बल्बच्या उजेडात बसून मारलेल्या गप्पांना कधीच येणार नाही. पाहिलेले न पाहिलेले किल्ले, घाटवाटा, इतिहास, भुते-खेते असे अनेक विषय इथे कमी पडतात. पुढच्या भटकंतीची स्वप्ने रंगवत तंबूत विसावलो.\nढवळे गावातील विठ्ठल मंदिर आणि पौर्णिमेचा चंद्र\nढवळ्या अथवा चंद्रगड हा जावळीच्या कोंदणातील अजून एक हिरा. जंगलात लपलेल्या या किल्ल्यावर जाण्यासाठी गावातून वाटाड्या बरोबर घ्यावाच लागतो. उन्हाचा त्रास वाचवण्यासाठी सकाळी लवकरच ताज्या दमानेच चढाई सुरु केली होती. त्या थंडीतही गड घामटं काढत होता. अंगावर येणारा छाती दडपवणारा चढ झाडांच्या गर्दीत हरवून गेला होता. जंगलात ठिकठिकाणी लावलेल्या “ॐ नम: शिवाय”च्या पाट्या आपण रस्ता चुकलो नसल्याची जाणीव करून देत राहतात. अर्ध्या-पाऊण तासात आपण म्हसोबाच्या खिंडीत पोहोचतो. इथून तर गडाची खडी चढण सुरु होते. कारवीची झाडीतून घसार्‍याची वाट पकडायची आणि अजून पाऊण तासात गडाचा कातळटप्पा गाठायचा. आमचा वाटाड्या बराच पुढे होता. एके ठिकाणी दमून दोन क्षण उभे राहून अजून किती चढायचे आहे ते पाहण्यासाठी वर पाहिले तर साक्षात सूर्यनारायण चंद्र्गडाच्या पाठीमागून आमच्याकडे डोकावून पाहत होते. कदाचित सूर्य बघायला आला असेल की एवढ्या पहाटे कोणाला हुक्की आली जावळीमध्ये घुसायची सूर्योदयाचे ते अप्रतिम दृश्य कॅमेरापेक्षा डोळ्यांमध्ये आयुष्यभरासाठी बंदिस्त झाले. पुरुषभर उंचीच्या या कातळातील पायट्यांवरून अतिशय काळजीपूर्वक चढून माथ्यावर जायचे. वर जाताच खोऱ्यातून वर येणारा भन्नाट वारा आपले स्वागत करतो. आणि मग जावळी खोऱ्याचे दिसणारे विहंगम दृश्य. महाबळेश्वरचे आभाळाला गवसणी घालणारे सह्याद्रीचे अजस्र कडे आणि त्यातून अल्लडपणे वाहणारी ढवळी नदी. खाली दुरवर इवलीशी दिसणारी ढवळे गावातील घरे पाहिल्यावर सह्याद्रीच्या अवाढव्य आकाराची आणि आपल्या नगण्यपणाची जाणीव होते.\nचंद्रगडाचा विस्तार तसा छोटासाच आहे. चिंचोळ्या गडमाथ्यावर एक सुंदर घडीव नंदी आणि समोर कातळात खोदून आत कोरलेली पिंड दिसते. या ढवळेश्वराच्या दर्शनासाठी महाशिवरात्रीला पंचक्रोशीतून भाविक येतात. पिंडीचे दर्शन घेऊन एक कातळात खोदलेल्या प्रवेशद्वारातून गडाच्या बालेकिल्ला वजा सर्वोच्च माथ्यावर पोचायचे. येथे वाड्याचे काही अवशेष दिसतात. जवळच एक पाण्याचे टाके आहे. तर शेजारची पायवाट गडाच्या उत्तरेला असलेल्या टाक्याकडे घेऊन जाते. ही वाट कातळ आणि तटबंदी मधीलएका लहानग्या दरवाज्यातून जाते. दरीला एकदम खेटून खोदलेल्या या टाक्याचे थंडगार पाणी पिण्यायोग्य आहे. तर शेजारी एक पहार्‍यासाठी गुहा खोदली आहे. गुहेपाशी बसून पाण्याचे दोन घोट घेताना इतिहासात रमायचे आणि समोरचा निसर्ग पाहून नि:शब्द व्हायचे. एकूणच गडाचा वापर ढवळे घाटावर नजर ठेवण्यासाठी आणि टेहळणीसाठी होत असल्याने गडावर फारशी बांधकामे आढळत नाहीत. रायरेश्वर, कोळेश्वरची पठारे, महादेवाचा मुऱ्हा, महाबळेश्वर, ढवळे घाट असा बराच मोठा प्रदेश दृष्टीक्षेपात येत असल्याने पहाऱ्यासाठी यापेक्षा उत्तम जागा दुसरी कोणती असेल. चंद्रराव मोऱ्यांनी ज्या जावळीच्या जोरावर महाराज्यांशी उद्धटपणा केला ती जावळी चंद्रगडावरून अनुभवता येते.\nचंद्रगड उतरतानासुद्धा भरपूर काळजी घ्यावी लागते. नाहीतर बुड शेकलेच म्हणून समजा. तासाभरात पुन्हा ढवळे गाव गाठायचे आणि परतीच्या वाटेवरचे नरवीर तानाजीचे उमरठ गाव गाठायचे. ज्या सिंहामुळे कोंढाणा जिंकता आला त्या शूरवीराचे स्मारक बघितल्याशिवाय जावळी मोहीम फत्ते होणे शक्य नाही. रात्री अनुभवता न आलेला जावळीचा निबिडपणा आत्ता जाणवतो आणि मनात घोळत राहते ते चंद्रराव मोऱ्याचे उत्तर “जावळीस येणार असाल तर यावे. दारू-गोळा मौजूद आहे. येता जावळी, जाता गोवळी\nचंद्रगड जावळी भटकंती मंगळगड सह्याद्री\n← गडकोटांवरील गणेश मूर्ती\n13 Comments → येता जावळी जाता गोवळी\nधन्यवाद ओंकार… तुमच्या सारख्या मित्रांच्या मुळेच तर जमतेय हे सगळे…\nकदाचित सूर्य बघायला आला असेल की एवढ्या पहाटे कोणाला हुक्की आली जावळीमध्ये घुसायची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-04-26T11:46:49Z", "digest": "sha1:3QK5NQEINZ3WWVKJOYL4C2GB2JUB6DOQ", "length": 14084, "nlines": 600, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हीनयान - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहिनयान हा एक बौद्ध संप्रदाय आहे. हीनयान या संस्कृत शब्दाचा शब्दशः अर्थ \"लहान वाहन\" असा आहे.\nहा लेख बौद्ध धर्म या प्रकल्पाचा एक भाग आहे\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nबौद्ध धर्म विषय सूची\nबौद्ध धर्म • बौद्ध सण • बौद्ध वर्ष\nमहाप्रजापती गौतमी (मावशी, सावत्र आई)\nबुद्धांनी वास्तव्य केलेली स्थळे\nभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म\nभारतामध्ये बौद्ध धर्माचा इतिहास\nभारतामध्ये बौद्ध धर्माचा ऱ्हास\nबौद्ध धर्म आणि रोमन जग\nबौद्ध धर्मावरील अपूर्ण लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० सप्टेंबर २०१७ रोजी २०:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/News/International/2017/03/17115639/Woman-face-burned-after-headphones-explode-midflight.vpf", "date_download": "2018-04-26T11:27:22Z", "digest": "sha1:LT63YQXPUULVVEMMBI57EPONWIYM7MGD", "length": 13164, "nlines": 244, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "विमानात गाणी ऐकताना तरुणीच्या हेडफोनचा स्फोट, चेहरा भाजला", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\nमुख्‍य पान वृत्त विदेश\nविमानात गाणी ऐकताना तरुणीच्या हेडफोनचा स्फोट, चेहरा भाजला\nमेलबर्न - विमानप्रवासात हेडफोनने गाणी ऐकत असताना एक तरुणी जाम घाबरली. जेव्हा तिच्या हेडफोनचा विस्फोट झाला. हेडफोनमधून ठिणग्या बाहेर पडू लागल्या व हेडफोन वितळू लागला. घाबरलेल्या तरुणीने तत्काळ आपला हेडफोन काढून फेकला तरीही त्यामधून ठिणग्या बाहेर पडत होत्या.\nपाकिस्तनसोबत लंडनमध्ये द्विपक्षीय बैठक नाही,...\nलंडन - कॉमनवेल्थसंदर्भातील बैठकीला लंडनमध्ये भारत व\nजगातील सर्वाधिक वयोवृद्ध महिलेचे वयाच्या ११७...\nटोकियो - जगातील सर्वाधिक वृद्ध असलेल्या महिलेचे शनिवारी निधन\nलग्नाला नकार दिला म्हणून तीन मुलींवर अॅसिड...\nइस्लामाबाद - पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या एका भागात\nअॅपलला ६० अब्ज डॉलर्सचा तोटा, मोबाईलची घटली...\nताइपेई - अपुऱ्या मागणीमुळे गेल्या २ दिवसात अॅपल या आयफोन\nलंडनमध्ये तिरंगा जाळणाऱ्यांवर तातडीने कारवाई...\nलंडन - भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार\n'...तर भारत बनणार अर्थव्यवस्थेचा पॉवरहाऊस'\nवॉशिंग्टन - भारताने जर धोरणांमध्ये सुधारणा केली तर भारत\nबौद्ध वारसा असल्याने मंगोलिया आपला आध्यात्मिक शेजारी - सुषमा स्वराज उलानबातर - सामायिक बौद्ध\nइम्रान खानची तिसरी बायको गेली घर सोडून, वाचा नेमके काय झाले इस्लामाबाद - आपल्या तिसऱ्या\nसुरक्षित बहुदेशीय प्रणालीच्या फेररचनेसाठी फ्रान्सची अमेरिकेला हाक वाशिंग्टन - फ्रान्सचे\nकोईम्बतूर आणि विशाखापट्टणममध्येही एका क्लिकवर उबेर देणार घरपोच खाद्यपदार्थ नवी दिल्ली - एका क्लिकवर\n'बौद्ध पंरपरा असलेल्या भारत-मंगोलियाचा कट्टरवाद रोखण्यात महत्त्वाची भूमिका' उलानबाटार - बौद्ध पंरपरा\nभारत-मलेशिया करणार संयुक्त युद्ध अभ्यास नवी दिल्ली - भारतीय लष्कर आणि मलेशियाचे सैन्य\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nसंघटनेच्या कामावर नाराज ६० नक्षलवाद्यांचे हत्यारांसह आत्मसमर्पण नारायणपूर - बस्तरमध्ये\nपंचायत राज कमिटीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची लूट, ऑडियो व्हायरल रत्नागिरी - पंचायत राज\nफक्त ८ तालुक्यातच दुष्काळ कसा विरोधीपक्षनेते विखे पाटील यांचा सवाल मुंबई - राज्यातील\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही ..राखी सावंतचा सवाल मुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nमहाड एमआयडीसीत केमिकल कंपनीला भीषण आग रायगड - महाड एमआयडीसीमधील प्रिव्ही केमिकल कंपनीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://ruralindiaonline.org/articles/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%83-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4", "date_download": "2018-04-26T11:37:16Z", "digest": "sha1:FSSFHTHHEHSI7LGW3WQIH4LM4FHULMXS", "length": 20571, "nlines": 154, "source_domain": "ruralindiaonline.org", "title": "कोड रेडः दादरच्या बाजारातले नक्षीदार हात", "raw_content": "\nकोड रेडः दादरच्या बाजारातले नक्षीदार हात\nमध्य मुंबईच्या दादरमध्ये रस्त्याच्या कडेला मेंदीचं दुकान थाटणारे शिवा आणि शिवम मुंबईच्या अनेक मेंदी कलाकारांपैकी दोन. उत्तरप्रदेशातून ते इथे का आले आणि या कामामुळे त्यांना मिळणारं स्वातंत्र्य याविषयी ते बोलतायत\nदादरच्या वाहत्या रस्त्यावरती रोज सकाळी शिवम सिंग एक लाल सतरंजी अंथरतो. या चार बाय पाच फुटाच्या सतरंजीवर तो चार पाच प्लास्टिकचे मोडे नीट ठेवतो. नंतर एका मोड्याच्या खाली तो लक्ष्मीचा फ्रेम केलेला फोटो ठेवतो आणि एक समोर उदबत्ती पेटवतो.\nज्या पिंपळाखाली त्याने त्याचं दुकान थाटलंय त्यावर एक फलक टांगलाय ज्याच्यावर लिहिलंय – ‘शिवम मेहेंदी आर्टिस्ट’. या फलकावर आणि त्याच्या मोड्यांवरच्या फोटो अल्बममध्ये मेंदीने सजलेल्या हातांचे आणि पावलांचे फोटो आहेत. आता शिवम पहिल्या गिऱ्हाइकाची वाट पाहतोय. तिने येऊन फक्त नक्षी निवडायची – फुलं, कुयऱ्या, साखळ्या किंवा मग गिऱ्हाइकाच्या हाताकडे पाहून शिवमलाच काही नक्षी सुचते. “कुणी तरी येईल...” तो म्हणतो, आजचा दिवस चांगला जाणार अशी त्याला आशा आहे.\nत्याच्यापासून २०० मीटरवर दादर स्टेशनपासून जवळच रानडे रोडवर शिवा नायकनेदेखील त्याचं दुकान थाटलंय. ओली मेंदी भरून प्लास्टिकचे कोन तयार करणं हे दिवसाचं पहिलं काम. ज्या फूटपाथवर दुकान थाटलंय तिथे काही ना काही गजबज सुरू असते. इथे अनेक वस्तू विकल्या जातात त्याही स्थलांतरितांकडून – फुलं विकणारा सोलापूरचा, दागिन्यांची दुरुस्ती करणारा लखनौहून आलाय, बूट विक्रेता कोलकात्याचा तर आइस्क्रीमची गाडी राजस्थानच्या विक्रेत्याची.\nमध्य मुंबईतल्या रानडे रोडवर शिवा नायक त्याच्या मेंदीच्या तात्पुरत्या दुकानात गिऱ्हाइकाची वाट पाहतोय\nशिवा आणि शिवम त्यांच्या या तात्पुरत्या दुकानांमध्ये १० तास बसून राहतात. त्यांच्यासारख्या इतर मेंदी कलाकारांचा दिवस असाच असतो. या भागात सुमारे ३० मेंदी कलाकार आहेत, सगळे पुरुष. “मुलींपेक्षा मुलं मेंदी काढण्यात जास्त चपळ असतात. मुली [मेंदीचा सराव करण्यासाठी] पार्लरमध्ये जातात. आणि मुलं हा असा धंदा सुर करतात. मुली काय अशा पथारी टाकून बसू शकत नाहीत...” शिवम म्हणतो.\nमुंबईच्या अनेक लोकल स्टेशनच्या बाहेर दुकानं टाकलेल्या इतर अनेक मेंदीवाल्यांसारखे शिवा आणि शिवम स्थलांतरित आहेत, दोघंही उत्तर प्रदेशहून आले आहेत. १९ वर्षांचा शिवम साधारण सहा वर्षांपूर्वी अलिगड जिल्ह्याच्या गवाना तहसीलमधल्या जामा गावातून मुंबईला आला. “मी गाव सोडलं ते ८ किंवा ९ वर्षांचा असेन,” तो सांगतो. “घरी कमावणारं असं कुणीच नव्हतं – माझ्या मोठ्या दोन्ही भावांची लग्नं झाली होती आणि ते त्यांचे त्यांचे वेगळे राहत होते.”\nपण मुंबईला येण्याआधी तो दिल्लीला त्याच्या मामांकडे मेंदी शिकायला गेला. “२-३ महिने मी पूर्ण दिवस पुठ्ठ्यावरती मेंदी काढायचा सराव करायचो. माझी पुरेशी तयारी झाल्यावर त्यांनी मला गिऱ्हाइकांच्या हातावर मेंदी काढू द्यायला सुरूवात केली.” मुंबईत येण्याआधी काही तरी कमाई व्हावी यासाठी त्याने छोट्या खानावळींमध्ये काम केलं, ट्रॅक्टर, गाड्या चालवल्या.\nशिवा आता विशीत आहे. दहा वर्षांपूर्वी तो फिरोझाबादच्या टुंडला तहसीलहून मुंबईला आला. त्याच्यासाठी मेंदीच्या धंद्यात येणं अगदीच साहजिक होतं. “आमचं अख्खं गाव हेच काम करतं,” तो सांगतो. “मी इथे आलो तेव्हा माझ्या भावाकडून ही कला शिकलो, माझा भाऊ आमच्या मेव्हण्याकडून. आमच्या घराण्याचा हा पिढीजात व्यवसाय आहे. सगळे तेच करतात.”\nशिवाचा मामेभाऊ, कुलदीप नायक – त्याचंही मुंबईत मेंदीचं दुकान आहे. तो म्हणतो, “इतर मुलं शिकायला शाळेत जातात तसं आमच्या गावची मुलं मेंदी शिकतात. गिऱ्हाइकाला जे काही हवंय ते आम्ही काढू शकतो.” काय त्याचा पाढाच त्याने वाचला, “काही पण – अरेबिक, मुंबई स्टाइल, मारवाडी, इंडो-अरेबिक, इंडो वेस्टर्न, दुबई... अगदी काहीही.”\nमुंबईला येऊन मेंदीवाल्याचं काम करणं फायदेशीर आहे. “आधी पैसा कुणी पाहिला होता” शिवम विचारतो. “आम्ही गाव सोडून बाहेर पडल्यावर आणि काम करू लागल्यावरच आम्हाला पैसा पहायला मिळतो. गावाकडे अंगमेहनतीच्या कामाला तुम्हाला दिवसाला २००-३०० रोजगार मिळू शकतो. दिल्लीत मी वाहनचालक म्हणून महिन्याला ७०००-८००० कमवत होतो. आणि आता मी महिन्याला ३०,००० ते ५०,००० कमवतोय.”\nशिवम सिंगच्या दुकानी (उजवीकडे) मेंदीच्या नक्षीचे फोटो ठेवलेले आहेत आणि तिथेच खाली लक्ष्मीचा फोटोही ठेवलाय\nशिवमची बहुतेक कमाई लग्नांमध्ये मेंदी काढून होते. “इथे [रस्त्यावर] आमची दिवसाला ८००-२००० रुपयांची कमाई होते – दिवसाला ५ ते १० गिऱ्हाइक होतं. पाच जणी आल्या तर १०००-१५०० रुपये मिळतात. पण जर लोकांनी आम्हाला [मेंदी काढण्यासाठी] घरी बोलावलं तर आम्ही कमीत कमी १००० रुपये घेतो.”\nत्याचे काका मनोज जयपूरचे आहेत. दादर पूर्वला त्यांचं स्वतःचं मेंदीचं दुकान आहे. शिवमला भेटायला आलेले मनोज सांगतात, “एका हातासाठी गिऱ्हाइक ५०० रुपये देतं. भाव १०० रुपयांपासून सुरू होतो. पण तितके कमी कुणीच देत नाहीत. सगळे ३००-४०० देतात. नववधूची मेंदी मात्र ५००० पासून सुरू होते.”\nपण केवळ पैशामुळे लोक या धंद्यात येत नाहीत. शिवमला त्यातलं स्वातंत्र्य आवडतं, त्याला कुणालाही काहीही उत्तरं द्यावी लागत नाहीत. मनोज सांगतात, त्यांना मनात येईल तेव्हा बाहेर पडता येतं, प्रवास करता येतो. ते फार क्वचित त्यांच्या दुकानात बसून राहतात, त्यांच्या मित्रांना भेटत भटकत असतात ते. “मी ४-५ वर्षं मुंबईत आहे,” ते सांगतात. “त्याआधी माझं तमिळ नाडूमध्ये दुकान होतं. आम्ही भटकत राहतो – तमिळ नाडू, महाराष्ट्र, मध्य प्रदेश – मी अख्खा भारत पालथा घातला आहे. तुम्हाला हवं तिथे, हवं तेव्हा जा. आज काय समुद्र किनाऱ्यावर जायची लहर आलीये, हा मी चाललो...”\nशिवम आणि मनोज दोघांनी कामाला मदतनीस ठेवलेत. “त्यांच्या गावातले इतर लोक या कामात पैसा कमावतायत ते हे बघतात आणि मग तेही इथे येतात,” शिवम सांगतो. मनोजसुद्धा त्यांच्या मदतनिसांच्या भरोसे दुकान चालवतो. अगदीच खूप गर्दी असली तर किंवा घरच्या ऑर्डर असल्या तर ते जातात.\nकामात ही मोकळीक आहे म्हणूनच शिवमला बऱ्याचदा जामा गावी त्याच्या घरी जाता येतं आणि त्याच्या कुटुंबाची जी २० बिघा (सुमारे चार एकर) जमीन आहे ती पाहू शकतो. त्याच्या दुकानात काम करणाऱ्या मुलांना तो महिन्याला ५०००-७००० पगार देतो. त्याच्या कमाईचा काही हिस्सा स्वतःच्या संरक्षणासाठी स्थानिक गुंडांना द्यावा लागतो. अजून थोडा हिस्सा भाड्यापोटी जातो – ईशान्य मुंबईच्या घाटकोपरमध्ये तो मनोज आणि इतर काही जणांसोबत एकत्र राहतो.\nया सगळ्यातून जे काही मागे राहतं ते शिवम घरी पाठवतो. “इथे [मुंबई] पैसे ठेऊन मी काय करू आम्ही हे सगळं घरासाठीच करतोय ना,” तो म्हणतो. शिवा त्यात भर घालतो, “आम्ही हा सगळा पैसा कशासाठी कमवतोय... इथे खर्च करायला का घरी पाठवायला आम्ही हे सगळं घरासाठीच करतोय ना,” तो म्हणतो. शिवा त्यात भर घालतो, “आम्ही हा सगळा पैसा कशासाठी कमवतोय... इथे खर्च करायला का घरी पाठवायला\nशिवम पिंपळाखाली बसलायः ‘कुणी तरी येईल...’ तो म्हणतो, आजचा दिवस चांगला जाणार अशी त्याला आशा आहे\nतिथे जामामध्ये शिवमची आई आणि १५ वर्षांची बहीण अंजू त्याच्यावरच अवलंबून आहेत. अंजूने दहावी पूर्ण केलीये आणि ती आईला घरी सगळी मदत करते. तिच्या लग्नात मेंदी कोण काढणार या प्रश्नावर शिवममधला भाऊ जिवंत होतो आणि अभिमानाने तो म्हणतो, अर्थात मी काढणार. “किंवा कदाचित माझा भाऊ काढेल. दुसरं कोण” मनोजचं मत मात्र वेगळं आहेः “मी घरी (जयपूरला) असलो तर मला मेंदी काढायला आवडत नाही. पण कधी कधी लोकांनी खूपच आग्रह केला तर मग मी मेंदी काढतो.”\nदरम्यान, शिवाच्या दुकानावर एक गिऱ्हाईक थांबलीये. तिच्या भाचीच्या मेंदी कार्यक्रमासाठी त्याला घरी येण्याचं निमंत्रण द्यायला ती आली होती. “तुम्ही आम्हाला मेंदीसाठी मुंबईत कुठेही बोलवू शकता. आणि मुंबईच्या बाहेर असेल तर आम्ही जास्त पैसे घेतो,” तो म्हणतो. “आम्ही कुठेही जातो.”\nMedha Kale मेधा काळे यांना स्त्रिया आणि आरोग्याच्या क्षेत्रात कामाचा अनुभव आहे. कुणाच्या गणतीत नसणाऱ्या लोकांची आयुष्यं आणि कहाण्या हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे.\nसंयुक्ता शास्त्री पारीची मजकूर समन्वयक आहे. तिने सिम्बायोसिस सेंटर फॉर मिडिया अँड कम्युनिकेशन, पुणे इथून मिडिया स्टडिज या विषयात पदवी घेतली आहे तसंच एसएनडीटी महिला विद्यापीठातून इंग्रजी साहित्य या विषयात एम ए केलं आहे.\n‘पाणी आम्हाला नाय, तुम्हाला मिळतं’\nछिन्नी हातोड्याचे घाव - वसई किल्ल्यावरच्या वडारांची कहाणी\n'जे इतर कुणालाच जमलं नाही, ते बाबासाहेबांनी केलं'\nझेंडू सारखी तजेलदार गाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/chaturang-category/appcha-vishva/", "date_download": "2018-04-26T11:22:06Z", "digest": "sha1:N5J3K4PEBZJ5PUJKGRUFEUGQDZ2U3MNP", "length": 13607, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अॅपचं विश्व | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nभिंतीवरच्या कॅलेंडरला घरात एक अढळस्थानच लाभलंय जणू\nयेथे ‘कर’ माझे जुळती..\nसध्या देशात सर्वत्र रोकड आणि रोकडरहित या दोन शब्दांची सर्वाधिक चर्चा आहे.\nएका ‘टच’वर वीज बिल\nराज्य आणि केंद्र सरकारतर्फे नागरिकांना रोखरहित व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.\nशाळेपासून उच्च शिक्षणापर्यंत अनेकांसाठी सर्वात कठीण वाटणारा विषय हा गणित असतो.\nअ‍ॅपमध्ये नोंदवलेल्या नोट्स शोधण्यासाठीही तुम्ही ‘व्हॉइस कमांड’चा वापर करू शकता.\nभाजीखरेदीची सुविधा पुरवणाऱ्या अ‍ॅपबद्दल आपण पाहणार आहोत.\nअलीकडच्या काळात महिलावर्गाप्रमाणे पुरुषवर्गही ‘हेल्थ कॉन्शियस’ होऊ लागला आहे.\nचांगल्या वेशभूषेला आकर्षक केशभूषेची जोड असेल तरच ती चारचौघांत लक्षवेधी ठरते आणि सौंदर्य खुलवते.\nवाहनाची योग्य देखभाल करणे आणि नियमित सव्‍‌र्हिसिंग करणे हे कठीण काम आहे.\nकुणाला तरल संथ सुरावटींचं शास्रीय संगीत भावतं तर ...\nरांगोळी हे एक प्रकारे उत्सवचिन्हच आहे.\n‘बारकोड स्कॅनर’चे अ‍ॅप आपल्या स्मार्टफोनमध्ये असणे आवश्यक आहे.\nगणिताकडे क्लिष्ट आणि धोकादायक विषय म्हणून पाहिले जात असले तरी...\nफोन किंवा मेसेजिंगचा वापर न करता थेट ‘व्हिडीओ कॉल’...\nअ‍ॅपमधील नोटबुकमध्ये तुम्ही तुमच्या अक्षरांत लिखाण करू शकता\nबातम्यांचा असाच ‘श्रवणानंद’ पोहोचवणारे ‘खबरी’ हे अ‍ॅपही अँड्रॉइडवर उपलब्ध आहे.\nसर्व ई मेल एका क्लिकवर\nअँड्रॉइड स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येकाकडे एक जी मेल अकाउंट असतोच. कारण त्याखेरीज स्मार्टफोनवरून गुगलच्या कोणत्याही सुविधा वापरता येत नाही. पण गेल्या काही वर्षांत ईमेल हे संवादाचे सर्वात प्रमुख माध्यम बनत\nझटकन संदर्भ, पटकन माहिती\nतेव्हा अपेक्षित माहितीपेक्षा वेगळी आणि अनावश्यक माहितीच आपल्याला अधिक पाहायला मिळते.\nपरवा सहज म्हणून फोनची फोटोगॅलरी तपासली तर त्यावरील फोटोंचा आकडा बघून चाटच पडलो.\nस्मार्टफोनमुळे छायाचित्रे काढणे किंवा व्हिडीओ रेकॉर्डिग करणे अतिशय सोपे\nआता तर प्रत्यक्ष स्वयंपाक करणाऱ्या पुरुषांची संख्याही वाढत चालली आहे.\nअलीकडच्या काळात महाराष्ट्रात पेट्रोलपंप मोठय़ा प्रमाणावर उभे राहिले आहेत.\nतुमच्या वायफाय वापराचीही हे अॅप व्यवस्थित नोंद ठेवते.\nशहरी भागात इलेक्ट्रिशियन किंवा प्लंबर मिळवणं हे महाकठीण काम.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://akolazillamarathamandal.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-04-26T11:02:02Z", "digest": "sha1:OKHTKNRAOPCB4WXQX7QQXIM4AB5N7JE6", "length": 3899, "nlines": 62, "source_domain": "akolazillamarathamandal.com", "title": "महिला समिती - अकोला जिल्हा मराठा मंडळ", "raw_content": "\nअकोला जिल्हा मराठा मंडळ\nमॉं जिजाऊ यांच्या प्रेरणेने समाजातील महिलांसाठी विशेष कार्य करता यावे या हेतूने अकोला जिल्हा मराठा मंडळाच्या ’महिला समितीची’ स्थापना करण्यात आली आहे. ही समिती महिलांसाठी दरवर्षी अनेक उपक्रम राबवते.प्रबोधनाबरोबरच यात स्त्रिया व मुलींच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा गौरव केला जातो.\nअकोला जिल्हा मराठा मंडळ\nअध्यक्ष : श्रीमती भारतीताई धारफळकर\nउपाध्यक्ष : सौ. सुलभाताई देशमुख\nसचिव : सौ. वनिता राऊत\nसहसचिव : सौ. जयाताई बंड\n: सौ. सिंधूताई मालोकार\n: सौ. चारूताई धोत्रे\n: सौ. मंजूताई सावरकर\n: सौ. सुनंदाताई इंगळे\n: सौ. डॉ. उज्ज्वलाताई मापारी\n: सौ. विद्याताई भरणे\n: सौ. शोभाताई पाटील\n: सौ. नीतूताई लोडम\n: सौ. सविताताई अढाऊ\n: सौ. उज्ज्वलाताई देशमुख\n: सौ. साधनाताई पोहरे\n: सौ. सुहासिनीताई धोत्रे\n: श्रीमती. यमुताई नळकांडे\n१) सौ. सिमंतिनीताई भुईभार (समिती प्रमुख)\n२) सौ. कमलाताई हिवरे (सदस्य)\n३) श्रीमती पार्वतीबाई दांदळे (सदस्य)\n४) सौ. उषाताई मोहोड (सदस्य)\nमराठा मंदिर सभागृह , वसतिगृह, महिला समिती , लिटील स्टार हायस्कूल\nसंस्थेची स्थापना, विद्यमान कार्यकारिणी, संस्थेची आजवरची वाटचाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/sad-see-breakup-bjp-sena-says-sharad-pawar-27830", "date_download": "2018-04-26T11:32:46Z", "digest": "sha1:7Q3VZG6SACSFD5DSKTQZXFZQGNHQSPY7", "length": 12858, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "sad to see breakup of bjp sena, says sharad pawar युतीचा संसार तुटल्याने अतीव दुःख- शरद पवार | eSakal", "raw_content": "\nयुतीचा संसार तुटल्याने अतीव दुःख- शरद पवार\nशुक्रवार, 27 जानेवारी 2017\nमुंबई/पुणे- \"उद्धव ठाकरेंनी युती होणार नसल्याचं स्पष्ट करायला खूप उशीर केला. त्यांचा 25 वर्षांचा संसार तुटल्याने अतीव दु:ख झालं,\" असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे.\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती होणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर पवार यांनी मंगळवारी बोलताना वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजप किंवा शिवसेना असा कोणी चर्चेला आला तर असा प्रश्न पवारांना विचारण्यात आलाय. हा 'जर-तर'चा प्रश्न आहे 'जर-तर'ला उत्तर नाही; पण चर्चेला आले तर नक्की विचार करू असं म्हणत शरद पवार यांनी राज्य सरकारला पाठिंबा देण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.\nमुंबई/पुणे- \"उद्धव ठाकरेंनी युती होणार नसल्याचं स्पष्ट करायला खूप उशीर केला. त्यांचा 25 वर्षांचा संसार तुटल्याने अतीव दु:ख झालं,\" असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे.\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती होणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर पवार यांनी मंगळवारी बोलताना वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजप किंवा शिवसेना असा कोणी चर्चेला आला तर असा प्रश्न पवारांना विचारण्यात आलाय. हा 'जर-तर'चा प्रश्न आहे 'जर-तर'ला उत्तर नाही; पण चर्चेला आले तर नक्की विचार करू असं म्हणत शरद पवार यांनी राज्य सरकारला पाठिंबा देण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.\nकाँग्रेसचे नेते नारायण राणे म्हणाले, \"सेना आणि भाजप या दोघांनाही एकत्र लढायचं नव्हतं दोघांनाही स्वबळावर लढायचं होतं. दोन्ही पक्षांनी फक्त कार्यकर्त्यांना झुलवत ठेवण्याचं काम केलं.\nसेना आणि भाजपने गेल्या २५ वर्षांत कोणत्याही प्रकारचा विकास केलेला नाही पालिकेत फक्त भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप नारायण राणे यांनी केलाय. तसंच आता युती तुटतेय लोकांना बर वाटतय त्यामुळे लोक काँग्रेसला मत देतील असा विश्वास देखील राणे यांनी व्यक्त केलाय. तर सेना भावनिक आवाहन करून निवडणूक लढवत होती,\" असेदेखील राणे यांनी म्हटलं.\nविषय समित्यांवर बाळासाहेबांचेचं वर्चस्व, फरांदे समर्थकांना डावलले\nनाशिक : आवश्यकता नसताना केवळ सत्तेची पदे नगरसेवकांना वाटप करायची म्हणून स्थापन करण्यात आलेल्या विषय समित्यांच्या सभापती, उपसभापतींसह सदस्य...\nनगरसेवकांचा स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांच्या दालनात धुडगूस\nऔरंगाबाद - स्थायी समिती सदस्यपदाच्या निवडीसाठी दोन वर्षांपूर्वी ज्या नगरसेवकांनी पदाचा राजीनामा दिला होता, त्या नगरसेवकांवर अन्याय झाल्यामुळे नगरसेवक...\nउल्हासनगरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत निःशब्द सन्नाटा\nउल्हासनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्व व पश्चिम अशा दोन अध्यक्षपदांचा पायंडा खंडित करून मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी उल्हासनगरातील...\nसांगली - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील मेळाव्यात मतदारांसाठी जाहीर केलेली भेटवस्तू अखेर सांगलीत दाखल झाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर...\nकर्नाटक विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर\nनवी दिल्ली : आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राज्यात 12 मेला मतदान होणार आहे. या निवडणुकांचे निकाल 15 मेला जाहीर केले जाणार आहेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/our-home-womens-day-yojana-housing-citizen-response-35621", "date_download": "2018-04-26T11:29:05Z", "digest": "sha1:2MUHKZBKTL267VR4BNEH77RPC3BRM7MK", "length": 8030, "nlines": 54, "source_domain": "www.esakal.com", "title": "\"Our home Women's Day Yojana housing citizen response \"आपलं घर महिला हाउसिंग डे योजने'ला पुणेकरांचा प्रतिसाद | eSakal", "raw_content": "\n\"आपलं घर महिला हाउसिंग डे योजने'ला पुणेकरांचा प्रतिसाद\nशनिवार, 18 मार्च 2017\nपुणे - जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मानार्थ पुण्यातील \"आपलं घर'ने \"आपलं घर महिला हाउसिंग डे' योजना सादर केली. याला सर्व स्तरातील पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत त्यांच्या हक्काचं घर बुक केलं. आता महिलांच्या आग्रहास्तव योजनेची मुदत 19 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे.\nपुणे - जागतिक महिला दिनानिमित्त महिलांच्या सन्मानार्थ पुण्यातील \"आपलं घर'ने \"आपलं घर महिला हाउसिंग डे' योजना सादर केली. याला सर्व स्तरातील पुणेकरांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत त्यांच्या हक्काचं घर बुक केलं. आता महिलांच्या आग्रहास्तव योजनेची मुदत 19 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे.\nया योजनेमध्ये पुण्याच्या चारही दिशांना असणाऱ्या 18 ठिकाणांवर सर्वांना 7.5 लाखांपासूनचे घर बुक करता येईल आणि 7.5 लाखांपर्यंतचा फायदासुद्धा मिळवता येईल. अर्थात पुरुषांना घरातील महिलेच्या नावावर घर बुक करणे बंधनकारक असणार आहे. ज्यांना सॅम्पल फ्लॅट बघायचा आहे, त्यांच्यासाठी शिवाजीनगर येथील मेपल ऑफिसमध्ये सोय करण्यात आली आहे. तसेच साइट व्हिजिटची सुविधाही उपलब्ध आहे. मेपल शेल्टर्स डॉट कॉम या संकेतस्थळावर योजनेची अधिक माहिती मिळेल आणि घरसुद्धा बुक करता येईल.\n\"\"बऱ्याच महिलांनी आणि व्यक्तींनी मुलांच्या परीक्षांमुळे आणि इतर काही कारणांमुळे आम्हाला घर पाहता आले नाही, असे सांगितले आहे. तसेच नाशिक, कोल्हापूर, सांगली, मुंबई, अहमदनगर येथील अनेकांना या योजनेत सहभागी होता आले नाही. त्यामुळे त्यांच्या आणि पुणेकर महिलांच्या विनंतीनुसार ही योजना 19 मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर 20 मार्चपासून 7.5 लाखांऐवजी फक्त 2.5 लाखांपर्यंतचाच फायदा मिळेल. तसेच आता \"आपलं घर'मध्ये थोडेच फ्लॅट्‌स शिल्लक आहेत, तेव्हा लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्यावा,'' असे आवाहन मेपल ग्रुपचे संचालक सचिन अगरवाल यांनी केले.\nनदी पात्रालगत मच्छरदाणी अंगावर घेऊन आंदोलन\nमांजरी (पुणे) : येथील मुळा-मुठा नदीमध्ये पसरलेल्या जलपर्णीमुळे नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचा त्रास होऊ लागला आहे. स्थानिक स्वराज्य...\nलासुर्णेमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी\nवालचंदनगर (पुणे) : युवकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करुन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पुणे जिल्हा...\nपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा -प्रवीण माने\nवालचंदनगर (पुणे) : अर्बन बॅंकेचे संचालक वसंत पवार यांच्या आत्महत्येस पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार असुन त्यांच्यावर आत्महत्सेस प्रवृत्त...\nसांगली - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील मेळाव्यात मतदारांसाठी जाहीर केलेली भेटवस्तू अखेर सांगलीत दाखल झाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर...\nआसाराम ते नित्यानंद वादग्रस्त बाबांची परंपरा\nनवी दिल्ली : वादग्रस्त अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्या विरोधात सुरू असलेल्या बलात्कार प्रकरणाचा आज जोधपूर न्यायालयात निकाल जाहीर झाला झाला आणि...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mayureshkulkarni.wordpress.com/2011/03/16/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2018-04-26T11:21:45Z", "digest": "sha1:H5A6JYA5JSOIAOXQ4VFCDQRUZFT4VFOW", "length": 13312, "nlines": 132, "source_domain": "mayureshkulkarni.wordpress.com", "title": "गाण्याच्या स्पर्धा, चित्रकलेचे मार्क आणि चांगल्या कविता | Isolated Portal | Mayuresh Kulkarni", "raw_content": "\nMayuresh Kulkarni's Blog | मयुरेश कुलकर्णीचा ब्लॉग\n विचारांवर चर्चा\t> गाण्याच्या स्पर्धा, चित्रकलेचे मार्क आणि चांगल्या कविता\nगाण्याच्या स्पर्धा, चित्रकलेचे मार्क आणि चांगल्या कविता\nगाण्याच्या स्पर्धा, चित्रकलेचे मार्क आणि चांगल्या कविता\nदोन अधिक दोन किती, याचं उत्तर सोपं आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर काल पण तेच होतं, आज पण तेच आहे आणि उद्या पण बदलणार नाही. तुमच्यासाठी पण तेच उत्तर आहे जे माझ्यासाठी आहे, हे पण नाही बदलत. पण जर मी तुम्हाला असं विचारलं की तुम्हाला कसं, कुठलं किंवा कोणाचं गाणं आवडतं तर तुम्ही काय उत्तर द्याल उत्तरं प्रत्येका व्यक्तिची वेगवेगळी असतील आणि एकाच व्यक्तिला वेगवेगळी गाणी पण आवडू शकतील. मुख्य म्हणजे कला ही कला आहे म्हणून कुठल्याही कलेची स्पर्धा झाली की मला ते खटकतं. गाण्याच्या स्पर्धा हे पटत नाही. तुम्हाला दहा वेगवेगळी फुलं फुलताना दाखवली तर तुम्ही सांगू शकाल का की कुठचं जास्त चांगलं फुलतं. तसंच गाणं हे भावता व्यक्त करण्याचा प्रकार आहे, चांगलं वाईट हे ऐकणाऱ्यावर आहे. एका ऐकणाऱ्याने गाणं वाईट म्हटलं म्हणून ते गाणं वाईट होत नाही, त्याचा अर्थ एवढाच होतो की ते गाणं त्याला आवडलं नाही. म्हणून गाण्याच्या स्पर्धा करून लोकांची मनं दुखवणं योग्य वाटत नाही.\nजसं गाण्याचं तसंच चित्रकलेचं. शाळेत किंवा इतर ठिकाणी चित्राला मार्क देऊन आपण कितीतरी चांगले चित्रकार घालवले असतील. खरंतर वेगवेगळ्या चित्रांना ३,४, किंवा ७,८ मार्क कसे देऊ शकतात ते मला कळत नाही. या चित्राला ३ आणि त्याला ४ मार्क का दिले असं तपासणाऱ्यांना विचारलं तर ते काय उत्तर देतील काय माहिती. कितीतरी चांगल्या चित्रकारांचा आत्मविश्वास अशा मार्कांमुळे गेला असेल. परत असंच म्हणावसं वाटतं की एका शिक्षकाला आवडलं नाही, म्हणजे ते चित्र वाईट होत नाही. त्याचा अर्थ असाच होतो की त्या शिक्षकाला ते चित्र त्या दिवशी तेवढंच आवडलं. कदाचित अजून काही शिक्षकांना दाखवलं तर ते वेगळे मार्क देतील किंवा त्याच शिक्षकाला काही वर्षांनी ते चित्र दाखवलं तर आवडेलही. मार्कांवर कलेची लायकी ठरवणं हेच मुळात पटत नाही आणि त्याहून पटत नाही म्हणजे दोन कलाकारांची स्पर्धा.\nकला ही मनातलं व्यक्त करण्यासाठी असते. मग ते गाणं असो किंवा चित्र. कितीतरी वेळा असंही होतं की कलाकाराला विचारलं की तू हे असं का केलंस, तर तो सांगू शकत नाही. कारण कलेला काही अर्थ असतोच असे नाही, किंवा अर्थ बदलतोही. पण मुख्य म्हणजे कलाकार हा त्याच्या पाहिजे ते त्याला पाहिजे तसं करत असतो, आणि त्याला आनंद मिळत असतो म्हणून करत असतो. त्याचे मन नाजूक असते, तो कुठेतरी या जगात त्याची जागा शोधत असतो. त्याचे व्यक्त केलेले विचार कोणाला पटतात का किंवा आवडतात का हे बघत असतो. त्याचा हा शोध सुरू असताना कुणी जर त्याच्या कलेला नावं ठेवली किंवा असे मार्क दिले तर तो चिडतो. त्याचा आत्मविश्वास खचतो आणि तो व्यक्त करायचं सडतो. त्याला जे आवडतं ते करायचं सोडून दिल्याचा त्याला त्रास होतो. म्हणूनच कला ही कला आहे, तिला गणितासारखी सरळ उत्तरं नाहीत.\nयावरच आधारीत एक प्रश्न म्हणजे, चांगली कविता काय असते गेले ६-७ वर्ष मी कविता करतो मला अजून या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. आणि मला या प्रश्नाचं उत्तर नको आहे. चांगली कविता काय असते हे मला माहित नाही पण मला जे वाटतं ते प्रामाणिकपणे व्यक्त करणं हीच माझी कविता आहे. कवितांना मार्क देण्यापेक्षा त्यांचे अर्थ कसे बदलतात, किंवा लोकांचे विचार काय आहेत हेच जास्त महत्वाच असतं. आणि मला या प्रश्नाचं उत्तर नकोय कारण जर ते उत्तर मिळालं तर मी गणितात सुत्र वापरतात तसं सुत्र वापरून चांगल्या कविता करायला लागेन आणि मग प्रामाणिकपणा जाईल. मनात नसलेलं कवितेत आलं तर त्याचा मला जास्त त्रास होईल. कलेच्या बाबतीत चांगलं-वाईट काही नसतं. जे कलाकाराच्या हृदयात असतं तेच त्याच्या कलेत उतरतं आणि जे बघणाऱ्यांच्या हृदयात असतं तेच त्यांना त्या कलेत दिसतं.\nसारेगमप सारख्या बाजारु कार्यक्रमाबद्दल बोलत असाल तर बरोबरच आहे. शास्त्रीय गाणं यात बरीच अंगं आहेत. सूर लावता येणं पलटे ताना घेणं हे आलं पाहिजे. सूर बरोबर लागला की नाही हे बरोबर कळू शकतं. चुकीचा सूर लावून मी असंच गातो ते ही छान आहे असं म्हणता येत नाही. असो.\n तुम्ही काय करू शकता कोणासाठी, का आणि कसं लिहावं\nCategories | चर्चांचे वर्ग\nCharacters | व्यक्ति आणि व्यक्तित्व (12)\n माझ्या काही कविता (87)\nMonthly Posts | महिन्यातल्या चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/mmrda-extend-metro-iv-route-from-wadala-to-gaimukh-1615562/", "date_download": "2018-04-26T11:38:46Z", "digest": "sha1:UCEKLRMDG37DFKS2YU7PCRJZROPKIUZB", "length": 14601, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "MMRDA extend Metro IV route from Wadala to Gaimukh | वडाळा-कासारवडवली मेट्रोचा गायमुखपर्यंत विस्तार | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nवडाळा-कासारवडवली मेट्रोचा गायमुखपर्यंत विस्तार\nवडाळा-कासारवडवली मेट्रोचा गायमुखपर्यंत विस्तार\nमेट्रो-४ म्हणून ओळखला जाणाऱ्या या मेट्रो रेल्वे मार्गाची लांबी ३२.३ कि.मी. आहे\n९४९ कोटी रुपयांच्या विस्तारित मार्गाला मान्यता\nमेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या वडाळा ते कासारवडवली या मार्गाचा गायमुखपर्यंत विस्तार करण्यास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) बैठकीत शुक्रवारी मान्यता देण्यात आली. मेट्रो-४ अ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विस्तारित मार्गासाठी ९४९ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्य़ाद्री अतिथीगृहावर मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) १४४वी बैठक पार पडली. त्यात विविध विकास प्रकल्पांबाबत निर्णय घेण्यात आले. वडाळा ते ठाणे-कासारवडवली या मेट्रो रेल्वे प्रकल्पाला यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. मेट्रो-४ म्हणून ओळखला जाणाऱ्या या मेट्रो रेल्वे मार्गाची लांबी ३२.३ कि.मी. आहे. त्याचा गायमुखपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. हे २.७ कि.मी. अधिकचे अंतर असेल. त्यावर आणखी दोन नवीन स्थानके बांधण्यात येणार आहेत. या मार्गावर २०२१ मध्ये दीड लाख प्रवासी क्षमता असेल आणि २०३१ मध्ये ही क्षमता १३.४४ लाख एवढी असेल. या विस्तारित मार्गासाठी ९४९ कोटी रुपये अतिरिक्त खर्च केला जाणार आहे. या वेळी मेट्रो मार्ग २ ब च्या मंडाळे येथील डेपोच्या वाढीव खर्चास मान्यता देण्यात आली.\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nवडाळ्यात बीकेसीसारखे व्यावसायिक संकुल वडाळ्यात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून वांद्रे-कुर्ला संकुलासारखे व्यावसायिक-निवासी संकुल उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर वाहतूक सेवा पुरवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे बस टर्मिनलही उभारण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याचबरोबर वर्सोवा ते विरापर्यंतचा पट्टा सागरी सेतूने जोडण्याबाबत अभ्यास अहवाल सादर करण्यासही सांगितल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविराटसाठी 'बुरे दिन', पराभवानंतर ठोठावला १२ लाखांचा दंड\nबसचालकाच्या इअरफोनमुळे १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://dialbaramati.com/site/about-us/", "date_download": "2018-04-26T11:09:56Z", "digest": "sha1:FT5NEW4PBQ6SC6GTGLGVHLDDQDIFDKCI", "length": 13654, "nlines": 348, "source_domain": "dialbaramati.com", "title": "About Us", "raw_content": "\nबारामती, इंदापूर, दौंड व पुरंदरचा परिसर हा इतिहासकाळापासून प्रसिद्ध आहे. त्याखेरीज पुणे जिल्ह्यातील वेगाने विकसित होणारा परिसर म्हणून या तालुक्यांकडे पाहिले जाते. महानगराकडे वाटचाल करणाऱ्या या परिसरामध्ये डायल बारामती सारख्या प्रकल्पाची गरज वाटत होती. आपल्या सर्वांना या प्रकल्पाच्या माध्यमातून योग्य ती माहिती मिळत राहील आणि आपल्या वेळेची व पैशाची यातून बचत होईल अशी खात्री आहे. या परिसराच्या वेगवान विकासाला या प्रकल्पाचाही हातभार निश्चितपणे लागेल.\nहा प्रकल्प नेमका आहे तरी काय \nबारामती, इंदापूर, दौंड व पुरंदर तालुकयातील सर्व व्यावसायिकांची माहिती एकत्रित करणे आणि गरजेच्या वेळी ही माहिती त्वरीत उपलब्ध करून देणारा डायल बारामती हा प्रकल्प आहे. यातून आपल्याला ज्यावेळी गरज भासेल त्यावेळी अचूक माहितीचा साठा उपलब्ध असेल. या प्रकल्पाच्या विविध माध्यमातून आपणास हवी ती माहिती त्वरीत उपलब्ध होऊ शकते. मात्र यासाठी या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर आपली सक्रीय साथ आम्हाला हवी आहे.\nया प्रकल्पाची वैशिष्ठे -\n1. व्यावसायिक संपर्क पुस्तिका – प्रत्येक तालुक्याच्या तसेच महत्वाच्या गावातील सर्व प्रकारचे व्यवसाय तसेच प्रशासन, राजकीय, सहकार, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती तसेच संस्थांची माहिती फोन तसेच मोबाईलनंबरसह या संपर्कपुस्तिकेमध्ये असेल.\n2. वेबसाईट – या प्रकल्पाची स्वतंत्र वेबसाईट असेल. या वेबसाईटवरून परिसरातील कोणतीही व्यावसायिक स्वरुपाची माहिती आपणास मिळू शकेल. ईमेल करूनही आपण आवश्यक ती माहिती मिळवू शकता.\n3. फोनवरून संपर्क – या प्रकल्पाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या फोननंबरवर संपर्क करून आपण आवश्यक ती माहिती मिळवू शकता.\nया माहितीचा आपल्याला काय उपयोग होईल \nअगदी साधं उदाहरण, आपल्या घरातील नळाची तोटी गळत आहे आणि ती बदलायची आहे. वरीलपैकी कोणत्याही माध्यमाचा उपयोग करून आपण आपल्या परिसरात प्लंबरचे काम करणाऱ्या व्यक्तींचे संपर्क नंबर मिळवू शकता आणि त्यांच्याशी संपर्क करू शकता.\nअसाच उपयोग आपल्याला प्रत्येक क्षेत्रात होऊ शकतो. शिक्षण, नोकरी, विवाह, प्रॉपर्टी खरेदी विक्री, कोणत्याही प्रकारची व्यावसायिक खरेदीविक्री अशा प्रत्येक ठिकाणी आपणास आवश्यक माहिती या प्रकल्पातून मिळू शकते. याचा उपयोग आपल्या फायद्याचा निर्णय घेण्यासाठी आपणास होऊ शकतो.\nएक व्यावसायिक म्हणून आपण एकाचवेळी ग्राहकही असतो आणि विक्री करणाराही असतो.\nयात आपल्या दोन्ही भुमिकामध्ये कसा फायदा होईल\n1. ग्राहक – आपणास वस्तू खरेदी करायची आहे किंवा सेवा घ्यायची आहे. आज आपल्यापुढे ठराविकच पर्याय आहेत. कारण बाजारपेठेत सदर वस्तू किंवा सेवा देणारे किती विक्रेते आहेत याची माहिती आपल्याकडे नाही. किंवा अशी संपूर्ण माहिती मिळविण्यासाठीचा वेळ व पैसा आपल्याकडे नाही. अशा वेळेस आपण या प्रकल्पाच्या वेबसाईटवरुन किंवा फोनद्वारे वरील वस्तू व सेवा देणाऱ्यांची संपूर्ण यादी मागवू शकता. त्यांच्याशी बसल्याजागी चर्चा करून त्यातील तुमच्या दृष्टीने सर्वोत्तम वस्तू वाजवी भावात मिळवू शकता.\n2. विक्रेता – आता आपल्याला आपली वस्तू किंवा सेवा विकायची आहे. आता यासाठी ग्राहकांचा शोध घेण्याचे मर्यादीत पर्याय आपल्याकडे आहेत. मात्र आमच्या वेबसाईटवर आपल्या व्यवसायाची माहिती आहे. ग्राहक या वस्तू किंवा सेवांची माहिती घेण्यासाठी आम्हाला फोन करतील अथवा वेबसाईट पाहतील. त्यावेळी आपला संपर्कनंबर घेऊन ते आपल्याला संपर्क करू शकतात. यातून प्रत्यक्ष ग्राहकापर्यंत थेट पोहचण्याचे हे अत्यंत कमी खर्चातील साधन आपल्याला मिळालेले आहे.\nअधिक माहितीसाठी संपर्क –\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AB%E0%A5%82", "date_download": "2018-04-26T11:46:22Z", "digest": "sha1:GDNK3RTKYZQAI3BGUARZFAOAWIOWZ3YR", "length": 4897, "nlines": 144, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अफू - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nअफूच्या पिकाचा एक बोंड व त्यामधून बाहेर येणारा चीक\nअफू हा अफूच्या बोंडामधून काढलेला चीक वाळवून बनवलेला एक पदार्थ आहे. अफूचा वापर प्रामुख्याने हेरॉईन हा अंमली पदार्थ बनवण्यासाठी व कमी अंशी खसखस हा खाद्यपदार्थ बनवण्यासाठी केला जातो. तसेच अफू वैद्यकीय उपचारांसाठी देखील वापरला जातो.\nहेरॉईनची तस्करी हा जगातील एक प्रमुख गुन्हा आहे. अफगाणिस्तान हा जगातील सर्वात मोठा अफूची शेती करणारा देश असून जगातील एकूण अफूच्या ७० टक्के उत्पादन येथेच होते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१६ रोजी ०१:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-04-26T11:45:53Z", "digest": "sha1:EZLYPEAMNNJNXESEYQL3YJA35Y2G6YI4", "length": 5875, "nlines": 217, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इटालियन व्यक्ती - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएकूण १० उपवर्गांपैकी या वर्गात खालील १० उपवर्ग आहेत.\n► इटालियन खगोलशास्त्रज्ञ‎ (४ प)\n► इटालियन खलाशी‎ (१ प)\n► इटलीचे खेळाडू‎ (३ क, १ प)\n► इटालियन गणितज्ञ‎ (९ प)\n► इटालियन चित्रकार‎ (१ क, ५ प)\n► इटलीचे पंतप्रधान‎ (१४ प)\n► इटालियन भौतिकशास्त्रज्ञ‎ (५ प)\n► इटलीचे राष्ट्राध्यक्ष‎ (३ प)\n► इटालियन संगीतकार‎ (७ प)\n► इटालियन साहित्यिक‎ (२ क)\n\"इटालियन व्यक्ती\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://cropestimation.com/", "date_download": "2018-04-26T11:24:32Z", "digest": "sha1:NQVOTBVNUAE2Z4JOFGCBSNOBGH76URAJ", "length": 2545, "nlines": 9, "source_domain": "cropestimation.com", "title": "e-Crop Estimation", "raw_content": "\nई- क्रॉप एस्टिमेशन ही इंटरनेट आधारित संगणक प्रणाली असुन तिचा उपयोग मुख्य, दुय्यम व फळे भाजीपाला पीक कापणी प्रयोगांचे नियोजन करणे तसेच क्षेत्रीय स्तर ते विभाग व राज्य स्तरापर्यंत संकलन अहवाल तयार करण्यासाठी होतो.\nराज्यस्तरावर हंगाम, पीक व अधिसूचित क्षेत्राप्रमाणे महसूल मंडळ निहाय पीक कापणी प्रयोगाचे नियोजनाचे वाटप केले जाते तसेच विविध स्तरावरील पीक कापणी प्रयोगाचे विविध अहवाल पाहता येतात. विभाग स्तरावर पीक कापणी प्रयोगाचे विभाग, जिल्हा व तालुका निहाय विविध अहवाल पाहता येतात.\nजिल्हास्तरावर हंगाम, पीक, महसूल मंडळ, गांव व यंत्रणानिहाय (कृषि, जिल्हा परिषद, महसूल) नियोजनाचे वाटप केले जाते तसेच तालुका स्तरावरील पीक कापणी प्रयोगाचे विविध अहवाल पाहता येतात. तालुकास्तरावर यंत्रणा व पीक निहाय पीक कापणी प्रयोगांची माहिती भरली जाते. यामध्ये प्रयोगाची आवक भरणे, गाव बदल, मंडळ बदल, एन आर/एन सी/ एन सी आर व प्रयोगाचे संकलन भरले जाते.\nनिधी अभावी सदर प्रणाली दिनांक ४ मे २०१७ पासून बंद केली आहे. तसदीबद्दल क्षमस्व.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/irfan-khan-songs-live-recording-27620", "date_download": "2018-04-26T11:06:58Z", "digest": "sha1:LVAWOSO5V6QNGZT7VWYFIYSSY2FDKUOV", "length": 12558, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Irfan khan songs live recording इरफानच्या चित्रपटातील गाण्यांचे लाईव्ह रेकॉर्डिंग | eSakal", "raw_content": "\nइरफानच्या चित्रपटातील गाण्यांचे लाईव्ह रेकॉर्डिंग\nबुधवार, 25 जानेवारी 2017\nमुंबई : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा अभिनेता इरफान खानचा नेहमीच विविध भूमिका करण्याकडे कल असतो. बॉलीवूडसोबत त्याने हॉलीवूडमध्येही विविध भूमिका साकारल्या आहेत. आता त्याच्या आगामी \"द सॉंग ऑफ स्कॉर्पियन' या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या चालू आहे. त्याच्या या चित्रपटात संगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे; पण या चित्रपटातील गाण्याचे स्थानिक संगीतकारांबरोबर जैसलमेरच्या मरूस्थलमध्ये लाइव्ह रेकॉर्डिंग करण्यात आले.\nमुंबई : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा अभिनेता इरफान खानचा नेहमीच विविध भूमिका करण्याकडे कल असतो. बॉलीवूडसोबत त्याने हॉलीवूडमध्येही विविध भूमिका साकारल्या आहेत. आता त्याच्या आगामी \"द सॉंग ऑफ स्कॉर्पियन' या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या चालू आहे. त्याच्या या चित्रपटात संगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे; पण या चित्रपटातील गाण्याचे स्थानिक संगीतकारांबरोबर जैसलमेरच्या मरूस्थलमध्ये लाइव्ह रेकॉर्डिंग करण्यात आले.\nइरफान हा अभिनेत्री - संगीतकार गोल्शीफतेह हिच्यासोबत एक चित्रपट करत असल्याची बातमी 2015 मध्ये आली होती. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, जूनमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्‍यता आहे. अनुप सिंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात इरफान एका उंट व्यापाऱ्याच्या भूमिकेत आहे; तर गोल्शीफतेह कोणत्याही रोगावर, जखमेवर संगीताने उपचार करणाऱ्या एका महिलेची भूमिका करत आहे. त्यामुळे या चित्रपटातील संगीताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इरफानला संगीतप्रधान चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. या चित्रपटाच्या निमित्ताने त्याला ही संधी मिळाली. या चित्रपटात सात गाणी आहेत; पण ही गाणी चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच ऐकायला मिळणार आहेत. या चित्रपटात वहिदा रहमान आणि शशांक अरोरा यांच्याही भूमिका आहेत. संपूर्ण चित्रपट हा राजस्थानच्या वाळवंटात चित्रित झाला आहे.\nआसाराम ते नित्यानंद वादग्रस्त बाबांची परंपरा\nनवी दिल्ली : वादग्रस्त अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्या विरोधात सुरू असलेल्या बलात्कार प्रकरणाचा आज जोधपूर न्यायालयात निकाल जाहीर झाला झाला आणि...\nअभिनेत्री उषा जाधवही कास्टिंग काउची शिकार\nगेल्या काही दिवसांपासून कास्टिंग काउचचा मुद्दा भडकतोय. श्री रेड्डी या तेलगू अभिनेत्रीने कास्टिंग काउच विरोधात टॉपलेस प्रदर्शन केले होते..दोन...\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nसध्याच्या युवापिढीवर आपल्या सुमधूर गीतांनी भुरळ घालणाऱ्या गायक रोहित राऊतने आता नव्या टॅलेंटला संधी मिळावी म्हणून आपल्या गावी लातूरला मर्म म्युझिक...\nग्रेसी गोस्वामी साकारणार राजकुमारी\n'मायावी मलिंग' या मालिकेत तीन राजकन्या प्रणाली, ऐश्‍वर्या आणि गरिमा यांची रोचक कथा आहे. या तीनही राजकन्या आपले राज्य मलिंगला वाचवण्यासाठी शौर्य...\n\"एसआयटी'च्या बैठकीचे काय झाले\nनागपूर - सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) पहिली बैठक झाली का, अशी विचारणा मुंबई उच्च...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2018-04-26T11:45:30Z", "digest": "sha1:FZZ42JMAUIBOZSQ347UQAN7GKOO6RKA2", "length": 4398, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:तेलंगणामधील लोकसभा मतदारसंघ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"तेलंगणामधील लोकसभा मतदारसंघ\" वर्गातील लेख\nएकूण १७ पैकी खालील १७ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ सप्टेंबर २०१४ रोजी २३:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/india/404-district-has-drought-conditions-893497.html", "date_download": "2018-04-26T11:38:44Z", "digest": "sha1:2Q7EPEEWH5WSIHZFGJFREH4UXVF235N2", "length": 5906, "nlines": 47, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "देशातील 404 जिल्ह्यात राहणार तीव्र दुष्काळी स्थिती | 60SecondsNow", "raw_content": "\nदेशातील 404 जिल्ह्यात राहणार तीव्र दुष्काळी स्थिती\nएप्रिल-मे या दोन तीव्र उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये देशातील बहुतांश भागात पाण्याच्या दुर्भिक्षाची स्थिती राहणार आहे. भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार वाढत्या तापमानाच्या काळात भारतातील 404 जिल्ह्यांमध्ये साधारण ते तीव्र स्वरुपात दुष्काळी स्थिती राहण्याची शक्यता आहे. या 404 जिल्ह्यांपैकी 140 जिल्ह्यांमध्ये ऑक्टोबर 2017 ते मार्च 2018 या कालावधीत तीव्र दुष्काळी स्थितीची नोंद झाली आहे.\nमोदी सरकारची कसोटी : तेल, नैसर्गिक वायू, कोळसा 20 टक्क्यांनी महागण्याचा अंदाज\nयंदा ऊर्जा क्षेत्रातील कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि कोळसा या उत्पादनाच्या किमतीत 20 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. या दरवाढीचा भारतावर मोठा परिणाम होऊ शकतो, असेही जागतिक बँकेने नमूद केले आहे. जागतिक बँकेने ‘एप्रिल कमॉडिटी मार्केटस् आऊटलूक' या अहवालात म्हटले आहे की, 2018मध्ये कच्च्या तेलाच्या किमती सरासरी 65 डॉलर प्र्रतिबॅरल राहतील. २०१७मध्ये त्या 53डॉलर प्रतिबॅरल होत्या.\nन्या. लोया यांच्या मृत्यू संदर्भातील पीआयएल फिक्स - सिब्बल\nलोया मृत्यूप्रकरणात जी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती, ती फिक्स होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळच्या माणसानेच ही याचिका दाखल केली होती. त्यामागे केवळ राजकीय हेतू होता,' असा खळबळजनक आरोप करतानाच 'न्यायव्यवस्थेने दबावाखाली येऊ नये,असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केले. सूरज लोलगे नावाच्या व्यक्तिने ही पीआयएल दाखल केली असून लोलगे हा नागपूरचा आहे.\nसाक्षीची 'ती' इच्छा पूर्ण करत धोनीने जिंकला सामना\nबंगळुरुविरोधात झालेल्या सामन्यात धोनीने षटकार मारत आपल्या स्टाईलने चेन्नईला विजय मिळवून दिला. 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना धोनीने 70 धावा केल्या. धोनीच्या षटकारांमुळे त्याचे चाहते आणि त्याची पत्नी साक्षीचा आनंद गगनात मावत नव्हता. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हारल झाला आहे. हा व्हिडीओ चेन्नईच्या 18व्या षटकातील आहे. यामध्ये साक्षी धोनीला षटकार मारण्यासाठी सांगत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoyog-news/knowledge-of-immortality-1598910/", "date_download": "2018-04-26T11:22:58Z", "digest": "sha1:OVFLPIV72IPLSLHZJQS7DDCL5RI34CDK", "length": 18703, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "knowledge of immortality | | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nसद्गुरूकडून ज्ञान ऐकलं आणि अनुभवलं तरी सहज नित्य अनुभव म्हणून ते लगेच मुरत नाही.\nमहावाक्य, पंचीकरणादि तत्त्वे आदि शाब्दिक ज्ञान केवळ संतसंगानं आणि अगदी अचूक सांगायचं तर सद्गुरू संगानंच अनुभवजन्य होतं.. आणि इथंच जो एक मोठा धोका असतो त्याचं वर्णन समर्थ रामदास ‘मनोबोधा’च्या १५४व्या श्लोकाच्या अखेरच्या दोन चरणांत करीत आहेत. हे दोन चरण असे : ‘‘द्वितीयेसि संकेत जो दाविजेतो तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो’’ याचा प्रचलित अर्थ असा सांगितला जातो की, द्वितीयेची चंद्रकला ज्याने आधी पाहिली असते तो (सद्गुरू) ज्याला ती पाहायची असते त्याला (मुमुक्षु साधकाला) ती दाखवताना प्रथम एखादी झाडाची फांदी दाखवतो. त्या फांदीकडे प्रथम लक्ष जाऊन मग त्या चंद्रकलेकडे लक्ष जातं. तर इथं फांदी म्हणजे ही महावाक्यं आहेत वा तत्त्वज्ञान आहे. ते सद्गुरूकडून ऐकता ऐकता परमतत्त्वाचं दर्शन होतं. आता या प्रचलित अर्थापलीकडेच मनोज्ञ असा गूढार्थ भरून आहे’’ याचा प्रचलित अर्थ असा सांगितला जातो की, द्वितीयेची चंद्रकला ज्याने आधी पाहिली असते तो (सद्गुरू) ज्याला ती पाहायची असते त्याला (मुमुक्षु साधकाला) ती दाखवताना प्रथम एखादी झाडाची फांदी दाखवतो. त्या फांदीकडे प्रथम लक्ष जाऊन मग त्या चंद्रकलेकडे लक्ष जातं. तर इथं फांदी म्हणजे ही महावाक्यं आहेत वा तत्त्वज्ञान आहे. ते सद्गुरूकडून ऐकता ऐकता परमतत्त्वाचं दर्शन होतं. आता या प्रचलित अर्थापलीकडेच मनोज्ञ असा गूढार्थ भरून आहे आता द्वितीयेचीच चंद्रकला कशाला आता द्वितीयेचीच चंद्रकला कशाला कुणी म्हणेल, की त्या दिवसाची कोर फार बारिक असते.. पण इथं द्वितीय म्हणजे दुसरा, असा अर्थ लक्षात घेतला तर सर्व गूढार्थ उलगडतो. हा दुसरा म्हणजे जो द्वैतमय जगातच आपलं अस्तित्व मानतो असा दुजाभावानं भरलेला जीव आहे. तो साधना करतो म्हणून साधक म्हणवला जातो. तर त्याला ‘संकेत जो दाविजेतो’, त्याला परमतत्त्वाचा संकेत प्रथम जो दाखवतो तो सद्गुरू. तर होतं काय कुणी म्हणेल, की त्या दिवसाची कोर फार बारिक असते.. पण इथं द्वितीय म्हणजे दुसरा, असा अर्थ लक्षात घेतला तर सर्व गूढार्थ उलगडतो. हा दुसरा म्हणजे जो द्वैतमय जगातच आपलं अस्तित्व मानतो असा दुजाभावानं भरलेला जीव आहे. तो साधना करतो म्हणून साधक म्हणवला जातो. तर त्याला ‘संकेत जो दाविजेतो’, त्याला परमतत्त्वाचा संकेत प्रथम जो दाखवतो तो सद्गुरू. तर होतं काय त्या संकेतानंही जेव्हा सद्गुरू कृपेनं ज्ञानकिरण अंत:करणाला स्पर्श करू लागतात तेव्हा कोणता मोठा धोका उत्पन्न होतो, ते समर्थ अखेरच्या चरणात सांगत आहेत. हा धोका म्हणजे, ‘‘तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो त्या संकेतानंही जेव्हा सद्गुरू कृपेनं ज्ञानकिरण अंत:करणाला स्पर्श करू लागतात तेव्हा कोणता मोठा धोका उत्पन्न होतो, ते समर्थ अखेरच्या चरणात सांगत आहेत. हा धोका म्हणजे, ‘‘तया सांडुनी चंद्रमा भाविजेतो’’ आता ‘तया’ अर्थात ‘त्याला’ म्हणजे कोणाला’’ आता ‘तया’ अर्थात ‘त्याला’ म्हणजे कोणाला तर ‘संकेत जो दाविजेतो’ त्या सद्गुरूला तर ‘संकेत जो दाविजेतो’ त्या सद्गुरूला म्हणजे ज्याच्या आधारावर परमतत्त्वाचं ज्ञान होऊ लागतं त्याला सोडून जीव त्या शाब्दिक ज्ञानावरच भाळू लागतो म्हणजे ज्याच्या आधारावर परमतत्त्वाचं ज्ञान होऊ लागतं त्याला सोडून जीव त्या शाब्दिक ज्ञानावरच भाळू लागतो रूपकाच्या अंगानं विचार केला तर जाणवेल की, जो चंद्रमा आहे तो कलेकलेनं घटणारा आणि कलेकलेनं वाढणारा असा आहे. पूर्णचंद्राचं दर्शन रोज होत नाही. ऐकीव ज्ञानाचं तसंच आहे. सद्गुरूकडून ज्ञान ऐकलं आणि अनुभवलं तरी सहज नित्य अनुभव म्हणून ते लगेच मुरत नाही. अंत:करण पूर्ण ज्ञानजाणिवेनं फार थोडा वेळ व्यापतं. नाहीतर नित्याच्या जगण्यात त्या ज्ञानात घट तरी होत असते नाहीतर कलेकलेनं वाढणाऱ्या चंद्राप्रमाणे त्या ज्ञानाचं महत्त्व कलेकलेनं जाणवत असतं, पण त्याच जोडीनं वर्तुळाचा अप्रकाशित भाग हा जीवभावाच्या अज्ञानानंच व्याप्त असतो.. आणि असं असताना त्या तुटपुंज्या ज्ञानावरच मन भाळतं आणि ज्याच्या योगे खरं पूर्णज्ञान प्राप्त होणार आहे त्याला सांडून मन त्या ज्ञानाभासातच गुंतू पाहातं रूपकाच्या अंगानं विचार केला तर जाणवेल की, जो चंद्रमा आहे तो कलेकलेनं घटणारा आणि कलेकलेनं वाढणारा असा आहे. पूर्णचंद्राचं दर्शन रोज होत नाही. ऐकीव ज्ञानाचं तसंच आहे. सद्गुरूकडून ज्ञान ऐकलं आणि अनुभवलं तरी सहज नित्य अनुभव म्हणून ते लगेच मुरत नाही. अंत:करण पूर्ण ज्ञानजाणिवेनं फार थोडा वेळ व्यापतं. नाहीतर नित्याच्या जगण्यात त्या ज्ञानात घट तरी होत असते नाहीतर कलेकलेनं वाढणाऱ्या चंद्राप्रमाणे त्या ज्ञानाचं महत्त्व कलेकलेनं जाणवत असतं, पण त्याच जोडीनं वर्तुळाचा अप्रकाशित भाग हा जीवभावाच्या अज्ञानानंच व्याप्त असतो.. आणि असं असताना त्या तुटपुंज्या ज्ञानावरच मन भाळतं आणि ज्याच्या योगे खरं पूर्णज्ञान प्राप्त होणार आहे त्याला सांडून मन त्या ज्ञानाभासातच गुंतू पाहातं या ‘जाणतेपणा’च्या भ्रमावर समर्थ १५६व्या श्लोकात फटकारे ओढणारच आहेत, पण त्याआधी ते पुन्हा पुन्हा सांगतात की बाबारे, ते ज्ञान जे आहे ते अदृश्यातच दृश्यमान आहे या ‘जाणतेपणा’च्या भ्रमावर समर्थ १५६व्या श्लोकात फटकारे ओढणारच आहेत, पण त्याआधी ते पुन्हा पुन्हा सांगतात की बाबारे, ते ज्ञान जे आहे ते अदृश्यातच दृश्यमान आहे\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nदिसेना जनी तेंचि शोधूनि पाहें\nबरें पाहतां गूज तेथेंचि आहे\nकरीं घेउं जातां कदा आडळेना\nजनीं सर्व कोंदाटलें तें कळेना\nम्हणजे हा जो सद्गुरू आहे तो संतजनांमध्येही दिसेल, असं नाही इतका तो लपून असतो.. पण या सृष्टीचं जे रहस्य आहे ते त्याच्याच चरणाशी आकळणारं आहे. ‘करीं घेउं जाता,’ म्हणजे स्वकर्तृत्वानं प्रयत्न करशील, तर ते कधीही आढळणार नाही, प्राप्त होणार नाही. संतजनांमध्येच व्याप्त असूनही ते कळणार नाही. कारण त्या परमतत्त्वाशी जो सदैव एकरूप आहे त्याच्याच आधारानं ते परमतत्त्व, ते परमरहस्य जाणता येईल. आता संताचा बुरखा पांघरून वावरणाऱ्याला समर्थ फटकावणार आहेत..\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविराटसाठी 'बुरे दिन', पराभवानंतर ठोठावला १२ लाखांचा दंड\nचीन, पाकिस्तानची खैर नाही अमेरिका भारताला शक्तिशाली F-35 ची टेक्नॉलॉजी देण्यास तयार\n\" ते कधीही आढळणार नाही, प्राप्त होणार नाही. संतजनांमध्येच व्याप्त असूनही ते कळणार नाही.\"श्रीकृष्णांनी गीतेत दोन श्लोकात सांगितले ते खोटेच का \"अहं वैश्वानरो ्वा व सर्वस्यचाहं हृदयी संनिविष्टतो\" हे सांगणे बरोबर नाही असे म्हणायचे का \"अहं वैश्वानरो ्वा व सर्वस्यचाहं हृदयी संनिविष्टतो\" हे सांगणे बरोबर नाही असे म्हणायचे का का हे सगळे वेगळ्या संदर्भात सांगितले आहे\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/ahmednagar-people-reacting-on-kopardi-rape-murder-case-capital-punishment-484013", "date_download": "2018-04-26T11:28:25Z", "digest": "sha1:6L3PNCW4RCME26NJXFELDFDYQIO2FI3V", "length": 14101, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "अहमदनगर : कोपर्डीचा निकाल : समाधानी आहोत, लवकरात लवकर फाशी द्या : गावकरी", "raw_content": "\nअहमदनगर : कोपर्डीचा निकाल : समाधानी आहोत, लवकरात लवकर फाशी द्या : गावकरी\nसंपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील सर्व तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल दिला. जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. दोषींना लवकरात लवकर फाशी द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nऔरंगाबाद : रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, स्थानिक निवासी डॉक्टर संपावर\nपुणे : समर कॅम्पसाठी चेन्नईहून आलेले तीन विद्यार्थी मुळशी धरणात बुडाले\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nअहमदनगर : कोपर्डीचा निकाल : समाधानी आहोत, लवकरात लवकर फाशी द्या : गावकरी\nअहमदनगर : कोपर्डीचा निकाल : समाधानी आहोत, लवकरात लवकर फाशी द्या : गावकरी\nसंपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील सर्व तीनही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल दिला. जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ या तिन्ही नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. दोषींना लवकरात लवकर फाशी द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%80:%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2018-04-26T11:27:38Z", "digest": "sha1:XVMYCY43MJTJQPSM4YU2WMYS6KQEE6N4", "length": 12320, "nlines": 157, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "विक्शनरी:नमुना लेख-सर्वनाम - Wiktionary", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n--चित्र/छायाचित्र/रेखाचित्र संचिका चढवा-->[[वर्ग:पाहिजे चित्र]]\n====प्रकार, वचन, लिंग व विभक्ती====\n--एका अर्थासाठी एकच प्रकार निवडा. तेच सर्वनाम वेगवेगळ्या अर्थांनी येत असल्यास प्रत्येक प्रकाराचे पूर्ण वर्णन स्वतंत्रपणे पुन्हा आले पाहिजे--> पुरुषवाचक सर्वनाम:\n:::प्रथमपुरुषवाचक सर्वनाम [[वर्ग:XXXXXX प्रथमपुरुषवाचक सर्वनाम]]\n:::द्वितीयपुरुषवाचक सर्वनाम [[वर्ग:XXXXXX द्वितीयपुरुषवाचक सर्वनाम]]\n:::तृतीयपुरुषवाचक सर्वनाम [[वर्ग:XXXXXX तृतीयपुरुषवाचक सर्वनाम]]\nदर्शक सर्वनाम [[वर्ग:XXXXXX दर्शक सर्वनाम]]\nसंबंधी सर्वनाम [[वर्ग:XXXXXX संबंधी सर्वनाम]]\nप्रश्नार्थक सर्वनाम [[वर्ग:XXXXXX प्रश्नार्थक सर्वनाम]]\nसामान्य सर्वनाम वा अनिश्चित सर्वनाम [[वर्ग:XXXXXX सामान्य सर्वनाम]]\nआत्मवाचक सर्वनाम [[वर्ग:XXXXXX आत्मवाचक सर्वनाम]]\n*'''वचन:''' एकवचन/अनेकवचन [[वर्ग:XXXXXX XXXXXXवचनी शब्द]]<--एका अर्थासाठी एकच प्रकार निवडा. तेच सर्वनाम वेगवेगळ्या अर्थाने येत असल्यास प्रत्येक प्रकाराचे पूर्ण वर्णन स्वतंत्रपणे पुन्हा येईल--> [[वर्ग:पाहिजे वचन]]\n**एकवचनी रूप : /अनेकवचनी रूप: XXXXXX [[वर्ग:पाहिजे एकवचनीरूप]][[वर्ग:पाहिजे अनेकवचनीरूप]]\n*'''लिंग:''' स्त्रीलिंगी/पुल्लिंगी/नपुंसकलिंगी [[वर्ग:XXXXXX XXXXXXलिंगी शब्द]] [[वर्ग:पाहिजे लिंग]]\n**स्त्रीलिंगीरूप: XXXXXX [[वर्ग:पाहिजे स्त्रीलिंगीरूप]]\n**पुल्लिंगीरूप: XXXXXX [[वर्ग:पाहिजे पुल्लिंगीरूप]]\n**नपुंसकलिंगीरूप: XXXXXX [[वर्ग:पाहिजे नपुंसकलिंगीरूप]]\n| प्रथमा_अनेक = [[ ]]\n| द्वितीया_एक = [[स]], [[ला]], [[ते]]\n| द्वितीया_अनेक = [[स]], [[ला]], [[ना]], [[ते]]\n| पंचमी_एक = [[ऊन]], [[हून]]\n| पंचमी_अनेक = [[ऊन]], [[हून]]\n| षष्ठी_अनेक = [[चे]], [[च्या]], [[ची]]\n| संबोधन_एक = लागू होत नाही\n| संबोधन_अनेक = लागू होत नाही\n{{भाषांतर-माथा| '''XXXXXX''' या अर्थाने }}\n*इंग्रजी: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार); [[XXXXXX]] (मराठीत उच्चार)[[वर्ग:पाहिजे इंग्रजी भाषांतर]]\n*उर्दू: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे उर्दू भाषांतर]]\n*ओरिसी: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे ओरिसी भाषांतर]]\n*कानडी: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे कानडी भाषांतर]]\n*गुजराती: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार)[[वर्ग:पाहिजे गुजराती भाषांतर]]\n*ग्रीक-प्राचीन: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे ग्रीक भाषांतर]]\n*ग्रीक-आधुनिक: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे ग्रीक भाषांतर]]\n*जर्मन: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे जर्मन भाषांतर]]\n*जपानी: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे जपानी भाषांतर]]\n*तमिळ: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे तमिळ भाषांतर]]\n*तेलुगू: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे तेलुगू भाषांतर]]\n*पंजाबी: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे पंजाबी भाषांतर]]\n*बंगाली: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे बंगाली भाषांतर]]\n*फ्रेंच: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे फ्रेंच भाषांतर]]\n*मराठी: [[XXXXXX]] [[वर्ग:पाहिजे मराठी भाषांतर]]\n*मल्याळम: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे मल्याळम भाषांतर]]\n*रशियन: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे रशियन भाषांतर]]\n*संस्कृत: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे संस्कृत भाषांतर]]\n*हिब्रू: [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे हिब्रू भाषांतर]]\n*हिंदी (हिंदी): [[XXXXXX]] (मराठीत उच्चार) [[वर्ग:पाहिजे हिंदी भाषांतर]]\n--*'''शब्द केव्हा वापरू नये:'''-->\n--*'''भाषांतर करताना घ्यायची काळजी:'''-->\n--*'''वाक्यातील स्थानानुसार व प्रकारानुसार बदलणारे अर्थ:'''-->\n*'''शब्दाचे वाक्यात उपयोग:''' [[वर्ग:पाहिजे वाक्यात उपयोग]]\n*'''साहित्यातील आढळ:''' [[वर्ग:पाहिजे साहित्यातील आढळ]]\nविक्शनरी: आदर्श मांडणी क्रम\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ ऑक्टोबर २००७ रोजी १४:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/dharavi-pedestrian-bridge-15850", "date_download": "2018-04-26T11:31:28Z", "digest": "sha1:R5Y6T6LB4QRC76HLYJKXTJOFJYPUNCJC", "length": 12712, "nlines": 165, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dharavi pedestrian bridge धारावीतील पादचारी पुलाची वर्गणी काढून दुरुस्ती | eSakal", "raw_content": "\nधारावीतील पादचारी पुलाची वर्गणी काढून दुरुस्ती\nबुधवार, 9 नोव्हेंबर 2016\nधारावी - धारावीहून सायनच्या दिशेने जैन सोसायटीकडे जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या मध्य रेल्वेच्या पादचारी पुलाची पार दुरवस्था झाली होती. पुलाच्या पायऱ्या फुटल्या होत्या. दुरुस्तीकडे पालिका आणि रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याने रहिवासी संताप व्यक्त करीत होते. अखेर त्यांनीच पुढाकार घेत चक्क वर्गणी काढून पुलाची दुरुस्ती केली.\nधारावी - धारावीहून सायनच्या दिशेने जैन सोसायटीकडे जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या मध्य रेल्वेच्या पादचारी पुलाची पार दुरवस्था झाली होती. पुलाच्या पायऱ्या फुटल्या होत्या. दुरुस्तीकडे पालिका आणि रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याने रहिवासी संताप व्यक्त करीत होते. अखेर त्यांनीच पुढाकार घेत चक्क वर्गणी काढून पुलाची दुरुस्ती केली.\nघाटहून सायन येथील जैन सोसायटीजवळ पादचारी पूल उतरतो. सायनची गुरुनानक शाळा, डी. एस. हायस्कूल, पालिकेची सेकंडरी शाळा आणि एस. आय. डब्ल्यू. महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी या पुलाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे पुलावर नेहमी वर्दळ असते. सायन रुग्णालयात जाणारे रुग्णही याच पुलाचा वापर करतात. काही महिन्यांपासून पुलाची दुरवस्था झाली होती. पुलाच्या दुरुस्तीसाठी खासदार, आमदार, नगरसेवक, पालिका आणि रेल्वेकडे स्थानिक समाजसेवकांनी पाठपुरावा केला पण उपयोग झाला नाही. अनेकदा पादचारी पुलावरून घसरून जखमी होत होते. अखेर रहिवाशांनी वर्गणी काढून पुलाच्या दुरुस्तीला सुरुवात केली. जैन सोसायटीकडे उतरणाऱ्या पुलाच्या पायऱ्यांची दुरुस्ती करण्यात आली आहे, पण धारावीच्या दिशेकडील पायऱ्या तशाच होत्या. त्याबद्दल पादचारी आश्‍चर्य व्यक्त करीत होते. अखेर आता नागरिकांनी त्यांची दुरुस्ती सुरू केली आहे.\nपुलाला जागोजागी तडे गेले आहेत. खड्डे पडले आहेत. पूल जर्जर झाला आहे. मध्य रेल्वेच्या गाड्या धडधडत जातात त्या वेळी अख्खा पूल हादरतो. त्यामुळे पूल कधीही कोसळून गंभीर अपघात होण्याची भीती पादचारी व्यक्त करीत आहेत. पुलाची डागडुजी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.\nनदी पात्रालगत मच्छरदाणी अंगावर घेऊन आंदोलन\nमांजरी (पुणे) : येथील मुळा-मुठा नदीमध्ये पसरलेल्या जलपर्णीमुळे नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचा त्रास होऊ लागला आहे. स्थानिक स्वराज्य...\nआर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी गणवेश\nसटाणा : येथील मविप्र संचलित लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमधील इयता दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे शालेय गणवेश विद्यालयातील...\nशिरूर बसस्थानकात पिण्यासाठी पाणीच नाही\nशिरूर कासार - शिरूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात पाण्याची सुविधाच नसल्याने प्रवाशांसह वाहतूक नियंत्रकाला पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागते. याकडे...\nसायबर चालकाने घातला शेकडो विद्यार्थ्यांना गंडा\nउस्मानाबाद - शहरातील एका सायबर चालकाने शेकडो विद्यार्थ्यांना गंडा घालून लाखो रुपये हडप करून फरारी झाला आहे. त्यामुळे अभियांत्रिकी, वैद्यकीय...\nउत्तरप्रदेशमध्ये भीषण अपघात ; 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू\nलखनौ : उत्तरप्रदेशमधील कुशीनगर येथे रेल्वे आणि स्कूल व्हॅनमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात व्हॅन चालकासह 13 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/prasad-lad-has-assets-worth-210-crores-62-lakhs-275359.html", "date_download": "2018-04-26T11:29:31Z", "digest": "sha1:UQSK7Q6AWRW7B57HIQUOW6LKBIOM342U", "length": 13283, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रसाद लाड यांच्याकडे 210 कोटी 62 लाखांची संपत्ती !", "raw_content": "\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nप्रसाद लाड यांच्याकडे 210 कोटी 62 लाखांची संपत्ती \nप्रसाद लाड यांची एकूण संपत्ती २१० कोटी ६२ लाख असल्याची माहिती त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून पुढे आलीये.\n28 नोव्हेंबर : विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून अर्ज प्रसाद लाड यांनी अर्ज दाखल केलाय. प्रसाद लाड यांची एकूण संपत्ती २१० कोटी ६२ लाख असल्याची माहिती त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातून पुढे आलीये.\nलाड यांच्याकडे ४७ कोटी ७१ लाख रुपयांची जंगम मालमत्ता आहे. लाड यांच्या एकूण जंगम मालमत्ता पैकी ३९ कोटी २६ लाख रुपये शेअर्स आणि बाँडच्या स्वरूपात गुंतवणूक केलेली आहे. त्यांची पत्नी नीता यांच्याकडे ४८ कोटी ९५ लाख, मुलगी सायली कडे एक कोटी १५ लाख, आणि मुलगा शुभम याच्याकडे २८ लाख २८ हजार रुपयांची जंगम मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.लाड यांच्याकडे ५५ कोटी ८६ लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.\nत्यामध्ये पाथर्डी तालुक्यातील शेतजमीन, मुंबईतील सायन येथील एक प्लॉट, पुण्यातील एरंडवणे येथील एक कार्यालय, दादर येथील एक व्यवसायिक इमारत, दादरच्या प्रसिद्ध कोहिनुर मिल इमारत मधील सदनिका आणि माटुंगा येथील एक निवासी इमारत यांचा समावेश आहे. लाड यांच्या पत्नीकडे ५४ कोटी ९४ लाखाची स्थावर संपत्ती आहे. त्यामध्ये खालापूर येथील शेत जमीन, माटुंगा येथील व्यवसायिक इमारत, चेंबूर येथील निवसी इमारत या स्थावर मालमत्ताचा समावेश आहे.\nयाव्यतिरिक्त लाड कुटुंबीयांकडे सामूहिक अशी १० कोटी ४५ लाख रुपयांची स्थावर मालमत्ताही आहे. लाड कुटुंबीयांच्या संपत्तीचा जसा आकडा मोठं आहे, तसंच त्यांच्यावरील कर्जाचा आकडा देखील मोठा आहे. प्रसाद लाड यांच्यावर ४१ कोटी ४८ लाखांचे कर्ज आहे. पत्नी नीता यांच्या नावे ४२ कोटी २१ लाखाचे कर्ज आहे . मुलगी सायली हिच्या नावे १ कोटी ७ लाख तर मुलगा शुभम याच्या नावे १८ लाख ४९ हजार रुपयांचे कर्ज आहे. प्रसाद लाड वर्षाला चार कोटी २२ लाख इन्कम टॅक्स भरतात. तर त्यांची पत्नी १ कोटी ८४ लाख इन्कम टॅक्स भरत असल्याचे त्यानी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: BJPprasad ladप्रसाद लाडभाजपविधान परिषद\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Rainbow/HealthFitness/2017/03/15110533/news-in-marathi-Your-favourite-strawberries-are-not.vpf", "date_download": "2018-04-26T11:31:53Z", "digest": "sha1:IGQUPG6IQFJJVMWVODXAU3E5K72LHGYH", "length": 13033, "nlines": 250, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "तुमची आवडती स्ट्रॉबेरी आरोग्यासाठी नाही चांगली", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\nमुख्‍य पान इंद्रधनू राहा फिट\nतुमची आवडती स्ट्रॉबेरी आरोग्यासाठी नाही चांगली\nस्ट्रॉबेरी हे जगभरातील लोकांचे आवडते फळ आहे. डेझर्ट प्रकारात चॉकलेटला टक्कर देणारे हे एकमेव फळ आहे. परंतु नुकतेच एका अहवालात असे आढळले आहे की, स्ट्रॉबेरी हे कीटकनाशकांचा थर असलेले सर्वाधिक दूषित फळ आहे.\nया ७ पदार्थांच्या सेवनाने थांबेल तुमची केस...\nभांग पाडताना किंवा केस विंचरताना तुमच्या कंगव्यामध्ये\nमोबाईलच्या अतिवापराचे हे आहेत दुष्परिणाम\nसध्याच्या काळात संगणक आणि स्मार्टफोनचा वापर जास्त प्रमाणात\nदही आहे आरोग्यवर्धक, अशा प्रकारे तुमच्या...\nउन्हाळा सुरू झाला की प्रत्येकाचा गारेगार गोष्टी खाण्याकडे कल\nवाचा आरोग्यवर्धक बीटच्या वेगवेगळ्या ५...\nहैदराबाद - बीट हा लोहाचा उत्तम खजिना आहे, बीटमध्ये आढळणारे\n'हे' आहेत इडली खाण्याचे फायदे,अशी करा दिवसाची...\nसर्वसाधारणपणे सकाळच्या नाश्त्यामधील आपल्या सर्वांची आवडती\n'हे' आहेत उन्हाळ्यात ताक पिण्याचे फायदे\nताक आरोग्यासाठी लाभदायक आहे हे सर्वमान्य आहे. यातील रासायनिक\nया ७ पदार्थांच्या सेवनाने थांबेल तुमची केस गळती... भांग पाडताना किंवा केस विंचरताना\n'हे' आहेत इडली खाण्याचे फायदे,अशी करा दिवसाची सुरुवात सर्वसाधारणपणे सकाळच्या नाश्त्यामधील\nतुम्ही कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात.. हे आहेत उपाय अनेक लोकांना कोरड्या त्वचेची समस्या\nमोबाईलच्या अतिवापराचे हे आहेत दुष्परिणाम सध्याच्या काळात संगणक आणि स्मार्टफोनचा वापर\nवाचा आरोग्यवर्धक बीटच्या वेगवेगळ्या ५ रेसिपीज, प्रकृती ठेवा ठणठणीत हैदराबाद - बीट हा लोहाचा\nउसाचा रस घेताना ही घ्या काळजी, अन्यथा आरोग्यावर होईल विपरित परिणाम उन्हाळ्यात उसाचा रस\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nसंघटनेच्या कामावर नाराज ६० नक्षलवाद्यांचे हत्यारांसह आत्मसमर्पण नारायणपूर - बस्तरमध्ये\nपंचायत राज कमिटीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची लूट, ऑडियो व्हायरल रत्नागिरी - पंचायत राज\nफक्त ८ तालुक्यातच दुष्काळ कसा विरोधीपक्षनेते विखे पाटील यांचा सवाल मुंबई - राज्यातील\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही ..राखी सावंतचा सवाल मुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nमहाड एमआयडीसीत केमिकल कंपनीला भीषण आग रायगड - महाड एमआयडीसीमधील प्रिव्ही केमिकल कंपनीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/233", "date_download": "2018-04-26T11:40:17Z", "digest": "sha1:V6GUS3WT45CEXMMVAOERLWLS6CXH5TOI", "length": 6794, "nlines": 61, "source_domain": "mr.upakram.org", "title": "राग यमन - भाष्य व प्रात्यक्षिक. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nराग यमन - भाष्य व प्रात्यक्षिक.\nमंगळवार दि १ मे, २००७ रोजी संध्याकाळी ७.३० वाजता,\nयेथे माझा 'यमन' रागावर आधारित भाष्य व प्रात्यक्षिकाचा (लेक-डेमो) कार्यक्रम होणार आहे. दादरमधील 'चित्तपावन दादर कट्ट्या'वरील माझ्या काही मित्रमंडळींनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे.\nयमन राग आणि त्या संदर्भातील बाबुजींच्या,\n'दैवजात दु:खे भरता, दोष ना कुणाचा,\nपरधीन आहे जगती, पुत्र मानवाचा'\nया गाण्यावर बोलण्याचा माझा मानस आहे.\nवेळ मिळाल्यास 'पुरियाधनश्री' या रागावरही थोडेफार भाष्य करण्याचा माझा विचार आहे. तसेच या रागसंदर्भातील बाबुजींच्या,\n'तात गेले माय गेली, भरत आता पोरका,\nमागणे हे एक रामा आपुल्या द्या पादुका'\nया गाण्यावरही बोलण्याचा माझा विचार आहे.\nया पत्राद्वारे मी या कार्यक्रमाची माहिती व आमंत्रण सर्व उपक्रमींना देत आहे. सर्व इच्छुकांनी अवश्य येण्याचे करावे, ही विनंती.\nगरीब प्रचारक आणि प्रसारक..\nविसोबा खेचर [27 Apr 2007 रोजी 11:35 वा.]\nअरे पण काही इच्छुकांना तिथे यायला पैसे लागतात, (हजारो डॉलर्स), भरणार का\nअरे मिलिंदा, का रे अशी थट्टा करतोस गरीबाची मी एक गरीब विमा दलाल, लोकांचे विमे उतरवतो त्याबद्दल मला पाचशे-हजार रुपयांची दलाली मिळते रे. मी एक गरीब शेअर बाजार सल्लागार. लोकांना 'अमुक शेअर घ्या', 'तमुक विका' असले सल्ले देऊन दोन वेळचा आमटीभात कसाबसा मिळवतो रे. आणि एवढं सगळं सांभाळून गरीबीत का होईना, पण जमेल तसा आपल्या हिंदुस्थानी रागदारी संगीताचा प्रसार आणि प्रचार करतो रे\nमी तुझ्या तिकिटाचे पैसे कसे भरणार रे आणि ते सुद्धा डॉलरमध्ये आणि ते सुद्धा डॉलरमध्ये अरे बाबा तुझा तो अमेरिकन डॉलर काळा की गोरा कसा असतो हेदेखील मला माहीत नाही रे अरे बाबा तुझा तो अमेरिकन डॉलर काळा की गोरा कसा असतो हेदेखील मला माहीत नाही रे का अशी थट्टा करता गरीबाची\nतू इथे येशील तेव्हा वाटल्यास पुण्याला आपण हा कार्यक्रम पुन्हा करू. तुझ्याकडे मानधन म्हणून फार पैसे मागणार नाही. फक्त आमचे वर्षभराचे तांदूळ सुटतील, एवढे पैसे दिलेस तरी पुरेसं आहे आणि हो, माझ्याकरता स्कॉचची बाटली तू येतांना आणणारच आहेस. ती मात्र विसरू नकोस हो आणि हो, माझ्याकरता स्कॉचची बाटली तू येतांना आणणारच आहेस. ती मात्र विसरू नकोस हो\nभविष्यकाळात अशा माहितीपूर्ण कार्यक्रमांसाठी पॉडकास्ट ही सुविधा देण्याचा विचार प्रगतीशील उपक्रम प्रशासनाने करावा. :)\nउदा: संपदा डॉट नेट वरील पॉडकास्टिंगचा दुवा\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [27 Apr 2007 रोजी 18:01 वा.]\nतात्या,मला गाण्यातलं काही कळत नाही.मी कसा येऊ. तरी ही माझ्या आपल्याला सही दिलसे शुभेच्चा आहेच. बाटली चं बोलत आहात तर आपलाही एक ग्लास भरा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.india.com/marathi/india/baba-swami-om-beaten-by-public-in-delhi/", "date_download": "2018-04-26T11:49:32Z", "digest": "sha1:QAF7Q2OH3RY5ZLOZ6IXL33MG5YEA3SV6", "length": 7123, "nlines": 88, "source_domain": "www.india.com", "title": "Baba swami om beaten by public in delhi | स्वामी ओमला बनवलं चीफ गेस्ट, लोकांनी केली स्वामींची धुलाई - Latest News & Updates in Marathi at India.com Marathi", "raw_content": "\nपुन्हा मिळाला स्वामी ओमला प्रसाद, ड्रायव्हर झाला जखमी\nस्वामी ओमला बनवलं चीफ गेस्ट, लोकांनी केली स्वामींची धुलाई\nनवी दिल्ली: वादग्रस्त स्वामी ओम आणि वाद यांचं नातं जुनं आहे. बिग बॉसमध्येही रोज नवीन वाद ओढवून त्यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. ते कुठंही गेले तरी वाद त्यांची साथ सोडत नाही. गेल्या शुक्रवारी त्यांच्यावर एका वादामुळे त्यांच्यावर प्रसाद खाण्याची वेळ आली. केवळ त्यांना चोप देण्यावरच लोक थांबले नाही, तर त्यांच्या गाडीची तोडफोडही करण्यात आली.\nएका वेबसाईनं दिलेल्या वृत्तानुसार, स्वामी ओम दिल्लीतील विकास नगरमध्ये नथ्थूराम गोडसे जयंतीच्या कार्यक्रमात गेले होते. त्यावेळी आयोजकांनी त्यांना स्वागतासाठी स्टेजवर बोलवलं. त्यावेळी तिथं उपस्थित असलेले काही लोक भडकले आणि त्यांनी स्वामी ओम यांना स्टेजवर बोलवण्याचा विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं की ओमसारख्या वादग्रस्त व्यक्तीला अशा स्टेजवर बोलवणं हा नथ्थूराम गोडसेचा अपमान आहे.\nलोक केवळ इतक्यावरच थांबले नाही, तर त्यांना लोकांनी चहू बाजुंनी विरोध करायला सुरुवात केली आणि त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. लोकांचा विरोध बघून त्यांनी स्टेजवरून काढता पाय काढला. तिथून ते थेट त्यांच्या कारच्या दिशेनं निघाले. तेव्हा लोकांनी त्यांना धक्काबुक्की केली. जेव्हा ते कारमध्ये बसले तेव्हा लोकांनी त्यांच्या कारला घेराव घातला. एवढ्यावरच ते थांबले नाही तर त्यांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक सुरू केली. यात त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर जखमी झाला आहे.\n(स्वामी ओम म्हणाले या ऍक्टरला झाला आहे एड्स..)\nयाआधीही स्वामी ओम यांना चोप मिळाला आहे. एका टीव्ही चॅनलवरच्या कार्यक्रमात एका महिला प्रेक्षकांसोबत अभद्र वर्तण केल्यामुळे त्यांना चांगलाच चोप देण्यात आला होता. तसंच नोएडामध्ये एका चॅनलच्या कार्यक्रमादरम्यान स्वामींनी केलेल्या वक्तव्यामुळे तिथं असलेले प्रेक्षक इतके भडकले की कार्यक्रमा दरम्यानच त्यांच्यात आणि प्रेक्षकांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली होती.\n...तर सरकारी ऑफीस जाळेन, अधिकाऱ्यांची नग्न धिंड काढेन: भाजप खासदाराची धमकी\nब्ल्यु व्हेलचा धोका कायम; आणखी एका मुलाने केली आत्महत्या\nअण्णांनी ठोकला शड्डू, मोदींना दिला इशारा; म्हणाले ...तर उपोषण करेन\nभारताचे एकाच वेळी चीन, पाकिस्तानसोबत युद्धाची शक्यता\nकेंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला किती मंत्रीपदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-245117.html", "date_download": "2018-04-26T11:28:18Z", "digest": "sha1:SS7AB6LWBERXQYNXDRNWMS2IOB7SRW76", "length": 11801, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "युतीचा फैसला आता उद्धव आणि फडणवीसांच्या हाती", "raw_content": "\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nयुतीचा फैसला आता उद्धव आणि फडणवीसांच्या हाती\n16 जानेवारी : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युतीबाबत शिवसेना आणि भाजपची पहिली बैठक कोणत्याही निर्णयाविना पार पडली. आता शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा होणार असल्याचं ठरलंय. तसंच युतीचा फैसला 21 जानेवारीपूर्वीच निर्णय घेणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय.\nमुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी स्वबळाचा नारा देणारे शिवसेना आणि भाजपचे नेते आता युतीसाठी आमनेसामने आले आहे. आज मुंबईत युतीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीला शिवसेनेकडून अनिल देसाई, अनिल परब तर भाजप कडून मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे चर्चेसाठी उपस्थित होते.\nया बैठकीनंतर जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झाली. उद्या उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चा करतील आणि त्यांच्या आदेशानंतरच पुढची बैठक होईल अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली. तसंच युतीचा निर्णय घ्यायचा की नाही घ्यायचा याचा फैसला हा 21 जानेवारीपूर्वीच होईल असंही त्यांनी सांगितलं.\nआता देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये युतीसाठी थेट चर्चा होणार आहे त्यामुळे दोन्ही नेते काय निर्णय घेता याकडे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्याचे लक्ष लागले आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #आखाडापालिकांचाBJPmumbai election 2016shivsenaउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसभाजपमुंबईशिवसेना\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/google-boy.html", "date_download": "2018-04-26T12:15:28Z", "digest": "sha1:6CAXRHITEHMUUM3DCFQP2CBSHJQFPQZE", "length": 5800, "nlines": 81, "source_domain": "zeenews.india.com", "title": "Google Boy - Latest News on Google Boy | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\n'गुगल बॉय'च्या घरात चोरी, पुरस्कारही गायब\n‘गूगल बॉय’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौटिल्यच्या हरियाणातील राहत्या घरी चोरीची घटना घडलीय.\nगूगल बॉय कौटिल्य शिक्षकाच्या भूमिकेत\nसहा वर्षांचा कौटिल्य हा स्वत:ची प्रशिक्षण संस्था काढणार आहे. एवढेच नव्हे तर तो शिक्षकाच्या भूमिकेत असेल. कौटिल्यची बुद्धमता अफाट असल्याने त्याला गूगल बॉय म्हणून ओळखले जाते. झी मीडियाने सर्वप्रथम कौटिल्यची बुद्धमता जगासमोर पुढे आणली.\nगुगल बॉय विरुद्ध गुगल गर्ल... एक सामना\nहरियाणातल्या करनाल जिल्ह्यातल्या कोहंड गावचा सहा वर्षाचा कौटिल्य अद्वितिय बुद्धीमत्तेचा धनी आहे. याआधी पाहिला आहेत. आता तर अशीच क्षमता असलेली मेघाली आहे. यांच्यातील हुशारीचा सामना आपल्याला पाहायला मिळतो.\nभेटा भारताच्या GOOGLE BOY कौटिल्यला\nहरियाणातल्या करनाल जिल्ह्यातल्या कोहंड गावचा सहा वर्षाचा कौटिल्य अद्वितिय बुद्धीमत्तेचा धनी आहे. कौटिल्य देश-परदेशातल्या भूगोल आणि सामान्य ज्ञानाविषयी इतकी भराभर माहिती देतो की ऐकणाराच थक्क होऊन जाईल.\n२०१९ वर्ल्ड कपचं वेळापत्रक आयसीसीकडून निश्चित, पाहा कधी आहेत भारताचे सामने\nशैलेश निमसे यांची त्यांच्याच पत्नीने का केली हत्या\nगंभीरचा कौतुकास्पद निर्णय, घेणार नाही आयपीएलचे पैसे\nव्हिटॉमिन डी च्या कमतरतेमुळे नाही तर या ४ चुकीच्या सवयींमुळे हाडे कमकूवत होतात\nमुंबईच्या या खेळाडूंवर प्रशिक्षक महेला जयवर्धने नाराज\n'न्यूड' मानसिकतेवर आघात करणारा सिनेमा\nगंभीरच नाही तर या खेळाडूंनाही आयपीएलदरम्यान सोडावं लागलं कर्णधारपद\nखुशखबर : शिक्षकांच्या बदल्या आता 'ऑनलाईन' होणार\nमैदानावर भिडले होते धोनी-कोहली, साक्षी-अनुष्कामध्येही सुरु होता मुकाबला\n'Bom Diggy Diggy'गाण्यावर चिमूकलीचा डान्स पाहून चकीत व्हाल (व्हिडिओ)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/farmers-strike-call-off-262112.html", "date_download": "2018-04-26T11:30:43Z", "digest": "sha1:VXB4A7JRQT46FVOX4T2DTJTJLN4RWJAH", "length": 14039, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप मागे", "raw_content": "\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nशेतकऱ्यांचा ऐतिहासिक संप मागे\nमध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत शेतकरी प्रतिनिधींशी तब्बल 4 तास चाललेल्या बैठकीत केवळ 'आश्वासन'वर समाधान मानत या संपाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला.\n03 जून : किसान क्रांती मोर्चाने पुकारलेल्या ऐतिहासिक शेतकरी संप आज मध्यरात्री अखेर मागे घेण्यात आला. मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत शेतकरी प्रतिनिधींशी तब्बल 4 तास चाललेल्या बैठकीत केवळ 'आश्वासन'वर समाधान मानत या संपाला स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला.\n31 ऑक्टोबर पर्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी, 22 जून पर्यंत दूध दरवाढ आणि हमीभावपेक्षा कमी भावाने शेतमाल खरेदी करणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचं विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्याचं आश्वासन या प्रमुख मागण्या तत्वतः मंजूर करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी संप मागे घेण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित शेतकरी प्रतिनिधींनी केवळ या आश्वासनावर समाधान मानत ऐतिहासिक शेतकरी संप मागे घेत असल्याची घोषणा केली.\nशेतकऱ्यांच्या बहुतांश मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या आहेत, त्यामुळेच आम्ही गेली 2 दिवस सुरू असलेला संप मागे घेत आहोत अशी भूमिका किसान क्रांती मोर्चाचे जयाजीराव सूर्यवंशी यांनी मांडली. सरकारने 31 ऑक्टोबरपर्यंत अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचं आणि हमीभावाचा कायदा पावसाळी अधिवेशनात मांडणार असल्याचं ठोस आश्वासन आम्हाला मिळालं आहे. जर आमच्या सर्व मागण्या 31 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही यापेक्षा उग्र आंदोलन पुकारू असा इशाराही सूर्यवंशी यांनी दिला. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना संप मागे घेण्याचे आवाहनही त्यांनी केलं.\nदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केवळ आश्वासनावर समाधान मानणारे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी सरकारला फितूर असल्याचा आरोप करत आम्ही हा संप सुरू ठेवणार असल्याच किसान सभेचे अजित नवले यांनी सांगितले. आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी फक्त अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच आश्वासन दिलं असून ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचही नवले म्हणाले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आपला संप सुरूच ठेवावा अस आवाहनही त्यांनी केलं.मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत अर्ध्यातूनच उठून गेलेले अजित नवले हे किसान क्रांती मोर्चाच्या कोर टीमचे मेंबर नव्हते, त्यामुळे त्यांची भूमिका अधिकृत नाही असे स्पष्टीकरणही सूर्यवंशी यांनी दिले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/surat-gujarat-diamond-cloth-market-special-story-479625", "date_download": "2018-04-26T11:20:08Z", "digest": "sha1:UYG545LQ3P5MUWFLBE4Q2RXVMGYJEKO7", "length": 14271, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "गुजरातचा रणसंग्राम : नोटाबंदी, जीएसटीचा सुरतवर काय परिणाम?", "raw_content": "\nगुजरातचा रणसंग्राम : नोटाबंदी, जीएसटीचा सुरतवर काय परिणाम\nडायमंड सिटी म्हणून ओळख असलेल्या सुरतमध्ये देशातील सर्वात मोठी हिरे बाजारपेठ आहे. तर कापड उत्पादनातही सुरत काही मागे नाही. देशातल्या मोठ्या बाजारपेठापैकी एक अशी सुरतच्या कापड बाजारपेठेची ओळख आहे. नोटाबंदी, जीएसटीनंतर सर्वच व्यवसायावर परिणाम झाल्याचं पाहायाला मिळालं. निवडणुकीच्या दृष्टीने पाहिलं तर एकट्या सुरतमध्ये 12 विधानसभेच्या जागा आहेत. सध्या त्या भाजपच्या ताब्यात आहेत. मात्र नोटाबंदी,जीएसटीनंतर गुजरातची सुरत नेमकी काय म्हणते पाहूयात...\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nऔरंगाबाद : रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, स्थानिक निवासी डॉक्टर संपावर\nपुणे : समर कॅम्पसाठी चेन्नईहून आलेले तीन विद्यार्थी मुळशी धरणात बुडाले\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nगुजरातचा रणसंग्राम : नोटाबंदी, जीएसटीचा सुरतवर काय परिणाम\nगुजरातचा रणसंग्राम : नोटाबंदी, जीएसटीचा सुरतवर काय परिणाम\nडायमंड सिटी म्हणून ओळख असलेल्या सुरतमध्ये देशातील सर्वात मोठी हिरे बाजारपेठ आहे. तर कापड उत्पादनातही सुरत काही मागे नाही. देशातल्या मोठ्या बाजारपेठापैकी एक अशी सुरतच्या कापड बाजारपेठेची ओळख आहे. नोटाबंदी, जीएसटीनंतर सर्वच व्यवसायावर परिणाम झाल्याचं पाहायाला मिळालं. निवडणुकीच्या दृष्टीने पाहिलं तर एकट्या सुरतमध्ये 12 विधानसभेच्या जागा आहेत. सध्या त्या भाजपच्या ताब्यात आहेत. मात्र नोटाबंदी,जीएसटीनंतर गुजरातची सुरत नेमकी काय म्हणते पाहूयात...\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/now-book-my-show-also-avaialble-in-marathi-272841.html", "date_download": "2018-04-26T11:11:45Z", "digest": "sha1:PWHETGUGVZZ3ZKVFLTGBFYZHYUZTO3YV", "length": 12413, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'बुक माय शो' ला मनसेचा दणका, दिला मराठीचा पर्याय", "raw_content": "\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\n'बुक माय शो' ला मनसेचा दणका, दिला मराठीचा पर्याय\nमनविसे मुंबई विद्यापीठ चिटणीस श्री साई हरिश्चंद्र आदमाने यांनी मनसे नेते मा. श्री बाळा नांदगावकर साहेब , विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा.श्री आदित्य राजन दादा शिरोडकर साहेब , मा.श्री दत्तात्रय ( भाई ) बेळणेकर आणि भायखळा विधान सभा विभागध्यक्ष मा.श्री संजय (भाई ) नाईक साहेब यांचा मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्या सह बुक माय शो च्या प्रशासनाला निवेदन दिलं होतं. तसंच त्यांना २४ तासांचा अवधीही देण्यात आला होता. परंतु अॅपच्या प्रशासनाच्या वतीने ३० दिवसांचा अवधी मागून घेण्यात आला\nमुंबई,27 ऑक्टोबर: मोबाईल अॅप आणि वेबसाईटमध्ये मराठी भाषा वगळता इतर अनेक भाषा समाविष्ट होत्या. परंतु या अॅप आणि वेबसाईटमध्ये मराठी भाषा समाविष्ठ करून घेण्यासाठी निवेदन दिलं होतं. मनसेच्या पाऊलामुळे आता बुक माय शोवर मराठीचा पर्याय देण्यात आला आहे.\nमनविसे मुंबई विद्यापीठ चिटणीस श्री साई हरिश्चंद्र आदमाने यांनी मनसे नेते मा. श्री बाळा नांदगावकर साहेब , विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा.श्री आदित्य राजन दादा शिरोडकर साहेब , मा.श्री दत्तात्रय ( भाई ) बेळणेकर आणि भायखळा विधान सभा विभागध्यक्ष मा.श्री संजय (भाई ) नाईक साहेब यांचा मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्या सह बुक माय शो च्या प्रशासनाला निवेदन दिलं होतं. तसंच त्यांना २४ तासांचा अवधीही देण्यात आला होता. परंतु अॅपच्या प्रशासनाच्या वतीने ३० दिवसांचा अवधी मागून घेण्यात आला. आणि त्यानंतर मनसेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनानुसार बुक माय शो चा मोबाईल अॅप आणि वेबसाईट मध्ये त्यांनी मराठी भाषा समाविष्ट करून घेतली.\nत्यामुळे आता बुक माय शो या वेबसाईटच्या अॅपवर मराठीतही माहिती वाचता येणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: बुक माय शोमनसेमहाराष्ट्र\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/cricket-india-vs-south-africa-tour-test-series-i-really-think-its-harsh-to-keep-ajinkya-rahane-out-says-former-south-africa-pacer-allan-donald-1615252/", "date_download": "2018-04-26T11:37:36Z", "digest": "sha1:6UUJ463X52DM4L4GVCPVGJXCM6YN73BW", "length": 15515, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "cricket India vs South Africa tour test series I Really Think Its Harsh to Keep Ajinkya Rahane Out Says former South Africa pacer Allan Donald | | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nरहाणेला वगळून भारताने घोडचूक केली – अॅलन डोनाल्ड\nरहाणेला वगळून भारताने घोडचूक केली – अॅलन डोनाल्ड\nतो भारतीय क्रिकेट संघाच्या नौकेला स्थिर ठेवण्यात मदत करतो.\nदक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाची सुरुवात पराभवाने झाल्यामुळे सध्या बऱ्याच चर्चांना उधाण आलं आहे. भारतीय क्रिकेट संघात करण्यात आलेला बदल आणि संघाची कामगिरी या सर्व गोष्टी अधोरेखित करत क्रीडा रसिकांनी काही प्रश्न उपस्थित केले, मधल्या फळीवरील फलंदाज अजिंक्य रहाणेला पहिल्या सामन्यासाठी संघातून वगळण्यात येण्याविषयी अनेकांनीच नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय संघाच्या या निर्णयावर दक्षिण आफ्रिकेचे माजी गोलंदाज अॅलन डोनाल्ड यांनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे.\n‘हिंदुस्तान टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत अॅलन यांनी भारतीय संघातील या बदलावर आपले मत मांडले आहे. या मुलाखतीत त्यांनी शिखर धवन, जसप्रीत बुमराह या खेळाडूंविषयीही आपलं मत वक्तव्य केलं. पण, रहाणेला मैदानाबाहेर बसवणं अजिबातच न पटल्याचं त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं. दक्षिण आफ्रिकेतील जलद आणि उसळी घेणाऱ्या धावपट्टीसाठी तो योग्य खेळाडू असल्याची महत्त्वाची गोष्ट त्यांनी सर्वांसमोर ठेवली. ‘अजिंक्य रहाणेला संघातून वगळणं खूपच निराशाजनक आहे. मागच्यावेळी दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याने चांगली कामगिरी केली होती. रहाणे हा एक असा खेळाडू आहे जो भारतीय क्रिकेट संघाच्या नौकेला स्थिर ठेवण्यात मदत करतो. मैदानातील त्याचा वावर खरच खूप प्रशंसनीय असतो’, असे डोनाल्ड म्हणाले.\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nवाचा : एकमेव टी२० सामन्यात द्रविडने मारले होते तीन षटकार, जाणून घ्या त्याच्याविषयीच्या काही खास गोष्टी\nत्यासोबतच, पहिल्या कसोटीत रहाणेला अंतिम संघात जागा मिळाली नाही. मैदानावर खेळण्याऐवजी अजिंक्य रहाणे खेळाडूंसाठी ड्रिंक्स घेऊन येताना पाहून आफ्रिकन गोलंदाजांना खरचं हायस वाटलं असेल. आफ्रिकेत रहाणेची कामगिरी चांगली असल्यामुळे त्याला संघात जागा मिळायला हवी होती, असं ठाम मतही त्यांनी मांडलं. या मुलाखतीत त्यांनी भारताच्या वेगवान गोलंदाजांचीही प्रशंसा केली. भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शामी या गोलंदाजाच्या खेळाची त्यांनी प्रशंसा केली. वेगवान गोलंदाजीची त्यांची आक्रमक शैली दक्षिण आफ्रिकन संघातील गोलंजादांपेक्षा वेगळी असली तरीही भारतीय संघासाठी दुसऱ्या कसोटी सामन्यात हेच गोलंदाच फायद्याचे ठरणार आहेत, असेही डोनाल्ड यांनी स्पष्ट केले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविराटसाठी 'बुरे दिन', पराभवानंतर ठोठावला १२ लाखांचा दंड\nबसचालकाच्या इअरफोनमुळे १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/pakistani-sainik-117122600008_1.html", "date_download": "2018-04-26T11:40:49Z", "digest": "sha1:24PIDBNZPONREWNCC4TCEYFINUOEKRJM", "length": 10774, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भारताचे 'क्रॉस-बॉर्डर' ऑपरेशन, तीन पाकिस्तानी सैनिक ठार | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभारताचे 'क्रॉस-बॉर्डर' ऑपरेशन, तीन पाकिस्तानी सैनिक ठार\nभारतीय लष्कराच्या या कारवाईत तीन पाकिस्तानी सैनिक ठार झाले असून एक सैनिक जखमी झाला आहे. काश्मीरच्या केरी सेक्टरमध्ये शनिवारी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. यावेळी पाकच्या गोळीबारात चार भारतीय जवान शहीद झाले होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने पुन्हा एकदा पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून यशस्वीपणे कारवाई केली.\nसोमवारी संध्याकाळच्या सुमारास भारतीय लष्कराचे एक विशेष पथक पुंछ सेक्टरमधून सीमारेषेपलीकडे गेले. येथून भारतीय जवानांनी पाकच्या रावळकोट सेक्टरमधील रुख चकरी परिसरात प्रवेश केला व त्याठिकाणी गस्त घालत असलेल्या पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले. हे सैनिक ‘५९ बलूच रेजिमेंट’चे होते. याशिवाय, हल्ल्यात पाकिस्तानचे आणखी पाच जवानही जखमी झाले आहेत. सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय लष्कारचे हे पहिलेच क्रॉस-बॉर्डर ऑपरेशन होते. आतापर्यंत पुढे आलेल्या अधिकृत माहितीनुसार, या हल्ल्यात पाकिस्तानचे तीन सैनिक ठार झाले आहेत. मात्र, भारतीय लष्कराच्या दाव्यानुसार या हल्ल्यात पाकिस्तानची आणखी मोठी हानी झाली आहे. पाकिस्तानचे किमान सहा सैनिक या हल्ल्यात ठार झाले आहे.\nगायी तस्करी कराल तर मराल - भाजपा आमदार अहुजा\nकुलभूषण जाधव यांची आई पत्नी सोबत भेट\nकुलभूषण जाधव अखेर कुटुंबीयांना भेटणार\nइंग्लंडच्या पासपोर्टचा निळ्या रंगाचा\nमोदींची महत्त्वाकांक्षी योजना, 10 कोटी लोकांना मिळणार रोजगार\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://harichintan.blogspot.com/2011/12/blog-post_17.html", "date_download": "2018-04-26T11:00:09Z", "digest": "sha1:PFGGG7JFWCAM52FBBK5FEE2EK2RUCO4Y", "length": 23546, "nlines": 127, "source_domain": "harichintan.blogspot.com", "title": "हरिचिंतन: श्रीमद्‌भगवद् गीता - अध्याय १ श्लोक १-२", "raw_content": "\nश्रीमद्‌भगवद् गीता - अध्याय १ श्लोक १-२\n॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥\n॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥\nधर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः \nमामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय ॥ १-१ ॥\nअन्वय : हे संजय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे युयुत्सवः समवेताः मामकाः चैव पाण्डवाः किम् अकुर्वत \n धर्मकर्मासाठी प्रसिद्ध असलेल्या कुरुक्षेत्रासारख्या ठिकाणी माझे आणि पंडुचे पुत्र युद्धासाठी समोरासमोर आले असतां पुढें त्यांनी काय केले \nविवरण : येथे धर्मक्षेत्र आणि कुरुक्षेत्र असे दोन शब्द आले आहेत. कुरुक्षेत्र म्हणजे हस्तिनापूरच्या सभोंवारचे मैदान. कौरवांचा पूर्वज कुरु नावाचा राजा हे मैदान कष्टाने नांगरीत असे म्हणून त्याला क्षेत्र (शेत) असे म्हणतात. पुढे इंद्रानें या क्षेत्रांत जे तप करता करता किंवा युधांत मरतील त्यांना स्वर्गप्राप्ती होईल असा कुरूस वर दिला (शल्यपर्व अध्याय ५३). याच भूमीला धर्मक्षेत्र म्हणून जाबाल उपनिषदात व शतपथ ब्राह्मणात उल्लेख आहेत.\nभगवद्‌गीतेसारख्या ग्रंथामध्ये धृतराष्ट्राचा हा एकच श्लोक आहे. आणि वरकरणी पाहता तो चमत्कारीकच वाटतो. युद्धासाठी एकत्र जमलेले आणखी काय करणार युद्धच करणार ना मग असे कां विचारावे परस्परांशी युद्ध करण्याचा निश्चय करून कौरवपांडव कुरुक्षेत्री गेले हे तर धृतराष्ट्राला ठाऊक होते. पण ’त्यांनी काय केले’ हे विचारण्याचा हेतु हा कीं, कदाचित् पांडवांचा युद्धासंबंधीचा उत्साह नाहीसा झाला असेल. हा उत्साह संपण्याची दोन कारणे. एक दृष्ट - म्हणजे कौरवांकडील सैन्याचा मुख्य सेनापति जो अतुल पराक्रमी भीष्म त्यास पाहून पांडवांच्या सैनिकांनी घाबरून पलायन केले असावे. दुसरे अदृष्ट कारण म्हणजे - कुरुक्षेत्रास धर्मक्षेत्र हे विशेषण. धर्मक्षेत्र म्हणजे यज्ञयागादि धर्मकर्मे करण्याचे स्थान. अशा ठिकाणी कोणाच्याही मनांत धर्मबुद्धी उत्पन्न होणार, आणि ज्याची बुद्धि आधीच धार्मिक आहे त्याच्या धर्मबुद्धीची वृद्धी होणार. पांडव हे तर मूळचेच धार्मिक. यास्तव होणार्‍या हिंसेचे पातक आपल्या माथी येणार या भावनेने त्यांनी कदाचित् युद्ध सोडून दिले असेल. असे वाटण्यासही कारण आहे. युद्ध सुरू व्हायच्या आधी धृतराष्ट्राने संजयास आपला दूत म्हणून पाठवून सामोपचाराचा सल्ला देण्याच्या निमित्ताने पांडवांचे पुरेसे brain washing करण्याचा प्रयत्‍न केला होता. धृतराष्ट्राचा सामोपचार हे त्याचे मंत्रयुद्ध. मंत्रयुद्ध म्हणजे शत्रूच्या मनात विपरीत विचार पेरणे, त्याच्या मनांत गोंधळ निर्माण करणे. याचे वर्णनासाठी व्यासाने महाभारत - उद्योगपर्वातील २७-२९ असे तीन अध्याय खर्च केले आहेत. त्यातील फक्त दोन उतारे पाहू -\nधर्मनित्या पाण्डव ते विचेष्टा\nलोके श्रुता दृश्यते चापि पार्थ \nसंपश्य त्वं पाण्डव मा व्यनीनशः ॥ १ ॥\nन चेत् भागं कुरवोऽन्यत्र युद्धात्\nश्रेयो मन्ये न तु युद्धेन राज्यम् ॥ २ ॥\nमहास्त्रावं नित्यदुःखं चलं च \nभूयश्च तद् यशसो नानुरूपं\nतस्मात् पापं पाण्डव मा कृथास्त्वम् ॥ महा. उद्योग २७.३ ॥\nहे पांडुनंदना, तुझी प्रत्येक कृति नित्य धर्माला अनुसरून असते अशी तुझी लोकात प्रसिद्धी आहे व मलाही तसेच दिसते. पांडुपुत्रा, हे जीवन चंचल व अशाश्वत आहे हे लक्षांत घेऊन क्रोधाने तूं कौरवांचा नाश करूं नकोस. अजातशत्रो, युद्धाशिवाय जर कौरव तुला भाग देत नसतील तर तूं अंधक व वृष्णि (कृष्ण वृष्णिकुळातला) यांच्या राज्यांत भिक्षा मागून राहणे हे चांगले. परंतु युद्ध करून राज्य मिळविणें हे श्रेयस्कर नाही. मनुष्याचे जीवन हे अल्पावधी आहे. ते सदा दुःखमय व चंचल आहे. तेव्हां युद्ध करून राज्य मिळविणे हे तुझ्या कीर्तीला शोभणारे नाही. यासाठी पांडवा, तूं युद्ध करण्याचे पाप करूं नकोस.\nपापानुबन्धं को नु तं कामयेत\nक्षमैव ते ज्यायसी नोत भोगाः \nयत्र भीष्मः शान्तनवो हतः स्याद्\nयत्र द्रोणः सहपुत्रो हतः स्यात् ॥ २४ ॥\nएतान् हत्वा कीदृशं तत् सुखं स्याद्\nयद् विन्देत्यास्तदनु ब्रूहि पार्थ ॥ २५ ॥\nजरामृत्यू नैव हि त्वं प्रजह्या \nप्रियाप्रिये सुखदुःखे च राजन्\nनैवं विद्वान् नैव युद्धं कुरु त्वम् ॥ २६ ॥\nअमात्यानां यदि कामस्य हेतोः\nएवं युक्तं कर्म चिकीर्षसि त्वम् \nअपक्रामेः स्व प्रदायैव तेषां\nमा गास्त्वं वै देवयानात् पथोऽद्य ॥ २७ ॥\nपापच ज्याचे मूळ आहे अशा क्रोधाची जोपासना कोण करील युधिष्ठिरा, तुझ्यासारख्याला तर राज्यभोगापेक्षां क्षमा हेंच सर्वश्रेष्ठ आहे. ज्या भोगासाठी शांतनुनंदन भीष्म मारला जाईल, ज्यासाठी द्रोण, अश्वत्थामा मारले जातील तो सुखोपभोग चांगला नाही. कृपाचार्य, शल्य, भूरिश्रवा, विकर्ण, विविंशती, कर्ण व दुर्योधन या सर्वांचा वध करून तुला असे कोणतें सुख प्राप्त होणार आहे युधिष्ठिरा, तुझ्यासारख्याला तर राज्यभोगापेक्षां क्षमा हेंच सर्वश्रेष्ठ आहे. ज्या भोगासाठी शांतनुनंदन भीष्म मारला जाईल, ज्यासाठी द्रोण, अश्वत्थामा मारले जातील तो सुखोपभोग चांगला नाही. कृपाचार्य, शल्य, भूरिश्रवा, विकर्ण, विविंशती, कर्ण व दुर्योधन या सर्वांचा वध करून तुला असे कोणतें सुख प्राप्त होणार आहे राजा, समुद्रवलयांकित या सार्‍या पृथ्वीचें राज्य मिळाले तरीही तुला जरा-मृत्यू, प्रिय-अप्रिय, सुख-दुःख ही सुटणार नाहीत, हे तूं जाणतोस. म्हणून तूं युद्ध करूं नकोस. स्वकीयांचा वध करून देवमार्गापासून भ्रष्ट होऊं नकोस.\n[ वरील दोन उतारे द्यायचे कारण म्हणजे पुढे अर्जुनाने गतधैर्य झाल्यावर युद्ध न करण्याची जी कारणे सांगितली त्यात नेमकी वरीलप्रमाणेंच शब्द योजना केली आहे.]\nधृतराष्ट्राला खात्री होती की आपल्या मंत्रणेचा युधिष्ठिरावर नक्कीच परिणाम होणार, म्हणून त्याचा संजयास ’त्यांनी काय केले’ असा प्रश्न. पण जरी वरील मंत्रणेचा युधिष्ठिरावर व भीमावर परिणाम झाला नाही तरी त्याचा अर्जुनावर परिणाम झालाच. असो. आता कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र विशेषण लावताना धृतराष्ट्राला असा विचार चाटून गेला की त्या पुण्यक्ष्रेत्राच्या प्रभावाने आपल्या पुत्रांची अंतःकरणे शुद्ध होऊन त्यांनी कपटाने मिळविलेले राज्य भोगणे निंद्य व पापमूलक आहे असे वाटून ते रणभूमीवरून परतले तर नाहीत ना असे असेल तर ते जिवंत असून मेल्यासारखेच आहेत. कारण तो स्वतः मायापाशात बद्ध असल्यामुळे आपल्या पुत्रांसच यश आणि वैभव प्राप्ती व्हावी अशी त्याची इच्छा होतीच. आपल्या पुत्रांना ’मामका’ संबोधून 'त्यांनी काय केले’ एवढेच विचारले असते तर प्रश्नाचे स्वरूप वेगळे होते. पण ’मामका’ बरोबर ’पाण्डवाश्चैव’ शब्द योजून त्याने पांडूपुत्रांबद्दल दूजाभाव व राज्याच्या भोगाचा संबंधात द्वेषबुद्धी जाहीर केली हे उघडच आहे.\nभाष्यकारांनी या संवादाचा काढलेला पारमार्थिक अर्थ :\nधृतराष्ट्र म्हणजे शरीररूपी राष्ट्र धारण करणारा, मायेच्या आवरणानें अंध झालेला, आणि हे माझे, हे तुझे अशा भेदबुद्धींत गर्क झालेला जीव होय. ह्या जीवावर मायेचा पूर्ण पगडा असल्या कारणाने काम, क्रोध, मोह, मद, मत्सर या दुर्वृत्ति ज्या मायेची अपत्यें होत, त्यांना तो आपलें म्हणत आहे, आणि ज्यांच्यात शुद्धस्वरूप अशा शम, दम, करुणा, विवेक वैराग्यादि सद्‌वृत्ति आहेत त्यांस आपले शत्रू मानित आहे. ह्या दोन्ही वृत्तिंचा संग्राम, धर्मक्षेत्र म्हणजे धर्माचरण करण्याचे साधन जो देह त्याच्यात चाललेले आहे. संजय हे इंद्रियदमन करून ती स्वाधीन ठेवणारी जी बुद्धि त्याचे प्रतीक आहे. अशा संजयाला जीवाचा कोण हरले, कोण जिंकले असा प्रश्न आहे.\nदृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा \nआचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ॥ १-२ ॥\nअन्वय : तदा व्यूढं पाण्डवानीकं दृष्ट्वा दुर्योधनः राजा आचार्यम् उपसंगम्य वचनं अब्रवीत् ॥\nअर्थ : संजय म्हणाला, त्या वेळी पांडवांचे सैन्य व्यूहरचना करून युद्धास तयार झाले आहे असें पाहून, दुर्योधनराजा द्रोणाचार्याकडे जाऊन म्हणाला;\nविवरण : येथे दुर्योधनाने युद्धारंभी काय केले ते अगोचर सांगण्याचे प्रयोजन एवढेंच दिसते कीं, आपले पुत्र भितीमुळे युद्ध करण्याचे सोडून देतील असा संशय धृतराष्ट्राच्या मनांत आला असला तर तो नाहींसा करावा, असे संजयास वाटले असावे. आता दुर्योधन हा स्वतः राजा असून आपण होऊन द्रोणाचार्यांपाशी गेला याचे कारण तो मोठा कार्यसाधु व धूर्त होता. द्रोणाचार्यासारख्या युद्धकलेंत कुशल वीराशी नम्रतापूर्वक व्यवहाराने, त्यांना मान देण्याने, तो आपल्याला मनापासून साहाय्य करील असे वाटणे सहजिक होते. कारण त्याला माहित होते की द्रोणाचा पांडवांकडे व त्यांतल्या त्यात विशेषतः अर्जुनाकडे फार ओठा होता. कौरव पाण्डवांना धनुर्विद्या शिकवीत असतांना तो सर्वांमध्ये अत्यंत बुद्धिमान शिष्य आढळल्यामुळे द्रोणाचे त्याच्यावर विशेष प्रेम होते. दुसरे कारण असे सांगितले जाते की दुर्योधनाला आपल्याकडील सैन्य संख्येने पांडवांच्या सैन्यापेक्षा अधिक आहे हे माहित होते तरी तो पांडवांच्या सैन्याची रचना पाहून घावरला होता. भीष्माने कौरवांच्या सैन्याची ’पतत्रि’ नामक व्यूह रचना केली होती. ही साधारण पक्ष्याच्या आकाराची असून या सैन्याचे तोंड केव्हांही कुठेही फिरवले जाऊ शकते. अर्जुनाने हे पाहून द्रुपदपुत्र धृष्टद्युम्नाला आपल्या सैन्याची रचना ’वज्र’ नामक व्यूहाने केली. असला व्यूह सुईच्या टोकानुरूप अणकुचिदार असतो आणि शत्रूसैन्यावर हल्ला करण्यास अत्यंत उपयुक्त असतो. अशा प्रकारे उत्तम प्रकारची रचना केल्यामुळे पांडवांचे सैन्य कमी असले तरी ते कौरवांच्या सेनेला भारी पडणारे होते. विशेष म्हणजे धृष्टद्युम्न हाही द्रोणशिष्य होता आणि त्याने केलेली ही रचना पाहून द्रोणाचार्य - जे अर्थात् सर्वांचे गुरु असल्याकारणाने - आपल्याकडील व्यूहरचनेचा फेरविचार करतील, जेणे करून आपल्या विजयाची खात्री व्हावी.\nश्रीमद्‌भगवद् गीता - अध्याय १ श्लोक १-२\nविषय / लेखन वर्ग\nडॉ. सौ. उषा गुणे. (108)\nश्राव्य - प्रवचने.- स्वामी चिन्मयानंद, श्रीकृष्ण देशमुख . . . ..\nश्रीमद् वालीकीय रामायणम् - मराठी अर्थासहित.\nश्रीज्ञानेश्वरमहाराजकृत ग्रंथ आणि चरित्र..\nसंत श्रीएकनाथ महाराज कृत - श्री एकनाथी भागवत -\nश्रीमत्‌ दासबोध - निवडक श्लोकांचे श्राव्य सहित\nश्रीब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर - प्रवचने व इतर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/ban-on-crackers-in-maharashtra-271663.html", "date_download": "2018-04-26T11:15:48Z", "digest": "sha1:447NLQAYQI63BKAPO5E3VKJIIGJYUALW", "length": 11253, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही फटाकेबंदी?", "raw_content": "\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nदिल्ली हायकोर्टाने फटाके विक्रीवर बंदी आणली आहे. ही बंदी फक्त फटाके विक्रीवर असून फोडण्यावर नाही आहे. आता त्यात धरतीवर महाराष्ट्रात फटाके बंदी येणार आहे.\nमुंबई,10 ऑक्टोबर: दिल्लीपाठोपाठ महाराष्ट्रातही फटाकेबंदीवर चर्चा सुरू झालीय. विशेष म्हणजे आपले राज्यकर्तेही याबाबत उत्साही दिसत आहेत.\nदिल्ली हायकोर्टाने फटाके विक्रीवर बंदी आणली आहे. ही बंदी फक्त फटाके विक्रीवर असून फोडण्यावर नाही आहे. आता त्यात धरतीवर महाराष्ट्रात फटाके बंदी येणार आहे. पण ही बंदी विक्रीवर असेल की फोडण्यावर हे मात्र स्पष्ट झालेलं नाही.\nपर्यावरणमंत्री रामदास कदमांना यावर विचारलं असता, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून फटाकेबंदीसाठी प्रयत्न करू, असं ते म्हणाले. मुंबईत प्रदूषणावर एक कार्यक्रम झाला, त्यात ते पत्रकारांशी बोलत होते. फटाक्यांमुळे हवेतला कार्बन डायॉक्साईड वाढतो आहे. त्यामुळे पावसात अनियमितता निर्माण होते. आणि त्याचा फटका माझ्या शेतकऱ्यांना बसतो, त्यामुळे फटाक्यांवर बंदी आणली पाहिजे, असं रामदास कदम म्हणाले.\nआता खरोखरंच राज्यात फटाकेबंदी होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी आता होणार ऑनलाइन प्रक्रिया\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/chaatpooja-on-the-banks-of-river-indrayani-272828.html", "date_download": "2018-04-26T11:14:03Z", "digest": "sha1:JJLPMMHBL47MTQ24EVP4CUKQYDHHMTB7", "length": 11694, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "इंद्रायणीच्या तीरावर छटपूजा,वारकरीही सहभागी", "raw_content": "\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nइंद्रायणीच्या तीरावर छटपूजा,वारकरीही सहभागी\nआज देशभर महिलांनी पहाटे सूर्याची पूजा केली. भारतात हिंदू धर्मामध्ये सूर्याला धार्मिक महत्व दिले जाते. त्यामुळे सूर्य देवतेची आराधना करण्यासाठी आज छट पूजा हा उत्सव साजरा केला जातो.\nपुणे,27 ऑक्टोबर: आज देशभरात छट पूजा साजरी केली जातेय. प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि नेपाळ अशा भारतातील पूर्व भागात हा उत्सव साजरा केला जातो. उत्तर भारतीयांच्या वाढत्या वास्तव्यामुळे आता ,ही पूजा महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणावर छट पूजा करण्यात येते. पण पिंपरी चिंचवडमध्ये चक्क वारकरीही छटपूजेत सहभागी झालेआहेत.\nआज देशभर महिलांनी पहाटे सूर्याची पूजा केली. भारतात हिंदू धर्मामध्ये सूर्याला धार्मिक महत्व दिले जाते. त्यामुळे सूर्य देवतेची आराधना करण्यासाठी आज छट पूजा हा उत्सव साजरा केला जातो. पण टाळ मृदुंगाच्या गजरातही छटपूजा केली जाते आहे. कोणतीही मूर्ती नाही, कोणत्याही ,देवतेच प्रतीक नाही, मग इथे पूजा तरी कशाची होते असा प्रश्न अनेकांना पडतो. तर मावळत्या सूर्याला अर्घ्य दिलं जातं. सृष्टीतील पंच तत्वांची पूजा केली जाते. छटपूजेचं हेच महत्व ओळखत वारकरीही या पूजेत अशा उत्साहाने सहभागी झाले आहेत.\nतसं बघायला गेलं तर निसर्ग हाच सर्व शक्तिमान आहे, आणि छटपूजेच्या निम्मिताने ,त्या निसर्गाची उपासना करण्याचा मिळालेली ही संधी नक्कीच सुरेख असते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी आता होणार ऑनलाइन प्रक्रिया\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/district-central-co-operative-bank-osmanabad-farmers-loan-waiver-issues-257724.html", "date_download": "2018-04-26T11:11:07Z", "digest": "sha1:NEUE4IW7OHK466T55RVN4GMRHNALL5XX", "length": 12046, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उस्मानाबाद जिल्हा बँकेनं शेतकऱ्यांच्या पीकविम्याच्या रकमेतून 5 कोटी काढले", "raw_content": "\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nउस्मानाबाद जिल्हा बँकेनं शेतकऱ्यांच्या पीकविम्याच्या रकमेतून 5 कोटी काढले\nजिल्हा मध्यवर्ती बँकेने पीक विम्याच्या रकमेतून शेतकऱ्यांकडील 5 कोटी रक्कम कर्ज खाती भरून घेतलीय.\n06 एप्रिल : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा आडमुठा कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. जिल्हा मध्यवर्ती बँकेने पीक विम्याच्या रकमेतून शेतकऱ्यांकडील 5 कोटी रक्कम कर्ज खाती भरून घेतलीय.\nशासनाने 22 मार्च रोजी परिपत्रक काढून पीक विम्यातील 50 टक्के रक्कम कर्ज खाती जमा करण्याचे आदेश बँकेला दिले होते. मात्र चौफेर टीकेनंतर हा अद्यादेश मागे घेण्यात आला होता.\nमात्र, या दोन दिवसात बँकेने तत्परता दाखवत बँकेने तब्बल 5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पीक विम्यातून परस्पर कर्ज खाती भरून घेतले आहे. अनेक वर्षांपासून राजकीय थकबाकीदारांकडून कोट्यावधीची थकबाकी कायम असताना शेतकऱ्यांच्या बाबतीत बँकेचे हे धोरण अन्यायकारक आहे.\nतर हा प्रकार चुकीचा असून बँकेने शासनाकडून ही परवानगी घेऊन शेतकऱ्याचे 5 कोटी परत करावे अन्यथा बँकेच्या विरोधात तीव्र आंदोलन या करणार असल्याचा इशारा शेतकरी देत आहेत.\nदरम्यान, बँकेचे व्यस्थापक विजय घोणसे यांच्याशी आयबीएन लोकमतच्या प्रतिनिधीने संपर्क केला असता हा प्रकार घडला आह आणि राज्य शासनाकडे शेतकऱ्याचे पैसे परत देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचं सांगितले मात्र कॅमऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: district central co-operative bank osmanabadउस्मानाबादउस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकजिल्हा मध्यवर्ती बँकजिल्हा सहकारी बँके\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी आता होणार ऑनलाइन प्रक्रिया\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/expensive-bronze+cameras-price-list.html", "date_download": "2018-04-26T11:35:24Z", "digest": "sha1:56QBYKBONJ3J6PYJJUAOAX53OG7I6MC7", "length": 13156, "nlines": 330, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग ब्रॉंझ कॅमेरास | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nExpensive ब्रॉंझ कॅमेरास Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 39,950 पर्यंत ह्या 26 Apr 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग कॅमेरास. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग ब्रॉंझ कॅमेरा India मध्ये निकॉन कूलपिक्स स्४१५० पॉईंट & शूट कॅमेरा ब्रॉंझ Rs. 7,950 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी ब्रॉंझ कॅमेरास < / strong>\n1 ब्रॉंझ कॅमेरास रुपये अधिक उपलब्ध आहेत. 23,970. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 39,950 येथे आपल्याला निकॉन द५२०० विथ 18 ५५म्म लेन्स ब्रॉंझ उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 5 उत्पादने\nनिकॉन द५२०० विथ 18 ५५म्म लेन्स ब्रॉंझ\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 inch inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 24.1 Megapixels MP\nनिकॉन कूलपिक्स ल१२० ब्रॉंझ\nनिकॉन कूलपिक्स स्४१५० पॉईंट & शूट कॅमेरा ब्रॉंझ\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 to 4.9 in.\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14 Megapixels\nनिकॉन कूलपिक्स स्४००० ब्रॉंझ\nनिकॉन कूलपिक्स ल८१० पॉईंट & शूट डिजिटल कॅमेरा ब्रॉंझ\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 3 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16.1 MP\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/dattajayanti-marathi/datta-111120900020_1.html", "date_download": "2018-04-26T11:32:25Z", "digest": "sha1:YLTH5R6OXDY4O25G7S6IHMR3GHTDAK7V", "length": 16623, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "समन्वयाची देवता - श्री दत्त | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसमन्वयाची देवता - श्री दत्त\nदत्तात्रेय ही भारतीय संस्कृतीच्या विकासातील एक अद्बूत निर्मिती आहे. शैव, वैष्णव व शाक्त या तीनही प्रमुख उपासना प्रवाहांना व्यापून उरणारा दत्तात्रेयाचा प्रभाव गेली हजार बाराशे वर्ष भारतात विशेषतः महाराष्ट्रात गाजत आहे. महाराष्ट्रात दत्तभक्तीचा प्रसार जातिभेदातीत, संप्रदायातीत, किंबहुना धर्मातीत आहे. महानुभावसंप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय या चारही संप्रदायात दत्तात्रेयाविषयी उत्कट श्रद्धाभाव आहे. तसेच खास दत्तभक्तीची परंपरा चालविणारा दत्तसंप्रदायही गेली पाचशे वर्ष महाराष्ट्रात नांदत आहे. या संप्रदायात दत्तात्रेयाला श्रद्धेय मानणाऱ्या उपासकांत हिंदूंबरोबर मुसलमानही आहेत.\nभारतीय संस्कृतीत वेदांतील इंद्र ही वीरदेवता आहे, तर मध्ययुगातील दत्त ही सिद्धदेवता आहे. दत्तात्रेय ही देवता भारतीयांच्या प्रगल्भ चिंतनाची निर्मिती आहे. भारतीय संस्कृतीतीत अत्यंत परिणत विचार आणि निगूढ भावना व्यक्त करण्यासाठी इतिहासाच्या गर्भातून हे अद्भूत प्रतीक जन्म पावले आहे. त्यात समग्रता आणि सामंजस्य असल्याने ते सार्वत्रिक श्रद्धेचा विषय बनले आहे.\nदत्त चरित्र हे सगुण साकार ईश्वरावताराचे नसून चिरंतन मुल्यांच्या विकास प्रक्रियेचे आहे आणि म्हणूनच दत्तात्रयेची उपासना ही सर्वोच्च जीवन मुल्याची साधना आहे. या देवतेच्या उपासनेला सर्वाधिक प्रेरणा मिळाली ती श्रीनरसिंह सरस्वतींच्या अवतारामुळे. त्यांच्या अवतारानंतर महाराष्ट्रात खास दत्तोपासनेचा संप्रदाय निर्माण झाला आणि औदूंबर, वाडी व गाणगापूर ही त्या संप्रदायाची प्रधान तीर्थस्थाने बनली. श्रीनरसिंह सरस्वतींच्या अवतारातून जो दत्तोपासनेचा प्रवाह प्रवर्तित झाला. त्या प्रवाहाशिवाय दत्तोपासनेच्या क्षेत्रात अन्य प्रवाहही नांदत राहिले. परंतु, त्यांचे प्रवाह व्यापक नसल्याने ते वैयक्तिक उपासनेपुरतेच मर्यादित राहिले. त्यांना संप्रदायाचे स्वरूप आले नाही. आज ज्याला आपण दत्त संप्रदाय म्हणून ओळखतो, तो प्रवाह श्रीनरसिंह सरस्वतींच्या अवतार कार्यातून प्रकटला आहे.\nदत्त संप्रदायाचे उपास्य असलेला दत्तात्रेय हा गुरूदेव आहे. त्याची उपासना गुरूस्वरूपातच करायची असते. श्रीगुरू किंवा गुरूदेव दत्त हा त्याचा जयघोष आहे. त्याचमुळे गुरूसंस्थेला प्राधान्य असलेल्या सर्व साधनप्रणालीत दत्तात्रेयाची पुज्यता रूढ झाली. परमार्थात गुरूसंस्थेचे महत्त्व स्वयंसिद्ध आहे. विकल्पविकारांचे तिमिर दूर सारून यथार्थज्ञानाचा प्रकाश दाखविण्यासाठी सद्गुरूची नितांत आवश्यक्ता असते. दत्तात्रेय हा परमगुरू असल्याने पथदर्शक गुरू आणि गुरूच्या मार्गदर्शनामुळे होणारी परमप्राप्ती हे दोन्ही विशेष त्याच्या स्वरूपात सामावले आहेत.\nदत्त संप्रदायात सगुणध्यानासाठी जरी दत्तात्रेयांचे सालंकृत सगुणरूप वापरले जात असले तरी पूजोपचारासाठी मूर्तीऐवजी पादुकांचे स्वरूप विशेष मानले जाते. औदुंबर, वाडी व गाणगापूर या तीनही ठिकाणी दत्तात्रेयांच्या पादुकाच आहेत. गुरूचरित्र, दत्तप्रबोध, दत्तमहात्म्य आणि गुरूलीलामृत हे ग्रंथ दत्त संप्रदायात विशेष मान्यता पावलेले आहेत.\n(संत साहित्याचे गाढे अभ्यासक रा. चिं. ढेरे यांच्या दत्त संप्रदायाचा इतिहास या पुस्तकातील संकलन)\nविष्णूचा अवतार- श्री दत्तात्रय\nगुरुचरित्र आपल्याला काय शिकवते\nदत्त जयंतीला नक्की जपा हे 2 मंत्र\nयावर अधिक वाचा :\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nवेळेचे लक्ष ठेवा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. आर्थिक खर्च वाढेल. महत्त्वाच्या कार्यांमध्ये सावधगिरी बाळगा. स्त्री पक्षाचे लक्ष ठेवा.\nआपल्या सर्व कार्यांना योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज आपण गंभीर विचार करू शकता.\nअधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा.\nस्त्री पक्षाचा आधार मिळेल. कामात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रकरणांमध्ये काळजीपूर्वक कार्ये करा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा.\nउत्साहजनक वार्ता मिळाल्याने आनंदित राहाल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. लोकप्रसिद्धि वाढेल व व्यापारात उत्तम योग.\nएखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल.\nआज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे.\nसामाजिक कामात सावधगिरी बाळगा. नोकरीपेशा व्यक्ती कामात व्यस्त राहातील. एखाद्या स्त्रीचा आधार राहील.\nइच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील.\nशेयरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य देखील चांगले राहील.\nएखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेम रोमांसमध्ये स्थिती अनुकूल राहील.\nआपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरपेशा व्यक्ती आपल्या कामात लक्ष द्या व अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/independence-day-marathi/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8B-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-112081400010_1.html", "date_download": "2018-04-26T11:32:46Z", "digest": "sha1:JMVGYTRXW6DQV2GIFYESQ3SR7QU6CRZ3", "length": 9005, "nlines": 131, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Independence day in Marathi, Independence day Marathi Kavita, | खरा तो एकची धर्म | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nखरा तो एकची धर्म\nखरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे जगी जे हीन अति पतित जगी जे दीन पद दलित> तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे> सदा जे आर्त ‍अति विकल\nकुणा ना व्यर्थ शिणवावे\nकुणा ना व्यर्थ हिणवावे\nकुणा ना तुच्छ लेखावे\nअसे हे सार धर्माचे\nअसे हे सार सत्याचे\nने मजसी ने परत मातृभूमीला\nयावर अधिक वाचा :\nकोहलीला 12 लाख रुपयांचा दंड\nबंगळूरच्या मैदानात झालेल्या रोमहर्षक सामन्यात भारतीय संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर धोनी ...\nअनमोल अंबानी आरएनएएम आणि आरएचएफचा संचालक\nअनिल अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानीसुद्धा आता उद्योगजगतामध्ये नव्या जबाबदाऱ्या स्वीकारत ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nआयआयटी मुंबईची सौरचूल सर्वात अव्वल\nआयआयटी पवईत मुंबईतील तरुण शास्त्रज्ञांनी बनवलेली सूर्यप्रकाशावर चालणारी सौरचूल देशात नंबर ...\nसोने आणि चांदीच्या किंमती सतत वाढ\nगेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती सतत चढताना दिसत आहेत. अक्षय तृतीयानंतर ...\nरेडमी नोट 5 खरेदी करण्याची मोठी संधी\nशाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. हा स्मार्टफोन ...\nनोकरीच्या शोधासाठी गुगलची खास सेवा\nनोकरीच्या शोधात असणा-यांसाठी गुगलने एक खास सेवा सुरू केली आहे. गुगल फॉर जॉब्स असं या ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2018-04-26T11:13:08Z", "digest": "sha1:M5BTQ3P2BN6Q47O4GSM45KPXQNR25PGC", "length": 3170, "nlines": 77, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "क्रिकेट - Wiktionary", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)\nशब्दार्थ :क्रिकेट= खेळाचा एक प्रकार\n• इतर भाषेतील समानार्थी शब्द\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%8A%E0%A4%A4", "date_download": "2018-04-26T11:12:12Z", "digest": "sha1:DEJQEJMNNUAAMOX2SHAAVQGHFEIHHQAE", "length": 9867, "nlines": 186, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "अऊत - Wiktionary", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहा लेख परीपूर्ण व्हावा ह्या दृष्टीने ह्या शब्दाशी संबधीत मुक्त छायाचित्र किंवा चित्र हवे आहे. संचिका चढवा\n१.१.५ भाषांतर करताना घ्यायची काळजी\n१.१.६ शब्द केव्हा वापरावा\n१.१.७ शब्द केव्हा वापरू नये\n१.१.१२ संधी व समास\n१.२ तत्सम उच्चारणांचे इतर शब्द\nसंस्कृत (संस्कृतः) : अ‍ऊत\nहिन्दी (हिन्दी) : अ‍ऊत\nप्रकार : पदार्थवाचक सामान्यनाम\nस्त्रील्लिंगी रूप : लागू होत नाही; अ‍ऊत हे नेहमी नपुसकलिंगी असते.\nपुल्लिंगी रूप : लागू होत नाही; अ‍ऊत हे नेहमी नपुसकलिंगी असते.\nनांगर; शेतजमीन नांगरण्यासाठी वापरण्याचे उपकरण\nसंस्कृत (संस्कृत) : हल\nहिन्दी (हिन्दी) : हल\nभाषांतर करताना घ्यायची काळजी[संपादन]\nशब्द केव्हा वापरू नये[संपादन]\nट्रॅक्टर म्हणजे अ‍ऊताची सुधारित आवृत्ती होय.\nअर्थ : शेतीच्या मशागतीचे काम करणे.\nसंभाव्यतः ग्रामीण मराठी बोली भाषेतील शब्द.\nअ‍ऊत ला औत असेही म्हणतात.\nहे लाकडाचे असते, ज्याला समोर ओढण्यासाठी एक किंवा दोन बैल जोडायला आडवी काठी असते, आणि मागे लोखंडी टोक असते, ज्यापासून जमीन उकरली जाते.\nअ‍ऊताच्या खालच्या भागाला फाळ असे म्हणतात. फाळ जमीन उकरतो व जमीन नांगरली जाते.\nश्रीकृष्णांचे ज्येष्ठ बंधू बलराम हे इतिहासातील असे एकमेव व्यक्ती आहेत जे अऊताचा वापर शस्त्राप्रमाणे करत असत. त्यामुळे बलरामांचे हलधर असेही एक नाव आहे.\nआधुनिक काळात ट्रॅक्टर नावाच्या वाहनयंत्राने अऊताची जागा घेतली आहे.\nअ‍ऊताचा वापर करून शेती नांगरणाऱ्या माणसाला अ‍ऊत्या असे म्हणतात.\nअ‍ऊतास, अ‍ऊताला, अ‍ऊताते अ‍ऊतांना, अ‍ऊतांते\nअ‍ऊताने, अ‍ऊताशी अ‍ऊतांनी, अ‍ऊतांशी\nअ‍ऊतास, अ‍ऊताला, अ‍ऊताते अ‍ऊतांना, अ‍ऊतांते\nअ‍ऊताचा, अ‍ऊताची, अ‍ऊताचे अ‍ऊतांचा, अ‍ऊतांची, अ‍ऊतांचे\nअ‍ऊता, हे अ‍ऊता अ‍ऊतांनो\nतत्सम उच्चारणांचे इतर शब्द[संपादन]\n३ अक्षरी मराठी शब्द\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mankoli-bhiwandi-update-on-godown-fire-control-486832", "date_download": "2018-04-26T11:09:15Z", "digest": "sha1:QOBOTAYHUGELSTORMCE7LBON6I2GM3TC", "length": 13401, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "भिवंडी : पाणी नसल्याने भिवंडीतील आग विझवण्यासाठी दोन दिवस लागणार!", "raw_content": "\nभिवंडी : पाणी नसल्याने भिवंडीतील आग विझवण्यासाठी दोन दिवस लागणार\nभिवंडीतील माणकोली भागातील गोदामांना बुधवारी सकाळी दहा वाजता लागलेली आग अजूनही विझलेली नाही. या आगीत 16 गोदामं भस्म झाली आहेत.धक्कादायक म्हणजे पाणीच उपलब्ध नसल्याने आग विझवण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nऔरंगाबाद : रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, स्थानिक निवासी डॉक्टर संपावर\nपुणे : समर कॅम्पसाठी चेन्नईहून आलेले तीन विद्यार्थी मुळशी धरणात बुडाले\nमुंबई : शिक्षकांच्या बदल्या आता ऑनलाईन पद्धतीने होणार : पंकजा मुंडे\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nऔरंगाबाद : रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, स्थानिक निवासी डॉक्टर संपावर\nभिवंडी : पाणी नसल्याने भिवंडीतील आग विझवण्यासाठी दोन दिवस लागणार\nभिवंडी : पाणी नसल्याने भिवंडीतील आग विझवण्यासाठी दोन दिवस लागणार\nभिवंडीतील माणकोली भागातील गोदामांना बुधवारी सकाळी दहा वाजता लागलेली आग अजूनही विझलेली नाही. या आगीत 16 गोदामं भस्म झाली आहेत.धक्कादायक म्हणजे पाणीच उपलब्ध नसल्याने आग विझवण्यासाठी आणखी दोन दिवस लागणार असल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} {"url": "http://exactspy.com/mr/best-mobile-spy-app-for-iphone/", "date_download": "2018-04-26T11:19:48Z", "digest": "sha1:5HRCRUJFXGZF4BQGT5PGPIYBUO3JE62E", "length": 18544, "nlines": 139, "source_domain": "exactspy.com", "title": "IPhone साठी सर्वोत्तम मोबाइल Spy अनुप्रयोग", "raw_content": "\nIPhone साठी सर्वोत्तम मोबाइल Spy अनुप्रयोग\nOn: ख्रिसमस 22Author: प्रशासनकॅटेगरीज: सेल फोन Spy, सेल फोन ट्रॅकिंग, कर्मचारी देखरेख, मोबाइल Spy स्थापित, आयफोन, आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर, मोबाइल फोन नियंत्रण, मोबाइल Spy, मोबाइल Spy ऑनलाईन, इंटरनेट वापर निरीक्षण, पालकांचा नियंत्रण, पाहणे फेसबुक मेसेंजर, IPhone साठी पाहणे, गुप्तचर iMessage, पाहणे मोबाइल स्मार्टफोन, कॉल वर शोधणे, एसएमएस वर शोधणे, गुप्तचर स्काईप, गुप्तचर Viber, गुप्तचर WhatsApp,, अश्रेणीबद्ध कोणत्याही टिप्पण्या नाहीत\nIPhone साठी सर्वोत्तम मोबाइल Spy अनुप्रयोग\nIPhone साठी सर्वोत्तम मोबाइल Spy अनुप्रयोग\nIPhone साठी exactspy सर्वोत्तम मोबाइल Spy अनुप्रयोग फक्त काहीही कोणीतरी बद्दल unveils की एक खूपच शक्तिशाली गुप्तचर कार्यक्रम त्यांच्या फोनवर करत आहे. या सडपातळ अनुप्रयोग बाहेर आकृती शकत फार थोडे आहे, ते तेथे आहे माहित कधीही म्हणून आणि ती पूर्णपणे आपल्या हेतू लक्ष्य पासून स्वतः लपवू शकतात. आपण शक्ती ही दिशा किंमत भरणे हरकत नसल्यास, हा अनुप्रयोग आपण शोधू शकता सर्वोत्तम spying अनुप्रयोग एक आहे.\nआपल्या फोनवर हे अॅप प्राप्त करण्यासाठी, आपण खात्यासाठी साइन अप करणे आवश्यक आहे आणि नंतर Google प्ले स्टोअर स्थलांतर. आपण कायदेशीर मालक नाही फोन वर प्रतिष्ठापित न करण्याची काळजी घ्या, की कायदा ब्रेकिंग जाईल पासून. अनुप्रयोग सक्रियपणे लक्ष्य स्मार्टफोन किंवा टॅबलेट परीक्षण नाही फक्त, पण ते कोणत्याही जुन्या कॉल धावा, ग्रंथ, गप्पा, आणि GPS माहिती. अनुप्रयोग अगदी सामाजिक मीडिया लक्ष्ये, WhatsApp सारख्या सर्वात लोकप्रिय पर्याय काही आधार, फेसबुक, आणि Vibr. आपण फोन exactspy च्या सुलभ रिअल टाइम मध्ये धन्यवाद करत आहे सर्वकाही पाहू, भव्य ऑनलाइन नियंत्रण पॅनेल. आपण अनुप्रयोग रचत असताना, आपण अनुप्रयोग च्या मेन्यूच्या आतून तो लपवू आहेत — तो स्वतः लपवू शकत नाही, आपोआप. अनुप्रयोग विनामूल्य तीन दिवसीय चाचणी आपण बंद सुरू, आपण तो वापरत रहायला सबस्क्रिप्शन सेवेसाठी साइन अप करा ज्यानंतर.\nIPhone मोफत मोबाइल पाहणे अॅप\nOnce you register Free and use trial 48h for IPhone साठी exactspy सर्वोत्तम मोबाइल Spy अनुप्रयोग, आपण एक ग्राहक आणि नंतर लक्ष्य सेल फोन वर निवासी चालेल की अनुप्रयोग डाउनलोड करू शकता. एक चांगला इंटरनेट सर्व्हर, अनुप्रयोग आपला ग्राहक आयडी आणि पासवर्ड वापरून प्रवेशजोगी एक वेब ब्राउझर-आधारित नियंत्रण पॅनेलद्वारे स्टोरेज आणि भरपाई साठी exactspy कॉर्पोरेट सर्व्हर नोंदी आणि इतर माहिती पाठवित सुरू.\nकाय आपण फक्त काय करण्याची आवश्यकता आहे:\n1. exactspy च्या वेब साईट वर जा आणि सॉफ्टवेअर खरेदी.\n2. आपण निरीक्षण करू इच्छित फोन मध्ये अनुप्रयोग डाउनलोड करा.\n3. इंटरनेट कनेक्शन आहे की कोणत्याही डिव्हाइसमधून फोन डेटा पहा.\nसह IPhone साठी exactspy सर्वोत्तम मोबाइल Spy अनुप्रयोग आपण सक्षम असेल:\n• ट्रॅक मजकूर संदेश\n• ट्रक GPS स्थान\n• मॉनिटर इंटरनेट वापर\n• प्रवेश दिनदर्शिका आणि अॅड्रेस बुक\n• वाचा झटपट संदेश\n• कंट्रोल अनुप्रयोग आणि प्रोग्राम्स\n• पहा मल्टिमिडीया फायली\n• फोन आणि अधिक दूरस्थ नियंत्रण ठेवण्यास ...\nआपण डाउनलोड करू शकता: IPhone साठी सर्वोत्तम मोबाइल Spy अनुप्रयोग\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nAndroid सेल फोन Spy सेल फोन Spy कुपन सेल फोन ट्रॅकिंग कर्मचारी देखरेख मोबाइल Spy स्थापित आयफोन आयफोन 5s Spy सॉफ्टवेअर मोबाइल फोन नियंत्रण मोबाइल Spy मोबाइल Spy ऑनलाईन इंटरनेट वापर निरीक्षण पालकांचा नियंत्रण पाहणे फेसबुक मेसेंजर Android साठी पाहणे IPhone साठी पाहणे गुप्तचर iMessage पाहणे मोबाइल स्मार्टफोन कॉल वर शोधणे एसएमएस वर शोधणे गुप्तचर स्काईप गुप्तचर Viber गुप्तचर WhatsApp, ट्रक GPS स्थान अश्रेणीबद्ध\nअनुप्रयोग दुसर्या फोनवर मजकूर संदेश ट्रॅक करण्यास सर्वोत्कृष्ट सेल फोन मॉनिटरिंग सॉफ्टवेअर सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मुक्त सर्वोत्कृष्ट सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन बेस्ट मोफत सेल फोन Spy अनुप्रयोग मोफत iPhone साठी सेल फोन पाहणे अनुप्रयोग सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर सेल फोन गुप्तचर सॉफ्टवेअर मुक्त सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर आयफोन सेल फोन स्पायवेअर सेल फोन ट्रॅकर सेल फोन ट्रॅकिंग अनुप्रयोग सेल फोन ट्रॅकिंग सॉफ्टवेअर मोफत सेल फोन निरीक्षण सॉफ्टवेअर Android साठी मोफत सेल फोन गुप्तचर अनुप्रयोग Free cell phone spy applications for android मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर डाउनलोड मोफत सेल फोन पाहणे सॉफ्टवेअर कोणताही फोन डाउनलोड मोफत सेल फोन ट्रॅकर अनुप्रयोग मोफत सेल फोन ट्रॅकर ऑनलाइन मोफत आयफोन गुप्तचर सॉफ्टवेअर मोफत मोबाइल पाहणे अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाईल Spy अनुप्रयोग IPhone मोफत मोबाइल पाहणे अॅप Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर अनुप्रयोग Android साठी मोफत मोबाइल गुप्तचर सॉफ्टवेअर विनामूल्य ऑनलाइन मजकूर संदेश वर टेहळणे कसे मजकूर संदेश मोफत डाउनलोड वर टेहळणे कसे How to spy on text messages free without target phone सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मजकूर संदेश वर टेहळणे कसे Mobile spy app free download मोफत अनुप्रयोग सेल फोनवर गुप्तचर सेल फोन मोफत अनुप्रयोगावरील पाहणे सेल फोन मोफत डाउनलोड वर गुप्तचर सेल फोन मुक्त ऑनलाइन वर गुप्तचर मोफत डाउनलोड सेल फोन मजकूर संदेश वर शोधणे मजकूर संदेश मुक्त अनुप्रयोग iPhone वर गुप्तचर मजकूर संदेश वर शोधणे मोफत ऑनलाइन मजकूर संदेश विनामूल्य चाचणी वर गुप्तचर मजकूर संदेश वर गुप्तचर सॉफ्टवेअर स्थापित केल्याशिवाय मोफत फोन न करता मोफत पाहणे मजकूर संदेश Whatsapp मेसेंजरवर पाहणे Someones मजकूर संदेश मोफत गुप्तचर\nमुलभूत भाषा म्हणून सेट करा\nवापराच्या अटी / कायदेशीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/marathi-book-review-15-1126230/", "date_download": "2018-04-26T11:34:39Z", "digest": "sha1:2PRECE446CW2DE6FMCZHXX5IBVNG52W3", "length": 28427, "nlines": 227, "source_domain": "www.loksatta.com", "title": "डॉ. रा. चिं. ढेरे त्रिखंडात्मक ग्रंथप्रकल्प | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nडॉ. रा. चिं. ढेरे त्रिखंडात्मक ग्रंथप्रकल्प\nडॉ. रा. चिं. ढेरे त्रिखंडात्मक ग्रंथप्रकल्प\nगेली पासष्ट वर्षे सातत्याने चालू असलेला डॉ. रा. चिं. ढेरे यांचा ज्ञानयज्ञ अजूनही धगधगत आहे.\nगेली पासष्ट वर्षे सातत्याने चालू असलेला डॉ. रा. चिं. ढेरे यांचा ज्ञानयज्ञ अजूनही धगधगत आहे. महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, विद्यानिधी सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, सरदार आबासाहेब मुजुमदार यांच्यासारख्या ज्ञानक्षेत्रातील मातब्बर व्यक्तींच्या साक्षीने आणि आशीर्वादाने सुरू केलेला त्यांचा हा प्रवास एखाद्या व्रतस्थ संशोधकाचा आहे. अण्णा (डॉ. रा. चिं. ढेरे) एकदा गप्पांच्या ओघात म्हणाले होते की, ‘संशोधक जी सामग्री गोळा करतो, त्यापैकी थोडीच ग्रंथरूपात येते, बहुतांशी तशीच राहते.’ त्यांच्या या म्हणण्याचा अर्थ आता त्यांच्याच संदर्भात लक्षात येत आहे. आपल्या आयुष्यभराच्या संशोधनप्रवासात त्यांनी अनेक हस्तलिखिते, दुर्मीळ ग्रंथ, संदर्भग्रंथ जमा केले. प्रवास केला. त्यांतून त्यांचा व्यक्तिगत ग्रंथसंग्रह पन्नास हजारांच्या जवळपास झाला आहे. संशोधनासाठी जी हस्तलिखिते वा साधनसामग्री गोळा केली, त्यातून बरेच संशोधनपर ग्रंथ तयार होऊ शकतात. त्या अपेक्षेने ही सामग्री त्यांनी जपून ठेवली असणार. पण आता प्रकृतिस्वास्थ्याअभावी ते भविष्यात फार शक्य होईल असे वाटत नाही. या पाश्र्वभूमीवर त्यांनी पूर्वी लिहिलेल्या काही लेखांचे पुनव्र्यवस्थापन करून तीन नवीन पुस्तके डॉ. ढेरे यांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवशी पद्मगंधा प्रकाशनाने प्रकाशित केली आहेत.\nया तीन पुस्तकांपैकी ‘श्रीपर्वताच्या छायेत’ या ग्रंथात शिवोपासनेविषयीचे लेखन एकत्र गठित केले आहे. महाराष्ट्राच्या भूमीवर शिवोपासना प्राचीन काळापासून गाजत राहिली आहे आणि तिचा मूलस्रोत आंध्रातला श्रीपर्वत आहे. नागार्जुनाची जन्मभूमी विदर्भ; पण कर्मभूमी श्रीशैल पर्वत होती. महानुभाव पंथाचे श्रीचक्रधर यांनी श्रीपर्वतावर एकांतात एक तप काढले. श्रीचक्रधर, श्रीज्ञानदेव आणि श्रीमुकुंदराज या तिघांच्याही कार्य आणि विचारविश्वाशी श्रीपर्वताचा थेट संबंध असणे, याचा संबंध महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीशी आहे.\nया गोष्टींचा संदर्भ लक्षात घेता डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या या ग्रंथाचे महत्त्व लक्षात येईल. श्रीपर्वत हे केवळ बारा ज्योतिर्लिगांपैकी एक लिंग म्हणून व शिवभक्तांचे श्रद्धास्थान आणि साधनास्थान म्हणून प्रसिद्ध असले तरी श्रीपर्वताची आणखीन काही वेगळी वैशिष्टय़े आहेत. बौद्धांच्या मंत्रयान आणि वज्रयान पंथांची ती जन्मभूमी आहे, तर शैव आणि शाक्त तांत्रिकांची प्रख्यात कर्मभूमी आहे. नाथपंथाचा उदयही येथूनच झाला. या पाश्र्वभूमीवर श्रीपर्वताचा महाराष्ट्राच्या शैव-विचारांवर, सांस्कृतिक आणि सामाजिक घटनांवर कोणता व कसा परिणाम झाला, हे जाणून घेणे महत्त्वाचे व आवश्यक ठरते. हे परिणाम नव्याने स्पष्ट करतानाच काही कूटरहस्यांचाही उलगडा यात केलेला आहे.\nमराठवाडी बोली सिंथेसाइझ्ड वुईथ इंग्लिश डेडली कॉकटेल\nमा‘इ’ती झालेल्या माहितीची ओळख\nदखल : बहुरंगी बुद्धिमत्ता\nदखल : एका ग्रंथपालाची प्रयोगशाळा\nदखल : कनक बुक्सच्या कुमारांसाठीच्या पुस्तकमालिकेतील अनंत भावे यांची पुस्तकं\nआधीच म्हटल्याप्रमाणे डॉ. रा. चिं. ढेरे यांनी जी प्राचीन हस्तलिखिते गोळा केली होती, त्यांपैकी ‘कल्पसमूह’ या हस्तलिखिताचे प्राचीन मराठी साहित्याच्या संदर्भातले महत्त्व ओळखून डॉ. ढेरे यांनी काही शोधनिबंध लिहिले होते. ‘षट्स्थल’च्या हस्तलिखिताच्या निमित्ताने विसोबा खेचरांची ग्रंथकृती त्यांनी प्रथमच प्रकाशात आणली. हे महत्त्वाचे संशोधन आहे. या सगळ्यांच्या आधारे महाराष्ट्रातील शैव संप्रदायाचे सांस्कृतिक योगदान काय आहे, याचे अतिशय मुद्देसूद विवेचन प्रस्तुत ग्रंथात केले गेले आहे. मुख्य म्हणजे मूळ ‘कल्पसमूह संहिता’ ग्रंथाच्या परिशिष्टात दिली आहे. जाणकारांना आणि अभ्यासकांना ती पुढील संशोधनासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.\nया त्रिखंडात्मक प्रकल्पातील दुसरा ग्रंथ आहे- ‘त्रिविधा’ यात प्राचीन मराठी साहित्याच्या तीन साहित्यधारांवर प्रकाश टाकलेला आहे. प्राचीन मराठी साहित्यावर विविध धर्मसंप्रदायांचा प्रभाव होता. या संप्रदायांत अनुयायी होते तसेच ग्रंथकारही. त्यांपैकी ज्यांचा प्रभाव होता, त्या गाणपत्य आणि जैन ग्रंथकारांनी प्राचीन मराठी वाङ्मयात मौलिक भर घालून ते समृद्ध केले. या ग्रंथकारांची आणि ग्रंथकृतींची चर्चा करणारे, त्यांचा मागोवा घेणारे लेख या ग्रंथात समाविष्ट झाले आहेत. डॉ. ढेरे वाङ्मयाचा अभ्यास करतानाच वाङ्मयाची सांस्कृतिक पाश्र्वभूमीही शोधतात आणि त्याच्या आधारे समाजजीवनाची विविध अंगे, त्यांचे परस्परसंबंध उलगडून दाखवतात. पासष्ट वर्षांच्या त्यांच्या संशोधनाच्या वाटचालीत पहिली तीस वर्षे त्यांनी प्राचीन मराठी वाङ्मयाभ्यासाची साधने शोधणे, त्या साधनांची विविध प्रकारे, विविध पातळ्यांवर उपयुक्तता जाणून घेणे, प्राचीन मराठीच्या अभ्यासाचे मार्ग तपासून पाहणे यात निष्ठेने घालविली. त्यांच्या तत्कालीन अभ्यासाचे प्रतिबिंब ‘त्रिविधा’ पुस्तकात परावर्तित झाले आहे. मराठी आणि महाराष्ट्राची आदिकालीन वाङ्मयीन समृद्धी यातून समजण्यास मदत होते. या संस्कृतीच्या प्रारंभकाळापासून आजपर्यंत चालू असलेल्या गाणपत्य साहित्यनिर्मितीकडे दुर्लक्ष करता येत नाही. या गाणपत्य साहित्यनिर्मितीप्रमाणेच जैन साहित्याकडेही दुर्लक्ष करता येत नाही. या दोन्ही परंपरांतील ग्रंथकारांचा आणि ग्रंथांचा या पुस्तकात त्यांनी मागोवा घेतला आहे.\nया दोन साहित्यधारांइतकीच महत्त्वाची साहित्यधारा आहे- मुकुंदराज आणि मुकुंदराज परंपरेतील वाङ्मय. मुकुंदराजांच्या महाराष्ट्रातील प्रभावाचे अजिबात विस्मरण करता येणार नाही. श्रीज्ञानदेवांप्रमाणेच जाती, धर्म, भाषा, प्रदेश यांच्या सीमा मुकुंदराजांनी ओलांडून आपली परंपरा सिद्ध केली आहे. त्यांचे हे महत्त्व ओळखून डॉ. ढेरे यांनी मुकुंदराज आणि त्या परंपरेतील वाङ्मयाची चर्चा येथे केली आहे.\nयानिमित्ताने महाराष्ट्राच्या धर्मेतिहासाचाही उलगडा येथे झाला आहे. प्राचीन मराठी साहित्याच्या सामर्थ्यांची, सौंदर्याची आणि भक्तिभावनेच्या अखंड सूत्राची जाणीव प्राचीन वाङ्मयाच्या अभ्यासकांना आणि यासंबंधीचे कुतूहल असणाऱ्या वाचकांना होईल, हे नक्की.\nतिसरे पुस्तक आहे- ‘श्रीनामदेव, जनी आणि नागरी’ प्राचीन मराठी वाङ्मयाप्रमाणेच संतसाहित्य हा डॉ. ढेरे यांच्या आत्मीय जिव्हाळ्याचा विषय आहे. हे लेखन किंवा त्यासंबंधीची टिपणे त्यांनी आपल्या प्रारंभीच्या संशोधनकाळातच केलेली आहेत. हे पुस्तक नव्या संशोधकांनाही मार्गदर्शक ठरेल; कारण या पुस्तकाच्या आधारे मौलिक साहित्याच्या अपपाठांची प्रवृत्ती समजून घेणे, मूळ ग्रंथलेखकाचा आशयव्यूह समजून घेणे, विवेचनाच्या संदर्भाना समजून अर्थनिश्चिती करणे आणि देशी भाषेची उत्तम जाण असणे, या गोष्टींचा वस्तुपाठ या लेखांतून मिळतो. राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेच्या काळात वारकरी संप्रदायाची पताका पंजाबात पोहोचविणाऱ्या आणि वारकरी कीर्तन परंपरेचे प्रवर्तक असलेल्या नामदेवांचे ऋण महाराष्ट्राची भक्तीपरंपरा आणि महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही.\nया पुस्तकाचे आणखी एक महत्त्वपूर्ण वैशिष्टय़ म्हणजे नागी किंवा नागरीचे आठ अभंग. नागरी ही नामदेवांची पुतणी. डॉ. ढेरे यांनी कष्टपूर्वक मिळविलेल्या एका बाडातील हे अभंग म्हणजे केवळ ‘नागरीची आत्मकथा’ एवढेच त्याचे वैशिष्टय़ नाही, तर ते पहिले मराठी स्त्रीचे आत्मकथन आहे. मूळ अभंगाच्या संहितेसह त्यांचे नागरीसंबंधीचे लेखनही येथे समाविष्ट केले आहे.\nनामदेवांची दासी म्हणून जनीची ओळख आहे. तिचे लौकिक आणि वाङ्मयीन चरित्र या पुस्तकात दिले आहे. एक लहानशी, पण महत्त्वाची भर यानिमित्ताने नामदेव यांच्या साहित्याच्या अभ्यासात पडली आहे, हेच या ग्रंथाचे वेगळेपण.\nएकूणच महत्त्वपूर्ण असा हा त्रिखंडात्मक प्रकल्प सादर करताना डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या प्रकृतीमुळे काही अडथळे आले. तरीही जिद्दीने त्यांच्या ८५ व्या वर्षी त्याचे प्रकाशन करता आले याचा प्रकाशक म्हणून मला सार्थ आनंद आणि अभिमान आहे. आज संशोधन क्षेत्र अतिशय संवेदनशील झाले आहे. कर्कश्श वादविवादापासून डॉ. ढेरे सतत अलिप्त राहिले. आयुष्यभर लोकांत टाळून आपल्या संशोधनकार्यातच ते मग्न राहिले. श्रम, निष्ठा, संपूर्ण आयुष्य झोकून देणे, व्यासंग आणि संशोधनाच्या सतत नव्या दिशा शोधण्याची वृत्ती यामुळे डॉ. ढेरे यांनी मोठी ग्रंथनिर्मिती केली आहे. गेल्या २० वर्षांत पद्मगंधा प्रकाशनाने डॉ. ढेरे यांचे १८ ग्रंथ प्रकाशित केले. ते सर्व ग्रंथ आज उपलब्ध आहेत. डॉ. ढेरे यांना शतायुषी होण्यासाठी शुभेच्छा\nकिंमत : ३१० रुपये\nकिंमत : २०० रुपये\n३. ‘श्रीनामदेव, जनी आणि नागरी’\nकिंमत : २०० रुपये.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nइथे टीकेची शस्त्रे टीकेपेक्षा भयानक\nदखल : उत्तम कथासंग्रह\nमराठवाडी बोली सिंथेसाइझ्ड वुईथ इंग्लिश डेडली कॉकटेल\nमा‘इ’ती झालेल्या माहितीची ओळख\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://punepratibimb.blogspot.com/", "date_download": "2018-04-26T11:01:38Z", "digest": "sha1:WTYNQSRGDXIPONTQ6QMFEIUTE2QIF4XS", "length": 14157, "nlines": 49, "source_domain": "punepratibimb.blogspot.com", "title": "पुणे प्रतिबिंब", "raw_content": "\nहा ब्लॉग म्हणजे पुणेकरांचं व्यासपीठ आहे. तुम्हाला पडलेले प्रश्‍न, तुमच्या समस्या सुचलेली उत्तरं, पाहिलेलं चांगलं काही आणि कोणाच्या तरी पाठीवर मारायची थाप... हे सारं तुम्ही इथे \"शेअर' करू शकता. पोस्ट, फोटो आणि व्हिडिओ साऱ्यांचंच इथे स्वागत आहे.अट फक्त एकच एखाद्यानं मांडलेल्या समस्येवर, प्रश्‍नावर इतरांनी उत्तरं सुचवायची\nअवतीभवती घडणारं काही खास...निवडक म्हणजे \"ई सकाळ'चं संडे स्पेशल. सरत्या आठवड्यातील चर्चेची घटना आणि मराठी साहित्यात पदार्पण केलेलं नवं कोरं पुस्तक, असे दर आठवड्याला स्पेशल विषय. खास संडे स्पेशलमध्ये.\nसत्यम चा फुगा फुटला\nदेशातील आघाडीची सॉफ्टवेअर कंपनी गणल्या गेलेल्या \"सत्यम कॉम्प्युटर्स' कंपनीच्या अध्यक्षांनीच कंपनीची आर्थिक स्थिती अवाच्या सव्वा फुगवून आर्थिक भरभराटीचा फुगा आणला होता, असे बुधवारी स्पष्ट झाले.\nवर्षानुवर्षे केलेल्या या गैरप्रकाराची कबुली देऊन, अध्यक्ष रामलिंग राजू यांनी पदाचा राजीनामा दिला. राजू यांचे बंधू व कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बी. रामा राजू यांनीही पदाचा राजीनामा दिला. देशाच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील हा सर्वांत मोठा गैरप्रकार मानला जात असून, कंपनीच्या ५३ हजार कर्मचाऱ्यांचे भवितव्यही त्यामुळे धोक्‍यात आले आहे.त्यातून भारताची कॉर्पोरेट आणि सॉफ्टवेअर क्षेत्रातील उज्ज्वल प्रतिमाही डागाळली जाण्याची शक्‍यता आहे.\nनीतिमत्ता, कॉर्पोरेट व्यवस्थापन, हिशेब आणि व्यवसाय सेवा यांबाबतची विश्‍वासार्हताही धोक्‍यात येणार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि गैरप्रकाराच्या सूत्रधारांवर कडक कारवाई होईल, अशी घोषणा कॉर्पोरेट व्यवहार मंत्री आणि सेबी यांनी केली.\nहा प्रकार उघड झाल्यानंतर \"सेबी'ने कंपनीच्या शेअरची खरेदी, विक्री किंवा अन्य सर्व व्यवहारांची सत्यता तपासून पाहण्याचे आदेश दिले. कंपनीच्या हिशेब नोंदींची तपासणीही होणार आहे. हे सर्व प्रकरण गंभीर गैरप्रकार तपास कार्यालयाकडे सुपूर्त करण्यात येणार आहे.\nदोषींवर कारवाई होईल तेव्हा होईल, पण या गैरव्यवहारमुळे ५३ हजार कर्मचाऱ्यांचे भवितव्य धोक्‍यात आले त्याचे काय \"सत्यम'सारखे गैरव्यवहार रोखण्यासाठी कोणते उपाय योजावेत, या बद्दल आपल्या प्रतिक्रिया कळवा...\nजागतिक मंदीची झळ भारताला जाणवणार नाही\n\"\"भारतातील आर्थिक आणि बॅंकिंग क्षेत्रातील विविध निर्बंधांमुळे या जागतिक मंदीची झळ भारताला विशेष जाणवणार नाही; पण यातून आर्थिक उपाययोजनांच्या काटेकोर अंमलबजावणीचा धडा आपण घ्यायला पाहिजे,''\n\"\"नफ्याचा अतिरेकी हव्यास, नियमांचे उल्लंघन यामुळे हे संकट उद्‌भवले. भावी पिढी यापासून योग्य धडा घेईल, अशी अपेक्षा आहे. अकराव्या पंचवार्षिक योजनेत \"शैक्षणिक विकास' महत्त्वाचा मानला गेला आहे. त्यामुळे देशाचे भविष्य असलेली तरुण पिढी सक्षम बनेल आणि भावी आर्थिक संकटापासून देशाला वाचवू शकेल.''\nया मंदीचा परिणाम आपल्यालाही जाणवत असेल. या परिस्थितीत आपण कशाप्रकारे वागले पाहिजे. आपल्या सूचना आणि मते आम्हाला कळवा...\n२६ नोव्हेंबर हा दिवस देशातला विशेषत: महाराष्ट्रातला कोणताही व्यक्ती विसरू शकणार नाही. काही मूठभर अतिरेक्‍यांनी या दिवशी मुंबईवर चाल करून अवघ्या देशवासियांना वेठिस धरलं. सीएसटी, हॉटेल ताज, ओबेरॉय आणि त्यापाठोपाठ नरीमन हाऊसलाही हल्ल्याचं लक्ष्य केलं. भारतीय नागरिकांबरोबर काही परदेशी नागरिकांना ओलिस ठेवून अख्ख्या जगाचं लक्ष वेधून घेतलं. ७० तासांच्या कारवाईदरम्यान केवळ एका अतिरेक्‍याला पकडणं शक्‍य झालं. मोहम्मद अजमल कसाब हा तो अतिरेकी. त्यानं गुरुवारी पोलिसांना कबुलीजबाब दिला. आपण तो ई- सकाळवर वाचलाच असेल. हा सर्व कबुलीजबाब वाचल्यानंतर तुमच्या मनात स्पंदनं उत्पन्न झाले असतील. भावनांचा कल्लोळ निर्माण झाला असेल. एवढ्या कबुलीजबाबनंतर पोलिसांनी आणि भारताने कोणतही कारवाई करावी, असे वाटते पुणे प्रतिबिंब आणि सकाळ ब्लॉगवर नक्की लिहा...\nराणेंचे बंड बदलणार पुण्याचे संदर्भ\nमाजी महसूलमंत्री नारायण राणे यांनी कॉंग्रेसमध्ये बंडाचा झेंडा उभारल्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर काय होणार हे येत्या काळामध्ये स्पष्ट होणार असले, तरीही पुणे शहराचे राजकारण मात्र त्यामुळे ढवळून निघाले आहे.\nराणेसमर्थक विनायक निम्हण त्यांच्याबरोबरच कॉंग्रेसबाहेर पडण्याची चिन्हे निर्माण झाल्याने त्यांच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक असलेल्यांनी पुन्हा जोर धरला आहे. इतकेच नव्हे, तर त्याचा परिणाम शहराच्या चार विधानसभा मतदारसंघांवर थेट होणार आहे.\nशिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी ठरलेले विनायक निम्हण यांचा लौकिक राणे यांचे कट्टर समर्थक असाच आहे. निम्हण अजूनही तांत्रिकदृष्ट्या शिवसेनेत असले, तरीही ते मनाने राणे यांच्याबरोबरच कॉंग्रेसवासीय झाले होते.\nराणे यांच्या या नव्या पवित्र्यामुळे पुन्हा एकदा सर्वच समीकरणे बदलणार आहेत. निम्हण हे आता कॉंग्रेस किंवा शिवसेना या दोन्ही पक्षांचे उमेदवार नसणार, हे जवळजवळ निश्‍चित झाल्याने अनेकांनी पुन्हा मोर्चेबांधणी सुरू केली आहे. हा मतदारसंघ मूळचा आपलाच असल्याचा दावा चंद्रकांत छाजेड करू शकतील, किंवा गेल्या वेळचे राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल भोसले हे देखील आपला दावा सांगू शकतील. शिवाजीनगर राष्ट्रवादीकडे आल्यास कोथरूड कॉंग्रेसकडे जाणार. त्यामुळे कॉंग्रेसच्या दीपक मानकर यांच्या आशा पल्लवित झाल्या असून, कॉंग्रेसमधील इतर इच्छुकही कामास लागले आहेत.\nसाहजिकच पुण्यातील आठही मतदारसंघांची स्थिती ही एखाद्या \"तुकडे जोडून चित्र पूर्ण करा' या कोड्याप्रमाणे झाली असून, शिवाजीनगरमध्ये निम्हण घेणार असलेली भूमिका यामध्ये निर्णायक ठरणार आहे.\nकॉंग्रेसमधून निलंबित केलेले नारायण राणे गुरुवारी कणकवली येथे येऊन आपल्या पुढील राजकीय वाटचालीची घोषणा करणार आहेत.\n राणे यांची घोषणा काय असेल अन्‌ तुम्हाला काय वाटते, त्यांची वाटचाल कशी असावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/book-review-stri-likhit-marathi-kadambari-1950-to-2010-136609/", "date_download": "2018-04-26T11:31:37Z", "digest": "sha1:S3HKGJN26FC36XZNKKL75VQOH6MYQN6G", "length": 23561, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "स्त्रियांच्या कादंबऱ्यांची स्थित्यंतरे | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nस्त्रियांच्या लेखनकर्तृत्वाचा विचार कथा, कादंबरी आणि कविता या तीन वाङ्मयप्रकारांच्या संदर्भात करणाऱ्या त्रिखंडात्मक ग्रंथापैकी ‘स्त्री-लिखित मराठी कादंबरी (१९५० ते २०१०)’ हा पहिला खंड नुकताच\nस्त्रियांच्या लेखनकर्तृत्वाचा विचार कथा, कादंबरी आणि कविता या तीन वाङ्मयप्रकारांच्या संदर्भात करणाऱ्या त्रिखंडात्मक ग्रंथापैकी ‘स्त्री-लिखित मराठी कादंबरी (१९५० ते २०१०)’ हा पहिला खंड नुकताच प्रकाशित झाला आहे. त्याचे संपादन कवयित्री अरुणा ढेरे यांनी केले आहे. यात गेल्या पाच दशकांच्या काळात मराठी कादंबरीच्या इतिहासात ज्यांनी विशेष ठसा उमटवला, अशा अकरा लेखिकांच्या कादंबऱ्यांचा अकरा अभ्यासक-समीक्षकांनी परामर्श घेतला आहे.\nकादंबरी या साहित्य प्रकारात भोवतालाचा त्याच्या समग्रतेसह शोध घेण्याचा कलात्मक प्रयत्न असतो. वास्तव आणि भोवतालचे जग ही एक संस्कृतिसिद्ध संरचना असते आणि कादंबरी या वास्तवाची प्रतिकृती असते. ही संरचना कमल देसाई यांच्या १९५९ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ या कादंबरीपासून ते २०१०मध्ये प्रसिद्ध झालेल्या कविता महाजन यांच्या ‘कुहू’ या कादंबरीपर्यंत कशी विकसित, परिवर्तित आणि आव्हानांना झेलणारी व छेदणारी ठरत गेली, यांचा विश्लेषक आणि अभ्यासपूर्ण आढावा या संपादनात दिसून येतो. कमल देसाई, ज्योत्स्ना देवधर, आशा बगे, निर्मला देशपांडे, गौरी देशपांडे, तारा वनारसे, रोहिणी कुलकर्णी, अंबिका सरकार, शांता गोखले, सानिया आणि कविता महाजन या तीन पिढय़ांच्या स्त्री-कादंबरीकारांचाया खंडात समावेश आहे. या अकरा स्त्री-कादंबरीकार निवडण्यामागची संपादकीय भूमिका स्पष्ट करताना अरुणा ढेरे लिहितात, ‘या लेखिकांच्या लेखनामागे जीवनशोधाचे गंभीर प्रयोजन आहे. स्त्री जीवन, कुटुंब जीवन आणि स्त्री-पुरुषसंबंध हेच बहुतांशी कंेद्रवर्ती विषय असतानाही या कादंबरीकार स्त्रिया पुरुषविरोधाचा कडवटपणा दूर ठेवून आपल्या अनुभवविश्वाच्या सूक्ष्म गुंतागुंतीचा शोध निष्ठेने घेताना दिसतात. या शोधामागची त्यांची शहाणीव त्यांच्या लेखनाला वेगळी उंची देणारी आहे.’\nही वेगळी उंची समीक्षेच्या दृष्टिकोनातून मोजण्याचे आणि त्याचे समर्पक व उचित अभ्यासपूर्ण विश्लेषण करण्याचे काम विद्युत भागवत, स्वाती कर्वे, प्रभा गणोरकर, अश्विनी धोंगडे, मंगला आठलेकर, अरुणा दुभाषी, पुष्पलता राजापुरे-तापस, सिसिलिया काव्‍‌र्हालो, शोभा नाईक, विनया खडपेकर आणि नीलिमा गुंडी यांनी केले आहे. १९६० पासून २०१० पर्यंत समग्र स्त्री कादंबरीचा प्रवास रेखा इनामदार-साने यांनी ‘आत्मशोधाच्या स्वयंप्रकाशी वाटा’ या प्रस्तावनेत अतिशय मार्मिक आणि विश्लेषक पद्धतीने घेतला आहे.\nआंतरराष्ट्रीय महिला वर्षांनंतर स्त्रीवादी, स्त्रीमुक्ती साहित्याची आलेली आणि अजूनही सुरू असलेली चळवळ व १९९० नंतर नव्वदोत्तरी साहित्यातील आशय-अभिव्यक्तीची नवता हे मराठी साहित्यातील महत्त्वाचे टप्पे आहेत. स्वातंत्र्योत्तर कालखंडातील कादंबरीकार कमल देसाई यांनी दोन कठीण विषय त्यांच्या लेखनासाठी निवडले. एक म्हणजे ‘देव’, ‘धर्म’ आणि ‘एकूण विश्व’ तर दुसरे ‘लैंगिकता’ या विषयावर ‘पुरुषी दृष्टिकोना’चे वर्चस्व. अशा विषयांवर स्वतंत्र विचार मांडणारी निर्मितिक्षम लेखिका होण्याचे धाडस कमल देसाईंनी दाखवले. स्त्री-कंेद्री आणि चरित्रात्मक कादंबरी हे ज्योत्स्ना देवधर यांच्या कादंबऱ्यांचे स्वरूप होते, म्हणून ‘संक्रमण काळातील स्त्रीच्या भावविश्वाचे चित्रण करणाऱ्या कादंबऱ्या’ असे ज्योत्स्नाबाईंच्या कादंबऱ्यांचे सूत्र आहे. आशा बगे यांच्या कादंबऱ्या स्त्रीवादी साहित्याला सुरुवात झाल्यानंतर प्रकाशित झाल्या; पण तरीही त्या स्त्रीवादी लेखिका नाहीत तर ती विचारधारा बाजूला ठेवून स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगवेगळ्या पातळ्यांवर शोध घेतात. ‘टिकलीएवढं तळं’ या पहिल्या कादंबरीने ज्यांनी शीर्षकापासून आपलं वेगळंपण अधोरेखित केलं, त्या कादंबरीकार निर्मला देशपांडे स्त्री-पुरुष नातेसंबंधातील गुंतागुंत व्यक्त करतात.\nगौरी देशपांडे यांच्या लेखनाचा काळ १९८० हा होता. ‘एकेक पान गळावया’ ते ‘उत्खनन’ या त्यांच्या लघुकादंबऱ्यांतून व्यक्तिस्वातंत्र्याचे प्रश्न प्राधान्याने येतात. स्त्री विरुद्ध पुरुष हा संघर्ष इथे नाही तर आपल्या अधिकारात असलेल्या कोणत्याही व्यक्तीने, मग ती स्त्री वा पुरुष असो, अन्य कुणाच्या स्वातंत्र्याची गळचेपी करता कामा नये हा मुद्दा लेखनाच्या कंेद्रस्थानी राहिला. तारा वनारसे, रोहिणी कुलकर्णी, अंबिका सरकार, शांता गोखले यांच्या कादंबऱ्यांतून स्त्री-कंेद्री, स्त्री-अवकाश आणि त्यांच्या परिघात घडणाऱ्या घटनांचा वेध, कधी चौकटीला धरून तर कधी चौकटीला दूर सारत घेतला गेला. कथालेखिका म्हणून नावाजलेल्या सानिया यांच्या कादंबऱ्यांची प्रकृती मनोविश्लेषणात्मक आहे. त्या कथानक असूनही कथानकप्रधान नाहीत. ‘ब्र’ या कादंबरीच्या लेखिका कविता महाजन यांनी सामाजिक क्षेत्रातील अनुभव धीटपणे मांडले आणि १९९० नंतर मराठी साहित्यात आलेले जागतिकीकरण आणि खासगीकरण यांचेही चित्रण केले.\nप्रस्तुत संपादनात स्त्रियांच्या कादंबऱ्यांची समीक्षा करून त्यांचे वाङ्मयीन महत्त्व, सामाजिक दस्तऐवज म्हणून असलेले सामथ्र्य, एकंदर मराठी कादंबरीसाठी दिलेले योगदान, कादंबरीकार स्त्रियांच्या मर्यादा, पुरुष कादंबरीकारांपेक्षा असलेले निराळेपण आणि व्यक्त झालेल्या अवकाशाची सीमित व्याप्ती, विषयाचा ऊहापोह, त्यावर केलेले भाष्य आणि गेल्या साठ वर्षांत अनुक्रमे त्यात होत गेलेले बदल यांचे चित्रण आले आहे. संपादनात कोणतीही एकच एक काटेकोर समीक्षादृष्टी स्वीकारलेली नसल्याने प्रत्येक अभ्यासकाने आपापल्या परिप्रेक्ष्याने खुली-लवचिक समीक्षा केली आहे. स्त्री-पुरुषांच्या आयुष्यातील कोंडी, पालकत्वामुळे होणारी गोची, लैंगिक आक्रमणातून शरीरमनावर पडणारे चरे, शोषणाच्या नाना तऱ्हा, आरक्षणाचा प्रश्न, नोकरीतील स्त्रियांची मुस्कटदाबी इत्यादी अनेक प्रकारचे वास्तव चित्रित करण्याचे आव्हान लेखिकांनी स्वीकारावे म्हणून दिलेली दिशाही या संपादनात आहे.\nएकंदरच भारतीय भाषांमधील स्त्री कादंबरीच्या तुलनेत मराठी स्त्री कादंबरी कशी-कुठे आहे, याची अभ्यासकांना दृष्टी मिळावी ही अरुणा ढेरे यांची या मागची संपादनाची भूमिका सफल झाली आहे हे निश्चित.\n‘स्त्री-लिखित मराठी कादंबरी (१९५० ते २०१०)’ – संपादन : अरुणा ढेरे, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, पृष्ठे- ३२०, मूल्य- ३२० रुपये.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदखल : कनक बुक्सच्या कुमारांसाठीच्या पुस्तकमालिकेतील अनंत भावे यांची पुस्तकं\n‘संशोधन लेख व ग्रंथाचा दर्जा आंतरराष्ट्रीय असावा’\nमराठवाडी बोली सिंथेसाइझ्ड वुईथ इंग्लिश डेडली कॉकटेल\nमा‘इ’ती झालेल्या माहितीची ओळख\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/kokan/sindhudurg-district-police-recruitment-36577", "date_download": "2018-04-26T11:11:30Z", "digest": "sha1:V3DLRCCT77JFG4MPZVE24KIEZUZ52T42", "length": 15314, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sindhudurg District police recruitment दोन दिवसात 800 उमेदवारांची हजेरी | eSakal", "raw_content": "\nदोन दिवसात 800 उमेदवारांची हजेरी\nशुक्रवार, 24 मार्च 2017\nसिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलातील डिसेंबर 2017 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस शिपाईच्या 56 जागांसाठी बुधवारपासून येथील पोलिस कवायत मैदानामध्ये भरती प्रक्रियेला सुरवात झाली असून पहिल्या दिवशी 200 तर आजच्या दुसऱ्या दिवशी 600 मिळून 800 उमेदवारांनी मैदानी चाचणीसाठी हजेरी लावली. बोलाविण्यात आलेल्या उमेदवारांपैकी पहिल्या दिवशी 300 तर आज 400 उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. यासाठी 5774 अर्ज प्राप्त झाले होते.\nसिंधुदुर्गनगरी - सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलातील डिसेंबर 2017 पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस शिपाईच्या 56 जागांसाठी बुधवारपासून येथील पोलिस कवायत मैदानामध्ये भरती प्रक्रियेला सुरवात झाली असून पहिल्या दिवशी 200 तर आजच्या दुसऱ्या दिवशी 600 मिळून 800 उमेदवारांनी मैदानी चाचणीसाठी हजेरी लावली. बोलाविण्यात आलेल्या उमेदवारांपैकी पहिल्या दिवशी 300 तर आज 400 उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभाग घेतला नाही. यासाठी 5774 अर्ज प्राप्त झाले होते.\nसिंधुदुर्ग पोलिस दलातील पोलिस शिपाई पदाच्या 56 जागा भरण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिस प्रशासनाने भरती प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. 56 जागा भरण्यासाठी सिंधुदुर्ग पोलिस प्रशासनाने भरती प्रक्रियेला प्रारंभ केला आहे. 56 जागांसाठी 5774 एवढे विक्रमी ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले आहेत. या भरती प्रक्रियेसाठीचे काटेकोर नियोजन करून बुधवारपासून प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. पहिल्या दिवशी बुधवारी 500 पुरुष उमेदवारांना तर आजच्या दुसऱ्या दिवशी 1000 पुरुष उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात आले होते. त्यापैकी पहिल्या दिवशी 200 तर दुसऱ्या दिवशी आज 600 उमेदवारांनी हजेरी लावत मैदानी चाचणी दिली.\nडिसेंबर 2017 पर्यंत रिक्त होणारी पदे गृहीत धरून पोलिस शिपाईपदे भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 56 पदे भरण्यासाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. 20 मार्च या अखेरच्या दिवशीपर्यंत राज्यभरातून 5774 एवढे स्त्री-पुरुष उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 797 महिला तर 4799 पुरुष उमेदवारांचा सहभाग आहे.\nयेथील पोलिस कवायत मैदानामध्ये भरती प्रक्रियेचे आयोजन करण्यात आले आहे. भरती प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाने काटेकोर नियोजन व पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. उमेदवाराव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस भरती प्रक्रियेच्या ठिकाणी प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. सकाळच्या सत्रात भरती प्रक्रियेचे कामकाज पूर्ण करण्यात येत असून प्रथम पुरुष उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात येत आहे. त्यानंतर महिला उमेदवारांच्या मैदानी चाचण्या होणार आहेत.\nसिंधुदुर्ग पोलिस प्रशासनाच्या वतीने सुरू असलेली भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शनपणे पार पाडण्याच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने खबरदारी घेतली असून गैरप्रकार टाळण्यासाठी व भरती प्रक्रियेत कोणी पैशाचे आमिष दाखवत असल्यास किंवा पैशाची मागणी करीत असल्यास संबंधितांनी जिल्हा पोलिस प्रशासनाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केली आहे तर उमेदवारांनी भरती प्रक्रियेचे प्रामाणिक सहभाग घेऊन आपल्यातील पात्रता सिद्ध करावी. कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करू नये, असे सुचित केले आहे.\nआर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी गणवेश\nसटाणा : येथील मविप्र संचलित लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमधील इयता दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे शालेय गणवेश विद्यालयातील...\nदुहेरी हत्याकांडातील आरोपी रामदास शिंदे यास फाशीच\nनाशिक : सातपूरच्या कार्बननाका परिसरात मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी घरमालकाचा मुलगा आरोपी रामदास शिंदे यास आज नाशिकचे प्रधान जिल्हा व...\nनगर - स्थायी समितीची सभा 12 मिनिटात गुंडाळली\nनगर : केंद्राने अमृत योजनेसाठी 128 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे. या योजनेतील कामे व इतर विषयासंदर्भात स्थायी समितीची सभा झाली. यात...\nलासुर्णेमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी\nवालचंदनगर (पुणे) : युवकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करुन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पुणे जिल्हा...\nबेळगाव परिक्षेत्राच्या आयजीपीना फोनवरून जीवे मारण्याची धमकी\nबेळगाव - बेळगाव उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक अलोक कुमार यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 21 एप्रिलला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/development-only-ads-gadkari-17792", "date_download": "2018-04-26T11:32:02Z", "digest": "sha1:RHJI2QHRND5JWXWYMEYLVOZEN764XSOA", "length": 12397, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "development of UP only in ads- gadkari 'यूपी'चा विकास फक्त जाहिरातींमध्येच : गडकरी | eSakal", "raw_content": "\n'यूपी'चा विकास फक्त जाहिरातींमध्येच : गडकरी\nशुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016\nमोदी एका गरीब कुटुंबातील असून, त्यांच्या कुटुंबातील कोणीही राजकारणात नव्हते. त्यामुळे ते बेधडकपणे काम करीत आहेत. खरी चिंता आहे, ती सोनिया गांधींना. राहुल गांधी यांचे राजकीय भवितव्य काय, या प्रश्नाने त्यांना पछाडले असल्याची टीका गडकरी यांनी बोलताना केली.\nसुलतानपूर- उत्तर प्रदेशमधील विकास हा फक्त वृत्तपत्रांमध्ये दिल्या जाणाऱ्या जाहिरातींमध्येच दिसतो, असा चिमटा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी समाजवादी पक्षाला लक्ष्य करताना काढला.\nआगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येथे आयोजित भाजपच्या परिवर्तन रॅलीप्रसंगी गडकरी बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील रस्त्यांची अवस्था कशी आहे हे सर्वश्रुत आहे. येथे काम करणारे सरकार सत्तेत हवे, अशी सर्वांची इच्छा असून बसप, सपाने इतक्‍या वर्षांच्या सत्तेत काय केले, हे येथील जनतेने पाहिले आहे.\nनोटाबंदीच्या निर्णयाविरोधात सर्व विरोधक संसदेत एकत्र येऊन मोदी सरकारला लक्ष्य करीत आहेत आणि इथे ते एकमेकांशी भांडत आहेत. असे गडकरींनी निदर्शनास आणून दिले. गरिबांना नोटाबंदीची तमा नाही; कारण हा निर्णय त्यांच्यासाठी घेतलेला आहे. मात्र, बहुतांशी राजकीय नेते यामुळे धास्तावले आहेत. नव्याने छापलेल्या 16 लाख कोटी नोटांच्या बदल्यात मात्र सहा लाख कोटी रुपये बॅंकांकडे परत आले असून, उर्वरित 10 लाख कोटी अशा नेत्यांकडे पडून आहेत आणि 31 डिसेंबरनंतर त्याला कवडीची किंमत राहणार नाही, असेही गडकरी यांनी सांगितले.\nमोदी एका गरीब कुटुंबातील असून, त्यांच्या कुटुंबातील कोणीही राजकारणात नव्हते. त्यामुळे ते बेधडकपणे काम करीत आहेत. खरी चिंता आहे, ती सोनिया गांधींना. राहुल गांधी यांचे राजकीय भवितव्य काय, या प्रश्नाने त्यांना पछाडले असल्याची टीका गडकरी यांनी बोलताना केली.\nनदी पात्रालगत मच्छरदाणी अंगावर घेऊन आंदोलन\nमांजरी (पुणे) : येथील मुळा-मुठा नदीमध्ये पसरलेल्या जलपर्णीमुळे नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचा त्रास होऊ लागला आहे. स्थानिक स्वराज्य...\nकोथळे प्रकरणाची सुनावणी लांबणीवर - अॅड. उज्ज्वल निकम\nसांगली - पोलिसांकडून कोठडीत मारहाणीनंतर मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या हत्या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्‍यता आहे. कारण...\nदुहेरी हत्याकांडातील आरोपी रामदास शिंदे यास फाशीच\nनाशिक : सातपूरच्या कार्बननाका परिसरात मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी घरमालकाचा मुलगा आरोपी रामदास शिंदे यास आज नाशिकचे प्रधान जिल्हा व...\nते आले ते राहिले आणि जिंकुन गेले. असे मी कुणा व्यक्तीबद्दल नाही तर दिडशे वर्षे राज्य करून गेलेल्या इंग्रजांबददल म्हणतेय. त्यांनी जी निती \"तोडो फोडो...\nनगरसेवकांचा स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांच्या दालनात धुडगूस\nऔरंगाबाद - स्थायी समिती सदस्यपदाच्या निवडीसाठी दोन वर्षांपूर्वी ज्या नगरसेवकांनी पदाचा राजीनामा दिला होता, त्या नगरसेवकांवर अन्याय झाल्यामुळे नगरसेवक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/only-if-you-have-setting-surgery-42528", "date_download": "2018-04-26T11:09:01Z", "digest": "sha1:LXJIGE4S6MYAU3TQZUDXICHCYJ3UJMWW", "length": 15294, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Only if you have a setting surgery! वशिला असला तरच तातडीने शस्त्रक्रिया! | eSakal", "raw_content": "\nवशिला असला तरच तातडीने शस्त्रक्रिया\nशुक्रवार, 28 एप्रिल 2017\nडॉक्‍टरांची कमतरता अन्‌ नेमणुकीवर असलेल्यांच्या दुर्लक्षाचा परिणाम\nसातारा - वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आणि नेमणुकीवर असलेल्यांचे दुर्लक्ष यामुळे शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना महिनोंमहिने वाट पाहावी लागत आहे. ‘वशिला असला तरच तातडीने शस्त्रक्रिया’ असा पायंडा पडत चालला आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना अनेकदा खासगी रुग्णालयातील उपचाराचा भुर्दंड सोसावा लागत आहे.\nडॉक्‍टरांची कमतरता अन्‌ नेमणुकीवर असलेल्यांच्या दुर्लक्षाचा परिणाम\nसातारा - वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता आणि नेमणुकीवर असलेल्यांचे दुर्लक्ष यामुळे शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना महिनोंमहिने वाट पाहावी लागत आहे. ‘वशिला असला तरच तातडीने शस्त्रक्रिया’ असा पायंडा पडत चालला आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना अनेकदा खासगी रुग्णालयातील उपचाराचा भुर्दंड सोसावा लागत आहे.\nगरीब रुग्णांना तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा मिळावी. अत्यल्प खर्चामध्ये शस्त्रक्रिया व्हाव्यात, हा जिल्हा रुग्णालयाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळेच तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांची येथे नियुक्ती केलेली असते. मात्र, बाह्यरुग्ण विभागाप्रमाणाचे शस्त्रक्रियेसाठीही जिल्हा रुग्णालयात रुग्णांना ताटकळत राहावे लागत असल्याचे चित्र अनेकदा दिसत आहे. प्रसूती शस्त्रक्रियेच्याबाबतीत ही परिस्थिती दिसत नाही. त्यामुळे किमान प्रसूती खर्चाचा भुर्दंड सामान्यांवर पडत नाही. परंतु, महिलांच्या अन्य शस्त्रक्रिया वेळेवर होत नाहीत. रुग्णांना अनेकदा हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे रुग्णाला कोणाच्या तरी ओळखीचा आधार घ्यावा लागतो. तशी ओळख नसेल तर, कंटाळून अनेक रुग्णांना खासगी दवाखान्याचा रस्ता धरावा लागतो आहे. तशी परिस्थिती मुद्दाम निर्माण केली जाते का, असा प्रश्‍न रुग्णांना पडत आहे.\nआर्थोपेडिक विभागाची तर अत्यंत बिकट परिस्थिती आहे. आधी वैद्यकीय अधिकारी नव्हते म्हणून गोंधळ होता. आता चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक असूनही अनेकदा बाह्यरुग्ण विभागातही तज्ज्ञ डॉक्‍टरांचा सल्ला मिळत नाही. तेथून रुग्णाची परवड सुरू होते. जिल्ह्यातील सुमारे ९० किलोमीटरचा महामार्ग जातो. अनेक महत्त्वाचे राज्यमार्गही आहेत.\nया रस्त्यांवरील अपघातातील बहुतांश जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले जाते. त्यामध्ये आर्थोपेडिक विभागाचे रुग्ण अधिक असतात. अनेकांना शस्त्रक्रियेची गरज असते. त्याचा खर्चही मोठा असतो. मात्र, वैद्यकीय अधिकारी असूनही या विभागात सर्व रुग्णांच्या शस्त्रक्रिया होत नाहीत. अनेक दिवस ताटकळावे लागत असल्याने नाईलाजाने रुग्णाला खासगीत जावे लागते. या विभागातील किती डॉक्‍टर महिन्याला किती शस्त्रक्रिया करतात, याची चौकशी करणे आवश्‍यक आहे. त्यातून अनेक गोष्टी समोर येतील. गेले अनेक दिवस अशी परिस्थिती आहे. तरीही रुग्णालय व्यवस्थापनाला याचे सोयरसुतक नाही.\nकुचराई करणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी\nरुग्णालयातील कामात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई होत नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजावर अंकुश राहिलेला नाही. वरिष्ठांनी ठोस भूमिका घेतली तरच सर्वच विभागांत शस्त्रक्रियांसाठी सर्वसामान्याला नाडले जाणार नाही.\nनगर - स्थायी समितीची सभा 12 मिनिटात गुंडाळली\nनगर : केंद्राने अमृत योजनेसाठी 128 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे. या योजनेतील कामे व इतर विषयासंदर्भात स्थायी समितीची सभा झाली. यात...\nपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा -प्रवीण माने\nवालचंदनगर (पुणे) : अर्बन बॅंकेचे संचालक वसंत पवार यांच्या आत्महत्येस पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार असुन त्यांच्यावर आत्महत्सेस प्रवृत्त...\nट्रक्टर ट्रॉली व दुचाकीच्या धडकेत दोघे गंभीर जखमी\nफलटण (सातारा) : गिरवी नाका चौक येथे सकाळी साडे आठच्या सुमारास गिरवी रोड लगत ट्रक्टर ट्रॉली व दुचाकी धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले...\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी\nसध्याच्या युवापिढीवर आपल्या सुमधूर गीतांनी भुरळ घालणाऱ्या गायक रोहित राऊतने आता नव्या टॅलेंटला संधी मिळावी म्हणून आपल्या गावी लातूरला मर्म म्युझिक...\nउत्तरप्रदेशमध्ये भीषण अपघात ; 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू\nलखनौ : उत्तरप्रदेशमधील कुशीनगर येथे रेल्वे आणि स्कूल व्हॅनमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात व्हॅन चालकासह 13 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/pune-2018-sugar-can-be-a-problem-sharad-pawar-predicts-278122.html", "date_download": "2018-04-26T11:29:48Z", "digest": "sha1:UO7XR3OWWZ2H6YHPTFCTABYKM37QZMFV", "length": 11218, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "२०१८ साखरेसाठी अडचणीचं ठरू शकतं, शरद पवारांचं भाकीत", "raw_content": "\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\n२०१८ साखरेसाठी अडचणीचं ठरू शकतं, शरद पवारांचं भाकीत\n\" पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात उसाचं विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे\"\n26 डिसेंबर : २०१८ साल साखरेसाठी अडचणीचं असू शकतं, असं भाकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवलंय. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात उसाचं विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे साखरेच्या किमती घसरू शकतात, अशी भीतीही शरद पवारांनी वर्तवली.\nपुण्याजवळच्या मांजरीमध्ये वसंतदादा शुगर इंस्टिट्यूटच्या ४१व्या सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी शरद पवारांनी साखर उत्पादकांना इशारा दिला. २०१८ साल साखरेसाठी अडचणीचं असू शकतं. इतर देशातून साखर आयातही केली जाऊ शकते. तसं झालं तर दर आणखी पडतील, असं पवार म्हणाले.\nयामागचं कारणही पवारांनी समजवून सांगितलं. भारत जागतिक बाजारात साखर विकतो. पण जागतिक व्यापारी समुदायाची ही अपेक्षा असते की भारतानं आपली बाजारपेठही खुली करावी. त्यामुळे काही प्रमाणात साखर आयात केली जाऊ शकते, असं ते म्हणाले.\nऊसतोडणीचा खर्च वाढण्यावरही पवारांनी चिंता व्यक्त केली. सरकारनं आता ऊसतोडणीसाठी अंतर हा निकष लावलाय, तो योग्य नसल्याचं पवार म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/election-announced-bjp-shiv-sena-and-rpi-certain-candidate-25269", "date_download": "2018-04-26T11:19:23Z", "digest": "sha1:NOX4IHIC3GY6UJRD4BAY7PUH5FVACGXJ", "length": 16664, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Before the election Announced BJP, Shiv Sena and RPI certain candidate निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच रावळगावमध्ये भाजप, शिवसेना, रिपाइंचे उमेदवार निश्‍चित? | eSakal", "raw_content": "\nनिवडणूक जाहीर होण्यापूर्वीच रावळगावमध्ये भाजप, शिवसेना, रिपाइंचे उमेदवार निश्‍चित\nगोकुळ खैरनार - सकाळ वृत्तसेवा\nमंगळवार, 10 जानेवारी 2017\nमालेगाव - तालुक्‍यात एकमेव खुला असलेल्या जिल्हा परिषदेच्या रावळगाव गटात निवडणुकीची घमासान सुरू आहे. भाजप व शिवसेनेचे उमेदवार निश्‍चित झाले असून, संभाव्य उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. भाजपचे समाधान हिरे व शिवसेनेचे रमेश आहिरे या संभाव्य उमेदवारांचा तिळगूळ व शुभेच्छापत्रे मतदारपर्यंत पोचली आहेत. शिवसेना व भाजपच्या नेतृत्वाने संभाव्य उमेदवाराला स्पष्ट संकेत दिल्याने इतर इच्छुकांनी उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न सोडून दिला आहे. रिपाइंचे प्रशांत गरुड यांची उमेदवारी निश्‍चित असून, त्यांनी गटातील संपर्क वाढविला आहे.\nमालेगाव - तालुक्‍यात एकमेव खुला असलेल्या जिल्हा परिषदेच्या रावळगाव गटात निवडणुकीची घमासान सुरू आहे. भाजप व शिवसेनेचे उमेदवार निश्‍चित झाले असून, संभाव्य उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू केले आहे. भाजपचे समाधान हिरे व शिवसेनेचे रमेश आहिरे या संभाव्य उमेदवारांचा तिळगूळ व शुभेच्छापत्रे मतदारपर्यंत पोचली आहेत. शिवसेना व भाजपच्या नेतृत्वाने संभाव्य उमेदवाराला स्पष्ट संकेत दिल्याने इतर इच्छुकांनी उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न सोडून दिला आहे. रिपाइंचे प्रशांत गरुड यांची उमेदवारी निश्‍चित असून, त्यांनी गटातील संपर्क वाढविला आहे.\nआरपी ऍग्रो इंडस्ट्रीजचे संचालक व कॉंग्रेसतर्फे इच्छुक असलेल्या संजय हिरे यांनीही कारखान्यातील कार्यक्रमाचे औचित्य साधून जेवणावळीचा मोठा कार्यक्रम घडवून आणला. त्यामुळे येथील लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या गटात मुसंडी मारण्याचा जोरदार प्रयत्न भाजप करणार आहे. रावळगाव गटात रावळगाव, पांढरूण, तळवाडे, ढवळेश्‍वर, वडेल, अजंग, दुंधे, पिंपळगाव, सातमाने, बेळगाव व जळगाव (गा.) या सात गावांचा समावेश आहे. गटात सलग दोन निवडणुकांत शिवसेनेने विजय मिळविला आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या गटाला खिंडार पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. गटात भाजप व शिवसेनेकडून प्रत्येकी पाच ते सहा जण इच्छुक होते. भाजपने सर्वप्रथम श्री. हिरे यांना उमेदवारीचे संकेत दिले. त्यापाठोपाठ शिवसेनेनेही श्री. आहिरे यांना हिरवा कंदील दाखविला. श्री. गरुड यांचीही उमेदवारी निश्‍चित झाली. तिन्ही पक्षांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच संभाव्य उमेदवारांना स्पष्ट संकेत दिल्याने इतर इच्छुकांचा हिरमोड झाला. भाजप व शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांनी गाव, वाड्या-वस्त्या व शेतमळ्यांमध्ये गाठीभेटी, प्रचार सुरू केला आहे. या मोहिमेत समर्थक व त्यांच्या नातेवाइकांचाही समावेश आहे.\nश्री. गरुड यांनी महिन्यापासून गटाचे दौरे सुरू केले आहेत. ठिकठिकाणी बैठका घेऊन ते कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आवाहन करीत आहेत. तालुक्‍यात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी होण्याची शक्‍यता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून डॉ. जयंत पवार यांच्या नावाची चर्चा आहे. कॉंग्रेसकडून संजय हिरे व दत्तात्रय वडक्ते यांची नावे आहेत. संजय हिरे यांनी 15 दिवसांपूर्वी त्यांच्या कारखान्यात शेतकरी व परिसरातील नागरिकांचा जेवणावळीचा मोठा कार्यक्रम घेत शक्तिप्रदर्शन केले.\nग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी गटाचा दौरा करून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या. भाजपचे युवानेते अद्वय हिरे यांनी गटावर वर्चस्व मिळविण्यासाठी गावागावात कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या आहेत. गटाची निवडणूक भुसे व हिरे या दोन्ही नेत्यांसाठी प्रतिष्ठेची ठरली आहे.\nनगरसेवकांचा स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांच्या दालनात धुडगूस\nऔरंगाबाद - स्थायी समिती सदस्यपदाच्या निवडीसाठी दोन वर्षांपूर्वी ज्या नगरसेवकांनी पदाचा राजीनामा दिला होता, त्या नगरसेवकांवर अन्याय झाल्यामुळे नगरसेवक...\nउल्हासनगरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत निःशब्द सन्नाटा\nउल्हासनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्व व पश्चिम अशा दोन अध्यक्षपदांचा पायंडा खंडित करून मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी उल्हासनगरातील...\nसांगली - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील मेळाव्यात मतदारांसाठी जाहीर केलेली भेटवस्तू अखेर सांगलीत दाखल झाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर...\nकर्नाटक विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर\nनवी दिल्ली : आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राज्यात 12 मेला मतदान होणार आहे. या निवडणुकांचे निकाल 15 मेला जाहीर केले जाणार आहेत...\nकाँग्रेसने फेडरल फ्रंटमध्ये सामील होण्याबाबत विचार करावा - ममता बॅनर्जी\nकोलकाता - काँग्रेस सोबत आल्यास फेडरल फ्रंटची ताकद वाढेल याचा फायदा राज्यात भाजपला रोखण्यास होईल. काँग्रेसने फेडरल फ्रंटमध्ये सामील होण्याबाबत विचार...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%82_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82_(%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9B%E0%A4%9F%E0%A4%BE)", "date_download": "2018-04-26T11:40:20Z", "digest": "sha1:BVTQANXQPUNNUZTSP2LDOKS47M54NDOH", "length": 8072, "nlines": 65, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "नासलेलें संत्रें (नाट्यछटा) - विकिस्रोत", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\n आम्ही असेंच हाल हाल होऊन - तडफडून मरायचे - छान झालें काय जोरानें त्यानें मला भिरकावून दिलें पण रागानें लाल झाला होता रागानें लाल झाला होता - अहो बरोबरच आहे - अहो बरोबरच आहे नासलेलीं संत्रीं चांगल्या संत्र्यांमध्यें पाहिजे आहेत कशाला त्यांना असेंच झुगारुन दिलें पाहिजे त्यांना असेंच झुगारुन दिलें पाहिजे चांगली तुडवून - डोक्यांत व अंगांत खिळे ठोकून - जाळून पोळून मारलीं पाहिजेत चांगली तुडवून - डोक्यांत व अंगांत खिळे ठोकून - जाळून पोळून मारलीं पाहिजेत नाही तर अहो ही जिवंत विचारांनीं सडून - भणाणून गेलेलीं संत्री - जुलमी जगाला गोड मानून त्यांत आंबून - कुजून मेलेल्या संत्र्यांना आपल्यासारखींच स्वतंत्र व ईश्वरी विचारांनीं जिवंत करुन - त्यांना नाचायला लावतील - जुलमी जगाला गोड मानून त्यांत आंबून - कुजून मेलेल्या संत्र्यांना आपल्यासारखींच स्वतंत्र व ईश्वरी विचारांनीं जिवंत करुन - त्यांना नाचायला लावतील आणि मग जिकडे तिकडे प्रलय होईल जिवंत हदयांना पिळून काढून त्यावर मस्त होऊन बसलेलें हें जुलमी जग पार उलथून पडेल जिवंत हदयांना पिळून काढून त्यावर मस्त होऊन बसलेलें हें जुलमी जग पार उलथून पडेल आणि सर्वत्र ईश्वरी साम्राज्य सुरु होईल आणि सर्वत्र ईश्वरी साम्राज्य सुरु होईल - पाहिलेंत तीं मार्केटांत डौलानें बसलेली संत्रीं माझ्याकडे पाहून कशी हंसत आहेत - हंसा आणी तुम्ही काय असे मोठे सुदैवी लागून गेलां आहांत अरे जगांत येऊन फार झालें तर सात नाहीं तर आठ जिवांना तुम्ही पोसाल पण मी येथें एकटा हजारों जिवांना पोशीत आहें पण मी येथें एकटा हजारों जिवांना पोशीत आहें तुम्ही जगाचे गुलाम तुमच्यासारखीं लक्षावधि संत्रीं जग तेव्हांच गट्ट करुन टाकील - छाती नाहीं माझ्याकडे आ वासण्याची जगाची छाती नाहीं माझा प्रत्येक दाणा ईश्वरी तेजानें वळवळणारा आहे माझा प्रत्येक दाणा ईश्वरी तेजानें वळवळणारा आहे तुमचे सगळे दाणे - सर्व विचार - एकसारखे येथून तेथून पार मेलेले तुमचे सगळे दाणे - सर्व विचार - एकसारखे येथून तेथून पार मेलेले - ' नासलेली संत्नीं - ' नासलेली संत्नीं ' थांबा आम्ही नासलेलीं संत्रींच जुलमी जगाच्या पोटांत शिरुन सर्व जग लवकरच पेटवून देऊं - चढवा प्रेमानें नासलेल्या भगवान् खाइस्टला एक - नाही पन्नास वेळां क्रूसावर चढवा तुमचीं बिंगें बाहेर फोडणार्‍या महाकवि डँटीला खुशाल हद्दपार करा तुमचीं बिंगें बाहेर फोडणार्‍या महाकवि डँटीला खुशाल हद्दपार करा वाटेल तसा सैतानी धिंगाणा घाला वाटेल तसा सैतानी धिंगाणा घाला पण ध्यानांत ठेवा लवकरच सर्व जगाला स्वातंत्र्याची - प्रेमाची - आग आग लागेल \nहे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.\nयेथे काय जोडले आहे\nहे पान उधृत करा\nया पानातील शेवटचा बदल ९ जून २०१२ रोजी १६:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/delhi-abp-report-over-congress-new-chief-rahul-gandhi-485477", "date_download": "2018-04-26T11:27:13Z", "digest": "sha1:WNSH5RY3KEXFFEQBRUSZYXA443FFMDJO", "length": 13637, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी आज अर्ज भरणार", "raw_content": "\nनवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी आज अर्ज भरणार\nकाँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. आणि आजच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी त्यासाठी आपला अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या खांद्यावरच अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाईल हे जवळपास निश्चित मानले जाते आहे. कारण ही निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nऔरंगाबाद : रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, स्थानिक निवासी डॉक्टर संपावर\nपुणे : समर कॅम्पसाठी चेन्नईहून आलेले तीन विद्यार्थी मुळशी धरणात बुडाले\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nनवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी आज अर्ज भरणार\nनवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदासाठी राहुल गांधी आज अर्ज भरणार\nकाँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. आणि आजच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी त्यासाठी आपला अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या खांद्यावरच अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाईल हे जवळपास निश्चित मानले जाते आहे. कारण ही निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Entertainment/MarathiEntertainment/2017/03/21103537/Suresh-Wadkar-and-Swapnil-Bandodkar.vpf", "date_download": "2018-04-26T11:18:21Z", "digest": "sha1:XWXIHCWSKWSIHGY7PS5IAC6UQHYKYUZB", "length": 14343, "nlines": 246, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकरच्या सुमधुर आवाजाने महाराष्ट्र मंत्रमुग्ध होणार !!!", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\nमुख्‍य पान मनोरंजन कलांगण\nसुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकरच्या सुमधुर आवाजाने महाराष्ट्र मंत्रमुग्ध होणार \nपुणे - झी युवाचा \"सरगम\" हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे. त्यांचे नियोजित कार्यक्रम सोडून सध्या या कार्यक्रमाकडे पाहण्याचा ओघ वाढत आहे. सरगम मध्ये आजपर्यंत संगीत क्षेत्रातील दिग्गज नावांनी ह्या व्यासपीठावर येऊन त्यांची कला लोकांसमोर एका वेगळ्या रूपात आणली आहे. शंकर महादेवन यांच्यापासून झी युवावर सुरु झालेला हा संगीतमय प्रवास, आनंद शिंदे, आदर्श शिंदे ,लोकशाहीर नंदेश उमप यांनी एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला आहे. या आठवड्यात २२ मार्च आणि २३ मार्चला सरगम प्रेक्षकांचा उच्चांक गाठणार आहे. बुधवार २२ मार्चला रात्री ९ वाजता सुप्रसिद्ध पार्श्वगायक सुरेश वाडकर यांचा एपिसोड आहे तर गुरुवार २३ मार्च रोजी रात्री ९ वाजता स्वप्नील बांदोडकर हे आपली कला सादर करणार आहेत.\nआठवणीत रमले आर्ची आणि परशा, 'सैराट'ने बदलले...\n'सैराट' चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला याड लावलं. हा\nझी टॉकीजकडून पडद्यामागचा 'सैराट'...\nसंपूर्ण महाराष्ट्राला याड लावणारा चित्रपट 'सैराट'ला येत्या\nचित्रपटसृष्टीतील स्त्री शोषणाचे भीषण सत्य...\nसध्या स्त्री-शोषणावर उघडपणे बरेच वक्तव्य केले जातेय आणि\nकॉम्प्युटर न वापरता हाताने रंगवलेलं...\nपूर्वी कुंचले आणि रंग वापरून कॅनवास वर पोस्टर बनवीत असत.\nऋषिकेश जोशी होणार वेड्या गावाचा शहाणा अधिकारी\n'सांभाळून या राव, येडं झालंय गाव' अशी भन्नाट टॅगलाईन\n'कुंकू, टिकली आणि टॅटू' मालिकेत बसेल का...\nकलर्स मराठीवरील “कुंकू, टिकली आणि टॅटू” ही मालिका काही\nशिबू साबळे आणि अभिजीत साटम 'लगी तो छगी’मध्ये पुन्हा एकत्र चंदेरी दुनियेत जशी कलाकारांची\nसिनेमाच्या टीझर पोस्टरद्वारे समजला ‘रेडू’चा नेमका अर्थ 'रेडू' असे गमतीशीर नाव असलेला एक\nरोहित राऊतने सुरू केली मर्म म्युझिक अकादमी मुंबई - सध्याच्या युवापिढीवर गायक रोहित राऊतने\nहसायला आणि हसवायला कॅफेमराठीचा स्टॅन्ड-अप कॉमेडी शो मनोरंजनाची परिभाषा जशी बदलली तशी\n'फर्जंद' चित्रपटात सुभेदार तानाजी मालुसरेंच्या भूमिकेत दिसणार गणेश यादव 'सुभेदार तानाजी मालुसरे’\nसंपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱ्या 'रणांगण' चित्रपटाचा ट्रेलर लाँच \n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nपंचायत राज कमिटीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची लूट, ऑडियो व्हायरल रत्नागिरी - पंचायत राज\nजयललितांचे 'बायोलॉजिकल सॅम्पल' उपलब्ध नाही, अपोलो रूग्णालयाचा अहवाल चेन्नई - तमिळनाडूच्या\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही ..राखी सावंतचा सवाल मुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nमहाड एमआयडीसीत केमिकल कंपनीला भीषण आग रायगड - महाड एमआयडीसीमधील प्रिव्ही केमिकल कंपनीला\nपिंपरी-चिंचवडमधील कुदळवाडीत टायरच्या गोदामाला भीषण आग पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/rebel-group-leaders-and-newly-elected-councilors-datta-sane-34931", "date_download": "2018-04-26T11:11:57Z", "digest": "sha1:GPQG24EKWX6YYVY5VZ3D7T4TBR2H6TAE", "length": 15335, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rebel group leaders and newly elected councilors Datta Sane स्वतंत्र गटाबाबतचे महापौरांना आज पत्र | eSakal", "raw_content": "\nस्वतंत्र गटाबाबतचे महापौरांना आज पत्र\nमंगळवार, 14 मार्च 2017\nपिंपरी - राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी योगेश बहल यांची झालेली निवड अमान्य करून पक्षाच्या विरोधात ३६ पैकी २४ नगरसेवकांनी पुकारलेला बंडाचा पवित्रा कायम ठेवत सभागृहात वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (ता. १४) निवडीनंतर तसे पत्र महापौरांकडे दिले जाणार आहे. बंडखोर गटाचे नेते व नवनिर्वाचित नगरसेवक दत्ता साने यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना ही माहिती दिली.\nपिंपरी - राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी योगेश बहल यांची झालेली निवड अमान्य करून पक्षाच्या विरोधात ३६ पैकी २४ नगरसेवकांनी पुकारलेला बंडाचा पवित्रा कायम ठेवत सभागृहात वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (ता. १४) निवडीनंतर तसे पत्र महापौरांकडे दिले जाणार आहे. बंडखोर गटाचे नेते व नवनिर्वाचित नगरसेवक दत्ता साने यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना ही माहिती दिली.\nते म्हणाले, ‘‘आमची भूमिका ठाम असून, आजवर ज्यांच्यामुळे पक्षाचे वाटोळे झाले, त्यांनाच पुन्हा गटनेतेपदी बसविण्याची चूक अजित पवार यांनी केली; जी असंख्य नगरसेवकांना अमान्य आहे. स्थानिक नेत्यांमुळे पक्ष अनेकदा अडचणीत आला. पक्षाचा पराभवही त्याच ठराविक नेत्यांमुळे झाला. हे माहीत असूनही वरिष्ठ नेते त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. सत्तेत असताना त्यांना संधी आणि सत्तेवरून दूर झालो तरी त्यांनाच संधी दिली जाणार असेल, तर आम्ही करायचे काय अन्य कोणाला संधी मिळणार नसेल, तर अशा पक्षात न राहिलेले बरे. त्यासाठीच आम्ही स्वतंत्र गट स्थापण्याचा निर्णय घेतला आहे.’’\nमंगळवारी (ता. १४) नवे महापौर, उपमहापौर यांची सर्वसाधारण सभेच्या वेळी निवड होईल. त्यानंतर आम्ही आमच्या स्वतंत्र गटाचे पत्र महापौरांकडे सोपविणार आहोत. आमच्याबरोबर चोवीस नगरसेवक आहेत. येत्या २० तारखेपर्यंत आम्ही काय आहोत, याची चुणूक राष्ट्रवादी काँग्रेसला दाखवून देऊ, असा इशाराही साने यांनी दिला.\nदरम्यान, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन करण्यामागे सत्ताधारी भाजपचा काहीतरी डाव असावा, अशी शंका राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कारकिर्दीत भाजप-शिवसेनेला विरोधी पक्षनेतेपदही मिळू दिले नाही, आपल्यासोबत आघाडी केलेल्या काँग्रेसला हे पद दिले, तशीच वेळ आता राष्ट्रवादी काँग्रेसवर आली आहे. विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू नये यासाठी भाजपचा हा डाव असल्याचे बोलले जाते. मात्र, या बाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना कोणतीच कल्पना नसावी. हे वैयक्तिक भांडण आहे आणि ते मिटेल, अशी पक्षाची धारणा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडून या भांडणाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. त्याला फारशी किंमतही दिली जात नाही.\nयोगेश बहल आणि दत्ता साने यांचे हे वैयक्तिक भांडण आहे. त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही. त्याला जास्त महत्त्व देण्याची आवश्‍यकता नाही. जो गटनेता निवडला, तो आमचे नेते अजित पवार यांनी निश्‍चित काहीतरी हेतू ठेवूनच निवडलेला असणार. त्यावरून वाद होण्याचे कारण नाही. साने यांना आम्ही समजविण्याचा प्रयत्न करू.\n- संजोग वाघेरे पाटील, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस\nनगर - स्थायी समितीची सभा 12 मिनिटात गुंडाळली\nनगर : केंद्राने अमृत योजनेसाठी 128 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे. या योजनेतील कामे व इतर विषयासंदर्भात स्थायी समितीची सभा झाली. यात...\nनगरसेवकांचा स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांच्या दालनात धुडगूस\nऔरंगाबाद - स्थायी समिती सदस्यपदाच्या निवडीसाठी दोन वर्षांपूर्वी ज्या नगरसेवकांनी पदाचा राजीनामा दिला होता, त्या नगरसेवकांवर अन्याय झाल्यामुळे नगरसेवक...\nउल्हासनगरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत निःशब्द सन्नाटा\nउल्हासनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्व व पश्चिम अशा दोन अध्यक्षपदांचा पायंडा खंडित करून मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी उल्हासनगरातील...\nसांगली - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील मेळाव्यात मतदारांसाठी जाहीर केलेली भेटवस्तू अखेर सांगलीत दाखल झाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर...\nकर्नाटक विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर\nनवी दिल्ली : आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राज्यात 12 मेला मतदान होणार आहे. या निवडणुकांचे निकाल 15 मेला जाहीर केले जाणार आहेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRNO/MRNO071.HTM", "date_download": "2018-04-26T12:14:54Z", "digest": "sha1:FHB5IPULSSCEQEARFNYFDSVZVTNQEVS5", "length": 6701, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - नॉर्वेजियन नवशिक्यांसाठी | गरज असणे – इच्छा करणे = trenge – ville |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > नॉर्वेजियन > अनुक्रमणिका\nगरज असणे – इच्छा करणे\nमला विछान्याची गरज आहे.\nइथे विछाना आहे का\nमला दिव्याची गरज आहे.\nइथे दिवा आहे का\nमला टेलिफोनची गरज आहे.\nमला फोन करायचा आहे.\nइथे टेलिफोन आहे का\nमला कॅमे – याची गरज आहे.\nमला फोटो काढायचे आहेत.\nइथे कॅमेरा आहे का\nमला संगणकाची गरज आहे.\nमला ई-मेल पाठवायचा आहे.\nइथे संगणक आहे का\nमला लेखणीची गरज आहे.\nमला काही लिहायचे आहे.\nइथे कागद व लेखणी आहे का\nएखद्या माणसाला लेख रुपांतर करून हवे असेल तर त्याला खूप पैसे द्यावे लागतात. व्यावसायिक भाषांतरण खूप महागडे असते. हे टाळण्यासाठी दुसरी भाषा समजण्याचे महत्व वाढत आहे. संगणक शास्त्रज्ञ आणि संगणक द्वैभाषिकांना ही अडचण सोडवावी लागेल. ते रूपांतरण साधनांच्या विकासासाठी काही काळ काम करत आहेत. आज खूप अशा वेगळ्या योजना आहेत. पण यंत्र रुपांतराची गुणवत्ता खूपशी चांगली नाही. मात्र या योजना त्यासाठी चुकीच्या नाहीत. भाषा ही खूप गुंतागुंतीची रचना आहे. दुसरीकडे संगणक हा साध्या गणित तत्वांवर आधारित आहे. म्हणून ते नेहमीच भाषेवर योग्य प्रक्रिया करू शकत नाही. रुपांतर योजनेत संपूर्ण भाषा शिकावीच लागते. ते घडण्यासाठी सराईत लोकांना हजारो शब्द आणि नियम शिकवावे लागतील. हे प्रत्यक्षात अवघड आहे. संगणक आवाज क्रमांक असणे सोपे आहे.. हे त्याठिकाणी चांगले आहे. संगणक हे अशा गणना करू शकते कि ज्याचे मिश्रण हे सामान्य आहे. हे अशा गोष्टी ओळखते उदाहरणार्थ, कधीकधी जे शब्द एकापुढे एक असतात. यासाठी लेख हा वेगवेगळ्या भाषेत द्यायला हवा. याप्रकारे एखाद्या भाषेचे मूळ काय आहे ते शिकत येते. या सांख्यिक प्रकारे रुपांतरणाचा विकास आपोआप होईल. मात्र संगणक माणसाची जागा घेऊ शकत नाही. यंत्र हे मानवी बुद्धीची भाषेच्या बाबतीत बरोबरी करू शकत नाही. मग रूपांतरण करणारे आणि दुभाषिक यांच्यासाठी खूप वेळासाठी काम उपलब्ध होईल. भविष्यात साध्या लेखांचे रुपांतर संगणकाद्वारे केले जाऊ शकते. गाणी, कविता आणि साहित्य, दुसरीकडे ही सजीव घटकांची गरज असते. हे भाषेसाठी मानवी भावनांना पोसतात. आणि याप्रकारे हे चांगले आहे…\nContact book2 मराठी - नॉर्वेजियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/jalgaon-shooter-nawab-khan-over-leopard-dead-488256", "date_download": "2018-04-26T11:25:23Z", "digest": "sha1:IXEVYT6Q2WI5ZOF7SRWMRGYTRD7A2AZ5", "length": 12824, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "जळगाव : सात जणांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला मारण्यात यश", "raw_content": "\nजळगाव : सात जणांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला मारण्यात यश\nगेल्या महिन्याभरापासून जळगावात धुमाकूळ घालणाऱ्या आणि 7 निष्पापांचे प्राण घेणाऱ्या बिबट्याचा काल रात्री खातमा करण्यात आलाय. नेमकं कसं पार पडलं ऑपरेशन बिबट्या पाहुयात.\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nऔरंगाबाद : रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, स्थानिक निवासी डॉक्टर संपावर\nपुणे : समर कॅम्पसाठी चेन्नईहून आलेले तीन विद्यार्थी मुळशी धरणात बुडाले\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nजळगाव : सात जणांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला मारण्यात यश\nजळगाव : सात जणांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला मारण्यात यश\nगेल्या महिन्याभरापासून जळगावात धुमाकूळ घालणाऱ्या आणि 7 निष्पापांचे प्राण घेणाऱ्या बिबट्याचा काल रात्री खातमा करण्यात आलाय. नेमकं कसं पार पडलं ऑपरेशन बिबट्या पाहुयात.\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://bigthoughts.co/diabetes-home-treatment/", "date_download": "2018-04-26T11:30:57Z", "digest": "sha1:5LNA47FL66UWMKIZ6UWIXSDT4D7XS2PZ", "length": 16552, "nlines": 184, "source_domain": "bigthoughts.co", "title": "Diabetes Home Treatment - आयुर्वेदानुसार मधुमेहापासून मुक्ती अगदी घरच्या घरी", "raw_content": "\nDiabetes Home Treatment – आयुर्वेदानुसार मधुमेहापासून मुक्ती अगदी घरच्या घरी\nDiabetes Treatment – मधुमेहापासुन मुक्ती\nDiabetes म्हणजेच मधुमेहापासुन कधीच सुटका होत नाही हेच आतापर्यंत बहुतांश मधुमेही ऐकत आले आहेत. पण हा लेख वाचून तुम्ही मधुमेह घरच्या घरी बरा करू शकता.\nअतिरिक्त साखर पेशंटच्या रक्तात व लघवीत असेल तर त्याला वरचेवर लघवीला जावे लागते. तहानही खूप लागते तसेच भुकही वाढते. वजन वाढते किंवा कमी होते.\nमधुमेहात रक्तातील साखर वाढते, ती १४० च्या वर राहिली तर काही वर्षानंतर हृदय, डोळे, किडणी या महत्वाच्या अवयावांवर परिणाम होतो.\nसगळ्या मधुमेहीनी हे जाणणे गरजेचे आहे की, त्याच्या शरीरात साखरेच्या व्यवस्थापणामध्ये अडथळे येण्याआधी काही अन्य मुळ कारणे असतात. ज्यामुळे मधुमेह होतो. त्यात महत्वाचे म्हणजे -शरीरात चरबी वाढणे, आम्लता वाढणे व पोषकद्रव्यांचा अभाव निर्माण होणे. बहुतांश टाईप २ मधील मधुमेहीमध्ये या तिन्ही बाबींचा कमी जास्त प्रमाणात समावेश असतो. टाईप २ मधुमेह साधारणपणे ९५% भारतीयांमध्ये आहे. तो वयाच्या पंचविशीनंतर सहसा होतो व गोळ्याची सुरवात होते.\nटाईप १ मधुमेह साधारणत: ५ % भारतीयांमध्ये आहे. हा लहानपणी होतो आणि यात बाहेरुन इन्सुलिन घ्यावेच लागते.\nया सर्व मुद्यावर मात करण्यासाठी “फ्रिडम फ्राँम डायबेटीस” या संस्थेने एक सहज, साधी सोपी योग्य आहार-व्यायाम-तणावमुक्ती व सकारात्मकता वाढविणारी कार्यप्रणाली विकसित केली आहे.\n“रोज हिरवी स्मूदी घ्या व उत्तम आरोग्य मिळवा.” हे संस्थेचे ब्रीद वाक्य आहे. आजवर लाखो मधुमेही महाराष्ट्र व देशभर रोज स्मूदीचे सेवन करून स्वत:चे कल्याण करून घेत आहेत.\nस्मूदीची पाककृती अशी आहे-\n१. पालक, चुका, चाकवत, राजगिरा इत्यादी पालेभाज्यां पैकी एका भाजीची सात-आठ पाने व्यवस्थित धुवून मिक्सर मध्ये टाकावीत.\n२. पुदीना वीस-पंचवीस पाने व विड्याचे एक पान त्यातच घालावे.\n३. कधीतरी तुळस, कढीपत्ता, कोथिबीर आलटुन पालटुन चवीनुसार वापर करू शकता.\n४. एक फळ शरीरातील साखरेचा अंदाज घेऊन वापरावे.\n५. रक्त तपासणीत जेवणापुर्वीची साखर १०० पेक्षा जास्त व जेवणानंतरची साखर (दोन तासानंतर) १४० पेक्षा जास्त असल्यास सफरचंद किंवा पेर वापरावा. कमी असल्यास केळे किंवा चिक्कु वापरता येतो.\n६. या बरोबर दालचिनी पावडर व काळी मिरी पावडर चिमुट भर, सौंधव मीठ अर्धा चमचा, अर्धा लिंबाचा रस वापरावा.\n७. पाणी एक ग्लास घालुन ३ मिनीट फिरवावे.\nहे मिश्रण न गाळता ही हिरवी स्मूदी सकाळी उठल्यानंतर शक्यतो एका तासाचे आत प्यावी.\nस्मूदीचे प्रमाण वाढविले की, प्रकृतीही लवकर सुधारते. घरातील लहान मुलांना व निरोगी सदस्यांनाही ही स्मूदी द्यावी. त्यांना खजुर किंवा गोड फळ घालुन दिल्यास खुप आवडते. हिरवी स्मूदी सर्वच परिवारासाठी अत्यंत प्रभावी उपाय आहे.\nया व्यतिरीक्त नाश्त्यामध्ये मोड आलेले कडधान्ये, डाळींचे धिरडे, डोसे, अप्पे, थालपीठ यावर भर द्यावा. “पोहे, उपमा सकाळी नाष्ट्याकरीता टाळावा” जेवणात धान्य, डाळ, भाजी व सलाड समप्रमाणात खावे. जेवणानंतर दोन तासाने एखाद्या ८- १० पाय-यांचा जीना क्षमतेनुसार वर खाली करावा. याने जेवणानतरची साखर लवकर आटोक्यात येते.\n‘फ्रीडम फ्राँस डायबेटीस’ च्या या शुध्द व नैसर्गिक प्रणालीवरील स्मूदीमुळे ५००० हून अधिक मधुमेही औषध व एक हजारहून अधिक इन्सुलिन पासुन पूर्णपणे मुक्त झाले आहेत.\nया लोकांनी चक्क “ग्लुकोज टोलरन्स टेस्ट” ही पास केली आहे. ही टेस्ट करण्यासाठी, एखाद्या तपासणी केद्रांवर जाऊन उपाशी पोटी एका वेळेस १५ चमचे साखर (म्हणजे ७५ ग्रँम्स शुध्द ग्लुकोस) ३०० मिली पाण्याबरोबर घ्यावी लागते. जुन्या मधुमेहींना ही टेस्टपास करणे अतिशय अवघड असले तरी अनेकांनी ही टेस्ट पास केली आहे.\nया स्मूदीचा मधुमेहाबरोबर शैकडोंना अतिरीक्त वजन कमी करण्यास, कोलेस्टोल, रक्तदाब, थायराँईड, आम्लपित्त, सांधेदुखी इ. आजारामध्येही भरपुर फायदा झाला आहे.\nDattatreya Yag - दत्त याग भारतातील मुख्य दत्त स्थानात\nअब SC में जजों की नियुक्ति को लेकर सरकार-विपक्ष में आर-पार - आज तक\nकुशीनगर में ट्रेन की चपेट में आने से स्कूली वाहन सवार 13 बच्चों की मौत, चार गंभीर घायल - दैनिक जागरण\nलॉन्‍च हुआ EVM का नया मॉडल, EC ने बताया- 'टेंपर प्रूफ' - आज तक\nHealth Tips from Dr. Swagat Todkar - डॉ.स्वागत तोडकर, कोल्हापुर यांच्या व्याख्यानातील काही आरोग्यदायी टिप्स\nLove Poem for Wife - तू माझ्यासाठी काय आहेस\nभीमसेन कापूर - एक चमत्कारिक आयुर्वेदीक कापूर - Bhimsen Kapur\nGharguti Upchar in Marathi - नानाविध व्याधींवर घरगुती उपाय\nHeart Attack Home Treatment - हार्ट अटॅक से बचनेका घरेलू उपाय\nNavnath Katha on Garbhgiri Hills – गर्भगिरी डोंगर गुरु मत्स्येंद्रनाथांच्या वात्सव्याचे पवित्र ठिकाण\nPooja Mandir and Home Spiritual Daily To Do List – देवघरातले आणि धार्मिक महत्वाचे पाळावयाचे नियम\nKojagiri Purnima Importance – कोजागिरी पौर्णिमा महत्त्व\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/kps-gill-no-more-261554.html", "date_download": "2018-04-26T11:28:54Z", "digest": "sha1:4YOPN3M3BR33PMMXRPT53CUFWUR3LRK3", "length": 10644, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पंजाबचे माजी डीजीपी केपीएस गिल यांचं निधन", "raw_content": "\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nपंजाबचे माजी डीजीपी केपीएस गिल यांचं निधन\n1984नंतर पंजाबमध्ये फोफावलेला दहशतवाद संपवण्यात गिल यांचा सिंहाचा वाटा होता.\n26 मे : पंजाबचे माजी डीजीपी केपीएस गिल यांचं आज ( 26 मे 17 ) निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. 1984नंतर पंजाबमध्ये फोफावलेला दहशतवाद संपवण्यात गिल यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या आणि ज्युलिओ रिबोरोंच्या नेतृत्वात खलिस्तानी चळवळ नष्ट झाली आणि पंजाब अखेर शांत झालं.\nगिल यांची हुशारी, प्रामाणिकपणा, कर्तबगारी आणि दूरदृष्टीमुळे पंजाब शांत झालं आणि पुन्हा प्रगतीपथावर आलं. 18 मे रोजी त्यांना दिल्लीतल्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना किडनीचा आजार होता. त्यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्यानं झालं.\n1995 साली गिल सेवेतून निवृत्त झाले, पण त्या आधीच म्हणजे 1989मध्ये पद्मश्री देऊन त्यांना गौरवण्यात आलं होतं. ते हाॅकी फेडरेशनचे अध्यक्षही होते.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nटोयोटाची सिडेन कार 'यारिस' भारतात लॉन्च पहा काय आहे खासियत\nसर्वोच्च न्यायालयात वकिलाहून थेट न्यायाधीश पदी 'इंदू मल्होत्रा' यांची निवड\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/dattajayanti-marathi/datta-jayanti-109113000041_1.html", "date_download": "2018-04-26T11:14:11Z", "digest": "sha1:WNNDP5WTZXNBXLFXJ2TWKMCZHGMT5Y46", "length": 15931, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "dattatreya, dattajayanti, dattatreya mantra, dattatreya stotram, datta peetham, dattaguru, dattatreya mantra, shree Guru Dataa Lord Dattatreya, Shri | दत्तोपासनेतील सर्वोच्च स्थान-गाणगापूर | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहे स्थान पुणे-रायचूर लोहमार्गावर गाणगापूर स्टेशनपासून चौदा मैलांवर भीमा-अमरजेच्या संगमस्थानी आहे. श्रीनरसिंह सरस्वती येथे वाडीहून आले आणि सुमारें तेवीस वर्षे येथें राहून येथूनच श्रीशैलाकडे त्यांनी गमन केले. त्यांच्या दोन तपाएवढ्या प्रदीर्घ सन्निध्यामुळे हे स्थान दत्तोपासनेच्या क्षेत्रात सर्वोपरी महिमान पावलें आहे. श्रीगुरु जेव्हां येथे आले, तेव्हा प्रथम ते संगमरावरच राहत. नंतर ते गांवांत बांधलेल्या मठात राहू लागले. या मठाच्या स्थानीच त्यांच्या पादुका आहेत.\nवाडीच्या पादुकांना 'मनोहर पादुका' म्हणतात, तर तेथील पादुकांना 'निर्गुण पादुका' अशी संज्ञा आहे. जणू वाडी येथे असताना त्यांच्या सगुण रूपाची दीप्ति कळसास पोचली होती - 'मनोहर बनली होती, तर येथें ते देहातीत- गुणरुपातीत होऊन 'निर्गुण' स्वरूप पावले होते. गुरूवार हा इथला पालखीचा वार. नित्योपासना दररोज पहाटेपासूनच सुरू होते. येथील पादुकांना जलस्पर्श करीत नाहीत, केवळ अष्टगंध आणि केशर यांचे लेपन करतात. येथील 'निर्गुण पादुका' चल आहेत. त्या त्यांच्या आकाराच्या संपुटांत ठेवलेल्या असतात. संपुटांतून मात्र त्या बाहेर काढल्या जात नाहींत. संपुटांना झाकणे आहेत. पूजेच्या वेळी झांकणें काढून आंतच लेपनविधी होतो आणि अन्य पूजोपचरांसाठी ताम्हणांत 'उदक' सोडतात.\nपादुका असलेला मठ गांवाच्या मध्यभागी आहे. मठाच्या पूर्वेस महादेवाचें स्थान आहे. दक्षिणेस औदुंबर व त्याखाली महादेव-पार्वती यांच्या मूर्ती आहेत, पश्चिमेस अश्वत्थानचें झाड आहे. अश्वत्थाच्या पराभोंवती नागनाथ, मारुती यांची स्थाने व तुळशीवृंदावन आहे. मठांतील पादुकांच्या गाभार्‍याला द्वार नाही. दर्शनार्थ एक चांदीनें मढविलेला लहानसा झरोका आहे. या झरोक्यांतून दर्शनार्थींनी श्रीगुरूंच्या त्या चिरस्मरणीय 'निर्गुण पादुकां'चे दर्शन घ्यावयाचें असतें. अनेक साधकांना या पादुकांच्या ठायींच श्रीगुरूंचें दिव्य दर्शन झालें, असें सांगतात.\nगावापासून एक मैल अंतरावर भीमा-अरमजा-संगम आहे. संगमाजवळच भस्माचा डोंगर आहे. संगमावरील संगमेश्वराच्या देवालयापुढें श्रीगुरूंची तपोभूती आहे. गाणगापूरच्या परिसरांत षट्‍कुलतीर्थ, नरसिंहतीर्थ, भागीरथीतीर्थ, पापविनाशीतीर्थ, कोटितीर्थ, रुद्रपादतीर्थ, चक्रतीर्थ आणि मन्मथतीर्थ अशीं अष्टतीर्थे आहेत.\nगाणगापूरच्या उत्सव-संभारांत दत्तजयंती आरि श्रीगुरूंची पुण्यतिथी या दोन उत्सवांचे विशेष महत्व आहे. श्रीगुरूंचें सर्व जीवनकार्य गाणगापूर येथेंच घडलें आणि आपल्या दिव्योदात्त विभूतिमत्त्वाचें सर्व तेज त्यांनी याच भूमीच्या अणुरेणूंत संक्रमित केलें. त्याचमुळें गेली पांच शतकें हे स्थान दत्तोपासकांच्या हृदयांत असीम श्रद्धेचा विषय बनले आहे.\n(संत साहित्याचे गाढे अभ्यासक रा. चिं. ढेरे यांच्या दत्त संप्रदायाचा इतिहासमधून साभार)\nदत्त जयंतीला नक्की जपा हे 2 मंत्र\nमाझ्या मुलांनी माझ्याप्रमाणे होऊ नये - संजय दत्त\nयावर अधिक वाचा :\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nवेळेचे लक्ष ठेवा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. आर्थिक खर्च वाढेल. महत्त्वाच्या कार्यांमध्ये सावधगिरी बाळगा. स्त्री पक्षाचे लक्ष ठेवा.\nआपल्या सर्व कार्यांना योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज आपण गंभीर विचार करू शकता.\nअधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा.\nस्त्री पक्षाचा आधार मिळेल. कामात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रकरणांमध्ये काळजीपूर्वक कार्ये करा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा.\nउत्साहजनक वार्ता मिळाल्याने आनंदित राहाल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. लोकप्रसिद्धि वाढेल व व्यापारात उत्तम योग.\nएखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल.\nआज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे.\nसामाजिक कामात सावधगिरी बाळगा. नोकरीपेशा व्यक्ती कामात व्यस्त राहातील. एखाद्या स्त्रीचा आधार राहील.\nइच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील.\nशेयरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य देखील चांगले राहील.\nएखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेम रोमांसमध्ये स्थिती अनुकूल राहील.\nआपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरपेशा व्यक्ती आपल्या कामात लक्ष द्या व अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/relax-voting-pandharpur-tahsil-31531", "date_download": "2018-04-26T11:25:56Z", "digest": "sha1:7WFJ5OCZQYNUHQJIKQFGCCJKKBZETMYD", "length": 16295, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "relax voting in pandharpur tahsil पंढरपूर तालुक्‍यात शांततेत मतदान | eSakal", "raw_content": "\nपंढरपूर तालुक्‍यात शांततेत मतदान\nबुधवार, 22 फेब्रुवारी 2017\nपंढरपूर - तालुक्‍यातील सात जिल्हा परिषद गट आणि १६ पंचायत समिती गणांसाठी आज काही किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान, उपरी येथील मतदान केंद्रातील एका मतदान यंत्रात बिघाड झाला होता. सुमारे दोन तासांनी मतदान यंत्र बदलून तेथे फेर मतदान घेण्यात आले.\nपंढरपूर - तालुक्‍यातील सात जिल्हा परिषद गट आणि १६ पंचायत समिती गणांसाठी आज काही किरकोळ वादावादीचे प्रकार वगळता सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान, उपरी येथील मतदान केंद्रातील एका मतदान यंत्रात बिघाड झाला होता. सुमारे दोन तासांनी मतदान यंत्र बदलून तेथे फेर मतदान घेण्यात आले.\nसकाळी साडेसात वाजता तालुक्‍यात सर्वत्र मतदानाला सुरवात झाली. सध्या सुगीचे दिवस असल्याने दुपारपर्यंत मतदानाचा वेग कमी होता. दुपारी दीडपर्यंत जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी केवळ ३२ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मात्र मतदान प्रक्रियेला वेग आल्याचे दिसले. दुपारी साडेतीन वाजता तालुक्‍यात जवळपास ५० टक्के मतदान झाले होते.\nआमदार प्रशांत परिचारक यांनी खर्डी येथे, तर काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांनी सरकोली येथे मतदान केले.\nतालुक्‍यातील सात जिल्हा परिषद गटांपैकी केवळ कासेगाव जिल्हा परिषद गटात चुरशीने व उत्साहाने मतदान झाल्याचे पाहण्यास मिळाले. कासेगाव येथील मतदान केंद्रावर सकाळपासून महिला, पुरुष व तरुणांची रांग होती. यामध्ये वयोवृद्धांचाही सहभाग मोठा होता. येथील १०५ वर्षांच्या जिजाबाई जयवंत जाधव या आजींनी चालत येत मतदान केले. कासेगाव जिल्हा परिषद गटात आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके व पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख यांच्यात अटीतटीची लढत असल्याने तेथे अतिरिक्‍त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सहायक पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे हे सर्वत्र फिरून बंदोबस्तावर लक्ष देत होते.\nसरकोली येथील मतदान केंद्राच्या आवारात असलेल्या सभागृहावरील माजी खासदार सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची पाटी न झाकता ती तशीच दुपारपर्यंत उघडीच होती. ही बाब माध्यम प्रतिनिधींच्या लक्षात आल्यानंतर मंडल अधिकाऱ्यांनी धावाधाव करून सभागृहावरील नावाची पाटी झाकली. त्यामुळे येथे आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले.\nजिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ही प्रामुख्याने काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध परिचारक गटात अशी सरळ लढत झाली. निवडणुकीमध्ये विठ्ठल कारखान्याचे संचालक भगीरथ भालके, समाधान काळे, पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वसंतराव देशमुख, संचालक तानाजी वाघमोडे यांच्या पत्नी शोभा वाघमोडे, राज्य मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष प्रा. सुभाष माने, विद्यमान जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब देशमुख यांच्या पत्नी रजनी या प्रमुख उमेदवारांचे राजकीय भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झाले.\nदुपारनंतर मतदान केंद्रांवर गर्दी\nसकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन या आठ तासांत ५०.१३ टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते धावपळ करत होते. अनेक ठिकाणी लक्ष्मीदर्शनाच्या प्रतीक्षेत मतदार होते. लक्ष्मीदर्शन होताच मतदार मतदान केंद्रात येऊ लागले. दुपारी साडेचारनंतर अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची गर्दी वाढल्याचे चित्र दिसून आले. लक्ष्मीटाकळी येथे गर्दी वाढल्याने गोंधळ होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन शहर पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गर्दी नियंत्रित केली. भाळवणी येथील मतदान केंद्रावर महिला पोलिस कर्मचारी व कार्यकर्त्यांत वाद झाल्याने काहीवेळ तणाव निर्माण झाला होता.\nआर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी गणवेश\nसटाणा : येथील मविप्र संचलित लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमधील इयता दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे शालेय गणवेश विद्यालयातील...\nदुहेरी हत्याकांडातील आरोपी रामदास शिंदे यास फाशीच\nनाशिक : सातपूरच्या कार्बननाका परिसरात मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी घरमालकाचा मुलगा आरोपी रामदास शिंदे यास आज नाशिकचे प्रधान जिल्हा व...\nनगर - स्थायी समितीची सभा 12 मिनिटात गुंडाळली\nनगर : केंद्राने अमृत योजनेसाठी 128 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे. या योजनेतील कामे व इतर विषयासंदर्भात स्थायी समितीची सभा झाली. यात...\nलासुर्णेमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी\nवालचंदनगर (पुणे) : युवकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करुन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पुणे जिल्हा...\nसांगली - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील मेळाव्यात मतदारांसाठी जाहीर केलेली भेटवस्तू अखेर सांगलीत दाखल झाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.india.com/marathi/maharashtra/mumbai-doctor-gets-a-hug-so-tight-it-cracks-his-ribs/", "date_download": "2018-04-26T11:42:41Z", "digest": "sha1:LXCFCHY4KHEOCVJLD476HVYUYTKVQ3VX", "length": 6527, "nlines": 92, "source_domain": "www.india.com", "title": "Mumbai Doctor gets a hug so tight it cracks his ribs | डॉक्टरला महागात पडली मित्राची जादूची झप्पी - Latest News & Updates in Marathi at India.com Marathi", "raw_content": "\nकेवढी घनिष्ट होती दोघांची यारी \nडॉक्टरला महागात पडली मित्राची जादूची झप्पी\nमुंबई- मित्राने मारलेली मिठी मुंबईतल्या डॉक्टराला चांगलीच महागात पडली आहे. मित्राच्या प्रेमाच्या मिठीने डॉक्टरच्या तीन बरगड्या मोडल्या आहेत. डॉ. मधुकर गायकवाड असं या डॉक्टरांचं नाव आहे. ते मुंबईच्या फोर्ट भागातील सेंट जॉर्ज हॉस्पिटलचे अधीक्षक आहेत.\nधुळ्यात डॉक्टरांवर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ १८ मार्च रोजी आझाद मैदानात डॉ. मधुकर गायकवाड आणि त्यांचे मित्र डॉ. अमित बडवे सहभागी झाले होते. आंदोलनानंतर दोघांनी एकमेकांना भेटायचे ठरवले. डॉ. मधुकर गायकवाड आणि डॉ. अमित बडवे यांची अनेक वर्षांनंतर भेट झाली. यावेळी डॉ. बडवे यांनी उत्साहाच्या भरात मारलेल्या मिठीमुळे डॉ. गायकवाड यांच्या तीन बरगड्या मोडल्या.\nआता १५ दिवसांची विश्रांती…\nसुदैवाने डॉ. गायकवाड यांना झालेली दुखापत फार गंभीर नाही. त्यांना १५ दिवस विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. बरगड्यांमधील फ्रॅक्चर नैसर्गिकरित्या भरुन येईल, असेही सांगण्यात आले आहे.\nअशी होती डॉक्टरांची यारी\nया दोन्ही डॉक्टर मित्रांनी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. डॉ. बडवे यांना बॉडीबिल्डिंगची अतिशय आवड असल्याचं सगळ्यांना माहित होतं. 1990 मध्ये एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर डॉ. गायकवाड यांना मुंबईतील जेजे रुग्णालयात नोकरी मिळाली. तर डॉक्टर बडवे यांनी अहमदनगर जिल्ह्यात प्रॅक्टिसला सुरुवात केली. कॉलेज संपल्यानंतर त्या दोघांची भेट झाली नव्हती.\nमी माझ्या केबीनमध्ये होतो, तेव्हा अमित आला. त्याला पाहून मलाही आश्चर्याचा धक्का बसला. तो माझ्या दिशेने धावत आला आणि मिठी मारली. पण काय होतंय हे कळायच्या आतच माझ्या बरगड्या मोडल्या.\n– डॉ. मधुकर गायकवाड\nमराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता\n'लालबागचा राजा'च्या विसर्जन मिरवणुकीस सुरूवात; पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग\nभर मांडवात नवरदेवाचा मृत्यू\nगोरखपूरची घटना सामुदायिक बालहत्याकांडच - उद्धव ठाकरे\nएकच नारा ७/१२ कोरा: १५ ऑगस्टला ध्वाजारोहणावेळी पालकमंत्र्यांना रोखणार\nकसाबला ठेवलेल्या बराकमध्ये मल्ल्याची व्यवस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1988", "date_download": "2018-04-26T11:20:20Z", "digest": "sha1:XNKYVRK4YEPK4XKGSODTDAXA4CTNUCBN", "length": 26275, "nlines": 144, "source_domain": "mr.upakram.org", "title": "ही आकडेवारी काय सांगते? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nही आकडेवारी काय सांगते\nजर तुम्ही सरकारी नोकरीत नसाल नी तुम्हाला एखाद्या सरकारी नोकरानी सांगितलं की सरकारकडे कामासाठी पुरेशी माणसं नाहीत तर तुमच्यापैकी कितीजण त्यावर विश्वास ठेवतील बहुतेकांच्या मते सरकारी नोकर नुसता टाइम पास करत असतात व दफ्तर दिरंगाई केवळ पैसे उकळण्यासाठी असते. यात सरकारकडे कामांसाठी पुरेसं मनुष्यबळ असतं हे गृहीत धरलेलं असतं. किंबहुना सरकारी कार्यालयात आवश्यकतेपेक्षा खूप ज्यास्त माणसं भरलेली असतात असा बहुतेक लोकांचा पक्का समज असतो.\nया संदर्भात १८ ऑगस्टच्या टाइम्स ऑफ इंडिया मधील अजय सहानी यांचा संपादकीय पृष्ठावरील Numbers Tell The Story हा लेख पहावा. त्यात प्रगत व प्रगतिपथावर असलेल्या काही देशांमधे सरकारी नोकरांच्या लोकसंख्येशी असलेल्या प्रमाणाची जी आकडेवारी दिली आहे ती अशी :\n१) पोलीस (दर एक लाख लोकसंख्येमागे)\nब) पाश्चिमात्य देश --------------- २०० ते ५०० (इटाली ५५६)\nक) ऑस्ट्रेलिया ------------------ २०९\n२) केंद्र सरकारी कर्मचारी (दर एक लाख लोकसंख्ये मागे)\nअ) अमेरिका (फेडरल गव्हर्मेंट्) ----------------- ८८९\n३) राज्य सरकार व स्थानिक सरकारी कर्मचारी (दर एक लाख लोकसंख्येमागे)\nब) भारत ------------------------------------------------ कमीत कमी ३५२ (उत्तर प्रदेश), ज्यास्तीत ज्यास्त १६९४ (गुजरात)\n४) न्यायाधीश (दर एक लाख लोकसंख्येमागे)\nअ) भारत (लॉ कमिशनच्या शिफारशीप्रमाणे अपेक्षित) -५; (प्रत्यक्ष) - १.२ (एकपूर्णांक दोन दशांश)\n५) लष्कर (सैनिकांचं लोकसंख्येशी प्रमाण)\n(उपरोल्लेखित लेखक अजय सहानी हे इन्स्टिट्यूट् ऑफ् कॉन्फ्लिक्ट् मॅनेजमेंट् मधे एक्झिक्यूटिव्ह् डायरेक्टर आहेत.)\nवरील आकडेवारी पाहून आपणास काय वाटते\nप्रभावी कर्मचारी संख्या किती\nवरील आकडेवारी पाहून आपणास काय वाटते\nवाईट वाटले.. मात्र आश्चर्य वाटले नाहि.\nसरकारी कामे होत नाहित त्याचे कारण नुसतेच कामचुकारपणा नसून कमी कर्मचारीसंख्या आहे हे आहेच.\nया कर्मचारीसंख्येतील खरोखरचे काम किती करतात व कामाच्या वेळात कामचुकारपणा किती तास करतात याचा विदा मिळाला तर ही तफावत अधिक मोठी आहे हे दिसून येईल. (अर्थात हे केवळ सरकारी नोकरांच्या बाबतीत नाहि तर सर्व भारतीयांच्या बाबतीत तरी लागु व्हावे.. आता हेच बघा मी ऑफिसच्या वेळेत हा प्रतिसाद टंकतो आहे ;) )\nथोडक्यात या संख्येतील प्रभावी कर्मचारीसंख्या (इफेक्टीव्ह काऊंट) किती ती याहून कमीच असणार हे नक्की\n(जपान मधे मॅन डेज चे मॅन अव्हर्समधे रुपांतर करताना सरसरी ९/१० ने गुणतात तर भारतात ६* ने )\n*हा आकडा आमच्या कंपनीतील अंतर्गत \"ट्रु \"एस्टीमेशनसाठी वापरात येणारा आहे आहे.. ग्राहकाला दाखवण्याचा नाहि ;)\nसमाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव\n१. भारताची लोकसंख्या जास्त आहे. ती जास्तच राहणार आहे.\n२. इतर देशात गरजेपेक्षा जास्त माणसे सरकारी नोकरीत आहेत. हा चंगळवाद आहे.\n३. भारतात सरकारी नोकर नुसता टाइम पास करत असतात. सरकारी सुट्ट्या, कामांचे कमी तास, चहापाणी आणि पेन्शन येवढ्यासाठीच लोक सरकारी नोकरीत जातात.\n४.भारतात सरकारी दफ्तर दिरंगाई केवळ पैसे उकळण्यासाठी असते. पैसे दिले तर कामे पटापट होतात.\n५.भारत सरकारकडे कामांसाठी पुरेसं मनुष्यबळ असतं. पण त्यातलं अर्धं रजेवर असतं.\n६.सरकारी कार्यालयात आवश्यकतेपेक्षा खूप जास्त माणसं भरलेली असतात.इतकी जास्त की त्यातली निम्मी रजेवर असतात आणि उरलेली चहाच्या टपरीवर उभी राहतात.\n७. श्री. अजय सहानी यांचे भारतीय नोकरशाहीत काही हितसंबंध गुंतलेले आहेत. कदाचित ते निवृत्तीनंतर सरकारचे सल्लागार होण्याच्या प्रयत्नात असावेत.\n८. त्यांचा १८ ऑगस्टच्या टाइम्स ऑफ इंडिया मधील Numbers Tell The Story हा लेख एकतर्फी आहे. नाहीतरी टाईम्स आजकाल काहीपण छापतो. यानिमित्ताने त्यांचा सरकारी हापिसातला खप वाढेल अशी त्यांची अटकळ असावी.\nह.घ्या. हे.वे.सां. न. ल.\nवरील आकडेवारी पाहून आपणास काय वाटते\nवरील लेख आणि आकडेवारी वाचून अनेक सरकारी कर्मचार्‍यांना आपल्या हक्कांची आणि आपल्यावरील अन्यायाची जाणीव होण्याची मोठी शक्यता असून, लवकरच ते संपावर जातील असा अंदाज आहे.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [19 Aug 2009 रोजी 13:32 वा.]\nलेख आणि आकडेवारी वाचून अनेक सरकारी कर्मचार्‍यांना आपल्या हक्कांची आणि आपल्यावरील अन्यायाची जाणीव होण्याची मोठी शक्यता असून, लवकरच ते संपावर जातील असा अंदाज आहे.\nअंदाजाशी थोडा सहमत आहे. :)\n(संपावर पण संपाला कंटाळलेला अधिव्याख्याता)\nकोणत्याही संस्थेतील कर्मचार्‍यांचे विभाजन दोन वर्गात करता येते. १. व्यवस्थापनातले लोक आणि २.कार्यक्षेत्रात प्रत्यक्ष कार्य करणारे(उदा.पोलिस) सध्या बहुदा व्यवस्थापनातले लोक (उदा. लिपिक) जास्त असावेत. त्यामुळे प्रत्यक्ष कार्य करणार्‍या कर्मचार्‍यांचे शॉर्टेज आणि लिपिकांना काम नाही अशी परिस्थिती आहे.\nएक पत्र पोलिस आयुक्तांना\nप्रकाश घाटपांडे [20 Aug 2009 रोजी 14:30 वा.]\nचंद्रशेखर यांच्या मताशी सहमत आहे. इच्छाशक्ती , नियोजन व अधिकार या बाबी लॉजिकल ऍन्ड गेट नुसार आउटपुट देतात. माझा स्वतःचा आमच्याच पोलिस आयुक्त कार्यालयातील अनुभव वाचा. http://bintarijagat.blogspot.com/2007/08/blog-post.html\nनिवृत्त बिनतारी पोलिस कर्मचारी)\nनुसत्या आकडेवारी वरुन काहीच वाटत नाही.\nविसुनाना म्हणतात त्या प्रमाणे लोकसंख्या जास्त आहे. ती सर्वांचे कारण आहे. रेल्वेच्या एकुण कर्मचार्‍यांची संख्या पाहिल्यास कदाचित एखाद्या देशाच्या लोकसंख्येपेक्षा जास्तच असेल.\nअरे हो, यात नोकर्‍यांमधल्या आरक्षणाचा एक आकडा हवा होता. इतर देशांमध्ये भारतासारखे आणि भारता इतके आरक्षण आहे का\nसरकारी नोकरांची बदनामी करण्यात काही लोकांना आनंद मिळत असेल तर तो हिरावून घेण्याची मला इच्छा नाही. पण हे अत्यंत एकांगी मत आहे. माझा अनुभव वेगळा आहे.\nयादीमधील अन्य देशांपेक्षा दर लाख व्यक्तींमागे भारतात कमी सरकारी नोकर आहेत, असे दिसते.\nप्रगतिपथावर असण्यासाठी भारतातील सरकारी नोकरांचे प्रमाण अधिक असावे, असे लेखकाचे मत आहे काय यापेक्षा कमी सरकारी नोकर असावेत असे लेखकाचे मत आहे काय यापेक्षा कमी सरकारी नोकर असावेत असे लेखकाचे मत आहे काय श्री. शरद् कोर्डे यांनी अधिक विश्लेषण खुद्द द्यावे. किंवा श्री. सहानी यांच्या मताचा गोषवारा द्यावा.\nमूळ लेख . मूळ लेख त्रोटक असला तरीही रोचक आहे. विदाचा स्त्रोत लेखात दिलेला नाही.\nमूळ लेखाच्या शीर्षकावरून एका ब्रिटिश ट्रेड युनियनच्या नेत्याच्या चरित्रात वाचलेले एक वाक्य आठवले: \"Figures can lie and liars can figure\". हे वाक्य येथे गैरलागू आहे पण शीर्षकावरून आठवले.\nमूळ लेखाचे निष्कर्ष रोचक\n(मूळ लेखाचा निष्कर्ष असा काही आहे - भारताला अधिक सरकारी नोकर हवेत, पण जागा भरण्यासाठी हवे तितके \"खरे\" सुशिक्षित लोक भारतात सापडत नाहीत.)\nलेखात समस्येकडे लक्ष वेधतांना निष्कर्षाच्या तुलनेत भरपूर विदा दिलेला आहे. पण निष्कर्ष काढतांना मात्र केवळ भारतातील उच्च शिक्षण सहभाग दर (९%) आफ्रिकेच्या सरासरी दरापेक्षा (१०%) कमी आहे एवढेच आकडे दिले आहेत. तसेच भारतातील स्नातक हे तृतीय श्रेणीच्या संस्थांमधून उत्तीर्ण होतात, असे विदाशिवाय म्हटले आहे. लेखाच्या निष्कर्षाशी सहमत असलो तरीही विदाचे स्त्रोत तसेच निष्कर्षासाठी अधिक विदा न दिल्याने लेख त्रोटक वाटला.\nसध्या भारतात चाललेली कामे रेंगाळण्याचे कारण कमी मनुष्यबळ आहे हे सिद्ध झाले आहे का पण हे कारण काही बाबतीत असू शकते हेही खरे वाटते. तरीही केंद्र सरकारी कर्मचारी आणि राज्य कर्मचारी हे खूपच व्यापक असे शब्द झाले. यापेक्षा अधिक बारीक वर्गीकरण हवे. उदा. सार्वजनिक कचरा कामगार कमी आहेत म्हणून कचरा उचलला जात नाही, अशी काही आकडेवारी उपलब्ध आहे का हे श्री.सहानी यांना विचारता येईल. नाहीतर आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी असे व्हायचे.\nआकडे रोचक आहेत पण नुसत्या आकड्यांवरून संपूर्ण परिस्थितीचे आकलन होत नाही. भारतात लोकसंख्या जास्त त्यामुळे चीप लेबर आहे. (भारतात आउटसोर्सिंग याच कारणासाठी होते ना) बहुतेक पाश्चात्य देशांमध्ये चतुर्थश्रेणी हा वर्गच नसतो. खुद्द डायरेक्टरही बरेचदा स्वतःची फाइल स्वतः नेतो/आणतो. (हे पाहिल्यावर भारतातही असे का होऊ नये असे प्रकर्षाने वाटते.) फ्रान्समध्ये माझे ज्या बॅकेत खाते होते तिथे फक्त दोन कर्मचारी होते. एक म्यानेजर आणि दुसरी सेक्रेटरी-कम-क्याशियर-कम-इतर सर्व. असे असूनही ब्यांकेत कधीही दोनच्यावर गिर्‍हाइकं दिसली नाहीत. भारतात लोकसंख्या जास्त त्यामुळे सर्व सेवांनाही गर्दी असते. रिक्रूटमेंटचाही मुद्दा लेखात आला आहे. तिथे चाणक्य यांनी म्हटल्याप्रमाणे आरक्षणाचा मुद्दा येतो.\nसरकारी कामे न होणे यामध्ये कमी मनुष्यबळ हा एक मुद्दा असला तरी एकमेव नक्कीच नाही. सरकारी कामे न होण्यामागे नोकरशाही हे एक मोठे कारण आहे. आणि वेगवेगळ्या देशांमध्ये याचे प्रमाणे वेगळे आहे. जी कागदपत्रे मिळायला इटलीत चार महिने, फ्रान्समध्ये दोन महिने लागतात ती जपानमध्ये तुम्ही प्रवेश केल्याकेल्या तुमच्या हातात पडतात. नासातील नोकरशाहीबद्दल फिनमन यांनी लिहीले आहे तर ब्रिटनमधील नोकरशाही यस मिनिस्टरमध्ये दिसते. अर्थात पाश्चात्य देशांमध्ये कर्मचार्‍यांना टेबलाखालून पैसे मिळण्याची अपेक्षा नसते. भारतातील परिस्थिती सर्वांना ठाऊक आहेच.\nतेव्हा भारतातील परिस्थितीची तुलना करताना यात लोकसंख्या, आरक्षण, लोकांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन असे अनेक मुद्दे येतात. यावर समाजशास्त्रामध्ये एक-दोन पीएचड्या नक्कीच होऊ शकतील. नुसत्या आकड्यांवरून तुलना संत्री-सफरचंदे वाटते.\nप्रकाश घाटपांडे [20 Aug 2009 रोजी 14:37 वा.]\nसरकारी कामे न होणे यामध्ये कमी मनुष्यबळ हा एक मुद्दा असला तरी एकमेव नक्कीच नाही. सरकारी कामे न होण्यामागे नोकरशाही हे एक मोठे कारण आहे\nअगदी खर आहे. उपक्रमावरील प्रशासन व्हावे लोकशासन या धाग्यात सरकारी यंत्रणेचे नितिन गडकरी यांनी केलेले काही अंशी मुल्यमापन वाचता येईल.\nभारत सरकारने संशोधन, संरक्षण यांपासून रस्ते साफ करणे, गटारी उपसणे यांपर्यंत सर्व प्रकारच्या कामासाठी अधिक कर्मचारी नेमावेत.\nत्यांना भरपूर पगारही द्यावेत. भविष्यनिर्वाहनिधी (पेन्शन) देऊन त्यांचा भविष्यकाळ आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करावा.\nपण कार्यक्षमतेवर आधारित मापदंड ठरवून त्यांच्या बढत्या त्यांनी केलेल्या प्रगतीवर अवलंबून असाव्यात. कामचुकार आणि भ्रष्ट कर्मचार्‍यांना सेवेतून तात्काळ निष्कासित (विना भविष्यनिर्वाहनिधी) करण्याचे अधिकार सरकारकडे असावेत.\nसमाजाच्या आणि प्रशासनाच्या प्रत्येक पातळीवर इच्छाशक्तीचा पूर्ण अभाव.(अपवाद इ. आहेतच.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/bjp-leader-makes-controversial-statement-38964", "date_download": "2018-04-26T11:09:29Z", "digest": "sha1:VAMCPRHZCEEAHAE47HWPODHMOAQWHDEV", "length": 11378, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "BJP leader makes a controversial statement भाजप नेते तरुण विजय यांचे वर्णद्वेषी वक्तव्य | eSakal", "raw_content": "\nभाजप नेते तरुण विजय यांचे वर्णद्वेषी वक्तव्य\nशुक्रवार, 7 एप्रिल 2017\nभारतीय जर वर्णद्वेषी असते तर त्यांनी तमिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील नागरिकांना जवळ केले नसते. आमच्या सर्व बाजूंना कृष्णवर्णीय नागरिक आहेत\nनवी दिल्ली - दक्षिण भारतीय लोकांचा भारतीयांनी स्वीकार केला आहे. त्यामुळे भारतीयांना वर्णद्वेषी समजणे योग्य नाही, असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे नेते तरुण विजय यांनी केले आहे. मात्र, वादग्रस्त वक्तव्यानंतर तरुण विजय यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.\nदिल्ली जवळच्या उपनगरात नायजेरियातील व्यक्तींवर काही दिवसांपूर्वी हल्ला करण्यात आला होता. या विषयावर एका इंग्रजी वृत्तवाहिनीवरील चर्चेत बोलताना तरुण विजय यांनी संबंधित वक्तव्य केले होते. \"\"भारतीय जर वर्णद्वेषी असते तर त्यांनी तमिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील नागरिकांना जवळ केले नसते. आमच्या सर्व बाजूंना कृष्णवर्णीय नागरिक आहेत,'' असे विधान तरुण विजय यांनी केले होते. या वादग्रस्त विधानावर जोरदार टीका होऊ लागल्यामुळे तरुण विजय यांनी दिलगिरी व्यक्त केली.\n\"मी वापरलेले शब्द चुकीचे असून, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो,'' अशा आशयाचे ट्‌विट तरुण विजय यांनी केले आहे. राज्यसभेचे माजी खासदार असलेले तरुण विजय हे भाजपचे नेते असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या \"पांचजन्य' साप्ताहिकाचे ते माजी संपादक आहेत.\nआर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी गणवेश\nसटाणा : येथील मविप्र संचलित लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमधील इयता दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे शालेय गणवेश विद्यालयातील...\nनगर - स्थायी समितीची सभा 12 मिनिटात गुंडाळली\nनगर : केंद्राने अमृत योजनेसाठी 128 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे. या योजनेतील कामे व इतर विषयासंदर्भात स्थायी समितीची सभा झाली. यात...\nते आले ते राहिले आणि जिंकुन गेले. असे मी कुणा व्यक्तीबद्दल नाही तर दिडशे वर्षे राज्य करून गेलेल्या इंग्रजांबददल म्हणतेय. त्यांनी जी निती \"तोडो फोडो...\nनगरसेवकांचा स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांच्या दालनात धुडगूस\nऔरंगाबाद - स्थायी समिती सदस्यपदाच्या निवडीसाठी दोन वर्षांपूर्वी ज्या नगरसेवकांनी पदाचा राजीनामा दिला होता, त्या नगरसेवकांवर अन्याय झाल्यामुळे नगरसेवक...\nसिनेमाच्या टीझर पोस्टरद्वारे समजला ‘रेडू’चा नेमका अर्थ\n'रेडू' असे गमतीशीर नाव असलेला एक मराठी सिनेमा लवकरच येत आहे. मात्र या 'रेडू'चा नेमका अर्थ काय रेड्याला रेडू म्हटले असेल का... रेड्याला रेडू म्हटले असेल का...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://gokarnamahabaleshwar.com/marathi/index.php/2013-11-12-06-41-41", "date_download": "2018-04-26T11:13:41Z", "digest": "sha1:CNVX7H64CHK3Y5HS6ICI4HQKKH6DFH4F", "length": 8674, "nlines": 65, "source_domain": "gokarnamahabaleshwar.com", "title": "विनायक आश्रम (अध्याय ७२)", "raw_content": "विनायक आश्रम (अध्याय ७२)\nविनायक आश्रम (अध्याय ७२)\nमदनाला भस्मसात केल्यानंतर शंकरांनी पार्वतीला हिमालयाकडे परत पाठविले आणि आपण कैलासाला निघून गेले. शंकराच्या प्राप्तीसाठी पार्वतीने आपल्या वडिलांच्या परवानगीने घोर तपश्चर्या करून, शंकरांना प्रसन्न करून त्यांच्याशी विधीवत विवाहबध्द झाली. मदनाच्या नाशाने सर्व देव, मनुष्यगण यांची कामवासना वर्जित झाली आणि सृष्टी निरर्थक होण्याची वेळ आली.\nईश्वर विवाहाची संधी घेऊन सर्व देवांनी मदनाच्या देहप्राप्तीसाठी शंकरांना विनंती केली. महेश म्हणाले, यापुढे मदनाला देहप्राप्ती होणार नाही, तो चित्तजन्मा म्हणजेच प्रत्येकाच्या मनात राहणारा होईल. असे म्हणताक्षणीच महेशांच्या मनात काम प्रगट झाला आणि सर्वांगसुंदर अशा पार्वतीला पाहून ईश्वराच्या ललाटापासून महातेजस्वी कुमार जन्माला आला. त्याचे नाव ठेवले गेले विनायक. एकदा पर्वताच्या शिखरावर खेळण्यासाठी गेलेला हा मुलगा बऱ्याच उशीराने परत आला. आपला मुलगा गणपती याला पाहून पार्वतीला शंकराचा भास झाला. जेव्हा तिला कळले की, हा आपला पती नसून आपला मुलगा आहे तेव्हा तिने त्याला, विकृतांग हो असा शाप दिला. काहीवेळाने ईश्वर परत आले आणि त्यांनी पार्वतीला हा कोण आहे असे विचारले असा शाप दिला. काहीवेळाने ईश्वर परत आले आणि त्यांनी पार्वतीला हा कोण आहे असे विचारले पार्वतीने सर्व हकीकत सांगून हा आपला मुलगा विनायक असल्याचे सांगितले.\nईश्वराने गजाननाला जवळ घेऊन त्याच्या मस्तकावर हात फिरवून त्याला म्हणाले, हे गजानना आईवर राग न धरणे हे तुझ्या हिताचे होईल. तुझे सुंदर रुप परत प्राप्त करण्यासाठी तू गोकर्ण या सिध्द क्षेत्री जा, रुद्रयोनीच्या उत्तरेला अर्धा कोस अंतरावर केतकीच्या सिध्दी देणाऱ्या वनात जाऊन तपश्चर्या कर.\nगजाननाच्या घोर तपश्चर्येने प्रसन्न झालेले ईश्वर आणि पार्वती देवादिकांसह प्रगट झाले. ईश्वराने गणपतीला विघ्नांचे आणि गणांचे अधिपद प्रदान केले. आपला त्रिशूळ त्याला दिला. ब्रह्मदेवांनी कमळ, विष्णुंनी सुदर्शन चक्र, कामदेवाने बाण, केशवाने गदा, गौरीने निलकमल, रमेने पद्म, सूर्याने पाश, कुबेराने रत्नांनी भरलेला सुर्वणकलश, हिमालयाने शुभवाहन म्हणून मूषक देऊन गजाननाचा विवाह शक्ती नावाच्या विष्णुंच्या मुलीशी लावला. वडिलांच्या आज्ञेप्रमाणे गजाननाने ज्या ठिकाणी घोर तपश्चर्या करून मातृशापातून मुक्तता मिळवली तोच हा विनायक आश्रम.\nकार्यसिध्दीस नेऊन मोठे ऐश्वर्य प्राप्त करून देणारा हा गोकर्ण क्षेत्रीचा केतकी विनायक आणि विकृतांग.\nआदि गोकर्ण (अध्याय ८)\nरुद्र भूमी (अध्याय ९)\nसागरेश्वर (अध्याय १५ आणि १६)\nमार्कण्डेश्वर आश्रम (अध्याय २१, २२ व २३)\nविधूतपापस्थाली (अध्याय २८ व २९)\nअमृतेश्वर, सरस्वती तीर्थ आणि सावित्री तीर्थ (अध्याय ३०)\nशतशृङग पर्वत (अध्याय ३२)\nकमंडलू तीर्थ (अध्याय ३३)\nविश्वामित्र आश्रम (अध्याय ३८)\nउन्मज्जनी तीर्थ, हरीहरपूर, वैतरणी उत्पत्ती आणि दुर्गा (अध्याय ४०-४१-४२)\nरामतीर्थ, राम मंदिर (अध्याय ४४)\nभीम कुंड (अध्याय ४५)\nचक्रखंडेश्वर, चक्रतीर्थ (अध्याय ४६)\nमहाबळेश्वर प्रतिष्ठापना (पाणलिंगोत्पत्ती) (अध्याय ५६)\nकपिल तीर्थ (अध्याय ६७)\nकामेश्वर तीर्थ (अध्याय ७१, ७२)\nरावणेश्वर लिंग, कुबेरश्वर महिमा (अध्याय ७१)\nविनायक आश्रम (अध्याय ७२)\nब्रह्माश्रम, केतक्याश्रम (अध्याय ७३)\nकाळभैरव आणि प्रल्हाद आश्रम (अध्याय ७४)\nदत्तात्रेय आश्रम (अध्याय ७६)\nगौतमेश्वर, इंद्रेश्वर (अध्याय ८२)\nगंगावली शाल्मली (अध्याय ९६-९७)\nउमा महेश (अध्याय ११३)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/245", "date_download": "2018-04-26T11:15:37Z", "digest": "sha1:LCZVSWK5FKURQPZKTWPDENTIDS2FIEIX", "length": 8632, "nlines": 77, "source_domain": "mr.upakram.org", "title": "गणिताची आवड | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n'गंणित ' हा समुदाय निर्माण / स्थापन केल्याबद्दल शैलेश यांचे अभिनंदन \nवास्तविक हा वीषय अत्यंत गरजेचा. तसा सोपा . [ पैकी च्या पैकी गुण याच विषयात जास्त वेळा पडतात.] पण तया विषयाचे अवडंबर माजवले गेले. ' गणित येणारा तो हुशार ' असे भासवले गेले. पुर्वी S.S.C. ला गणित घेणारा तो ' स्कॉलर ' अशी समजूत हे सर्व आपणच निर्माण केले . त्या मुळे पालक आणि मुलें गणिताला ( गणोबाला ) घाबरूनच राहीली.\nया समुदायातर्फे गणिताबद्दलची भिती घालविण्याचा - किंवा कमी करण्याचा - प्रयत्न केला गेला तरी मोठे काम होईल.\nया द्रुष्टीने शरद कोर्डे आणि आवडाबाई यांचे प्रयत्न छान .\nआपणही मुलांना सोपे सोपे हिशेब , कॅलेंडरच्या पानावरील गमती-जमती , वहानांच्या नंबर प्लेट वरुन होणारे खेळ ई. गोष्टीं मधुन गणिताविषयी आवड निर्माण करु शकतो.\nजाता जाता एक गम्मत-------\n१ वर्ग = १\n११ वर्ग = १२१\n१११ वर्ग = १२३२१\n११११ वर्ग = १२३४३२१\n१११११ वर्ग = १२३४५४३२१\nहे असे १११११११११ वर्ग = १२३४५६७८९८७६५४३२१ पर्यंत चालु राहील.\nगणित हा विषयच 'अगणित' असा असल्यामुळे माझ्यासारख्या सामान्य कुवतीच्या माणसाला तो नेहमीच दुर्बोध वाटलाय. अगदी अंकगणित,बीजगणित आणि भूमिती हे प्राथमिक प्रकार घेतले तरी त्यातील अंकगणित हे त्यातील 'काळ,काम आणि वेग, तुटलेल्या तोट्या,गळणारे हौद (पुलं चे शब्द उसने घेऊन) वगैरे प्रकार नेहमीच डोकेदुखी वाटत. भूमिती हे आणखी एक क्लीष्ट प्रकरण. त्यात अजून ट्रीग्नॉमेंट्री हे त्याहून अवघड प्रकरण. त्यातल्या त्यात बीजगणित(प्राथमिक अवस्थेतील) समजायला किंचित सोपे वाटते.\nह्यापुढच्या अगणित प्रकारांची नामावळी वाचूनच घशाला कोरड पडते(ती नावे देखिल अगम्यच वाटतात).तेव्हा त्याच्या वाटेला कोण जाणार त्यामुळे अशा तर्‍हेच्या गणिताच्या प्रांतात लिलया वावरणार्‍यांबद्द्ल माझ्या मनात नेहमीच कौतुकमिश्रित आदरच असतो.\nविसोबा खेचर [01 May 2007 रोजी 06:03 वा.]\nत्यामुळे अशा तर्‍हेच्या गणिताच्या प्रांतात लिलया वावरणार्‍यांबद्द्ल माझ्या मनात नेहमीच कौतुकमिश्रित आदरच असतो.\nवहानांच्या नंबर प्लेट वरुन होणारे खेळ\nकोणते खेळ होऊ शकतात ते सांगू शकाल का\nलहान मुलासाठी आपण मागत आहात असे ग्रुहित धरून लिहित आहे-\nसम पाट्या जास्त दिसतात की विषम ते मोजणे\nआकड्याची बेरीज करून ती बेरीज सम येते की विषम ते पाहाणे\nअशी बेरीज करून कोण लवकरात लवकर १०० पर्यत पोचतो ते पहाणे\nअजून ह्याच प्रकारे खेळ शोधून काढु शकतो, काही वेळाने अजून काही लिहेन\nनंबर प्लेटवरुन अनेक खेळ खेळता येतील .\nउदा. चार अंकांमधुन विवीध जोड्या तयार करुन बेरिज, वजाबाकी, गुणाकार करुन मनोरंजक उत्तरे काढता येतील.\n८३९२ -- पहिल्या दोन अंकांची बेरिज दुस-या दोन अंकांच्या बेरजे एवढी आहे.\n४३१२ -- एक आड एक अंकांची बेरिज सारखी आहे.\n८४३६ -- एक आड एक अंकांचा गुणाकार सारखा आहे.\n७२४१ -- पहीला अंक उरलेल्या अंकांच्या बेरजे एवढा आहे.\nवगैरे अनेक प्रकार करता येतील.\nकॅलेन्डर मधिल कोणताही चौरस [ २ बाय् २ ; ३बाय् ३ ; ४ बाय् ४ ] घेतला असता कर्णावरील अंकांची बेरिज सारखीच येते.३बाय् ३ मधे ती मधल्या अंकाच्या दुप्पट असते.\nहाताची पेरं वापरून २ ते २८ आकडे मोजून दाखवायला सांगणे हा माझा अत्यंत आवडता खेळ आहे लहानग्यांना बेरीज व गुणाकार शिकवण्यासाठीचा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.india.com/marathi/maharashtra/pune-traffic-police-brings-yamraj-to-remind-traffic-rules/", "date_download": "2018-04-26T11:47:13Z", "digest": "sha1:W6FRPCSATJ7ATMEPNIQJ4OMHHM55V6TD", "length": 6346, "nlines": 87, "source_domain": "www.india.com", "title": "Pune traffic police brings Yamraj to remind traffic rules | पुण्याच्या रस्त्यावर यमराजाने दिले वाहतुकीचे धडे - Latest News & Updates in Marathi at India.com Marathi", "raw_content": "\nपुणेकरांनी किमान वाहतुकीचे नियम पाळावेत, त्यासाठी सिग्नल न तोडणे, वेगावर नियंत्रण राखणं, हेल्मेट घालणं असे नियम पाळल्यास अपघात टळतील याची जाणीव करून देण्यासाठी पुणे पोलिसांच्या कृपेने यमराज रस्त्यावर अवतरले.\nपुण्याच्या रस्त्यावर यमराजाने दिले वाहतुकीचे धडे\nपुणे: वाहनचालकांनी वाहतुकिच्या नियमांचे पालन करावे यासाठी पुण्याच्या रस्त्यावर शनिवारी चक्क यमदेवच अवतरे. या यमदेवांना पाहण्यासाठी रस्त्यावरील पुनेकरांनी एकच गर्दी केली. पण, या यमदेवांनी वाहतुकिचे नियम तोडणाऱ्यांची गचांडी धरायला जेव्हा सुरूवात केली तेव्हा अनेकांनी तेथून पळ काढला.\nयमराजांना पाहून अनेकांनी त्यांना गराडाच घातला. काही पुणेकरांनी त्याच्यासोबत सेल्फी काढला. तर, काही पुणेकरांनी यमराजाचा हात आपल्यावर पडू नये म्हणून दूरूनच काढता पाय घेतला. पुणेकरांमध्ये वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी पुणे पोलिसांनीच ही शक्कल लढवली. पुणेकरांनी किमान वाहतुकीचे नियम पाळावेत, त्यासाठी सिग्नल न तोडणे, वेगावर नियंत्रण राखणं, हेल्मेट घालणं असे नियम पाळल्यास अपघात टळतील याची जाणीव करून देण्यासाठी पुणे पोलिसांच्या कृपेने यमराज रस्त्यावर अवतरले. (हेही वाचा, मृत्यूपूर्वी यमराज प्रत्येकाला देतात ४ संदेश)\nअखेर यमराजांना पाहून तर, लोक वाहतुकिचे नियम पाळतील अशी पुणे पोलिसांची भाबडी आशा. पण, झाले भलतेच. पुणेकरांना हा यम भारीच आवडला. त्याला घाबरून पळण्याऐवजी पुणेकरांनी थेट त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासच सुरूवात केली. पण, यातूनही यमराज संदेश देतायत की, वाहतुकीचे नियम पाळा अन्यथा तुम्हाला लवकरच खऱ्याखुऱ्या यमाची भेट घ्यावी लागेल.\nकसाबला ठेवलेल्या बराकमध्ये मल्ल्याची व्यवस्था\nगोरखपूरची घटना सामुदायिक बालहत्याकांडच - उद्धव ठाकरे\nमराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता\n'लालबागचा राजा'च्या विसर्जन मिरवणुकीस सुरूवात; पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग\nभर मांडवात नवरदेवाचा मृत्यू\nएकच नारा ७/१२ कोरा: १५ ऑगस्टला ध्वाजारोहणावेळी पालकमंत्र्यांना रोखणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/the-vacuum-cleaner-plucked-the-hair-of-the-womans-head-165-tires-large-surgery-1615809/", "date_download": "2018-04-26T11:43:05Z", "digest": "sha1:SAFHNXSTVJGG5DCOMXJDHDTKNGDI7PZQ", "length": 13366, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "The vacuum cleaner plucked the hair of the womans head 165 Tires Large Surgery | व्हॅक्युम क्लिनरमुळे महिलेच्या डोक्याचे केस उपटले; १६५ टाक्यांची झाली मोठी शस्त्रक्रिया | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nव्हॅक्युम क्लिनरमुळे महिलेच्या डोक्याचे केस उपटले; १६५ टाक्यांची झाली मोठी शस्त्रक्रिया\nव्हॅक्युम क्लिनरमुळे महिलेच्या डोक्याचे केस उपटले; १६५ टाक्यांची झाली मोठी शस्त्रक्रिया\nकंपनीने उपचारांसाठी मदत नाकारल्याने व्यवस्थापकावर गुन्हा दाखल\nव्हॅक्युम क्लिनरमुळे डोक्याला इजा झालेली महिला.\nपिंपरी-चिंचवड : चाकण एमआयडीसी परिसरातील नाणेकरवाडी येथील खासगी कंपनीत काम करणाऱ्या महिलेचे डोके चुकून व्हॉक्युम क्लिनरमध्ये अडकल्याने तीच्या डोक्यावरील केस कातडीसह उपटले गेले आहेत. या विचित्र अपघातात महिलेच्या डोक्यावर तब्बल १६५ टाक्यांची मोठी शस्त्रक्रिया करावी लागली.\nपोलिसांच्या माहितीनुसार, सीमा विश्वभंर राठोड (वय २५, रा. नाणेकरवाडी) असे या जखमी परप्रांतीय महिलेचे नाव आहे. ही महिला ओबीएसजी कंपनीत हेल्पर म्हणून काम करते. ८ डिसेंबर रोजी सिमा कंपनीत झाडू मारत असताना शेजारी असलेल्या व्हॅक्युम क्लीनरमधील फॅनच्या हवेने त्यांच्या डोक्याचे केस मशीनमध्ये ओढले गेले. त्यामुळे त्यांचे डोके व्हॅक्युम क्लिनरमध्ये अडकून बसले. ही घटना घडली तेव्हा त्यांच्या आजूबाजूला कोणी नव्हते, अशी माहिती स्वतः सीमा यांनी दिली आहे. काही वेळानंतर त्याठिकाणी नातेवाईक महिला आरडा ओरडा ऐकून धावत आली आणि तिने सिमा यांना कसेबसे बाजूला काढले. या घटनेनंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर १६५ टाक्यांची शस्त्रक्रिया करण्यात आली. याप्रकरणी कंपनीचे मॅनेजर, सुपरवाईजर आणि सुरक्षा रक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nदरम्यान, एवढी मोठी दुर्घटना घडूनही कंपनीकडून आर्थिक मदत करण्यात आली नसल्याचा आरोप जखमी सीमा राठोड यांनी केला आहे. सीमा या सीटी स्कॅन करण्यासाठी आर्थिक मदत मिळावी यासाठी कंपनीत चकरा मारत होत्या. मात्र, कंपनीकडून त्यांना मदत नाकारण्यात आली. याप्रकरणी कंपनीचे मॅनेजर शर्मा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविराटसाठी 'बुरे दिन', पराभवानंतर ठोठावला १२ लाखांचा दंड\nबसचालकाच्या इअरफोनमुळे १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%A4%E0%A5%82", "date_download": "2018-04-26T10:57:43Z", "digest": "sha1:V4X4JSPXJCJWFS3H24JFWYU5B3KLNBVA", "length": 10031, "nlines": 193, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "तू - Wiktionary", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n१.२.२.२ भाषांतर करताना घ्यायची काळजी\n१.२.३ शब्द केव्हा वापरावा\n१.२.४ शब्द केव्हा वापरू नये\n१.३.४ संधी व समास\n१.४.२ तत्सम उच्चारणांचे इतर शब्द\nइतर भाषात 'तू' या मराठी शब्दाचे जसेच्या तसे लेखन\nद्वितीय पुरुष, ज्याच्याशी बोलणे केले जात आहे ती व्यक्ती\nतुस, तुला, तुते तूम्हाला, तूम्हाते\nतुस, तुला, तुते तुम्हाला, तुम्हाते\nतुहून तुम्हीहून, तुम्ही स्वतःहून\nतुझा ,तुझी ,तुझे, तुझ्या तुमचा, तुमची, तुमचे\nहे तू अहो तुम्ही\nहिंदी - तू , तूम\nभाषांतर करताना घ्यायची काळजी[संपादन]\nतू करिता हिंदीतही तू हा शब्द उपयोगात असला तरी अबाल वृद्धांसहीत सर्वांना \"आप\" या आदरार्थी बहूवचनाने संबोधणेच सभ्यपणाचे समजले जाते\nआपल्या पेक्षा लहान व्यक्तिंना उद्देशून बोलताना\nशब्द केव्हा वापरू नये[संपादन]\nआपल्या पेक्षा वयाने /मानाने मोठ्या व्यक्तिंना उद्देशून बोलताना आपण हे आदरार्थी बहुवचन वापरले जाते. अशावेळी 'तू' चा ऊपयोग करू नये .\nतू कोठे जात आहेस\nतू असशील तर आयुष्याला अर्थ आहे.तू नसशील तर आयुष्य ... तू नसशील तर आयुष्यात काय गम्य आहे\nप्रिया, तू गेलास त्याला किती काळ लोटला\n... तू माझी नव्हतीस, निरोप न घेता गेलीस, ...\nतू मागे वळून पाहणार नाहीस…\nतू कधी माझी होणार नाहीस\nमराठीमध्ये द्वितीयपुरुषी एकवचनी संबोधनासाठी तीन प्रकारचे शब्द योजलेले आहेत. त्यातील पहिला तू हा दोन अर्थाने वापरला जातो एक तर अति-जवळच्या नात्यात अनौपचारिकपणे आणि दुसरे म्हणजे तुच्छपणे. दुसरा शब्द तुम्ही हा थोड्याशा प्रमाणात आदरार्थी आहे. तिसरा शब्द आपण हा अत्यंत आदरवाचक आहे.\nहा तद्भव (संस्कृतोद्भव) शब्द आहे. यातील मूळ संस्कृत शब्द त्वम्\nकिती आवडावे मला तू... तुला मी...\nतरी का छळावे मला तू... तुला मी...\nजसा चातका आठवे पावसाळा\nतसे आठवावे मला तू... तुला मी... [२]\nलावण्य तू, सौंदर्य तू, विश्वास तू;\nआयुष्यातिल अखंडित श्वास तू.[३]\nतू अशी जवळी रहा\nत्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का \nतत्सम उच्चारणांचे इतर शब्द[संपादन]\n१ अक्षरी मराठी शब्द\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:४९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Entertainment/Bollywood/2017/04/21095903/Sridevis-Mom-to-release-on-July-7.vpf", "date_download": "2018-04-26T11:15:20Z", "digest": "sha1:XNW7CJTHR5AG3ZG6T4YEECZ2PFCKUVFG", "length": 13032, "nlines": 246, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "श्रीदेवीचा 'मॉम' ७ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\nमुख्‍य पान मनोरंजन बॉलिवूड\nश्रीदेवीचा 'मॉम' ७ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला\nमुंबई - दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीचा आगामी चित्रपट 'मॉम' ७ जुलै रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय झाला आहे. या चित्रपटातून श्रीदेवी पाच वर्षानंतर पुन्हा बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. ती 'इंग्लिश विंग्लिश' या बॉलिवूड चित्रपटात शेवटची दिसली होती.\n'पानीपत' साठी पुन्हा बनविला जाणार शनिवार वाडा\nमुंबई - चित्रपट निर्माता आशुतोष गोवारीकर आपला आगामी 'पानीपत'\nबॉलिवूडमधील कास्टिंग काउचचे सरोज खानकडून...\nसांगली - बॉलिवूडमध्ये चालणाऱ्या कास्टिंग काउचचे प्रसिद्ध\n'सरोज खान यांच्याबद्दलचा आदरच निघून गेला'\nमुंबई - नुकताच कास्टिंग काऊच संदर्भात प्रसिद्ध नृत्य\nमिलिंद-अंकिताच्या लग्नाची धूम, सोशल मीडियावर...\nनवी दिल्ली - प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण त्याची\nअतिप्रसिद्धीमुळेच महिला व मुलींवर अत्याचार,...\nमथुरा- अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांनी महिला\nरणबीर कपूर आणि दीपिकाची जोडी रुबाबात आली...\nमुंबई - बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी दीपिका आणि रणबीर कपूर पुन्हा\n'बोल्ड मस्ती'सोबत वीरे दी वेडिंगचा मजेशीर ट्रेलर प्रदर्शित मुंबई - अभिनेत्री करिना कपूरचा\nअभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश मुंबई - अंमली पदार्थ\n'कॅटफाईट'बद्दल काय म्हणाली रिचा चढ्ढा मुंबई - अभिनेत्री रिचा चढ्ढा नेहमीच नवनव्या भूमिका\nसिनेक्षेत्रात लैंगिक शोषणासाठी दबाव, उषा जाधवचा धक्कादायक खुलासा \nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही ..राखी सावंतचा सवाल मुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\n'मनमोहन सिंग यांची भूमिका निभावणे, करिअरमधील सर्वात कठिण काम' मुंबई - बॉलिवूडचे दिग्गज\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nपंचायत राज कमिटीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची लूट, ऑडियो व्हायरल रत्नागिरी - पंचायत राज\nजयललितांचे 'बायोलॉजिकल सॅम्पल' उपलब्ध नाही, अपोलो रूग्णालयाचा अहवाल चेन्नई - तमिळनाडूच्या\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही ..राखी सावंतचा सवाल मुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nमहाड एमआयडीसीत केमिकल कंपनीला भीषण आग रायगड - महाड एमआयडीसीमधील प्रिव्ही केमिकल कंपनीला\nपिंपरी-चिंचवडमधील कुदळवाडीत टायरच्या गोदामाला भीषण आग पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.60secondsnow.com/mr/maharastra/cm-fadnavis-says-nanar-project-will-go-gujarat-892867.html", "date_download": "2018-04-26T11:36:54Z", "digest": "sha1:X2N2GAAT2SWEJXBZMKZPZSNL3DKIQX63", "length": 5945, "nlines": 47, "source_domain": "www.60secondsnow.com", "title": "सांगून ठेवतो! मग नाणार प्रकल्प गुजरातला जाईल - मुख्यमंत्री | 60SecondsNow", "raw_content": "\n मग नाणार प्रकल्प गुजरातला जाईल - मुख्यमंत्री\nमहाराष्ट्र - 11 days ago\nनाणार प्रकल्पापासून कोणतेही नुकसान नाही. कोकणातील शेती, आंबे आदीवर प्रदुषणाचा परिणाम होईल हा गैरसमज पसरविला जात आहे. रिफायनरी प्रकल्पापासून कसलाही धोका नाही. गेल्या 50 वर्षापासून मुंबईतील चेंबूरसारख्या गर्दीच्या भागात रिफायनरीचे काम सुरू आहे. त्यामुळे नाणार रिफायनरीबाबतचा गैरसमज पसरविण्याचे काम थांबवावे अन्यथा हा प्रकल्पा गुजरातला जाईल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.\nमोदी सरकारची कसोटी : तेल, नैसर्गिक वायू, कोळसा 20 टक्क्यांनी महागण्याचा अंदाज\nयंदा ऊर्जा क्षेत्रातील कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि कोळसा या उत्पादनाच्या किमतीत 20 टक्के वाढ अपेक्षित असल्याचे जागतिक बँकेने म्हटले आहे. या दरवाढीचा भारतावर मोठा परिणाम होऊ शकतो, असेही जागतिक बँकेने नमूद केले आहे. जागतिक बँकेने ‘एप्रिल कमॉडिटी मार्केटस् आऊटलूक' या अहवालात म्हटले आहे की, 2018मध्ये कच्च्या तेलाच्या किमती सरासरी 65 डॉलर प्र्रतिबॅरल राहतील. २०१७मध्ये त्या 53डॉलर प्रतिबॅरल होत्या.\nन्या. लोया यांच्या मृत्यू संदर्भातील पीआयएल फिक्स - सिब्बल\nलोया मृत्यूप्रकरणात जी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती, ती फिक्स होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळच्या माणसानेच ही याचिका दाखल केली होती. त्यामागे केवळ राजकीय हेतू होता,' असा खळबळजनक आरोप करतानाच 'न्यायव्यवस्थेने दबावाखाली येऊ नये,असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केले. सूरज लोलगे नावाच्या व्यक्तिने ही पीआयएल दाखल केली असून लोलगे हा नागपूरचा आहे.\nसाक्षीची 'ती' इच्छा पूर्ण करत धोनीने जिंकला सामना\nबंगळुरुविरोधात झालेल्या सामन्यात धोनीने षटकार मारत आपल्या स्टाईलने चेन्नईला विजय मिळवून दिला. 206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना धोनीने 70 धावा केल्या. धोनीच्या षटकारांमुळे त्याचे चाहते आणि त्याची पत्नी साक्षीचा आनंद गगनात मावत नव्हता. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हारल झाला आहे. हा व्हिडीओ चेन्नईच्या 18व्या षटकातील आहे. यामध्ये साक्षी धोनीला षटकार मारण्यासाठी सांगत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/WesternMaharashtra/Solapur/2", "date_download": "2018-04-26T11:33:07Z", "digest": "sha1:PBVSQMQS5RQNZMUUOTDIW4AGYCNSVZG3", "length": 21259, "nlines": 262, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Solapur", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\n--Select District-- कोल्हापूर पुणे सांगली सातारा\nशेतकरी आत्महत्या प्रमाणात ४२ टक्क्यांनी वाढ - शरद पवार\nसोलापूर - राज्यात ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात त्यात तब्बल ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे; असा आरोप करत शेतकरी हिताच्या दृष्टीने केंद्राने ठोस धोरणात्मक निर्णय घ्यावे, असे मत माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.\n नराधम बापाचा पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nसोलापूर - नराधम बापाने आपल्या पोटच्या ६ वर्षाच्या मुलीवरच बलात्कार केल्याची घटना संतापजनक घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी बापाला अटक करण्यात आली आहे.\nलाच प्रकरणी जलसंपदा विभागाचा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; कोट्यवधीचे घबाड उघड\nपुणे - सोलापूरमध्ये लाचलुचपत विभागाच्या गळाला एक मोठा मासा लागला आहे. जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अंभियत्याला ८० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. तसेच या अभियंत्याच्या घराच्या झडतीमध्ये कोट्यवधी रुपयांचे घबाड एसीबीच्या हाती लागले आहे. एसीबीच्या पुणे शाखेने ही कारवाई केली आहे.\nभाजपने चोरली राज ठाकरेंची 'ब्लु प्रिंट', बाळा नांदगावकरांचा खळबळजनक आरोप\nसोलापूर - राज ठाकरे यांच्या ब्लु प्रिंटमधील अनेक योजना भाजपने चोरल्या आहेत. योजनांची नावे बदलून ही ब्लु प्रिंट अमलात आणली असल्याचा खळबळजनक आरोप मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केला. सोलापुरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे.\nभिडे गुरुजींच्या समर्थनार्थ सोलापुरात मोर्चा\nसोलापूर - शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ आज सोलापूर शहरातील चार हुतात्मा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला़. या मोर्चात पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट आदी तालुक्यांतील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.\nकार्यकर्त्यांनो संयम पाळा; भिडे समर्थक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांचे आवाहन\nसोलापूर - संभाजी भिडे यांच्या समर्थनात राज्यभर सन्मान महामोर्चा काढण्यात आले आहेत. यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संयम पाळा, असे आवाहन सोलापुरात केले.\nकुंपणच खातय शेत; ७ जुगारी पोलिसांना अटक\nसोलापूर - कुंपणच शेत खात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समाजात सुरू असलेल्या अवैध कामांवर आळा बसवण्याचे काम पोलीस करत असतात. मात्र, सोलापुरात काही वेगळेच चित्र पाहायला मिळाले आहे. एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी मारलेल्या छाप्यात सहायक फौजदार, ३ पोलीस कर्मचार्‍यांसह ७ जुगारी पोलिसांनाच अटक करण्यात आली आहे.\nनगरसेवक संदीप पवार हत्येप्रकरणी आणखी चार संशयित ताब्यात\nसोलापूर - अपक्ष नगरसेवक संदीप पवार खून प्रकरणात एकूण ४ संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापूर्वीच ठाणे पोलिसांनी ४ जणांना अटक केली असून, याच प्रकरणातील अन्य २ जणांचा शोध सुरू आहे. बुधवारी सायंकाळी आणि गुरुवारी सकाळी पोलिसांनी कारवाई केली.\nपेट्रोल पंपावरील रोकड लुटल्याचा बनाव रचणाऱ्या पोलिसाची आत्महत्या\nसोलापूर - सोलापूर शहर पोलिसांच्या पेट्रोल पंपावरील ५ लाख रुपयांच्या रोकड लुटीप्रकरणातील फिर्यादी सहायक फौजदार मारूती लक्ष्मण राजमाने (वय ५६, रा. विद्यानगर, शेळगी, सोलापूर) यांनी बुधवारी सकाळी तुळजापूर रोडवरील शेळगी पुलावरून उडी टाकत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली असून, या आत्महत्येमुळे लूटप्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे.\nपोलिसाच्या घरातच मिळाले २ लाख, लुटीचा बनाव केल्याचा संशय\nसोलापूर - लुटीप्रकरणी फिर्यादी सहायक फौजदार मारूती लक्ष्मण राजमाने (वय ५६, रा. विद्यानगर, शेळगी, सोलापूर) यांच्या घरातच २ लाख रुपयांची रोकड मिळाली आहे. ही रक्कम कोठून आणली याचा पोलीस शोध घेत आहेत. या घटनेचा जोडभावी पेठ व शहर गुन्हे शाखेकडून कसून तपास सुरू आहे.\nश्री सिद्धेश्वर मंदिरात विनापरवाना बांधकाम, २५ लाखांचा दंड\nसोलापूर - श्री सिद्धेश्वर मंदिरात विनापरवाना सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले आहे. याप्रकरणी महापालिकेने देवस्थान मंदिर पंचकमिटीला २५ लाख ३९ हजार रुपयांचा दंड केला आहे.\nनगरसेवक संदीप पवार हत्येप्रकरणी चार जणांना अटक, शस्त्रे हस्तगत\nमुंबई - पंढरपूर येथील अपक्ष नगरसेवक संदीप पवार हत्येप्रकरणी ठाण्यातील खंडणी विरोधी पथकाने ४ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून हत्येत वापरलेली हत्यारे आणि २ पिस्टलही जप्त करण्यात आली आहेत.\nसंदीप पवार खून प्रकरण : ठाण्यातून मुख्य आरोपीसह ३ जण ताब्यात\nसोलापूर - पंढरपूरमधील नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय उर्फ बबलू सुरवसे याच्यासह ३ आरोपींना ठाण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. या हत्याकांडाचे पडसाद आज विधानसभेत उमटले. आमदार भारत भालके यांनी औचित्याचा मुद्दा मांडत सरकारला धारेवर धरले.\nडोळ्यात चटणी टाकून सहाय्यक फौजदाराचे ५ लाख लंपास\nसोलापूर - पोलीस मुख्यालयात ५ लाख रुपये जमा करण्यासाठी जाणार्‍या सहाय्यक फौजदारालाच ६ जणांच्या टोळीने लुटल्याची घटना घडली. लुटारुंनी सहाय्यक फौजदारांच्या डोळ्यात चटणी टाकून चाकूने वार करत लुटल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोलीस मुख्यालयासमोरील मार्केंडेय जलतरण तलावाजवळ घडली.\nकुंपणच खातय शेत : पोलिसानेच केला महिला पोलिसाचा विनयभ...\nसोलापूर - कायद्याचे रक्षणकर्तेच\nमुंबई-पुणेकरांसाठी विकेंडचा सर्वोत्तम पर्याय डहाणू-बोर्डी\nदुबई फेस्टिव्हल्सच्या धर्तीवर लवकरच मुंबई फेस्टिवलचे आयोजन मुंबई - राज्यातल्या पर्यटनाला\n अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त अंटार्टीका एक असा देश आहे जिथे नेहमी बर्फ जमा\nउसाचा रस घेताना ही घ्या काळजी, अन्यथा आरोग्यावर होईल विपरित परिणाम\nतुम्ही कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात.. हे आहेत उपाय अनेक लोकांना कोरड्या त्वचेची समस्या\n'हे' आहेत इडली खाण्याचे फायदे,अशी करा दिवसाची सुरुवात सर्वसाधारणपणे सकाळच्या नाश्त्यामधील\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही \nमुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nसिनेक्षेत्रात लैंगिक शोषणासाठी दबाव, उषा जाधवचा धक्कादायक खुलासा \nअभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश मुंबई - अंमली पदार्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/in-udgao-robbery-in-professors-house-267213.html", "date_download": "2018-04-26T11:32:31Z", "digest": "sha1:BT5KXZV6PSLRYRYJSSMNKCEK2ZHRJOWT", "length": 11836, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उदगावमध्ये निवृत्त प्राध्यापकाच्या घरी सशस्त्र दरोडा, पत्नीचा मृत्यू", "raw_content": "\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nउदगावमध्ये निवृत्त प्राध्यापकाच्या घरी सशस्त्र दरोडा, पत्नीचा मृत्यू\nकाल मध्यरात्री 7 ते 8 दरोडेखोरांनी त्यांच्या घरावर दरोडा टाकलाय. यामध्ये दरोडेखोरांनी 24 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 50 हजार रुपये लंपास केलेत.\nसंदीप राजगोळकर, कोल्हापूर, 14 आॅगस्ट : कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील उदगावमध्ये एका निवृत्त प्राध्यापकांच्या घरात सशस्त्र दरोडा घालण्यात आलाय. आणि दरोडेखोरांच्या हल्ल्यात प्राध्यापकांची पत्नी ठार झालीय. या घटनेनं कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय.\nउदगावमधल्या मदरशाजवळ निकम मळा आहे. तिथं निवृत्त प्राध्यापक बाबूराव निकम अनेक वर्षांपासून राहतात. काल मध्यरात्री 7 ते 8 दरोडेखोरांनी त्यांच्या घरावर दरोडा टाकलाय. यामध्ये दरोडेखोरांनी 24 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख 50 हजार रुपये लंपास केलेत. याला विरोध करणाऱ्या अरुणा निकम यांच्यावर दरोडेखोरांनी धारधार शस्त्रांनी वार केले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. तर बाबूराव निकम यांच्यावरही दरोडेखोरांनी हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले असून मिरजमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.\nनिकम दांपत्याचा 1 मुलगा डॉक्टर असून 2 मुले शिक्षक आहेत. घरात मुले, सुना, नातवंडे असताना हा दरोडा पडल्यानं या भागातल्या नागरिकांमध्ये घबराट पसरलीय. तर घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथकं रवाना झाल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिलीय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी आता होणार ऑनलाइन प्रक्रिया\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/WesternMaharashtra/Solapur/3", "date_download": "2018-04-26T11:33:46Z", "digest": "sha1:QGJJJY6DUD2UKDSV4ZBGEQPGVCDZEX34", "length": 22105, "nlines": 262, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Solapur", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\n--Select District-- कोल्हापूर पुणे सांगली सातारा\nपंढरपुरात भरदिवसा नगरसेवकाची निर्घृण हत्या\nसोलापूर - पंढरपूर नगरपालिकेतील अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्यावर अज्ञात मारेकऱ्यांनी भरदिवसा हॉटेलमध्ये हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पवार यांचा उपचारादम्यान मृत्यू झाला आहे. पंढरपूर शहरातील स्टेशन रोडवरील श्रीराम हॉटेलमध्ये हा खूनी हल्ला झाला. ६ ते ८ अज्ञात युवकांनी पवार यांच्यावर गोळीबार आणि धारदार शस्त्राने हल्ला केला होता.\nबाबा रामदेव यांच्यासोबत अमृता फडणवीस आणि हेमा मालिनी यांचा योग\nसोलापूर - जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पतंजली परिवाराच्या वतीने सोलापूर येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या योग शिबिरासाठी योगगुरु रामदेवबाबा उपस्थित होते. यावेळी ड्रीमगर्ल हेमा मालिनी आणि अमृता फडणवीस यांनीही योग केला.\nअवैध वाळू उपसाप्रकरणी विशेष पथकाची कारवाई, ३ कोटीचा मुद्देमाल जप्त\nसोलापूर - जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने चांगलाच दणका दिला आहे. मंगळवेढा तालुक्यातील तांडूर हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करत २९ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nमहिला दिनी सोलापुरात महिलांचे सरकारविरोधात मूक आंदोलन\nसोलापूर - आज देशभर जागतिक महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा होत असताना सोलापुरात मात्र, महिलांनी मूक आंदोलन करत शासनाचा निषेध केला. भाजप सरकारच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या निषेधार्थ सोलापुरातील चार हुतात्मा चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांनी मूक आंदोलन केले आहे.\nअजित दादांना आत्मक्लेश करायला लावणारे भैय्या देशमुख खंडणी प्रकरणी अटकेत\nसोलापूर - प्रकरण मिटवण्यासाठी मध्यस्थी करून तुमच्या पतीला जेल मधून सोडवतो म्हणून जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर उर्फ भैय्या देशमुख यांच्यावर ७२ लाख रुपयांची खंडणी मगितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पंढरपूर पोलिसांनी भैय्या देशमुख यांना अटक केली आहे.\nअग्निशामक दलासाठीच्या आरक्षित जागेवर सहकारमंत्र्यांचा बंगला\nसोलापूर - सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यावर आरक्षित जागेवर घर बांधल्याचा आरोप आहे. त्यामुळे सुभाष देशमुख यांच्या घराची चौकशी होणार आहे. या प्रकरणी मनपातर्फे देशमुख यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे पत्र बुधवारी देण्यात येणार आहे.\n ब्लेडने गुप्तांगावर वार करून कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न\nसोलापूर - जिल्हा कारागृहात कैद्याने स्वतःच्या गुप्तांगावर ब्लेडने आघात करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रावसाहेब उत्तम आवारे असे या कैद्याचे नाव आहे.\nअभिनेते मकरंद अनासपुरे सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी\nसोलापूर - सोलापूर विद्यापीठाच्या राज्यपाल नामनिर्देशित अधिसभा (सिनेट) सदस्यांची शनिवारी सायंकाळी राज्यपाल विद्यासागर राव यांनी नियुक्ती केली. यामध्ये सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.\nमध्यरात्रीनंतरही दुकान उघडे, पोलिसांनी दाखविली 'अशी' दबंगगिरी\nसोलापूर - सरकारी नियमानुसार रात्री ११ वाजेपर्यंत व्यावसायिकांना दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी आहे. या नियमाचे सातत्याने उल्लंघन करणाऱ्या दुकानदाराला पोलीस अधिकाऱ्याने चांगलीच दबंगगिरी दाखविली आहे. संतापलेल्या दबंग अधिकाऱ्याने दुकानदाराला हिसका दाखवत शहरातील ट्रॅव्हल्स दुकानामधील सामान अस्ताव्यस्त करून फेकले दिले.\nआमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन रद्द करण्यासाठी हालचाली सुरू..\nमुंबई - सीमेवर लढणाऱ्या सैनिकांबाबत अपशब्द वापरणारे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन रद्द करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा दारूण पराभव करून निवडून आलेले प्रशांत परिचारक हे सध्या भाजपच्या संपर्कात असून लवकरच त्यांचे निलंबन रद्द होण्याची शक्यता आहे.\n'इज्तेमा'वरुन परतणाऱ्या भाविकाच्या गाडीला अपघात, ५ ठार\nसोलापूर - सोलापूर-तुळजापूर रस्त्यावर थांबलेल्या गाडीला धडक दिल्याने ५ जण जागीच ठार झाले तर ७ जण जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता झाला. मृतांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील दोघांचा तर, कर्नाटक राज्यातील तीन जणांचा समावेश आहे.\nवीटभट्टी मालकाला मारहाण; नराधमांचा कामगाराच्या पत्नीवर सामूहिक बलात्‍कार\nसोलापूर - वीटभट्टी मालकाच्या दुचाकीवरुन घराकडे जाणार्‍या कामगाराच्या पत्‍नीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. यावेळी वीटभट्टी मालकाला जबर मारहाण करुन त्यांच्याकडील चार हजार पाचशे रुपयांचा ऐवज जबरदस्तीने नराधमांनी काढून घेतला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nब्राह्मण आणि मराठा समाजाला आर्थिक निकषांवर मिळावे आरक्षण - रामदास आठवले\nसोलापूर - ब्राह्मण आणि मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळावे, अशी आजवर विविध संघटनांनी मागणी केली. या मागणीला पाठिंबा असल्याचे सामाजिक केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.\n'प्रहार जनशक्ती'च्या कार्यकर्त्यांकडून गटविकास अधिकाऱ्याला बेदम मारहाण, गुन्हा दाखल\nसोलापूर - प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परांडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मारहाण करणाऱ्या चौघांविरुध्द (३५३, ३३२, ५०४) या कलमानुसार बार्शी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nकुंपणच खातय शेत : पोलिसानेच केला महिला पोलिसाचा विनयभ...\nसोलापूर - कायद्याचे रक्षणकर्तेच\nमुंबई-पुणेकरांसाठी विकेंडचा सर्वोत्तम पर्याय डहाणू-बोर्डी\nदुबई फेस्टिव्हल्सच्या धर्तीवर लवकरच मुंबई फेस्टिवलचे आयोजन मुंबई - राज्यातल्या पर्यटनाला\n अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त अंटार्टीका एक असा देश आहे जिथे नेहमी बर्फ जमा\nउसाचा रस घेताना ही घ्या काळजी, अन्यथा आरोग्यावर होईल विपरित परिणाम\nतुम्ही कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात.. हे आहेत उपाय अनेक लोकांना कोरड्या त्वचेची समस्या\n'हे' आहेत इडली खाण्याचे फायदे,अशी करा दिवसाची सुरुवात सर्वसाधारणपणे सकाळच्या नाश्त्यामधील\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही \nमुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nसिनेक्षेत्रात लैंगिक शोषणासाठी दबाव, उषा जाधवचा धक्कादायक खुलासा \nअभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश मुंबई - अंमली पदार्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://akolazillamarathamandal.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80/", "date_download": "2018-04-26T11:06:08Z", "digest": "sha1:KRIHZDELOEEFBMHGVTJFNMQK5FOJJQQ6", "length": 3482, "nlines": 49, "source_domain": "akolazillamarathamandal.com", "title": "कार्यकारिणी संपर्क सूची - अकोला जिल्हा मराठा मंडळ", "raw_content": "\nअकोला जिल्हा मराठा मंडळ\nअकोला जिल्हा मराठा मंडळ, अकोला विद्यमान कार्यकारिणी\n१ श्री. डॉ. रणजित निळकंठराव सपकाळ अध्यक्ष 9823077072\n२ श्री. प्रा. प्रभाकर सुखदेवराव पाटील उपाध्यक्ष 9970161523\n३ श्री. डॉ. विनोद मधुकरराव बोर्डे सचिव 9422427013\n४ श्री. आ. रणधीर प्रल्हादराव सावरकर कोषाध्यक्ष 9822577363\n५ श्री. श्रीकांत ओंकारराव पागृत सहसचिव 9921108607\n६ श्री. डॉ. अनंत मधुकरराव भुईभार सदस्य 9420704244\n७ श्री. रामेश्वर त्र्यंबकराव फुंडकर सदस्य 9766003427\n८ श्री. अरूण साहेबराव देशमुख सदस्य 7588502555\n९ श्री. डॉ. सुनील रावसाहेब मापारी सदस्य 9421787777\n१० श्री. प्रकाश ज्ञानदेवराव पाटील सदस्य 9689909595\n११ श्री. सुधीर रामभाऊ पाटील सदस्य 8308058899\n१२ श्री. भीमराव देवराव धोत्रे निमंत्रित सदस्य\n१३ श्री. महादेवराव गुलाबराव भुईभार निमंत्रित सदस्य 9881199363\n१४ श्री. प्रकाश गोपाळराव पोहरे निमंत्रित सदस्य 9822593901\nमराठा मंदिर सभागृह , वसतिगृह, महिला समिती , लिटील स्टार हायस्कूल\nसंस्थेची स्थापना, विद्यमान कार्यकारिणी, संस्थेची आजवरची वाटचाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/WesternMaharashtra/Solapur/4", "date_download": "2018-04-26T11:33:56Z", "digest": "sha1:7M3EH6ARYOULNXFXKJ7TBACQ6C2K73O6", "length": 23273, "nlines": 262, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Solapur", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\n--Select District-- कोल्हापूर पुणे सांगली सातारा\nराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांची दगडफेक\nसोलापूर - माढा तालुक्यात स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्याने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर दगडफेक करत त्यांची गाडी फोडली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत असताना दिलेली आश्वासने न पाळल्याने हा प्रकार केला असल्याची माहिती सुत्रांनी दिली.\nभाजपच्या दोन्ही मंत्र्यांविरोधात 'बोंबा-बोंब'; मनपा प्रवेशद्वारात बसपाचे आंदोलन\nसोलापूर - नगरसेवकांना विकास निधी मिळत नसल्याच्या निषेधार्थ महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर बहुजन समाज पार्टीच्या वतीने बोंबा-बोंब आंदोलन करून सत्ताधारी पालकमंत्री आणि सहकारमंत्री यांचा निषेध नोंदवला. या आंदोलनाची दखल घेऊन निधी उपलब्ध करून द्यावा अन्यथा पालकमंत्री आणि सहकारमंत्री यांच्या दारात बोंबा मारण्यात येतील, असा इशारा बसपचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी दिला.\nज्येष्ठ साहित्यिक, कवी लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे निधन\nसोलापूर/मुंबई - मराठी साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी लक्ष्मीनारायण बोल्ली यांचे आज सोलापूर शहरातील त्यांच्या राहत्या घरी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. मराठी आणि तेलुगु या दोन भाषेमध्ये साहित्यिक पुल बांधण्याचे काम बोल्ली यांनी केले. तेलुगु भाषिक असलेल्या लक्ष्मीनारायण बोल्ली यांनी मराठी साहित्यात विपूल लेखन केलेले आहे.\nएमपीएससी राज्यसेवेसह अन्य पदांची संख्या वाढवा, काँग्रेसची मागणी\nसोलापूर - राज्यसेवेसह इतर भरतीच्या पद संख्येत वाढ करण्यात यावी, यासाठी नगरसेवक विनोद भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना निवेदन दिले. मागणीचा सकारात्मक विचार करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.\nसोलापूर - टॉवेल उत्पादन करणाऱ्या कारखान्याला आग लागून जवळपास ४५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना बुधवारी घडली. मागील काही महिन्यांपासून अक्कलकोट रोडवरील एमआयडीसीमध्ये आगीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. दरम्यान, इंशुरन्ससाठी आगीच्या घटना घडवल्या जात नाहीत ना याची खातरजमा करून पोलिसांनी यात लक्ष घालावे, अशी मागणी जोर धरत आहे.\nडजनभर गंभीर गुन्हे दाखल असलेला शरद कोळी तडीपार\nसोलापूर - वाळू माफियांकडून दोन वेळा जिवे मारण्याचा प्रयत्न झालेले आणि ज्यांच्यावर खंडणीसारखे गुन्हे दाखल आहेत असा धाडस संघटनेचा संस्थापक शरद कोळी याला प्रशासनाने दोन वर्षासाठी तडीपार केले आहे.\nबारावीच्या पेपरफुटीचे प्रकरण समोर आणणारा तरुण शाळा प्रशासनाकडून कैद\nसोलापूर - बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर काही तासातच व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दशरथ सोनावणे (रा.इंदापूर ता. बार्शी) या तरुणाला बारावीचा पहिलाच पेपर फुटला असल्याची माहिती मिळाली. त्याने लगेच शाळेबाहेरील झेरॉक्स सेंटरवर मिळणाऱ्या पेपरच्या झेरॉक्स प्रतीचा व्हिडिओ बनवून ही घटना उघड़ केली. मात्र आता शाळा प्रशासनाने त्याला चौकशीसाठी म्हणून शाळेत कैद\nसोलापूरमध्ये बारावीचा इंग्रजीचा पेपर फुटला, व्हॉट्सअॅपवर झाला व्हायरल\nसोलापूर - राज्यभरात आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. मात्र, पहिल्याच दिवशी इंग्रजीचा पेपर सुरू होताच तासातच तो व्हॉट्स अॅपवर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बार्शी तालुक्यातील तांबेवाडी येथील वसंत महाविद्यालयातील हा प्रकार घडला असल्याची माहिती सुत्रांकडून समजते.\nआमदार प्रणिती शिंदेंबद्दल अपशब्द, सहकारमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी\nसोलापूर - सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्याविषयी केलेल्या बेताल वक्तव्याबाबत काँग्रेस पक्षाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन निषेध करण्यात आला. तर युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यलायासमोर याबाबत निदर्शने करण्यात आली. यावेळी महिलांनी हातातील बांगड्या दाखवत सुभाष देशमुखांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.\nचिंचवडमध्ये राहत्या घरी गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या\nपुणे - चिंचवड येथे राहत्या घरात गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली आहे. ही घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली. नितीन जगन्नाथ जाधव (वय २०,सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.\nव्हॅलेंटाईन डे दिवशी अश्लिल चाळे करणाऱ्या जोडप्याला तरुणांनी झोडपले, व्हिडिओ व्हायरल\nसोलापूर - शहरातील हुतात्मा बागेत व्हॅलेंटाईन डेनिमित्त एक तरुण आणि तरुणी अश्लिल चाळे करताना दिसून आल्याने तेथील काही तरुणांनी त्यांना झोडपून काढले आहे. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.\nजनतेसाठी एमआयएम नगरसेवक देणार राजीनामा, पक्ष कारवाई करण्याच्या तयारीत\nसोलापूर - नगरसेवक पदावर येऊन एक वर्ष उलटले मात्र, विकास कामांसाठी ६० लाख देण्याचे आश्वासन देणाऱ्या मनपाने ६० रुपये पण दिले नसून मार्च अखेरपर्यंत मनपाचे झोन जाहीर झाले नाहीत तर राजीनामा देणार असल्याचे एमआयएम नगरसेवक रियाज खरादी यांनी जाहीर केले. याबाबत खरादी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याचे शहर अध्यक्ष तौफीक शेख यांनी सांगितले.\nअटक करायला गेलेल्या संशयित दरोडेखोराकडून चाकूने हल्ला, १ ठार, ३ पोलीस जखमी\nसोलापूर - खून आणि चोरीच्या घटनेतील संशयित दरोडेखोरांनी केलेल्या चाकू हल्ल्यात रस्त्यातून जाणाऱ्या नागरिकाचा हकनाक बळी गेला आहे. तर सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील गुन्हे शाखेचे कर्तव्य बजाविणारे ३ पोलीस जखमी झाले आहेत. यावेळी पोलिसांनी पाठलाग करून एकास पकडले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी सायंकाळी मोहोळ येथे ही घटना घडली आहे. अबु कुरेशी असे मृत नागरिकाचे नाव आहे.\nदहशतवाद विरोधातील लढ्यात नागरिकांनी साथ द्यावी - अतुलचंद्र कुलकर्णी\nसोलापूर - दहशतवादाच्या विरोधातील लढा आणखी काही दशके तरी आपल्याला द्यावा लागणार आहे. या लढ़्यात सामान्य जनतेचे योगदान महत्वाचे आहे, असे मत महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले.\nकुंपणच खातय शेत : पोलिसानेच केला महिला पोलिसाचा विनयभ...\nसोलापूर - कायद्याचे रक्षणकर्तेच\nमुंबई-पुणेकरांसाठी विकेंडचा सर्वोत्तम पर्याय डहाणू-बोर्डी\nदुबई फेस्टिव्हल्सच्या धर्तीवर लवकरच मुंबई फेस्टिवलचे आयोजन मुंबई - राज्यातल्या पर्यटनाला\n अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त अंटार्टीका एक असा देश आहे जिथे नेहमी बर्फ जमा\nउसाचा रस घेताना ही घ्या काळजी, अन्यथा आरोग्यावर होईल विपरित परिणाम\nतुम्ही कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात.. हे आहेत उपाय अनेक लोकांना कोरड्या त्वचेची समस्या\n'हे' आहेत इडली खाण्याचे फायदे,अशी करा दिवसाची सुरुवात सर्वसाधारणपणे सकाळच्या नाश्त्यामधील\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही \nमुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nसिनेक्षेत्रात लैंगिक शोषणासाठी दबाव, उषा जाधवचा धक्कादायक खुलासा \nअभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश मुंबई - अंमली पदार्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/712-niphad-brinjal-story-477540", "date_download": "2018-04-26T11:03:24Z", "digest": "sha1:PX2TEC4M2JXGSFILJJGZLQNSHFPTKKAV", "length": 13502, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "712 नाशिक : आंतरपिकातून भरघोस उत्पन्न, निफाडच्या मुरलीधर उगलमुगलेंची यशोगाथा", "raw_content": "\n712 नाशिक : आंतरपिकातून भरघोस उत्पन्न, निफाडच्या मुरलीधर उगलमुगलेंची यशोगाथा\nकधी कधी आप्तस्वकियांचा एक सल्ला खूप मोलाचा ठरु शकतो. निफाड तालुक्यातल्या शेतकरी मुरलीधर उगलमुगले तसा अनुभव घेत आहेत. फक्त वीस गुंठ्यात त्यांनी वांगी लागवड केली. त्यात कोबीचं आंतरपीक घेतलं. पारंपरिक पिकापेक्षा या दोन्ही पिकातून ते जास्त उत्पन्न मिळवत आहेत.\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nऔरंगाबाद : रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, स्थानिक निवासी डॉक्टर संपावर\nपुणे : समर कॅम्पसाठी चेन्नईहून आलेले तीन विद्यार्थी मुळशी धरणात बुडाले\nमुंबई : शिक्षकांच्या बदल्या आता ऑनलाईन पद्धतीने होणार : पंकजा मुंडे\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nऔरंगाबाद : रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, स्थानिक निवासी डॉक्टर संपावर\n712 नाशिक : आंतरपिकातून भरघोस उत्पन्न, निफाडच्या मुरलीधर उगलमुगलेंची यशोगाथा\n712 नाशिक : आंतरपिकातून भरघोस उत्पन्न, निफाडच्या मुरलीधर उगलमुगलेंची यशोगाथा\nकधी कधी आप्तस्वकियांचा एक सल्ला खूप मोलाचा ठरु शकतो. निफाड तालुक्यातल्या शेतकरी मुरलीधर उगलमुगले तसा अनुभव घेत आहेत. फक्त वीस गुंठ्यात त्यांनी वांगी लागवड केली. त्यात कोबीचं आंतरपीक घेतलं. पारंपरिक पिकापेक्षा या दोन्ही पिकातून ते जास्त उत्पन्न मिळवत आहेत.\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/WesternMaharashtra/Solapur/5", "date_download": "2018-04-26T11:34:04Z", "digest": "sha1:7YPEXM3GQK2YE2ANC5NAPBYOC6KXKKES", "length": 23508, "nlines": 262, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Solapur", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\n--Select District-- कोल्हापूर पुणे सांगली सातारा\nपंचायत राज समितीला खूश करण्यासाठी कोट्यवधींची वर्गणीची वसुली\nसोलापूर - जिल्ह्यामध्ये पंचायत राज समितीच्या नावाखील मोठ्या प्रमाणात वर्गणी गोळा करण्यात येत असेल तर ते खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा पंचायत राज समितीचे अध्यक्ष सुधीर पारवे यांनी इनाडू इंडियाशी बोलताना दिला आहे. राज्याची पंचायत राज समिती ही सध्या ३ दिवसांच्या सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे.\n\"काकाला मारले तसे तुम्हाला मारू\" अशी धमकी देत कुंभारीतील कटारे बंधूंवर खुनी हल्ला\nसोलापूर - दीड वर्षापूर्वी कुंभारी येथील गुरूनाथ कटारे यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. ते प्रकरण ताजे असतानाच कुंभारीच्या गावकऱ्यांनी शनिवारी पुन्हा एकदा रक्तरंजीत खेळ अनुभवला. गुरूनाथ कटारेच्या दोघा पुतण्यांवर गावाचे उपसरपंच आप्पासाहेब बिराजदार यांनी २० ते २५ तरूणांसह हल्ला करत गंभीर जखमी केले आहे. दोघा जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nरेल्वे पोलीस चौकीच बनली जुगाराचा अड्डा, २ कर्मचाऱ्यांसह १९ जण ताब्यात\nसोलापूर - पंढरपूर रेल्वे स्थानक पोलीस चौकीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा मारला. या कारवाईत २ लाख ४० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, १९ जुगाऱ्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे यात रेल्वे पोलिसांचे २ कर्मचारीही आहेत.\nपेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढी विरोधात सोलापुरात काँग्रेसची निदर्शने\nसोलापूर - मोदी सरकारने निवडणुकीपूर्वी दरवाढ, महागाई कमी करतो, अशी आश्वासने देऊन मते मिळविली. मात्र सत्तेवर आल्यानंतर पेट्रोल, डिझेल आणि गॅसची प्रचंड दरवाढ केली. त्यामुळे मोदींना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी आणि पेट्रोल, डिझेल दरवाढ कमी करावी, या मागणीसाठी दक्षिण सोलापूर काँग्रेसच्या वतीने शहरात ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली.\nसामाजिक सलोख्यासाठी आठवले गटाच्या रिपाइंची रॅली\nसोलापूर - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने सामाजिक सलोखा रॅली काढण्यात आली. कोरेगाव भीमा येथे घडलेल्या अनुचित प्रकाराच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात शहरातून रॅली काढून सर्वधर्म समभावतेचा सामाजिक संदेश देण्यात आला.\nनोकरीचे आमिष दाखवून लूटणार्‍या सातार्‍यातील भामट्याला सोलापुरात अटक\nसोलापूर - जिल्‍ह्यातील तरुणांना एमएसईबीत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणार्‍या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. हा ठकसेन सातार्‍यातील असून त्याने तब्‍बल २० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. संदिप आनंदा राऊत (रा. कवठे ता. वाई जि. सातारा) असे अटक केलेल्या ठकाचे नाव आहे.\nपोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की करणाऱ्या शिवसेना नगरसेवकावर गुन्हा\nसोलापूर - मारहाणीची तक्रार घेऊ नको म्हणून सोलापूर महानगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे यांनी पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की करत जखमी केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शिंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशहरात 'आओ कुरआन सिखे'या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन\nसोलापूर - शहरात 'आओ कुरआन सिखे' या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. १ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी दरम्यान शहरात ६ ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या उपक्रमात मौलाना अत्ताउल्लाह कुराणचे प्रशिक्षण देणार आहे.\nसोलापुरात काँग्रेसला आता सुशीलकुमार शिंदेची गरज - माजी महापौर आरिफ शेख\nसोलापूर - शहरात काँग्रेस पक्षाला गळती लागली असून पक्षातील वरच्या फळीतील नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याचे चित्र बघायला मिळत आहे. चार दिवसांपूर्वी पक्षातील जेष्ठ नेते व सुशीलकुमार शिंदे यांचे विश्वासु सुधीर खरटमल यांनी पक्ष सोडला. काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिलेले माजी महापौर आरिफ शेख यांना याबाबत विचारले असता, आता सुशीलकुमार शिंदे हेच पक्षाला सावरु शकतात असे सांगत त्यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजी\nआमदार प्रणिती शिंदे यांच्या त्रासाला कंटाळून काँग्रेस पदाधिकाऱ्याचा राजीनामा\nसोलापूर - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांचे विश्वासू सहकारी व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव सुधीर खरटमल यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मागील काही दिवसांपासून शिंदे यांचा त्यांना त्रास होत असल्याच्या कारणावरून राजीनामा दिला असल्याचे समजते आहे.\nपद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शन काळात पोलिसांना १८ तास बंदोबस्त\nसोलापूर - शहरात ७ सिनेमागृहात ८ पडद्यांवर पद्मावत सिनेमा प्रदर्शित झाला. पद्मावत चित्रपट प्रदर्शित करणाऱ्या शहरातील या ७ सिनेमागृहांबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र सकाळी ७ ते रात्री १.३० वाजेपर्यंत पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांकडून या १८ तासाच्या बंदोबस्ताबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.\nवाळू तस्करीची 'अशीही' शक्कल; १५ ट्रक, २ जेसीबी आणि २ ट्रॅक्टर जप्त\nसोलापूर - वाळू माफियांचा जिल्ह्यात वेगळाच कारनामा समोर आला आहे. अक्कलकोट तालुक्यातील शेगाव येथे भीमा नदीवर चक्क बांध घालून वाळू तस्करी सुरू होती. याठिकाणी पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाने धाड टाकून कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी अवैध वाळू उपसा करणारे १५ ट्रक, २ ट्रॅक्टर आणि २ जेसीबीसह वाळूचा मोठा साठा असा साडेतीन कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी हणमो पोटील, पिंटू पाटील, मल्लू पाटील\nदेशात सर्वाधिक महाग डिझेल आणि पेट्रोल मिळतेय सोलापुरात\nसोलापूर - एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव खाली उतरत आहेत. तर दुसरीकडे देशात पेट्रोलचा भडका उडत आहे. देशात सर्वात महाग पेट्रोल सोलापुरात विकले जात आहे. मुंबई, बंगळुरू, दिल्ली आणि कोलकाता या शहरांपेक्षाही सोलापुरात पेट्रोलचे दर वाढलेले आहेत. यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.\nतीर्थकुंडात लघुशंका करणार्‍या बडवेला कारावास\nसोलापूर - श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिरातील तीर्थकुंडात लघुशंका करणार्‍या आरोपी गोपाळ बडवे याला ३ महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. जिल्‍हा सत्र न्यायाधीश पी. आर. देशमुख यांनी बडवेची ३ महिने कारावास आणि १ हजार दंडाची शिक्षा कायम ठेवली. त्यानंतर पोलिसांनी त्याला तात्‍काळ अटक केली.\nकुंपणच खातय शेत : पोलिसानेच केला महिला पोलिसाचा विनयभ...\nसोलापूर - कायद्याचे रक्षणकर्तेच\nमुंबई-पुणेकरांसाठी विकेंडचा सर्वोत्तम पर्याय डहाणू-बोर्डी\nदुबई फेस्टिव्हल्सच्या धर्तीवर लवकरच मुंबई फेस्टिवलचे आयोजन मुंबई - राज्यातल्या पर्यटनाला\n अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त अंटार्टीका एक असा देश आहे जिथे नेहमी बर्फ जमा\nउसाचा रस घेताना ही घ्या काळजी, अन्यथा आरोग्यावर होईल विपरित परिणाम\nतुम्ही कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात.. हे आहेत उपाय अनेक लोकांना कोरड्या त्वचेची समस्या\n'हे' आहेत इडली खाण्याचे फायदे,अशी करा दिवसाची सुरुवात सर्वसाधारणपणे सकाळच्या नाश्त्यामधील\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही \nमुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nसिनेक्षेत्रात लैंगिक शोषणासाठी दबाव, उषा जाधवचा धक्कादायक खुलासा \nअभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश मुंबई - अंमली पदार्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/WesternMaharashtra/Solapur/6", "date_download": "2018-04-26T11:33:18Z", "digest": "sha1:56JKQN4TMJ6UY6OGA54E3LF7PQ7QRLOK", "length": 22559, "nlines": 262, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Solapur", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\n--Select District-- कोल्हापूर पुणे सांगली सातारा\nलक्ष लक्ष नयनांनी पहिला रिंगण सोहळा\nसोलापूर - ज्ञानोबा तुकारामच्या गजरात मोठ्या भक्तिमय वातावरणात सोलापुरात माघवारी गोल रिंगण सोहळा पार पडला. माघवारीच्या रिंगण सोहळ्यासाठी पहिल्यांदाच माऊलीच्या अश्वांची उपस्थिती होती. यावेळी हजारो भाविकांनी रिंगण सोहळा पाहण्यासाठी गर्दी केली होती. माऊलींच्या अश्वांनी गोल रिंगण करत एकच हरिनामाचा गजर घुमला.\nसोलापुरात १८ लाख ४० हजाराच्या बनावट नोटांसह आरोपी अटक\nसोलापूर - शहरातील शुक्रवार पेठेतील जामा मशिदीच्या मागे एका खोलीमध्ये चलनातील बनावट नोटा तयार करणार्‍या वृद्धास शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून जवळपास १८ लाख रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. त्याने या नोटा चलनात वापरल्या काय याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. ही कारवाई सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास करण्यात आली असून याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nगावठी कट्टयासह दोन आरोपी ताब्‍यात, ५ संशयित फरार\n सोलापूर - बार्शी पोलिसांनी रात्री गस्तीवर असताना गावठी कट्टयासह दोघांना ताब्यात घेतले. गणेश सुभाष खापे (वय, २५ रा.कसबा पेठ, कळंब) आणि अभिषेक शिवाजी भाकरे (वय १९,रा. दत्तनगर कळंब जि. उस्मानाबाद) अशी ताब्‍यात घेतलेल्‍यांची नावे आहेत. या प्रकरणी बार्शी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nविधवा पुनर्विवाह संपन्न; कडलक कुटुंबाची आदर्शवत वाटचाल\nसोलापूर - विधवा पुनर्विवाह करुन सोलापूर येथील विशाल कडलक याने वेगळा आदर्श घालून दिला आहे. भावाच्या अकस्मात निधनामुळे खचलेल्या वहिनीशी विवाहबद्ध होऊन विशालने नवीन आयुष्यास सुरुवात केली.\nबलात्काराऐवजी छेडछाडीचा गुन्हा; पोलिसांचे दुर्लक्ष, अल्पवयीन पीडितेवर पुन्हा अत्याचार\nसोलापूर - मोहोळ तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोफळी गावात एका सतरा वर्षीय मुलीवर बलात्कार होऊनही मोहोळ पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करून आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला. यानंतर पुन्हा या आरोपींनी पीडितेला पळवून नेले आणि तिच्यावर बलात्कार केला.\nतीन हजार विद्यार्थ्यांनी घातले सामूहिक सूर्य नमस्कार\nसोलापूर - शरीर सदृढ व मन कणखर होण्यासाठी सोलापूरमधील कुचन प्रशालेच्यावतीने सामूहिक सूर्य नमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तीन हजार विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्य नमस्कार घातले.\n'हमी भावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी केल्यास होणार शिक्षा'\nसोलापूर - सरकारने निश्चित केलेल्या हमी भावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना शिक्षेची तरतूद करण्याचा सरकार विचार करीत आहे. त्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल केले जातील, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.\nहमीभाव कायद्यात शिक्षेची तरतूद करणार - सुभाष देशमुख\nसोलापूर - केंद्र आणि राज्य शासनाने निश्चित केलेल्या हमी भावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना शिक्षेची तरतूद करण्याचा विचार राज्य शासन करत आहे. त्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल केले जाईल, अशी माहिती पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली.\n'हर्र बोला हर्र' च्या जयघोषात सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह\nसोलापूर - 'हर्र बोला हर्र, श्री सिद्धेश्वर महाराज की जय'च्या जयघोषात सिद्धेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह सोहळा पार पडला. मंदिरासमोरील संमती कट्टयावर लाखो भाविकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न झाला. यापूर्वी समतेचे प्रतिक असलेल्या सात नंदीध्वजासह सिद्धेश्वर महाराजांच्या पालखीची शहरातील प्रमुख मार्गावरुन मिरवणूक काढण्यात आली.\nधोकादायक इमारतीचा काही भाग कोसळला; ३ दुचाकींसह रिक्षाचे नुकसान\nसोलापूर - शहरातील बाळीवेस या मुख्य रस्त्यावर असणाऱ्या एका जुन्या बिल्डिंगचा समोरील काही भाग सायंकाळी अचानकच कोसळला. यात ३ दुचाकी आणि एका रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही. पण, पालिकेने दुर्घटनेची वाट न पाहता आता तरी धोकादायक इमारतींविरोधात कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.\nदोन्ही देशमुखांमधील वाद मिटवण्यासाठी हुग्गीचे गोड जेवण, मात्र अबोला कायम\nसोलापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पालकमंत्री देशमुख आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना समर्थकांसह मुंबईला बोलावून फटकारले होते. पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यामधील वाद मिटवा, अन्यथा पालिका बरखास्त करू, असा सज्जड दम दिला होता. यामुळे आज सिद्धेश्वर महायात्रेतील अक्षता सोहळ्यानंतर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी सहकार\nसिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला सुरुवात; समतेचे प्रतीक नंदीध्वज मार्गस्थ\nसोलापूर - सुमारे ९०० वर्षांची परंपरा असलेल्या शिवयोगी सिद्धरामेश्‍वरांच्या यात्रेला आजपासून सोलापुरात सुरुवात झाली आहे. सिद्धेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या ६८ शिवलिंगांना आज तेलाभिषेक करण्यात येणार आहे.\n५० हजारांची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात\nसोलापूर - जामीन व दोषारोपपत्र लवकर पाठविण्यासाठी मदत करु असे म्हणत लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़. राजेंद्र देवीदास राठोड (वय २८ रा़. उदयसिंग चौक, अकलूज) असे संबंधित पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.\nसोलापूरमध्ये 'देशमुखी', मुख्यमंत्र्यांकडून नगरसेवकांची कानउघडणी\nमुंबई - सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख या दोन्ही देशमुखांच्या गटांचा वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्षा बंगल्यावर बैठक घेतली. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.\nकुंपणच खातय शेत : पोलिसानेच केला महिला पोलिसाचा विनयभ...\nसोलापूर - कायद्याचे रक्षणकर्तेच\nमुंबई-पुणेकरांसाठी विकेंडचा सर्वोत्तम पर्याय डहाणू-बोर्डी\nदुबई फेस्टिव्हल्सच्या धर्तीवर लवकरच मुंबई फेस्टिवलचे आयोजन मुंबई - राज्यातल्या पर्यटनाला\n अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त अंटार्टीका एक असा देश आहे जिथे नेहमी बर्फ जमा\nउसाचा रस घेताना ही घ्या काळजी, अन्यथा आरोग्यावर होईल विपरित परिणाम\nतुम्ही कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात.. हे आहेत उपाय अनेक लोकांना कोरड्या त्वचेची समस्या\n'हे' आहेत इडली खाण्याचे फायदे,अशी करा दिवसाची सुरुवात सर्वसाधारणपणे सकाळच्या नाश्त्यामधील\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही \nमुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nसिनेक्षेत्रात लैंगिक शोषणासाठी दबाव, उषा जाधवचा धक्कादायक खुलासा \nअभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश मुंबई - अंमली पदार्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/vitamin_increase.html", "date_download": "2018-04-26T12:04:44Z", "digest": "sha1:DLFSJCAEOCPXNJ6IETWACYZKVTFNVTWO", "length": 3322, "nlines": 68, "source_domain": "zeenews.india.com", "title": "| 24taas.com", "raw_content": "\n२०१९ वर्ल्ड कपचं वेळापत्रक आयसीसीकडून निश्चित, पाहा कधी आहेत भारताचे सामने\nशैलेश निमसे यांची त्यांच्याच पत्नीने का केली हत्या\nगंभीरचा कौतुकास्पद निर्णय, घेणार नाही आयपीएलचे पैसे\nव्हिटॉमिन डी च्या कमतरतेमुळे नाही तर या ४ चुकीच्या सवयींमुळे हाडे कमकूवत होतात\nमुंबईच्या या खेळाडूंवर प्रशिक्षक महेला जयवर्धने नाराज\n'न्यूड' मानसिकतेवर आघात करणारा सिनेमा\nगंभीरच नाही तर या खेळाडूंनाही आयपीएलदरम्यान सोडावं लागलं कर्णधारपद\nखुशखबर : शिक्षकांच्या बदल्या आता 'ऑनलाईन' होणार\nमैदानावर भिडले होते धोनी-कोहली, साक्षी-अनुष्कामध्येही सुरु होता मुकाबला\n'Bom Diggy Diggy'गाण्यावर चिमूकलीचा डान्स पाहून चकीत व्हाल (व्हिडिओ)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/narendra-modi-warns-gau-rakshaks-263909.html", "date_download": "2018-04-26T11:03:41Z", "digest": "sha1:YTT2RL6EKFJTQ65GZU34IYBBFT773PKW", "length": 11235, "nlines": 118, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गो रक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या हिंसेवरून मोदी भडकले", "raw_content": "\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nगो रक्षणाच्या नावाखाली होणाऱ्या हिंसेवरून मोदी भडकले\n'गाईसाठी आपण एकमेकांचा जीव घेणार का', देशात गोहत्येवरून होणाऱ्या हिंसेवर अखेर आज पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिलीय.\n29 जून : 'गाईसाठी आपण एकमेकांचा जीव घेणार का', देशात गोहत्येवरून होणाऱ्या हिंसेवर अखेर आज पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिलीय. गोरक्षा करण्यासाठी आता आपण एकमेकांचा जीव घेणार का', देशात गोहत्येवरून होणाऱ्या हिंसेवर अखेर आज पंतप्रधानांनी प्रतिक्रिया दिलीय. गोरक्षा करण्यासाठी आता आपण एकमेकांचा जीव घेणार का ही कधीपासून आपली संस्कृती बनली ही कधीपासून आपली संस्कृती बनली हा देश महात्मा गांधी आणि त्यांच्या अहिंसेचा देश आहे.विनोबा भावेंचा आहे.इथे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असंही त्यांनी खडसावलं.\nसाबरमती आश्रमातील कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलंय. पण विरोधाभास असा की गोरक्षणावरून हिंसेच्या बहुतांश घटना या भाजपशासित राज्यांमध्ये घडतायेत..उदाहरणार्थ उत्तर प्रदेश, हरियाणा आणि झारखंड. त्यामुळे आता तिथले मुख्यमंत्री याबाबत खरंच हल्लेखोरांवर कारवाई करणार का, आणि पुढे गो रक्षणाच्या नावाखाली अशा घटना घडणार नाहीत, याची खबरदारी घेणार का, हा खरा प्रश्न आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nटोयोटाची सिडेन कार 'यारिस' भारतात लॉन्च पहा काय आहे खासियत\nसर्वोच्च न्यायालयात वकिलाहून थेट न्यायाधीश पदी 'इंदू मल्होत्रा' यांची निवड\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/WesternMaharashtra/Solapur/7", "date_download": "2018-04-26T11:33:27Z", "digest": "sha1:DKCCNTVHT7GZBSKDKP22HLTLGMCMTR2K", "length": 22022, "nlines": 262, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Solapur", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\n--Select District-- कोल्हापूर पुणे सांगली सातारा\nपंढरीत विठ्ठलाच्या दर्शन रांगेत महिला भाविकाचा मृत्यू\nसोलापूर - पंढरपूर येथील विठ्ठल दर्शन घेण्यासाठी रांगेत थांबलेल्या वयोवृद्ध महिला भविकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. साखराबाई सखाराम जिरजे, ( वय ७८, रा. भोसेवाडी, पैठण, जि. औरंगाबाद ) असे मृत महिलेचे नाव आहे.\nसोलापुरातील भाजपच्या वादाची मुख्यमंत्र्यांकडून दखल, बोलावली बैठक\nमुंबई - अनेक वर्षानंतर सोलापूर महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली आहे. सोलापुरातील सर्वसामान्य जनतेने भाजपवर विश्वास टाकून महापालिकेत एकहाती सत्ता दिली. त्यानंतर सोलापूर शहरात सरळ उभे दोन गट पडले. सोलापूर शहरात पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना मानणारा एक गट आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना मानणारा दुसरा गट असे सरळ दोन गट पडले आहेत. या दोन गटातील वादामुळे पक्षाची नाचक्की होत आहे. सोलापुरातील या\nमहिना १२०० रुपये कमवणाऱ्या सायकल मेकॅनिकचा असाही प्रामाणिकपणा\nसोलापूर - सायकल मेकॅनिकने ३ हजार रुपयांच्या रोख रकमेसह पासवर्डसहीत एटीएम कार्ड असलेली पर्स परत करून आपला प्रामाणिकपणा दाखवून दिला आहे. या मेकॅनिकचे महिन्याचे उत्पन्न अवघे १२०० रुपये आहे. जगनाथ गालपल्ली असे या प्रामाणिक मेकॅनिकचे नाव आहे.\nमहापालिकेच्या उद्यान विभागाच्या कार्यालयाची तोडफोड\nसोलापूर - महापालिकेच्या उद्यान विभागाच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली आहे. नगरसेवक अमोल शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली असून कार्यालयाचे दीड लाखांचे नुकसान झाले आहे.\nसोलापूर शहर व जिल्ह्यात बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद, निषेध शांततेत\nसोलापूर - भीमा कोरेगाव प्रकरणी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सोलापुर शहर जिल्ह्यात शांततेत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पोलिस आयुक्ता महादेव तांबड़े यांनी स्वत: शहरात फिरून व्ययसायिकांना दुकाने उघड़ण्याचे आणि शांततेचे आवाहन केले. तर बंदसाठी आवहान करणाऱ्या माजी आ. नरसय्या आडमसह ३० कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.\nरुग्णालयातील उपचार महागल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन\nसोलापूर - शासकीय रुग्णालयात उपचार महागल्याच्या निषेधार्थ सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने आज जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.\nघंटागाडी कर्मचारी आयुक्तांच्या घुसले दालनात, पोलिसांची कामगार नेत्यास मारहाण\nसोलापूर - महापालिका आयुक्त ढाकणे यांच्या कार्यालयात घुसून जाळपोळीचा प्रयत्न करणाऱ्या कामगार नेते श्रीशैल गायकवाड व त्याच्या दहा साथीदारांना पोलिसांनी बेदम चोप देत मंगळवारी सकाळी ताब्यात घेतले. या सर्वांची रवानगी सदर बाजार पोलीस ठाण्यात करण्यात आली.\nगणेश मूर्ती विटंबन प्रकरण : संभाजी आरमारकडून मनपा आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन\nसोलापूर - सिद्धेश्वर तलावाजवळ असलेल्या विसर्जन कुंडात विसर्जित करण्यात आलेल्या गणेश मूर्ती पाण्याअभावी कुंडाच्या बाहेर आल्याने गणेश भक्तांच्या भावना दुखावत आहेत. तेथील गणेश मूर्ती काढून पालिका प्रशासनाने गणेश मूर्तीचे पावित्र्य जपावे, अशी मागणी करत संभाजी आरमार या संघटनेने आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात केली.\nरिपाइंच्या मागण्यांची प्रशासन घेईना दखल; तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा\nसोलापूर - रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात गट) चे विविध मागण्यांसाठी मागील सात दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. याची दखल प्रशासनाने अद्याप घेतली नसल्याने तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.\nतीन वर्षाच्या मुलाचा पाण्यात बुडून संशयास्पद मृत्यू\nसोलापूर - तुळजापूर रोडवरील मड्डी वस्तीत एका तीन वर्षीय मुलाचा पाण्याच्या टाकीत बुडून संशयास्पद मृत्यू झाला आहे. दत्तात्रय विजय साळुंखे (३) हा चिमुकला त्याच्या राहत्या घराच्या समोरील पाण्याच्या टाकीत बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्यानंतर त्याला त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.\nकुलभूषण जाधव यांच्या आई व पत्नीस अपमानास्पद वागणूक; शिवसेनेने जाळला पाकिस्तानचा झेंडा\nसोलापूर - पाकिस्तानमध्ये कैदेत असणाऱ्या कुलभूषण जाधव यांना भेटण्यास गेलेल्या त्यांची आई आणि पत्नीला पाकिस्तान सरकारने अपमानस्पद वागणूक दिली होती. या अपमानास्पद प्रकरणाचा निषेध म्हणून शहर शिवसेनेने पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळला आहे. पाकिस्तान हा मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याच्या लायकीचा देश नसल्याची खरमरीत टीका यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केली.\nएसटी प्रशासनाची १४ लाखांची पेटी चोरट्याकडून लंपास\nसोलापूर - एसटी प्रशासनाची १४ लाख रुपयाची पेटी चोरट्यांनी लंपास केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना एसटी डेपोमध्ये शनिवारी घडली. याप्रकरणी एसटी प्रशासनाकडून चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nबार्शी तालुक्यात 'सर्व रोग निदान' शिबिर; दोन हजार नागरिकांनी घेतला लाभ\nसोलापूर - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त 'सर्व रोग निदान' शिबिराचे आयोजन बार्शी तालुक्यातील उपळे दुमालात येथे करण्यात आले होते. आर्थिक परिस्थिती आणि जागृकता नसल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांच्या व्याधी लवकर निदर्शनात येत नाहीत. त्यामुळे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा २००० हजार नागरिकांनी लाभ घेतला.\nउजनी जलवाहिनीला गळती; हजारो लिटर पाणी वाया\nसोलापूर - पुणेनाका येथेल उजनी जलवाहिनीला गळती सुरू झाली असून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. जलवाहिनीवरील वॉल दुरुस्तीचे काम महापालिकेने हाती घेतले आहे. हे काम सुरू असतानाच गळती सुरू झाली आहे.\nकुंपणच खातय शेत : पोलिसानेच केला महिला पोलिसाचा विनयभ...\nसोलापूर - कायद्याचे रक्षणकर्तेच\nमुंबई-पुणेकरांसाठी विकेंडचा सर्वोत्तम पर्याय डहाणू-बोर्डी\nदुबई फेस्टिव्हल्सच्या धर्तीवर लवकरच मुंबई फेस्टिवलचे आयोजन मुंबई - राज्यातल्या पर्यटनाला\n अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त अंटार्टीका एक असा देश आहे जिथे नेहमी बर्फ जमा\nउसाचा रस घेताना ही घ्या काळजी, अन्यथा आरोग्यावर होईल विपरित परिणाम\nतुम्ही कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात.. हे आहेत उपाय अनेक लोकांना कोरड्या त्वचेची समस्या\n'हे' आहेत इडली खाण्याचे फायदे,अशी करा दिवसाची सुरुवात सर्वसाधारणपणे सकाळच्या नाश्त्यामधील\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही \nमुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nसिनेक्षेत्रात लैंगिक शोषणासाठी दबाव, उषा जाधवचा धक्कादायक खुलासा \nअभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश मुंबई - अंमली पदार्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/WesternMaharashtra/Solapur/8", "date_download": "2018-04-26T11:33:36Z", "digest": "sha1:2DFYOX5RVH4PU73DKG74Y643CJ2OIDYQ", "length": 16106, "nlines": 241, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Solapur", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\n--Select District-- कोल्हापूर पुणे सांगली सातारा\nराष्ट्रवादीचे सावलेश्वर टोल नाका वसुली बंद आंदोलन\nसोलापूर - मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने विविध मागण्यांसाठी गुरुवारी सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्गावर सावलेश्र्वर टोल नाका वसुली बंद आंदोलन करण्यात आले.\nपोलिसाकडून पोलिसाच्या खूनाचा प्रयत्न; ३ दिवसाच्या पोलीस कोठडीचे न्यायालयाचे आदेश\nसोलापूर - एका पोलिसाने दुसर्‍या पोलिसाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पवनकुमार राजेंद्र राठोड (वय २७, रा. लष्कर, सदर बझार) या पोलिसाला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी ए. आर. कल्लापुरे यांनी दिले आहेत.\nखाकीतील गुंडाचे दर्शन; पोलीस उपनिरीक्षकाने कुटुंबाला केले बेघर\nसोलापूर - सांगली येथील पोलिसांच्या गैरकृत्याची घटना ताजी असताना जिल्ह्यातदेखील कायद्याचे रक्षकच भक्षक झाल्याची घटना समोर आली आहे. पंढरपूर तालुक्यातील मोहन जाधव यांच्यासह कुटुंबियांना राहत्या घरातून पोलीस उपनिरीक्षकाने बाहेर काढले आहे. या अन्यायाविरोधात पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे उपनिरीक्षक म्हणून काम करणाऱ्या संजय धोत्रेंच्याविरोधात जाधव कुटुंबाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.\nरिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा, ५ तोळे सोन्यासह दीड लाखाचा मुद्देमाल परत\nसोलापूर - पोलिसांच्या प्रयत्नातून आणि रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणामुळे मुंबईच्या महिलेला ५ तोळे सोन्यासह १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल परत मिळाला. ही घटना जिल्ह्यातील स्टेशन चौकी येथे घडली. याबाबत रिक्षा चालक कमुलाल पटेल, पोलीस उपनिरीक्षक नारायण भोसले, ठाणे अंमलदार गणेश माने, कॉन्स्टेबल प्रशांत चव्हाण यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.\nन्यायालयाच्या आवारात कुर्‍हाडधारी: कर्तव्यात कसूर केल्याने ५ पोलीस निलंबित\nसोलापूर - कर्त्यव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या तीन सहायक फौजदारांसह पाच पोलीस कर्मचार्‍यांवर पोलीस आयुक्त महादेव तांबडे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. जिल्हा न्यायालयातील सत्र न्यायाधीशांच्या कोर्ट हॉलमध्ये जाऊन कुर्‍हाड उगारुन त्यांच्या खुनाचा प्रयत्न झाला होता. पोलिसांवरील या कारवाईमुळे पोलीस दलामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.\nएका मिनिटात ६२ पुलअप्स, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद\nसोलापूर - पंढरपूर तालुक्यातील खरसोळी या छोट्या खेड्यातील आदर्श अशोक भोसले या २१ वर्षीय तरुणाने विक्रमी कामगिरी केली आहे. एका मिनिटामध्ये ६२ पुलअप्स मारून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची मोहोर त्याने उमटवली आहे. यापूर्वी बल्गेरिया देशातील एका तरुणाने एका मिनिटामध्ये ५४ पुलअप्स मारून आपला विक्रम केला होता.\nसमाजप्रबोधनाचा अनोखा प्रयत्न, 'येथे' साजरा केला लग्नाचा वाढदिवस\nसोलापूर - वाढदिवसाचे सेलिब्रेशन आपण हॉटेल, घरी किंवा एखाद्या डेस्टिनेशनवर जाऊन करतो. मात्र, सोलापूर शहरातील एखा प्रतिष्ठीत जोडप्याने चक्क स्मशानभूमीत आपल्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला.\nकुंपणच खातय शेत : पोलिसानेच केला महिला पोलिसाचा विनयभ...\nसोलापूर - कायद्याचे रक्षणकर्तेच\nमुंबई-पुणेकरांसाठी विकेंडचा सर्वोत्तम पर्याय डहाणू-बोर्डी\nदुबई फेस्टिव्हल्सच्या धर्तीवर लवकरच मुंबई फेस्टिवलचे आयोजन मुंबई - राज्यातल्या पर्यटनाला\n अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त अंटार्टीका एक असा देश आहे जिथे नेहमी बर्फ जमा\nउसाचा रस घेताना ही घ्या काळजी, अन्यथा आरोग्यावर होईल विपरित परिणाम\nतुम्ही कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात.. हे आहेत उपाय अनेक लोकांना कोरड्या त्वचेची समस्या\n'हे' आहेत इडली खाण्याचे फायदे,अशी करा दिवसाची सुरुवात सर्वसाधारणपणे सकाळच्या नाश्त्यामधील\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही \nमुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nसिनेक्षेत्रात लैंगिक शोषणासाठी दबाव, उषा जाधवचा धक्कादायक खुलासा \nअभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश मुंबई - अंमली पदार्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/brt-routes-grow-38255", "date_download": "2018-04-26T11:28:26Z", "digest": "sha1:MR6NGN6UOEIMFK2XAL5SB3VWX3WVU4DM", "length": 18086, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "BRT routes to grow बीआरटी मार्ग वाढविणार | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 4 एप्रिल 2017\nपुणे - शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी, यासाठी सुमारे ४६ किलोमीटरचे बीआरटी मार्ग यंदाच्या वर्षात नव्याने उभारण्यात येणार आहेत, तर प्रदूषण कमी व्हावे, यासाठी सायकल आराखडा आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातंर्गत ३०० किलोमीटरचे सायकल ट्रॅक उभारण्यात येणार आहेत. पादचारी आणि वाहनतळाच्या धोरणाचीही अंमलबजावणी करण्याचा महापालिकेचा मानस आहे. मेट्रोला पूरक पीएमपीच्या मार्गांचे नियोजन करण्यात येणार असून, त्यातंर्गत ‘मी’ कार्डचीही अंमलबजावणी सुरू झाली आहे.\nपुणे - शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम व्हावी, यासाठी सुमारे ४६ किलोमीटरचे बीआरटी मार्ग यंदाच्या वर्षात नव्याने उभारण्यात येणार आहेत, तर प्रदूषण कमी व्हावे, यासाठी सायकल आराखडा आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातंर्गत ३०० किलोमीटरचे सायकल ट्रॅक उभारण्यात येणार आहेत. पादचारी आणि वाहनतळाच्या धोरणाचीही अंमलबजावणी करण्याचा महापालिकेचा मानस आहे. मेट्रोला पूरक पीएमपीच्या मार्गांचे नियोजन करण्यात येणार असून, त्यातंर्गत ‘मी’ कार्डचीही अंमलबजावणी सुरू झाली आहे.\nस्मार्ट सिटीचे सर्वेक्षण करताना शहरातील ३३ टक्के नागरिकांनी वाहतुकीची समस्या तीव्र असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यामुळे महापालिकेच्या २०१७-१८ या वर्षाच्या अर्थसंकल्पात त्याचे प्रतिबिंब पडले आहे. वाहतुकीच्या एकूण प्रकल्पांसाठी महापालिकेने सुमारे ७०१ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. स्थायी समितीच्या अर्थसंकल्पात ही तरतूद कायम राहिल्यास शहरातील वाहतुकीच्या प्रकल्पांना गती मिळणार आहे.\nयंदाच्या वर्षात महापालिकेला ४६ किलोमीटरचे बीआरटी मार्ग कार्यान्वित करायचे आहेत. त्यातील २१ किलोमीटरपैकी सातारा रस्त्याचे फेररचनेचे काम सुरू झाले आहे. पुणे विद्यापीठ ते औंध आणि जुना पुणे- मुंबई रस्त्यावरही बीआरटीचे काम सुरू झाले आहे. या पूर्वी संगमवाडी ते विश्रांतवाडी चौक या ७ किलोमीटरच्या आणि येरवड्यातील पर्णकुटी चौक ते नगर रस्त्यावरील खराडी दरम्यानच्या ९ किलोमीटरच्या रस्त्यावर वाहतूक सुरू झाली आहे. बीआरटी मार्गावर वाहतुकीसाठी अधिक बस उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ५०० बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असून, जूनपासून त्या बस टप्प्याटप्प्याने महापालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.\nपिंपरी-चिंचवड महापालिकेने रावेत ते सांगवी फाटा आणि निगडी ते दापोडी दरम्यान बीआरटी मार्ग सुरू केला आहे. या मार्गाशी संलग्न पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये औंधमधील राजीव गांधी पूल ते सिमला ऑफिस दरम्यानच्या ६.५ किलोमीटरच्या आणि हॅरिस पूल ते पाटील इस्टेट चौकापर्यंतच्या ५.७ किलोमीटरच्या बीआरटी मार्गाचे विकसन करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी सुमारे ३५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.\nशहर- उपनगरात सायकल चालवा\nभाडेतत्त्वावरील सायकल योजनेतंर्गत शहरात ६८० अत्याधुनिक स्टेशन होणार असून, त्यासाठी सुमारे ७ हजार सायकली खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. पहिल्या टप्प्यात ३८८ स्टेशन्स होणार असून, त्यासाठी ४६५० सायकली वापरण्यात येतील. शहराचा मध्यभाग, बिबवेवाडी, कोंढवा, वानवडी, धनकवडी, सहकारनगर, सिंहगड रस्ता, एरंडवणा, गणेशखिंड रस्ता आणि येरवडा या भागात या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. शहरात सध्या ७१ किलोमीटरचे सायकल ट्रॅक असे आहेत, की ते दुरुस्त करून वापरता येतील. ३०० किलोमीटरचे नव्याने सायकल ट्रॅक विकसित करण्यात येणार आहेत. त्यातील महत्त्वाच्या मोठ्या आणि गर्दीच्या रस्त्यावर १४५ किलोमीटरचे स्वतंत्र सायकल ट्रॅक, ज्या रस्त्यांवर स्वतंत्र सायकल ट्रॅक करणे शक्‍य नाही, तेथे ५९ किलोमीटरचे रंगीत ट्रॅक उभारण्यात येणार आहेत. तर ज्या ठिकाणी रस्ते अरुंद आहेत, तेथे एकत्रित १३२ किलोमीटरचे सायकल ट्रॅक उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या संपूर्ण प्रकल्पासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, निविदा प्रक्रियेत ९ राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी भाग घेतला आहे.\nपादचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी रुंद पदपथ असलेले १०० किलोमीटरचे परिपूर्ण रस्ते उभारण्यात येणार आहेत. त्यातील ३० किलोमीटरच्या रस्त्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. शहरातील पहिले काम सध्या जंगली महाराज रस्त्यावर सुरू झाले आहे. या रस्त्यावर रुंद पदपथाबरोबरच सायकल ट्रॅकही असेल.\n३५ किलोमीटर लांबीचा आणि २४ मीटर रुंदीचा उच्चक्षमता वर्तुळाकार रस्त्याचा (एचसीएमटीआर) प्रकल्प आराखडा तीन महिन्यांत केंद्र सरकारला सादर करणार\nवाहनतळ धोरणाची अंमलबजावणी करणार\nनदी पात्रालगत मच्छरदाणी अंगावर घेऊन आंदोलन\nमांजरी (पुणे) : येथील मुळा-मुठा नदीमध्ये पसरलेल्या जलपर्णीमुळे नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचा त्रास होऊ लागला आहे. स्थानिक स्वराज्य...\nकोथळे प्रकरणाची सुनावणी लांबणीवर - अॅड. उज्ज्वल निकम\nसांगली - पोलिसांकडून कोठडीत मारहाणीनंतर मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या हत्या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्‍यता आहे. कारण...\nदुहेरी हत्याकांडातील आरोपी रामदास शिंदे यास फाशीच\nनाशिक : सातपूरच्या कार्बननाका परिसरात मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी घरमालकाचा मुलगा आरोपी रामदास शिंदे यास आज नाशिकचे प्रधान जिल्हा व...\nते आले ते राहिले आणि जिंकुन गेले. असे मी कुणा व्यक्तीबद्दल नाही तर दिडशे वर्षे राज्य करून गेलेल्या इंग्रजांबददल म्हणतेय. त्यांनी जी निती \"तोडो फोडो...\nलासुर्णेमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी\nवालचंदनगर (पुणे) : युवकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करुन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पुणे जिल्हा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://en.over-blog.com/user/2141886.html", "date_download": "2018-04-26T11:26:19Z", "digest": "sha1:4QT54FP77GID36TIU54H5SUEENTGHD5A", "length": 6388, "nlines": 136, "source_domain": "en.over-blog.com", "title": "अनिश्का, profile on Overblog", "raw_content": "\nकाही असं जे तुम्हाला आवडेल\nपरवा आॅफिस वरुन परत येताना तो दिसला. स्टेशन वर उभा होता कुणा मित्रासोबत. मी त्याला पाहिलं दुरुन. लक्ष नव्हतं त्याचं, पण मी तिथुनच पास ह\nफेसबुक वर मी सायली राज्याध्यक्ष यांचं , \" साडी आणि बरंच काही \" हे पेज फॉलो करते. त्यांच्या लिखाणाची मी अक्षरशः फॅन आहे. आता मी इतकं पाल्ह\nताडताड पावलं वाजवत रेवा धाडकन दरवाजा उघडून घरात शिरली. चेहरा लालबुंद, डोळे पाण्याने डबडबलेले. तिच्या मागून मयांक आला आणि बॅग सोफ्याव\nशिक्षक सकाळी माझ्या एका ड्रॉइंग स्टुडंट ने एक सुंदर गुलाबाचं फुल मला दिलं आणि शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. माझ्या लक्षातच नव्ह\n आहाहा........नुसतं नाव घेतलं तरी घमघामायला होतं नाही मोगरा, जाई , जुई, शेवंती , सुरंगी , बकुळी , अबोली... कितीतरी प्रकार या गजऱ्याचे... मार\nलहानपणापासून मला चित्र काढायची आवड होती. पर्या , निसर्ग, डोंगर ,नद्या सर्व, अगदी सर्व प्रकारची चित्र मला आवडायची. अभ्यासापेक्षा मी चित\nघराची अंतर्गत रचना अर्थात ईंटिरियर डिझायनिंग करताना महत्वाचं काय असतं फर्निचर , फ्लोरिंग , वेगवेगळ्या अॅक्सेसरीज, ईलेक्ट्राॅनिक व\n\"शी बाबा किती दिवस इकडे राहणार आहोत आपण\" कंटाळून त्याच्या छातीवर डोकं टेकत ती म्हणाली.\"हम्म\"... टीव्ही वरची नजर न हटवता तो हुंकारला.\"हम्\nबस स्टॅण्ड वर उभी राहून , टप टप गळणाऱ्या पागोळ्या हातावर झेलत , मातीचा सुगंध अनुभवताना तीला वाटून गेलं की आपल्याला पाऊस फारसा आवडत नाह\nकॉलेज चा पहिला दिवस. डोंबिवली पासून खूप लांब वांद्र्याचं सॉरी सॉरी बँड्रा च कॉलेज. पॉश मी जरा हवेतच होते. पहिल्यांदाच हाय फाय क्राऊड\nमन मुटु नै छुने Love Story कथा गित गजल ram diljale\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%89%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2018-04-26T11:45:14Z", "digest": "sha1:KS56YT463YLHZAXNOREAFEE727JYVS5W", "length": 5380, "nlines": 172, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:उरुग्वेचे फुटबॉल खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n\"उरुग्वेचे फुटबॉल खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण २३ पैकी खालील २३ पाने या वर्गात आहेत.\nहुआन ग्वियेर्मो कास्तियो इरिआर्त\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0", "date_download": "2018-04-26T11:25:42Z", "digest": "sha1:F6XB3PWYRK7VWUIRDKBXC3X7GB6EXSND", "length": 3322, "nlines": 87, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "शहर - Wiktionary", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nवचन: एकवचन (अनेकवचन: शहारो)\nअकृषी उद्योग व्यवसाय जिथे चालतो असे ठिकाण\n३ अक्षरी मराठी शब्द\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१८ रोजी १६:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/india-tour-of-south-africa-2018-sachin-tendulkar-advise-to-indian-batsman-you-cant-play-shots-like-you-played-in-indian-ground-1615785/", "date_download": "2018-04-26T11:41:15Z", "digest": "sha1:CWURHRVN5SKWXKEYUXD7CS644F7JL672", "length": 16831, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India Tour of South Africa 2018 Sachin Tendulkar advise to Indian batsman you cant play shots like you played in Indian Ground | घरच्या मैदानावर खेळता तसे आफ्रिकेत खेळू नका सचिनने टोचले भारतीय फलंदाजांचे कान | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nघरच्या मैदानावर खेळता तसे आफ्रिकेत खेळू नका, सचिनने टोचले भारतीय फलंदाजांचे कान\nघरच्या मैदानावर खेळता तसे आफ्रिकेत खेळू नका, सचिनने टोचले भारतीय फलंदाजांचे कान\nआफ्रिकेत संयम महत्वाचा - सचिन\nहिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सचिन तेंडुलकरचं वक्तव्य\nदक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत ७२ धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघात सारंकाही आलबेल असल्याचं दिसतं नाहीये. केप टाऊन कसोटीत स्टेन, फिलँडर, मॉर्कल यांच्या माऱ्यासमोर भारताची फलंदाजी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. आफ्रिकेतल्या जलद आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर भारतीय फलंदाजांची उडणारी भंबेरी पाहिल्यानंतर आता मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही भारतीय फलंदाजांचे कान टोचले आहेत.\nअवश्य वाचा – रहाणेच्या गच्छंतीसाठी आग्रही असणारी माणसं आता त्याचं समर्थन करतायत, विराटचं टीकाकारांना चोख प्रत्युत्तर\nआफ्रिकेविरुद्ध तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर फलंदाजीदरम्यान तुमच्यामध्ये प्रचंड संयम असण्याची गरज आहे. यानंतर मैदानात जास्तीत-जास्त वेळ टिकून राहत मोठी भागीदारी रचली तर आफ्रिकेचे गोलंदाजही दडपणाखाली येऊ शकतात. हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सचिन तेंडुलकर बोलत होता. “परदेशात तुम्ही वातावरण आणि खेळपट्टीशी कसं जुळवून घेताय यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात. ज्या गोष्टी तुम्हाला भारतात मिळत होत्या, त्या परदेशात मिळणार नाहीत. दक्षिण आफ्रिकेत पहिलं २५ षटकं गोलंदाज सामन्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. कारण खेळपट्टी या काळात त्यांना साथ देते. या काळात फलंदाजांनी संयम दाखवणं गरजेचं आहे. जे फटके तुम्ही भारतात खेळता तसे फटके तुम्ही आफ्रिकेच्या मैदानांवर नाही खेळू शकत”, असं म्हणत सचिनने भारतीय फलंदाजांची कानउघडणी केली.\nलक्ष्मणवर ओरडला म्हणून भावाने काढली होती सचिन तेंडुलकरची खरडपट्टी\n….आणि त्यांचं आयुष्य सचिनमय झालं, वाचा सचिनच्या मराठमोळ्या चाहत्याची अनोखी गोष्ट\nHappy Birthday Sachin: वो दुनिया हे मेरी…सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना विरेंद्र सेहवाग भावुक\nखासदारकीच्या शेवटच्या काळात सचिनचा ‘स्ट्रेट ड्राइव्ह’, ही बातमी वाचून तुम्हालाही सचिनचा अभिमानच वाटेल\nबनावट दर्जाचं हेल्मेट बनवणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करा – सचिन तेंडुलकर\nVideo: सचिनची बहारदार खेळी आठवते का आजच्या दिवशी झळकावलं होतं शतकांचं शतक\nअवश्य वाचा – दक्षिण आफ्रिकेत अडचणीत सापडलेल्या भारतीय संघाला माजी खेळाडूचा कानमंत्र\nकेप टाऊनमध्ये भारतीय फलंदाजांनी संयम दाखवला नाही. जर फलंदाजीदरम्यान भारतीय फलंदाज संयमाने खेळले असते तर ५० ते ८० व्या षटकांच्या दरम्यान त्यांना भरपूर धावा मिळाल्या असत्या. याचप्रमाणे सेंच्युरिअनच्या मैदानावर भारतीय डावाला आकार येण्यासाठी सलामीच्या फलंदाजांना प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे, असा अंदाजही सचिनने वर्तवला. पहिली २५ षटकं सांभाळून खेळली आणि ५० व्या षटाकापर्यंत धावा वाढवण्याकडे भर दिल्यास भारतीय संघ आफ्रिकेला बॅकफूटला ढकलू शकतो असंही सचिन तेंडुलकर म्हणाला.\nअवश्य वाचा – रहाणेला वगळून भारताने घोडचूक केली – अॅलन डोनाल्ड\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nमुंबई टी-२० लीगमधून अर्जुन तेंडुलकरची माघार, सचिनच्या सल्ल्यानंतर घेतला निर्णय\nसचिनच्या १०० शतकांचा विक्रम विराट कोहली मोडेल – गुंडप्पा विश्वनाथ\nलक्ष्मणवर ओरडला म्हणून भावाने काढली होती सचिन तेंडुलकरची खरडपट्टी\n….आणि त्यांचं आयुष्य सचिनमय झालं, वाचा सचिनच्या मराठमोळ्या चाहत्याची अनोखी गोष्ट\nHappy Birthday Sachin: वो दुनिया हे मेरी…सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना विरेंद्र सेहवाग भावुक\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-film-stars/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%AA%E0%A4%82-%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%B0-113102600012_1.htm", "date_download": "2018-04-26T11:16:25Z", "digest": "sha1:GX6AHN7V7HR7YWVG3VG6I3BG7SHHJ6M3", "length": 8188, "nlines": 105, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "व्यक्तिविशेष : पं. हृदनाथ मंगेशकर | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nव्यक्तिविशेष : पं. हृदनाथ मंगेशकर\nतरुण पिढीचे लाडके, प्रोगशील संगीतकार पं. हृदनाथ ङ्कंगेशकर यांचा आज जन्मदिन. त्यांचे पिता गायक दीनानाथ यांच्याकडून त्यांना संगीतकलेचा वारसा मिळाला. पुढे अमीरखाँ साहेबांसारख्या श्रेष्ठ शास्त्रीय गायकाचा त्यांनी गंडा बांधला. छ. शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांवर कडवी निष्ठा असणारा, अनेक भाषा अवगत असणारा आणि सदोदित वाचनात रमणारा हा संगीतकार. आपल्या सांस्कृतिक परंपरेचा अभिमान बाळगणारा हा संगीतकार.\nसाहसी प्रोगशीलता, नव्या वाटा धुंडाळणारी प्रायोगिकता, मनाला आल्हाद देणारी अनपेक्षित स्वररचना ही हृदनाथांची वैशिष्टय़े. गीतात ‘दर्या’ आणि ‘लाटा’ या शब्दाची अर्थपूर्ण पुनरुक्ती करायला लावून मराठीत कोळीगीते आणणारा हा कलावंत. नामवंत कवींच्या कवितांना त्यांनी चाली दिल्या. व्यासंग आणि प्रोगशीलतेच्या बळावर ‘जैत रे जैत’ मधील गीते गाजली. ना. धों. महानोरांप्रमाणेच सुरेश भट्ट, ग्रेस, आरती प्रभूंच्या कविता त्यांनी स्वरबध्द केल्या.\nमराठीत काम करायला छान वाटतं\nरसिकाला प्रॉमिस केले होते : सोनाली\nकुटुंबाची साथ मोलाची - मृणाल कुलकर्णी\nयावर अधिक वाचा :\nव्यक्तिविशेष पं हृदनाथ मंगेशकर\nज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता यांचे निधन\nटेलिव्हिजनच्या विविध मालिकांमधून प्रसिधी मिळालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता ...\nरीना चा \"कॅरी ऑन\" व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल\nनिसर्ग हि मानवाला लाभलेली सर्वात मोठी भेट आहे. निसर्गामुळे मानव आणि इतर सजीव जगू शकतात. ...\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी\nउमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा ...\nतिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट महोत्सव पुणे २०१८\nदरवर्षी प्रमाणे यंदाही शिवस्वराज्य प्रतिष्ठान तर्फे, तिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट ...\nयंदाच्या उन्हाळी सुट्टीतील सर्वात माहौल मेसेज\nनवरा ऑफिसात असतांना अकोल्याची काजोलबाई मुलांना घेऊन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी माहेरी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/farmer-suicide-jintur-22177", "date_download": "2018-04-26T11:26:30Z", "digest": "sha1:SSBC2U3A3QD4NWESM3AVM6FTOKVJ4A3U", "length": 10452, "nlines": 164, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmer suicide in jintur जिंतूर तालुक्‍यात शेतकरी आत्महत्या | eSakal", "raw_content": "\nजिंतूर तालुक्‍यात शेतकरी आत्महत्या\nबुधवार, 21 डिसेंबर 2016\nजिंतूर - अकोली (ता. जिंतूर) येथील शेतकरी लक्ष्मण उत्तमराव रोकडे (वय 45) यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता.19) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. त्यांची सहा एकर जमीन असून, सततच्या नापिकीमुळे त्यांनी दोन एकर जमीन विकून कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रयत्न केला. उर्वरित क्षेत्रातही नापिकी व बॅंकेच्या कर्जामुळे ते विवंचनेत होते. त्यातून त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले. जिंतूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.\nजिंतूर - अकोली (ता. जिंतूर) येथील शेतकरी लक्ष्मण उत्तमराव रोकडे (वय 45) यांनी शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता.19) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. त्यांची सहा एकर जमीन असून, सततच्या नापिकीमुळे त्यांनी दोन एकर जमीन विकून कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा प्रयत्न केला. उर्वरित क्षेत्रातही नापिकी व बॅंकेच्या कर्जामुळे ते विवंचनेत होते. त्यातून त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगण्यात आले. जिंतूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.\nदुहेरी हत्याकांडातील आरोपी रामदास शिंदे यास फाशीच\nनाशिक : सातपूरच्या कार्बननाका परिसरात मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी घरमालकाचा मुलगा आरोपी रामदास शिंदे यास आज नाशिकचे प्रधान जिल्हा व...\nसांगली - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील मेळाव्यात मतदारांसाठी जाहीर केलेली भेटवस्तू अखेर सांगलीत दाखल झाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर...\nएमआयडीसीत अग्नितांडव; साेयाबिन, तुर आणि कापूस जळून खाक\nअकाेला - औद्याेगिक वसाहतीतील बाभुळगाव कुंभारी राेडवर हेडा गाेडाऊनला गुरुवारी (ता. 26) सकाळी 8 वाजताच्या सुमारास आग लागली. आगीत काेट्यवधीचे साेयाबिन,...\nसाठ क्रेट्स टोमॅटो विक्रीतून आले वजा चारशे बत्तीस रुपये\nतळवाडे दिगर (नाशिक) : गेल्या तीन ते चार महिन्यापासून टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली असून टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून, आत्ता तर चक्क...\nट्रक्टर ट्रॉली व दुचाकीच्या धडकेत दोघे गंभीर जखमी\nफलटण (सातारा) : गिरवी नाका चौक येथे सकाळी साडे आठच्या सुमारास गिरवी रोड लगत ट्रक्टर ट्रॉली व दुचाकी धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mayureshkulkarni.wordpress.com/2011/06/21/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%88-%E0%A4%AC%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C/", "date_download": "2018-04-26T11:14:38Z", "digest": "sha1:6FBP34TQCA6CSUD3CF7ML5TOMYZUMHDM", "length": 5430, "nlines": 128, "source_domain": "mayureshkulkarni.wordpress.com", "title": "विचारकरी: ई-बूक – एक होते राजे | Isolated Portal | Mayuresh Kulkarni", "raw_content": "\nMayuresh Kulkarni's Blog | मयुरेश कुलकर्णीचा ब्लॉग\nHome > Thinker | विचारकरी\t> विचारकरी: ई-बूक – एक होते राजे\nविचारकरी: ई-बूक – एक होते राजे\nविचारकरी: ई-बूक – एक होते राजे\nएक होते राजे: दगडू धोंडू राजे\nमी ‘विचारकरी’च्या ebook मध्ये जुन्या कॉमिक टाकत होतो, पण ही संपूर्णपणे नवीन आणि वेगळी कथा आहे. तुम्ही थोडीशी आधी वाचली असेल, पण खूप काही वेगळं आहे यात. ही कथा-कविता संपूर्णपणे काल्पनिक आहे. हसायचा आणि हासवायचा तसा थोडासा विचित्र प्रयत्न आहे. कथा कवितेच्या रूपात, आणि हे दोन्ही चित्रांच्या रूपात सांगायचा प्रयत्न आहे. कोणी विकत घेणार नाही, म्हणून फुकट दिलेला प्रयत्न आहे. असामान्य, विचित्र अशी प्रेम-कथा आहे. फारशी प्रस्तावना न देता तुम्हाला याचा आनंद घेऊ देतो.\nकाही चुका झाल्या असतील तर माफ करा.\nही file size नी लहान आहे, म्हणून तुम्ही तुमच्या मित्रांना पाठवू शकता.\nचारोळी विचारकरी | मुंबईतली खुदाई | बनसेन बर्नर\nCategories | चर्चांचे वर्ग\nCharacters | व्यक्ति आणि व्यक्तित्व (12)\n माझ्या काही कविता (87)\nMonthly Posts | महिन्यातल्या चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1418349/chef-devwrat-anand-jategaonkar-created-margarine-trimurti/", "date_download": "2018-04-26T11:28:08Z", "digest": "sha1:H3JVBK3DG25LK3JOJ4V7VZCIWMLNHFSU", "length": 13343, "nlines": 178, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: Chef Devwrat Anand Jategaonkar created margarine trimurti | शेफ देवव्रत जातेगावकरने साकारली मार्जरीनची भव्य ‘त्रिमूर्ती’ | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nशेफ देवव्रत जातेगावकरने साकारली मार्जरीनची भव्य ‘त्रिमूर्ती’\nशेफ देवव्रत जातेगावकरने साकारली मार्जरीनची भव्य ‘त्रिमूर्ती’\nजेवण बनवणे ही जशी कला आहे, तसेच ते सजवणे, आणि त्यावर कार्व्हिंग करणे हा देखील शेफच्या प्रोफेशनमधील आगळावेगळा असा पैलू आहे. भारतातील प्रसिद्ध शेफ देवव्रत जातेगावकर यांनी या कलेत खूपच प्रावीण्य मिळवले आहे. इतकेच नाही, तर त्याही पुढे जाऊन मार्जरीन शिल्पकार म्हणून ख्याती असलेले देवव्रत लवकरच एका अद्भुत कलेचा नमुना आपल्यासमोर घेऊन आले आहेत. सांताक्रुज येथील छत्रपती शिवाजी टर्मिनस आंतरदेशीय (डॉमेस्टिक) विमानतळाच्या आवारात देवव्रत यांनी मार्जरीनची 'त्रिमूर्ती' साकारली आहे.\nभारतातील प्रसिद्ध लेण्यांची देणगी असलेल्या या 'त्रिमूर्ती' चे मार्जरीन शिल्प ८ बाय ६.५ फुट उंचीचे बनवण्यात आले आहे. या भव्य शिल्पासाठी तब्बल १५१२ किलो मार्जरीन वापरण्यात आले. आज महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर लोकांना पाहण्यासाठी हे शिल्प खुले करण्यात आले असून, या भव्य शिल्पाचे कामकाज अवघ्या १० दिवसात पूर्ण करण्यात आले. १४ फेब्रुवारी रोजी सुरु करण्यात आलेले हे कामकाज निर्धारित वेळेत पूर्ण करण्यासाठी दिवसाचे १४ तास देवव्रत या कार्व्हिंग कलाकारीसाठी सदर ठिकाणी व्यस्त असायचे.\nआपले मत व्यक्त करताना देवव्रत यांनी सांगितले की, 'भारतीय संस्कृतीत 'त्रिमूर्ती'ला अढळ स्थान आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतिक या त्रीमुर्तीत आहे, जे निर्मिती, संगोपन आणि विनाश या जीवनातील महत्त्वाचे तीन पैलू स्पष्ट करतात, ज्या कधीच बदलत नाही, केवळ आपल्याच नव्हे तर जगातील इतर संस्कृतीला देखील हे पैलू लागू होतात. जगात येणाऱ्या प्रत्येकाला या घटकांमधून जावच लागतं. आपल्या भारतीय संस्कृतीचे हे मूळ असून याची महती जागतिक पातळीवर करून देण्याचा माझा मानस आहे. शिवाय कार्व्हिंगची कला मला आंतरराष्ट्रीय स्तरावरदेखील जोपासायची असल्यामुळे, इतर कोणत्या शिल्पापेक्षा 'त्रिमूर्ती' रेखाटून भारतीय संस्कृतीचे प्रतिक लोकांसमोर सादर करणे मला योग्य वाटले.' ही मार्जरीनरुपी त्रिमुर्ती नागरिकांना विनामुल्य पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली आहे.\nफळे आणि भाज्या काआर्व्हिंगमध्ये देवव्रत यांनी कौशल्य विकसित करून ती आपली खासियत बनवली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या कौशल्याला राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत, तर मार्जरीन शिल्पकलेतदेखील सुवर्णपदक पटकावले आहे. महत्त्वाचे म्हणजे २०१२ साली जर्मनीमध्ये झालेल्या कलनरी ऑलिम्पिकमध्ये देवव्रत यांनी भारताला रौप्यपदक मिळवून दिले होते.\nमहालासकट सिंड्रेलाची संपूर्ण कथा दर्शविणारी कलाकृती देवव्रत यांनी मार्जरीनमध्ये साकारली होती. महत्त्वाचे म्हणजे विविध देशातून मोठ्या प्रमाणात भाग घेण्या-या स्पर्धकांच्या यादीत या स्पर्धेत भारतातर्फे सहभागी होणारे देवव्रत हे एकमेव शेफ होते.\nदेवव्रत दूरचित्रवाणीवरील अनेक कार्यक्रमातून लोकांसमोर येत असून, त्यांनी पुस्तक लिखाण, वृत्तपत्रीय लेखन देखील केले आहे. त्यामुळे त्यांना कार्व्हिंग मास्टर असे देखील संबोधले जाते. देवव्रत यांची मार्जरीन कार्व्हिंगची ही अद्भुत कला मुंबईकरांना 'याची देही याची डोळा' पाहायला मिळत असून, केवळ स्थानिकांसाठी नव्हे तर देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठीदेखील ही एक मोठी पर्वणी ठरत आहे.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/osmanabad-no-electricity-school-special-story-484500", "date_download": "2018-04-26T11:10:08Z", "digest": "sha1:ZQNU3HSIGOH5C2QTJNKF2KZUJAO6LC3Y", "length": 13501, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : राज्यातल्या 13 हजार शाळा अंधारात, डिजिटल शाळांचं स्वप्न कसं पूर्ण होणार?", "raw_content": "\nस्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : राज्यातल्या 13 हजार शाळा अंधारात, डिजिटल शाळांचं स्वप्न कसं पूर्ण होणार\nशिक्षणमंत्री विनोद तावडेंनी पुढच्या 8 महिन्यात 100 टक्के शाळा डिजिटल करण्याचं स्वप्न बोलून दाखवलं. मात्र शिक्षण विभागाच्या बेजबाबदाररपणामुळे शिक्षणमंत्र्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nऔरंगाबाद : रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, स्थानिक निवासी डॉक्टर संपावर\nपुणे : समर कॅम्पसाठी चेन्नईहून आलेले तीन विद्यार्थी मुळशी धरणात बुडाले\nमुंबई : शिक्षकांच्या बदल्या आता ऑनलाईन पद्धतीने होणार : पंकजा मुंडे\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nऔरंगाबाद : रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, स्थानिक निवासी डॉक्टर संपावर\nस्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : राज्यातल्या 13 हजार शाळा अंधारात, डिजिटल शाळांचं स्वप्न कसं पूर्ण होणार\nस्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : राज्यातल्या 13 हजार शाळा अंधारात, डिजिटल शाळांचं स्वप्न कसं पूर्ण होणार\nशिक्षणमंत्री विनोद तावडेंनी पुढच्या 8 महिन्यात 100 टक्के शाळा डिजिटल करण्याचं स्वप्न बोलून दाखवलं. मात्र शिक्षण विभागाच्या बेजबाबदाररपणामुळे शिक्षणमंत्र्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला आहे.\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/neet-shocker-female-candidate-says-asked-to-remove-innerwear-260087.html", "date_download": "2018-04-26T11:30:25Z", "digest": "sha1:PM2C7IH25NSKQCAK6LMWBWOIHWPQLKRV", "length": 12394, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धक्कादायक !, नीट परीक्षा केंद्रावर महिला परीक्षार्थीला अंतर्वस्त्र काढायला सांगितली", "raw_content": "\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\n, नीट परीक्षा केंद्रावर महिला परीक्षार्थीला अंतर्वस्त्र काढायला सांगितली\nपरीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांनी परीक्षेला बसण्याआधी अंतर्वस्त्र काढायला सांगितल्याची माहिती एका महिला परीक्षार्थीने दिली. यासोबतच इतरही काही महिला परीक्षार्थींनादेखील अशाच प्रकारचा अनुभव आला.\n08 मे : नीटच्या परीक्षेसाठी कन्नूरमधील परीक्षा केंद्रावर गेलेल्या महिला परीक्षार्थीला एका धक्कादायक प्रसंगाला सामोरं जावं लागले. परीक्षा केंद्रावरील अधिकाऱ्यांनी परीक्षेला बसण्याआधी अंतर्वस्त्र काढायला सांगितल्याची माहिती एका महिला परीक्षार्थीने दिली. यासोबतच इतरही काही महिला परीक्षार्थींनादेखील अशाच प्रकारचा अनुभव आला.\nसरकारी आणि खासगी महाविद्यालयातील वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी रविवारी नीटची परीक्षा झाली. एका महिला परीक्षार्थीला तिने परिधान केलेल्या कपड्यांवरील पॉकेट्स आणि मेटलची बटणे काढायला सांगण्यात आले. तिने जीन्स घातली होती. त्या जिन्सला पॉकेट्स आणि मेटलची बटणे होती. त्यांनी तिला पॉकेट्स आणि बटणे काढायला सांगितली. त्यानंतर परीक्षा केंद्रापासून तीन किलोमीटर दूर असलेल्या एका दुकानात जाऊन तिच्या वडिलांनी तिला नवीन ड्रेस आणला.\nनीट परीक्षा केंद्राजवळील एका मुस्लिम कुटुंबाने परीक्षेला आलेल्या सहा मुलींना टॉप दिले. धक्कादायक बाब म्हणजे परीक्षा केंद्रावरील अधिकारी कोणालाही पूर्ण बाह्यांचे टॉप घालून परीक्षेला बसण्याची परवानगी देत नव्हते. त्यांनी टॉपच्या बाह्या कापून मुलींना परीक्षेला बसण्याची परवानगी दिली, असं एका पालकानं सांगितलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nटोयोटाची सिडेन कार 'यारिस' भारतात लॉन्च पहा काय आहे खासियत\nसर्वोच्च न्यायालयात वकिलाहून थेट न्यायाधीश पदी 'इंदू मल्होत्रा' यांची निवड\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2018-04-26T11:18:57Z", "digest": "sha1:6M3MCNDMUABVPBEXPVLU5GKKRD7MYTKZ", "length": 3350, "nlines": 91, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "इतिहास - Wiktionary", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)\nइतर भाषेत उच्चार :\n• इतर भाषेतील समानार्थी शब्द\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/vishwawadhmay/", "date_download": "2018-04-26T11:22:23Z", "digest": "sha1:SHW6NWPWVOAN6HGMZESC6VYTWU43M3DC", "length": 9610, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विश्ववाड्मय | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nसामाजिक समस्येला भिडणारी कादंबरी\nजे. के. रोलिंगची ‘द कॅज्युअल व्हेकन्सी’ ही प्रौढ वाचकांसाठीची पहिलीवहिली कादंबरी असली तरी यामध्ये तिने दारिद्रय़ हा सर्वस्पर्शी विषय हाताळला आहे. सामाजिक समस्यांची तीव्र जाणीव आणि तीव्रतेने अनुभव देणारी\nविक्राळ लेखकाची पहिली कादंबरी\n‘सेंटनटँगो’मधली पात्रं सुखाच्या शोधात आहेत. हा संपूर्ण मानवजातीचा चिरंतन शोध. या शोधाची परिणती अखेर दु:खात होणार, हे आध्यात्मिक सत्यही तेवढंच सार्वकालिक. ही आध्यात्मिकता सुखाच्या शोधाकडून स्वत:च्या शोधापर्यंत येऊन ठेपते.\nजाणकारांच्या मते या शतकातील सर्वात जास्त वाचला गेलेला बंगाली लेखक म्हणून शरत्चंद्र चट्टोपाध्याय यांच्याबरोबर हुमायून अहमेद यांचं नाव घेता येईल. त्यांचं लेखन सकारात्मक तसंच विधायक विचार आणि प्रवृत्ती दाखवतं.\nविश्ववाड्मय : काफ्काच्या बिबटय़ांची गोष्ट\nमोआसिर स्क्लियारनं बॉम फिम या प्रदेशाचं असंच उत्कट चित्रण आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून केलं. मात्र त्याच्या साहित्यावर असलेले संस्कार ब्राझिलियन किंवा लॅटिन अमेरिकन साहित्यापेक्षा युरोपियन साहित्याचे आहेत.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/Rainbow/TravelTalk", "date_download": "2018-04-26T11:19:20Z", "digest": "sha1:YMHK2QTMHSJ2ATX6UG5I7K5GHHRJK2JH", "length": 9127, "nlines": 213, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Travel Talk News", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\nमुख्‍य पान इंद्रधनू भटकंती\nमुंबई-पुणेकरांसाठी विकेंडचा सर्वोत्तम पर्याय डहाणू-बोर्डी\nडहाणू हे समुद्रकिनाऱ्याला लागूनच विस्तारलेले शहर आहे. डहाणू ते बोर्डी असा १७ किलोमीटरचा किनारा विस्तारला आहे. त्यामुळे पर्यटकांना मनसोक्त समुद्रसहवासाचा सुखद अनुभव देणारे वरदान येथील समुद्र फार शांत, स्वच्छ आणि किनाऱ्या पासून दूरवरपर्यंत किंचित उथळ\nलुसी श्वानाच्या साक्षीमुळे एकाला जन्मठेपेची शिक्षा, सांगली न्यायालयाचा निकाल\nपंचायत राज कमिटीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची लूट, ऑडियो व्हायरल रत्नागिरी - पंचायत राज\nपिंपरी-चिंचवडमधील कुदळवाडीत टायरच्या गोदामाला भीषण आग पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील\nउसाचा रस घेताना ही घ्या काळजी, अन्यथा आरोग्यावर होईल विपरित परिणाम\nतुम्ही कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात.. हे आहेत उपाय अनेक लोकांना कोरड्या त्वचेची समस्या\n'हे' आहेत इडली खाण्याचे फायदे,अशी करा दिवसाची सुरुवात सर्वसाधारणपणे सकाळच्या नाश्त्यामधील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/mans-body-found-in-traveling-bag-at-mate-square-nagpur-272104.html", "date_download": "2018-04-26T11:16:05Z", "digest": "sha1:AMQYD7BG75LP2BXWT3G3LX4EYORAVV6A", "length": 11531, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "रिक्षात बॅग सोडून 'ते' पळाले, बॅग उघडली आढळला पुरुषाचा मृतदेह", "raw_content": "\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nरिक्षात बॅग सोडून 'ते' पळाले, बॅग उघडली आढळला पुरुषाचा मृतदेह\nनागपूरच्या प्रताप नगरात परिसरातील माटे चौकात मध्यरात्री एका मृतदेह असलेली बॅग आॅटोरिक्षामध्ये एक तरुण तरुणी सोडून गेल्याची घटना उघडकीस आली आहे.\n16 आॅक्टोबर : नागपूरच्या प्रताप नगरात परिसरातील माटे चौकात मध्यरात्री एका मृतदेह असलेली बॅगेत आॅटोरिक्षामध्ये एक तरुण तरुणी सोडून गेल्याची घटना उघडकीस आली आहे.\nहे तरुण तरुणी कोण आहेत आणि खून झालेली व्यक्ती कोण आहे याचा तपास नागपूरचे राणाप्रताप नगर पोलीस करताहेत.\nप्रताप नगर परिसरात दुर्गा स्टँडवरून काल मध्यरात्री या तरुण-तरुणींनी रिक्षा पकडली. त्यांनी रिक्षाचालकाला रेल्वे स्टेशनकडे जाण्याचं सांगितलं. पण तरुण-तरुणीचं बॅगसह आॅटोरिक्षा चालकाला ह्याचं वर्तन संशयास्पद वाटलं. त्यांने या दोघांना विचारणा केली. पण त्यांनी उडावाउडवीची उत्तर दिली. थोड्याच वेळात आॅटोरिक्षा चालकाला हा प्रकार लक्षात आल्याने या दोघांनीही रिक्षातच बॅग सोडून पोबारा केला.\nरिक्षाचालकाने तात्काळ याबद्दल पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी बॅग उघडून पाहिली असता यात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला.\nआता या प्रकरणात आॅटोरिक्षा चालकाच्या माहितीवरून पोलिस अधिक तपास करीत आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: nagpur crimeनागपूरप्रताप नगरबॅगमाटे चौक\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4:%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3_%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-04-26T11:45:34Z", "digest": "sha1:726QAEPBCQKVUSZ6BPYPT7EELU5T22YJ", "length": 28741, "nlines": 217, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "विकिस्रोत:सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार - विकिस्रोत", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\n← ← विकिस्रोत प्रकल्पा बाबत विकिस्रोत सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार\nहे पान विकिस्रोत वाचकांना आणि संपादकांना विकिस्रोत उपयोगाच्या अनुषंगाने सजग आणि सावध करते. विकिस्रोत प्रकल्प हे केवळ ऑनलाईन मुक्त ग्रंथालय आहे. विकिस्रोत प्रकल्पात ईतिहास काळापासूनच्या जुन्या दस्तएवजांचे आणि ग्रंथांचे जतन आणि उपलब्धता, मजकुर \"मूळ स्रोतात जेसे होते तसे\" सादर करण्याचा आणि जतन करण्याचा प्रयत्न असतो. येथील संपादक आणि प्रचालक कोणत्याही ग्रंथालयातील ग्रंथपालाप्रमाणे ग्रंथातील मजकुराशी निरपेक्ष असतात. येथील मजकुराचे कोणतेही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष समर्थन अथवा विरोध, कोणत्याही जबाबदारीचे वहन येथील कोणतेही वाचक, संपादक अथवा प्रचालक करत नाहीत.\nविकिस्रोताचा मंच विकिस्रोताच्या वाचक तसेच संपादकांना कोणत्याही खंडन-मंडनादी व्यक्तिगत मताच्या पुरस्कारास उपलब्ध नाही. येथे जतन केलेल्या साहित्या बाबत वाचकांपैकी कुणी खंडन मंडनात रूची ठेवत असेल तर त्यांनी विकिबाह्य इतर संस्थळे किंवा इतर माध्यमांचा वापर करणे अभिप्रेत असते ह्याची नोंद घ्यावी.\nअत्यावश्यकपणे विकिस्रोताचा वापर केवळ आणि केवळ तुम्ही स्वत:च्या जबाबदारीवर करा. विकिस्रोत प्रकल्पात कॉपीराईट मुक्त झालेले जुने ग्रंथ मोठ्या प्रमाणावा असण्याची आणि त्यातील माहिती, मांडणी, दृष्टीकोण अद्ययावत नसण्याची शक्यता बरीच असू शकते. आणि म्हणून विकिस्रोत कोणत्याही कायदेविषयक अथवा वैद्यकीय सल्ल्याकरता अथवा जबाबदार निर्णय घेण्यासाठी वापरू नका.\nखालील उतार्‍यांच्या अनुवादात सहाय्य हवे आहे.\nकृपया ह्या सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकाराचे काळजीपुर्वक वाचन करा. लक्षात घेण्याकरता सोपे जाण्यासाठी, विकिस्रोत[/विकिसोर्स/Wikisource/Wikisrot] (अथवा हा प्रकल्प, आम्ही, इत्यादी, this project, we, et cetera) लेखक योगदानकर्ते स्पॉन्सर्स अथवा विकिस्रोत संकेतस्थळासंबंधी कुणीही वेबसाईट विकिमिडिया फाऊंडेशन ला धरून).\n१ उत्तरदायकत्वास नकार Disclaimers\n१.१ अचूकता आणि वैधता Accuracy\n२ लेखात वापरलेल्या संज्ञा\n२.१ इंग्रजी मराठी विकि संज्ञा\nअचूकता आणि वैधता Accuracy[संपादन]\nविकिस्रोत अचूकतेची आणि वैधतेची कोणतीही हमी देत नाही.\nविकिस्रोत हा आंतरजालावरील (ऑनलाइन) मुक्तपणे उपलब्ध मूळ (स्रोत) दस्तएवजांचा मजकूर संकलीत करणार्‍या अथवा अनुवादीत करणाऱ्या सहयोगी लोकांचा समाईक गट आहे. म्हणजे थोडक्यात, विकिस्रोत हे मानवी ज्ञानाच्या समाईक [मराठी शब्द सुचवा] स्रोतांवर काम करणार्‍या स्वयंसेवी व्यक्तींचे व स्वयंसेवी गटांचे एक स्वयंस्फूर्त संघटन आहे. संगणक वापरणार्‍या व आंतरजाल जोडणी (Internet connection) उपलब्ध असलेल्या कुणालाही मजकुरात भर टाकता येईल किंवा त्यात बदल करता येतील अशी या प्रकल्पाची रचना आहे. येथे लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीची/माहितीची परिपूर्णता, तिचा अचूकपणा किंवा तिची विश्वासार्हता यांची संबधित विषयांतील तज्‍ज्ञ व्यक्तीकडून पडताळणी झाली असल्याची/मुद्रित शोधन झाले असल्याची/अनुवादांचे माहितीचे समसमी़क्षण झाले असल्याची कोणतीही खात्री/हमी उपलब्ध नाही, हे कृपया लक्षात घ्यावे. शिवाय या प्रकल्पात कृतीची integrity एकात्मता आणि साकल्य जपण्याच्या दृष्टीने मजकूर मूळाबरहुकूम जसा आहे तसा जतन करण्याचा प्रयास केला जात असल्यामुळे; मूळ लेखनाच्या (लेखकाच्या) त्रुटी आणि चूका सुद्धा कोणत्याही बदला शिवाय जशा होत्या तश्याच सोडण्याचा प्रयास असतो.\nयाचा अर्थ असा नव्हे की, विकिस्रोतात महत्त्वाची व अचूक माहिती असणारच नाही. तरीपण, विकिस्रोत येथे आढळण्यार्‍या दस्तएवजांच्या आणि माहितीच्या वैधतेची हमी (खात्री, guarantee) कोणत्याही प्रकारे देता येत नाही. शिवाय येथील दस्तएवज आणि त्यातील माहिती चूकीची आणि कालबाह्य असण्याची शक्यता नाकारता येत नाही. खासकरून वैद्यकीय आणि विधीक्षेत्रातील माहिती चूकीची आणि शिळी माहिती असू शकते. कोणत्याही प्रकारचा सल्ला घेण्यासाठी आम्ही आपणास मान्यताप्राप्त व्यावसायिक तज्ञांचाच सल्ला घेण्यास सूचवतो.\nअसंख्य प्राचीन दस्तएवज मौखीक स्मरणाद्वारे जतन करून लेखन झाले असल्याने त्यास मानवी (ज्यात विस्मरण आणि स्वप्रतिभेची नवी जोड यांचा समावेश असलेल्या) क्षमतांनी बद्ध होणाऱ्या मर्यादा; कालौघात होणारी भाषिक झीज, भाषार्थ भावार्था आणि अर्थछटात होणारे बदल; लिखित दस्तएवजात येऊ शकणाऱ्या लेखन आणि लिपी त्रुटी आणि जाणून घेण्यातील त्रुटी; एकापेक्षा अधिक असलेले पाठभेद आणि त्यांची अचूकता तपासण्यास असलेल्या मानवी क्षमतेच्या मर्यादा; शिवाय काळाच्या ओघात विस्मरणात जाणारे तत्कालीन ऐतिहासिक आणि सांस्कृतीक संदर्भ यामुळेही दस्तएवजांची अचूकता आणि त्यांचे अनुवाद अंशत:तरी बाधीत झाले नसतीलच असे नेमकेपणाने सांगता येत नाही. जुन्या काळातील सर्वच लेखन विचार अथवा विश्लेषण आजच्या काळास काल सुसंगत अथवा योग्य असतीलच असेही सांगता येत नाही. किंबहुना जुन्या काळातील काही माहिती, विचार, दृष्टीकोणांचे सद्यकाळात समर्थन सामाजिक-राजकीय-कायदेविषयक जोखिमीचे अथवा परवानगी नसलेले असू शकते-अथवा काही ग्रंथ / माहिती बाहेरच्या जगात अद्यापही समिक्षीत झालेली नसण्याचीही शक्यता असू शकते; त्यामुळे येथील जुन्या माहितीचा वापर इतरत्र करताना व्यवस्थीत पारखून, माहितीचा वापर सुयोग्य असल्याची खात्री करून मगच आणि तेही स्वजबाबदारीवरच करावा आपल्या कोणत्याही कृतीची जबाबदारी इथे इतर कुणीही घेत नाही. जुने दस्तएवज येथे संकलीत करताना त्या सर्व अथवा संबंधीत लेखकांच्या अथवा लेखनात व्यक्त मतांशी विकिस्रोत अथवा त्यावर काम करणारे स्वयंसेवक सहमत असतीलच असे सांगता येत नाही किंवा तशी इथे कुणी कोणत्याही स्वरूपाची जबाबदारी घेतही नाही.\nयेथे आणलेले मूळदस्तएवजांच्या लेखनाच्या शक्य मर्यादाही या उत्तरदायकत्वास नकारातून विषद करण्याचा प्रयत्न केला गेला असून; येथील स्वयंसेवी संपादकांचा मूळदस्तएवजांचे जतन जसेच्या तसे करण्या पलिकडे कोणताही हेतु असण्याची अथवा ते त्यातील विचारांशी सहमत असतीलच अशी सहसा शक्यता नसते. येथील भारतवासी संपादकांनी वाचकांनी व्यक्तीगत पातळीवर भारतीय घटना आणि कायद्यांच्या परिघात राहून स्वजबाबदारीवर वापर करणे अभिप्रेत असून इतर संपादक सदस्य आणि विकिस्रोत येथील मजकूरास जबाबदार नसतात.\nइंग्रजी मराठी विकि संज्ञा[संपादन]\nहे disclaimer इंग्रजी विकिसोर्सवरून भाषांतरित केले आहे. जिथे शंका असेल तिथे, मूळ इंग्रजी विकिसोर्स इंग्रजी उतारा तपासून घ्यावा. या लेखातील तसेच मराठी विकिस्रोत किंवा तिच्या मराठी भाषेतील सहप्रकल्पातील भाषांतराच्या अचूकतेची कोणतीही जबाबदारी मराठी विकिस्रोत किंवा इथे कार्यरत संपादक घेत नाहीत. कायदेशीर वा कोर्ट कार्यवाहीसाठी, वा भाषांतराचा वाद उद्भवल्यास, इंगजी विकिस्रोतवरचे disclaimer हे ग्राह्य धरण्यात यावे.मेटा व विकिमीडिया फाऊंडेशनची सर्व disclaimer लागू\nखाली केवळ या लेखाच्या संदर्भात लागू पडणार्‍या उपयुक्त तांत्रिक शब्दांचे सामान्य अर्थ दिले आहेत. या लेखास कायदा विषयातील जाणकार व्यक्तीच्या साहाय्याची आवश्यकता आहे.\nonline ऑनलाईन, थेट संपर्कात\n व्यक्तींचे व गटांचे स्वयंस्फूर्त संघटन\n मानवी ज्ञानाचे सामान्य स्रोत\nInternet connection इंटरनेट/आंतरजाल जोडणी\nstate of knowledge ज्ञानाची स्थिती, प्रत्यक्ष स्थिती\npeer review बारकाईने पुनर्विलोकन\nmonitor देखरेख करणे, बारकाईने अवलोकन करणे\npeer reviewed बारकाईने पुनर्विलोकित\nlegal duty अधिकृत किंवा कायद्याने बंधनकारक जबाबदारी\nlibelous information बदनामीकारक माहिती, नुकसानकारक माहिती[मराठी शब्द सुचवा][[वर्ग:]]\nlimited license मर्यादित परवाना\ncontractual liability करारांतर्गतची जबाबदारी\nextracontractual liability करारांतर्गतची अधिकची जबाबदारी\nother users. इतर वापरकर्ते\nunderstanding समझौता, परस्पर सामंजस्य [मराठी शब्द सुचवा][[वर्ग:]]\nmodification पुनर्बदल(बदल हा अर्थ अंतर्भूत),पालट,फेरफार\npost on Wikipedia विकिपीडियावर लिहून प्रकाशित करणे,विकिपीडियावर टाकणे,विकिपीडियावर दर्शविणे\nservice marks सर्व्हिस[मराठी शब्द सुचवा][[वर्ग:]] चिन्हे,सेवा चिन्हे\ncollective marks कलेक्टिव्ह चिन्हे,एकीकृत चिन्हे\ndesign rights or रचना अधिकार,आखणी अधिकार वा\nWikimedia sites विकिमीडिया संकेतस्थळे\nendorsed पाठिंबा(मान्यता हा अर्थ अंतर्भूत),पसंती,मान्यता\nincorporeal property अशरी/अमूर्त मालमत्ता\nPersonality rights व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार\nportray चित्रण (लेखन चित्र छायाचित्र या सर्व अर्थासहित),चित्रांकन\nState of Florida फ्लोरिडा राज्य,\nUnited States of America अमेरिकेचे संयुक्त राज्य\nprotections afforded उपलब्ध (सुरक्षा) सवलती\nviolation of any laws कोणत्याही कायद्याचे उल्लंघन\ndomain संकेतस्थळ (/क्षेत्र आणि त्यातील मधील सर्व काही)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० सप्टेंबर २०१७ रोजी ०९:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://akolazillamarathamandal.com/author/azmmadmin/", "date_download": "2018-04-26T11:10:24Z", "digest": "sha1:SJNFNGGOMI3VNFOZ7WGPXPKQ73M5G7MH", "length": 2879, "nlines": 43, "source_domain": "akolazillamarathamandal.com", "title": "azmmadmin, Author at अकोला जिल्हा मराठा मंडळ", "raw_content": "\nअकोला जिल्हा मराठा मंडळ\nनवनव्या उपक्रमांबद्दल, घडामोडींबद्दल येथे लवकरच अधिक माहिती दिली जाईल\nमंडळाला कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान नाही. लोकवर्गणी व देणग्यांच्या आधारे संकल्पित वास्तू तसेच सभागृहाचे बांधकाम करण्य़ात आले आहे. (संदर्भ – मराठा मंडळाच्या अखंड सेवेच्या ७१ वर्षांच्या पूर्तीच्या निमित्त्याने प्रकाशित करण्यात आलेली स्मरणिका) मंडळाचे कार्य अधिक व्यापक होण्यासाठी लोकसहभाग वाढणे अतिशय\nमराठा मंदिर सभागृह , वसतिगृह, महिला समिती , लिटील स्टार हायस्कूल\nसंस्थेची स्थापना, विद्यमान कार्यकारिणी, संस्थेची आजवरची वाटचाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/News/International/2017/03/20100550/News-In-Marathi-Adriana-says-she-wants-people-to-look.vpf", "date_download": "2018-04-26T11:28:48Z", "digest": "sha1:A4ACEFEN6IPFNXCGXEL5PN4NBNOQP5HK", "length": 13449, "nlines": 243, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "सौंदर्यवती 'बमशेल'वर 'श्रीं'चा प्रभाव, तशा नजरेने न पाहण्याचे आवाहन", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\nमुख्‍य पान वृत्त विदेश\nसौंदर्यवती 'बमशेल'वर 'श्रीं'चा प्रभाव, तशा नजरेने न पाहण्याचे आवाहन\nलंडन - मुळ भारतीय वंशाची असलेली 'बमशेल' एड्रियाना लीमा हिच्यावर अध्यात्मीक गुरू श्री श्री रविशंकर यांचा चांगलाच प्रभाव पडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच लीमाने माझ्या शरीराकडे तशा नजरेने न पाहण्याचे आवाहन केले. इतकेच नाही तर तिने शरीरापेक्षाही इतर बाबींवर ध्यान देण्याचे आवाहन केले. श्री श्री रविशंकर यांच्या भेटीनंतर तिने याबाबत इंस्टाग्रामवर पोस्ट शेयर केला आहे.\nपाकिस्तनसोबत लंडनमध्ये द्विपक्षीय बैठक नाही,...\nलंडन - कॉमनवेल्थसंदर्भातील बैठकीला लंडनमध्ये भारत व\nजगातील सर्वाधिक वयोवृद्ध महिलेचे वयाच्या ११७...\nटोकियो - जगातील सर्वाधिक वृद्ध असलेल्या महिलेचे शनिवारी निधन\nलग्नाला नकार दिला म्हणून तीन मुलींवर अॅसिड...\nइस्लामाबाद - पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या एका भागात\nअॅपलला ६० अब्ज डॉलर्सचा तोटा, मोबाईलची घटली...\nताइपेई - अपुऱ्या मागणीमुळे गेल्या २ दिवसात अॅपल या आयफोन\nलंडनमध्ये तिरंगा जाळणाऱ्यांवर तातडीने कारवाई...\nलंडन - भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार\n'...तर भारत बनणार अर्थव्यवस्थेचा पॉवरहाऊस'\nवॉशिंग्टन - भारताने जर धोरणांमध्ये सुधारणा केली तर भारत\nबौद्ध वारसा असल्याने मंगोलिया आपला आध्यात्मिक शेजारी - सुषमा स्वराज उलानबातर - सामायिक बौद्ध\nइम्रान खानची तिसरी बायको गेली घर सोडून, वाचा नेमके काय झाले इस्लामाबाद - आपल्या तिसऱ्या\nसुरक्षित बहुदेशीय प्रणालीच्या फेररचनेसाठी फ्रान्सची अमेरिकेला हाक वाशिंग्टन - फ्रान्सचे\nकोईम्बतूर आणि विशाखापट्टणममध्येही एका क्लिकवर उबेर देणार घरपोच खाद्यपदार्थ नवी दिल्ली - एका क्लिकवर\n'बौद्ध पंरपरा असलेल्या भारत-मंगोलियाचा कट्टरवाद रोखण्यात महत्त्वाची भूमिका' उलानबाटार - बौद्ध पंरपरा\nभारत-मलेशिया करणार संयुक्त युद्ध अभ्यास नवी दिल्ली - भारतीय लष्कर आणि मलेशियाचे सैन्य\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nसंघटनेच्या कामावर नाराज ६० नक्षलवाद्यांचे हत्यारांसह आत्मसमर्पण नारायणपूर - बस्तरमध्ये\nपंचायत राज कमिटीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची लूट, ऑडियो व्हायरल रत्नागिरी - पंचायत राज\nफक्त ८ तालुक्यातच दुष्काळ कसा विरोधीपक्षनेते विखे पाटील यांचा सवाल मुंबई - राज्यातील\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही ..राखी सावंतचा सवाल मुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nमहाड एमआयडीसीत केमिकल कंपनीला भीषण आग रायगड - महाड एमआयडीसीमधील प्रिव्ही केमिकल कंपनीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/anhad-naad-nataya-mahotsav-117110900011_1.html", "date_download": "2018-04-26T11:36:32Z", "digest": "sha1:QMNW4TSSOT32IXPFO4WYSTEXXIFWMBXF", "length": 17751, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मला माझा आवाज ऐकण्याची दृष्टी अनहद नाद नाटकाने दिली आहे.... | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमला माझा आवाज ऐकण्याची दृष्टी अनहद नाद नाटकाने दिली आहे....\nनाटक \"अनहद नाद - Unheard Sounds of Universe \" हे मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिगदर्शित नाटक . सांस्कृतिक चेतने साठी प्रतिबद्द असणारं हे नाटक कलाकारांना कोणतेहीcompromised न करता आपल्या तत्वाने जगण्याची प्रेरणा देते. या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे रंगभूमीवर हे नाटक एक क्रांतिच्या दिशेने पाऊल टाकत आहे. जसं , रंगभूमीवर हे नाटक,\nमे 2015 ला आले. आपण 2015 पासून पाहिलं तर रंगभूमीवर येणाऱ्या नाटकांची नावे ही अनहद नाद नाटकाच्या समांतर असल्याचे दिसून येते . 2015 च्या अगोदर असणाऱ्या मराठी नाटकांची नावे ही खूप वेगळी असायची. 2015 नंतर ही नावे बदलू लागली आहेत. हे आपल्याला रंगभूमीवर पहायला मिळते . कलेसाठी प्रतिबद्द असणार हे नाटक, कलाकारांना कलेवर कशा पद्धतीने जीवन जगता येईल हा सर्वव्यापक दृष्टिकोन कला उदयोजकतेच्या माध्यमातून रंगभूमीला दिला आहे . हे नाटक प्रोड्युसर नसतानाही आपल्या रंगभूमीवर आपल्या कलात्मकतेसाठी प्रसिद्ध आहे . कलाकार ठरवतात आणि या नाटकाचे प्रयोग रंगभूमीवर होतात . ते प्रयोग कलाकार स्वतः ठरवतात.\n\"अनहद नाद - unheard sounds of universe \" हे नाटक गर्दीची मानसिकता तोडून एक सक्षम आणि वैचारिक कलाकार म्हणून व्यक्तीला निर्माण करतो . अनहद नाद नाटकातील विचार कलाकार आपल्या कलात्मक शारीरिक आकृत्यांद्वारे सादर करत असतात . विचार व\nशरीर एकाच वेळी performance\nहोत असताना पहायला मिळतात. शब्दांचं conviction आणि त्याची सर्वभौमिक व्यापकता एवढी असते , की, ते विचार कलाकार सादर करत असताना प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करतात . नाटकाच्या मध्या पर्यंत आल्यानंतर मनातील चलबिचल शांत झालेली असते . प्रेक्षक त्यावेळी स्वतः च्या मनातील आवाज ऐकू लागलेला असतो . नवीन विचार आत्मसात करत असतो . नाटकाच्या शेवटच्या भागात तर कलाकारांच्या आणि प्रेक्षकांच्या मनातील प्रश्न नसतात त्यावेळी त्यांना त्यांच्या प्रश्नांचे उत्तर मिळायला सुरुवात होते हे पहायला मिळते .\nप्रेक्षक नाटक पाहतात त्यावेळी त्यांना आलेली अनुभूती ही फारच चैतन्य निर्माण करणारी असते . कोण बोलतो , तुम्ही मला त्या नदीच्या काठावर घेऊन गेलात ,त्या निसर्गामध्ये मी स्वतः असल्याचे मला जाणवले. काही प्रेक्षक तर सांगतात आम्ही सुरुवातीला शांत झोपलेलो . मध्येच जाग येते आणि जाणीव होते हे संवाद माझेच तर नाहीत ना ... आणि नाटकातील प्रवासाबरोबर मी माझा प्रवास करतो . शुद्ध आणि सात्विक शब्द ऐकायला मिळाले .जे काळाच्या ओघात हरवलेले होते . असं किती वेळा आपण आपल्या बरोबर संवाद करणाऱ्या व्यक्तीचे संवाद ऐकत असतो . फक्त ऐकण्याचं नाटक करत असतो . या अनहद नाद नाटकामुळे मला माझा आवाज कधीही कोणत्याही क्षणी ऐकायला येईल तो आता ,आठ दिवसानंतर ,15 दिवसा नंतर , किंवा वर्षा नंतर आयुष्याच्या कोणत्याही क्षणी मला माझा आवाज ऐकण्याची दृष्टी अनहद नाद नाटकाने दिली आहे.\nया नाटकामध्ये कलाकार अश्विनी नांदेडकर , सायली पावसकर , कोमल खामकर, योगिनी चौक आणि तुषार म्हस्के आपल्या कलेतून हे नाटक रंगमंचावर सादर करत आहेत.\n१२ ऑगस्ट १९९२ पासून “ थियेटर ऑफ रेलेवंस” रंग सिद्धांत जनतेसाठी ‘जन चिंतन मंच ‘ म्हणून उदयास आला आणि १२ ऑगस्ट २०१७ रोजी आपल्या रंग दर्शन यात्रेची २५ वर्षे पूर्ण केली. या २५ वर्षात “थियेटर ऑफ रेलेव्हन्स” नाट्य दर्शनाने , रस्ते, चौक,गावे, आदीवासी पाडे आणि शहरांतून आपली वैश्विक उड्डाण भरून आपली जागतिक स्वीकृती मिळवली आहे.\n‘थिएटर ऑफ रेलेवंस’ चे सिद्धांत\n१) ‘थिएटर ऑफ रेलेवंस’ हा एक असा रंगमंच आहे, ज्याची सृजनशीलता विश्वाला मानवीय आणि अधिक उत्तम बनवण्यासाठी प्रतिबद्ध असेल.\n२) कला ही बाजारीकरणासाठी\nनसून समाजा प्रती स्वतःची जबाबदारी स्वीकारेल. लोकांच्या जीवनाचा हिस्सा बनेल.\n३) जे मानवी गरजा भागवेल आणि अभिव्यक्तीचे एक माध्यम म्हणून उपलब्ध असेल.\n४) जे स्वतःचा , बदलाचे माध्यम म्हणून शोध घेईल. स्वतःचा शोध घेईल आणि रचनात्मक बदलाची प्रक्रिया पुढे नेईल.\n५) जे मनोरंजनाच्या सीमा ओलांडून जीवन जगण्याचे माध्यम वा पद्धती बनेल.\n( रंग चिंतक –“थिएटर ऑफ़ रेलेवंस” चे निर्माता व प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज यांनी १२ ऑगस्ट ११९२ साली ”थिएटर ऑफ रेलेवंस” चा निर्माण केला आणि तेव्हापासून “थिएटर ऑफ रेलेवंस” नाट्य दर्शनाचा अभ्यास आणि क्रियान्वन भारत आणि जागतिक स्तरावर होत आहे)\nआज विकासाच्या नावाखाली निसर्गाच्या विनाश काळात,\nमानवाचे मानवी असणे हे आव्हान झाले आहे. नाटक “गर्भ”, “अनहद नाद – Unheard Sounds of universe” आणि “न्याय के भंवर में भंवरी” या नाटकांच्या माध्यमातुन आपणांस आपल्या आतील मानवाचा आवाज ऐकवण्यासाठी,मुंबईत १५, १६ आणि १७ नोव्हेंबर २०१७ रोजी तीन दिवसीय ‘नाट्य उत्सव’ साजरा करण्याचे आयोजन केले आहे . आपल्या अर्थपूर्ण आणि सृजनात्मक, रचनात्मक सहभागाची अपेक्षा आहे . कारण “थियेटर ऑफ रेलेवंस” रंग सिद्धांतानुसार ,’प्रेक्षक’ हा पहिला आणि सशक्त रंगकर्मी आहेत.\nमंजुल भारद्वाज लिखित व दिग्दर्शित आणि अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के अभिनीत प्रसिद्ध नाटक,“गर्भ” आणि “अनहद नाद –अनहर्ड साउंड्स ऑफ़ युनिव्हर्स आणि प्रसिद्ध अभिनेत्री बबली रावत अभिनीत नाटक “न्याय के भंवर में भंवरी”नाटकांची प्रस्तुती शिवाजी मंदिर, दादर (पश्चिम) मुंबई येथे अनुक्रमे १५ , १६ आणि १७ नोव्हेंबर २०१७\nरोजी सकाळी ११ वाजता होईल.\nभारतीय उपनगरांत हवाई टॅक्सी\nकाम करण्यासाठी मुंबई बेस्टच\nतणावग्रस्तांच्या यादीत मुंबईकर अव्वल\nमुंबईत वांद्रे रेल्वे स्टेशनजवळच्या झोपडपट्टीला भीषण आग\nयावर अधिक वाचा :\nज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता यांचे निधन\nटेलिव्हिजनच्या विविध मालिकांमधून प्रसिधी मिळालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता ...\nरीना चा \"कॅरी ऑन\" व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल\nनिसर्ग हि मानवाला लाभलेली सर्वात मोठी भेट आहे. निसर्गामुळे मानव आणि इतर सजीव जगू शकतात. ...\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी\nउमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा ...\nतिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट महोत्सव पुणे २०१८\nदरवर्षी प्रमाणे यंदाही शिवस्वराज्य प्रतिष्ठान तर्फे, तिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट ...\nयंदाच्या उन्हाळी सुट्टीतील सर्वात माहौल मेसेज\nनवरा ऑफिसात असतांना अकोल्याची काजोलबाई मुलांना घेऊन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी माहेरी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A5%80/%E0%A4%A4", "date_download": "2018-04-26T11:20:34Z", "digest": "sha1:WRI2FVKRYIYPDJ3LPNMEATD5NWYINPHL", "length": 3179, "nlines": 73, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "उपसर्ग असणाऱ्या लेखांची यादी - Wiktionary", "raw_content": "उपसर्ग असणाऱ्या लेखांची यादी\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपुढील शब्दाने सुरू होणारी पाने दाखवा:\nनामविश्व: (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विक्शनरी विक्शनरी चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा सूची सूची चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/dadasaheb-phalke-award-is-given-to-director-k-vishwanath-258986.html", "date_download": "2018-04-26T11:17:19Z", "digest": "sha1:D23Y47I4JW4LUJWTSTVTBXO4TTUBIKJE", "length": 11109, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ज्येष्ठ दिग्दर्शक के. विश्वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित", "raw_content": "\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nज्येष्ठ दिग्दर्शक के. विश्वनाथ यांना दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित\nसाऊण्ड डिझायनर ते दिग्दर्शक असा त्यांचा प्रवास आहे. तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे.\n24 एप्रिल : भारतात सिनेविश्वात अग्रगणी समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार यंदा ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक के.विश्वनाथ यांना घोषित झालाय. साऊण्ड डिझायनर ते दिग्दर्शक असा त्यांचा प्रवास आहे. तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. यापूर्वी त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आलं होतं.\nकाही राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक फिल्मफेअर पुरस्कार, नांदी पुरस्कारांनीही त्यांचा गौरव झालाय. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, साऊण्ड डिझायनर अशा अनेक भूमिकांमधून त्यांनी सिनेसृष्टीसाठी सातहून अधिक दशकं त्यांनी काम केलंय.\nके. विश्वनाथ यांनी दिग्दर्शित केलेला 'स्वाती मुथ्यम' या सिनेमाला 59व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताकडून ऑफिशियल एण्ट्री म्हणून पाठवण्यात आलं होतं. जाग उठा इंसान, संजोग, ईश्वर, संगीत, धनवान, हे त्यांचे गाजलेले काही हिंदी सिनेमे आहेत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: dadasaheb phalke awardk. vishwanathके. विश्वनाथदादासाहेब फाळके अॅवाॅर्ड\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n'रेडू' घेऊन येतोय मालवणी तडका\nसोनमला करायचंय साध्या पद्धतीनं लग्न\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%A6%E0%A5%AA", "date_download": "2018-04-26T11:46:03Z", "digest": "sha1:JXBMFQO4S4C3S7GWXZQYILCMHG22Q22S", "length": 5427, "nlines": 194, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ५०४ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ५ वे शतक - ६ वे शतक - ७ वे शतक\nदशके: ४८० चे - ४९० चे - ५०० चे - ५१० चे - ५२० चे\nवर्षे: ५०१ - ५०२ - ५०३ - ५०४ - ५०५ - ५०६ - ५०७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ५०० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ६ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ मार्च २०१३ रोजी ०१:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%97%E0%A4%A1", "date_download": "2018-04-26T11:46:20Z", "digest": "sha1:INYINRGUHOF3XRR7RN3X3V5L7KCFBQ5A", "length": 8251, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते. आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n१७:१६, २६ एप्रिल २०१८ नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नविन पानांची यादी हेही पाहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\n(फरक | इति) . . सोलापूरचा भुईकोट‎; २२:५२ . . (+१२८)‎ . . ‎संतोष दहिवळ (चर्चा | योगदान)‎\n(वगळल्याची नोंद); १८:५७ . . Tiven2240 (चर्चा | योगदान) ने रायगड (किल्ला) पानावर२ आवृत्यांची दृष्यताबदलली:माहिती लपवली आहे ‎(प्रताधिकार उल्लंघन)\n(फरक | इति) . . रायगड (किल्ला)‎; १८:५६ . . (-१)‎ . . ‎Tiven2240 (चर्चा | योगदान)‎ (→‎भौगोलिक स्थान) (खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \n(फरक | इति) . . रायगड (किल्ला)‎; १८:५५ . . (-७,९०२)‎ . . ‎Tiven2240 (चर्चा | योगदान)‎ (→‎गडावरील पाण्याची सोय: प्रताधिकारित मजकूर काढला) (खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \n(वगळल्याची नोंद); १८:५२ . . Tiven2240 (चर्चा | योगदान) ने रायगड (किल्ला) पानावरआवृत्ती दृष्यताबदलली:माहिती लपवली आहे ‎(प्रताधिकार उल्लंघन: maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/raygad-news-pune/articleshow/61811546.cms)\n(फरक | इति) . . रायगड (किल्ला)‎; १८:०८ . . (+९९४)‎ . . ‎Sureshkhole (चर्चा | योगदान)‎ (→‎महाराष्ट्राचे आश्चर्य: प्रताधिकार भंग) (खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , २०१७ स्रोत संपादन)\n(फरक | इति) . . रायगड (किल्ला)‎; १५:२८ . . (-३)‎ . . ‎Royalnimbalkar (चर्चा | योगदान)‎ (→‎गडावरील पाण्याची सोय: टंकन दोष आढळले ....) (खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन)\n(फरक | इति) . . रायगड (किल्ला)‎; १५:१७ . . (-१०)‎ . . ‎115.249.76.89 (चर्चा)‎ (→‎गडावरील राहायची सोय) (खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल , मोबाईल संपादन, मोबाईल वेब संपादन)\n(फरक | इति) . . महाराष्ट्र‎; १९:१० . . (+४२)‎ . . ‎Tiven2240 (चर्चा | योगदान)‎ ({{अर्ध संरक्षित}}) (खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/supreme-court-judges-vs-cji-dipak-mishra-pm-narendra-modi-called-law-minister-discuss-issue-1615286/", "date_download": "2018-04-26T11:37:11Z", "digest": "sha1:DYEZU67QQNMVGWPW2LUSTWZ3XTXHG4X4", "length": 17137, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Supreme Court judges vs CJI Dipak Mishra pm narendra modi called law minister discuss issue | न्यायाधीशांच्या लेटरबॉम्बची पंतप्रधान मोदींकडून दखल कायदामंत्र्यांशी केली चर्चा | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nन्यायाधीशांच्या लेटरबॉम्बची पंतप्रधान मोदींकडून दखल; कायदामंत्र्यांशी केली चर्चा\nन्यायाधीशांच्या लेटरबॉम्बची पंतप्रधान मोदींकडून दखल; कायदामंत्र्यांशी केली चर्चा\nआता या वादावर दीपक मिश्रा काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ( संग्रहीत छायाचित्र )\nसुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांच्या लेटरबॉम्बने देशभरात खळबळ उडाली असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याची दखल घेतली आहे. नरेंद्र मोदींनी याबाबत कायदा मंत्री रविशंकर प्रसाद आणि राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांच्याशी चर्चा केली असून सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी देखील अॅटर्नी जनरल यांची भेट घेतली.\nसुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश चेलमेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर, कुरियन जोसेफ यांनी शुक्रवारी दुपारी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले. सुप्रीम कोर्टाच्या प्रशासकीय कामकाजात अनियमितता असून न्यायव्यवस्थेच्या निष्ठेवरच प्रश्न उपस्थित होत आहेत. आम्ही सरन्यायाधीशांकडेही आमचे मुद्दे उपस्थित केले, मात्र त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, असा आरोप त्यांनी केला होता. न्यायाधीशांनी सरन्यायाधीशांना दिलेल्या पत्राची प्रतही माध्यमांना दिली आहे.\nसुप्रीम कोर्टाच्या चार वरिष्ठ न्यायाधीशांनीच थेट पत्रकार परिषद घेतल्याने देशभरात खळबळ उडाली. या लेटरबॉम्बने सरकारही हादरले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने केंद्रीय कायदा मंत्र्यांना बोलावून घेतले. या दोघांमध्ये चर्चाही झाली. तर सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी देखील अॅटर्नी जनरल यांची भेट घेतली. अॅटर्नी जनरल आणि दीपक मिश्रा यांच्यात काय चर्चा झाली, याबाबत तपशील समजू शकलेला नाही.\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nदीपक मिश्रा दुपारी पत्रकार परिषद घेतील, अशी चर्चा होती. मात्र, अॅटर्नी जनरल यांची भेट घेतल्यानंतर मिश्रा यांनी पुन्हा कामकाजाला सुरुवात केली. त्यामुळे दीपक मिश्रांची भूमिका काय हे समजू शकले नव्हते. आता या वादावर दीपक मिश्रा काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nभाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी न्यायाधीशांच्या भूमिकेचे समर्थन केले. वेदना असह्य झाल्याने चौघांनाही माध्यमांसमोर यावे लागले, असे स्वामी यांनी सांगितले. केंद्र सरकारने यावर तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली. तर न्यायाधीशांना माध्यमांसमोर यावे लागणे ही दुर्दैवी बाब आहे, अशी खंत काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केली. तर माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांनी देखील न्यायाधीशांचे समर्थन केले आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविराटसाठी 'बुरे दिन', पराभवानंतर ठोठावला १२ लाखांचा दंड\nबसचालकाच्या इअरफोनमुळे १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nआता कळू लागलेय कि ब्रिटिश त्याकाळी, का न्यायाधीशपदी विशिष्ट्य समाजाला नाकारत, त्यांचे त्यावेळी असे स्पष्ट मत होते कि 'ती' व्यक्ती कधीच निष्पक्षपणे न्यायदान करू शकत नाही. हे इतिहासात नमूद केले गेलेय. आणि आज तसेच काहीतरी स्पष्ट दिसून येतेय. सोहराबुद्दीन प्रकरण आणि न्या. लोया यांचा कथित हार्ट अटॅक ने नागपुरात हॉटेलमध्ये झालेला मृत्यू काहीतरी नक्कीच वेगळे अधोरेखित करतय. हल्लीच कुणीतरी 'बनाना रिपब्लिक' बद्दल भाष्य केले, अगदी तशाच गोष्टी घडतायत, तेव्हा सच्च्या भारतियांनो, जागते रहो, आम्हाला लोकशाही हवीय, बनाना रिपब्लिक नकोय.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/radhika-apte-slams-sushant-singh-rajput-calls-overrated-actor-1613084/", "date_download": "2018-04-26T11:38:25Z", "digest": "sha1:RSRN7I57QPXPSXUN33HJ7KGHCMEUUJZV", "length": 13723, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "radhika apte slams sushant singh rajput calls overrated actor | सुरज पांचोलीला जिमपेक्षा अॅक्टिंग क्लासची गरज; राधिका आपटेचा खोचक सल्ला | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nसुरज पांचोलीला जिमपेक्षा अॅक्टिंग क्लासची गरज; राधिका आपटेचा खोचक सल्ला\nसुरज पांचोलीला जिमपेक्षा अॅक्टिंग क्लासची गरज; राधिका आपटेचा खोचक सल्ला\nराजकुमार राव मात्र फारच सावधगिरी बाळगत होता\nनेहा धुपियाच्या शोमध्ये राधिका आपटे राजकुमार रावसोबत गेली होती. यावेळी तिला नेहाने अनेक उलटे- सुलटे प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तरं देताना राधिकाने सुशांत सिंग राजपूतला ‘ओव्हररेटेड’ अभिनेता म्हटले.\nराधिकाला आणि राजकुमार रावला बॉलिवूडमधील ‘ओव्हररेटेड’ अभिनेत्यांबद्दल विचारले असता राधिकाने पटकन सुशांतचे नाव सांगितले. यानंतर जिममध्ये जाण्यापेक्षा अॅक्टिंग क्लासेसमध्ये जाण्याची कोणत्या अभिनेत्याला सर्वात जास्त गरज आहे असा दुसरा प्रश्न विचारला असता तिने सूरज पांचोलीचे नाव घेतले.\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nएकीकडे राधिका तिला विचारलेल्या सर्व प्रश्नांची निडरपणे उत्तरं देत होती तर राजकुमार राव मात्र फारच सावधगिरी बाळगत होता. तो अडचणीत येईल अशा कोणत्याही प्रश्नांची उत्तरं त्याने दिली नाहीत. तो शांतपणे आला आणि जेवढ्या प्रश्नांची उत्तरं देणं योग्य वाटत होतं तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं त्याने दिली.\nराजकुमार राव लवकरच ‘फन्ने खां’ सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत ऐश्वर्या राय- बच्चन आणि अनिल कपूरही असणार आहेत. तर राधिकाचा ‘पॅडमॅन’ हा सिनेमा २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि सोनम कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. सिनेमात राधिकाने अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविराटसाठी 'बुरे दिन', पराभवानंतर ठोठावला १२ लाखांचा दंड\nबसचालकाच्या इअरफोनमुळे १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/mobiles/under-5000+mobiles-price-list.html", "date_download": "2018-04-26T11:23:47Z", "digest": "sha1:KRPPRQT4X6UBGGGX3X3DQEZLC4AHENNI", "length": 18028, "nlines": 545, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "मोबाईल्स India मध्ये किंमत | मोबाईल्स वर दर सूची 26 Apr 2018 | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nमोबाईल्स India 2018मध्ये दर सूची\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nदर्शवत आहे 9745 उत्पादने\nलीफ फ्लामे 8 ८गब ब्लू\n- डिस्प्ले सिझे 4.5 Inches\n- रिअर कॅमेरा 8 MP\nनेऊनि मे१ ८गब कार्बन ब्लॅक\n- डिस्प्ले सिझे 5 inch\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android Nougat 7.0\n- सिम ओप्टिव Dual Sim\nआसूस पड़फोने मिनी व्हाईट\n- डिस्प्ले सिझे 4 Inches\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android\n- रिअर कॅमेरा Yes, 8 MP\n- डिस्प्ले सिझे 4.7 Inches\n- रिअर कॅमेरा 8 MP\nइंटेक्स Aqua 5 5 वर प्लस १६गब चॅम्पगने\n- डिस्प्ले सिझे 5.5 inch\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android Nougat 7.0\n- रिअर कॅमेरा 8MP\nI स्मार्ट इस १००ल सेल्फीने चॉकलेटे\n- सिम ओप्टिव Dual Sim\n- बॅटरी कॅपॅसिटी 1000 mAh\nसॅमसंग गुरु मुसिक 2 ब३१० ब्लू ब्लॅक\n- डिस्प्ले सिझे 2 Inches\n- ऑपरेटिंग सिस्टिम Others\n- रिअर कॅमेरा No\nसॅमसंग गुरु ए१२०० गुरु 1200 ब्लॅक\n- डिस्प्ले सिझे 1.5 inch\n- बॅटरी कॅपॅसिटी 800 mAh\nफॉर्मे F फोने ब्लॅक & सिल्वर\n- डिस्प्ले सिझे 2.4 Inches\n- ऑपरेटिंग सिस्टिम Others\n- रिअर कॅमेरा Below 2 MP\nमायक्रोमॅक्स भारत 2 अल्ट्रा ४गब ५१२म्ब Black\n- डिस्प्ले सिझे 10.16 cm (4)\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android\n- रिअर कॅमेरा 2 MP\nवुई फोन्स नेक्सा १व्हाईट & रेड\n- डिस्प्ले सिझे 2.4 inch\n- सिम ओप्टिव Dual Sim\n- बॅटरी कॅपॅसिटी 1000 mAh\nमायक्रोमॅक्स कॅनवास व्हिवा अ७२ ब्लू\n- डिस्प्ले सिझे 5 Inches\n- ऑपरेटिंग सिस्टिम Android\n- रिअर कॅमेरा 3.2 MP\n- डिस्प्ले सिझे 1.44 inch\n- सिम ओप्टिव Dual Sim\n- बॅटरी कॅपॅसिटी Yes\nफॉर्मे मिनी 1 ब्लू\n- डिस्प्ले सिझे 2.4 inch\n- रिअर कॅमेरा 0.3MP\n- सिम ओप्टिव Dual Sim\n- बॅटरी कॅपॅसिटी 1500 mAh\nइस्मार्ट इस 205 सलीकयेल्लोव\n- डिस्प्ले सिझे 2.4 inch\n- सिम ओप्टिव Dual Sim\n- बॅटरी कॅपॅसिटी Yes\nकार्बोन्न विस्टा ४ग ८गब १गब ब्लॅक\n- डिस्प्ले सिझे 5 inch\n- रिअर कॅमेरा 8MP\nइस्मार्ट इस 205 सलीकब्लूए\n- डिस्प्ले सिझे 2.4 inch\n- सिम ओप्टिव Dual Sim\n- बॅटरी कॅपॅसिटी Yes\nइस्मार्ट इस 205 मलीक गोल्ड\n- डिस्प्ले सिझे 2.4 inch\n- सिम ओप्टिव Dual Sim\n- बॅटरी कॅपॅसिटी Yes\nमायक्रोमॅक्स स्पार्क ४ग ८गब कॉस्मिक ग्रे\n- डिस्प्ले सिझे 5.0 inch\n- सिम ओप्टिव Dual Sim\nमायक्रोमॅक्स स्पार्क ४ग ८गब ब्लॅक\n- डिस्प्ले सिझे 5.0 inch\n- सिम ओप्टिव Dual Sim\nकार्बोन्न स्मार्ट अ१२ स्टार व्हाईट & गोल्ड\n- डिस्प्ले सिझे 4 Inches\n- रिअर कॅमेरा 5 MP\nकार्बोन्न अ१२ स्टार ४गब ब्लॅक & सिल्वर\n- डिस्प्ले सिझे 4 inch\n- सिम ओप्टिव Dual Sim\nमेझिरे ग्३३१० डार्क ब्लू & गोल्ड\n- डिस्प्ले सिझे 2.4 inch\n- ऑपरेटिंग सिस्टिम 0\n- रिअर कॅमेरा 0.03MP\nपॅनासॉनिक प्७७ १गब रॅम १६गब ग्रे\n- डिस्प्ले सिझे 5 inch\n- सिम ओप्टिव Dual Sim\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-244987.html", "date_download": "2018-04-26T11:17:57Z", "digest": "sha1:BCUKD3JE3EWGSCPON42OWPCC5HVRXCGW", "length": 10258, "nlines": 117, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बिलामध्ये सेवाकर आकारल्यास माहिती देणं बंधनकारक", "raw_content": "\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबिलामध्ये सेवाकर आकारल्यास माहिती देणं बंधनकारक\n16 जानेवारी : कोणत्याही ग्राहकाला त्याच्या हाॅटेल बिलमध्ये सेवाकर आकारला असल्यास त्याची माहिती देण्यात यावी असं आवाहन मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे करण्यात आलं आहे. 9987555665 या व्हाॅट्स अॅप नंबरवर आपल्या बिलाचा फोटो पाठवण्यात यावा असं आवाहन करण्यात आलं आहे.\n२३ जानेवारीपर्यंत ही माहिती देण्याचं आवाहन पंचायतीतर्फे करण्यात आलं आहे. या विषयासंदर्भात ग्राहक पंचायत एक सर्व्हेक्षण करून अभ्यास करत अाहे, त्याकरता ही माहिती मागवण्यात येत असल्याचं पंचायतीने स्पष्ट केलंय.\nकेंद्र सरकारनं हाॅटेल बिलात आकारण्यात येणारा सेवाकर ग्राहक जर हाॅटेलच्या सेवेवर संतुष्ट नसल्यास देणं बंधनकारक नसल्याचं म्हटलं होतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: service taxग्राहक पंचायतसेवाकरहाॅटेल\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-diwas/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%83-%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-112022700006_1.htm", "date_download": "2018-04-26T11:34:25Z", "digest": "sha1:QQNYKUIVHY7GFZ7WQTMVQUXD6CZQMVV2", "length": 13873, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Marathi din Mumbai | मराठीची अवनतीः थोडे आत्मपरिक्षण | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमराठीची अवनतीः थोडे आत्मपरिक्षण\nभाषा ही संपर्काचं साधन आहे. आपल्या भावना, विचार आदिम माणूस देहबोलीतून व्यक्त करत होता. पुढे त्या बोलीला शब्द मिळाले. जिथल्या तिथल्या भाषा वेगळ्या होत गेल्या. ही दुसर्‍याशी संपर्क साधण्यास उपयुक्त ठरणारी भाषाच सध्या वादाचा विषय ठरतो आहे. मुंबईत मराठी भाषेवरून सुरू असलेले रणकंदन हे त्याचेच उदाहरण. या भाषक वादाला रोज नवे पैलू जोडले जात आहेत. मुंबईत रहाणार्‍या परप्रांतीयांना मराठी बोलता येत नाही, यासाठी त्यांना दोषी धरण्यापेक्षा याला मराठी माणूसच जास्त दोषी आहे, असे मला वाटते.\nत्याच्या समर्थनार्थ काही मुद्दे मांडावेसे वाटतात. मुंबईत मराठी माणसांची संख्या ४२ टक्क्यांहून जास्त कधीच नव्हती. पुढे पुढे ती कमी कमी होत गेली आणि मराठी माणूस उपनगरात रहायला गेला. याचे वेगवेगळे अर्थ आहेत. मुंबईत जमिनी व फ्लॅट्सचे भाव इतके वाढले की त्याला तिथेच राहून नवे घर घेणे परवडत नव्हते. त्याचवेळी चाळीत रहाणारा मराठी माणूस सांपत्तिकदृष्ट्या सुधारला होता. त्याला चांगले रहाणीमान हवे होते. त्याला त्या पैशात भलेही मुंबईत घर घेता येत नसले तरी उपनगरात चांगले घर मिळत होते. सहाजिकच तो मुंबईबाहेर गेला. मुंबईतले भाव परप्रांतीयांनी वाढविले या म्हणण्याला माझ्या मते तरी तितका अर्थ नाही. मुंबईची स्वतःची किंमतच एवढी आहे, की तीच भाववाढीला कारणीभूत ठरते. कारण प्रत्येक कंपनीला आपले ऑफिस मुंबईत हवे असते. याचे कारण मुंबईला लाभलेले आंतरराष्ट्रीय ग्लॅमर, महत्त्व. सहाजिकच मुंबईचा विस्तार होत असताना जागेची गरज वाढत गेली. परिणामी किमती वाढत गेल्या. या सगळ्यामुळे मराठी माणसाने उपनगरात जाणे पसंत केले.\nमुंबईच्या या एकूणच विस्तारामुळे सहाजिकच रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात होत होती आणि आहे. सहाजिकच देशापरदेशातून नोकरदारांचा, व्यावसायिकांचा लोंढा मुंबईकडे न येता तरच नवल. या सगळ्यांच्या येण्यामुळे आणि आधीच मुंबईत निम्म्याहून जास्त इतर प्रांतीय लोक असल्यामुळे मुंबई अधिकाधिक बहुसांस्कृतिक आणि बहूभाषक होत गेली. सहाजिकच बहुसांस्कृतिकतेच्या लोकांना कळेल अशा भाषेचे चलन सुरू झाले. ही भाषा अर्थातच हिंदी होती. त्यात रोजगारनिर्मितीचे मोठे केंद्र असलेले हिंदी चित्रपटनिर्मितीचे केंद्र बॉलीवूड हेही मुंबईतच होते. त्यामुळे सहाजिकच हिंदीचे चलन मोठ्या प्रमाणात वाढले. हिंदीच्या या विस्तारापायी एकेकाळी वेळही अशी आली की भाषेप्रती अत्यंत जागरूक असलेल्या दक्षिण भारतीयांनाही मुंबईत रहाताना हिंदी शिकावी लागली. कारण मोठ्या जनसमूहाला ती भाषा समजत होती. मुंबईत मराठी भाषक लोक असले तरी त्यांची संख्या तुलनेने कमी असल्याने संपूर्ण जनव्यवहारात मराठीचे प्राबल्य निर्माण झाले नाही. त्याचवेळी त्यांना हिंदी सहजी समजत होते, हेही त्याचे कारण ठरले. गुजराती भाषकही मोठ्या प्रमाणात होते. पण म्हणून गुजराती भाषा ही मुंबईची भाषा बनली नाही. कारण सगळ्यांना सामावून घेईल, समजू शकेल अशी हिंदी भाषा होती. हिंदी चित्रपट हे त्यासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरले.\nयावर अधिक वाचा :\nमराठीची अवनतीः थोडे आत्मपरिक्षण\nकोहलीला 12 लाख रुपयांचा दंड\nबंगळूरच्या मैदानात झालेल्या रोमहर्षक सामन्यात भारतीय संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर धोनी ...\nअनमोल अंबानी आरएनएएम आणि आरएचएफचा संचालक\nअनिल अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानीसुद्धा आता उद्योगजगतामध्ये नव्या जबाबदाऱ्या स्वीकारत ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nआयआयटी मुंबईची सौरचूल सर्वात अव्वल\nआयआयटी पवईत मुंबईतील तरुण शास्त्रज्ञांनी बनवलेली सूर्यप्रकाशावर चालणारी सौरचूल देशात नंबर ...\nसोने आणि चांदीच्या किंमती सतत वाढ\nगेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती सतत चढताना दिसत आहेत. अक्षय तृतीयानंतर ...\nरेडमी नोट 5 खरेदी करण्याची मोठी संधी\nशाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. हा स्मार्टफोन ...\nनोकरीच्या शोधासाठी गुगलची खास सेवा\nनोकरीच्या शोधात असणा-यांसाठी गुगलने एक खास सेवा सुरू केली आहे. गुगल फॉर जॉब्स असं या ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%80", "date_download": "2018-04-26T11:27:22Z", "digest": "sha1:27CXHWLMORWBJ66R7HENL2M2FWVPHKDI", "length": 4822, "nlines": 213, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "वर्ग:इंग्रजी - Wiktionary", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इंग्रजी शब्दसूची‎ (३७ प)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ जुलै २०१७ रोजी १३:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/new-delhi-gujarat-assembly-election-2017-pc-state-will-go-to-polls-on-9-14-dec-counting-on-18-dec-471871", "date_download": "2018-04-26T11:29:55Z", "digest": "sha1:JON3DF3Z4TT4YOWJCYXX2QNTQONHKQMC", "length": 13213, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नवी दिल्ली : गुजरात निवडणुकीच्या तारखा जाहीर, संपूर्ण पत्रकार परिषद", "raw_content": "\nनवी दिल्ली : गुजरात निवडणुकीच्या तारखा जाहीर, संपूर्ण पत्रकार परिषद\nअवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दोन टप्प्यात गुजरातच्या निवडणुका पार पडणार आहेत. 89 विधानसभा मतदारसंघात 9 डिसेंबर आणि 93 मतदारसंघात 14 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 18 डिसेंबर रोजी निकाल लागेल.\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nऔरंगाबाद : रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, स्थानिक निवासी डॉक्टर संपावर\nपुणे : समर कॅम्पसाठी चेन्नईहून आलेले तीन विद्यार्थी मुळशी धरणात बुडाले\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nनवी दिल्ली : गुजरात निवडणुकीच्या तारखा जाहीर, संपूर्ण पत्रकार परिषद\nनवी दिल्ली : गुजरात निवडणुकीच्या तारखा जाहीर, संपूर्ण पत्रकार परिषद\nअवघ्या देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दोन टप्प्यात गुजरातच्या निवडणुका पार पडणार आहेत. 89 विधानसभा मतदारसंघात 9 डिसेंबर आणि 93 मतदारसंघात 14 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 18 डिसेंबर रोजी निकाल लागेल.\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://gokarnamahabaleshwar.com/marathi/index.php/2013-11-12-06-03-38", "date_download": "2018-04-26T11:14:15Z", "digest": "sha1:4ZDVCUPTENJFF7UJTGJPEPSMAD2X2DLV", "length": 9786, "nlines": 64, "source_domain": "gokarnamahabaleshwar.com", "title": "गौतमेश्वर, इंद्रेश्वर (अध्याय ८२)", "raw_content": "गौतमेश्वर, इंद्रेश्वर (अध्याय ८२)\nगौतमेश्वर, इंद्रेश्वर (अध्याय ८२)\nएकदा इंद्र, गौतम ॠषींच्या आश्रमात गेला. तिथे तो गौतमांच्या अतिशय सुंदर अहिल्या नामक पत्नीला पाहून फिदा झाला आणि तिच्याशी रममाण होण्याच्या इच्छेने आश्रमातच लपून बसला. दुपारच्या वेळेस गौतम ॠषी फळे आणण्यासाठी वनात गेले आहेत असे बघून इंद्राने गौतमांचे रुप धारण करून अहिल्येकडे रतीसुखाची मागणी केली. अहिल्येने पतीरुपातील इंद्राला दिवसा रती सुखाची इच्छा करणे हे निंद्य, अयशस्वी व नरकपद असे कर्म आहे असे बजावले. कामातूर झालेल्या इंद्रापुढे ते बोलणे व्यर्थ ठरले आणि अहिल्येने आपल्या पतीची इच्छा पूर्ण केली. इच्छापूर्ती नंतर इंद्र आपल्या स्वस्थानी निघून गेला. दुपारच्या वेळेस केलेल्या त्या निंद्य कर्माने लज्जीत आणि खिन्न झालेली अहिल्या आपल्या पर्णकुटीत बसून राहिली. थोडयावेळाने गौतम ॠषी वनातून परत आले. खिन्न अहिल्येला बघून त्यांनी त्याचे कारण विचारले. अंतर्यामानी गौतम ॠषींना इंद्राचे अपकृत्य कळले. क्रोधीत झालेल्या गौतम ॠषींनी अहिल्येच्या निंद्य कर्माबद्दल ''दहा हजार वर्षे शिळा हो'' असा शाप दिला. अज्ञात वशात झालेल्या चुकीसाठी त्यांनी रामप्रभूंच्या पदस्पर्शाने ''तुझी शापातून सुटका होईल'' असा उःशापही अहिल्येला दिला. पत्नीला शाप देऊन गौतमांनी इंद्रालाही ''तुझ्या पापी शरीराला हजारो छिद्रे पडोत'' असा शाप दिला.\nअहिल्येला आणि इंद्राला शाप देऊन गौतम ॠषी तीर्थ यात्रेसाठी आश्रमाबाहेर पडले. पृथ्वर्ीदशन करत करत गौतम ॠषी गोकर्ण क्षेत्री आले. त्या क्षेत्राच्या दर्शनाने परमसंतुष्ट झालेल्या त्यांनी रुद्रयोनीच्या दक्षिणेला आश्रम बांधून शंभूचे लिंग स्थापून, ब्रह्मज्ञान परायण होऊन दीर्घकाळ तप केले. भाद्रपद महिन्यातील नवमीला गौतमेशाची विधीवत पूजा करणाऱ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे हेच ते गोकर्ण क्षेत्रीचे गौतमेश्वर लिंग.\nगौतम ॠषींच्या शापाने संपूर्ण शरीर छिद्राने भग्न झाल्यामुळे इंद्र दुःखी होऊन मेरु पर्वतावरीील एका गुहेत जाऊन लपला. या शापाची बातमी स्वर्गामध्ये इंद्राणी शचीला कळली आणि तिने गौतम ॠषींकडे उःशापाची याचना केली. गौतम ॠषी म्हणाले, परस्त्रीशी संग केल्याने लागणाऱ्या दोषांच्या निवृत्तीसाठी इंद्राला गोकर्ण क्षेत्री तपश्चर्या करण्यास सांग. शचीने ही बातमी इंद्राला सांगितली. इंद्राने रुद्रयोनीच्या आग्नेयेला कुबेरेश्वराजवळ लिंगाची स्थापना करून निर्मल असे तीर्थ बनवून परमसमाधीने ब्रह्मचर्यव्रताचे पालन करून, मौन व्रत धारण करून तपश्चर्या सुरू केली. त्याच्या हजारो वर्षांच्या तपश्चर्येने संतुष्ट झालेले ईश्वर म्हणाले, हे इंद्रा, तू परस्त्रीसंग दोषाच्या पापातून मुक्त झाला आहेस. कार्तिक महिन्यातील शुध्द दशमीला तीर्थात स्नान करून ज्या लिंगाची पूजा केली असता परस्त्रीसंग दोषाच्या पापातून सुटका होते तेच हे इंद्रेश्वर लिंग आणि इंद्रतीर्थ.\nआदि गोकर्ण (अध्याय ८)\nरुद्र भूमी (अध्याय ९)\nसागरेश्वर (अध्याय १५ आणि १६)\nमार्कण्डेश्वर आश्रम (अध्याय २१, २२ व २३)\nविधूतपापस्थाली (अध्याय २८ व २९)\nअमृतेश्वर, सरस्वती तीर्थ आणि सावित्री तीर्थ (अध्याय ३०)\nशतशृङग पर्वत (अध्याय ३२)\nकमंडलू तीर्थ (अध्याय ३३)\nविश्वामित्र आश्रम (अध्याय ३८)\nउन्मज्जनी तीर्थ, हरीहरपूर, वैतरणी उत्पत्ती आणि दुर्गा (अध्याय ४०-४१-४२)\nरामतीर्थ, राम मंदिर (अध्याय ४४)\nभीम कुंड (अध्याय ४५)\nचक्रखंडेश्वर, चक्रतीर्थ (अध्याय ४६)\nमहाबळेश्वर प्रतिष्ठापना (पाणलिंगोत्पत्ती) (अध्याय ५६)\nकपिल तीर्थ (अध्याय ६७)\nकामेश्वर तीर्थ (अध्याय ७१, ७२)\nरावणेश्वर लिंग, कुबेरश्वर महिमा (अध्याय ७१)\nविनायक आश्रम (अध्याय ७२)\nब्रह्माश्रम, केतक्याश्रम (अध्याय ७३)\nकाळभैरव आणि प्रल्हाद आश्रम (अध्याय ७४)\nदत्तात्रेय आश्रम (अध्याय ७६)\nगौतमेश्वर, इंद्रेश्वर (अध्याय ८२)\nगंगावली शाल्मली (अध्याय ९६-९७)\nउमा महेश (अध्याय ११३)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/manmad-nashik-ethanol-truck-accident-479428", "date_download": "2018-04-26T11:32:06Z", "digest": "sha1:IS3M6OMG2NCV4KGUROA5W5XTJWURP5QE", "length": 12544, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "नाशिक : मनमाडमध्ये इथेनॉलचा टँकर उलटून गळती", "raw_content": "\nनाशिक : मनमाडमध्ये इथेनॉलचा टँकर उलटून गळती\nमनमाडजवळ भारत पेट्रोलियम कंपनीच्या इंधन प्रकल्पासमोर इथेनॉल टँकर पलटी झालाय...त्यातून इथेनॉलची गळती सुरु आहे...अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झालेत...\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nऔरंगाबाद : रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, स्थानिक निवासी डॉक्टर संपावर\nपुणे : समर कॅम्पसाठी चेन्नईहून आलेले तीन विद्यार्थी मुळशी धरणात बुडाले\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nनाशिक : मनमाडमध्ये इथेनॉलचा टँकर उलटून गळती\nनाशिक : मनमाडमध्ये इथेनॉलचा टँकर उलटून गळती\nमनमाडजवळ भारत पेट्रोलियम कंपनीच्या इंधन प्रकल्पासमोर इथेनॉल टँकर पलटी झालाय...त्यातून इथेनॉलची गळती सुरु आहे...अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झालेत...\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "http://www.rkmathnagpur.org/BookList/2", "date_download": "2018-04-26T11:41:45Z", "digest": "sha1:VSXH3YEIKMBYM6RDMFQAZOJSAT5DUI4F", "length": 18437, "nlines": 551, "source_domain": "www.rkmathnagpur.org", "title": "Ramakrishna Math - Nagpur", "raw_content": "\nश्रीरामकृष्ण- वचनामृत (सेट दोन खंडांचा संच)\nस्वामी विवेकानंद यांचे चरित्र\nमाझे जीवन आणि कार्य\nस्वामी विवेकानंदांशी संवाद आणि संभाषणे\nआत्मसाक्षात्कार साधना व सिद्धी\nस्वामी विवेकानंद यांच्या मुलाखती व प्रश्नोत्तरे\nभगवान श्रीकृष्ण आणि भगवत्गीता\nधर्मभूमी भारत आणि इतर लिखाण\nमानवाचे खरे स्वरूप आणि विविध भाषणे\nस्वप्नयोग अथवा स्वप्नांचा अर्थ (मांडुक्य उप.वर आधारित)\nश्रीज्ञानेश्वर (तत्त्वदर्शी आणि कवी )\nहिंदू स्त्री - आजची आणि उदयाची\nश्रीरामकृष्णलीलाप्रसंग - स्वामी सारदानंद (संपूर्ण संच )\nआधुनिक भारत आणि श्रीरामकृष्ण-विवेकानंद\nआमची मुख्य समस्या आणि श्रीरामकृष्ण-विवेकानंद व इतर लेख\nआधुनिक मानवाला उपनिषदांचा संदेश\nस्वामी विवेकानंदाचे पाश्चात्य जगातील जीवितकार्य\nसाधक साधना आणि सिद्धी\nश्रीरामकृष्ण : संक्षिप्त चरित्र आणि उपदेश\nवेदान्त : सिद्धान्त आणि व्यवहार\nस्वामी विवेकानंद — राष्ट्राला आवाहन\nवर्तमान युगासाठी आध्यात्मिक आदर्श\nस्वामी विवेकानंद : संक्षिप्त चरित्र आणि उपदेश\nभगवान बुद्ध आणि त्यांची शिकवण\nमन आणि त्याचा निग्रह\nश्रीसारदादेवी : संक्षिप्त चरित्र आणि उपदेश\nस्वामी विवेकानंद ग्रंथावली संचयन\nरामकृष्ण संघ : एक शतकाची वाटचाल\nईशोपनिषद (मूळ,अन्वय तथा टीकेसहित)\nपारमार्थिक जीवन : काही मार्गदर्शन\nआम्ही पाहिलेले स्वामी विवेकानंद\nस्वामी प्रेमानंद यांच्या सहवासात\nध्यान आणि त्याच्या पद्धती\nबृहदारण्यक उपनिषदातील याज्ञवल्क्य-मैत्रेयी संवाद\nस्वामी विज्ञानानंद यांच्याशी आध्यात्मिक संवाद\nतेथे कर माझे जुळती\nकर्म आणि त्याचे रहस्य\nआधुनिक भारताची उभारणी : शिक्षकांची भूमिका\nस्वामी विवेकानंद : व्यक्ती एक- पैलू अनेक\nमुले : मानवतेचे सर्वश्रेष्ठ धन\nश्रीरामकृष्ण-विवेकानंद जगप्रसिद्ध विचारवंतांच्या दृष्टीतून\nभगवद्गीतेचे सौंदर्य आणि सामर्थ्य\nजीवनाचा अर्थ : उपनिषदांच्या प्रकाशात\nमाझा भारत - अमर भारत\nइंडोनेशियातील व्याख्यान दौर्याच्या माझ्या आठवणी\nकठोपनिषद (मूळ मंत्र, अन्वय, मराठी सरलार्थ व संक्षिप्त विवरण यांसह)\nमला प्रतीत झालेले माझे गुरु\nभारत आणि त्यापुढील समस्या\nस्वामी रंगनाथानंद यांच्या अमेरिकेतील संयुक्त संस्थाने आणि कॅनडा येथील पहिल्या व्याख्यान-दौर्याचा वृत्तांत\nस्वामी विवेकानंद: सचित्र जीवन दर्शन\nनरेन्द्र ते वीर संन्यासी विवेकानंद\nस्वामी विवेकानंदांचेे शिवाजी महाराजांसंबंधी विचार\nभगवान बुध्द, श्रीशंंकराचार्य आणि स्वामी विवेकानंद\nआधुनिक मराठी साहित्यातील परतत्वबोध\nसुभाषचंद्र बोस यांची प्रेरकशक्ती स्वामी विवेकानंद\nधर्माचा गाभा - अनुभव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/dr-sudhakar-deshmukh-new-research-1236275/", "date_download": "2018-04-26T11:29:55Z", "digest": "sha1:VBZKBJPU5ZOY3EUAHZRPTEP4GFPBLKNN", "length": 13457, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘प्रतिभा आणि सर्जनशीलते’चे मर्म ग्रंथातून उलगडणार | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\n‘प्रतिभा आणि सर्जनशीलते’चे मर्म ग्रंथातून उलगडणार\n‘प्रतिभा आणि सर्जनशीलते’चे मर्म ग्रंथातून उलगडणार\nप्रतिभा आणि सर्जनशीलता या दोन संज्ञा निसर्ग आणि मानवी मनोव्यवहाराशी निगडित आहेत.\nप्रतिभा आणि सर्जनशीलता या दोन संज्ञा निसर्ग आणि मानवी मनोव्यवहाराशी निगडित आहेत. या दोन संज्ञांबाबत तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ आणि कलावंतांना कमालीचे आकर्षण आहे. परंतु या दोन्ही शब्दांना अनेक अर्थछटा असून त्या उलगडण्याचे महत्त्वपूर्ण काम ‘प्रतिभा आणि सर्जनशीलता’ या तब्बल ४०० पानी ग्रंथात लेखक डॉ. सुधाकर देशमुख यांनी अभ्यासपूर्वक आणि संशोधनवृत्तीतून केले आहे. ‘पद्मगंधा प्रकाशन’तर्फे लवकरच हा ग्रंथ प्रकाशित होणार आहे.\nप्रतिभा आणि सर्जनशीलता हे शब्द आपण अगदी सहजपणे वापरतो. पण त्यांचा नेमका अर्थ माहिती नसतो. या ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणात प्रतिभा या संकल्पनेची तोंड ओळख, तिची व्यवच्छेदक लक्षणे आणि सोपी व्याख्या लेखकाने केली आहे. प्रतिभाशक्ती ही मेंदूची शक्ती आहे. आणि ती एक जैविक प्रक्रिया आहे. माणूस जसा उत्क्रांत होत गेला तसा त्यांने अनेक शक्ती गमावल्या, तर काही नेटाने टिकवून ठेवल्या. प्रतिभाप्रक्रियेने जैविक उत्क्रांतीतील आपले स्थान गेली अनेक शतके टिकवून ठेवले. यावरूनच या प्रक्रियेचे जैविक रचनेतील स्थान अधोरेखित होते. जैविक उत्क्रांती, जाणीव विकास आणि शाररिक आणि मानसिक जखम भरून निघण्याच्या क्रिया या सर्व जैविक प्रक्रिया आहे. त्यांचे प्रातिभप्रक्रियेशी असलेली संबंध आपण लक्षात घेतले तर प्रतिभ प्रक्रिया समजण्यास आपल्यात मदत होईल, असे विश्लेषण या पुस्तकात आहे.\nभारतीय आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील प्रतिभा संकल्पना, आधुनिक मानसशास्त्राच्या अंगाने प्रतिमा, सौदर्यशास्त्र आणि प्रतिभा, मेंदूविज्ञान आणि प्रतिभा, प्रतिभा म्हणजे काय, प्रतिभा आणि उत्क्रांतीशास्त्र, प्रतिभा आणि मानसशास्त्र, प्रतिभा आणि तत्त्वज्ञान, सर्जनशीलता म्हणजे काय, सर्जनशीतेचा सिध्दात आणि प्रक्रिया यातील निरिक्षणे, अशा विविध विषयांचा सांगोपांग उहापोह लेखकाने ग्रंथात केला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविराटसाठी 'बुरे दिन', पराभवानंतर ठोठावला १२ लाखांचा दंड\nचीन, पाकिस्तानची खैर नाही अमेरिका भारताला शक्तिशाली F-35 ची टेक्नॉलॉजी देण्यास तयार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.cz/2016_11_24_archive.html", "date_download": "2018-04-26T11:10:25Z", "digest": "sha1:Z7T5LAUJCZTGLPTWIXPEPDNIZVUHPELU", "length": 238637, "nlines": 3078, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.cz", "title": "Dainik Sanatan Prabhat: 11/24/16", "raw_content": "\nपाकचे ३ सैनिक ठार, तर अनेक चौक्या उद्ध्वस्त \nआक्रमण हा संरक्षणाचा योग्य मार्ग आहे, हे सरकारला कधी कळणार भारताचे सैनिक हुतात्मा झाल्यानंतर होणारी कारवाई आधीच का केली जात नाही \nसैनिकाच्या मृतदेहाच्या विटंबनेनंतर भारतीय सैन्याची कारवाई \nनवी देहली - काश्मीरच्या माछिल सेक्टरमध्ये ३ भारतीय सैनिकांना ठार करून त्यातील एका सैनिकाचा शिरच्छेद करण्याच्या घटनेनंतर भारतीय सैनिकांनी याच सेक्टरमध्ये केलेल्या आक्रमणात पाकचे ३ सैनिक ठार झाले आहेत. यात एका अधिकार्‍याचाही समावेश आहे. तसेच काही चौक्याही उद्ध्वस्त करण्यात आल्या. दुसरीकडे पाकने त्याचे ११ नागरिक ठार झाल्याचा दावा केला आहे. यात एका रुग्णवाहिकेवर भारताने आक्रमण केल्याचा आरोप केला आहे. पाकने केलेल्या आक्रमणात प्रभूसिंह (वय २५ वर्षे), के. कुशवाह (वय ३१ वर्षे) आणि शशांक के. सिंह यांना ठार करण्यात आले होते. त्यातील प्रभूसिंह यांच्या मृतदेहाचा शिरच्छेद करण्यात आला.\nभारताने २३ नोव्हेंबरला सकाळी लवात आणि नकयाला येथील टाटा पानी क्षेत्रातील पाकच्या चौक्यांवर जोरदार गोळीबार केला. उखळी तोफा आणि मशीनगन्सच्या साहाय्याने आक्रमण करण्यात आले. यात पाक सैन्याची ठाणी उद्ध्वस्त करण्यात आली. दुसरीकडे पाकनेही पूंछ, राजौरी, भिंबर आणि माछिल सेक्टरमध्ये गोळीबार केला. भिंबर गलीमध्ये झालेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचे २ सैनिक घायाळ झाले.\nपेप्सी, कोकाकोला, माऊंटन ड्यू, स्प्राईट आणि सेव्हन अप शीतपेयांमध्ये विषारी घटक - केंद्र सरकारची माहिती\nहे इतक्या वर्षांत केंद्रातील सरकारांच्या लक्षात का आले नाही\nकि जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, याचीही चौकशी\nझाली पाहिजे; कारण हा जनतेच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे \nनवी देहली - पेप्सी, कोकाकोला, माऊंटन ड्यू, स्प्राईट आणि सेव्हन अप या शीतपेयांमध्ये जड धातू, जस्त, कॅडियम आणि क्रोमियम आढळून आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री फग्गनसिंह कुलस्ते यांनी राज्यसभेत दिली.\nराज्यसभेच्या एका सदस्याने विचारलेल्या प्रश्‍नावर उत्तर देतांना कुलस्ते म्हणाले की, ड्रग टेक्निकल अ‍ॅडव्हायजरी बोर्डाने वरील ५ शीतपेयांचे नमुने बाजारपेठेतून घेतले होते. त्यानंतर कोलकत्याच्या नॅशनल टेस्ट हाऊसमध्ये हे नमुने पाठवण्यात आले. या शीतपेयांमध्ये विषारी पदार्थ असल्याचे या तपासण्यांमध्ये आढळून आले.\nझारखंड विधानसभेत आमदारांकडून तोडफोड \nविरोधासाठी अवैध मार्गांचा वापर करून जनतेच्या करातून चालवण्यात येणार्‍या विधानसभेचे कामकाज रोखणार्‍या आणि सभागृहातील वस्तूंची हानी करणार्‍या सदस्यांकडून याचा व्यय वसूल केला पाहिजे \nअध्यक्षांवर खुर्ची फेकली, ध्वनीक्षेपक तोडले \nरांची (झारखंड) - झारखंड विधानसभेमध्ये २३ नोव्हेंबरला सीएन्टी आणि एस्पीटी विधेयकामध्ये संशोधन करण्याच्या सूत्रावरून गदारोळ झाला. या वेळी झारखंडमुक्ती मोर्चाच्या आमदारांनी खुर्ची आणि ध्वनीक्षेपक तोडले. तसेच विधानसभाध्यक्ष दिनेश उरांव यांच्यावर खुर्चीद्वारे आक्रमण केले. तसेच त्यांच्यासमोर ठेवण्यात आलेली विधेयकाची प्रत फाडण्यात आली. झारखंडमुक्ती मोर्चाचे आमदार सौस सुरीन आणि काँग्रेसचे आमदार इरफान अन्सारी यांची सुरक्षारक्षकांशी धक्काबुक्की झाली. विरोधी पक्षांच्या आमदारांनी सांगितले की, सत्ताधारी पक्षाबरोबर दोन हात करण्यास आम्ही सिद्ध आहोत; मात्र विधेयक सादर होऊ देणार नाही. या घटनेनंतर कामकाज स्थगित करण्यात आले. ३ मे या दिवशी सीएन्टी (छोटानागपूर टेनंसी अ‍ॅक्ट) आणि एस्पीटी (संथाल परगना टेनंसी) या विधेयकांमध्ये संशोधन करण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळाने संमत केला होता. या कायद्यामुळे आदिवासी भूमी मालकाला त्याच्या भूमीचे परिवर्तन करण्यात अधिकार मिळणार आहे. भूमीचा उपयोग शेतीव्यतिरिक्त व्यावसायिक कामासाठीही करण्यात येणार आहे. आतापर्यंत आदिवासी त्यांची भूमी कोणालाही विकू शकत नव्हते. या कायद्यामुळे स्थानिक पोलीस ठाण्याच्या अंतर्गतच ही भूमी विकू शकतात.\nहिंदूंचा छळ चालूच राहिल्यास ३० वर्षांनी बांगलादेशात हिंदू रहाणार नाहीत - प्रा. अब्दुल बरकत\nजे बांगलादेशातील एका मुसलमान प्राध्यापकाच्या लक्षात येते, ते भारतातील एकाही शासनकर्त्याच्या, लेखकाच्या आणि पत्रकाराच्या लक्षात येत नाही, हे लक्षात घ्या अखलाकच्या प्रकरणात मात्र हेच लेखक आणि पत्रकार पुरस्कार परत करण्यासाठी सर्वार्ंत पुढे होते \nढाका - धार्मिक अत्याचारांमुळे देश सोडून जाणार्‍या हिंदूंचे लोंढे चालूच राहिले, तर ३० वर्षांनी बांगलादेशात एकही हिंदु नागरिक नावाला शिल्लक रहाणार नाही, असा निष्कर्ष ढाका विद्यापिठातील प्रा. अब्दुल बरकत यांनी काढला आहे.\nप्रा. अब्दुल बरकत यांनी पॉलिटिकल इकॉनॉमी ऑफ रिफॉर्मिंग अ‍ॅग्रीकल्चर, लॅण्ड अ‍ॅण्ड वॉटरबॉडिज इन बांगलादेश या पुस्तकात हा निष्कर्ष मांडल्याचे वृत्त ढाका ट्रिब्युन वृत्तपत्राने दिले आहे. या पुस्तकाचे १९ नोव्हेंबरला ढाका विद्यापिठात प्रकाशन झाले.\nसंजय साडविलकर यांच्यासह तिघांनी बनावट भक्तमंडळ स्थापन करून भक्तांकडून देणग्या घेतल्या \nअनेक अवैध कृत्ये उघड होऊनही संजय साडविलकर यांच्यावर कोणतीही कारवाई न करता त्यांना पाठीशी घालणार्‍या पोलिसांवर सरकार कारवाई करणार का \nअवैध शस्त्रविक्रेता संजय साडविलकर यांचे आणखी एक अवैध कृत्य उघड \nबनावट भक्तमंडळावर फौजदारी कारवाई करण्याचा न्यायालयाचा आदेश \nकोल्हापूर, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - संजय साडविलकर यांसह तिघांनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात असलेल्या दत्त मंदिराच्या आवारात अनधिकृतरित्या श्री दत्तात्रय देव मठ संस्थान भिक्षास्थान भक्तमंडळ नावाची बनावट संस्था स्थापन केली आहे. या भक्तमंडळाची बनावट नोंदणी करून भक्तांकडून देणगी घेतल्याविषयी फौजदारी गुन्हा प्रविष्ट करण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर्.व्ही. सपाटे यांनी दिला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ९ डिसेंबर या दिवशी होणार आहे. तक्रारदाराच्या वतीने अधिवक्ता श्री. ए.आर्. कुलकर्णी यांनी काम पाहिले.\n(यापूर्वी संजय साडविलकर यांच्या विरोधात अवैधरित्या रिव्हॉल्व्हर, पिस्तुल बनवणे, हाताळणे, खरेदी-विक्री करणे असे गुन्हे प्रविष्ट झाले आहेत. त्यांच्या विरोधात सांगली जिल्ह्यात ५ तक्रारी प्रविष्ट झाल्या आहेत.\nघराघरातील वाढते कलह थांबवण्याचे सामर्थ्य रामायणाच्या शिकवणीत - रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती\nउज्जैैन, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - आज शिक्षणातून आपल्यासमोर रामाचा आदर्श ठेवला जात नाही. पूर्वी रामायणाच्या कथा वडीलधार्‍यांकडून सांगितल्या जात. त्यामुळे सर्व परिस्थितींमध्ये श्रीरामाप्रमाणे आदर्शपणे कसे वागायला हवे, याचे संस्कार सर्वांवर होत होते. रामायणाची शिकवण न मिळाल्यानेच आज घरातील कलह वाढले आहेत. ही स्थिती पालटण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला रामायणाचा आदर्श युवकांसमोर ठेवावा लागेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले. ते येथील ‘पुरुषोत्तम सागर’च्या घाटावर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. येथील ‘सादर वन्दे’ या संघटनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.\nहिंदु विद्यार्थ्यांना बलपूर्वक कुराणचा अभ्यास करण्यास भाग पाडण्याचा आणि विद्यार्थ्यांचे यज्ञोपवीत तोडून टाकण्याचा प्रकार \nमहंमदअली जिन्हा या प्राध्यापकाचा हिंदुद्वेष \nमुसलमान कोणत्याही पदावर गेले, तरी ते प्रथम मुसलमान असतात, हे अनेकदा समोर आले आहे, याचेच हे आणखी एक उदाहरण अशांकडून कधीतरी निधर्मीवाद जोपासला जाईल का आणि हिंदूंनी तरी त्यांच्याशी तो कसा ठेवावा \nथिरूवनंतपुरम् - थिरूवनंतपुरम् विश्‍वविद्यालयाच्या महाविद्यालयातील महंमदअली जिन्हा हे इस्लामी इतिहास विषयाचे प्राध्यापक हिंदु विद्यार्थ्यांना बलपूर्वक कुराणचा अभ्यास करणे भाग पाडतात, तसेच विद्यार्थिनींना कुराणचे वाचन करण्याची सक्ती करतात, अशी लेखी तक्रार विद्यार्थ्यांच्या एका गटाने विश्‍वविद्यालयाच्या प्राचार्यांकडे केली आहे.\nदेशात आतापर्यंत इसिसचे ५० आतंकवादी अटकेत \nदेशात सहस्रो जिहादी गुप्त कारवाया\nकरत असतांना केवळ ५० जणांना अटक\nकरणारे सरकार आतंकवाद कसा नष्ट करणार \nनवी देहली - राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्आयए) आणि राज्यांतील पोलीस यंत्रणा यांनी केलेल्या संयुक्त अन्वेषणामध्ये आतापर्यंत देशातून इसिसच्या ६८ आतंकवाद्यांना कह्यात घेतले आहे, तर ५० जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी लोकसभेत दिली. ५० पैकी ११ महाराष्ट्रातील आहेत. उत्तराखंडमध्ये ४, बिहारमध्ये १, कर्नाटकात ७, तेलंगणात ११, केरळात ६ आणि तमिळनाडूत २ आतंकवाद्यांना अटक केल्याचे त्यांनी म्हटले. इसिसचा कट्टरतावाद रुजवण्यासाठी विविध माध्यमांचा वापर ते करत असल्याचे तपासात दिसून आले, असेही अहिर म्हणाले.\nकेरळमधील ‘क्षेत्रभूमी संरक्षक वेदी भारत’ संघटनेचा उद्ध्वस्त मंदिरे पुनरुज्जीवित करण्याचा स्तुत्य उपक्रम \nमलाप्पुरम् (केरळ) - ‘क्षेत्रभूमी संरक्षक वेदी भारत’ या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने केरळ राज्यातील इस्लामी आक्रमणात उद्ध्वस्त झालेली मंदिरे पुनरुज्जीवित करण्यासाठी ‘लाईट ए लॅम्प’ (एक पणती पेटवूया) या नावाखाली एका उपक्रमास प्रारंभ केला आहे. त्यासाठी सर्वप्रथम केरळ राज्यातील मुसलमानबहुल जिल्हा मलाप्पुरम् याची निवड करण्यात आली आहे.\n१. इतिहासाच्या नोंदीप्रमाणे क्रूरकर्मा टिपू सुलतान याने मलबार भागात आक्रमण करून ४०० हून अधिक मंदिरे उद्ध्वस्त केली होती. तसेच लक्षावधी हिंदूंचे धर्मांतर केले होते. हिंदु महिलांवर बलात्कार आणि अत्याचार करून त्यांना लैंगिक गुलाम केले होते. या उद्ध्वस्त करण्यात आलेल्या मंदिरांत प्रामुख्याने थीरुनावया, थाळी महादेव इत्यादी मंदिरांचा समावेश आहे.\nडोनाल्ड ट्रम्प यांना विरोध करणार्‍यांनी दुसर्‍या देशात जावे - अमेरिकेचे न्यायाधीश जॉन जज प्रीमोमो\nवॉशिंग्टन - डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यावर अनेक लोकांनी त्यांना विरोध केला होता. काही ठिकाणी अल्प-अधिक प्रमाणात हिंसाचाराच्या घटनाही घडल्या. या पार्श्‍वभूमीवर ट्रम्प यांना राष्ट्रपती बनवण्यास विरोध करणार्‍यांनी दुसर्‍या देशात जावे, असे अमेरिकेतील जॉन प्रीमोमो या न्यायाधिशांनी म्हटले आहे. मत दिलेले असेल किंवा नसेल; पण ट्रम्पच अमेरिकेतील सर्व नागरिकांचे भावी राष्ट्रपती आहेत, असेही ते म्हणाले. तसेच जॉन यांनी ट्रम्प यांच्या विरोधात धरणे आंदोलनाच्या वेळी अमेरिकेचा राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा अवमान करणार्‍यांवरही टीका केली आहे. जॉन यांच्या या विधानाचा निषेध करत नागरिकांनी त्यांना पदावरून काढण्याची मागणी केली आहे.\nजगभरात प्रतीवर्षी १०० वाघांची शिकार होते \nभारतात प्रतीवर्षी दिवसाढवळ्या सहस्रो गोहत्या होत आहेत, ते रोखण्यासाठी कोणतेही ठोस\nआणि परिणामकारक उपाय होत नाहीत, तेथे जंगलात अभावाने असलेल्या वाघांना कोण वाचवणार \nहनोई - वाघांच्या शिकारीच्या विरोधात जगभरात कडक कायदे असूनही प्रतिवर्षी सुमारे १०० वाघांची शिकार केली जात असल्याचे समोर आले आहे. येथे चालू असलेल्या ‘आंतरराष्ट्रीय वन्यजीव परिषदे’त ही माहिती देण्यात आली. वाघांची दयनीय स्थिती दर्शवणारा अहवाल येथे घोषित करण्यात आला आहे. ही परिषद दोन दिवस चालणार आहे. वाघांची मोठ्या प्रमाणात तस्करीदेखील केली जाते. त्याला रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याची वेळ आली आहे. याविषयी परिषदेत विचारविनिमय होणार आहे. काही देशांतील भ्रष्ट प्रशासनामुळेच शिकार आणि तस्करी यांसारख्या गुन्ह्यांना प्रोत्साहन मिळाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वाघ दुर्मिळ होत चालले असल्याचे मत या परिषदेत व्यक्त करण्यात आले.\nनव्या नोटांवरील देवनागरी लिपीच्या वापरावर आक्षेप : याचिका प्रविष्ट \nचेन्नई - केंद्र सरकारच्या वतीने नव्या नोटांवर देवनागरी लिपीमध्ये चलनाचे मूल्य छापले आहे. राज्यघटनेतील तरतुदीप्रमाणे नोटांवर कोणत्याही परिस्थितीत देवनागरी लिपीत चलनाचे मूल्य प्रसिद्ध करता येत नाही. या तरतुदीचा आधार घेऊन मद्रास उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. के.पी.टी. गणेशन् असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते मूळचे मदुराईचे रहिवासी आहेत. देशातील नोटांवर देवनागरी लिपीमध्ये मूल्य प्रसिद्ध करणे, हा राज्यघटनेचा अपमान आहे. त्यामुळे २ सहस्र रुपयांच्या नोटा अवैध असल्याचे केंद्राने घोषित करावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.\nकानपूर रेल्वे अपघाताच्या चौकशीसाठी समिती स्थापन\nप्रत्येक अपघातानंतर समिती स्थापन करण्याचा सोपस्कार पार\nपाडणारे नव्हे, तर अपघात होऊच नये, यासाठी उपाययोजना काढणारे प्रशासन हवे \nकानपूर (उत्तरप्रदेश) - पाटणा एक्स्प्रेस रुळावरून घसरून नुकत्याच झालेल्या भीषण अपघाताच्या चौकशीसाठी झाशी विभागाच्या पोलीस उपाधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली १२ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या अपघाताच्या प्रकरणी रेल्वेच्या झाशी विभागाच्या विभागीय व्यवस्थापकांची बदली करण्यात आली असून ५ वरिष्ठ अधिकार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. रेल्वेचे महासंचालक गोपाल गुप्ता यांनी ही माहिती दिली. या अपघातात १४८ जणांना प्राण गमावावे लागले होते. या अपघाताप्रकरणी, अज्ञात रेल्वे कर्मचार्‍यांच्या विरोधात निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरणे, दुसर्‍याच्या जीवास वा सुरक्षेस धोका निर्माण करणे आदींसाठी जीआर्पी पोलीस ठाण्यात प्रथमदर्शन अहवाल नोंदवण्यात आला आहे. अपघातामागे रूळ तुटल्याचे कारण आहे का, याविषयी विचारले असता, तसा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचे गुप्ता यांनी सांगितले. या घटनेमागे आतंकवाद्यांचा हात असल्याचा किंवा स्फोट झाल्याचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नसून चौकशी पूर्ण झाल्यानंतरच ठोस सांगता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nतेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या घरातील स्नानगृहही आता ‘बुलेटप्रूफ \nतेलंगणमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याची\nमुख्यमंत्र्यांनी दिलेली ही स्वीकृतीच म्हणायची का असे नेते जनहित काय साधणार \nभाग्यनगर (हैदराबाद) - झेड प्लस सुरक्षा, पूर्ण सुरक्षित कार आणि एखाद्या तटबंदी किल्ल्यासारखे घर एवढी सुरक्षा असतांना तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी आता त्यांच्या घरातील स्नानगृहही ‘बुलेटप्रूफ’ करून घेतले आहे. राव यांच्या नव्या घरात तयार करण्यात आलेले हे ‘बुलेटप्रूफ बाथरूम’ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. राव यांचे घर १ लाख स्क्वेअर फूट इतके आहे. घराच्या सर्व खिडक्या आणि ‘व्हेंटिलेटर’ यांवर ‘बुलेटप्रूफ’ काचा लावण्यात आल्या आहेत. ‘बुलेटप्रूफ स्नानगृहाचे समर्थन करतांना तेलंगणचे एक पोलीस अधिकारी म्हणाले, ‘‘कोणत्याही प्रकारचा धोका वेळीच टाळायला हवा. मुख्यमंत्र्याच्या या सरकारी बंगल्यावर आता व्यय (खर्च) होईल; पण त्यांच्या सुरक्षेवर होणारा व्ययही त्यामुळे वाचणार आहे.’’\nइसिसच्या आतंकवाद्याच्या शिष्यवृत्तीसाठी झाकीर नाईक यांच्या संस्थेकडून पैसे \nहे समजेपर्यंत गुप्तचर यंत्रणा काय करत होत्या \nकिती संस्थांकडून इसिसच्या आतंकवाद्यांना अर्थपुरवठा\nकरण्यात आला, याचा आतातरी शोध घेण्यात येणार आहे का \nनवी देहली - झाकीर नाईक यांच्या आता बंदी घालण्यात आलेल्या इस्लामिक रिसर्च फाऊन्डेेशन या संस्थेकडून इसिसचा २४ वर्षीय आतंकवादी अबु अनस याला ८० सहस रुपये शिष्यवृत्ती म्हणून देण्यात आले होती, अशी माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अन्वेषणातून मिळाली आहे. यावरून झाकीर यांचे इसिसशीही संबंध असल्याचे उघडकीस आले आहे.\nअनस जेव्हा इसिसमध्ये सहभागी होण्यासाठी सिरीयाला जाण्याच्या सिद्धतेत होता, तेव्हा हे पैसे त्याच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात आले होते. त्याने इस्लामिक रिसर्च फाऊन्डेेशनच्या संकेतस्थळावर शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला आणि त्याला त्यानंतर मुंबईत मुलाखतीसाठी बोलावण्यात आले. अनसला जानेवारीत राजस्थानहून अटक करण्यात आली. या महत्त्वाच्या पुराव्यामुळे आता सरकारला झाकीर यांच्या विरोधात आतंकवादविरोधी कायद्याच्या कलमान्वये कारवाई करता येणार आहे. अनस फाऊन्डेेशनच्या नियमित संपर्कात होता. त्याच्या आयसीआयसीआय बँक खात्यात हे पैसे हस्तांतरित करण्यात आले.\nअंनिसवर बंदी घालायला हवी - ह.भ.प. किसनमहाराज साखरे\nपुणे, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. दाभोलकर आणि श्याम मानव यांच्याशी श्रद्धा अन् अंधश्रद्धा यांविषयी अनेक वेळा चर्चा करूनही कोणताही लाभ नाही; परंतु ते लोक ऐकणारे नाहीत. ते धर्माची हानी करतात. त्यामुळे अंनिसवर बंदी घालायला हवी, असे मत आळंदी येथील ह.भ.प. किसनमहाराज साखरे यांनी व्यक्त केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. कृष्णाजी पाटील आणि अन्य कार्यकर्ते यांनी ह.भ.प. किसनमहाराज साखरे यांची त्यांच्या आश्रमात भेट घेतली. या वेळी त्यांना श्रीक्षेत्र आळंदी येथे २६ नोव्हेंबर या दिवशी होणार्‍या १२ व्या वारकरी महाअधिवेशनाचे निमंत्रण देण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.\nह.भ.प. किसनमहाराज साखरे पुढे म्हणाले, धर्मावर आघात होत असतांना आपण शांत राहून चालणार नाही. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येणार्‍या स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आज प्रत्येकाला आवश्यकता आहे. तुमच्या कार्याला माझे सदैव आशीर्वाद आहेत.\nकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला १० सहस्रांची लाच घेतांना पकडले\nकल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेतील पालिका शिक्षण मंडळातील कनिष्ठ अभियंत्याला १० सहस्रांची लाच घेतांना आज पकडण्यात आले आहे. केलेल्या कामाची नोंद मोजमाप वहीमध्ये करण्यासाठी प्रकाश चौधरी यांनी संबंधित तक्रारदाराकडे ८५ सहस्र रुपयांची मागणी केली होती. त्याचा पहिला हफ्ता म्हणून १० सहस्र रुपये स्वीकारतांना चौधरी यांना ठाणे लाचलुचपत खात्याने पकडले. या प्रकरणी चौधरी यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अन्वये गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. (सातत्याने उघडकीस होणार्‍या लाचखोरीच्या घटना म्हणजे महापालिका भ्रष्टाचाराचे कुरण बनत चालल्याचे लक्षण सरकार भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढणार का सरकार भ्रष्टाचाराची पाळेमुळे खणून काढणार का \nपुणे येथे अतिक्रमणविरोधी कारवाईत जप्त केलेल्या देवतांच्या मूर्ती भंगल्या \nपुणे महानगरपालिका प्रशासनाचा धर्मद्रोही कारभार \nपालिकेच्या विरोधात पोलीस तक्रार\nहिंदूंच्या प्रभावी संघटनाच्या अभावीच पालिकेकडून देवतांच्या मूर्ती निष्काळजीपणे हाताळून धर्मभावना दुखवण्याचे धाडस केले जाते. अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांविषयी प्रशासनाने असे धाडस कधी केले आहे का हिंदूंनो, तुमच्या श्रद्धास्थानांचे रक्षण होण्यासाठी प्रभावी संघटन करून हिंदु राष्ट्राची स्थापना करा \nपुणे, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - महानगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पुण्यातील १४ मंदिरांवर कारवाई करून श्री गणेश आणि अन्य देवतांच्या मूर्ती, तसेच दागिन्यांसह ऐवज जप्त (शासनाधीन) केला होता. त्या मूर्ती परत मिळवण्यासाठी गेलेल्या मंडळाचे कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांना श्री गणेशाच्या मूर्ती भंग पावल्याचे आढळून आले. (पालिकेने अशीच कारवाई अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांविषयी केली असती का - संपादक) या प्रकरणी अतिक्रमणविरोधी विभागाच्या उपायुक्त सौ. संध्या गागरे यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये २२ नोव्हेंबर या दिवशी तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.\nतपासाच्या वेळकाढूपणावरून केंद्रीय अन्वेषण यंत्रणा आणि विशेष अन्वेषण पथक यांना उच्च न्यायालयाने पुन्हा फटकारले \nडॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरण\nकेंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या सहसंचालकांना पुढच्या\nसुनावणीच्या वेळी अहवालासह उपस्थित रहाण्याचा आदेश \nमुंबई, २३ नोव्हेंबर - डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणाचा तपास कधी संपणार केंद्रीय अन्वेषण यंत्रणा (सीबीआय) तपासामध्ये वेळकाढूपणा करून न्यायालयाचा वेळ घालवत आहे. सीबीआय गुन्हेगारांना पकडू शकत नाही, हे खेदजनक आहे. हा प्रश्‍न एका कुटुंबाचा नसून समाजाचा आहे. त्यामुळे १६ डिसेंबरला होणार्‍या पुढील सुनावणीच्या वेळी यंत्रणेच्या सहसंचालकांनी तपासाच्या अहवालासह उपस्थित रहावे, असा आदेश देत मुंबई उच्च न्यायालयाने यंत्रणेला फटकारले. २३ नोव्हेंबर या दिवशी दाभोलकर आणि कॉ. पानसरे हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी न्यायमूर्ती धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती कुलाबावाला यांच्या खंडपिठापुढे झाली. त्या वेळी न्यायालयाने हे आदेश दिले. या वेळी अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित होते.\nआणखी बलिदान देऊ; पण संयुक्त महाराष्ट्र करणारच \nबेळगावातील महामेळाव्यात मराठी बांधवांचा निर्धार \nमहामेळाव्याचे उद्घाटन करतांना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. विजय देवणे\nबेळगाव, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - कितीही अत्याचार करा, आकाशपाताळ एक करू. प्रसंगी आणखी हुतात्मे होतील; पण बेळगाव, निपाणी, बिदर, भालकी, कारवार यांसह संयुक्त महाराष्ट्र करणारच, असा निर्धार २१ नोव्हेंबर या दिवशी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर झालेल्या महामेळाव्यात मराठी भाषिकांनी केला. या वेळी संयुक्त महाराष्ट्र लढ्यात मुंबईवर जसा मराठी ध्वज फडकवला, तसेच येथेही होणार असल्याचा विश्‍वास व्यक्त केला. यापुढे सीमाभागात एकाही मराठी माणसावर अत्याचार झाला, तर चंदगड-गडहिंग्लज मार्गावरील कन्नडिगांना घरात घुसून मारण्यास मागेपुढे पहाणार नाही, अशी चेतावणी शिवसेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख श्री. विजय देवणे यांनी दिली.\nमहानगरपालिकेकडून झालेल्या टॅब वाटपामध्ये ५० कोटी रुपयांचा घोटाळा\nमुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकेद्वारे चौकशीची मागणी\nकोट्यवधी रुपयांचे घोटाळे करून टॅब देणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित काय साधणार \nमुंबई, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - फेब्रुवारी २०१६ पर्यंत मुंबई महानगरपालिकेतील १९ सहस्र २७१ विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप करण्यात आले. यामध्ये ५० कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याची जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. या प्रकरणाची सीबीआय किंवा एस्आयटीद्वारे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्याने केली आहे. या प्रकरणी महानगरपालिका आणि कंत्राटदार यांना एका मासात प्रतिज्ञापत्राद्वारे भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. मुख्य न्यायमूर्ती मंजुला चेल्लुर आणि न्या. एम्. एस्. सोनक यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर प्राथमिक सुनावणी झाली.\nविद्वेषी शिक्षण देणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांच्या पीस स्कूलवर तात्काळ बंदी घालावी \nनागपूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनातील धर्माभिमान्यांची मागणी\nनागपूर - केंद्र शासनाने इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन (IRF) वर ५ वर्षांची बंदी घालण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. त्याच जोडीला त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, विद्वेषी शिक्षण देणार्‍या पीस स्कूलवरही तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी येथे २२ नोव्हेंबर या दिवशी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात करण्यात आली. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. मंगला पागनीस, हिंदु जनजागृती समितीचे श्री. श्रीकांत क्षीरसागर यांनीही मार्गदर्शन केले.\nश्रीक्षेत्र आळंदी येथे १२ वे वारकरी महाअधिवेशन\nश्री संत ज्ञानेश्‍वर माऊली संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त राष्ट्रीय वारकरी सेना, वारकरी संप्रदाय आणि हिंदु जनजागृती समिती आयोजित\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीची चौकशी करावी आणि बंदी घालावी \nराज्यातील सर्व तीर्थक्षेत्रे मद्य-मांस मुक्त करावी \nराष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात रोखण्यासाठी हिंदूसंघटन \nस्थळ - श्री संत मोतीराम महाराज फळेकर फड, गोपाळपुरा, श्रीक्षेत्र आळंदी, जिल्हा पुणे.\nवार आणि दिनांक : शनिवार, २६ नोव्हेंबर २०१६\nवेळ : दुपारी १\nकाही दिवसांतच निर्णय पालटणारे सक्षम आहेत का भारतात कोणी सक्षम मिळत नाही का \nअधिकोष किंवा टपाल कार्यालय येथे ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा पालटून घेतांना पॅन कार्ड, आधार कार्ड, वाहन चालवण्याचा परवाना आदी ओळखपत्रांची मूळ प्रत आणि त्यांची छायांकित प्रत (झेरॉक्स कॉपी) दाखवणे बंधनकारक होते; मात्र आता रिझर्व्ह बँकेने छायांकित प्रत दाखवण्याचा नियम रहित केला आहे. केवळ मूळ प्रत दाखवावी, असे घोषित केले आहे.\nमुख्यमंत्र्यांनी हाच आदेश आपल्या पक्षातील कार्यकर्ते आणि सरकारी कर्मचारी यांना द्यावा \nसमाजातील सर्वांत अधिक महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे शिक्षण क्षेत्र आहे. याच क्षेत्राद्वारे भविष्याचा वेध घेणारा समाज निर्माण होणार आहे. शिक्षकांनी निरपेक्षपणे प्रामाणिक आणि सेवाभावी वृत्तीने ज्ञानदान केल्यास चांगले फळ मिळेल, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले. वाळपई (गोवा) येथे आयोजित २ दिवसीय गोवा बालशिक्षण परिषदेच्या समारोप सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.\nनर्‍हे (पुणे) येथे भागवत सप्ताह समाप्ती\nपुणे, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - येथील नर्‍हे भागातील सुविधा अंबर सोसायटीमध्ये १५ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत साप्ताहिक सनातन प्रभातचे वाचक श्री. अच्युत आराध्ये यांचे घरी श्री. गणेश लक्ष्मणराव वैद्य यांनी सार्थ एकनाथी भागवत वाचन आणि गोरखपूर संहिता यांचे वाचन केले. श्री. वैद्य यांनी भागवताचे १२ स्कंद अत्यंत रसाळपणे मांडतांना भगवान श्रीकृष्णाचा जन्म आणि श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलणे आदी भाग अतिशय सुंदर रितीने सांगितला. सप्ताहाच्या समाप्तीच्या दिवशी पोथीची यजमानांंच्या डोक्यावरून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाने सांगता झाली. या वेळी सनातनच्या ५८ व्या संत पू. (श्रीमती) विजयालक्ष्मी काळेआजी उपस्थित होत्या. सप्ताहाचा एकूण ३० जणांनी लाभ घेतला.\nLabels: चौकटी, प्रादेशिक बातमी\nपुण्यातील १६ वाहतूक पोलीस कर्मचार्‍यांनी कामचुकारपणा केल्याने शिक्षा म्हणून स्थानांतर\nस्थानांतराऐवजी कर्मचार्‍यांची वर्तणूक सुधारेल अशी शिक्षा करणे अपेक्षित \nपुणे, २३ नोव्हेंबर - शहरातील चौकांमध्ये वाहतूक नियमन न करता टंगळमंगळ केल्याने १६ वाहतूक पोलीस कर्मचार्‍यांना शिक्षा म्हणून अन्य विभागांत स्थानांतर केले आहे. (स्थानांतराची शिक्षा म्हणजे, त्या कर्मचार्‍यांना अन्यत्र तसे वागण्याची मुभा दिल्यासारखेच आहे तसेच इतरांना त्यांच्या कामचुकारपणामुळे त्रास होणार नाही कशावरून तसेच इतरांना त्यांच्या कामचुकारपणामुळे त्रास होणार नाही कशावरून - संपादक) ही कारवाई वाहतूक पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी केली आहे. मुंढे यांनी गेल्या २ दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांची उपस्थिती घेण्यास प्रारंभ केला आहे. त्यामध्ये जे कर्मचारी वाहतूक नियमन न करता आढळले, त्यांच्यावर ही कारवाई केली. (यावरून पोलिसांनाही कायद्याचा धाक राहिला नाही, असे म्हटल्यास चुकीचे काय - संपादक) ही कारवाई वाहतूक पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी केली आहे. मुंढे यांनी गेल्या २ दिवसांपासून शहरात ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांची उपस्थिती घेण्यास प्रारंभ केला आहे. त्यामध्ये जे कर्मचारी वाहतूक नियमन न करता आढळले, त्यांच्यावर ही कारवाई केली. (यावरून पोलिसांनाही कायद्याचा धाक राहिला नाही, असे म्हटल्यास चुकीचे काय \nकेंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांच्याकडून जुन्या नोटा स्वीकारण्यास खाजगी रुग्णालयाचा नकार \nधनादेश देऊन भावाचा मृतदेह घेतला कह्यात \nमंगळुरु (कर्नाटक) - नोटाबंदीच्या निर्णयामुळे केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांना त्यांच्या भावाचे निधन झाल्यावर त्याचा मृतदेह कह्यात घेतांना खाजगी रुग्णालयाने जुन्या नोटा घेण्यास नकार दिला. त्यामुळे धनादेश देऊन रुग्णालयाचे देयक देऊन मृतदेह कह्यात घ्यावा लागल्याची घटना घडली आहे. काविळ झाल्याने त्यांचा भाऊ भास्कर याचा या रुग्णालयात मृत्यू झाला होता. उपचाराचे ६० सहस्र रुपयांचे देयक होते. या वेळी गौडा यांनी, २४ नोव्हेंबरपर्यंत रुग्णालयांनी जुन्या नोटा स्वीकाराव्यात असा आदेश आहे, असे सांगूनही नोटा घेण्यात आल्या नाहीत. प्रत्यक्षात हा नियम केवळ सरकारी रुग्णालयांसाठी आहे. गौडा यांना याची कल्पना नव्हती. (रुग्णालयाचे देयक देण्यासाठीचे चलन सारखेच असतांना आणि मोठ्या नोटांचा प्रश्‍न सर्वांना सारखाच असतांना सरकारी रुग्णालय आणि खाजगी रुग्णालय असा भेद सरकारने कशाला केला \nजर रुग्णालये जुन्या नोटा घेत नसतील, तर सर्वसामान्य लोकांना किती त्रास होत असेल, याची मला कल्पना आली, असे गौडा यानंतर म्हणाले\nनाबार्डकडून जिल्हा सहकारी बँकांना २१ सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य \nनवी देहली - नोटाबंदीमुळे अडचणींचा सामना करणार्‍या सर्वसामान्य शेतकर्‍यांसाठी नाबार्डकडून जिल्हा सहकारी बँकांना २१ सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य घोषित करण्यात आले आहे.\nकेंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास म्हणाले की, सर्व जिल्हा बँकांना समान स्वरूपात रकमेचे वाटप होईल, याची काळजी घेण्याचा सल्ला नाबार्ड आणि रिझर्व्ह बँक यांना देण्यात आला आहे. रब्बी हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर शेतीकर्ज आणि इतर गोष्टी नाबार्डच्या माध्यमातून पुरवण्यात येतील. ३१ डिसेंबरपर्यंत कोणत्याही प्रकारच्या डेबिट कार्ड व्यवहारावर कुठलाही सेवा कर आकारला जाणार नाही. तसेच ३१ डिसेंबरपर्यंत दूरभाषवरून केलेल्या बँकेच्या व्यवहारावरही कोणताही सेवा कर लागणार नसल्याचे दास यांनी स्पष्ट केले.\nरेल्वेमार्गावर सोडलेल्या सांडपाण्यामुळे मुंबईतील ४० ठिकाणी धोकादायक स्थिती\nमुंबई, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मुलुंड या दरम्यान ठिकठिकाणी रेल्वेमार्गावर सोडलेल्या सांडपाण्यामुळे चिखल साचून मुंबईतील ४० ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण झाली आहे, असे रेल्वे विभागातील एका अधिकार्‍याने सांगितले.\nइस्लामिक रिसर्च फाऊंडेशनची खाती गोठवण्याचा आदेश\nमुंबई - राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनची खाती गोठवण्यात यावीत, अशा आदेशाचे पत्र अधिकोषांना दिले आहे. तसेच संस्थेची संकेतस्थळे ब्लॉक करण्यात यावीत, असेही गृहमंत्रालयाला दुसर्‍यांदा पत्राद्वारे सांगितले आहे. (पहिल्या वेळी सांगून सर्व संकेतस्थळे ब्लॉक झाली नाहीत का, हेही पहायला हवे - संपादक) नुकतीच बंदी घातलेल्या या संस्थेच्या मुंबईतील कार्यालयांची तपासणी चालू होती. सध्या डॉ. नाईक यांच्या फेसबूक, ट्विटर, यूट्यूबवरील चिथावणीखोर चित्रफितींवर बंदी घालण्यासाठी अन्वेषण यंत्रणा प्रयत्नशील असून यासाठी अमेरिकी यंत्रणांचे साहाय्य घेण्याची शक्यता आहे.\nसांप्रदायिक ऐक्य ही काळाची आवश्यकता आहे - ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे\nसंभाजीनगर येथे प्रांतीय हिंदू अधिवेशन\nह.भ.प. जनार्दन महाराज मेटे\nसंभाजीनगर, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - फाटलेल्या नोटांप्रमाणे आज आपल्या हिंदु धर्माची स्थिती झाली आहे. ती पालटण्यासाठीच आपल्या साधू-संतांप्रमाणे संघटन करण्याची वेळ आली आहे. हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी सर्व संप्रदाय आणि संघटना यांना एकत्र यावेच लागेल, सांप्रदायिक ऐक्य ही काळाची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे यांनी केले. ते महावीर भवन येथे संपन्न झालेल्या प्रांतीय हिंदू अधिवेशनात बोलत होते. संभाजीनगर, नगर आणि जालना या जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी एकदिवसीय प्रांतीय हिंदू अधिवेशन घेण्यात आले. व्यासपिठावर धर्मयोद्धा संघटनाचे उपाध्यक्ष श्री. कैलास कुर्‍हाडे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. अभिजीत देशमुख आणि कु. प्रियांका लोणे उपस्थित होत्या. या अधिवेशनाला ५० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ आणि धर्माभिमानी उपस्थित होते.\nशासनाच्या विरोधात ३०२ कलमांतर्गत गुन्हा का प्रविष्ट करू नये \nआरोप-प्रत्यारोपात अडकलेले नेते कधीतरी देशाचे हित साधतील का \nमुंबई, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षात असतांना शेतकर्‍यांच्या आत्महत्यांसाठी शासनाच्या विरोधात ३०२ कलमाच्या अंतर्गत खुनाचा गुन्हा प्रविष्ट करण्याची मागणी केली होती. त्याच अनुषंगाने आज नोटाबंदीच्या बळीसाठी शासनाला दोषी ठरवावे लागेल. शासनाचा अक्षम्य निष्काळजीपणा आणि नियोजनशून्य कारभार यांमुळे राज्यात नोटाबंदीच्या बळींची संख्या सतत वाढत आहे. यासाठी शासनाच्या विरोधात ३०२ कलमाच्या अंतर्गत गुन्हा का प्रविष्ट करू नये, असा प्रश्‍न विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उपस्थित केला आहे. नोटाबंदीच्या त्रासाला कंटाळून नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील स्टेट बँकेचे माजी कर्मचारी अनंत बापट यांनी आत्महत्या केल्याची, तसेच नव्या नोटांसाठी पुणे येथील रुबी रुग्णालयाने घेतलेल्या आडमुठ्या भूमिकेमुळे नवजात बाळ दगावले, अशी वृत्ते प्रसिद्ध झाली आहेत. या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर विखे-पाटील बोलत होते.\nधर्मांधाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न आणि अमानुष अत्याचार\nठाणे, २३ नोव्हेंबर - भिवंडीतील निजामपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्‍या एका धर्मांधाने चार वर्षीय मुलीवर अमानुष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. यामुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून या घटनेनंतर निजामपुरा पोलीस ठाण्यात आयसान अन्सारी यांच्यावर कलम ३७६ आणि पोक्सा अंतर्गत गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.\nअकार्यक्षमांची समितीत निवड का करतात \nगोव्यातील प्राथमिक शिक्षणातील माध्यमप्रश्‍नी तोडगा काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या माध्यम सल्लागार समितीने मुदतवाढ मागितली आहे. या प्रस्तावावर शासन पुढील काही दिवसांत निर्णय घेण्याची शक्यता आहे. शासनाने प्रा. भास्कर नायक यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या माध्यम सल्लागार समितीची मुदत १५ नोव्हेंबरला संपुष्टात आली. समितीने आतापर्यंत एकूण ७ तालुक्यांमध्ये बैठका घेतल्या असून उर्वरित ७ तालुक्यांमध्ये बैठका होणे बाकी आहे. बैठका पूर्ण झाल्यानंतर दक्षिण आणि उत्तर गोवा अशा २ ठिकाणी सार्वजनिक सुनावण्या घेण्यात येतील. यासाठी समितीला आणखी ३ मासांची मुदतवाढ हवी आहे.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या अकार्यक्षमतेच्या विरोधात अभाविपचे आसूड आंदोलन \nअशा प्रकारे आंदोलन करावे लागणे, हे विद्यापिठासाठी लज्जास्पद \nआंदोलन करतांना अभाविपचे कार्यकर्ते\nपुणे, २३ नोव्हेंबर (वार्ता.)- यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या परीक्षा विभागाने विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पडताळतांना पुष्कळ चुका केल्या. (उत्तरपत्रिका तपासण्यासाठी विद्यापिठाकडे तज्ञ शिक्षक नाहीत का - संपादक) या विरोधात अभाविपच्या वतीने २२ नोव्हेंबरला विद्यापिठामध्ये आसूड आंदोलन करण्यात आले. या वेळी पोतराजाच्या वेशातील २ कार्यकर्त्यांनी परीक्षा विभागावर आसूड ओढले. या आंदोलनाला ३५ हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षा विभागाचे नियंत्रक अशोक चव्हाण यांनी '५ दिवसांच्या आत चुका सुधारू', असे लिखित आश्‍वासन दिले. (५ दिवसांमध्ये जर चुका दुरुस्त होण्यासारख्या होत्या, तर विद्यार्थ्यांवर आंदोलन करण्याची वेळ का आणली - संपादक) या विरोधात अभाविपच्या वतीने २२ नोव्हेंबरला विद्यापिठामध्ये आसूड आंदोलन करण्यात आले. या वेळी पोतराजाच्या वेशातील २ कार्यकर्त्यांनी परीक्षा विभागावर आसूड ओढले. या आंदोलनाला ३५ हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते. परीक्षा विभागाचे नियंत्रक अशोक चव्हाण यांनी '५ दिवसांच्या आत चुका सुधारू', असे लिखित आश्‍वासन दिले. (५ दिवसांमध्ये जर चुका दुरुस्त होण्यासारख्या होत्या, तर विद्यार्थ्यांवर आंदोलन करण्याची वेळ का आणली \nनवीन पनवेल येथील सेंट जोसेफ विद्यालयातील २ विद्यार्थ्यांनी १० वीच्या उत्तरपत्रिका जाळल्या \nनवीन पनवेल - सेंट जोसेफ विद्यालयात दहावीच्या उत्तरपत्रिका जाळल्याप्रकरणी दोन विद्यार्थ्यांना पोलिसांनी कह्यात घेतले. ते अल्पवयीन असल्याने त्यांना कर्जत येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आले.\nशासन पूर्ण स्थिर आहे \nकोल्हापूर, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - नोटाबंदीच्या निर्णयाच्या कार्यवाहीवरून केंद्र सरकारवर टीका होत असतांनाच मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी शासन आता पूर्ण स्थिर आहे, असे २३ नोव्हेंबर या दिवशी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले. नगरपालिकांमधील प्रचार दौर्‍यासाठी मुख्यमंत्री २२ नोव्हेंबर या दिवशी इचलकरंजी येथे आले होते.\nभारतीय रिझर्व्ह बँकेला संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या खंडपिठाची नोटीस\nजिल्हा सहकारी बँकांना नोटा स्वीकारण्यास बंदी केल्याचे प्रकरण\nसंभाजीनगर, २३ नोव्हेंबर - जिल्हा सहकारी बँकांना ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने बंदी घातली आहे. त्या विरोधातील याचिकेच्या सुनावणीच्या वेळी संभाजीनगर उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने केंद्र सरकार, राज्य सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक यांना खंडपिठाने नोटीस बजावली.\nधर्मादाय उपायुक्तांच्या माध्यमातून रुबी हॉल रुग्णालयाची चौकशी \nपुणे, २३ नोव्हेंबर - नवजात बाळावर उपचारासाठी रोख रक्कम न भरल्याच्या कारणाने रुबी हॉल रुग्णालयाने उपचार केले नव्हते. त्यामुळे बाळ दगावले. या प्रकरणाची चौकशी धर्मादाय उपायुक्त नितीन जाधव यांच्या माध्यमातून केली जाणार असून त्याचा अहवाल १ दिवसांत सादर करण्याचे आदेश सहधर्मादाय आयुक्त शिवाजी कचरे यांनी दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते विवेक वेलणकर आणि अन्य समाजसेवी कार्यकर्त्यांनी कचरे यांची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याविषयी २१ नोव्हेंबर या दिवशी निवेदन दिले. त्या वेळी कचरे यांनी ही माहिती दिली.\nप्रवाशांची संख्या घटल्याने राज्य परिवहन मंडळाचे २३ कोटी रुपयांचे नुकसान\nमुंबई - सुट्ट्या आणि जुन्या नोटांवर बंदी आणल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या बसने प्रवास करणार्‍या प्रवाशांमध्ये घट झाली आहे. महामंडळाने १४ नोव्हेंबरपर्यंत अतिरिक्त उत्पन्नाचे उद्दिष्ट ठेवले होते; परंतु त्यात वाढ होण्याऐवजी महामंडळाला २३ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.\nपुणे येथे साहित्य संमेलन अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्यावर अज्ञातांकडून शाईफेक\nपुणे, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - डोंबिवली येथे होणार्‍या ९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. जयप्रकाश घुमटकर यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी शाई फेकल्याची घटना घडली. दुचाकीवरून तोंड झाकून आलेल्या त्या २ अज्ञातांकडून डॉ. घुमटकर यांना 'तुमचे पुरोगामी विचारांचे नाटक बंद करा. अन्यथा तुमचेच नाटक करू', अशी धमकीही दिली आहे. ही घटना २३ नोव्हेंबर या दिवशी येथील वैकुंठ स्मशानभूमीजवळ घडली. या वेळी डॉ. घुमटकर यांनी सांगितले की, मी बहुजन विचारांचा साहित्यिक असून निवडणुकीत उभा असल्यानेच हे आक्रमण झाले आहे.\nनोटाबंदीच्या विरोधात १३ विरोधी पक्षांच्या २०० खासदारांचे संसद भवनाबाहेर धरणे आंदोलन \nदेशाच्या भल्यासाठी कधी विरोधी पक्ष एकत्र येतात का \nनवी देहली - नोटाबंदीच्या विरोधात १३ विरोधी पक्षांच्या २०० खासदारांनी २३ नोव्हेंबरला संसद भवनाच्या आवारातील गांधी यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन केले. सुमारे तासभर या खासदारांनी हातात फलक घेऊन निषेधाच्या घोषणा दिल्या.\nधरणे आंदोलनात राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते, जनतादल संयुक्तचे नेते शरद यादव, कम्युनिस्ट नेते डी. राजा यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी सहभाग नोंदवला.\nनोटाबंदीविरोधात विरोधकांनी गदारोळ घातल्याने राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे, तर लोकसभेच कामकाज दिवसभरासाठी स्थगित करावे लागले. याविषयावरील स्थगन प्रस्तावावर चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्ष करत आहेत.\n६ दिवसांत शिर्डी येथे श्री साईंच्या दानपेटीत २ कोटी ३२ लक्ष रुपयांचे अर्पण\nशिर्डी (जिल्हा नगर), २३ नोव्हेंबर - येथील श्री साईबाबा संस्थानच्या दानपेटीत २ कोटी ३२ लक्ष रुपयांचे अर्पण जमा झाले आहे. त्या अर्पणामध्ये जुन्या ५०० आणि १ सहस्र रुपयांच्या नोटेसमवेत नव्या चलनांचाही समावेश आहे. जुन्या ५०० रुपयांच्या ९ सहस्र २१८, तर १ सहस्रच्या ३ सहस्र २५० नोटा दानपेटीत जमा झाल्या आहेत. तसेच नव्या २ सहस्र रुपयांच्या नोटा ९९९, तर ५०० च्या ५१ नोटा दानपेटीत मिळाल्या आहेत.\nशालेय वयातच विद्यार्थ्यांवर नैतिक मूल्यांची शिकवण रुजावी - डॉ. एस्.पी. काणे\nपुणे, २३ नोव्हेंबर - शालेय विद्यार्थी संस्कारक्षम आणि अनुकरणप्रिय असल्याने त्यांच्यावर चांगले संस्कार करण्यासह त्यांना जीवनमूल्यांची शिकवण दिली पाहिजे. या वयातच नैतिक मूल्ये रुजवणे आवश्यक असते. त्यातूनच आदर्शवादी आणि यशस्वी युवक घडू शकतात, असे मत राष्ट्र्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापिठाचे कुलगुरु डॉ. एस्.पी. काणे यांनी व्यक्त केले. विश्‍वशांती केंद्र (आळंदी) यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या 'वैश्‍विक मूल्याधिष्ठित शिक्षण आणि यशस्वी व्यक्तीमत्त्व विकास प्रमाणपत्र परीक्षा-२०१६'मध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्काराचा सोहळा एम्आयटी महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ते बोलत होते.\n'एटीएम् व्हॅन'मधील पैसे लुटण्याचा प्रयत्न\nमुंबई, २३ नोव्हेंबर (वार्ता.) - या दिवशी सकाळी वांद्रे येथील आयसीआयसीआय बँकेच्या 'एटीएम्' जवळ 'एटीएम् व्हॅन'मधील रोकड लुटण्याचा प्रयत्न २ चोरट्यांनी केला. चोरट्यांनी सुरक्षारक्षकाला चाकूचा धाक दाखवला; मात्र सुरक्षारक्षकाने बंदूक काढल्यावर चोरट्यांनी पळ काढला. (कायदा-सुव्यवस्थेची दु:स्थिती \nझाकीर नाईकची गठडी वळली \n१. मुंबई पोलिसांनी डॉ. झाकीर नाईक\nयांच्याविषयी माहिती देऊनही कारवाई नाही \n‘देशात सगळीकडे नव्या नोटा मिळवण्याची गडबड चालू असतांना डॉ. झाकीर नाईक यांच्या ‘इस्लामिक रिसर्च फाऊन्डेशन’ या संस्थेवर बंदी घालणारा निर्णय पचून गेला आहे, अन्यथा एव्हाना त्यावरून किती गदारोळ माजला असता ‘धार्मिक पक्षपात’ किंवा ‘हिंदुत्वाची अरेरावी’ असाही आरोप मोदी सरकारवर होऊ शकला असता. मध्यंतरी बांगलादेशची राजधानी ढाका येथे मोठी घातपाती घटना घडलेली होती. त्यात गुंतलेले जिहादी पकडले गेले आणि ते सुशिक्षित असल्याने खळबळ उडाली होती. त्यांचा तपास चालू झाला आणि झाकीर नाईक यांच्या भानगडी उजेडात आल्या. ‘आम्ही जिहादची प्रेरणा नाईक यांच्या भाषणातून घेतली’, असे ढाक्यातील या जिहादींनी सांगितले.\nभारतीय मुद्रांवर (नोटांवर) केवळ गांधींचेच चित्र छापण्याचा कोणताही नियम नाही \n‘भारताचे टपाल खाते गांधी यांच्या व्यतिरिक्त अन्य महत्त्वाच्या व्यक्तींच्या सन्मानार्थ आणि स्मरणार्थ म्हणून टपाल तिकिटे प्रचलित करत असते; परंतु भारतीय मुद्रांमध्ये आतापर्यंत केवळ गांधी यांनाच स्थान मिळाले आहे. याविषयी भारतीय महिलांमध्ये अजूनही जागरूकतेची उणीव आहे, असे समाजशास्त्रज्ञांचे मत आहे.\nरेल्वेमार्गास गेलेले तडे हे इंदूर-पाटणा एक्स्प्रेसच्या अपघातामागील प्रमुख कारण असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी झाल्यानंतर या विषयीचे अधिक पैलू उजेडात येतील. प्रवास तो मग विमान, बस किंवा रेल्वे यांचा असो तो सुरक्षितच होईल, याकडे लक्ष देणे त्या सेवा देणार्‍यांचे दायित्व असते. तडा गेलेले रूळ प्रवाशांचे बळी तर घेतातच त्याचप्रमाणे मोठा आर्थिक फटकाही देतात. रुळांच्या साहाय्याने रेल्वे धावत असते. त्यामुळे रुळांच्या मजबुतीविषयी सतर्कता बाळगायला हवी, याची आठवण करून द्यावी लागणे दुर्दैवी आहे. रुळांवरून प्रवास करणारी जनतेची कोट्यवधींची सार्वजनिक संपत्ती असलेली अशी ही रेल्वे सहस्रो प्रवाशांना घेऊन धावत असते. योग्य सेवा देत त्यांच्या जीविताचे रक्षण करणे रेल्वेचेच दायित्व बनते. असे असतांना रेल्वेचे रूळ हे त्रुटींविरहितच असायला हवेत.\nरतन टाटा यांचे काही राष्ट्रहितैषी निर्णय \nटाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी घेतलेले काही राष्ट्रहितैषी निर्णय पुढीलप्रमाणे.\n१. देशविरोधी विधान करणार्‍या आमीर खान यांच्याशी सडेतोड व्यवहार \n‘काही मासांपूर्वी अभिनेता आमीर खान यांनी देशविरोधी विधान केले होते. त्यानंतर टाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी स्वत: संस्थेच्या करण्यात येणार्‍या सर्व प्रकारच्या विज्ञापनांमधून आमीर खान यांना काढून टाकले.\n२. जेएन्यूतील व्यक्तीला संस्थेत काम न देण्याच निर्णय \nदेहलीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापिठात (जेएन्यू) घडलेल्या देशद्रोही घटनांमुळे दुखावलेले रतन टाटा यांनी त्यांच्या सर्व संस्थांमध्ये यापुढे जेएन्यूतील व्यक्तीला काम न देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.\nमुंबई जिल्ह्याचा नोव्हेंबर २०१६ मासातील पहिल्या सप्ताहाचा हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा \nविविध उपक्रमांद्वारे धर्माभिमान्यांचा धर्मकार्यात अनुकरणीय सहभाग \n१. पत्रलेखनाच्या माध्यमातून राष्ट्र आणि धर्म जागृती\n३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर २०१६ या सप्ताहात राष्ट्र आणि धर्म या विषयांवरील पत्रे विविध १४ (८ मराठी, ५ हिंदी आणि १ गुजराती) मराठी, हिंदी आणि गुजराती वृत्तपत्रांना पाठवली गेली. यातील ४९ मराठी आणि ३२ हिंदी पत्रे प्रसिद्ध झाली. श्री. जयेश राणे यांनी रुग्णाईत असूनही या सप्ताहात पत्रलेखनाच्या सेवेसाठी विशेष प्रयत्न केले, तसेच इतरांनाही त्यासाठी साहाय्य केले.\n२. दीपावलीच्या कालावधीत फटाके फोडण्याच्या\nविरोधात प्रबोधन, तर वसुबारसच्या निमित्ताने गोपूजन\nनालासोपारा येथे ‘फटाके रोखा; प्रदूषण टाळा’ मोहिमेअंतर्गत फटाक्यांच्या ३२ दुकानांत निवेदन देण्यात आले, तसेच फटाके विक्रेत्यांचे प्रबोधन करण्यात आले. विरार येथे पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. २७ ऑक्टोबर या दिवशी वसुबारसचे आयोजन करण्यात आले होते. परिसरातील अनेक हिंदूंनी यानिमित्ताने एकत्र येऊन गाय आणि वासरू यांची पूजा केली. या सेवेत स्थानिक धर्माभिमानी सर्वश्री प्रसाद काळे, भालचंद्र नागटिळक, सतीश सिंग, अविनाश रॉय, जितेंद्र हजारे, नीलेश खोकाणी, मुनिंद्र दुबे, जोशीगुरुजी, प्रदीप दुबे, जयेश धोंडे आणि दीप्तेश पाटील यांनी सहभाग घेतला होता.\nलोकहो, पुढील ३० वर्षांत बांगलादेशमध्ये एकही हिंदू शिल्लक रहाणार नाही, हे जाणा \nधार्मिक अत्याचारांमुळे हिंदूंचे पलायन चालूच राहिले, तर ३० वर्षांनी बांगलादेशात एकही हिंदू नागरिक नावाला शिल्लक रहाणार नाही, असा निष्कर्ष ढाका विद्यापिठातील प्रा. अब्दुल बरकत यांनी काढला आहे.\nहिंदू तेजा जाग रे \n : प्रो. अब्दुल बरकत ने कहा, अगले ३० वर्षो में बांग्लादेश में एक भी हिन्दू नहीं रहेगा \n७० वर्षों में कुछ न करनेवाला भारत अब तो कुछ कदम उठाएगा \nतुळशीविवाह म्हणजे आत्मा-परमात्मा यांच्या मीलनाचा उत्सव \n१. परमेश्‍वरच (श्रीकृष्णच) प्रत्येक जिवाचा खरा\nपती असल्याचा मनात विचार येणे आणि त्या वेळी प्रार्थना\nकेल्यावर तुळशीमातेने गुणरूपी अलंकारांची नावे सुचवणे\nसद्गुरु (सौ.) बिंदाताई यांचे देवद आश्रमातील प्रतिरूप असणार्‍या ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अश्‍विनी पवार \nसद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे\nमहर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या आणि देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमाच्या आध्यात्मिक आधारस्तंभ असणार्‍या सौ. अश्‍विनी अतुल पवार यांचा कार्तिक कृष्ण पक्ष एकादशी, म्हणजेच २४.११.२०१६ या दिवशी वाढदिवस आहे. त्यानिमित्त सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे यांनी टिपलेली सौ. अश्‍विनी यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.\nसौ. अश्‍विनी पवार यांना\nवाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा \nसौ. अश्‍विनी अतुल पवार साधारण ३ वर्षांपूर्वी देवद आश्रमात आल्या. तेव्हा वय लहान (२३ वर्षे) आणि अनुभव अल्प होता. त्यांनी आश्रमातील साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी पुष्कळ कष्ट घेतले. ‘साधकांची साधना व्हावी’, म्हणून व्यष्टी साधनेचे आढावे चालू केले. सातत्याने सत्संग घेऊन साधकांना योग्य दृष्टीकोन दिले. त्यामुळे आज आश्रमात साधकांच्या साधनेची घडी छान बसली आहे. सध्या देवद आश्रमातील चैतन्य वाढले आहे. याचे पूर्ण श्रेय सौ. अश्‍विनीताई यांना जाते. माझ्या लक्षात आलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.\nसौ. अश्‍विनीताई असे देवद आश्रमाची आध्यात्मिक आई \nसौ. अश्‍विनीताईची आहे तीव्र तळमळ \nश्रीगुरुंना अपेक्षित असाच घडवण्यास देवद आश्रम ॥ १ ॥\nतिचा निर्मळ भाव आणि कोमल हास्य \nयांनी जवळ घेते आणि देते श्रीगुरुमाऊलीची ऊब ॥ २ ॥\nआहे तिच्यात क्षात्रवृत्ती; म्हणूनच दोष आणि अहं \nघालवण्यास तत्पर असते सदैव ती ॥ ३ ॥\nसौ. अश्‍विनीताई शिवबासम घडवते आम्हा साधकांस \n‘२५ आणि २६.४.२०१५ या दिवशी सौ. अश्‍विनी पवार यांनी देवद येथील सनातन आश्रमातील स्वयंपाकघरातील साधकांच्या सत्संग घेतला. त्यात मला पूर्णतः शिकण्याच्या स्थितीत रहाता येऊन पुष्कळ शिकायला मिळाले. त्या वेळी देवाने मला सौ. अश्‍विनीताईंची पुढील गुणवैशिष्ट्ये लक्षात आणून दिली.\nघेई अश्‍विनीताई साधकांचा सत्संग \nवातावरणात पसरे आनंदीआनंद ॥ १ ॥\nजिजामातेने घडवले जसे शिवबास \nतसे अश्‍विनीताई घडवते आम्हा साधकांस ॥ २ ॥\nपू. जाधवकाकांच्या निरपेक्ष प्रेमाचे आम्ही झालो साक्षीदार \nसनातनचे पू. नंदकुमार जाधव (पू. काका) यांनी साधनेत केलेल्या साहाय्यामुळे आम्हाला रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात यायला मिळाले आणि आम्हाला संत आणि साधक यांचे दर्शन झाले; म्हणून मी पू. काकांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करीन, तेवढी अल्पच आहे. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पूर्वी निवास केलेल्या खोलीत १५.११.२०१६ या दिवशी नामजप करायला बसले होते. तेव्हा माझा नामजप बंद झाला आणि मला पू. काकांविषयी कृतज्ञता वाटून पुढील काव्यपंक्ती सुचल्या.\nआईच्या मायेने सांभाळले आम्हाला \nपित्याच्या काळजीने जपले आम्हाला \nभावंडाप्रमाणे प्रेम देऊनी दिला आधार \nपू. काकांच्या निरपेक्ष प्रेमाचे आम्ही झालो साक्षीदार ॥ १ ॥\nशिकवूनी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया केला उद्धार \nदिला आनंद अथांग आणि अमर्याद \nतळमळीने साधना करणार्‍या आणि देवावरील दृढ श्रद्धेमुळे मुलीला पूर्णवेळ साधना करण्याची अनुमती देणार्‍या मुलुंड येथील सौ. आशा गंगाधरे \n‘आईकडे पैसे असले, तरी तिने कधीच ते अनावश्यक व्यय केला नाही आणि आम्हालाही कधी करू दिला नाही. ती पूर्वी नोकरी करायची, तेव्हा ती एक घंटा रेल्वेचा प्रवास करून घरी यायची. स्टेशनपासून घर साधारणपणे चालत २० तेे ३० मिनिटांच्या अंतरावर आहे; पण फार क्वचितच तिने रिक्शाने प्रवास केला. पैसे वाचवण्यासाठी ती चालतच घरी यायची.\nअसूनही साधे राहाणीमान असणे\n‘वडील नगरसेवक आहेत, याचा तिला कधीच गर्व वाटला नाही. तिचे राहणीमान पुष्कळ साधे आहे. तिच्या बहिणी आणि इतर नातेवाईक तिला सांगत असतात, ‘‘तू केशरचनेत पालट कर. चांगल्या साड्या वापर.’’ परंतु तिला हे कधीच पटले नाही आणि तिने कधी तसे रहाण्याचा प्रयत्नही केला नाही.\n‘माझे वडील मुलुंडमध्ये नगरसेवक आहेत. पुष्कळ जण त्यांना ओळखतात. त्यामुळे आई समाजात अर्पण गोळा करायला किंवा विज्ञापन आणायला जायची, तेव्हा लोकांना आश्‍चर्य वाटायचे आणि तिचा असा नम्रपणा पाहून त्यांना साधना जाणून घेण्याची उत्सुकता वाटायची.\nसाधकांमध्ये साधनेची तीव्र तळमळ निर्माण करणार्‍या देवद आश्रमातील साधकांच्या आध्यात्मिक आई सौ. अश्‍विनी पवार \n१. ‘साधकांची साधना व्हावी’, अशी तळमळ\n‘सौ. अश्‍विनीताईला ‘साधकांची साधना व्हावी’, अशी तळमळ आहे. ताई साधकांना प्रसंगानुरूप चुका सांगते. साधकाची एखाद्या प्रसंगात चूक झाल्यास ताई यातून त्याच्या ‘साधनेची कशी हानी होत आहे कसे प्रयत्न करायला हवेत कसे प्रयत्न करायला हवेत ’ हे योग्य शब्दांत सांगते.\n२. साधकांना घडवण्याची प्रक्रिया\n२ अ. अचूक निरीक्षणक्षमता : ताईने एका सत्संगात मला माझ्यातील ‘प्रतिमा जोपासणे’ या अहंच्या पैलूची जाणीव करून दिली. मला त्यावर मात करता येत नव्हती. ताईने वेळोवेळी त्याची जाणीव करून दिल्यामुळे माझ्यात साधनेचे बीज रूजले जाऊन मन स्थिर होण्यास साहाय्य झाले. सद्गुरु (श्री.) राजेंद्र शिंदे यांंनी स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेसाठी मनाची सिद्धता करवून घेतली. नंतर अश्‍विनीताईने सत्संगात ‘प्रतिमा जोपासणे आणि प्रांजळपणा नसणे’ या स्वभावदोषांमुळे मला सत्संगात बसू नये असे सांगितले. त्यानंतर माझ्यात पालट होऊन मी प्रांजळपणे चिंतन सांगू लागल्यामुळे मला सत्संगाचा लाभ करून घेता आला. साधकांना त्यांच्या चुका सांगता येऊन त्यांना साहाय्य करता आले. त्यामुळे माझ्या आनंदात वाढ होऊन माझ्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळाली.\n‘मनुष्याला संगणकातील विशिष्ट प्रकाश योजनेद्वारे पडद्यावरील अक्षरे, चित्र आणि त्यांचा आकार इत्यादी विविध पैलूंचे ज्ञान होते, त्याप्रमाणे ईश्‍वरीय ज्ञानरूपी प्रकाशाने साधकाला भगवंताचे गुण, त्याचे स्वरूप आणि कार्य करण्याची पद्धत इत्यादी अनेक पैलूंचे ज्ञान होते.’\n- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.९.२०१६)\nरामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरातील श्री महालक्ष्मीदेवीचे छायाचित्र आणि श्री दुर्गादेवीची मूर्ती यांच्या ठिकाणी प.पू. डॉक्टरांची कुलदेवी श्री योगेश्‍वरीदेवी हिचे दर्शन होणे\n‘१३.९.२०१६ या दिवशी ध्यानमंदिरात बसून नामजप करतांना ध्यानमंदिरातील श्री महालक्ष्मीदेवीचे छायाचित्र आणि श्री दुर्गादेवीची मूर्ती यांच्या ठिकाणी मला ४५ मिनिटे प.पू. डॉक्टरांची कुलदेवी श्री योगेश्‍वरीदेवी हिचे दर्शन झाले. त्या वेळी मला पुष्कळ आनंद वाटून भावजागृती होत होती. नामजप करतांना मला मधेच उठून बाहेर जावे लागले. ध्यानमंदिरामध्ये परत आल्यावरही मला श्री योगेश्‍वरीदेवी दिसत होती. हे लिखाण करत असतांना भावजागृती होत होती.’\n- सौ. रेखा माणगावकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.९.२०१६)\nनीतीशून्य आणि संस्कृतीद्रोही दूरचित्रवाहिन्यांवरील कार्यक्रम आणि चित्रपट \n‘सध्याच्या काळात दूरचित्रवाहिन्यांवरील बर्‍याच कार्यक्रमांत, तसेच चित्रपटांतही कौटुंबिक कलह, एकमेकांविषयी ईर्षा आणि सूडभावना, स्वतःची पत्नी असतांनाही परस्त्रीसह प्रेमसंबंध इत्यादी दाखवले जाते. अशा नीतीशून्य, अविवेकी आणि संस्कृतीद्रोही कार्यक्रमांचा परिणाम मोठ्यांसह लहानांवरही होतो. याला कारणीभूत असणार्‍या दूरचित्रवाहिन्या, चित्रपट-निर्माते आदींसह घराघरांत असे कार्यक्रम पहाणारे आणि लहानांनाही ते पाहू देणारे स्वतःच्याच हाताने स्वतःचे पाप वाढवत असून राष्ट्रालाही अधःपतित करत आहेत. शासनव्यवस्था धर्माधिष्ठित नसल्याचाच हा परिपाक आहे. भावी हिंदु राष्ट्रात केवळ नीतीमत्ता, संस्कृतीनिष्ठता, धर्म आणि साधना यांचे संस्कार करणारे कार्यक्रमच दूरचित्रवाहिन्यांवर आणि चित्रपटांत दाखवले जातील.’ - (पू.) संदीप आळशी\nबालपणापासूनच प.पू. भक्तराज महाराज यांची ओढ असणारी ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कॅनडामधील व्हॅन्कुअर येथील एस्.एस्.आर्.एफ्.ची कु. नीला (वय ५ वर्षे) \nउच्चलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे\nपुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी या पिढीतील कु. नीला ही एक दैवी बालक आहे \n२४.११.२०१६ या दिवशी कॅनडामधील व्हॅन्कुअर येथील एस्.एस्.आर्.एफ्.ची कु. नीला (वय ५ वर्षे) हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिच्या वडिलांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे देत होत.\nपालकांनो, हे लक्षात घ्या \n‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nयासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर यूट्यूबच्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.\nकु. नीला हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद \nप.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन\n‘ ऊर्जाकेंद्राचा कोळसा न्यून पडतोय. मधली उपकेंद्रे वाढवायला पाहिजेत. ‘ऊर्जाकेंद्र म्हणजे रामनाथी आश्रमातील प.पू. डॉक्टरांचा कक्ष. उपकेंद्र म्हणजे विभागसेवक, केंद्रसेवक इत्यादी. कोळसा न्यून पडतोय, म्हणजे साधकांचे प्रयत्न तळमळीने व्हायला पाहिजेत.’\n‘ नामस्मरण करत केलेल्या कृतीचा, कर्माचा परिणाम वातावरणावर होतो, त्या कर्मावर होतो आणि पुन्हा त्या व्यक्तीवरही होतो; म्हणून सतत नामस्मरण करावे.’\n- प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.१०.२०१४)\nमैं बालक तेरा प्रभु \nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले\nयांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...\nमैं बालक तेरा प्रभु \nगुरुचरण सेवा मिलती रहे ऐसा दो वरदान ॥ १ ॥\nसांसों में है नाम तेरा धडकन में है तेरा प्यार \nचित्त में है चितचोर बार-बार करूं प्रणाम ॥ २ ॥\nनाम, साधना, सत्सेवा से ही मन को मिलता चैन \nकण-कण में मेरा सांवरा दर्शन करते नैन ॥ ३ ॥\nगुरु चरण में चारों धाम \nसत्संंग में है कृष्णकन्हैया कर दे पूरत काम ॥ ४ ॥\nश्रीकृष्ण नाम से मिलती है शांति \nकृष्ण भजन गा ले ओ मनवा हो जाए बेडा पार ॥ ५ ॥\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nढोंगी बुद्धीप्रामाण्यवादी, म्हणजे धर्मद्रोही \nडॉक्टर, वकील यांनी सांगितलेले बुद्धीप्रामाण्यवादी लगेच ऐकतात. त्यांना का कसे विचारत नाहीत; मात्र संतांनी काही सांगितले, तर त्यांच्या मनात का कसे , असे प्रश्‍न निर्माणहोतात \n- (परात्पर गुरु) डॉ. आठवले\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nपंढरपूरला जाऊनसुद्धा पुन्हा आपल्याला परत येण्याची इच्छा होते; म्हणून म्हणतात, इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं \nभावार्थ : इंतजारमें जो मजा है, वह मिलनेमें नहीं म्हणजे पंढरपूरला जाणार, या कल्पनेने वाट पहाण्यात जो आनंद आहे, तो प्रत्यक्ष पंढरपूरला गेल्यावर होत नाही; कारण तेथे गेल्यावर परत घरी यायची इच्छा होते. तसेच परमेश्‍वराच्या भेटीपेक्षा भेट होणार यात जास्त आनंद आहे.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nसत्पुरुष आणि संत यांच्याविषयी आदर बाळगावा. ते परमेश्‍वराचे प्रेषित आणि\nप्रतिनिधी असतात. त्यांचा जन्म मानवी कल्याणासाठी आणि शोषितांच्या उद्वारासाठी असतो.\nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\nभारत ही शूरवीरांची भूमी अनेक तेजस्वी हिंदु राजांनी त्यांचा पराक्रम प्रकट करत भारतावर वेळोवेळी आलेले जिहादी आक्रमकांचे संकट परतवले. अनेक परकीय आक्रमकांनी भारतात येऊन धुडघूस घालत मंदिरे, हिंदु स्त्रिया यांना भ्रष्ट केले. या आक्रमणांनी जनता त्रस्त असतांना इतिहासाच्या विविध कालखंडात हिंदु योद्ध्यांनी क्षात्रतेजाचे प्रकटीकरण करत हिंदु धर्माचे रक्षण केले. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, बाजीराव पेशवे, महाराणा प्रताप, बुंदेल केसरी महाराजा छत्रसाल, महाराजा भोज, गुरु गोविंद सिंह, कृष्णदेव राय आदी पराक्रमी राजांची सूची देता येईल. त्यांनी देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी प्राणपणाने कार्य केले. हिंदूंचा असा गौरवशाली इतिहास असतांना सरकारला मात्र इस्लामी आक्रमकांचेच उदात्तीकरण करण्याची दुर्बुद्धी झाली आहे. सरकारला चक्क अकबर हा पराक्रमी राजा असल्याचा साक्षात्कार झाला आहे. अकबर ‘महान’ असल्याची धारणा अनेक कथित बुद्धीवादी, सर्वधर्मसमभाववाले आणि हिंदुविरोधक आदींना आहेच; पण या पंक्तीत हिंदुत्ववादी म्हणवणार्‍या शासनानेही जाऊन बसणे आश्‍चर्यकारक आहे.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nपाकचे ३ सैनिक ठार, तर अनेक चौक्या उद्ध्वस्त \nपेप्सी, कोकाकोला, माऊंटन ड्यू, स्प्राईट आणि सेव्हन...\nझारखंड विधानसभेत आमदारांकडून तोडफोड \nहिंदूंचा छळ चालूच राहिल्यास ३० वर्षांनी बांगलादेशा...\nसंजय साडविलकर यांच्यासह तिघांनी बनावट भक्तमंडळ स्थ...\nघराघरातील वाढते कलह थांबवण्याचे सामर्थ्य रामायणाच्...\nहिंदु विद्यार्थ्यांना बलपूर्वक कुराणचा अभ्यास करण्...\nदेशात आतापर्यंत इसिसचे ५० आतंकवादी अटकेत \nकेरळमधील ‘क्षेत्रभूमी संरक्षक वेदी भारत’ संघटनेचा ...\nडोनाल्ड ट्रम्प यांना विरोध करणार्‍यांनी दुसर्‍या द...\nजगभरात प्रतीवर्षी १०० वाघांची शिकार होते \nनव्या नोटांवरील देवनागरी लिपीच्या वापरावर आक्षेप :...\nकानपूर रेल्वे अपघाताच्या चौकशीसाठी समिती स्थापन\nतेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या घरातील ...\nइसिसच्या आतंकवाद्याच्या शिष्यवृत्तीसाठी झाकीर नाईक...\nअंनिसवर बंदी घालायला हवी - ह.भ.प. किसनमहाराज साख...\nकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्याला १...\nपुणे येथे अतिक्रमणविरोधी कारवाईत जप्त केलेल्या देव...\nतपासाच्या वेळकाढूपणावरून केंद्रीय अन्वेषण यंत्रणा ...\nआणखी बलिदान देऊ; पण संयुक्त महाराष्ट्र करणारच \nमहानगरपालिकेकडून झालेल्या टॅब वाटपामध्ये ५० कोटी र...\nविद्वेषी शिक्षण देणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांच्या प...\nश्रीक्षेत्र आळंदी येथे १२ वे वारकरी महाअधिवेशन\nकाही दिवसांतच निर्णय पालटणारे सक्षम आहेत का \nमुख्यमंत्र्यांनी हाच आदेश आपल्या पक्षातील कार्यकर्...\nनर्‍हे (पुणे) येथे भागवत सप्ताह समाप्ती\nपुण्यातील १६ वाहतूक पोलीस कर्मचार्‍यांनी कामचुकारप...\nकेंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांच्याकडून जुन्या नो...\nनाबार्डकडून जिल्हा सहकारी बँकांना २१ सहस्र कोटी र...\nरेल्वेमार्गावर सोडलेल्या सांडपाण्यामुळे मुंबईतील ४...\nइस्लामिक रिसर्च फाऊंडेशनची खाती गोठवण्याचा आदेश\nसांप्रदायिक ऐक्य ही काळाची आवश्यकता आहे \nशासनाच्या विरोधात ३०२ कलमांतर्गत गुन्हा का प्रविष्...\nधर्मांधाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न आ...\nअकार्यक्षमांची समितीत निवड का करतात \nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या अकार्यक्षमते...\nनवीन पनवेल येथील सेंट जोसेफ विद्यालयातील २ विद्यार...\nशासन पूर्ण स्थिर आहे \nभारतीय रिझर्व्ह बँकेला संभाजीनगर उच्च न्यायालयाच्य...\nधर्मादाय उपायुक्तांच्या माध्यमातून रुबी हॉल रुग्णा...\nप्रवाशांची संख्या घटल्याने राज्य परिवहन मंडळाचे २३...\nपुणे येथे साहित्य संमेलन अध्यक्षपदाचे उमेदवार डॉ....\nनोटाबंदीच्या विरोधात १३ विरोधी पक्षांच्या २०० खास...\n६ दिवसांत शिर्डी येथे श्री साईंच्या दानपेटीत २ को...\nशालेय वयातच विद्यार्थ्यांवर नैतिक मूल्यांची शिकवण ...\n'एटीएम् व्हॅन'मधील पैसे लुटण्याचा प्रयत्न\nझाकीर नाईकची गठडी वळली \nभारतीय मुद्रांवर (नोटांवर) केवळ गांधींचेच चित्र छा...\nरतन टाटा यांचे काही राष्ट्रहितैषी निर्णय \nमुंबई जिल्ह्याचा नोव्हेंबर २०१६ मासातील पहिल्या सप...\nहिंदू तेजा जाग रे \nतुळशीविवाह म्हणजे आत्मा-परमात्मा यांच्या मीलनाचा उ...\nसद्गुरु (सौ.) बिंदाताई यांचे देवद आश्रमातील प्रतिर...\nसौ. अश्‍विनीताई असे देवद आश्रमाची आध्यात्मिक आई \nसौ. अश्‍विनीताई शिवबासम घडवते आम्हा साधकांस \nपू. जाधवकाकांच्या निरपेक्ष प्रेमाचे आम्ही झालो साक...\nतळमळीने साधना करणार्‍या आणि देवावरील दृढ श्रद्धेमु...\nसाधकांमध्ये साधनेची तीव्र तळमळ निर्माण करणार्‍या द...\n‘मनुष्याला संगणकातील विशिष्ट प्रकाश योजनेद्...\nरामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरातील श्री महालक्ष्मीदे...\nनीतीशून्य आणि संस्कृतीद्रोही दूरचित्रवाहिन्यांवरील...\nबालपणापासूनच प.पू. भक्तराज महाराज यांची ओढ असणारी ...\nप.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन\nमैं बालक तेरा प्रभु \n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ ॥ ॐ श्री जय जय र...\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00514.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%B9%E0%A5%82", "date_download": "2018-04-26T11:07:32Z", "digest": "sha1:7LMYL56QONO62ZLJTQI4CMV6XOVPWUDL", "length": 3182, "nlines": 74, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "गहू - Wiktionary", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)\nशब्दार्थ :गहू= एक धान्य\n• इतर भाषेतील समानार्थी शब्द\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.cz/2016_09_09_archive.html", "date_download": "2018-04-26T11:06:59Z", "digest": "sha1:BTUEYXIY7EVLWDARFKK4NEF2AVGYJO3I", "length": 244815, "nlines": 3286, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.cz", "title": "Dainik Sanatan Prabhat: 09/09/16", "raw_content": "\nअधिवक्ता इचलकरंजीकर यांच्याकडून सरकारी अधिवक्त्यांच्या युक्तीवादाची चिरफाड \nकॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण \nडॉ. तावडे यांना १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी\nकोल्हापूर - कॉ. पानसरे हत्या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार त्या वेळी पल्सरगाडी पाहिल्याचे सांगतो. दाभोलकर प्रकरणात पोलीस ती स्प्लेंडरअसल्याचे सांगतात. अशा स्थितीत डॉ. तावडे यांच्याकडे असलेल्या बॉक्सर गाडीची चौकशी पोलीस का करत आहेत हे कॉ. पानसरे खुनाचे अन्वेषण चालू आहे कि डॉ. तावडेंचे तेच कळत नाही. डॉ. तावडेंचे अन्वेषण करायचा अधिकार पोलिसांना नाही. त्यांच्याकडे बॉक्सरचा संदर्भ आला म्हणून आता पोलीस बॉक्सर म्हणत आहेत. कदाचित् त्यांच्याकडे सायकल मिळाली असती, तर पोलीस म्हणाले असते की, कॉ. पानसरेंचे मारेकरी सायकलवरूनच आले असावेत आणि ती सायकल डॉक्टरांची म्हणून हे कॉ. पानसरे खुनाचे अन्वेषण चालू आहे कि डॉ. तावडेंचे तेच कळत नाही. डॉ. तावडेंचे अन्वेषण करायचा अधिकार पोलिसांना नाही. त्यांच्याकडे बॉक्सरचा संदर्भ आला म्हणून आता पोलीस बॉक्सर म्हणत आहेत. कदाचित् त्यांच्याकडे सायकल मिळाली असती, तर पोलीस म्हणाले असते की, कॉ. पानसरेंचे मारेकरी सायकलवरूनच आले असावेत आणि ती सायकल डॉक्टरांची म्हणून याचा अर्थ आधीचे तपासपत्र खोटे आहे अथवा हा तपास खोटा आहे. सनातन संस्थेच्या पनवेल येथील आश्रमात लोकांना संमोहित करण्याची औषधे सापडण्याचा दावा पोलीस करतात, प्रत्यक्षात ही औषधे तेथील तज्ञ डॉक्टरच देतात, त्याबाबत अन्न व औषध आयुक्तांनी डॉक्टरांना साठा करायचा अधिकार असतो, हे लेखी दिले आहे, याचा विचार व्हायला नको का याचा अर्थ आधीचे तपासपत्र खोटे आहे अथवा हा तपास खोटा आहे. सनातन संस्थेच्या पनवेल येथील आश्रमात लोकांना संमोहित करण्याची औषधे सापडण्याचा दावा पोलीस करतात, प्रत्यक्षात ही औषधे तेथील तज्ञ डॉक्टरच देतात, त्याबाबत अन्न व औषध आयुक्तांनी डॉक्टरांना साठा करायचा अधिकार असतो, हे लेखी दिले आहे, याचा विचार व्हायला नको का एकवेळ असे गृहित धरले की, अशी औषधे दिली जात होती, तरी ज्या व्यक्तीने औषधे दिली जात असल्याचे सांगितले आहे, त्या व्यक्तीला अशी औषधे देऊन पानसरे खून प्रकरणात सहभागी व्हायला लावले आहे, असा पोलिसांचा दावा नाही.\nभाविकांसाठी मूर्तीदान ऐच्छिक विषय - कोल्हापूर मनपा उपायुक्तांचे हिंदु संघटनांच्या शिष्टमंडळास आश्‍वासन\nउपायुक्त खोराटे (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदू संघटनांचे प्रतिनिधी\nकोल्हापूर - कोल्हापूर महापालिकेच्या वतीने श्रीगणेशमूर्तीदान हा विषय पूर्णपणे ऐच्छिक असेल. त्यासाठी कोणावरही बळजोरी करण्यात येणार नाही, याची आम्ही काळजी घेऊ, असे आश्‍वासन कोल्हापूर मनपा उपायुक्त श्री. विजय खोराटे यांनी दिले. हिंदु संघटनांच्या वतीने ७ सप्टेंबर या दिवशी मूर्तीदान नको, तर मूर्तीविसर्जनच करा, या मागणीसाठी निवेदन सादर करण्यात आले. त्या वेळी हे आश्‍वासन त्यांनी दिले. या वेळी शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, कुंभार समाजाचे श्री. बाळासाहेब निगवेकर, हिंदू एकता आंदोलनाचे श्री. शिवाजीराव ससे, हिंदु जनजागृतीचे सर्वश्री मधुकर नाझरे, किरण दुसे, सुधाकर सुतार यांसह अन्य उपस्थित होते.\nया वेळी हिंदुत्ववाद्यांनी व्यक्त केलेली मते...\n१. शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे म्हणाले, श्री गणेश मूर्ती विसर्जन ही परंपरा पूर्वापार चालत आली आहे. ही महापालिकेने रोखू नये. मूर्तीदान मोहिमेच्या वेळी एखादी मूर्ती दुखावली गेल्यास याला सर्वस्वी महापालिका उत्तरदायी असेल. मूर्तीदान मोहीम महापालिका चालवत आहे, तर व्यापारीदृष्ट्या जाहिराती घेऊन मूर्तीदान घेणार्‍या संघटना व्यापार करत आहेत का \nगणेशभक्तांच्या जिवाशी खेळणार्‍या पुणे महानगरपालिकेच्या अधिकार्‍यांवर कारवाई करा - हिंदु जनजागृती समिती\nकृत्रिम हौदाच्या धर्मद्रोही उपक्रमाला प्रतिसाद मिळावा, म्हणूनच\nमहानगरपालिकेने विसर्जनासाठी पाणी सोडले नसल्याचा हिंदुत्वनिष्ठांचा आरोप\nडावीकडून सर्वश्री विजय गावडे, स्वप्नील तळेकर, शंभू गवारे, सुनील घनवट,\nअधिवक्ता देवदास शिंदे, अधिवक्ता चंद्रकांत भोसले, अधिवक्ता प्रकाश शेजाळ\nपुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने ते राबवत असलेल्या कृत्रिम हौदाच्या, तसेच अमोनियम बायकार्बोनेट वापरण्याच्या धर्मद्रोही उपक्रमाला प्रतिसाद मिळावा, यासाठीच जाणीवपूर्वक दीड दिवसाच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी नदीत पाणी सोडले नाही. धर्मशास्त्रानुसार नदीमध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जित करू पहाणार्‍या भाविकांची गैरसोय कशी होईल, याची पुरेपूर काळजी घेतल्याचे चित्र दीड दिवसांच्या श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या दिवशी पहायला मिळाले. विसर्जन घाटावरील पुलाला सुरक्षाकठडे नसणे, पुलाला पुष्कळ मोठे खड्डे पडलेले असणे, मार्गावर तारेचे कुंपण घालणे, अशा प्रकारच्या असुविधा तेथे होत्या. याचा अनेक भाविकांना मनस्ताप झाला. त्यामुळे भाविकांची अशा प्रकारे फसवणूक करणारे आणि अप्रत्यक्षरित्या त्यांना धर्माचरणापासून परावृत्त करणारे पुणे महानगरपालिकेचे आयुक्त कुणाल कुमार, महापौर प्रशांत जगताप, घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप आणि अन्य संबंधित अधिकार्‍यांवर त्वरित कारवाई करण्यात यावी. त्याचसमवेत विसर्जनाच्या आगामी सर्व दिवशी नदीला पाणी सोडून श्री गणेशमूर्तींचे नदीत विसर्जन करू इच्छिणार्‍या भाविकांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा द्याव्यात, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी येथे एका पत्रकार परिषदेत केली.\nविसर्जन घाटांविषयीच्या मागण्या येत्या २४ घंट्यामध्ये पूर्ण करू - महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार\nहे आधीच का केले नाही त्यासाठी हिंदूंना मागणी का करावी लागते \nमहापालिका आयुक्तांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ\nपुणे - सर्व घाटांवर विद्युत् दिवे, संरक्षक कठडे बसवणे, घाटावर जाण्यासाठी चांगला रस्ता करणे, कर्मचार्‍यांकडून भाविकांना कृत्रिम हौदात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याविषयी कोणत्याही प्रकारचा दबाव न आणणे, प्रत्येक घाटावर सुरक्षारक्षक घाटाच्या किनारी भाविकांचे संरक्षण करण्यासाठी थांबणे, अशा प्रकारचे आदेश देण्यात येतील. या सर्व गोष्टी येत्या २४ घंट्यांमध्ये पूर्ण करू, असे आश्‍वासन पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी हिंदुत्वनिष्ठांच्या शिष्टमंडळाला दिले.\nया वेळी अधिवक्ता देवदास शिंदे, अधिवक्ता चंद्रकांत भोसले, श्री. शैलेंद्र दीक्षित, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट, समितीचे श्री. पराग गोखले आदी उपस्थित होते. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शहरातील विविध ठिकाणच्या घाटांवरील अव्यवस्था आणि गलथान कारभार यांच्या विरोधातील विविध मागण्यांचे निवेदन दिले. या वेळी आयुक्तांनी कसबापेठ क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी खिलारे आणि घनकचरा विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांना तात्काळ संपर्क साधून २४ घंट्यांमध्ये उपरोक्त गोष्टींवर कारवाई करून ती कामे पूर्ण झाल्याचा लेखी तपशील स्वतःकडे मागवला आहे.\nसनातन संस्थेची अपकीर्ती करणार्‍यांच्या ट्विटर ट्रेंडच्या प्रत्युत्तराच्या ट्रेंडला सनातनप्रेमींकडून समर्थन \nडॉ. वीरेंद्रसिंह तावडे मारहाण प्रकरण\nमुंबई - प्रसारमाध्यमांतून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले संशयित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांच्याविषयीची, तसेच सनातनविरोधी वृत्ते प्रसिद्ध झाल्यानंतर सनातनची बाजू मांडण्यासाठी आणि अपकीर्ती करणार्‍या वृत्तांचे खंडण करण्यासाठी सनातन संस्थेच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून (@sanatansanstha) प्रसार केला जात आहे. त्याला सनातनप्रेमींचा पाठिंबा मिळत आहे. याविषयीचा आढावा येथे देत आहोत.\n१. दिनांक ५ सप्टेंबर २०१६ या दिवशी सनातनच्या देवद आश्रमात एस्आयटीकडून छापा या प्रसारित झालेल्या वृत्तानंतर ट्विटरवर #StopInjusticeOnVirendraTawade (वीरेंद्र तावडे यांच्यावर होणारा अन्याय थांबवा) या हॅशटॅगने ट्रेंड करण्यात आला. या ट्रेंडला घेऊन भारतभरातून ट्विट्स करण्यात आल्या. या ट्रेंडचा विषय १ लाख ३९ सहस्र ६४२ एवढ्या लोकांपर्यंत पोचला. त्याचबरोबर समाजातील लोकांचे जनमत (पोल) घेण्यात आले. यात ९६ टक्के लोकांनी हा हिंदूंवर अन्याय असल्याचे मत व्यक्त केले.\nसनातनवर होत असलेल्या अन्यायाच्या संदर्भातील दैनिक सनातन प्रभातच्या विशेषांकास पुणे जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद \nविशेषांक पुण्यातील लक्षावधी लोकांपर्यंत पोचला \nपुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्या प्रकरणांत अन्वेषण यंत्रणांनी संशयावरून सनातनचे निष्पाप साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे आणि श्री. समीर गायकवाड यांना अटक करून कारागृहात ठेवले आहे. पुरोगाम्यांच्या दबावापोटी आणि हिंदुत्वाचे दमन करण्यासाठी सनातनला हत्या प्रकरणात गोवण्याचे कारस्थान चालू आहे. पोलीस आणि अन्वेषण यंत्रणा यांच्याकडून अटकेतील साधक, तसेच अन्य साधक यांचाही अतोनात छळ होत आहे. हिंदूविरोधी प्रसिद्धीमाध्यमांकडूनही सनातनची अपकीर्ती केली जात आहे. या पार्श्‍वभूमीवर सनातन प्रभातने पोलिसांच्या सनातनद्वेषाचे कटू वास्तव, हा विशेषांक ६ सप्टेंबर या दिवशी प्रसिद्ध केला होता. पुणे जिल्ह्यातील साधकांनी शहर आणि उपनगर येथील चौकाचौकांत, तसेच गर्दीच्या ठिकाणी विशेषांकाचे वितरण केले. या अंकाला समाजातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.\nगणेशोत्सवात महिला भाविकांच्या सुरक्षिततेसाठी गणेशोत्सव मंडळांनी आवश्यक उपाययोजना कराव्यात \nहिंदु जनजागृती समितीच्या 'रणरागिणी शाखे'चे 'धार्मिक उत्सव स्त्री-सुरक्षा अभियान' \nमुंबई - लोकमान्य टिळकांनी उदात्त अशा राष्ट्रजागृती आणि संघटन या हेतूने चालू केलेल्या गणेशोत्सवाला राज्यभर मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. हा उत्सव शतकोत्तर रौप्य महोत्सवाकडे वाटचाल करत असतांना मूळ उद्देशापासून भरकटत असल्याचे चित्र दिसत आहे. या उत्सवातील विविध अपप्रकारांच्या समवेत गर्दीचा लाभ उठवत महिलांची होणारी छेडछाड, ही एक मोठी समस्या निर्माण झाली आहे. या समस्येच्या निवारणासाठी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेने 'धार्मिक उत्सव स्त्री-सुरक्षा अभियान' राबवण्यास प्रारंभ केला आहे. त्या निमित्ताने विविध गणेशोत्सव मंडळांचे प्रबोधन करण्यात येत आहे. अनेक मंडळांचा याला सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे, असे हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेने म्हटले आहे.\nपोलिसांच्या निष्क्रीयतेमुळे गोव्यात दीड दिवसाच्या श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी कायदाभंग\nरात्री १ वाजल्यानंतरही प्रचंड प्रमाणात\nफटाके वाजवल्यामुळे स्थानिक त्रस्त\nपणजी - ७ सप्टेंबर या दिवशी दीड दिवसाच्या श्री गणरायाला भाविकांनी निरोप दिला. राज्यभरात अनेक ठिकाणी विसर्जन भावपूर्ण वातावरणात करण्यात आले; मात्र काही ठिकाणी याला अपप्रकारांचे गालबोट लागले. फोंडा परिसरात श्री गणेश विसर्जनाच्या नावाखाली रात्री १ वाजेनंतरही मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जात होते. त्याचा धूर एवढा झाला होता की, समोरची व्यक्ती, वास्तू दिसणे कठीण झाले होते. फटाक्यांचा आवाज आणि धूर यांमुळे परिसरात रहाणारी बालके, रुग्ण आणि वयोवृद्ध यांना पुष्कळ त्रास सहन करावा लागला. असा नियमभंग होत असूनही पोलिसांनी त्यासंदर्भात कारवाई केली नाही. (रात्री १० वाजेनंतर मोठ्या आवाजात गाणी लावणे, फटाके फोडणे आदींवर न्यायालयाच्या आदेशानुसार बंदी आहे. असे असूनही रात्री १ वाजेनंतरही मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जात असतांना पोलीस कारवाई का करत नाहीत उघडपणे फटाके फोडले जात असतांना, तसेच त्याचा प्रचंड आवाज आणि धूर सर्वत्र पोचत असतांना पोलिसांना ते ऐकू गेले नाही कि पोलीस कान असून बहिरे अन् डोळे असून आंधळे आहेत उघडपणे फटाके फोडले जात असतांना, तसेच त्याचा प्रचंड आवाज आणि धूर सर्वत्र पोचत असतांना पोलिसांना ते ऐकू गेले नाही कि पोलीस कान असून बहिरे अन् डोळे असून आंधळे आहेत \nगोव्यातील विद्यार्थ्यांमध्ये गांजा लोकप्रिय होत आहे - जितेंद्र रंजन, अधीक्षक, अमली पदार्थ नियंत्रण यंत्रणा\nगोवा राज्याला अमली पदार्थाचा विळखा \nपणजी - गोव्यातील विद्यार्थी आणि मजूरवर्ग यांच्यामध्ये गांजा हा बंदी असलेला अमली पदार्थ लोकप्रिय ठरत आहे. गांजा हा अमली पदार्थ इतर अमली पदार्थांच्या तुलनेत कमी किमतीत मिळत असल्याने तो लोकप्रिय ठरत आहे, अशी माहिती अमली पदार्थ नियंत्रण यंत्रणेचे (एन्सीबीचे) अधीक्षक जितेंद्र रंजन यांनी त्यांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर प्रसारमाध्यमांना दिली आहे.\nअधीक्षक रंजन यांनी म्हटले आहे की, गांजा या अमली पदार्थाचा दर १०० रुपयांवरून प्रारंभ होतो. अमली पदार्थ नियंत्रण यंत्रणा राज्यात अमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी अमली पदार्थाच्या वापराच्या दुष्परिणामासंबंधी जागृती करत आहे. विशेषत: शैक्षणिक संस्थांच्या ठिकाणी ही जागृती करण्यात येत आहे. एन्सीबीने नुकतीच होंडा, सत्तरी येथे एका ठिकाणी धाड घालून ३.८ किलो गांजा कह्यात घेतला होता, तसेच एन्सीबीने घातलेल्या अनेक धाडींमध्ये अधिक ठिकाणी गांजाच सापडला आहे. चालू वर्षी एप्रिल मासात फर्मागुडी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रांगणात दोन विद्यार्थ्यांना गांजा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती, तसेच नुकत्याच गोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री पार्सेकर यांनी राज्यात अमली पदार्थ व्यावसायिकाच्या संख्येत वाढ झाल्याचे म्हटले होते.\nनेहमी हिंदु धर्मातील सणांनाच विरोध का करता \nमुंबई उच्च न्यायालयाने नागरी संरक्षण हक्क समितीला फटकारले \nही नागरी संरक्षण हक्क समिती कि हिंदूविरोधी समिती \nमुंबई - तुम्ही नेहमी हिंदु धर्मातील सणांनाच विरोध का करता तुम्ही याचिका मागे घ्या किंवा मग दंड भरा. सरकारने नागपूरमधील दीक्षाभूमी आणि मोठा ताजसाठीही खर्च केला आहे, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने नागरी संरक्षण हक्क समितीला फटकारले आहे.\nप्रीती राठीवर आम्ल फेकणार्‍यास फाशीची शिक्षा \nमुंबई - २०१३ मध्ये झालेल्या देहलीतून निघालेल्या प्रीती राठी हिच्यावर वांद्रे स्थानकात आम्ल फेकल्याच्या प्रकरणी दोषी अंकुर पनवार याच्या गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्याचे मान्य करत सत्र न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा दिली आहे. या निकालानंतर प्रीतीला न्याय मिळाल्याची भावना तिच्या कुटुंबियांकडून व्यक्त करण्यात येत होती.\n'एबीपी माझा' आणि 'साम' या वृत्तवाहिन्यांकडून सनातनच्या साधकांच्या विरोधात विपर्यस्त वार्तांकन \nमुंबई - डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्या प्रकरणाच्या संदर्भात 'एबीपी माझा' आणि 'साम' या वृत्तवाहिन्यांनी सनातनच्या साधकांच्या विरोधात विपर्यस्त वार्तांकन केले. डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्याकांडांसंबंधीचे वृत्त ८ सप्टेंबर या दिवशी प्रसारित करतांना एबीपी माझा वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी सांगितले की, 'कोल्हापूर येथे कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करणार्‍या विशेष अन्वेषण पथकाने न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार सनातनचे साधक विनय पवार यांनी पानसरे यांच्या घराची टेहळणी केली होती. महत्त्वाची गोष्ट ही की, प्रत्यक्षदर्शीने पवार यांना ओळखले आहे. काल केंद्रीय अन्वेषण पथकाने डॉ. दाभोलकर हत्येसंदर्भात सादर केलेल्या आरोपपत्रातही पवार यांचे नाव असल्याने पवार यांचा डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे अशा दोघांच्या हत्याकांडात असलेला सहभाग स्पष्ट होतो. तसेच डॉ. वीरेंद्रसिंह तावडे हेच दोन्ही हत्याकांडांचे मुख्य सूत्रधार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनी दाभोलकर यांची हत्या केल्याचा संशय आहे, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. त्यामुळे सनातन संस्थेचे साधकच दोन्ही प्रकरणी गुंतलेले आहेत. किंबहुना तशा प्रकारचे पुरावेच तपास यंत्रणांकडून न्यायालयामध्ये सादर करण्यात आले आहेत.' (एबीपी माझा वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी यापूर्वी अशाच प्रकारे गोरक्षकांच्या विरोधात विपर्यस्त वार्तांकन केले होते. त्यानंतर त्यांना गोरक्षकांची क्षमा मागावी लागली होती. तरीही सुंभ जळला तरी पीळ जात नाही, या म्हणीप्रमाणे गोंजारी अजूनही हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात गरळओक करतात. - संपादक) त्यामुळे विनय पवारच्या रूपात पानसरे हत्येच्या प्रकरणात ठोस नाव समोर आले आहे, असे नंतर एबीपी माझा वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदकाने म्हटले.\nउच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांच्या विरोधात अवमान याचिका प्रविष्ट \nडॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांची छायाचित्रे प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्याचे प्रकरण \nकोल्हापूर, ८ सप्टेंबर (वार्ता.) - संशयित आरोपींना न्यायालयात उपस्थित करत असतांना त्यांचा चेहरा वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांवर प्रसिद्ध होऊन त्यांच्या जीविताला धोका निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी दक्षता घेतली पाहिजे, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. असे असतांना कोल्हापूर पोलिसांनी कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेले संशयित आरोपी आणि सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना न्यायालयात घेऊन जात असतांना प्रसारमाध्यमांसमोर उभे केले. डॉ. तावडे यांची सर्व छायाचित्र प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होऊन त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे येथील पोलिसांनी उच्च न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी डॉ. तावडे यांच्या वतीने येथील न्यायालयात ८ सप्टेंबर या दिवशी कोल्हापूर पोलिसांच्या विरोधात अवमान याचिका प्रविष्ट केली. पोलीस कोठडी देण्यापूर्वी पोलिसांची वर्तवणूक कशी आहे, हेही न्यायालयाने समजून घ्यायला हवे. पोलिसांनी डॉ. तावडे यांना न्यायालयात उपस्थित करतांना उच्च न्यायालयाने दिलेला आदेश पाळला पाहिजे, असा युक्तीवाद अधिवक्ता श्री. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी न्यायालयात केला.\nपिंपरीमध्ये 'बंद पशूवधगृह' 'बकरी ईद'साठी चालू करण्याचा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा हिंदुद्वेषी प्रयत्न - गोवंश रक्षा समितीचे संदीप वाघेरे\nपशूवधगृह चालू करण्यास विविध हिंदुत्ववादी संघटनांचा तीव्र विरोध\nहिंदुत्ववादी संघटनांची आंदोलन करण्याची चेतावणी \nपिंपरी, ८ सप्टेंबर - पिंपरी उड्डाणपुलाखालील गेल्या ४ वर्षांपासून बंद असलेले पशूवधगृह 'बकरी ईद'च्या निमित्ताने पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून करण्यात येत असल्याचा आरोप गोवंश रक्षा समितीचे श्री. संदीप वाघेरे यांनी केला. येथील हॉटेल घरोंदा येथे ७ सप्टेंबर या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे अधिवक्ता देवदास शिंदे, गोवंश रक्षा समितीचे श्री. नितीन वाटकर, विश्‍व हिंदू परिषदेचे श्री. धनाजी शिंदे, पतंजलीचे श्री. अजित जगताप, धर्मरक्षण समितीचे श्री. योगेश सातवडे, केंद्राई गोशाळेचे श्री. धनंजय गावडे, बजरंग दलाचे श्री. कुणाल साठे, अखिल दहीहंडी उत्सव समितीचे श्री. अभिजित शिंदे, सेवा विकास बँकेचे संचालक श्री. शेखर अहिरराव, माजी नगरसेवक श्री. प्रवीण कुदळे, सिंधु एकता मंचचे श्री. दादा अछरा, श्री. विजय कोतवाणे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आदी हिंदुत्ववादी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेनंतर हिंदुत्ववाद्यांनी पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त तानाजी शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पशुवधगृह उभारण्यास विरोध दर्शवणारे निवेदन दिले.\nपुणे येथील हिंदु जनजागृती समितीची आदर्श गणेशोत्सव मोहीम\nअशा दु:स्थितीत भाविकांनी विसर्जन तरी कसे करावे \nआेंकारेश्‍वर घाटाची दु:स्थितीत भाविक विसर्जन करतांना\nजळगाव जिल्ह्यातील अनुदानित निवासी आश्रमशाळांत खोटी विद्यार्थी संख्या दाखवून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा\nमुंबई - जळगाव जिल्ह्यातील अनुदानित निवासी आश्रमशाळांतील पटनोंदणी (हजेरीपट) खोटी विद्यार्थी संख्या दाखवून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे. विद्यार्थ्यांसाठी आधार कार्डाच्या नोंदणीची मोहीम राबवल्यामुळे हा घोटाळा उघडकीस आला, असे जळगावच्या जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी सांगितले. या गैरप्रकारातून गेल्या वर्षभरात खोट्या विद्यार्थ्यांपोटी सरकारची ६८ कोटी रुपयांची हानी झाल्याचा अंदाज आहे. (घोटाळा करणार्‍यांची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी आणि त्यांच्याकडून हानीभरपाईही वसूल करून घ्यावी \nअग्रवाल यांनी सांगितले की...\n१. जळगावमधील निवासी आश्रमशाळांच्या पटनोंदणी (हजेरीपट) असलेल्या २५ सहस्र ९२२ विद्यार्थ्यांपैकी ८ सहस्र १७७ विद्यार्थ्यांचा पत्ताच लागत नसल्याचे कागदपत्रांवरून समोर आले.\n२. पटनोंदणीवरील अनेक विद्यार्थी हे मध्यप्रदेशचे अथवा शेजारच्या जिल्ह्यांचे रहिवासी आहेत. संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाकडे विचारणा केल्यावर त्यांच्याकडून संदिग्ध उत्तरे मिळाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सरकारला सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे.\n(म्हणे) 'भारत कधीही हिंदु राष्ट्र होणार नाही \nहिंदुद्वेषी डॉ. श्रीपाल सबनीस यांचा जळफळाट \nपुणे, ८ सप्टेंबर - देशात हिंदूू आहेत, म्हणून देशाला हिंदूू राष्ट्र करणार का मग इतर धर्मांचे काय मग इतर धर्मांचे काय (मुसलमान राष्ट्रात हिंदु रहात नाहीत का (मुसलमान राष्ट्रात हिंदु रहात नाहीत का - संपादक) हिंदु राष्ट्रवादाविषयी हिंदूूंमध्येच वाद आहेत. त्यामुळे भारत कधीही हिंदू राष्ट्र होणार नाही, असे हिंदुद्वेषी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. (सबनीस ज्या विचारसरणीच्या लोकांमध्ये जातात, त्यांना हवे तसे बोलतात. केवळ प्रसिद्धीसाठी अशा प्रकारे अविचारी विधाने करणारे म्हणे साहित्यिक - संपादक) हिंदु राष्ट्रवादाविषयी हिंदूूंमध्येच वाद आहेत. त्यामुळे भारत कधीही हिंदू राष्ट्र होणार नाही, असे हिंदुद्वेषी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. (सबनीस ज्या विचारसरणीच्या लोकांमध्ये जातात, त्यांना हवे तसे बोलतात. केवळ प्रसिद्धीसाठी अशा प्रकारे अविचारी विधाने करणारे म्हणे साहित्यिक - संपादक) आकुर्डी येथे 'जमात ए इस्लामी हिंद' या संघटनेच्या वतीने श्रमशक्ती भवनात आयोजित शांती आणि सद्भावना सभेत ते बोलत होते. या वेळी भन्ते राजरतन, अंनिसचे सचिव मिलिंद देशमुख, रियाज तांबोळी, संघटनेचे अध्यक्ष उमर फारुकी आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.\nराजकीय हस्तक्षेपामुळेच पोलिसांवरील आक्रमणात वाढ \nपुणे येथे माजी पोलीस कर्मचार्‍यांचे आंदोलनात प्रतिपादन \nपुणे - दिवसेंदिवस वाढत जाणार्‍या राजकीय हस्तक्षेपामुळेच पोलिसांवरील आक्रमणात वाढ होत आहे, असे प्रतिपादन माजी पोलीस कर्मचार्‍यांनी केले. पोलिसांवर होणार्‍या आक्रमणांंच्या विरोधात आयुक्त कार्यालयाबाहेर २५० ते ३०० माजी पोलीस कर्मचार्‍यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले आणि पोलिसांवरील आक्रमणाचा निषेध केला. या आंदोलनात माजी पोलीस कर्मचार्‍यांनी त्यांचे विचार मांडले. माजी वरिष्ठ अधिकारीही या आंदोलनात सहभागी झाले होते.\nइस्रोच्या 'इन्सॅट-थ्रीडीआर्' उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण \nचेन्नई - भारतीय अवकाश संशोधन संस्था 'इस्रो'ने ८ सप्टेंबरला हवामानासंबंधी नेमकी माहिती देणार्‍या 'इन्सॅट-थ्रीडीआर्' या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. आंध्रप्रदेशातील श्रीहरिकोटा येथून 'जीएस्एल्व्ही-एफ्०५' या प्रक्षेपक यानातून हा उपग्रह सोडण्यात आला.\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने आदर्श गणेशोत्सव विसर्जन मोहीम \nस्वच्छ पाण्यात मूर्ती पुनर्विसर्जन करतांना कार्यकर्ते\nरावेत नदीमध्ये मूर्तीविसर्जनासाठी घेऊन जातांना गाडीत ठेवलेल्या मूर्ती\nपुणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार \n१. होडीतून मूर्तींचे विसर्जन करतांना महापालिका कर्मचार्‍यांनी भाविकांना लुबाडले \nआेंकारेश्‍वर घाटावर होडीतून नदीत मूर्ती विसर्जित करण्यासाठी भाविक गेले असता होडीत बसलेल्या महापालिकेच्या कर्मचार्‍याने ५१ रुपयांची भाविकांकडे मागणी केली. त्यापूर्वी ते भाविकांकडून ३० रुपयांची मागणी करत होते. नंतर भाविकांची गर्दी वाढल्यानंतर कर्मचार्‍यांनी पैशाच्या मागणीत वाढ केली. अशा प्रकारे कर्मचारी मूर्ती विसर्जन करण्यासाठी भाविकांची लुबाडणूक करत होते.\n२. हौदात पाणी अल्प असल्याने भिडे पुलावर हौदात मूर्ती तरंगू लागल्या \nअ. या घाटावर बांधण्यात आलेल्या कृत्रिम हौदात गणेश मूर्ती विसर्जित केल्यानंतर त्या पाण्यावर तरंगतांना दिसत होत्या. भिडे पुलावरही महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी लोकांकडून विसर्जनाचे पैसे घेतले.\nआ. भिडे पूल येथे भाविकांकडून घेण्यात आलेले निर्माल्य कचर्‍याच्या डब्यात टाकण्यात आले. वाकड घाट येथील हौदात पाणी नसल्याने मूर्तींचे विसर्जन नदीत करण्यात आले.\nहिंदुत्वनिष्ठांचा गळा घोटणार्‍या साम्यवाद्यांची सहिष्णुता \nकेरळमध्ये कम्युनिस्टांनी अनेक संघकार्यकर्त्यांच्या हत्या केल्या आहेत. आता केरळमधील कम्युनिस्ट पक्षाच्या सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मंदिरांच्या आवारात भरणार्‍या शाखांवर प्रतिबंध लावण्यासाठी प्रयत्न चालू केले आहेत.\nहिंदू तेजा जाग रे \n : अनेक स्वयंसेवकों की हत्या करनेवाले साम्यवादियों की केरल सरकार अब मंदिरों में लगनेवाली आर्एस्एस् की शाखाएं बंद करेगी.\nहिन्दुओ, इस हिन्दूद्वेष का विरोध करें \nनथुराम गोडसे अखेरपर्यंत रा.स्व. संघाचे सदस्य होते; पण संघाच्या मवाळ भूमिकेमुळे त्यांचा भ्रमनिरास झाला होता \nनवी देहली - गांधीवध करणारे पंडित नथुराम गोडसे हे अखेरपर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते; पण संघाच्या मवाळ भूमिकेमुळे त्यांचा भ्रमनिरास झाला होता. त्यांना संघातून काढण्यात आले नव्हते किंवा त्यांनी संघाचा त्यागही केला नव्हता, अशी माहिती गोडसे यांचे नातू आणि दिवंगत हिमानी सावरकर यांचे पुत्र सात्यकी सावरकर यांनी दिली आहे. संघ हत्येच्या कृत्याचे समर्थन करू शकत नाही, हे मला मान्य आहे; मात्र ते सत्य टाळू शकत नाहीत, असेही ते म्हणाले. राहुल गांधी यांनी गांधी यांच्या हत्येमागे संघाचा हात असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्यावर मानहानीचा खटला प्रविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे श्री. सात्यकी सावरकर यांच्या या विधानावरून राहुल गांधी यांच्या विधानाला पुष्टी मिळाल्याचे म्हटले जात आहे.\n'पोलिसांच्या सनातनद्वेषाचे कटू वास्तव' या विशेषांकाच्या अंक वितरणाच्या संदर्भातील महत्त्वाच्या घटना\n१. श्रीमंत दगडूशेठ गणपति मंदिराजवळ अंक घेण्यासाठी लोकांची अक्षरशः झुंबड उडाली. त्या वेळी अनेक जणांनी आपणहून अंक मागून घेतला, तर काही जणांनी स्वतःही काही अंक घेऊन ते वितरित केले.\n२. साधक अंक वितरण करण्यासाठी पुष्कळ अंक घेऊन गेले होते, तेव्हा एका फुलविक्रेत्याने अंकांचे गठ्ठे करण्यासाठी आपणहून साहाय्य केले.\n३. काही दुकानदारांनीही अंक वितरण करण्यासाठी स्वत:हून काही अंक घेतले.\n४. टपाल खात्यातील काही कर्मचार्‍यांनी कार्यालयातून बाहेर येऊन अंक वितरण करणार्‍या सनातनच्या साधिकांकडून अंक मागून घेतले.\n५. एका वृत्तपत्र विक्रेत्याने लोकांना देण्यासाठी ५० अंक मागून घेतले आणि वितरण केले.\n६. वाहतूक सिग्नलसाठी थांबलेल्या लोकांनीही आवर्जून अंक विकत घेतला.\n७. अनेक जणांनी सनातन प्रभातचे वर्गणीदार होण्याची इच्छा प्रकट केली आणि अनेकांनी सनातनच्या साधकांकडून दैनिकाचे अंक मागवून घेतले.\n८. शहरामध्ये अंक वितरण करत असतांना एका रिक्शाचालकाने दैनिकाचे २० अंक घेऊन स्वतः वितरण केले.\n९. शहरातील ९ गणेश मंडळांनी त्यांच्या मंडळामध्ये चालू असलेल्या कार्यक्रमात व्यासपिठावर जाऊन दैनिकाच्या विशेषांकाची माहिती ध्वनीक्षेपकावरून सांगण्यास अनुमती दिली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दैनिकाचे वितरण झाले.\n१०. चिंचवड येथील थेरगाव घाटावर दैनिकाचे वितरण होत असतांना श्री. शेलार या जिज्ञासूने वर्गणीदार होणार, असे सांगितले. श्री. आणि सौ. रवींद्र पंडित हे गणेशमूर्ती विसर्जनासाठी आले होते, त्या वेळी त्यांनी म्हटले की, मला तुमचे कार्य थोडे ठाऊक आहे. मलाही तुमच्यासारखी सेवा करायची आहे. या वेळी त्यांच्या पत्नीनेही सेवा करण्याची सिद्धता दर्शवली.\n११. दैनिक वितरणाची सेवा करत असतांना बर्‍याच जणांनी सनातनच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. वाचा उद्याच्या अंकात : महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातही विशेषांकाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. याविषयी आणि मान्यवर, हिंदुत्वनिष्ठ, वाचक यांनी व्यक्त केलेले अभिप्राय \nचिंचवड येथे मूर्तीदान मोहीम राबवणारे संस्कार प्रतिष्ठानचे कार्यकर्ते फिरकलेच नाहीत \nयेथील मोरया घाट, बिर्ला रुग्णालय जवळील घाट, काकडे पार्क येथील घाट या ठिकाणी घरगुती गणपतीचे विसर्जन झाले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मोहीम राबवत असल्याने या तिन्ही ठिकाणी संस्कार प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मूर्तीदान मोहीम राबवतांना दिसले नाहीत. भाविकांना त्यांच्या इच्छेनुसार मूर्ती विसर्जन करता आल्या. काकडे पार्क येथील हौदात नगण्य प्रमाणात विसर्जन होत होते. मोरया घाटावर मूर्ती विसर्जनासाठी होडीची व्यवस्था करण्यात आली होती. मनसेने ठेवलेल्या होड्यांचा वापर भाविकांनी केला.\nमूर्तीविसर्जनासाठी भाविकांचे प्रबोधन आणि मूर्तीदान करणार्‍यांच्या विरोधात प्रसंगी कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय \nहिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने समस्त हिंदुत्ववादी संघटनांची\nमूर्तीदान नको, तर मूर्तीविसर्जन करा यासाठी बैठक \nबैठकीला उपस्थित हिंदु धर्माभिमानी\nकोल्हापूर, ८ सप्टेबर (वार्ता.) - परंपरेनुसार भाविकांनी मूर्तीदान न करता मूर्तीविसर्जन करावे यांसाठी हस्तपत्रकांच्या माध्यमातून प्रबोधन करणे, विविध प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदन देणे, प्रसंगी धार्मिक भावना दुखावल्यास तक्रार दाखल करणे आणि घरगुती श्रीगणेश मूर्तीविसर्जनाच्या दिवशी प्रबोधन करणे, असे निर्णय बैठकीत घेण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने समस्त हिंदुत्ववादी संघटनांची मूर्तीदान नको, तर मूर्तीविसर्जन करा यासाठी हिंदु एकता आंदोलनाच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत श्री. किरण दुसे यांनी उपस्थितांसमोर विषय मांडला आणि श्री. मधुकर नाझरे यांनी प्रस्तावना केली.\nगणेशभक्तांच्या जिवाशी खेळणार्‍या महापालिका आयुक्तांसह अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी - हिंदु जनजागृती समितीचे महापालिका उपायुक्तांना निवेदनाद्वारे मागणी\nमहापालिका उपायुक्त श्रीमती कविता द्विवेदी\nयांना निवेदन देतांना धर्माभिमानी\nपुणे, ८ सप्टेंबर (वार्ता.) - गणेशोत्सव विसर्जनाच्या वेळी संरक्षण कठडे न बांधणे आणि पुलाची दुरवस्था यांमुळे गणेशभक्तांच्या जिवाशी खेळणारे पुणे महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकारी अन् कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने महापालिकेच्या उपायुक्त श्रीमती कविता द्विवेदी यांना देण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्यसंघटक श्री. सुनील घनवट, हिंदु एकता आंदोलनाचे सचिव आणि अधिवक्ता चंद्रकांत भोसले, धर्माभिमानी सागर शिरोडकर, विजय गावडे आदी उपस्थित होते. या वेळी श्रीमती द्विवेदी यांनी समितीच्या भावना वरिष्ठ अधिकार्‍यांना सांगण्यात येतील, असे आश्‍वासन दिले.\nगणपति ही भारताचीच नव्हे, तर विश्‍वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता \nसध्या चालू असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने...\nअग्रपूजेची देवता असलेला गणपति, ही भारताची नव्हे, तर विश्‍वव्यापी वैदिक संस्कृतीची देवता होती. इस्लामी राष्ट्रांतही पूर्वी तेथे गणपति पुजला जात असल्याचे पुरावे मिळालेले आहेत. काबूलपासून थेट कॅस्पियन समुद्रापर्यंत भारतीय संस्कृती पसरली असल्याने त्या ठिकाणी हिंदु मंदिरांचे अस्तित्व स्वाभाविक आहे. हिंदु देवतांमध्ये शिव आणि श्री गणेश यांचे स्थान उच्च असल्यामुळे या दोन देवतांच्या मूर्ती मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. जगातील ६६ देशांत कोणत्या ना कोणत्या स्वरूपात श्री गणेश मंदिरे आणि त्यातील श्री गणेशमूर्ती विद्यमान आहेत. त्याची काही उदाहरणे -\n१. अफगाणिस्तान : येथे हिंदु राजांनी अनेक वर्षे राज्य केले. या कालखंडात केवळ मोठी मंदिरेच निर्माण करण्यात आली नाहीत, तर अनेक सार्वजनिक ठिकाणी हिंदु देवतांच्या मूर्तींचीही प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यात श्री गणेशमूर्तींची संख्या सर्वाधिक होती. काबूलमधील प्रख्यात संग्रहालयामध्ये श्री गणेशाशी संबंधित मूर्तींची संख्या ६० होती.\nस्वराज्याचे कार्य होण्यासाठी ईश्‍वरी साहाय्य आवश्यक आहे, हे ओळखून सार्वजनिक गणेशोत्सव चालू करणारे लोकमान्य टिळक \nलोकमान्य टिळकांनी ह.भ.प. श्रीपतिबुवा भिंगारकर यांना विचारले, मी स्वराज्यप्राप्तीसाठी प्रयत्न करीत आहे; पण ईश्‍वरी साहाय्यावाचून कोणतेही कार्य शेवटास जात नाही, तेव्हा या स्वराज्याच्या कार्याचा राष्ट्रभर प्रसार होण्यासाठी कोणाची आराधना करावी \nबुवा म्हणाले, तुम्ही श्री गणपतीची पार्थिव पूजा चालू करा, म्हणजे तुमचे सर्व हेतू सिद्धीस जातील. त्यावर लोकमान्य टिळक म्हणाले, मी एकट्याने अशी पूजा करून भागणार नाही. राष्ट्रभर ती सर्वांनी केली पाहिजे. आपल्याकडे भाद्रपद शुक्ल चतुर्थीस घरोघर पार्थिव गणपतीची पूजा करायचा पूर्वीचा प्रघात आहेच. तो आता राष्ट्रभर चालू करूया.\nतेव्हापासून लोकमान्यांच्या प्रेरणेने सार्वजनिक गणेशोत्सव चालू झाला \n- ह.त्र्यं. देसाई (गुणसागर टिळक)\nहिंदूंनो, गणेशोत्सवामागील पूर्वजांचा हेतू लक्षात घ्या \nआमची धर्मबुद्धी जागृत रहावी, आमच्या राजकीय मनोवृत्ती जोमात रहाव्यात, आमची राष्ट्रीयत्वाची ज्योत नेहमीच प्रकाश देणारी असावी; म्हणूनच आमच्या वाडवडिलांनी उत्सवांची योजना केली आहे - लोकमान्य टिळक (केसरी, ८.९.१८९४)\nश्री गणेश : जगताचे आराध्य दैवत \n१. एके काळी संपूर्ण विश्‍वात केवळ हिंदूंच्या गौरवशाली संस्कृतीचाच प्रभाव असणे\nगणेशभक्ती करणारे भृशुंडीऋषि, गणकऋषि, पराशरऋषि आदी अनेक ऋषिमुनी या पवित्र भारतभूमीत होऊन गेले. या थोर ऋषिमुनींचे आदर्श जीवनचरित्र आणि उज्ज्वल वाङ्मय संपूर्ण जगताचे चिरंतन प्रेरणास्थान आहे. प्र्राचीन काळापासून जगातील अनेक देशांनी भारतातील आर्यांच्या श्रेष्ठतम् हिंदु धर्माचे अनुसरण केले आहे. एके काळी संपूर्ण विश्‍वात केवळ हिंदूंच्या गौरवशाली संस्कृतीचाच प्रभाव होता. याचे अनेक ठोस पुरावे आजही उपलब्ध आहेत.\n१ अ. पृथ्वीवरील विविध देशांत श्री गणेशाची प्रचलित असलेली नावे\n(संदर्भ : सनातनचा ग्रंथ श्री गणपति - भाग १)\nस्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.एफ्.)च्या वतीने सिंगापूर येथे घेतलेल्या प्रवचनाला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nस्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशनच्या\n१.९.२०१६ या दिवशी स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशनच्या वतीने सिंगापूर येथे एक प्रवचन घेण्यात आले. या प्रवचनाचे आयोजन येथील सौ. हिरवा पोटा यांनी केले होते. (सौ. पोटा अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांशी जोडलेल्या आहेत. त्या मूळ गुजरातच्या असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निकटवर्ती आहेत.) या प्रवचनाचा लाभ ४० जिज्ञासूंनी घेतला.\n१. स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया या विषयावर प्रवचन घेणे : प्रवचनाला आलेल्या जिज्ञासूंनी पूर्वज, स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया, आध्यात्मिक पातळी इत्यादींविषयी जिज्ञासेने शंका विचारून घेतल्या. आरंभी पूर्वज हा विषय घेण्यास आम्ही आरंभ केला; मात्र उपस्थितांना मानसिक तणाव दूर कसे करायचे , याविषयी जाणून घ्यायचे असल्याने आम्ही स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया हा विषय घेतला.\nबहुतांश विचारवंत सामान्य बुद्धीचे नसतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत काहीतरी दडलेले असल्याच्या संशयाने कायम पछाडलेले असते. अश्‍लीलता किंवा सौंदर्य हे मानवी दृष्टीत असते. ज्याची जशी नजर असते, तसे त्याला समोरचे दृष्य दिसते. एक संतवचनही त्याचीच ग्वाही देते. जिसकी रही भावना जैसी, प्रभू मुरत तिन देखी तैसी हे सगळे तुमच्या मनाचे खेळ असतात. मग आपापल्या समजूतीनुसार कोणाला चोर किंवा कोणाला थोर ठरवण्याची अहमहमिका सुरू होत असते.\n१. नग्नतेचे गुणगान करणार्‍यांकडून मुनिश्री\nतरुणसागर यांच्या नग्नतेला विरोध हे हास्यास्पद \nहरयाणाच्या विधानसभेत दिगंबर पंथाचे मुनिश्री तरूणसागर यांना आमंत्रित करण्यात आल्यावर त्यांच्या विचारांचे समर्थन वा खंडन करण्यापेक्षा त्यांचे कपडे वा नग्नता यांवर मोठीच मल्लीनाथी झाली. ती करण्यातला वैचारिक संदर्भ कमी आणि विकृत आनंद सहज डोळ्यात भरणारा होता. आपण कपड्यांनी झाकलेलो आहोत आणि म्हणून सभ्य वा सुसंस्कृत, तर ते मुनिश्री विवस्त्र वावरतात, म्हणून असभ्य असल्याच्या प्रतिक्रिया लज्जास्पद होत्या. त्यात सभ्यतेचे लक्षणही नव्हते; कारण या प्रतिक्रिया बहुतांशी नग्नतेचे गुणगान करणार्‍या लोकांकडून आलेल्या होत्या. अन्य वेळी नग्नता किंवा वेशभूषेच्या दंडकांना शिव्या घालणार्‍यांनी इथे नग्नतेवर हल्ला कशाला करावा \nनगरसेवकांना पारदर्शक कार्यप्रणाली का नको \nराज्यातील प्रशासकीय कारभाराची वाटचाल सध्या इ-गव्हर्नंसकडे (संगणकीकृत प्रशासन) चालू आहे. त्याच अंतर्गत नगरसेवकांच्या पारंपरिक पटनोंदणी पुस्तकाची जागा बायोमेट्रिक प्रणालीने घेतली आहे. या प्रणालीद्वारे उपस्थितीची नोंद करणे नगरसेवकांना बंधनकारक केलेले नाही. तरीही प्रत्यक्षात ही प्रणाली राबवल्यावर त्याद्वारे उपस्थितीची नोंद करणार्‍या नगरसेवकांची संख्या पाहिल्यास ती विचार करायला लावणारी आहे. नुकतेच पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला येणार्‍या नगरसेवकांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने घेण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने केले आहे. पालिकेतील १५२ पैकी ९५ नगरसेवकांची बायोमेट्रिकसाठी नोंदणी केली आहे. त्यांपैकी २० नगरसेवकांनी बायोमेट्रिकचा वापर करत हजेरी नोंदवली आहे. थोडक्यात सांगायचे, तर या प्रणालीद्वारे उपस्थिती नोंदवण्यास उर्वरित १३० नगरसेवकांनी अप्रत्यक्षरीत्या विरोधच केलेला आहे.\nगेल्या २ वर्षांपासून बायोमेट्रिक प्रणाली ही वापराविना पडून असल्याचे यापूर्वी स्पष्ट झाले होते. असे असतांना संगणकीकृत अथवा कागद रहित प्रशासनाच्या कामकाजाचा आग्रह धरणार्‍या नगरसेवकांनी ही प्रणाली नाकारणे म्हणजे, पारदर्शक कामकाज करण्याचे नाकारणेच नव्हे का ही प्रणाली न वापरणार्‍या नगरसेवकांचा जनतेने अथवा इतर कोणीही जाब विचारायला नको, असा विचार असतो का ही प्रणाली न वापरणार्‍या नगरसेवकांचा जनतेने अथवा इतर कोणीही जाब विचारायला नको, असा विचार असतो का याचाच दुसरा अर्थ म्हणजे अप्रत्यक्षरीत्या आम्हाला कोणी आमच्या कामकाजासंदर्भात प्रश्‍न विचारू नयेत. कोणालाही उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही, असेच त्यांनी सुचवले आहे. वस्तुतः लोकशाहीमध्ये नगरसेवक हा त्या नगरातील लोकांचा सेवक असतो आणि म्हणूनच त्याचे काम आणि उपस्थिती या संदर्भात त्याने पारदर्शी असणे बंधनकारक असले पाहिजे. ही प्रणाली वापरल्यास नगरसेवकांच्या मनमानीस खीळ बसणार असल्यानेच ती प्रणाली सर्वपक्षीय नगरसेवकांकडून नाकारण्यात आली आहे.\nपूर्वी किंमत नसलेल्या त्वचारोग तज्ञांची संख्या वाढण्यामागील कारण\n१५ ते २० वर्षांपूर्वी एम्.बी.बी.एस्. नंतर पदव्युत्तर शिक्षणासाठी त्वचारोग या विषयाकडे फार कोणी वळत नसत. पदव्युत्तर शिक्षणाच्या सूचीमध्ये सर्वात शेवटचे प्राधान्य त्वचारोग असायचे; कारण या विशेषज्ञांना केवळ रुग्ण पडताळणे एवढेच काम असायचे. रुग्णांना दाखल करणे, शस्त्रक्रिया करणे असे काही नसायचे. त्यामुळे त्वचारोग तज्ञ आधुनिक वैद्यांचे उत्पन्न इतर विशेषज्ञ वैद्यांपेक्षा अल्प असायचे. आता अलीकडील काही वर्षांमध्ये त्वचारोगतज्ञांकडे लेसर आणि कॉस्मेटिक्स उपचार आल्यामुळे त्यांचेही उत्पन्न वाढले आहे. त्यामुळे रुग्णाला भरती न करता आणि शस्त्रक्रियेचा कोणताही ताण न घेता केवळ कार्यालयाच्या वेळेत सराव करून चांगले उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे एम्.बी.बी.एस्. नंतर त्वचारोग या विषयाकडे विद्यार्थ्यांचा कल वाढला आहे. खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एम्.डी. स्किन या पदवीसाठी दीड कोटी रुपये मोजावे लागतात \n- आधुनिक वैद्य मानसिंग शिंदे, कोल्हापूर (त्वचारोग तज्ञ) (६.८.२०१६)\nश्रीगणेशमूर्तीकारांनो धर्मशास्त्रविरोधी अशा मूर्ती करू नका \nकोल्हापूर - कोल्हापूर येथे एका मूर्तीकाराने श्रीगणेशमूर्तीच्या डोक्यावर अत्यंत विचित्र पद्धतीने केस दाखवले आहेत. वास्तविक श्रीगणेशाच्या डोक्यावर मुकूटच हवा. मूर्तीकारांनी धर्मशास्त्राच्या विरोधात जाऊन त्यांना हवी तशी मूर्ती बनवल्यास त्यांना पाप लागू शकते. त्यामुळे श्रीगणेशमूर्तीकारांनी श्रीगणेशमूर्ती ही अध्यात्मशास्त्रानुसारच करायला हवी \nसर्वधर्मसमभाव म्हणजे हिंदुस्थानाच्या भवितव्याशी केलेला व्यभिचार आहे. तो आम्ही कदापी चालू देणार नाही. - पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान\nआशीर्वचन सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंचे, तीच मजसाठी प्रेरणा असे \nप्रीतीमय मन तुझे तळमळे आमच्या आनंदासाठी \nदेहास तुझ्या कितीतरी कष्ट होती \nतेही तू हसत झेलसी आमच्यासाठी ॥ १ ॥\nतू वाटे आम्हा प.पू. गुरुदेवांचीच सावली जणू ॥\nआनंद फुलवण्यासाठी त्यांनी निर्मिलेले इंद्रधनु तू ॥ २ ॥\nआई, होते जरी स्थूलदेहाने तुझ्यापासून लांब \nतरी तुझी आणि सद्गुरु बिंदामाईंची आठवण मनी नित्य असे ॥\nहिमालयाहूनी उत्तुंग आपण दोघी मजसाठी \nपरि तुझ्या मार्गावरूनी चालण्याचे ध्येय मनी असे ॥ ३ ॥\nभक्तीगंगेच्या काठावरील सनातनच्या उद्यानातील गुरुचरणी लीन आणि भावमग्न असणारे सुमन म्हणजेच संतरत्न फोंडा, गोवा येथील पू. (सौ.) सुमन नाईक \nपू. (सौ.) सुमन नाईक\nसनातनच्या संत पू. (सौ.) सुमनमावशी यांना आलेल्या अनुभूती, जीवनातील सुख-दुःखाच्या प्रसंगी आर्ततेने गुरुचरणी केलेल्या काही प्रार्थना, त्यांच्याकडून झालेल्या भावपूर्ण कृती आणि त्यांची सून अन् मुलगी यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढीलप्रमाणे आहेत.\n१ अ. सत्संगात सांगितल्याप्रमाणे प.पू. डॉक्टरांच्या खोलीत मानसरित्या नित्यनेमाने जाणे : काही दिवसांपूर्वी सत्संगात सांगितल्याप्रमाणे मी मानसभावाने प.पू. डॉक्टरांच्या खोलीत आध्यात्मिक उपाय करण्यासाठी जायचे ठरवले. तिथे गेल्यावर मी त्यांच्या खोलीच्या दारापाशीच थांबले. तेथूनच त्यांना मनोमन वंदन करून म्हणाले, हे परमेश्‍वरा, माझी पात्रता नसतांना मी आत कशी येऊ मी खोलीच्या बाहेर थांबलेली पाहून शेजारील आसंदी सरकवत प.पू. डॉक्टर म्हणाले, मावशी, तुम्ही आत या आणि आसंदीत बसा. तुम्हाला कंबरदुखीचा त्रास आहे ना मी खोलीच्या बाहेर थांबलेली पाहून शेजारील आसंदी सरकवत प.पू. डॉक्टर म्हणाले, मावशी, तुम्ही आत या आणि आसंदीत बसा. तुम्हाला कंबरदुखीचा त्रास आहे ना हे गुरुमाऊलीचे शब्द कानी पडताच मी शरण जाण्यापलीकडे काहीच करू शकले नाही. या अनुभूतीनंतर मी नित्यनेमाने मानसरित्या प.पू. डॉक्टरांच्या खोलीत जाऊ लागले.\n६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली आणि महर्लोकातून पृथ्वीवर जन्म घेतलेली चि. श्रेयसी नीलेश सांगोलकर (वय २ वर्षे ११ महिने) या पंढरपूर येथील बालसाधिकेला आलेली अनुभूती\nपंढरपूरला केलेल्या आंदोलनाच्या वेळी वडिलांसमवेत आलेल्या चि. श्रेयसीने आंदोलन झाल्यानंतर विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी केलेल्या पूजनाचे छायाचित्र पाहून ते कमरेवर हात ठेवलेले दोघे बाप्पा आंदोलनाच्या ठिकाणी आल्याचे सांगणे अन् ते ऐकून आंदोलनाला सूक्ष्मातून देवीदेवता आले असल्यामुळेच आंदोलन यशस्वीरित्या पार पडल्याची जाणीव वडिलांना होणे : ३०.७.२०१६ या दिवशी पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या भोंगळ काराभाराविरुद्ध हिंदु जनजागृती समितीच्या वतीनेे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला माझी मुलगी चि. श्रेयसी (वय २ वर्षे ११ महिने) माझ्या समवेत आली होती. आंदोलन झाल्यानंतर मी घरी आल्यावर श्रेयसीला विचारले, आंदोलनाच्या ठिकाणी कोण कोण आले होते त्या वेळी तिने सगळे बाप्पा आले असल्याचे सांगितले. त्यानंतर मी आंदोलनाची बातमी आणि त्याचे छायाचित्र पाठवत होतो. त्या वेळी तिने आंदोलनाच्या ठिकाणी विठ्ठल आणि रुक्मिणी यांच्या चित्रांचे पूजन केलेले छायाचित्र पाहिले. तेव्हा ती म्हणाली, बाबा, ते कमरेवर हात ठेवलेले दोघे बाप्पा तेथे आले होते. त्या वेळी मला आंदोलनाला सूक्ष्मातून देवीदेवता आले असल्यामुळेच आंदोलन यशस्वीरित्य पार पडल्याची जाणीव झाली.\n- अधिवक्ता नीलेश सांगोलकर, पंढरपूर, जिल्हा सोलापूर.\nश्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हा नामजप करतांना श्री. सुधाकर पाध्ये यांना आलेल्या अनुभूती\n१. जप करतांना श्रीकृष्ण पावा वाजवत उभा असल्याचे दृश्य दिसणे\nगोपाळकाल्याच्या दिवशी, म्हणजे २५.८.२०१६ या दिवशी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव हा नामजप करायचा असल्याचेे मला सायंकाळी ५.३० वाजता समजले. तेव्हापासून मी हा नामजप एकाग्रतेने करू लागलो. त्या वेळी हा नामजप न थांबता सतत चालू होता आणि जप करतांना माझ्या डोळ्यांसमोर श्रीकृष्ण पावा वाजवत उभा असल्याचे दृश्य दिसत होते.\n२. रात्री खोलीत असंख्य चमकणारे तारे दिसणे, रात्रभर चमकणारे तारे\nआणि हसणारा श्रीकृष्ण दिसून नामजप तल्लीनतेने होणे अन् स्वतः\nनामजपाच्या तालावर भान हरपून नाचत असून आनंदावस्थेत\nरात्री ८.३० वाजता मी झोपायला गेलो. अंथरुणावर पडलो, तरी माझा नामजप चालूच आहे, हे माझ्या लक्षात आले. तेव्हा मला कसलेच भान नव्हते. माझ्या डोळ्यांसमोरून श्रीकृष्ण हलत नव्हता. तसेच नंतर मला खोलीत एकामागून एक चमकणारे तारे दिसू लागले. नंतर त्या तार्‍यांची संख्या वाढत जाऊन संपूर्ण खोलीभरच ते दिसू लागले. दीड घंटा मला चमकणारे तारे आणि हसणारा श्रीकृष्ण दिसत होता अन् माझा नामजप तल्लीनतेने होत होता. या वेळी मी मोठ्यानेे म्हणालो, मला सगळीकडे तारे चमकतांना दिसत आहेत. त्या वेळी मी नामजपाच्या तालावर भान हरपून नाचत आहे, असेही मला जाणवत होते.\nसर्वांचीच प्रेमाने काळजी घेणारा आणि गोमातेविषयी उपजतच भाव असणारा ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. नंदन कुदरवळ्ळी (वय ४ वर्षे) \nभाद्रपद शुक्ल पक्ष अष्टमी (९.९.२०१६) या दिवशी चि. नंदन कुदरवळ्ळी याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्या मावशीला त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.\nचि. नंदन कुदरवळ्ळी याला वाढदिवसानिमित्त\nसनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद \nचि. नंदनविषयी देवाने जे अनुभवायला दिले, त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करून ते लिहिण्याचा प्रयत्न करते.\nनंदन जेव्हा घरी आला होता, तेव्हा २ वर्षांचा होता. तेव्हा छोट्या छोट्या कृतीतून त्याचा प्रेमभाव व्यक्त होत असे.\nअ. एकदा माझे बाबा सहज म्हणत होते, माझे पाय दुखतात. तेव्हा नंदन खेळत होता. मी पाय चेपून देतो, असे म्हणून त्याने बाबांचे पाय चेपून दिले.\nअयोध्या येथील सौ. मिथिलेश कुमारी यांना रामनाथी आश्रमात असतांना आलेल्या अनुभूती\nरामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम\n१. ध्यानमंदिरातील लाद्यांमधून प्रकाश\n१९.६.२०१६ या दिवशी मी ध्यानमंदिरात नामजप करत असतांना ध्यानमंदिरातील लाद्यांमधून हलकासा प्रकाश निघत आहे आणि त्याचे रूपांतर लहरींमध्ये होत आहे, असे मला जाणवत होते. त्या वेळी ध्यानमंदिरातील सर्व साधकांवर तो प्रकाश मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होत होता. माझे डोळे बंद असतांनाही आज्ञाचक्रावर त्याची स्पंदने मला पुष्कळ वेळपर्यंत जाणवत होती. त्या वेळी माझा नामजप चांगला होऊन आनंदही मिळत होता आणि भावजागृती होऊन मला डोळे उघडू नयेत, असे वाटत होते.\nप.पू. डॉक्टरांमध्ये आहे भगवान श्रीकृष्ण \nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त...\n२४.८.२०१६ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये प.पू. डॉक्टरांची प.पू. डॉक्टर कृष्ण नसल्याचे आणखीन एक विश्‍लेषण ही चौकट वाचली. तेव्हा देवाने मला पुढील काव्यपुष्प सुचवले.\nशिकवतात प.पू. डॉक्टर ॥\nप.पू. डॉक्टरांना त्रासांशी लढायला \nबळ देतो भगवान श्रीकृष्ण ॥ १ ॥\nसाधकांना साधनेसाठी शक्ती देतात प.पू. डॉक्टर \nप.पू. डॉक्टरांना शक्ती देतो भगवान श्रीकृष्ण ॥ २ ॥\nसाधकांची काळजी घेतात प.पू. डॉक्टर \nप.पू. डॉक्टरांची काळजी घेतो भगवान श्रीकृष्ण ॥ ३ ॥\nLabels: प.पू. डॉक्टर, साधना\nगोकुळाष्टमीच्या दिवशी करायचा नामजप आपोआप आधीपासून चालू झाल्याचे लक्षात येणे\nदोन दिवसांपूर्वी खोलीत आवरत असतांना अचानक वैखरीतून (मोठ्याने) माझा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव असा नामजप होऊ लागला. त्या वेळी तो १० मिनिटे झाला. नंतर मी ते सूत्र विसरून गेले. आज दुपारी २.२० ते ४.०० या वेळी सत्संग झाल्यावर सौ. कीर्ती जाधव यांनी सूचना सांगितली, आज श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव असा नामजप होऊ लागला. त्या वेळी तो १० मिनिटे झाला. नंतर मी ते सूत्र विसरून गेले. आज दुपारी २.२० ते ४.०० या वेळी सत्संग झाल्यावर सौ. कीर्ती जाधव यांनी सूचना सांगितली, आज श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव हा नामजप अधिकाधिक करावा. त्याचा लाभ होणार आहे. तेव्हा म्हणूनच माझ्याकडून तो नामजप आधीपासूनच होऊ लागला होता, असे लक्षात आले. साक्षात् श्रीकृष्णाचे चैतन्य अनुभवायला मिळाले; म्हणून प.पू. गुरुदेवांच्या चरणी अनंत कोटी कृतज्ञ आहे. - कु. प्रतिमा लोणे, पुणे (२५.८.२०१६)\nश्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांच्याप्रती भाव असणारा चि. नंदन कुदरवळ्ळी \nचि. नंदन कुदरवळ्ळी २ वर्षांचा असतांना त्याला सांभाळण्याची सेवा मला मिळाली होती. त्या वेळी त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहे.\nखेळतांना तो सर्व खेळणी व्यवस्थित रचून ठेवतो. त्याच्याकडे विविध प्राणी आणि पक्षी यांची चित्रे असलेली पुस्तके आहेत. तो ती व्यवस्थित हाताळतो.\nत्याला एखादी गोष्ट आणि वस्तू हवी असेल, तर तो नम्रपणे मला ते देशील का , असे विचारतो. त्याला खोलीतील पंखा लावायचा असेल, तर तू पंखा लावशील का , असे विचारतो. त्याला खोलीतील पंखा लावायचा असेल, तर तू पंखा लावशील का \nआपण प्रार्थना करूया असे सांगितल्यावर तो खेळणी बाजूला ठेवून लगेच मांडी घालून बसतो आणि प्रार्थना करतो.\nकु. कल्याणी गांगण यांना देवीच्या संदर्भात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती\n१. श्रीकृष्णाला प्रार्थना होण्याऐवजी देवीला आपोआप\nप्रार्थना होणे आणि बगलामुखी यज्ञाच्या वेळी देवीच्या\nमूर्तीची पूजा केली आहे, हे नंतर समजणे\n११.८.२०१६ या दिवशी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी साधकांच्या रक्षणासाठी बगलामुखी यज्ञ करायला सांगितला होता. या यज्ञाच्या वेळी देवीच्या मूर्तीची पूजा केली आहे, हे मला ठाऊक नव्हते. मी प्रतिदिन श्रीकृष्णाला प्रार्थना करते. या दिवशी मी दिवसभर देवीला प्रार्थना करत होते. हे कसे झाले , ते मलाही कळत नव्हते. रात्री यज्ञस्थळी दर्शन घ्यायला गेल्यावर यज्ञाच्या ठिकाणी देवीची पूजा केली आहे, हे पहिल्यावर माझ्याकडून सकाळपासून देवीला प्रार्थना का होत आहे , ते मलाही कळत नव्हते. रात्री यज्ञस्थळी दर्शन घ्यायला गेल्यावर यज्ञाच्या ठिकाणी देवीची पूजा केली आहे, हे पहिल्यावर माझ्याकडून सकाळपासून देवीला प्रार्थना का होत आहे , हे लक्षात आले.\nअनेक गुणांचा समुच्चय आणि भाव असणारे रामनाथी आश्रमातील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. राजाभाऊ सप्तर्षि (वय ८३ वर्षे) \nश्री. राजाभाऊ सप्तर्षिकाका साधारणतः एक मास आमच्या खोलीत निवासाला होते. त्या वेळी त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहे.\n१. स्वावलंबन : श्री. सप्तर्षिकाकांचे वय ८३ वर्षे असूनही ते सकाळी ६ वाजता उठून स्वतःचे आवरतात. ते त्यांना झेपेल एवढा व्यायाम करतात आणि उपायही नियमित करतात.\n२. मिताहारी : त्यांचा आहार अल्प आहे. त्यांना दात नाहीत. आता दात कशाला पाहिजेत उगीचच पैसे व्यय करायला नकोत, असे ते म्हणतात.\n३. मितभाषी : ते आवश्यक तेवढेच बोलतात. ते म्हणतात, मला अल्प ऐकू येते, ते एका दृष्टीने चांगलेच आहे. त्यामुळे इतर गोष्टी ऐकण्यात वेळ घालवण्यापेक्षा देवाच्या अनुसंधानात रहाता येते.\nसाधकाला ईश्‍वरप्राप्तीच्या मार्गात त्याचे कर्मदोष भेटतात. ते साधकाला वाटेत अडवतात. साधक कर्मदोषांना म्हणतो मी जे केले, ते भोगतो; पण साधनेची वाट सोडणार नाही. त्यानंतर साधक हे अडथळे पार करून पुढे जातो. थोड्याच अंतरावर त्याला मोठे कर्मदोष भेटतात. ते साधकाला उचलून परत मार्गाच्या पहिल्या टप्प्याला आणून सोडतात. साधक म्हणतो, मी साधनेचा प्रवास परत करीन; पण ध्येयापासून हटणार नाही. असे साधकाचे वर्षानुवर्षे चालू असते. साधकाची निष्ठा बघून ईश्‍वराला दया येते. तो साधकाला म्हणतो, आता तुझी वाट मी मोकळी करतो. त्यानंतर साधकाला महामार्ग (हायवे) लागतो आणि त्याचा ईश्‍वरप्राप्तीचा मार्ग विनाअडथळा पूर्ण होतो.\n- श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.४.२०१६)\nपितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा \n१. सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचा त्रास होत आहे. पितृपक्षात (या वर्षी १७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०१६ या कालावधीत) हा त्रास वाढत असल्याने या कालावधीत प्रतिदिन ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ हा नामजप किमान १ घंटा करावा.\nअ. जे साधक उपाय करतात, त्यांनी त्यांच्या उपायाच्या नामजपाच्या व्यतिरिक्त दत्ताचा नामजप किमान १ घंटा करावा. दत्ताचा नामजप करतांना हातांच्या पाचही बोटांची टोके जुळवून अनाहतचक्र आणि मणिपुरचक्र यांच्या ठिकाणी न्यास करावा.\nआ. जे साधक उपाय करत नाहीत, त्यांनी वैयक्तिक आवरणे, स्नान, स्वच्छता-सेवा आदींच्या वेळी दत्ताचा नामजप किमान १ घंटा होईल, असे पहावे; मात्र त्रास जाणवल्यास त्यांनीही दत्ताचा नामजप बसून अन् मुद्रा करून करावा.\n२. पितृपक्षाच्या कालावधीत पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी मधेमधे दत्ताला प्रार्थना करावी.\n३. पितृपक्षात ज्या साधकांना शक्य असेल, त्यांनी श्राद्धविधी अवश्य करावा.\nब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा अनोखा संगम असलेले सनातन पंचांग घरोघरी पोचवा \nसाधकांसाठी सूचना आणि कृतीशील धर्माभिमान्यांना नम्र विनंती \nराष्ट्रीय अस्मिता वृद्धिंगत करणारे आणि राष्ट्रहिताचा दृष्टिकोन देणारे विचारधन म्हणून अनेक धर्मप्रेमींनी सनातन पंचांगाचा गौरव केला आहे. हिंदूंना धर्मशिक्षण देणारे, तसेच धर्मरक्षणाविषयी प्रबोधन करणारे हे पंचांग एकमेवाद्वितीय आहे. पंचांगातील बहुमूल्य ज्ञानामुळे जिज्ञासूंमध्ये साधनेची रूची निर्माण होत आहे. चैतन्याचा स्रोत असणारे हे पंचांग ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा अनोखा संगमच आहे.\nमराठीसह हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजराती, तेलुगु, ओरिया आणि तमिळ या ८ भाषांत प्रकाशित होणारे सनातन पंचांग अधिकाधिक हिंदूंंपर्यंत पोचणे आवश्यक आहे. सर्वत्रचे साधक आणि कृतीशील धर्माभिमानी यांनी पंचांग वितरणासाठी पुढील प्रयत्न करावेत.\nसनातन प्रभातचा पोलिसांच्या सनातनद्वेषाचे कटू वास्तव हा विशेषांक वाचून, तसेच पोलिसांकडून सनातनची अपकीर्ती करणारे द्वेषमूलक अन्वेषण पाहून अन्वेषण यंत्रणा, पोलीस, आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा \nडॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातनचे निरपराध साधक श्री. समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अनुक्रमे १ वर्ष आणि ३ मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) अटक करण्यात आली. केंद्रीय अन्वेषण विभाग आणि विशेष अन्वेषण पथक (एस्आयटी) तपासाच्या नावाखाली या दोघांचा शारीरिक, तसेच मानसिक छळ करत आहेत. ऐन गणेशचतुर्थीच्या दिवशी सकाळी ११.३० वाजता पोलिसांनी सनातनच्या देवद, पनवेल येथील आश्रमात येऊन दुसर्‍या दिवशी पहाटे साडेचारपर्यंत चौकशीच्या नावाखाली साधकांना वेठीस धरले. पोलिसांकडून हिंदुत्ववादी संघटना आणि निरपराध साधक यांचा होणारा छळ यांविषयी मंगळवार, ६ सप्टेंबर २०१६ या दिवशी दैनिक सनातन प्रभातच्या पोलिसांच्या सनातनद्वेषाचे कटू वास्तव या विशेषांकात प्रसिद्ध करण्यात आले. हे अनुभव वाचून अन्वेषण यंत्रणा, तपास अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर पोलिसांनी केलेल्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nस्वार्थाची (स्वचा अर्थ जाणून घ्यायची) पराकाष्ठा, म्हणजे परमार्थ \nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nदुसरा आणि स्वतः दुसर्‍याला उमजू न देणे, स्वतःचे स्वतःला\nन उमजणे, स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे, ही अवस्था आल्यास\nतो जीव ईश्‍वराच्या अगदी निकट आला आहे, असे समजावे.\nभावार्थ : दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपल्यातील शक्ती दुसर्‍याला समजणार नाही, असे वागणे. स्वतःचे स्वतःला न उमजणे म्हणजे अद्वैतात गेल्यावर स्वतःचे स्वतःला उमजण्यासारखे काही उरत नाही; कारण तो स्वतःला विसरूनच गेलेला असतो. स्वतःचे दुसर्‍याला उमजू न देणे म्हणजे आपण स्वतः ब्रह्मस्थितीत आहोत, हे प्रकृतीतील दुसर्‍याला उमजून येत नाही. ही ईश्‍वराची, ब्रह्माची लक्षणे असल्याने तशा स्थितीत जो असेल, तो साहजिकच ईश्‍वराच्या निकट आलेला असतो.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.\n- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nकुठे आई-वडिलांनाही वृद्धाश्रमात अडगळीप्रमाणे टाकून देणारी पाश्‍चात्त्य वळणाची हल्लीची पिढी, तर कुठे हे विश्‍वचि माझे घर, असे शिकवणार्‍या हिंदु धर्मातील आतापर्यंतच्या पिढ्या - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nबहुपत्नीत्व आणि तीनदा तलाक शब्द उच्चारून घटस्फोट देणे, हे प्रकार रहित करण्यात यावेत, यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करण्यात आली आहे. भारतात मुसलमानांच्या कथित संरक्षणाचा ठेका घेतलेले मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड याला प्राणपणाने विरोध करत आहे. बहुपत्नीत्व आणि तलाक यांना विरोध करणे म्हणजे इस्लाम खतरें में असेच या बोर्डाला वाटते. या बोर्डाचे पदाधिकारी बहुदा आम्ही सौदी अरेबियामध्ये वास्तव्य करत आहोत, या दिवास्वप्नात वावरत आहेत. त्यामुळे भारतीय कायदे वगैरे मानायला ते सिद्ध नाहीत. हम दो हमारे दो हे बिरूद त्यांना मान्य नाही. या बोर्डाचे दुर्दैव म्हणा भारतात न्यायव्यवस्था अस्तित्वात आहे त्यामुळे न्यायदेवतेसमोर बहुपत्नीत्वाविषयी स्वतःची बाजू मांडणे बोर्डासाठी बंधनकारक आहे. बहुपत्नीत्व रहित केले, तर हम चार हमारे चालीस हा खास मुसलमानांनी अंगीकारलेला वसा अमलात आणता येणार नाही; म्हणून बोर्डाने थयथयाट केला आहे. बहुपत्नीत्वाचे सूत्र रेटून नेण्यासाठी बोर्डाचे पदाधिकारी नैतिकतेचा आधार घेऊ लागले आहेत. बहुपत्नीत्वावर बंदी आणल्यास समाजात व्यभिचार बोकाळेल, असा युक्तीवाद त्यांनी केला आहे. बहुपत्नीत्वामुळे सामाजिक आणि नैतिक आवश्यकता भागवल्या जातात, तसेच यामागे महिलांची काळजी घेणे आणि त्यांना सहानुभूती प्रदान करणे हे हेतू आहेत, अशी मुक्ताफळे बोर्डाने शपथपत्राद्वारे न्यायालयात उधळली आहेत. आताही चार निकाह करून या समाजातील धर्मांध नीतीने वागत आहेत, असे नव्हे. लैंगिक अत्याचाराचे अनेक गुन्हे या समूदायातील वासनांधांवर प्रविष्ट आहेत, हे विसरून चालणार नाही. आजही हिंदु युवतींना पळवून नेणारे धर्मांध हे बहुतांश वेळा विवाहित असतात. असे असतांना समाजातील एका घटकाची वासनांधता भागवण्यासाठी बहुपत्नीत्वाचे केलेले अश्‍लाघ्य समर्थन संतापजनक आहे. दुसरी बाब म्हणजे बहुपत्नीत्व जर मुसलमान महिलांच्या कल्याणासाठी आहे, तर मुसलमान महिलांनाच या प्रथांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची आवश्यकताच भासली नसती. एवढी साधी गोष्टही पर्सनल लॉ बोर्डाने लक्षात घेऊ नये, याचे आश्‍चर्य वाटते. ही सर्व सूत्रे लक्षात घेता या बोर्डाला आता ताळ्यावर आणणे आवश्यक आहे. हे सत्कार्य करण्याचे दायित्व मुसलमान विचारवंत स्वीकारतील का \nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nअधिवक्ता इचलकरंजीकर यांच्याकडून सरकारी अधिवक्त्यां...\nभाविकांसाठी मूर्तीदान ऐच्छिक विषय \nगणेशभक्तांच्या जिवाशी खेळणार्‍या पुणे महानगरपालिके...\nविसर्जन घाटांविषयीच्या मागण्या येत्या २४ घंट्यामध्...\nसनातन संस्थेची अपकीर्ती करणार्‍यांच्या ट्विटर ट्रे...\nसनातनवर होत असलेल्या अन्यायाच्या संदर्भातील दैनिक ...\nगणेशोत्सवात महिला भाविकांच्या सुरक्षिततेसाठी गणेशो...\nपोलिसांच्या निष्क्रीयतेमुळे गोव्यात दीड दिवसाच्या ...\nगोव्यातील विद्यार्थ्यांमध्ये गांजा लोकप्रिय होत आह...\nनेहमी हिंदु धर्मातील सणांनाच विरोध का करता \nप्रीती राठीवर आम्ल फेकणार्‍यास फाशीची शिक्षा \n'एबीपी माझा' आणि 'साम' या वृत्तवाहिन्यांकडून सनातन...\nउच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी क...\nपिंपरीमध्ये 'बंद पशूवधगृह' 'बकरी ईद'साठी चालू करण्...\nपुणे येथील हिंदु जनजागृती समितीची आदर्श गणेशोत्सव ...\nजळगाव जिल्ह्यातील अनुदानित निवासी आश्रमशाळांत खोटी...\n(म्हणे) 'भारत कधीही हिंदु राष्ट्र होणार नाही \nराजकीय हस्तक्षेपामुळेच पोलिसांवरील आक्रमणात वाढ \nइस्रोच्या 'इन्सॅट-थ्रीडीआर्' उपग्रहाचे यशस्वी प्रक...\nनाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने आदर्श गणेशोत्सव ...\nपुणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार \nहिंदू तेजा जाग रे \nनथुराम गोडसे अखेरपर्यंत रा.स्व. संघाचे सदस्य होते;...\n'पोलिसांच्या सनातनद्वेषाचे कटू वास्तव' या विशेषांक...\nचिंचवड येथे मूर्तीदान मोहीम राबवणारे संस्कार प्रति...\nमूर्तीविसर्जनासाठी भाविकांचे प्रबोधन आणि मूर्तीदान...\nगणेशभक्तांच्या जिवाशी खेळणार्‍या महापालिका आयुक्ता...\nगणपति ही भारताचीच नव्हे, तर विश्‍वव्यापी वैदिक संस...\nस्वराज्याचे कार्य होण्यासाठी ईश्‍वरी साहाय्य आवश्य...\nश्री गणेश : जगताचे आराध्य दैवत \nस्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाउंडेशन (एस्.एस्.आर्.ए...\nनगरसेवकांना पारदर्शक कार्यप्रणाली का नको \nपूर्वी किंमत नसलेल्या त्वचारोग तज्ञांची संख्या वाढ...\nश्रीगणेशमूर्तीकारांनो धर्मशास्त्रविरोधी अशा मूर्ती...\nसर्वधर्मसमभाव म्हणजे हिंदुस्थानाच्या भवितव्या...\nआशीर्वचन सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकूंचे, तीच मजसाठी प...\nभक्तीगंगेच्या काठावरील सनातनच्या उद्यानातील गुरुचर...\n६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली आणि महर्लोकातून प...\nश्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हा नामजप करतांना श्री....\nसर्वांचीच प्रेमाने काळजी घेणारा आणि गोमातेविषयी उप...\nअयोध्या येथील सौ. मिथिलेश कुमारी यांना रामनाथी आश्...\nप.पू. डॉक्टरांमध्ये आहे भगवान श्रीकृष्ण \nगोकुळाष्टमीच्या दिवशी करायचा नामजप आपोआप आधीपासून ...\nश्रीकृष्ण आणि प.पू. डॉक्टर यांच्याप्रती भाव असणारा...\nकु. कल्याणी गांगण यांना देवीच्या संदर्भात आलेल्या ...\nअनेक गुणांचा समुच्चय आणि भाव असणारे रामनाथी आश्रमा...\nपितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविध...\nब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा अनोखा संगम असलेले ...\nसनातन प्रभातचा पोलिसांच्या सनातनद्वेषाचे कटू वास्त...\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \n॥ हरि ॐ तत्सत् ॥\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ ॥ ॐ श्री जय जय ...\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/sarkarnama-news-bulletin-41284", "date_download": "2018-04-26T11:25:22Z", "digest": "sha1:B27RUJAJVZUUCOHUOB4LCCX6H37DPE7J", "length": 14227, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "sarkarnama news bulletin sarkarnama.in : विशेष बातम्या | eSakal", "raw_content": "\nsarkarnama.in : विशेष बातम्या\nशुक्रवार, 21 एप्रिल 2017\nsarkarnama.in आहे फक्त राजकीय आणि प्रशासकीय बातम्यांची वेबसाईट. राजकारणाचे विविध कंगोरे, उलथापालथी इथेपासून ते प्रशासकीय अधिकाऱयांनी समाजात घडवून आणलेल्या बदलांच्या यशकथा वेबसाईटवर वाचायला मिळतील.\nसंघर्ष यात्रा होताच शेतकऱ्यांवर खटले\nविरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेत शेतकऱ्यांच्या जमिनी एकतर्फी संपादनाच्या विरोधात तीव्र आंदोलनाची घोषणा झाली. मात्र संघर्ष यात्रा जिल्ह्याबाहेर रवाना होताच पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर दडपशाही सुरु केली आहे. शिवडे (ता. सिन्नर) येथे विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना चॅप्टर केस दाखल करण्याच्या नोटीस देऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे.\nपुर्ण बातमी इथे वाचा\nआमदार निवास बलात्कार प्रकरणी महिला आमदारांचा निषेध\nनागपूर येथील आमदार निवासस्थानी एका १७ वर्षीय मुलीवर बलात्कार झाला. हि मुलगी एका ज्वेलर्सच्या दुकानात करत असून तिच्या सहकाऱ्यांनीच तिच्यावर बलात्कार केल्याचे प्राथमिक दृष्ट्या समोर आलेले आहे.\nपुर्ण बातमी इथे वाचा\nआमदार निवास' देहव्यापाराचा अड्डा\nनागपुरातील आमदार निवास देहव्यापाराचा अड्डा झाला काय असा प्रश्‍न आता नागपुरातील आमदार निवासात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरण उघडकीस आल्याने समोर आला आहे.\nपुर्ण बातमी इथे वाचा\nमंत्री बडोले, सावरा आणि लोणीकरांचा होणार पत्ता कट\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपच्या प्रमुख मंत्र्यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर घेतलेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केल्याचे समजते. यामध्ये सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचा पत्ता कट होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.\nपुर्ण बातमी इथे वाचा\nविधीमंडळाच्या विशेष अधिवेशनामुळे आमदारांचा ऑस्ट्रेलिया दौरा लांबणीवर\nजीएसटीच्या विधेयकाला मंजुरी देण्याच्या अनुषंगाने विधीमंडळाचे विशेष अधिवेशन पुढील महिन्यात बोलविण्याचा तत्वत: निर्णय झाला आहे. त्यामुळे याच कालावधीत आमदारांसाठी निश्चित केलेला ऑस्ट्रेलिया दौरा लांबणीवर टाकण्यात येणार आहे.\nपुर्ण बातमी इथे वाचा\nलातूर कॉंग्रेसमुक्त, महापालिकेवर भाजपचा झेंडा\nशायना एऩसी यांची सरकारनामाला खास मुलाखत: https://t.co/MKEuCS4rXC\nकोथळे प्रकरणाची सुनावणी लांबणीवर - अॅड. उज्ज्वल निकम\nसांगली - पोलिसांकडून कोठडीत मारहाणीनंतर मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या हत्या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्‍यता आहे. कारण...\nदुहेरी हत्याकांडातील आरोपी रामदास शिंदे यास फाशीच\nनाशिक : सातपूरच्या कार्बननाका परिसरात मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी घरमालकाचा मुलगा आरोपी रामदास शिंदे यास आज नाशिकचे प्रधान जिल्हा व...\nनगर - स्थायी समितीची सभा 12 मिनिटात गुंडाळली\nनगर : केंद्राने अमृत योजनेसाठी 128 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे. या योजनेतील कामे व इतर विषयासंदर्भात स्थायी समितीची सभा झाली. यात...\nते आले ते राहिले आणि जिंकुन गेले. असे मी कुणा व्यक्तीबद्दल नाही तर दिडशे वर्षे राज्य करून गेलेल्या इंग्रजांबददल म्हणतेय. त्यांनी जी निती \"तोडो फोडो...\nनगरसेवकांचा स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांच्या दालनात धुडगूस\nऔरंगाबाद - स्थायी समिती सदस्यपदाच्या निवडीसाठी दोन वर्षांपूर्वी ज्या नगरसेवकांनी पदाचा राजीनामा दिला होता, त्या नगरसेवकांवर अन्याय झाल्यामुळे नगरसेवक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-astrology-2018/shani-prabhav-in-2018-117122100011_1.html", "date_download": "2018-04-26T11:41:50Z", "digest": "sha1:5I2EEXWLA3VSDRXCTLKABMSRIQNDGG7W", "length": 16275, "nlines": 171, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "2018 मध्ये सावध राहा.... या राशींवर पडणार शनीचा प्रभाव | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n2018 मध्ये सावध राहा.... या राशींवर पडणार शनीचा प्रभाव\nमेष राशीवर शनीच्या ढय्याचा प्रभाव सुरू होणार. या लोकांसाठी पूर्ण वर्ष अनपेक्षित राहील, कधीही काहीही घडू शकतं कारण प्रत्येक गोष्ट अस्थिर राहील. आरोग्यदृष्ट्या हे वर्ष उत्तम राहील परंतू रोजगार आणि व्यवसाय क्षेत्रात समस्या उद्भवू शकतात. स्वत: मानसिक रूपाने स्थिर राहा आणि नोकरीला आविष्य समजून बसू नका. या वर्षी आपली खोट्या आरोपाखाली फसवणूक होऊ शकते.\nया वर्षी रस्त्यात येणार्‍या समस्या आणि अडचणींना कुणीही थांबवू शकत नाही. कोणतेही परिवर्तन आपल्या हातात नाही. आपल्या साठी हे वर्ष काही विशेष नाही. शनी आपल्या जीवनात कष्ट घेऊन येत आहे. व्यवसायात विस्तार करू शकता परंतू काही गोष्टींमुळे तडजोड करावी लागेल.\nविवाह करण्याचे मन बनवले असतील तर कुटुंब आणि मित्रांचा पूर्ण सहयोग मिळेल. चिडचिड होऊ शकते पण त्याचा काही विशेष किंवा विपरित परिणाम होणार नाही. विवाहात जरा अडचणी येतील तरी दोन महिन्यात सर्व सुरळीत होईल. आपण वाहन, घर आणि दागिन्यांमध्ये गुंतवणूक करू शकता.\nया वर्षी व्यवसायात वाढ होईल. धनप्राप्ती होईल परंतू आपण आणि आपला साथीदार गंभीर संकटात अडकू शकतात किंवा आपल्यात वाद निर्माण होऊ शकतं. कर्ज फेडून टाकाल ज्याने लोकं खूश होतील. एकूण या वर्षी आपण उत्सव साजरा करणार आहात. ज्या स्त्रियांना प्रजनन संबंधी समस्या असतील त्या वर्षाच्या शेवटी सुटतील.\nआपल्या कुटुंबावर असलेले संकट दूर होईल आणि खरेदीची संधी सापडेल. आपण घर, वाहन आणि जमिनीत गुंतवणूक करू शकतात. आपले सीनियर आपल्यावर खूश राहतील. कोणावरही अत्याचार करू नका आणि आपले चांगले जीवन बरबाद होण्यापासून वाचवा.\nआपल्याला नोकरीसाठी खूप प्रयत्न करावे लागतील. व्यवसाय आणि खाजगी जीवनात अनावश्यक समस्यांना समोरा जावं लागेल. यावर्षी काही मोठी संधी मिळणे जरा अशक्यच दिसतंय तसेच जेवढं कमवाल तेवढं खर्चही होईल.\nया वर्षी आपले आरोग्य उत्तम राहील. पैसा येईल पण खर्चही लागले राहतील. जीवनात जरा अस्थिरता येईल पण सकारात्मक परिणामासाठी संयम बाळगा. मन लावून काम करा, कुणाचे लक्ष नाही हा विचार करून टाळू नका. लोकांशी चांगले संबंध बनवून ठेवा.\nआपल्या जीवनात अचानक काहीच बदल येणार नाही परंतू काही चांगले नक्कीच घडेल. आपल्या आरोग्यामुळे आपण आपल्या कामावर लक्ष देऊ शकणार नाही. कामात लक्ष नसल्यामुळे सीनियर नाराज होऊ शकतात. या वर्षी यात्रा घडतील. बाह्य लोकांवर विश्वास ठेवणे धोकादायक ठरेल.\nया वर्षी आपण आजारी राहू शकता आणि जीवनात अनेक चढ- उतार देखील बघावे लागतील. आपण ज्या व्यवसायाबद्दल विचार करत आहात ते अस्थिर असू शकतं. नवीन प्रॉपर्टी खरेदी करून लोकांना आश्चर्यात टाकाल. लोकांची नजर लागू शकते म्हणून सावध राहा.\nया वर्षी आपले मन अशांत राहील म्हणून आपल्या शांततेची खूप गरज भासेल. यात्रा घडतील. भरभराटी राहील. कुटुंब आणि मित्रांची मदत मिळेल. आपल्या कुटुंबासाठी हे वर्ष उत्तम राहील.\nया वर्षी आपल्या मागील समस्यांचे विश्लेषण केले जाऊ शकते आणि त्यामुळे आपल्या लाभ किंवा हानी होऊ शकते. शक्योतर जुने प्रकरण उघडकीस आणू नका. आर्थिक स्थिती चांगली राहील. कोणाकडूनही अपेक्षा न ठेवता स्वत:च्या हिमतीवर पुढे वाढा. जुने वाद सुटतील.\nआपली कमाई वाढेल अर्थातच आर्थिक स्थिती मजबूत होईल. अनेक व्यवसाय संधी मिळतील. जवळीक व्यक्ती आपल्याला धोका देऊ शकतो. कोणतीही सरकारी समस्या सोडवण्यासाठी समजूतदार व्यक्तीची निवड करा.\nशनिवारी जोडे चपला चोरी जाणे उत्तम असते\nआजपासून शनी होईल अस्त, जाणून घ्या तुमच्या राशीवर त्याचा प्रभाव\nShani : शनीचे वेगवेगळे रूप\nShanivar totke : शनिवारी जोडे- चपला चोरी जाणे उत्तम असते\nयावर अधिक वाचा :\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nआयआयटी मुंबईची सौरचूल सर्वात अव्वल\nआयआयटी पवईत मुंबईतील तरुण शास्त्रज्ञांनी बनवलेली सूर्यप्रकाशावर चालणारी सौरचूल देशात नंबर ...\nसोने आणि चांदीच्या किंमती सतत वाढ\nगेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती सतत चढताना दिसत आहेत. अक्षय तृतीयानंतर ...\nस्कूल व्हॅनला भीषण अपघात, १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nउत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे रेल्वे गाडी आणि स्कूल व्हॅनला भीषण अपघात झाला असून या ...\nशिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला\nबलात्कार प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला. या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A5%80/%E0%A4%AA", "date_download": "2018-04-26T11:20:01Z", "digest": "sha1:ENN6MQ64ZOBML3TR3AZHQ4WI6P225FXH", "length": 4282, "nlines": 117, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "उपसर्ग असणाऱ्या लेखांची यादी - Wiktionary", "raw_content": "उपसर्ग असणाऱ्या लेखांची यादी\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपुढील शब्दाने सुरू होणारी पाने दाखवा:\nनामविश्व: (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विक्शनरी विक्शनरी चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा सूची सूची चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://amitshrikulkarni.in/blog/", "date_download": "2018-04-26T11:34:20Z", "digest": "sha1:SC4XTDGVNPIQQ2KLQOUDNUEBD2KKH3ND", "length": 5300, "nlines": 34, "source_domain": "amitshrikulkarni.in", "title": "Blog | Infinite Stories | By Amit Shripad Kulkarni", "raw_content": "\nबारा मोटेची विहीर – लिंब\nसाताऱ्यापासून हाकेच्या अंतरावर म्हणजे पुणे-सातारा रस्त्यावर डावीकडे “लिंब” गाव आहे. कृष्णा नदीच्या काठावर वसलेल्या या गावात अनेक घाट आणि मंदिरे आहेत. यामध्ये विष्णू-लक्ष्मी, मुरलीधर, रामेश्वर ही काही मुख्य मंदिरे. रामेश्वर मंदिराच्या शेजारी अजून एक छोटे मोडकळीस आलेले मंदिर आहे. या मंदिरामध्ये १८ व्या शतकातील भित्तीचित्रे आहेत पण मंदिरातील मूर्ती गायब आहे. लक्ष्मी-विष्णू मंदिर हे तटबंदी… Read More\nसध्या सोशल नेटवर्कींग साईटसमुळे भटकंतीच प्रचंड आकर्षण निर्माण झालंय. गड किल्ले, जंगल सफारी, ऐतिहासिक ठिकाणे अजून काय काय. यातच एक भर पडत आहे ती कॅम्पिंगची… शहराच्या गोंगाटापासून लांबवर एखादी रात्र मित्रांसमवेत किंवा कुटुंबासमवेत तंबू ठोकून घालवायला कोणाला नाही आवडणार एखाद्याा तळ्याच्या काठी तंबू ठोकून, सूर्यास्ताच्या वेळी होणारी रंगांची उधळण पाहण्यातली मजा काही औरच. मग त्यावेळी… Read More\nरोज घरातून बाहेर पडताना दूरवर दिसणारा सिंहगड माझी धांदल पाहून हसायचा आणि म्हणायचा “आज पण धुरात आणि घरात दिवस जाणार वाटते… ये जरा सह्याद्रीत ये. मोकळी हवा घे. मला भेटायला ये. सह्याद्रीला भेटायला ये…” मी आपले मुकाट्याने पुढे जायचो. मनात फक्त म्हणायचो “बघू या वीकेंडला”. बरेच महिने घरी बसल्यामुळे घरातलेच आता मला वैतागले होते. मी… Read More\nगेले काही महिने ट्रेकिंग आणि भटकंतीपासून लांबच होतो. छोट्या पिल्लू बरोबर खेळून एवढी दमछाक होते की परत वेगळी दमछाक करून घ्यायला गडकिल्ले पाहायला जायचे होते नव्हते. पण अंतरीची ओढ वेगळेच सांगत होती. निदान एक दिवस का होईना आमच्या गुरूला भेटायला तरी जायलाच हवे. शेवटी मना(न्या)चा कौल घेतला आणि बेत ठरला. अशावेळी भिडू जमायला वेळ लगत… Read More\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-249187.html", "date_download": "2018-04-26T11:27:25Z", "digest": "sha1:QE4ZOP2AD3A2ZIYD3AQ2DMH6GE7HTTQ5", "length": 12036, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जो सरस असेल तोच पक्षाची धुरा सांभाळेल - सुप्रिया सुळे", "raw_content": "\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nजो सरस असेल तोच पक्षाची धुरा सांभाळेल - सुप्रिया सुळे\n10 फेब्रुवारी : पक्षात जो सरस असेल तोच पक्षाची धुरा सांभाळेल आणि तो आमच्या दोघांशिवाय तिसराही असू शकतो , असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आयबीएन लोकमतच्या न्यूजरूम चर्चेत दिलं आहे.\nIBN लोकमतच्या न्यूजरूम चर्चेत आज (शुक्रवारी) सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या. यावेळी बोलताना त्यांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत चालणाऱ्या राजकारणावर मनमोकळ्या गप्पा मारल्या.\nगेल्या अनेक महिन्यांपासून शरद पवारांनंतर पक्षाचं नेतृत्व कोण करणार यावर चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर, या विषयावरू भाऊ-बहिणीच्या नात्यात काही वितुष्ट येईल का असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी माझ्यात आणि अजितदादामध्ये पदावरून कधीच अंतर येणार नाही कारण पदही आमची मालकी नाहीये. हा सगळ्यांचा पक्ष आहे. त्यामुळे जो पक्षात जास्त काम करेल, त्याच्याकडेच पक्षाची धुरा दिली जाईल. मग तो मी किंवा अजितदादाचं असं नाही, तर आमच्या व्यतरिक्त कोणी तिसराही पक्षाचा अध्यक्ष बनू शकतो, असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे.\nछगन भुजबळ यांच्याबद्दल चर्चा सुरूच असतात. छगन भुजबळांना पक्षानं एकटं पाडलं नसून पक्ष भुजबळांच्या पाठिशी ठामपणे उभा असून कोर्ट त्यांच्या विषयी जो काही निर्णय देईल तो आम्हाला मान्य असेलं, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: News RoomcharchaSupriya suleन्यूजरूम चर्चेसुप्रिया सुळे\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A5%80/%E0%A4%AE", "date_download": "2018-04-26T11:04:15Z", "digest": "sha1:ZOGTDTBBHJSA2VNNDHHERT7ABSMVKZLN", "length": 4282, "nlines": 109, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "उपसर्ग असणाऱ्या लेखांची यादी - Wiktionary", "raw_content": "उपसर्ग असणाऱ्या लेखांची यादी\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपुढील शब्दाने सुरू होणारी पाने दाखवा:\nनामविश्व: (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विक्शनरी विक्शनरी चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा सूची सूची चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk\nमराठी विक्शनरी प्रकल्प पाने\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/ncp-criticized-girish-bapat-for-his-statement-in-pune-1615835/", "date_download": "2018-04-26T11:40:28Z", "digest": "sha1:NR6FNFTKZQ67JROUYAFNS67GNV2CTLKW", "length": 16812, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "NCP criticized Girish Bapat for his statement in pune | ‘सैराट बापटांच्या शिकवणीसाठी हेडमास्तर हवा’ पुण्यात राष्ट्रवादीची बॅनरबाजी | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\n‘सैराट बापटांच्या शिकवणीसाठी हेडमास्तर हवा’ पुण्यात राष्ट्रवादीची बॅनरबाजी\n‘सैराट बापटांच्या शिकवणीसाठी हेडमास्तर हवा’ पुण्यात राष्ट्रवादीची बॅनरबाजी\nगिरीश बापट यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार\nगिरीश बापट यांच्या वक्तव्याचा निषेध करत राष्ट्रवादीची पुण्यात बॅनरबाजी\nपुण्याचे पालकमंत्री आणि अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची वाचाळ वाणी सगळ्या महाराष्ट्राला ठाऊक आहेच. पुण्यात शुक्रवारी झालेल्या एका कार्यक्रमात गिरीश बापट यांचा तोल पुन्हा ढासळला. ‘चल म्हटली की लगेच चालली’ असे वादग्रस्त वक्तव्य विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या उपस्थितीत केले. त्यानंतर राष्ट्रवादीने गिरीश बापट यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या महिला आघाडीने पुण्यातील विविध रस्त्यांवर ‘सैराट बापटांच्या शिकवणीसाठी हेडमास्तर हवा आहे, त्वरित संपर्क साधा, गिरीश बापट यांचे निवासस्थान’ हा मजकूर असलेले बॅनरच लावले आहेत.\nपुण्यातील एका शाळेत झालेल्या कार्यक्रमात गिरीश बापट म्हटले, स्वामी विवेकानंद जेव्हा परदेशात गेले होते तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे, भाषणामुळे एक युवती प्रभावित झाली . ती सतत त्यांच्या मागे-पुढे करत होती. अखेर ती विवेकानंदांना भेटली आणि लग्न करायचे आहे अशी इच्छा व्यक्त केली. आपण लग्न केले तर मला तुझ्यासारखा तेजस्वी मुलगा होईल असेही ती युवती स्वामी विवेकानंदांना म्हटली. हे सगळे सांगत असतानाच गिरीश बापट दोन क्षण थांबले आणि म्हटले की तो काळ आत्तासारखा नव्हता, चल म्हटले की चालली विद्यार्थिनींना कळले बघा, शारिरीक आकर्षण नव्हते असे गिरीश बापट शुक्रवारच्या कार्यक्रमात म्हटले. बोलताना जिभेवरचा ताबा सुटल्याचा समाचार सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी घेतलाच, शिवाय राष्ट्रवादीनेही शहरात विविध ठिकाणी त्यांच्याविरोधात बॅनर लावून त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.\nराष्ट्रवादीपेक्षा शिवसेना कार्यकर्त्यांना भाजपात आणा, गिरीश बापटांचा सल्ला\nभाजपमध्ये कोणाचीही गटबाजी खपवून घेतली जाणार नाही-बापट\nबापट यांच्या ‘दिवाळी फराळ’ची राजकीय वर्तुळात खमंग चर्चा..\nपुणे-सातारा रस्त्याचे काम सुरू न केल्यास रिलायन्स इन्फ्राचे काम काढून घ्या\nकलमाडी पुण्याच्या राजकारणात परतणार अनेक वर्षांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी\nपुण्याचे पालक मंत्री गिरीश बाप यांनी याआधीही अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. शुक्रवारी पुन्हा एकदा गिरीश बापट यांचा तोल ढासळला. बापट यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावरही बापट यांच्यावर टीकेची झोड उठली. तर राष्ट्रवादी काँग्रेसने फ्लेक्स लावून गिरीश बापट यांना निषेध केला.\nगिरीश बापट हे पुण्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी जबाबदारीने बोलायला हवे. मात्र ते वारंवार वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत त्याचमुळे त्यांना शिकवणीची गरज आहे म्हणूनच आम्ही हे बॅनर लावले आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले. तसेच शुक्रवारी त्यांनी केलेले वक्तव्य वादग्रस्त आहे त्याची जबाबदारी स्वीकारून त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा. गिरीश बापट यांनी राजीनामा दिला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करू असा इशाराही यावेळी देण्यात आला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nस्वस्त धान्यात अनागोंदी करणाऱ्यांना मंत्र्यांकडून पाठबळ\nमराठीचा अभिमान हवाच, मात्र इंग्रजीही महत्त्वाचे – गिरीश बापट\nलवकरच बापटांना मुख्यमंत्री क्लीनचीट देतीलच.\nराष्ट्रवादीपेक्षा शिवसेना कार्यकर्त्यांना भाजपात आणा, गिरीश बापटांचा सल्ला\nभाजपमध्ये कोणाचीही गटबाजी खपवून घेतली जाणार नाही-बापट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/maratha-aarakshan/marathakrantimorcha-117081000001_1.html", "date_download": "2018-04-26T11:38:48Z", "digest": "sha1:DEC6BZWI65QGLQFMG6JXDY365NK57BXR", "length": 14448, "nlines": 128, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करणार - मुख्यमंत्री | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमराठा आरक्षणासाठी मंत्रिमंडळाची उपसमिती स्थापन करणार - मुख्यमंत्री\nमराठा आरक्षणासह अनेक महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी मराठा क्रांती मूकमोर्चाचे वादळ आज मुंबईत धडकले. भायखळा येथील जिजामाता उद्यानातून महिलांच्या नेतृत्त्वात न‍िघालेल्या मराठा मोर्चाचा समारोप आझाद मैदानावर झाला. आझाद मैदानावर तरुणींनी भाषणे दिली. दुसरीकडे मराठा समाजाच्या शिष्टमंडळाने विधानसभेत जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन सादर केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्यांसदर्भात महत्वपूर्ण घोषणा केल्या.\nमुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत निघालेल्या मराठ्यांच्या ५८ व्या मराठा क्रांती मोर्चाचे शिष्ट मंडळाने मंत्रालयात मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चे नंतर काही निर्णय घेण्यात आले. या बैठकीला मराठा मोर्चाचे प्रतिनिधी, मंत्रीगण, विरोधी पक्ष नेते, विरोधी पक्षातील ज्येष्ठ नेते उपस्थित होते.\nया निर्णयांबद्दलचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत वाचून दाखवले. यात काही विशेष मागण्या मान्य करण्यात येऊन काही निर्णय झाल्याचे घोषित करण्यात आले ते खालील प्रमाणे :\n१. ओबीसींसाठी असणारी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना मिळणार (राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेतंर्गत ६०५ अभ्यासक्रमांमध्ये सवलती, ५०% ची अट, इतर शैक्षणिक सवलती)\n२. चर्चेतील सर्वात महत्वाचा मुद्दा असलेला कोपर्डी प्रकरणाचा निकाल. हा निकाल अंतिम टप्प्यात असून लवकरच आरोपींना शिक्षा, फासट्रक कोर्टात सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी ३१ साक्षीदार तपासले. आरोपींच्या वकिलांवर उशीर करण्यासाठी प्रयत्न झाल्याचा आरोप.\nप्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधणार प्रत्येक जिल्ह्यातील इमारतीसाठी 5 कोटी.\n४. शेतकरी कुटुंबातील ३ लाख विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण, दहा लाखांपर्यंत कर्ज व्याजाच्या सवलतीसह (आण्णासाहेब पाटील महामंडळ)\n५. मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली असून आजपर्यंत निघालेल्या मराठा मोर्चामुळे जिल्हावार फोरम तयार झाले आहेत. त्यांच्याशी ही समिती तीन महिन्यांनीचर्चा करुन समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे.\n६. कुणबी आणि इतर १८ जातींना ज्यांना ओबीसीमध्ये आरक्षण आहे त्यांना जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास ज्या अडचणी आहेत त्या लवकरच दूर करण्यात येतील.\n७. शिवाजी महाराजांच्या समुद्रातील स्मारकाचे टेंडरला अंतिम स्वरूप देऊन ते मुख्यसचिवांकडे पाठविण्यात आला आहे.\n८. गडकिल्ल्यांच्या संवर्धनाकरिता निधी आधीच मंजूर. रायगडावर पुरातत्व खात्याच्या देखरेखीखाली काम करण्याचे स्वातंत्र्य. कामाला गती.\n11.44 लाख PAN रद्द: तुमचे पॅन अॅक्टिव आहे की नाही, जाणून घ्या\nभाजप खासदार सांवरलाल जाट यांचे निधन\nकाँग्रेसचे अहमद पटेल अवघ्या अर्ध्या मताने विजय\n“शतकोत्तर रौप्यमहोत्सवी’चे उद्‌घाटन मुख्यमंत्र्यांसाठी थांबविले\nयुरोपच्या बाजारात अंड्यांमध्ये आढळले कीटकनाशक\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/22?page=8", "date_download": "2018-04-26T11:37:03Z", "digest": "sha1:7VGJPRGRJ3AHGSVZNSNHTRIDRFP2I46T", "length": 6568, "nlines": 137, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कला | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nदिवाळीच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी हाजीअलीजवळून जात असताना हा सूर्यास्त दिसला.\nपॉईंट आणि शूट कॅमे-याने प्रकाशचित्र टिपल्यामुळे चित्रात थोडी 'खसखस' (नॉईज) दिसतेय. ती साफ करताना पाण्याचे टेक्श्चर निघून गेले आहे :-(\nमुंबईतील वांद्रे उपनगरात हे प्रसिद्ध माऊट मेरी चर्च वसलेलं आहे. १९व्या शतकात मदर मेरीच्या सन्मानार्थ हे रोमन कॅथॉलिक शैलीतील चर्च बांधण्यात आले.\nजुने फोटो पुन्हा बघण्यात किंवा मुलांना दाखवण्यात एक गंमत असते. एकाने त्याच्या आईचा फोटो साफ करून मागितला.\nछायाचित्रः नामदेव आणि टायगर\nमुंबईमध्ये हाजीअली जवळ टिपलेलं पोर्ट्रेट ४०० ए.एस्.ए. फुजी कलर टीपी वापरली आहे. स्कॅन करून संगणकात फोटो-एडिटरमध्ये कृष्ण-धवल रूपांतरण केलं आहे. चेह-यावरील भाव अधोरेखित व्हावे म्हणून इतर भागावर थोडंसं बर्निंग केले आहे.\n(तर्कक्रीडा ७२अ: एकशे दहा नाणी.)\nप्रेरणा: यनावालाकृत तर्कक्रीडा ७२: एकशे दहा नाणी.\nकाही दिवसांपूर्वी बिकानेरला गेलो होतो. तिथल्या राजवाड्याची ही छायाचित्र.\nजुनी चित्रे धुंडाळत असताना हे चित्र दिसले.\nदिडेक वर्षापूर्वी मिसीसिप्पी नदीला पूर येउन पाणी पात्राच्या बाहेर आलं होतं. पाण्याच्या अवाढव्य विस्तारापुढे नेहमी भव्य दिसणारा पूल अगदी छोटासा दिसू लागला.\nमी १९९४ ला मस्कत ओमान, डिजील स्टुडिओ सुरु केला होता, तेव्हा चे काही नमुने.\nफोटो रिस्टोरेशन आणि संपादन\nओळख पत्राचा फोटो रिस्टोरेशन\nकितीही वेळा गेले तरी शिकागो शहराची रोषणाई नेहमीच भुलवुन टाकते. न्युयॉर्कच्या तुलनेत शिकागोतील उत्तुंग इमारती आधुनिक असल्याने जास्त सुंदर दिसतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/india-tour-of-south-africa-2018-indian-captain-virat-kohli-disclose-the-reason-behind-omission-of-ajinkya-rahane-1613557/", "date_download": "2018-04-26T11:42:50Z", "digest": "sha1:I6QQWW7MUDNI65MQGZGJ7W3BU5FJUW62", "length": 13996, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India Tour of South Africa 2018 Indian Captain Virat Kohli disclose the reason behind omission of Ajinkya Rahane | म्हणून पहिल्या कसोटीसाठी अजिंक्य रहाणेला वगळलं विराट कोहली | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\n…म्हणून पहिल्या कसोटीसाठी अजिंक्य रहाणेला वगळलं – विराट कोहली\n…म्हणून पहिल्या कसोटीसाठी अजिंक्य रहाणेला वगळलं – विराट कोहली\nपहिल्या कसोटीत भारत पराभूत\nविराट कोहली आणि रोहित शर्मा (संग्रहीत छायाचित्र)\nदक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत ७२ धावांनी पराभव स्विकारावा लागल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने, आपल्या संघाची पाठराखण केली आहे. सामना सुरु होताना, उप-कर्णधार अजिंक्य रहाणेला विश्रांती देण्याच्या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. मात्र कर्णधार विराट कोहलीने आपल्या या निर्णयाचं समर्थन केलं आहे.\nअवश्य वाचा – वर्नेन फिलँडरच्या वादाळात भारताची धूळधाण, केप टाऊन कसोटीत आफ्रिका ७२ धावांनी विजयी\n“पहिल्या कसोटीसाठी संघ निवडताना आम्ही खेळाडूंच्या सध्याच्या फॉर्म लक्षात घेतला. रोहित शर्माने घरच्या मैदानावर तिनही प्रकारांमध्ये खेळताना धावा केल्या होत्या. श्रीलंकेविरुद्ध मालिकेतही रोहितने चांगली फलंदाजी केली होती. दुर्दैवाने अजिंक्य रहाणेला मागच्या वर्षात फारशा धावा करता आल्या नाही.” याच कारणासाठी अजिंक्य रहाणेऐवजी रोहित शर्माला संघात स्थान देण्यात आलं.\nअवश्य वाचा – धोनीच्या नावावर जमा असलेला विक्रम वृद्धीमान साहाकडून मोडीत\nघरच्या मैदानावर चांगली कामगिरी करु न शकणाऱ्या अजिंक्य रहाणेचा आफ्रिकेतली कामगिरी मात्र चांगली आहे. वर्षभरापूर्वी भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात अजिंक्य रहाणे सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तिसरा क्रमांक पटकावला होता. यावेळी चेतेश्वर पुजाराने २८० धावांसह पहिला क्रमांक, विराट कोहलीने २७२ धावांसह दुसरा क्रमांक आणि अजिंक्य रहाणेने २०९ धावांसह तिसरा क्रमांक पटकावला होता. त्यामुळे पहिल्या कसोटीतल्या पराभवानंतर भारतीय संघ दुसऱ्या कसोटीसाठी आपल्या संघात बदल करतो का हे पहावं लागणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nIPL 2018 – मी धावा करण्याच्या अनेक संधी गमावल्या, पराभवानंतर विराट कोहलीची हताश प्रतिक्रीया\nया ५ कारणांमुळे विराट कोहलीच्या संघाने आयपीएलमध्ये पहिला सामना गमावला\nVIDEO: विराटने केली ‘ही’ प्रतिज्ञा, इतरांनाही सहभागी होण्याचे केले आवाहन\nसर्वोच्च क्रीडा पुरस्करासाठी कोहलीची तर द्रोणाचार्य पुरस्कारासाठी द्रविडच्या नावाची शिफारस\nIPL 2018: मुंबई इंडियन्स अजुनही स्पर्धेत पुनरागमन करु शकते – रोहित शर्मा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/marathwada/basic-utility-dmic-33800", "date_download": "2018-04-26T11:35:00Z", "digest": "sha1:D5PNHTLFTBGRFKHDUYRZHJI54QNZRKAS", "length": 13815, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "basic utility in dmic ‘डीएमआयसी’त पायाभूत सुविधा घेताहेत आकार | eSakal", "raw_content": "\n‘डीएमआयसी’त पायाभूत सुविधा घेताहेत आकार\nमंगळवार, 7 मार्च 2017\nऔरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑरिकच्या प्रशासकीय वास्तूचे भूमिपूजन झाल्यानंतर शेंद्रा व सटाणा परिसरात पायाभूत सुविधा उभारणीच्या कामांनी वेग घेतला आहे. या कामांना औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीचे व्यवस्थापकीय संचालक विक्रमकुमार यांनी गुरुवारी (ता. दोन) भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर आढावा घेत कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधींना सूचना केल्या.\nऔरंगाबाद - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑरिकच्या प्रशासकीय वास्तूचे भूमिपूजन झाल्यानंतर शेंद्रा व सटाणा परिसरात पायाभूत सुविधा उभारणीच्या कामांनी वेग घेतला आहे. या कामांना औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीचे व्यवस्थापकीय संचालक विक्रमकुमार यांनी गुरुवारी (ता. दोन) भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर आढावा घेत कंत्राटदार कंपनीच्या प्रतिनिधींना सूचना केल्या.\nदिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी)अंतर्गत ऑरिकची उभारणी केली जात आहे. शेंद्रा परिसरात ५० एकर जमिनीवर सेंट्रल बिझनेस डिव्हिजन उभारण्यात येत आहे. ऑरिक हॉल हा सेंट्रल बिझनेस डिव्हिजनचाच भाग असणार आहे. दहा हजार हेक्‍टर क्षेत्रावरील डीएमआयसीचे प्रशासकीय कामकाज ऑरिक हॉल या वास्तूमधून चालणार आहे. त्यानुसार ऑरिकच्या (औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी) कामाची पाहणी व्यवस्थापकीय संचालक विक्रम कुमार यांनी गेल्या आठवड्यात अचानक केली. यावेळी इमारतीच्या पायाभरणीच्या बांधकामाची पाहणी करून संबंधित कंत्राटदारांची बैठक घेतली. या बैठकीदरम्यान पायाभूत सुविधांच्या कामांची माहिती घेऊन सूचना केल्या. चार महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यानंतर शेंद्रा व सटाणा परिसरातील उड्डाणपुलांच्या कामांनी गती घेतली आहे. चार महिन्यांत १० टक्‍क्‍यांच्या आसपास सर्व कामे झाली असून, पायाभरणीनंतर पुढील टप्प्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. पाहणीवेळी ऑरिकचे व्यवस्थापक गजानन पाटील, प्रादेशिक अधिकारी सोहम वायाळ, उपविभागीय अधिकारी मंजूषा मुथा, आर. एस. कुलकर्णी यांची उपस्थिती होती.\nऑरिकच्या प्रशासकीय इमारत पायाभरणी बांधकाम, भूमिगत सेवा, जलाशय व पुन:प्रक्रिया, भूमिगत केबलिंग, ऑरिक प्रकल्पांतर्गत येणाऱ्या दोन रेल्वे उड्डाणपुलांपैकी एका उड्डाणपुलाची पायाभरणी व कॉलमचे काम त्यांनी पाहिले. सांडपाण्याच्या जलवाहिनीचे खोदकाम व इतर जलवाहिन्यांच्या कामांची पाहणी त्यांनी केली. त्यानंतर भूसंपादन अधिकाऱ्यांबरोबर शेंद्रा व बिडकीनमधील भूसंपादनाचा आढावा त्यांनी घेतला.\nनगर - स्थायी समितीची सभा 12 मिनिटात गुंडाळली\nनगर : केंद्राने अमृत योजनेसाठी 128 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे. या योजनेतील कामे व इतर विषयासंदर्भात स्थायी समितीची सभा झाली. यात...\nपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा -प्रवीण माने\nवालचंदनगर (पुणे) : अर्बन बॅंकेचे संचालक वसंत पवार यांच्या आत्महत्येस पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार असुन त्यांच्यावर आत्महत्सेस प्रवृत्त...\nकर्नाटक विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर\nनवी दिल्ली : आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राज्यात 12 मेला मतदान होणार आहे. या निवडणुकांचे निकाल 15 मेला जाहीर केले जाणार आहेत...\nनांदेडला पोलिस भरतीतील रॅकेट उघडकीस\nनांदेड - पोलिस भरतीसाठी लेखी परीक्षेत अवैध मार्गाचा अवलंब करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. याप्रकरणी \"ओएमआर ऑपरेटर'सह वीस जणांवर वजिराबाद...\nमराठवाड्यात पाणी पाणी रे...\nऔरंगाबाद - उन्हाळा तप्त होत असताना मराठवाड्यात टंचाईचाही तीव्रता वाढत आहे. ग्रामीण भागातील जनता पाणी पाणी करू लागली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-247191.html", "date_download": "2018-04-26T11:33:39Z", "digest": "sha1:USQNPUQHZOYF7NLOTWFAYJDYTYGHS3EM", "length": 13204, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शिवसेना-मनसेची छुपी युती तर नाही ना? -आशिष शेलार", "raw_content": "\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nशिवसेना-मनसेची छुपी युती तर नाही ना\n28 जानेवारी : दादरच्या एका नेत्याचा शिवस्मारकालाही विरोध, बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकालाही विरोध आहे. आणि सेनेच्या वचननाम्यातही सेनेला विसर पडलाय. त्यामुळे छुपी युती करण्यासाठी हा विसर पडलाय का अशी शंकाच भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी भाजपच्याच व्यासपीठावर बोलून दाखवली. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत त्यांना दुर्योधन आणि सेनेला माजलेल्या रावणाची उपमाच देऊन टाकली.\nभाजपच्या मेळाव्यात भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. युती तुटली त्याला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वांना पडलाय. ज्या प्रकारे कृष्णाने महाभारताचं युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला.पण दुर्योधनाच्या अहंकारामुळे महाभारत घडलं आमची युतीही अहंकारामुळे तुटली असा आरोप करत शेलारांनी उद्धव ठाकरे यांना दुर्योधनची उपमा दिली.\nतसंच शिवसेना कौरव तर आम्ही पांडव आहोत. कृष्णांची कृष्णशिष्टाई असफल झाली कृष्ण म्हणजे देवेंद्र फडणवीस कारण शिवसेना नेतृत्वाचा अहंकार आडवा आलाय. शिवसेनेच्या नेत्यांची भाषाही माजलेल्या रावणाप्रमाणे होती अशी टीकाही शेलार यांनी केली. युतीची वर्ष सुगंधी होती पण ज्यांना दुर्गंधी अधिक प्रिय ते युतीला सडकी म्हणत आहेत असा टोलाही शेलारांनी लगावला.\nअहंकारी उद्धव ठाकरे म्हणतात सर्व काही मीच करून दाखवलं. पण बाळासाहेबांचं स्मारक यांनी काही करुन दाखवलं नाही. नितिन गडकरी यांनी मुंबईत 55 पुल बांधले. वांद्रे-वरळी सी लिंक ची कल्पना देखील गडकरी यांचीच आहे. दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांनी मुंबईतील अंडरवर्ल्ड संपवला असा दाखलाच शेलार यांनी दिला.\nउलट आम्हालाच विचारात मुंबईशी आमचं नात काय , आमचं नातं फक्त विकासाच आहे. आम्ही काही पक्ष वाढवण्यासाठी शिवसेनेसारखे खून पाडले नाहीत असा आरोपही शेलार यांनी केला.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #आखाडापालिकांचा#आखाडापालिकांचाBJPdevendra Fadanvisshivsenaआशिष शेलारदेवेंद्र फडणवीसभाजपभाजप मेळावामुंबई\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A5%82%E0%A4%B2_(%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98)", "date_download": "2018-04-26T11:44:01Z", "digest": "sha1:TWNK2A4URK332RWI6YAHNZN34KAKHDVL", "length": 4016, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नागरकुर्नूल (लोकसभा मतदारसंघ) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nनागरकुर्नूल हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे.\nभारतीय लोकसभा मतदारसंघ सूची\nतेलंगणा राज्यामधील लोकसभा मतदारसंघ\nआदिलाबाद • करीमनगर • खम्मम • चेवेल्ला • झहीराबाद • नागरकुर्नूल • नालगोंडा • निजामाबाद • पेद्दापल्ली • भोंगीर • मलकजगिरी • महबूबनगर • महबूबाबाद • मेदक • वारंगळ • सिकंदराबाद • हैदराबाद\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ सप्टेंबर २०१४ रोजी ११:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/Thane/2017/03/15203251/news-in-marahti-Badalapur-murder-case.vpf", "date_download": "2018-04-26T11:20:48Z", "digest": "sha1:XFYUJLO2B52IL6AFSJ5D736SKR6GWZAA", "length": 13292, "nlines": 243, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "मुंडके छाटून प्लास्टिक पिशवीत ठेवून पसार झालेल्या आरोपीला अटक", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\nमुंडके छाटून प्लास्टिक पिशवीत ठेवून पसार झालेल्या आरोपीला अटक\nठाणे - बदलापुरात पाहुणा म्हणून आलेल्या नेपाळी तरुणाचे मुंडके छाटून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मृत तरुणाचे मुंडके एका सलूनसमोर प्लास्टिक पिशवीत तर धड चायनीज हॉटेलमध्ये मिळाले. या घटनेने बदलापुरात एकच खळबळ उडाली आहे. हत्या करून फरार झालेला आरोपी राजेश नेपाळी याला भुसावळ रेल्वे स्थाकानात उभी असलेल्या एका एक्सप्रेसमधून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nशिवसेना उपतालुका प्रमुखाच्या हत्येचा उलगडा;...\nठाणे - शहापूर शिवसेना उपतालुका प्रमुख शैलेश नीमसे (४५ रा.अघई\nशिवसेनेच्या तालुका उपप्रमुखाची निर्घृण हत्या\nपालघर - शिवसेनेचे शहापूर तालुका उपप्रमुख शैलेश निमसे यांची\nवेळीच पोलिसांनी कारवाई केली नसती तर 'ते' ५...\nठाणे - गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड भागात सी-६० या नक्षलवादी\n'मरेन पण वाकणार नाही', सेना...\nठाणे - शहापूर शिवसेनेचे उपतालुकप्रमुख शैलेश निमसे यांची २\n'संघाला पँट बदलण्यासाठी ७० वर्ष लागली, ते काय...\nठाणे - ज्यांना पँट बदलण्यासाठी ७० वर्ष लागली, ते काय संविधान\nचलन तुटवड्याचा बळी; पैसे नाकारल्याने...\nठाणे - पंजाब नॅशनल बँकेचा आर्थिक घोटाळा देशभर गाजत असतानाच\nआसारामला जन्मठेप सुनावताच 'बापू नव्हे रेपू' म्हणत वाटले पेढे ठाणे - स्वयंघोषित आसाराम\nभटक्या कुत्र्याने घेतला चौघांचा चावा; कुत्र्याच्या हत्येने वादंग ठाणे - शहरात रस्त्यावर\nखंडणीप्रकरणी सुरेश पुजारी टोळीतील चौघाजणांना पोलीस कोठडी ठाणे - डोंबिवलीतील मॉर्डन कॅफे\nसेल्फीचा धाक दाखवत महिलेकडून उकळले पैसे, ब्लॅकमेलर फरार ठाणे - स्मार्टफोनमुळे हल्लीच्या\nधोकादायक इमारतींचा प्रश्न पावसाळ्यापूर्वी मार्गी लावा; जीवितहानीची शक्यता ठाणे - भिवंडी निजामपूर\nदुचाकीस्वाराला पाण्याच्या टँकरने उडवले, अपघातात दाम्पत्य जागीच ठार ठाणे - अंबरनाथ येथील\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nसंघटनेच्या कामावर नाराज ६० नक्षलवाद्यांचे हत्यारांसह आत्मसमर्पण नारायणपूर - बस्तरमध्ये\nपंचायत राज कमिटीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची लूट, ऑडियो व्हायरल रत्नागिरी - पंचायत राज\nफक्त ८ तालुक्यातच दुष्काळ कसा विरोधीपक्षनेते विखे पाटील यांचा सवाल मुंबई - राज्यातील\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही ..राखी सावंतचा सवाल मुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nमहाड एमआयडीसीत केमिकल कंपनीला भीषण आग रायगड - महाड एमआयडीसीमधील प्रिव्ही केमिकल कंपनीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/shravan-marathi/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6-%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-115090900013_1.html", "date_download": "2018-04-26T11:36:54Z", "digest": "sha1:I6KGAXAN7REFBNYTBCO7ZHENHMEN2PGG", "length": 11887, "nlines": 146, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पिठोरी (दर्श) अमावस्या | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nश्रावण अमावास्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. परंपरेनुसार या दिवशी बैलांची पूजा केल्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते. पिठोरी व्रत करून आई पक्वान्न तयार करते. आणि ते डोक्यावर घेऊन 'अतिथी कोण\nविचारते. तेव्हा मुलं 'मी आहे' असे आपले नाव सांगून पक्वान्न मागील बाजूने स्वतःकडे घेऊन घेतात. पिठोरी अमावास्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. म्हणूनच याला मातृ दिन असे ही म्हणतात.\nही मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी साजरी करण्यात येत असून या दिवशी सायंकाळी अंघोळ करून आठ कलश स्थापित केले जाता. त्यावर पूर्णपात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदुळाच्याराशीवर चौसष्ट योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतं.\nनैवेद्याला वालाच बिरड, माठाची भाजी, तांदळाची खीर, पुर्‍या, साटोरी आणि वडे तयार करण्यात येतात. अश्या रीतीने हे व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू पुत्र होतात.\nपुढे वाचा कहाणी पिठोरीची......\nकर्णाला मारणे आवश्यक आहे... असं का म्हणाला कृष्ण\nVideo : जिवतीची पूजा कशी करावी\nGanesh Mantra : जपा हे 7 चमत्कारिक गणेश धन मंत्र\nTotake : गुलाबाचे 9 चमत्कारिक टोटके\nघरात ठेवा या प्रकारचे शंख, पैसाही आणि प्रेम दोन्ही मिळेल\nयावर अधिक वाचा :\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nवेळेचे लक्ष ठेवा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. आर्थिक खर्च वाढेल. महत्त्वाच्या कार्यांमध्ये सावधगिरी बाळगा. स्त्री पक्षाचे लक्ष ठेवा.\nआपल्या सर्व कार्यांना योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज आपण गंभीर विचार करू शकता.\nअधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा.\nस्त्री पक्षाचा आधार मिळेल. कामात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रकरणांमध्ये काळजीपूर्वक कार्ये करा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा.\nउत्साहजनक वार्ता मिळाल्याने आनंदित राहाल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. लोकप्रसिद्धि वाढेल व व्यापारात उत्तम योग.\nएखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल.\nआज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे.\nसामाजिक कामात सावधगिरी बाळगा. नोकरीपेशा व्यक्ती कामात व्यस्त राहातील. एखाद्या स्त्रीचा आधार राहील.\nइच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील.\nशेयरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य देखील चांगले राहील.\nएखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेम रोमांसमध्ये स्थिती अनुकूल राहील.\nआपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरपेशा व्यक्ती आपल्या कामात लक्ष द्या व अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/ramdas-athawale-should-give-reservation-to-tribals-in-the-army-267351.html", "date_download": "2018-04-26T11:19:35Z", "digest": "sha1:KFDWRHBUPHXWWHY7KNDRZWNLJLB6K36O", "length": 10216, "nlines": 116, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सैन्य दलात दलित, आदिवासींना आरक्षण द्यावं -रामदास आठवले", "raw_content": "\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nसैन्य दलात दलित, आदिवासींना आरक्षण द्यावं -रामदास आठवले\n15 आॅगस्ट : भारतीय सैन्यदलात दलित आदिवासींना आरक्षण देण्यात यावं अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलीये.\nआठवले यांना मिळालेल्या दिल्लीतील 11 सफदरगंज रोड येथील नव्या निवासस्थानी सकाळी 70 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यावेळी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना भारतीय सैन्याच्या तिन्ही दलात दलित,आदिवासी आणि ओबीसींना आरक्षण देणे आवश्यक असल्याचे मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nटोयोटाची सिडेन कार 'यारिस' भारतात लॉन्च पहा काय आहे खासियत\nसर्वोच्च न्यायालयात वकिलाहून थेट न्यायाधीश पदी 'इंदू मल्होत्रा' यांची निवड\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/financial-crisis-in-jalgaon-municipal-corporation-1610858/", "date_download": "2018-04-26T11:45:35Z", "digest": "sha1:4OPBMFU5BV6U3Q4TWFHGMFST4ZF2VNVG", "length": 21230, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Financial crisis in Jalgaon Municipal Corporation | कर्जफेडीसाठी पालिकेच्या गाळ्यांचा ऑनलाइन लिलाव | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nकर्जफेडीसाठी पालिकेच्या गाळ्यांचा ऑनलाइन लिलाव\nकर्जफेडीसाठी पालिकेच्या गाळ्यांचा ऑनलाइन लिलाव\nजळगावात थकबाकीदार व्यापारी-महापालिकेत वाद\nजळगावात थकबाकीदार व्यापारी-महापालिकेत वाद\nभ्रष्टाचारासह विविध योजनांमधील गैरप्रकारांमुळे राज्यात बदनाम झालेली जळगाव महापालिका आता व्यापारी आणि महापालिका प्रशासन यांच्यातील वादामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. जळगाव महापालिका मालकीच्या १८ व्यापारी संकुलातील भाडेतत्त्वाचा करार संपलेल्या गाळ्यांचा ऑनलाइन पद्धतीने लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेडीरेकनरनुसार वसुली झाल्यास महापालिकेला सुमारे ५०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. त्याद्वारे महापालिकेवरील ४०० कोटींचे कर्ज फेडल्यास कर्जाचा हप्ता भरण्यासाठी दरमहा लागणारे चार कोटी रुपये वाचतील आणि त्यातून शहराचा खुंटलेला विकास पुन्हा मार्गी लावता येईल, असा दावा केला जात आहे.\nमहापालिकेच्या मालकीच्या २८ पैकी १८ व्यापारी संकुलातील २३८७ गाळ्यांची मुदत २०१२ मध्ये संपुष्टात आली. हा मूळ करार ३० वर्षांचा होता. मात्र त्यानंतर गाळ्यांच्या फेरलिलावाचे धोरण ठरविताना महापालिकेने वेळोवेळी वेगवेगळे ठराव केले. त्यास राजकीय स्वार्थाची किनार होतीच. यात आधी स्पर्धात्मक लिलावासाठी १३५ चा ठराव केला. त्यानंतर पोटभाडय़ाची थकबाकी वसूल करण्यासाठी पाच पट दंड वसुली आणि नंतर ठराव १३५ नुसार कार्यवाही असा ठराव केला. हा वाद नगर विकास विभागाकडे पोहचल्यानंतर यावर अजूनही सुनावणी प्रलंबित आहे. दरम्यान, या प्रकरणी चार वेगवेगळ्या याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आल्या. त्या एकत्रित करून सुनावणी झाल्यानंतर या प्रकरणी औरंगाबाद खंडपीठाने १४ जुलै २०१७ रोजी दोन महिन्यांत गाळे ताब्यात घेऊन महापालिका प्रशासनाने पुढील प्रक्रिया करावी, असा निकाल दिला होता. या निर्णयाविरोधात फुले मार्केटमधील काही गाळेधारकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने गाळेधारकांची याचिका फेटाळून लावल्याने आता गाळे ताब्यात घेऊन लिलाव करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. १८ व्यापारी संकुलातील गाळ्यांची मुदत २०१२ मध्ये संपल्यानंतर तेव्हापासून ते आजतागायत गाळेधारकांनी भाडे भरलेले नाही.\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nऔरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानुसार थकबाकीदारांना लिलाव प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, अशी अट घालण्यात आली आहे. त्यामुळे गाळेधारकांना ऑनलाइन लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हायचे असेल तर थकबाकी भरणे अपेक्षित आहे. त्यासाठी गाळेधारकांना देयके अदा केली जाणार आहे. थकबाकी भरल्यानंतर लिलाव प्रक्रियेत संबंधित गाळेधारकांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल, अशी भूमिका प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी घेतली आहे. जळगाव महापालिकेवर हुडकोचे व्याजासह सुमारे ३५० कोटी रुपयांचे कर्ज थकीत असून जळगाव जिल्हा बँकेचे व्याज आणि कर्जाची रक्कम ५५ कोटी रुपये आहे. याचा विचार करता महापालिकेवर एकूण ४०० कोटी रुपयांच्या कर्जाचा डोंगर आहे. हे व्याज आणि कर्ज फेडण्यासाठी दरमहा तीन कोटी हुडकोकडे आणि एक कोटी जिल्हा बँकेकडे भरत आहे. या भरपाईमुळे महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. रस्ते, गटारी, सफाई, दिवे, पुरेसा पाणीपुरवठा आदी कामे करता येत नाही. कर्जाच्या भारापोटी मनपाला नागरी मूलभूत सुविधा देणे अशक्यप्राय झाले असून प्रसंगी कर्मचाऱ्यांचे दरमहा वेतन देणेही अवघड होत आहे. लिलावाद्वारे रेडीरेकनरच्या दरानुसार सुमारे ५०० कोटी रुपयांची रक्कम जमा होईल, त्यातून हुडको आणि जळगाव जिल्हा बँकेचे सुमारे ४०० कोटी रुपयांचे कर्ज फेडल्यास दरमहा द्यावा लागणारा चार कोटींचा कर्जाचा हप्ता द्यावा लागणार नाही. त्या रकमेतून शहरात विकास कामे करता येतील, याकडे महापालिका लक्ष वेधत आहे. दुसरीकडे हा विषय नगर विकास विभागासमोर असल्याने व्यापारी वर्ग मौन बाळगून आहे.\nव्यापारीच नव्हे, तर महापलिकाही दोषी\nमहापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळ्यांचा ३० वर्षांचा मूळ करार संपण्यापूर्वी नव्याने भाडेकराराचे धोरण ठरविणे आवश्यक होते. गाळ्यांच्या फेरलिलावाचे धोरण वेळीच न ठरल्यामुळे तीन वर्षांपासून गाळेधारकांकडे भाडे, इतर कराची रक्कम थकीत आहे. गाळ्यांचा भाडेपट्टा, लिलाव आणि मालकी हक्काबाबत महापालिकेनेकार्यवाही न केल्यामुळे सर्व प्रश्न गुंतागुंतीचे झाले आहेत. लिलावात अन्य व्यापाऱ्यांकडून जादा बोली लागल्यानंतर गेली ३० वर्षे या गाळ्यांमध्ये व्यवसाय, व्यापार करणाऱ्यांना विस्थापित व्हावे लागणार आहे. २०१२ मध्ये करार संपल्यानंतर व्यापाऱ्यांनी भाडे भरले नाही म्हणून त्यांच्याकडून पाचपट दंड आकारला जाणार असेल तर तो वेळीच वसूल करून घेतला नाही म्हणून कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी महापालिका प्रशासनालाही दोषी धरायला हवे.\nन्यायालयाच्या निर्णयानुसार या प्रकरणी कार्यवाही करण्यात येत आहे. असे असताना व्यापाऱ्यांचेही नुकसान होऊ नये, याची काळजी घेतली जात आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी याची मोठी मदत होणार आहे. – ललित कोल्हे, महापौर\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविराटसाठी 'बुरे दिन', पराभवानंतर ठोठावला १२ लाखांचा दंड\nबसचालकाच्या इअरफोनमुळे १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mobhax.com/mr/clash-of-clans-mod-apk-free-download-no-survey/", "date_download": "2018-04-26T11:09:30Z", "digest": "sha1:5KNCI2NP2INOESTYDFK3WBRUKDADSEZR", "length": 5365, "nlines": 49, "source_domain": "mobhax.com", "title": "Clash Of Clans Mod Apk Free Download No Survey - Mobhax", "raw_content": "\nपोस्ट: मार्च 24, 2016\nमध्ये: मोबाइल म्हणता (iOS & Android)\nआज आम्ही बद्दल एक लेख लिहा Clash Of Clans Mod Apk Free Download No Survey. आपण Clans खाच च्या फासा शोधत असाल तर आपण योग्य ठिकाणी आहेत\nClans च्या फासा एक व्यसन खेळ आहे. हे iOS आणि Android वापरकर्ता ते अतिशय लोकप्रिय खेळ आहे. खूप वेळ लागू आहे जे आपल्या बेस सुधारणा ठेवणे हा खेळ आपण शक्ती. अनेक लोक त्यांच्या बेस अल्प कालावधीत मजबूत करण्यासाठी हिरे खरेदी करून हा खेळ पैसा भरपूर खर्च करू. पण सर्व खेळाडू हा खेळ खर्च पैसा भरपूर आहे.\nआपण Clans च्या फासा मध्ये हिरे मिळविण्यासाठी लढत आहेत आता नाही Clans खाच च्या फासा स्वागत करा. Clans खाच या फासा त्वरित हिरे च्या अमर्यादित रक्कम निर्माण करू शकता. या खाच काम करीत आहे आणि iOS आणि Android व्यासपीठ चाचणी केली गेली आहे. आमच्या खाच साधन ऑनलाइन आधारित खाच साधन आहे. डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही आणि 100% व्हायरस मुक्त. वाचन ठेवा आणि तळाशी मध्ये आपण Clans खाच च्या फासा एक दुवा सापडेल. आपल्या Clans बेस च्या फासा इमारत प्रारंभ आणि ते विनामूल्य हिरे मजबूत करा.\nखाच साधन वापरण्यास सुलभ.\nअँटी बंदी सुरक्षा प्रणाली.\nऑनलाईन खाच साधन. कोणत्याही डाउनलोड आवश्यक.\nनाही निसटणे किंवा रूट आवश्यक आहे\nया खाच साधन कसे वापरावे :\nक्लिक करा “ऑन लाईन खाच” खालील बटण आणि आपण ऑनलाईन खाच निर्देशित केले जाईल.\nआपल्या Clans वापरकर्तानाव फासा ठेवा.\nआपण इच्छुक नाणी रामबाण औषध आणि हिरे रक्कम प्रविष्ट करा.\nसक्षम किंवा विरोधी बंदी संरक्षण अक्षम (सक्षम शिफारस केली आहे).\nबटण व्युत्पन्न क्लिक करा.\nआपले Clans नाणी रामबाण औषध आणि हिरे च्या फासा त्वरित व्युत्पन्न केले आहेत\nटीप : या ऑनलाइन खाच साधन वापरा तो कोणत्याही सॉफ्टवेअर डाउनलोड न कार्य करते. खाली ऑन-लाइन खाच बटणावर क्लिक करा.\nचाचणी केली आणि काम:\nआम्हाला वरून अंतिम, हा लेख शेअर करा, Clash Of Clans Mod Apk Free Download No Survey, हे साधन काम करीत आहे तर\nटॅग्ज: Clans खाच च्या फासा\nगेम म्हणता (पीसी, Xbox आणि ता.क.)\nमोबाइल म्हणता (iOS & Android)\nBeatzGaming सर्व हक्क राखीव.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2493", "date_download": "2018-04-26T11:17:11Z", "digest": "sha1:HTMBN6USAATLM57MLCCV62XSKTA3DDNE", "length": 56027, "nlines": 231, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कॉटिंग्ली पर्‍यांचे प्रकरण | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआजवरच्या देशी-विदेशी साहित्यातील सर्वोत्कृष्ट सत्यान्वेशी कोण - याचे उत्तर साहित्य रसिकांकडून वेगवेगळे आले तरी बहुमताचा मान शेरलॉक होम्सला मिळेल असे वाटते. गेल्या एका शतकाहून अधिक काळापर्यंत वाचकांना मोहवून ठेवण्यात शेरलॉक होम्सला घवघवीत यश मिळाले आहे. थोडासा तिरसट, सामाजिक शिष्टाचारांपासून चार हात दूर पण चलाख आणि धूर्त अशा शेरलॉक होम्सच्या यशाचा खरा धनी मात्र त्याचा जनक आर्थर कॉनन डॉयल मानायला हवा. हुशार, धूर्त आणि प्रचंड निरीक्षण दृष्टी असणारा चिकित्सक शेरलॉक होम्स, पेशाने डॉक्टर असणाऱ्या डॉयलच्या वैद्यकीय ज्ञानातून उभा राहिला असावा असे म्हटले जाते. शेरलॉक होम्सच्या कथांना प्रसिद्धी मिळाली 'द स्ट्रँड मॅगझिन' या मासिकातून. डॉयलच्या कथांनी गुन्हेगारी-सत्यान्वेशी आणि चातुर्य कथांना फार मोठी प्रसिद्धी आणि वाचकवर्ग दिला. आजही सर आर्थर कॉनन डॉयल यांचे नाव एक उत्कृष्ट लेखक म्हणून घेतले जाते. परंतु, हाच डॉयल प्रत्यक्ष आयुष्यात आपल्या मानसपुत्रापेक्षा कसा भिन्न होता याची जाणीव खालील लेखातून वाचकांना व्हावी.\nही घटना आहे सुमारे पहिल्या महायुद्धाच्या नंतरची. कॉटींग्ली या इंग्लंडमधील एका गावात दोघा मुलींना काहीतरी अविस्मरणीय दिसून येण्याची. १६ वर्षीय एल्सी राइट आणि तिच्याकडे राहायला आलेली तिची एक १० वर्षीय बहीण फ्रान्सीस ग्रिफिथ्स यांना घरामागील एका ओढ्यावर खेळताना पऱ्या दिसल्या. नाजूक, पंखधारी, चिमुकल्या पऱ्यांना या बहिणींनी कॅमेऱ्यात बंदिस्त केले आणि एका अविस्मरणीय कहाणीचा जन्म झाला.\nएल्सी राईट ही एका सुशिक्षित घरातील मुलगी. तिचे वडील पेशाने इलेक्ट्रिकल इंजिनियर होते. एकदा वडलांचा कॅमेरा घेऊन तिने आणि फ्रान्सीसने घरामागील ओढ्यावर काही छायाचित्रे काढली. ही चित्रे डेवलप करताना एल्सीच्या वडलांना त्यात पऱ्या दिसल्या. प्रथमतः त्यांचा या गोष्टीवर विश्वास बसला नाही आणि त्यांनी एल्सीला कॅमेरा वापरण्यास बंदी घातली. तिच्या आईला मात्र ही छायाचित्रे पाहता क्षणीच त्यांच्या खरेपणाविषयी विश्वास वाटला. याचे कारण असे की एल्सीची आई गूढ-आध्यात्मवादावर विश्वास ठेवणारी होती. पऱ्या, देवदूत, जादू आणि इतर गोष्टींवर तिचा विश्वास होता त्यामुळे आपल्या मुलीने यात कोणताही बनाव केलेला नाही अशी तिची खात्री झाली. \"थिऑसॉफिकल सोसायटीच्या\" एका सभेत तिने या प्रकरणाची वाच्यता केली आणि दोन लहान मुलींनी पऱ्या पाहिल्या. एवढेच नाही तर त्यांना कॅमेऱ्यात बंदिस्त केले आहे ही गोष्ट सर्वश्रुत झाली.\nथिऑसॉफिकल सोसायटीच्या एका सदस्याने ही छायाचित्रे तपासणीसाठी तज्ज्ञाकडे पाठवली असता या तज्ज्ञाने छायाचित्रांच्या छायाप्रती (निगेटिव्हज) विश्वसनीय असल्याची ग्वाही दिली. ही माहिती फिरत फिरत सर आर्थर कॉनन डॉयल यांच्यापर्यंत पोहोचली. स्ट्रँड मासिकाने आपल्या ख्रिसमसच्या अंकात या पऱ्यांवर लेख लिहिण्याचे आवाहन डॉयल यांना केले. डॉयल यांनी या प्रकरणाला प्रसिद्धी देणाऱ्या थिऑसॉफिकल सोसायटीचे सदस्य एडवर्ड गार्डनर यांच्याशी आणि एल्सिच्या वडलांशी संपर्क साधला. तोपर्यंत या प्रकरणाबाबत साशंक असणारे एल्सीचे वडील सर आर्थर कॉनन डॉयल छायाचित्रांच्या प्रकाशनाची परवानगी मागत आहेत या मागणीने सुखावले आणि त्यांनी छायाचित्रे वापरण्याची परवानगी डॉयल यांना दिली. यानंतर गार्डनर आणि डॉयल यांनी हे फोटो छाननीसाठी कोडॅक आणि इलफोर्ड या छायाचित्रीकरणासाठी प्रसिद्ध कंपन्यांकडे पाठवले. पैकी कोडॅक कंपनीतील अनेक तज्ज्ञांना ही छायाचित्रे विश्वसनीय वाटल्याचे सांगितले जाते. इलफोर्डला या छायाचित्रांत बनाव असल्याचे वाटले. दोन्ही कंपन्यांनी जाहीरपणे या छायाचित्रांना विश्वसनीय करार देण्यास नकार दिला पण डॉयल यांनी हार मानली नाही.\nएडवर्ड गार्डनर यांनी एल्सीच्या घरी जाऊन पऱ्यांची आणखी चित्रे मिळवण्याचा प्रयत्न केला पण दोन्ही मुलींनी खूप लोक गोळा झाले तर पऱ्या संपर्कात येणार नाहीत असे कारण दिल्याने गार्डनर यांनी चांगले कॅमेरे या मुलींच्या हाती देऊन स्वच्छ सूर्यप्रकाशात त्यांना छायाचित्रे घेण्याचे सुचवले. त्यानुसार या मुलींनी घेतलेल्या अनेक छायाचित्रांतून केवळ दोन छायाचित्रांत पऱ्यांचे दर्शन झाले. गार्डनर यांनी ही बातमी ताबडतोब डॉयल यांना कळवली. त्या वेळेस डॉयल ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होते. बातमी कळताच त्यांना अतिशय आनंद झाला. या लेखाच्या निमित्ताने अतींद्रिय शक्तींवर लोकांचा विश्वास बसेल असा त्यांचा ग्रह झाला.\n१९२० सालच्या डिसेंबर महिन्यात सर आर्थर कॉनन डॉयल यांनी आपला लेख स्ट्रँड मासिकात प्रसिद्ध केला. गोपनीयता राखण्यासाठी लेखातील नावे बदलून टाकण्यात आली. मासिकाच्या प्रती रातोरात खपल्या. डॉयल हे प्रसिद्ध लेखक असल्याने सुरुवातीला संमिश्र प्रतिक्रिया आल्या पण नंतर लेखावर उलट-सुलट प्रतिक्रियांना उधाण आले. या लेखाचे खंडन करणाऱ्यांनी आपापल्या लेखांतून डॉयल यांची आणि या प्रकरणाची खिल्ली उडवली तर डॉयल यांच्या काही चाहत्यांनी त्यांच्यावर विश्वासही दाखवला. १९२२ साली डॉयल यांनी या प्रकरणावर \"द कमिंग ऑफ द फेअरिज\" नावाचे पुस्तकही प्रकाशित केले. काही काळानंतर या प्रकरणाने उडालेला धुरळा खाली बसला.\nपुढील अनेक वर्षे आपल्याला पऱ्या दिसल्या होत्या या विधानावर या दोन्ही मुली ठाम राहिल्या. या छायाचित्रांत पऱ्यांची कात्रणे वापरली होती हे त्यांनी कबूल करण्यास १९८३ साल उजाडले.\nआज या छायाचित्रांवर नजर टाकली तर चित्रातील पऱ्या मानवांप्रमाणे त्रिमित नाहीत हे सहज ध्यानात येते. या मुलींनी लहान मुलांच्या पुस्तकातून कापून त्या छायाचित्रांसाठी उभ्या केल्या असाव्यात आणि पिन किंवा पातळ धाग्याने लटकवल्या असा अंदाज सहज बांधता येतो. एल्सीच्या वडिलांनी स्वतःही असे म्हटले होते की ही छायाचित्रे पाहिल्यावर त्यांना ही ठकबाजी वाटली आणि त्यांनी मुलींच्या खोल्यांची झडती घेतली होती परंतु त्यांना कुठलीही कात्रणे, चित्रे मिळाली नाहीत. तरीही, छायाचित्रांकडे निरखून पाहिले तर ही ठकबाजी आहे हे सहज लक्षात येते. १९२० साली छायाचित्रण ही कला नवी असली तरीदेखील ही ठकबाजी आहे असे अनेकांच्या लक्षात आले होतेच परंतु अशी ठकबाजी इतक्या लहान निष्पाप मुली करतील हा विचार अनेकांना रुचला नसावा. सर आर्थर कॉनन डॉयल हे त्यापैकीच एक.\nआपल्या बायकोच्या आणि मुलाच्या अकाली मृत्यूनंतर डॉयल यांना अतिशय नैराश्य आले होते असे सांगितले जाते. नैराश्यातून सुटका करून घेताना डॉयल यांचा गूढ-आध्यात्मवाद आणि अतींद्रिय शक्तींवर विश्वास वाढला. \"द घोस्ट क्लब\" नावाच्या अतींद्रिय शक्तींचा पाठपुरावा करणाऱ्या संघटनेचे ते सदस्यही होते. त्यांच्या या वेडापायी हॅरी हुडिनी या प्रसिद्ध जादुगाराशी त्यांची घनिष्ठ मैत्री फाटली होती कारण हुडिनीच्या अंगात अतींद्रिय शक्ती असल्याचा त्यांना विश्वास होता आणि हुडिनीचा अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता; तो अशा फसवणुकीचा पर्दाफाश करण्यास उत्सुक असे. डॉयल यांच्या काही मित्रांच्या म्हणण्यानुसार प्रत्यक्ष आयुष्यात डॉयल हे अतिशय सरळ आणि साधे गृहस्थ होते. गूढ गोष्टींवरील विश्वास आणि लहान वयाच्या निष्पाप मुली अशी फसवणूक करूच शकत नाहीत अशी त्यांची धारणा यामुळे त्यांची फसवणूक झाली असावी.\nकारणे काहीही असतील, आपल्या लेखनातून बारीकसारीक निरीक्षणांवर भर देणारा चिकित्सक लेखक दोन लहान पोरींच्या खेळात सहज गंडला गेला असेच म्हणावे लागेल.\nपूरक माहिती आणि अन्य छायाचित्रे:\nद कमिंग ऑफ फेअरीज - आर्थर कॉनन डॉयल\nलेखातील सर्व चित्रे विकीपिडीयावरून साभार.\nआपल्या बायकोच्या आणि मुलाच्या अकाली मृत्यूनंतर डॉयल यांना अतिशय नैराश्य आले होते असे सांगितले जाते. नैराश्यातून सुटका करून घेताना डॉयल यांचा गूढ-आध्यात्मवाद आणि अतींद्रिय शक्तींवर विश्वास वाढला.\nहेच असावे. माणूस कसा व केवढा बदलेल काही सांगता येत नाही. अगदी कट्टर नास्तिकाचा खासगी जीवनातील दुर्दैवी घटनांमुळे आस्तिक होताना आणि अगदी संघाच्या कट्टर प्रचारकालाही मार्क्सवादी पक्षाच्या कार्यासाठी झोकून देताना मी बघितले आहे. असो. चांगली माहिती व लेख. ह्यातून बराच बोध घेण्यासारखा आहे.\n'विश्वसनीय करार देना' हिंदी, 'विश्वसनीय ठरवण्यास' मराठी - चुभूद्याघ्या.\n'विश्वसनीय करार देना' हिंदी,\nगडबड झाली. :-) चूक कबूल.\nमाणसाची \"मती\" कधी तर्क सोडेल सांगता येत नाहि हेच खर\nभ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा() उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [20 May 2010 रोजी 09:43 वा.]\nमाणसाची \"मती\" कधी तर्क सोडेल सांगता येत नाहि हेच खर\nलेख उत्तम झाला आहे. नवीनच माहिती कळाली. डॉयलच्या मनातल्या प्रतिमेवर थोडाफार परिणाम नक्कीच झाला.\nइतिहासातल्या या घटना विस्मरणात जाऊ नयेत. शिकवण म्हणून ही आधारसामग्री उपलब्ध असावी.\nमाहितीपूर्ण तसाच वाचनीय लेख. धन्यवाद.\nलेख आवडला. या प्रकरणाबद्दल काहीच माहिती नव्हती.\nपर्‍या फारच सुंदर आहेत, आणि एल्सी आणि फ्रान्सिसही. छायाचित्रासाठी आपण पर्‍यांची कात्रणे वापरली होती हे रहस्य त्यांनी जेव्हा प्रकट केले तेव्हा एल्सीचे वय ऐंशीच्या आसपास असणार. तेव्हा कॉनन डॉयल नसणार की मुलींचे वडील. इतकी वर्षे स्त्रियांनी एखादी गोष्ट गुप्त ठेवणे हे केवढे आश्चर्य\nचिकित्सक लेखक दोन लहान पोरींच्या खेळात सहज गंडला गेला असेच म्हणावे लागेल.\nबहुतेक डॉयल स्वयंप्रज्ञ नसावेत आणि त्यांची जनुके गंडली असावीत.. (ह. घ्या.)\nलेख विचार करायला लावणारा आहे. डॉयल यांना नैराश्य आल्यामुळे अतींद्रिय शक्त्तींवर विश्वास बसला आणि फसवणूक झाली. पण \"फसवणूक\" होण्याआधी बर्‍याचदा लोकांची दयाबुद्धी, कधी मित्रभावना वरचढ होतात, तर कधी फसवणूक होईल असे समजण्याइतके पुरावे आणि माहिती मिळालेली नसते. त्यात फसल्याचे दु:ख तेव्हाच होते, जेव्हा अपेक्षा अमाप वाढलेल्या असतात.\nएका नवीन विषयावरचा अतिशय वाचनीय लेख. धन्यवाद प्रियाली.\nहेच म्हणतो. वाचनीय लेख :-)\nमला वाटले एखादी प्रसिद्ध न झालेली होम्सकथा आहे की काय\nलेखावरून थोडा गैरसमज होण्याची शक्यता आहे. डॉयल परीप्रकरणात गंडले असले तरी त्यांनी इतर प्रकरणांमध्ये गुन्हे सोडवण्यासाठी पोलिसांची मदतही केली होती.\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nआनंदयात्री [16 May 2010 रोजी 07:42 वा.]\nलेख मोठ्या उत्सुकतेने वाचला. शेवटी त्या पर्‍या खर्‍या नव्हत्या हे कळल्यावर काही अंशी हिरमोड झाला :(\nनवीन माहिती कळाली, वाचतांना मौज वाटली \nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [20 May 2010 रोजी 09:49 वा.]\n>>>लेख मोठ्या उत्सुकतेने वाचला. शेवटी त्या पर्‍या खर्‍या नव्हत्या हे कळल्यावर काही अंशी हिरमोड झाला :(\nमाझाही जरा हिरमोडच झाला. :(\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n\" सायन्सः गुड,बॅड & बोगस\" हे मार्टिन गार्डनर (प्रियाली यांच्या लेखातील गार्डनर वेगळे.ते एडवर्ड) यांचे पुस्तक आहे. त्यात \"इर्रिलेव्हन्स ऑफ् कॉनन डॉयल\" हा आठपानी लेख आहे. त्यात लिहिले आहे:\n\"..द फॉलॉइंग व्हॉल्युमस् ऑफ् स्पिरिच्युऍलिस्ट अपोलोजेटिक्स फ्लोड फ्रॉम हिज(दॅट ऑफ् डॉयल) पेनः\nद व्हायटल मेसेज, द वाँडरिंग ऑफ् अ स्पिरिच्युऍलिस्ट, अवर् अमेरिकन ऍड्व्हेंचर,अवर् सेकंड अमेरिकन ऍडव्हेंचर ,द केस् ऑफ् स्पिरिट फोटोग्राफि, सायकिक एक्सपिरियन्सेस,द मिस्टरी ऑफ् स्पिरिच्युऍलिझम,द लँड ओफ् मिस्ट,दि एज ऑफ् दि अन्नोन,अँड, नॉट लीस्ट,अ मॉन्युमेंटल टु व्हॉल्युम हिस्टरी ऑफ् स्पिरिच्युऍलिसम्\n...इट इज नो गुड टु से दॅट डॉयल हॅड बिकम सेनाईल. क्लीयर्ली हि हॅड नॉट.हिज फायनल इयर्स वेअर रिमार्केब्ली व्हिगरस अँड प्रॉडक्टिव.हिज लास्ट बुक दि एज(इ-डी-जी-ई) ऑफ् दि अन्नोन, पब्लिशड इन् १९३०,द इयर दॅट ही डाईड ऍट ७२, इज मॉडेल ऑफ् ल्यूसिड,ब्यूटिफुली स्ट्रक्चर्ड प्रोज....\nकॉनन डॉयल हेट क्लब निघणार बहुतेक :)\nजनुके, हेट क्लब, स्रिया आणि गुप्त गोष्टी\nबहुतेक डॉयल स्वयंप्रज्ञ नसावेत आणि त्यांची जनुके गंडली असावीत..\nहल्ली जनुके आणि स्वयंप्रज्ञ हे शब्द नाईटमेअर्स ठरू पाहत आहेत तेव्हा त्यांना लांबच ठेवू. ;-)\n\"फसवणूक\" होण्याआधी बर्‍याचदा लोकांची दयाबुद्धी, कधी मित्रभावना वरचढ होतात, तर कधी फसवणूक होईल असे समजण्याइतके पुरावे आणि माहिती मिळालेली नसते. त्यात फसल्याचे दु:ख तेव्हाच होते, जेव्हा अपेक्षा अमाप वाढलेल्या असतात.\nफसल्याचे दु:ख अपेक्षाभंगाने होते हे खरे आहे.\nइतकी वर्षे स्त्रियांनी एखादी गोष्ट गुप्त ठेवणे हे केवढे आश्चर्य\nमीही हेच म्हणते. संकेतस्थळावर काही ओळखींविषयी लोकांना संदेह असतो. त्यांना हेच सांगत असते की स्त्री नसावी, असती तर गुपीत उघड झाले असते. ;-) ह. घ्या.\nमला वाटते की १९६६ च्या मुलाखतीनंतर एल्सीने आपले विधान थोडेसे बदलले. आपल्या कल्पनाशक्तीने फोटोंद्वारे मूर्त स्वरूप घेतले म्हणून फोटोंत पर्‍या दिसू लागल्या असे तिने म्हटल्याचे दिसते. फ्रान्सीसच्या बाबतीत मात्र गोष्ट थोडी वेगळी असू शकेल. नकळत्या वयी एखादी गोष्ट मनावर ठसली तर तेच सत्य आहे अशी आठवण राहणे शक्य वाटते.\nकॉनन डॉयल हेट क्लब निघणार बहुतेक :)\nडॉयल यांची \"पुण्याई\" त्या हेट क्लबला गप्प बसवेल असे वाटते. ;-) पुढील चर्चा - पापपुण्य की बुद्धीप्रामाण्य\n त्यावर तर विश्वास आहे ना आणि एकविसाव्या शतकात पुण्याई* वगैरे.. चक चक.. :)\n*ह. घ्या. हे. वे. सा. न.\nसध्या पुण्याई, श्रद्धा, धर्म, आयुर्वेद असे शब्द वाचले की आमचे भान हरपते आणि आम्ही दिसेल त्याच्या अंगावर धावून जातो. :प्\nमाझ्या गंमत म्हणून लिहीलेल्या प्रतिसादातील एका शब्दावरून परत वाद सूरू होईल असे वाटले नव्हते. आता टिप्पणी खरोखरच 'सिरियसली' घ्यायची वेळ आली आहे की काय असे वाटते. धागा डिरेल करण्यासाठी कारणीभूत झाल्याबद्दल क्षमस्व.\nप्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.प्रतिसाद लिहिताना १०% हून अधिक रोमन अक्षरे वापरू नयेत.\nविषयाशी संबंधित नसणारे सर्व प्रतिसाद श्री. रिकामटेकडा यांच्या चर्चेत हलवले आहेत. उपक्रमाच्या धोरणात न बसणारे प्रतिसाद वेळोवेळी संपादित होतील याची नोंद संबंधितांनी घ्यावी.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n\"हल्ली जनुके आणि स्वयंप्रज्ञ हे शब्द नाईटमेअर्स ठरू पाहत आहेत तेव्हा त्यांना लांबच ठेवू. ;-)\"\n\"पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते म्हणून सूर्य,चंद्र तसेच सर्व नक्षत्रे पूर्वेकडे उगवून पश्चिमेकडे मावळतात असे दिसते.\" अशी थियरी जेव्हा कोपर्निकसने मांडली तेव्हा,\n मला तर बाबा हे ऐकल्यापासून गरगरल्यासारखे वाटते आहे. ;)\" अशी प्रतिक्रिया काही जणांनी व्यक्त केली. कालांतराने माणसांचे गरगरणे थांबले.पृथ्वीचे अजून चालूच आहे.\nहा विषय लांब ठेवणे हे ठीक. :)\nवेगळ्याच विषयावर माहिती मिळाली. लेख आवडला.\nनवीनच माहिती मिळाली. रसायनांमधला रस, अफुचे व्यसन वगैरेंतूनही होम्सही थोडा अतिमानवीच चितारल्यासारखा वाटतो.\nमाझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.\nरॉबर्ट डाउनी ज्यु. चा शेरलॉक होम्स पाहिलात का पाहिल्यास शेरलॉक होम्स अतिमानवीच होता हे \"लॉक\" करता येईल. ;-)\nकॉनन डॉयल आणि परामानसशास्त्र\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n\"आता कॉनन डॉयल हेट क्लब निघणार बहुतेक :)\"\nतर तसे नाही.प्रियाली यांच्या लेखातील:\"आजही सर आर्थर कॉनन डॉयल यांचे नाव एक उत्कृष्ट लेखक म्हणून घेतले जाते. परंतु, हाच डॉयल प्रत्यक्ष आयुष्यात आपल्या मानसपुत्रापेक्षा कसा भिन्न होता याची जाणीव खालील लेखातून वाचकांना व्हावी.\nया विचारांशी मे पूर्ण सहमत आहे. तसेच मार्टिन गार्डनर यांच्या पुस्तकातील अवतरण लेखातील विचारांना पुष्टी देणारे आहे.सत्याला सामोरे जायला हवे.\nत्याच पुस्तकात गार्डनर लिहितातः\"पुत्राच्या अकाली निधनामुळे डॉयल अध्यात्माकडे(स्पिरिच्युऍलिझम्) वळला हे म्हणणे खरे नाही. तो जेव्हा तरुण आयरिश कॅथॉलिक होता तेव्हापासूनच त्याला परामानस विषयाचे विलक्षण आकर्षण होते.या विषयाच्या प्रसाराचा आरंभ त्याने १९१६ मधे ,म्हणजे पुत्रनिधनाच्या पूर्वी दोन वर्षे, केला.या विषयावर त्याने अनेक व्याख्याने दिली.अनेक वादविवाद सत्रांत भाग घेऊन आपल्या विषयाचे हिरीरीने समर्थन केले. नियतकालिकांतून लेख,या विषयावरील पुस्तकांसाठी प्रस्तावनालेखन, पुस्तकपरिचय, हस्तपत्रके, अनेकानेक लिहिली.तसेच या विषयावर विपुल ग्रंथनिर्मिती केली.\"\nडॉयलचे हे सर्व लेखन उपलब्ध आहे. मार्टिन गार्डनरची सर्व विधाने पुराव्यावर आधारित आहेत. ती तुम्ही नाकारणार का मार्टिनने कॉनन डॉयल हेटक्लब सुरू केला असे म्हणणार का\nबुद्धिप्रामाण्य हेट क्लब मात्र नक्कीच सुरू आहे.\nकलावंत आणि त्या कलावंतामागील माणूस यांच्यात बरेचदा विसंगती असते. त्यामुळे डॉयलच्या या स्वभावाचे विशेष आश्चर्य वाटले नाही. प्रत्यक्ष आयुष्यात बेकायदा शस्त्रे बाळगणारा संजय दत्त पडद्यावर गांधीगिरी करतो हे उथळ उदाहरण झाले. साहित्य अकादमी विजेते रंगनाथ पाठारे आपल्या सुनेचा छळ करतात. ऍलिस इन वंडरलँडचा लेखक चार्ल्स डॉजसन याच्यावर पेडोफाइल असल्याचा गंभीर आरोप होता.\nहेच इतर क्षेत्रांमधील व्यक्तींबाबतही दिसते.\nस्टार्क इफेक्टचा शोध लावणारा योहान्स ष्टार्क हा नाझी समर्थक होता. किंवा त्याहूनही गंभीर म्हणजे प्रसिद्ध जर्मन तत्वज्ञ मार्टिन हायडेगर हा ही नाझी समर्थक होता. गंभीर यासाठी की त्याचे तत्वज्ञान आणि त्याची वागणूक यात जमीन अस्मानाचा फरक होता. अशी उदाहरणे अनेक आहेत.\nयापुढे डॉयलचे उदाहरण फारच किरकोळ वाटते. इथे सत्यापासून दूर जाण्याचा प्रश्न येतो असे वाटत नाही.\nमाझा प्रतिसाद टंग०इन्०चीक असला तरी सध्या उपक्रमावर जी एककलमी मोहीम चालली आहे त्याला उद्देशून होता. सर्वांना आपापल्या मतांचा अधिकार असतो. एखाद्याचे मत वेगळे असले तर जिथे सापडेल तिथे त्याला/तिला खिंडीत गाठून, झुंडीने आपली मते लादणे ही पद्धत तालिबानकडे झुकणारी वाटते.\nउपक्रम अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेची उपशाखा झाले आहे की काय असा हल्ली संशय येऊ लागला आहे.\nएखाद्याचे मत वेगळे असले तर जिथे सापडेल तिथे त्याला/तिला खिंडीत गाठून, झुंडीने आपली मते लादणे ही पद्धत तालिबानकडे झुकणारी वाटते.\n नुसती टीका केली की मुस्कटदाबी होते का\nमाझा प्रतिसाद संपादित केला नसता तर ही वेळच आली नसती.\nमाझा प्रतिसाद टंग०इन्०चीक असला तरी सध्या उपक्रमावर जी एककलमी मोहीम चालली आहे त्याला उद्देशून होता. सर्वांना आपापल्या मतांचा अधिकार असतो. एखाद्याचे मत वेगळे असले तर जिथे सापडेल तिथे त्याला/तिला खिंडीत गाठून, झुंडीने आपली मते लादणे ही पद्धत तालिबानकडे झुकणारी वाटते.\nउपक्रमावर असे कुणी करत नाही, असे मला वाटते. कुणी फुलटॉस दिला तर नटराज पुन्हा च्याम्पियन बनणारच. 'खिंडीत गाठून, झुंडीने' मधला अनुप्रास चांगला आहे, पण' एखादा मत कसे काय लादू शकतो हेच कळत नाही. तेवढ्याच जोरकसपणे आपण 'मला मत मान्य नाही' असे सांगू शकतो ना. ह्याबाबतीत आदरणीय गुंडोपंतांचे उदाहरण डोळ्यांपुढे ठेवावे. ते कधीही हार मानीत नाहीत. आणि उपक्रमाबाबत तक्रार करतानाही दिसत नाहीत.\nकाही जणांची टीका करण्याची किंवा खंडन करण्याची पद्धत बोचरी असल्यामुळे काही जण दुखावू शकतात आणि लोक मुद्दा सोडून गुद्दाच लक्षात ठेवतात हे खरे आहे.\nउपक्रम अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेची उपशाखा झाले आहे की काय असा हल्ली संशय येऊ लागला आहे.\nउपक्रमावरचे बहुतेक सदस्य डोळस आहेत. त्यामुळे असा संशय येणे अगदी साहजिकच आहे.\nपुत्राच्या अकाली निधनामुळे डॉयल अध्यात्माकडे(स्पिरिच्युऍलिझम्) वळला हे म्हणणे खरे नाही. तो जेव्हा तरुण आयरिश कॅथॉलिक होता तेव्हापासूनच त्याला परामानस विषयाचे विलक्षण आकर्षण होते.या विषयाच्या प्रसाराचा आरंभ त्याने १९१६ मधे ,म्हणजे पुत्रनिधनाच्या पूर्वी दोन वर्षे, केला.\nमला वाटते की आर्थर कॉनन डॉयल यांचा परामानसशास्त्रावर विश्वास पूर्वीपासूनच असावा. त्याचा प्रचार मात्र आयुष्यातील एक एक व्यक्ती गमावल्याने वाढत गेला असावा. १९०६ मध्ये पत्नीचा मृत्यू, नंतर भावाचा मृत्यू, मुलाचा आणि इतर जवळच्या नातेवाईकांचा मृत्यू त्यांना या गर्तेत खेचत गेला असावा. २० व्या शतकाच्या पूर्वार्धात माध्यमांद्वारे मृत व्यक्तिंशी संपर्क साधण्याचे फ्याड प्रसिद्ध होतेच पण तत्कालीन तंत्रज्ञानाचा आतासारखा विकास न झाल्याने त्याचा दुरुपयोग करणारे लोकांच्या भावनांशी खेळत होते.\nहॅरी हुडिनी आणि डॉयल यांची मैत्री ही एका प्रचाराचाच भाग होता असे म्हटले जाते (म्हणजे दोन विरुद्धधर्मी व्यक्ती मित्र आहेत वगैरे) परंतु जेव्हा हुडिनीच्या मृत आईचाच संपर्क साधण्यासाठी वापर केला गेला तेव्हा भयंकर चिडला आणि त्याच्यात आणि डॉयल यांच्यात जाहीर वादावादी झाली.\nअसे झाले तरी डॉयल हे शेरलॉक होम्सचा जनक म्हणूनच गेल्या कित्येक वर्षांत ओळखले गेले आहेत. त्यांच्या प्रसिद्धीवर आणि लोकप्रियतेवर असे सावट पडणार नाही असे वाटते. संजय दत्तही मुन्नाभाई म्हणूनच भविष्यात ओळखला जाईल असे भाकित आहे. ;-)\nभुतांच्या कथा लिहीणार्‍या काही लेखकांचा प्रत्यक्षात भुतांवर विश्वास नसल्याचेही कळते :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/want-guidelines-election-responsibilities-32459", "date_download": "2018-04-26T11:27:53Z", "digest": "sha1:7DZHF7KF36XTO5SJT3VUUB5TVSQKXKZZ", "length": 12489, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "Want guidelines for election responsibilities निवडणूक जबाबदाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे हवीत - उच्च न्यायालय | eSakal", "raw_content": "\nनिवडणूक जबाबदाऱ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे हवीत - उच्च न्यायालय\nरविवार, 26 फेब्रुवारी 2017\nमुंबई - राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्‍चित करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांकडून कामाला येणारा नकार किंवा जबाबदारीबाबतची नाराजी टळू शकण्याची शक्‍यता आहे.\nमुंबई - राज्यात होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या जबाबदाऱ्यांबाबत मार्गदर्शक तत्त्वे निश्‍चित करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांकडून कामाला येणारा नकार किंवा जबाबदारीबाबतची नाराजी टळू शकण्याची शक्‍यता आहे.\nमहापालिका निवडणुकांसाठी भारत दूरसंचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) कर्मचाऱ्यांनाही निवडणुकीचे काम देण्यात आले होते. याबाबत \"बीएसएनएल'च्या वतीने न्यायालयात करण्यात आलेल्या याचिकेवर न्या. नरेश पाटील व न्या. एम एस कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. पालिकेच्या निवडणुकीसाठीच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला \"बीएसएनएल'च्या कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली होती आणि काम करण्यासाठी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकला नाही आणि केवळ मतदान कामापुरतेच त्यांचे साहाय घेण्यात येणार आहे, असे निवडणूक आयोगाच्या वतीने सांगण्यात आले. यामुळे खंडपीठाने याचिका निकाली काढली. मात्र, प्रत्येक निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाकडून सरकारी कर्मचाऱ्यांना जबाबदारी दिली जाते. यामुळे होणारा कामाचा ताण, समज-गैरसमज आणि न्यायालयीन दावे यावर नियंत्रण येण्याची गरज आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने भविष्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे आखून कर्मचाऱ्यांची कामे व जबाबदारी निश्‍चित करावी, त्यामुळे अशी प्रकरणे निर्माण होणार नाहीत, असे मत खंडपीठाने व्यक्त केले.\nकोथळे प्रकरणाची सुनावणी लांबणीवर - अॅड. उज्ज्वल निकम\nसांगली - पोलिसांकडून कोठडीत मारहाणीनंतर मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या हत्या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्‍यता आहे. कारण...\nदुहेरी हत्याकांडातील आरोपी रामदास शिंदे यास फाशीच\nनाशिक : सातपूरच्या कार्बननाका परिसरात मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी घरमालकाचा मुलगा आरोपी रामदास शिंदे यास आज नाशिकचे प्रधान जिल्हा व...\nनगर - स्थायी समितीची सभा 12 मिनिटात गुंडाळली\nनगर : केंद्राने अमृत योजनेसाठी 128 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे. या योजनेतील कामे व इतर विषयासंदर्भात स्थायी समितीची सभा झाली. यात...\nसिनेमाच्या टीझर पोस्टरद्वारे समजला ‘रेडू’चा नेमका अर्थ\n'रेडू' असे गमतीशीर नाव असलेला एक मराठी सिनेमा लवकरच येत आहे. मात्र या 'रेडू'चा नेमका अर्थ काय रेड्याला रेडू म्हटले असेल का... रेड्याला रेडू म्हटले असेल का...\nसांगली - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील मेळाव्यात मतदारांसाठी जाहीर केलेली भेटवस्तू अखेर सांगलीत दाखल झाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/pune-news/sexual-harassment-on-14-year-old-girl-by-relative-in-pimple-gurav-1615138/", "date_download": "2018-04-26T11:45:00Z", "digest": "sha1:NVXHBFJH3KFCGTEKPBXEJRIYIT6CMVPY", "length": 11848, "nlines": 198, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sexual harassment on 14 year old girl by relative in Pimple Gurav | पिंपळे गुरव येथे नातेवाईकाकडून १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nपिंपळे गुरव येथे नातेवाईकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\nपिंपळे गुरव येथे नातेवाईकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार\n४८ वर्षीय आरोपी गजाआड\nपिंपरी-चिंचवड : पिंपळे गुरव येथे पाणी पिण्याच्या बहाण्याने १४ वर्षीय मुलीवर नातेवाईकानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून ४८ वर्षीय नातेवाईकाला पोलिसांनी अटक केली आहे.\nपोलिसांच्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही इयत्ता ९ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आपल्या आईसह ती वडिलांपासून वेगळे राहते. गेल्या जुलै महिन्यापासून आरोपी नातेवाईक हा वारंवार पीडित मुलीचा विनयभंग करीत होता. परंतू काल नातेवाईकाने घरात कोणी नसताना मुलीला पाणी मागण्याच्या बहाण्याने तिचा हात पकडला आणि लैंगिक अत्याचार केला.\nयाप्रकरणी कोणाला काही सांगितले तर तुझ्या आईसह तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकीही त्याने या मुलीला दिली. त्यामुळे ही मुलगी घाबरून गेली होती. वारंवार होत असलेल्या त्रासाला कंटाळून तिने हा सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला, त्यानंतर ही बाब उघडकीस आली. त्यानंतर तिच्यासह आईने थेट सांगवी पोलीस स्थानक गाठले. याप्रकरणी १४ वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एम. टी. शिंदे करीत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविराटसाठी 'बुरे दिन', पराभवानंतर ठोठावला १२ लाखांचा दंड\nबसचालकाच्या इअरफोनमुळे १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/special-report-kolhapur-mangaon-daru-aadda-in-school-468551", "date_download": "2018-04-26T11:22:38Z", "digest": "sha1:2DNPEFCHTKAPRPV2O6DO5V3DJN2MHA33", "length": 13053, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "स्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी शाळेत शिकायचं की दारुच्या बाटल्या उचलायच्या?", "raw_content": "\nस्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी शाळेत शिकायचं की दारुच्या बाटल्या उचलायच्या\nकोल्हापुरातल्या ज्या माणगावात डॉ आंबेडकर आणि शाहू महाराजांनी परिषद घेतली. त्याच माणगावात एका शाळेचं विद्यामंदर आता मद्यमंदिर झालं आहे. नक्की काय झालंय आपण पाहुयात\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nऔरंगाबाद : रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, स्थानिक निवासी डॉक्टर संपावर\nपुणे : समर कॅम्पसाठी चेन्नईहून आलेले तीन विद्यार्थी मुळशी धरणात बुडाले\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nस्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी शाळेत शिकायचं की दारुच्या बाटल्या उचलायच्या\nस्पेशल रिपोर्ट : कोल्हापूर : विद्यार्थ्यांनी शाळेत शिकायचं की दारुच्या बाटल्या उचलायच्या\nकोल्हापुरातल्या ज्या माणगावात डॉ आंबेडकर आणि शाहू महाराजांनी परिषद घेतली. त्याच माणगावात एका शाळेचं विद्यामंदर आता मद्यमंदिर झालं आहे. नक्की काय झालंय आपण पाहुयात\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2496", "date_download": "2018-04-26T11:26:54Z", "digest": "sha1:2TSPAFUHY2AG5ZPSWD22OUWIW7GQFYPR", "length": 9819, "nlines": 45, "source_domain": "mr.upakram.org", "title": "भ्रष्ट्र नोकरशाही ला याविधवा कडून कांहीच फायदा होणार नसल्या मुळे ही प्रकरणे लालफितीत बंद पडली आहेत. मनात विचार आला. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nभ्रष्ट्र नोकरशाही ला याविधवा कडून कांहीच फायदा होणार नसल्या मुळे ही प्रकरणे लालफितीत बंद पडली आहेत. मनात विचार आला.\nआजच एका समाजसेवी संस्थे कडून एक मेल आला. महाराष्ट्रात महिलावरील अत्याचार नवीन नाही. आपण सर्व महिलाच सन्मानासाठी, त्यांचा न्यायासाठी काम करत आहोत. कुटुंब अर्थ सहाय्य योजना विधवा महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी आहे. तुमचे आमचे लक्ष नसल्यामुळे कोट्यावधी रुपयाची योजना धूळखात पडून आहे. तुम्ही जरा लक्ष दिल्यास हजारो विधवा महिलांना न्याय मिळणार आहे. एकेका जिल्ह्यात २-२- कोटीचे अनुदान शासकीय कर्मचार्यांच्या लालफिती गलथान कारभार मुळे गेल्या ५ वर्षा पासून पडून आहे. भ्रष्ट्र नोकरशाही ला याविधवा कडून कांहीच फायदा होणार नसल्या मुळे ही प्रकरणे लालफितीत बंद पडली आहेत. मनात विचार आला.\nविधवा होण हा स्त्री चा दोष मानणे ही आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीचा सर्वात मोठा दोष आहे.आणि ज्यांचे नवरे जिवंत त्याच स्त्रिया ह्या विधवांचे अस्तित्व नाकारतात हे दुर्देवी आहे. एकदा नवरा निधन पावला की त्या स्त्रीची किमत समाज शून्य करून टाकतो. पण हीच विधवा नवऱ्याच्या निधना नंतर त्याच्या वंशाच्या दिव्यांना कितीही संकट आले तरी ती दूर करून मोठी करते, उच्च शिक्षण देते.स्वतः एक वेळ उपाशी राहते पण मुलांना कमी पडू देत नाही.त्याच बरोबर स्वतः;च्या शीलाचे संरक्षण करण्याची घराण्याचे नाव इज्जत राखण्याची अवघड जबाबदारी सुद्धा पर पाडते. पण या सत्या कडे जाणूनबुजून दुर्लक्ष करून समाज तीला जीने मुश्कील करतो. या त्रास देण्यात पुरुषा पेक्षा तिच्या आसपासच्या विवाहित स्त्रियाच आघाडीवर असतात. विधवा स्त्री जरी यांच्या नवऱ्यास सद्हेतूने बोलली तरी या विवाहिता तिच्या विरुद्ध वाटेल त्या अफवा पसरवतात आणि आपल्या नवऱ्यास सुद्धा भांडत बसतात.जसा कांही यांचा नवरा ती विधवा पळवून च नेवू लागली होती. स्त्रीयांच्या उत्सवाचे अनेक सण पूर्वपरंपरेने आयोजित करण्यात येतात, पण स्त्री विधवा झाली की या सणांना येण्यास बंदी घातली जाते . हेच मुळात चूक आहे.मकरसंक्रांत सारख्या स्त्रीच्या महत्वाच्या सणाला तीला डावलले जाते.खर तर नवऱ्याच्या माघारी मुलांची आई बरोबरच वडिलांची जबाबदारी पाळणाऱ्या या विधवा या हळदी-कुंकुवाच्या खऱ्या हक्कदार आहेत. पण याच वेळी तिची आर्थिक सामाजिक शारीरिक पिळवणूक केली जाते. पण ती या सर्वाना पुरून उरते.\nया उलट, पुरषाचे नवऱ्याचे वागणे, बायको मृत झाली की तिच्या मासिक श्राद्धा ची ही वाट न पाहता हे महाशय लग्न करून मोकळे होतात. याला कारण की आई विना पोरांचे हाल होतात, म्हणून पुन्हा लग्न\nकेले असे सांगतात . आई विना मुल पोरकी होतात म्हणून पुरुषाला लग्नाची परवानगी. हाच न्याय स्त्रीला का लावला जात नाही. बापा विना पोर उघड्यावर पडतील म्हणून स्त्रीचे लग्न लावून दिले जात नाही. असा कसा धर्म आणि धर्मशास्त्र. तर पुरुष हा कमावता असूनही पुन्हा लग्न करतो. पण स्त्रीला उत्पन्नाचे कोणतेही साधन नसताना तिने लग्न करू नये असे आमचे धर्मशास्त्र सागते आहे याचा आधार घेत स्त्रिया वर अन्याय २१ व्या शतकात ही चालूच आहेत. या धर्मशास्त्र लिहाणार्यांच्या\nशहाणपणा विषयी यामुळे शंका येते. दोनशे वर्षा पूर्वी सती प्रथेतून स्त्रियांची सुटका करणाऱ्या राजा राम मोहन रोय मुलीना शिक्षण देणाऱ्या महात्मा जोतीबा फुले यांच्या क्रांतिकारक\nविचारांचा पुढे आपण किती मागासलेले आहोत हे समजते. आज परत एकदा अशा विचारवंतांची गरज आहे.\nयोजने ची माहीती द्या.\nशहाणे...उंटावरचे [16 May 2010 रोजी 09:40 वा.]\nअतिशय कळकळीने लेख लिहिलाय,\nयोजने बद्दलची माहितीसुद्धा लिहिलीत तर अधिक चांगले होईल.\nकागदा वरच्या सरकारी योजना सामान्यांपर्यंत पोचतच नाहीत हे त्यांच्या असफलतेच्या कारणांपैकी एक मोठे कारण आहे. उपक्रम सारख्या संकेतस्थळांचा यासाठी चांगला उपयोग होउ शकेल. या करता एखादा धागाही सुरु करायला हरकत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/3387", "date_download": "2018-04-26T11:26:35Z", "digest": "sha1:66HCX4ZHPWJN5EKPHZVCBTCL7UUDW2AN", "length": 28321, "nlines": 66, "source_domain": "mr.upakram.org", "title": "भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nभुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन\nभुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन\nभुलाबाईची गाणी ही तत्कालीन सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडवितात. काही गाणी सामाजिक आणि आर्थिक शोषणाला नकळतपणे प्रतिबिंबित करून जातात. या गीतांचे गेयता आणि आशय हेच बलस्थान असल्याने त्यात रचनाशैली, खोटा समाजाभिमुख बेगडीपणा, आलंकारिक शब्दरचना वगैरे कृत्रिमरित्या अनावश्यकपणे घुसडण्याची त्या महिला गीतरचनाकारांना गरजच भासलेली दिसत नाही. मिरची-मसाला न वापरता आहे तेच वास्तव शब्दात उतरविण्याचा प्रयत्न केल्यानेच या गीतांना अस्सल अभिजातपणा आलेला आहे आणि म्हणूनच त्यात ग्रामीण जीवन आणि ग्राम संस्कृतीचे अनेक पदर सहजपणे प्रतिबिंबित झालेले आहेत. हे गीत बघा.\nवैदूदादा,वैदूदादा घरावरी चाल गा, चाल गा\nबुढ्याचे मचले हाल गा, हाल गा\nमाही(माझी) सासू म्हणते गा, म्हणते गा\nतुले खुट्याची म्हैस देते गा, देते गा.\nघरात म्हातारा सासरा बिमार झालाय म्हणून वैद्याला बोलवताना त्याला उपचाराची फी म्हणून चक्क खुट्याची म्हैस देण्याचा वायदा करणे म्हणजे काय नगदी फी का देऊ नये नगदी फी का देऊ नये शिवाय वैद्याची फी आणि म्हशीच किंमत यात खूपच तफावत आहे. या गीताचे दोन अर्थ निघू शकतात.\nखिशात रोकड नसली आणि एखादी वस्तू उधार मागायची म्हटले तर थेट तसे उधार न मागता आडवळणाने मागणी प्रस्तुत करायची एक पद्धत आहे. ती आजतागायत वापरात सुद्धा आहे. शेतकर्‍याच्या घरात वर्षातून एकदाच पैसा येत असल्याने व खर्च मात्र वर्षभर करावे लागत असल्याने त्याच्या उधारीचा प्रकारही दिर्घमुदतीचा असतो. स्वाभाविकपणे वैद्य वगैरे एकवर्षाच्या उधारीवर औषधोपचार करायला सहजासहजी तयार होत नसावेत म्हणून गरजेपोटी म्हैस देऊन किंवा म्हैस देण्याची भाषा करून उधारीवर औषधोपचार करून घेणे ही अपरिहार्यता असावी, हे स्पष्ट आहे.\nकिंवा दुसरा अर्थ असाही निघतो की, सासर्‍याचा जीव वाचविण्याच्या बदल्यात वैद्याला म्हैस देण्याची भाषा सासू-सुनेने स्वेच्छेनेच केली असावी. शेतकर्‍याला बळीराजा म्हणतात कारण बळीराजाच्या दानशूरपणाचा गूण शेतकर्‍याच्या रक्तामासांत पुरेपूर भिनलेला आहे. आजही शेतकरी समाजाएवढे दानशूर दुसरे कोणीच नाही. अन्नदानाच्या बाबतीत आजही शेतकरी समाज सर्वात पुढे आहे. गणेश स्थापना, महालक्ष्मी स्थापना, माऊंदे, बारसे, लग्नकार्य, व्रतांचे उत्थापन या निमित्ताने शेतकर्‍याच्या अंगणात जेवढ्या पंगती बसतात, तेवढे अन्नदान अन्य कोणत्याच समाजात होत नाही, ही वास्तविकता आहे. वर्षभर घरात चटणी-भाकर खायची पण अन्नदान करताना इतरांना वरण-भात-भाजी-पोळी खाऊ घालायची हा शेतकरी समाजाचा धर्मच बनला आहे. ही वृत्ती चांगली की वाईट, हा स्वतंत्र वादाचा विषय असू शकेल पण शेतकरी माणसापेक्षा पन्नास पटीने अधिक मिळकत मिळविणारी बिगर शेतकरी मंडळी आपली संपूर्ण मिळकत स्वतःच्या स्वतःपुरत्या मर्यादित प्रपंचातच खर्च करीत असतात. स्वतः फारसे दान वगैरे करीत नाहीत आणि शेतकरी करतो त्याचे कौतुकही करीत नाहीत, याउलट \"शेतकरी उधळखोर असल्याने कर्जबाजारी होतो’’ असा शिक्का मारून मोकळे होतात.\nशेतकर्‍यांमधील दानशूरपणाची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. शेतकर्‍याच्या घरी येणारा पाहुणा कधीच उपाशी जात नाही. चहा-सुपारीवर पाहुण्याची बोळवण करणे अजूनही शेतकर्‍याला जमलेच नाही. अर्धा लाख मासिक मिळकत मिळवूनही भिकार्‍याच्या ताटात चार आणे टाकण्यासाठी का-कू करणे किंवा त्याऐवजी भिकार्‍याला दुनियाभराची अक्कल सांगत सुटणार्‍यांच्या या देशात आजही शेतकर्‍याच्या दारात भिक्षेकरी गेला तर त्याच्या झोळीत अगदीच सहजपणे शेर-दोन शेर धान्य पडतच असते. स्वेच्छेने लोकवर्गणी देऊन गावात एखादा सार्वजनिक उत्सव साजरा करणे त्याच्या अंगवळणीच पडले आहे.\nविनोबांच्या भूदान यज्ञात शेतजमीन दान करण्याची हिंमत शेतकर्‍यांनी दाखविली आहे. जनावरे (मुख्यत: गाय) दान करण्याची फार जुनी परंपरा आहे. काही काळापूर्वी झाडे सुद्धा दान दिली जात. आजही महसूल खात्याच्या नोंदी तपासल्या तर शेतीची मालकी एकाची आणि त्याच शेतातील झाडाची कायदेशीर मालकी दुसर्‍याची, असे प्रकार आढळतात.\nवरील गीताचा समीक्षणात्मक अंगाने विचार केल्यास या गीतात गेयता, यमक आणि आशय वगळता अलंकार, उपमा, लेखनकौशल्य वगैरे फारसे आढळणार नाही पण आशयगर्भिता हेच या गीताचे बलस्थान आहे. चार ओळीच्या या गीतातील शब्दयोजना अत्यंत समर्पक व नेमकी असून दोनशे पानाचे पुस्तक लिहूनही जो आशय नेमकेपणाने व्यक्त करणे कठीण जाईल, एवढा प्रचंड आशय या गीतात ठासून भरला आहे.\nमचने हा शब्द सध्या प्रमाणभाषेत वापरला जात नाही आणि मचणे या शब्दाचा नेमका अर्थ व छटा प्रकट करणारा दुसरा पर्यायी शब्द प्रमाणभाषेत उपलब्ध नाही. मर्यादित शब्दात गेयता राखून अमर्याद आशय व्यक्त करायचा असेल तर \"मचणे\" या शब्दासारखे शब्द भाषेत असणे अत्यंत आवश्यक आहे आणि मोजक्या शब्दात बरेच काही व्यक्त करणारे शब्द असल्याखेरीज कोणत्याही भाषेला भाषासमृद्धी येऊ शकत नाही, हेही लक्षात घेणे तितकेच गरजेचे आहे.\nबुढ्याचे मचले हाल याचा अर्थ वयाने म्हातारपणाकडे झुकलेल्या सासर्‍याला काहीतरी भयानक बिमारी झाली आहे. त्याच्या शरीरात उठणार्‍या कळा आणि आत्यंतिक वेदनांमुळे तो विव्हळत, तळमळत किंवा तडफडत आहे, असा होतो.\nजेथे मला अर्थ लिहायला दोन वाक्य व बावीस शब्द वापरावे लागले व पद्याचे गद्य झाले तेथे तेवढाच आशय या गीतामध्ये \"बुढ्याचे मचले हाल\" या तीनच शब्दात व्यक्त झालाय आणि गेयताही निर्माण झाली. हे शक्य झाले ते केवळ मचले या शब्दाच्या वापरामुळेच.\nगीतामध्ये वैद्यबुवाला घरावरी म्हणजे घरापर्यंत चाल असे म्हटलेले आहे, घरी ये असे म्हटलेले नाही. घरी ये असे म्हणण्यामध्ये औषधोपचार करण्यासाठी घरी ये असा अभिनिवेश असतो.\nमात्र घरापर्यंत चाल याचा वेगळा अर्थ लागतो. खरे तर पेशंटला जेवढी वैद्याची गरज असते तितकीच किंवा त्यापेक्षाही जास्त गरज \"पापी पेट का सवाल है\" या न्यायाने वैद्याला पेशंटची असायला हवी. ज्या घरात आजारी व्यक्ती आहे ते घर जर ऐश्वर्यसंपन्न आणि आर्थिक सुदृढ असेल तर उपचारासाठी बोलावताना वैद्याची मिनतवारी करायची गरज भासूच नये. कर्तव्यदक्षता किंवा पैशाचा मोह या दोन कारणापैकी निदान एका कारणाने तरी वैद्याने आजारी माणसाच्या घराकडे पळतच सुटायला हवे. पण या गीतातील आशयाचा मामला जरा वेगळा आहे. या म्हातार्‍याच्या घरची आर्थिक स्थिती वैद्याला माहीत असणार म्हणून तो चालढकल करीत असावा. म्हणून सून जे म्हणते त्याचा अर्थ असा की,\n\"हे वैद्यराजा, तू मला माझ्या थोरल्या दादासारखा आहेस. तू केवळ माझ्या घरापर्यंत चल. उधारीवर उपचार करायचे किंवा नाही याचा निर्णय तू नंतर घे, मला खात्री आहे की, तू घरापर्यंत आलास तर माझ्या सासर्‍याच्या वेदना पाहून तुझे अंतःकरण नक्कीच द्रवेल. समोरचे दृश्य बघून व्यावसायिक विचार बाजूला पडेल, उधार की नगदी यापेक्षा पेशंट व वैद्य यांच्यातील नात्याची आठवण तुला होऊन तुझ्यातला वैद्य जागा होईल. म्हणून तू इथून ऊठ, फक्त माझ्या घरापर्यंत चल आणि एक नजर माझ्या सासर्‍यावर तर टाक.\"\nया चार ओळीच्या गीताची नायिका सून आहे. सामाजिक भान हरवलेल्या एखाद्या साहित्यश्रेष्ठ कवीने ही कविता लिहायला घेतली असती तर आजारी सासरा आहे मग वैद्याला बोलवायला सासूच जाऊ शकते, सुनेसाठी कवितेत स्थानच निर्माण होत नाही असे गृहीत धरून सासूलाच नायिका बनविले असते. पण या गीतात तसे झाले नाही. सून-सासू-सासरा या नात्याच्या उदात्तीकरणाचा प्रयत्न येथे झालेला दिसतो. या घरातली सून \"सासरा माझा कुरकूर करे, तिकडेच मरू दे त्याले, भवानी आई रोडगा वाहीन तुले\" असे म्हणणार्‍यापैकी नक्कीच नाही. सासर्‍याचे दु:ख पाहून व्याकूळ होणारी आहे. म्हातार्‍याच्या उपचारासाठी खुट्याची म्हैस देऊन टाकू म्हणणार्‍या सासूचे ती समर्थन करते. सासू सासर्‍यांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखविणार्‍या उच्चभ्रू सभ्य संस्कृतीचा तिला अजूनतरी वारा लागलेला दिसत नाही.\nखुट्याची म्हैस देणे हे सुद्धा आशयगर्भ वाक्य आहे. तुकारामांनी \"भले आम्ही देऊ कासेची लंगोटी\" असे म्हटले. कासेची न म्हणता नुसतीच लंगोटी देऊ म्हटले असते तर त्याचा अर्थ परिणामकारकतेने प्रकट झालाच नसता. तसे म्हैस देणे आणि खुट्याची म्हैस देणे यातही फरक आहे. म्हैस देतो म्हणणे याचा अर्थ अनेक म्हशीपैकी एक देतो, असा निघू शकला असता. पण खुट्याची म्हैस देतो याचा अर्थ खुट्याला असलेली एकमेव म्हैस असाच घ्यावा लागेल. अशा परिस्थितीत खुट्याची म्हैस देण्याची भाषा दानशूर वृत्ती किंवा आत्यंतिक विवशता या दोनपैकी निदान एक तरी कारण स्पष्टपणे अधोरेखित करून जाते.\nया चार ओळीच्या गीतातील एकेक शब्द तोलून-मापून वापरलेला दिसत आहे. नेमक्या शब्दप्रयोगामुळे मर्यादित शब्दामध्ये अमर्याद आशय गुंफणारे कवित्व अशिक्षित ग्रामीण महिलांनी गेयस्वरूपात कवन केले आहे. पण या भुलाबाईच्या गीतांकडे साहित्यक्षेत्राने कधीच गंभीरतेने पाहिलेले दिसत नाही. ग्रामीण अशिक्षित जनजीवनामध्येही तोलमोलाचे काव्य रचण्याचे अंगीभूत कौशल्य असू शकते, भुलाबाईंची गाणी सुद्धा साहित्यक्षेत्राला मार्गदर्शक ठरू शकतात असे गृहीत धरून जर काव्यजगताची पुढील वाटचाल झाली असती तर मूठभर आशय व्यक्त करण्यासाठी ढीगभर शब्दांचे मनोरे रचून गेयता गमाविलेल्या गद्यस्वरूपातील निबंधांना कविता म्हणण्याचा प्रघातच पडला नसता. कवितेने सामाजिक बांधीलकी जपली असती तर कवीही स्वतःच्या एकलकोंड्या मानसिकतेतून बाहेर येऊन समाजाशी एकरूप झाला असता. कवितेला जनसामान्यांच्या सुखदु:खाची किनार लाभली असती तर कविता आमजनतेच्या भावविश्वाशी समरस झाली असती. आहे ते वास्तव साकारण्याचा प्रयत्न झाला असता तर कवितेच्या विषयामध्ये विविधता आली असती व काव्य लोकाभिमूख झाले असते आणि जर असे झाले असते तर कवी आणि कविता हा चेष्टेचा व उपहासाचा विषय नक्कीच झाला नसता अशी आता माझी खात्री पटायला लागली आहे.\nगाण्याची चांगली ओळख करून दिलेली आहे. अपरिचित शब्द आणि भावनिक पार्श्वभूमी चांगली समजावून सांगितलेली आहे.\n(शेवटच्या परिच्छेदाचा संदर्भ समजला नाही. म्हणजे \"निबंधांना कविता म्हणण्याचा प्रघात\" वगैरे. भोंडल्याची गाणी अजून गातातच ना मग \"कविता समरस झाली असती\" वगैरे जर-तरची वाक्यरचना कशाला वापरलेली आहे मग \"कविता समरस झाली असती\" वगैरे जर-तरची वाक्यरचना कशाला वापरलेली आहे अथवा साहित्यक्षेत्रात पुरेशा गांभीर्याने भोंडल्याची गाणी अभ्यासत नाहीत, हा मुद्दा असेल. पण मग साहित्यात पुरेशा गांभीर्याने काय अभ्यासतात अथवा साहित्यक्षेत्रात पुरेशा गांभीर्याने भोंडल्याची गाणी अभ्यासत नाहीत, हा मुद्दा असेल. पण मग साहित्यात पुरेशा गांभीर्याने काय अभ्यासतात भोंडल्याची गाणी सोडून अन्य कविता चेष्टेचा आणि उपहासाचा विषय असल्याचे निबंधलेखक सांगतात, म्हणजे तीसुद्धा गांभीर्याने अभ्यासण्याचा प्रश्नच नाही.)\n(शेतकरी गावजेवणे घालून आनंद व्यक्त करतात, पण बिगरशेतकरी आप्तांना जेवणे घालत नाहीत असे हे निबंधलेखकाचे निरीक्षण आहे. पैकी दुसरा भाग तंतोतंत खरा नसावा. शहरामधल्या मंगलकार्यालयांच्या बाजूने मी चालत गेलेलो आहे तेव्हा पुष्कळदा आतमध्ये पंगती/मेजवान्या वगैरे होतात असे मला दिसलेले आहे. रीण काढून सण साजरा करण्याची उदाहरणे शेतकर्‍यांतच नव्हेत, तर शहरी कामगारांतही बघितलेली आहेत. एकुणात चांगल्या रसग्रहणामध्ये हे असले नि:संदर्भ परिच्छेद टाळता आले असते, तर चालले असते. बिगरशेतकरी कद्रू असतात, हे न सांगतासुद्धा शेतकर्‍यांची सढळ हातांनी देण्याची वृत्ती वाचक म्हणून मी मानून घेतली असती.)\nकवन केली जाते ती कविता.\nगंगाधर मुटे [03 Aug 2011 रोजी 17:42 वा.]\nशेवटच्या परिच्छेदाचा संदर्भ समजला नाही. म्हणजे \"निबंधांना कविता म्हणण्याचा प्रघात\" वगैरे.\nकवन केली जाते ती कविता. या हिशेबाने गद्यासारखी वाचावी लागते ती कविता कशी निदान तिला लय तरी असणे आवश्यक. पण गेल्या पन्नास वर्षात ज्या कविता आल्यात त्यात गद्य, ललीत, निबंध वाटाव्या अशा कवितांची( निदान तिला लय तरी असणे आवश्यक. पण गेल्या पन्नास वर्षात ज्या कविता आल्यात त्यात गद्य, ललीत, निबंध वाटाव्या अशा कवितांची() रेलचेल आहे. त्यामुळे विश्लेशन वगैरे करताना काही कविंना इतरांनी श्रेष्ट म्हटले म्हणून मीही म्हटले पाहीजे, असे मला वाटत नाही.\nबिगरशेतकरी कद्रू असतात, हे न सांगतासुद्धा शेतकर्‍यांची सढळ हातांनी देण्याची वृत्ती वाचक म्हणून मी मानून घेतली असती.\nबिगरशेतकरी कद्रू असतात, हे सिद्ध करण्यासाठी मी लेख लिहिलेला नाही. फक्त आहे तसे सत्य मांडण्याचा प्रयत्न केला.\nत्यातून अर्थाचे अनर्थ होऊ शकतात. पण त्यापेक्षा सत्य व वास्तव नेहमीच कडवट असते असे समजून ते पचवणे जास्त सोयीस्कर ठरावे, असे मला वाटते.\nपिढ्यापिढ्याच्या अबोलतेला बोलते करण्याचा एक इवलासा प्रयत्न.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A5%80/%E0%A4%B2", "date_download": "2018-04-26T11:09:26Z", "digest": "sha1:H4OZM3HTXISXJSMIZ6DMQNMBU4JPU72Z", "length": 2718, "nlines": 59, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "उपसर्ग असणाऱ्या लेखांची यादी - Wiktionary", "raw_content": "उपसर्ग असणाऱ्या लेखांची यादी\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपुढील शब्दाने सुरू होणारी पाने दाखवा:\nनामविश्व: (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विक्शनरी विक्शनरी चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा सूची सूची चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/bollywood-actress-rani-mukerji-says-if-aditya-chopra-was-to-be-like-karan-johar-i-wouldnt-have-fallen-in-love-hichki-1613000/", "date_download": "2018-04-26T11:39:20Z", "digest": "sha1:FT7ZAEN3VXNFB5ISO352N2CJFLMEGX24", "length": 14893, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Bollywood actress Rani Mukerji says If Aditya Chopra was to be like Karan Johar I wouldnt have fallen in love Hichki | आदित्य चोप्रा करण जोहरसारखा असता तर मी त्याच्या प्रेमातच पडले नसते- राणी मुखर्जी | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nआदित्य चोप्रा करण जोहरसारखा असता तर मी त्याच्या प्रेमातच पडले नसते- राणी मुखर्जी\nआदित्य चोप्रा करण जोहरसारखा असता तर मी त्याच्या प्रेमातच पडले नसते- राणी मुखर्जी\nकरण यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nराणी मुखर्जी, करण जोहर\nएकाएकी अभिनेत्री राणी मुखर्जी प्रकाशझोतात येण्याचे कारण म्हणजे तिचा आगामी चित्रपट ‘हिचकी’. बोलताना होणाऱ्या अडचणीमुळे एका शिक्षिकेला कोणकोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागते आणि या सर्व अडचणींवर मात करत ती यातून कशी वाट काढते हा मुद्दा ‘हिचकी’ या चित्रपटाच अधोरेखित केला गेला आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी विविध कार्यक्रमांना हजेरी लावतेय. अशाच एका कार्यक्रमानंतर राणीने पत्रकारांशी संवाद साधत करण जोहर आणि आदित्य चोप्रा यांच्याविषयी एक वक्तव्य करत अनेकांचेच लक्ष वेधलं.\nआपल्या पतीसोबतच्या नात्याविषयी सांगताना राणी म्हणाली, ‘आदित्यच्या प्रेमात पडण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे आयुष्यातील काही खासगी गोष्टी तो कधीच सर्वांसमोर आणत नाही. या कलाविश्वात इतकी वर्षे काम केल्यानंतर तो एक असा व्यक्तींपैकी एक आहे ज्याचा मी प्रचंड आदर करते. ज्या व्यक्तीविषयी तुम्हाला सर्वकाही माहिती आहे अशा व्यक्तीचा आदर करणं खरंतर कठीणच आहे. पण, आदित्यचा मी आदर करते हेच खरं. मीसुद्धा काही खासगी गोष्टी सर्वांसमोर आणत नाही आणि त्याचा स्वभावही अगदी तसाच आहे.’\nपाकिस्तानी ‘चाची’ची प्रेमकहाणी सोशल मीडियावर व्हायरल\nआदित्यविषयी मनमोकळेपणाने बोलताना राणीने आणखी एक बाब स्पष्ट केली. ‘जर आदित्य करण जोहरप्रमाणे असता तर मी त्याच्या प्रेमातच पडले नसते. करण सगळीकडेच असतो, सोशल मीडियापासून इतरही ठिकाणी तो सक्रिय आहे. प्रत्येक दिवशी तो काही ना काही करत असतो. माझं अगदी त्याच्याविरुद्ध आहे. त्यामुळे आदित्य त्याच्याप्रमाणे असता तर मी त्याच्या प्रेमात पडलेच नसते. मी कुटुंबाला प्राधान्य देते. सतत काहीतरी कारणांनी, चित्रपटांच्या चित्रीकरणाच्या निमित्ताने माझा पती माझ्यापासून, कुटुंबापासून दूर असता तर मला वेडच लागलं असते. मुळात अर्ध्याहून अधिक काळ आमची गाठच पडली नसती. पण, तसं नाहीये. कारण, आदित्य सोशल मीडिया आणि इतर माध्यमांपासून बऱ्यापैकी दूर आहे. कामावरुन घरी परतल्यावर तो कुटुंबालाही वेळ देतो’, असे ती म्हणाली. सोशल मीडियावर इतर कलाकारांच्या तुलनेत जरा जास्त सक्रिय असणाऱ्या करणविषयी राणीने केलेलं हे वक्तव्य ऐकल्यानंतर आता करण यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविराटसाठी 'बुरे दिन', पराभवानंतर ठोठावला १२ लाखांचा दंड\nबसचालकाच्या इअरफोनमुळे १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nही बयेने सगळ्यांबरोबर धंदे केले .. म्हणून अमिताभने हिला सून स्वीकारण्यास नकार दिला..\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1201", "date_download": "2018-04-26T11:40:54Z", "digest": "sha1:IVG3S4H4B6G72ZLPVDVKYPJ2UVDKN2BN", "length": 33394, "nlines": 93, "source_domain": "mr.upakram.org", "title": "अमेरिकनांचा वंशवाद! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nअमेरिकेत कालच 'हेरॉल्ड ऍण्ड कुमार-एस्केप फ्रॉम गॉन्तोनामो बे' रिलीज झालाय. सिनेमा खूप वाईट आहे, असं म्हणत अमेरिकन वर्तमानपत्रांनी चांगलंच झोडपून काढलंय. हा राग नेमका कशामुळे याची कारणं कल्पेनच्या यशात सापडतील.\nएका भारतीय कलाकाराला हॉलिवूडमध्ये यश मिळवणं किती तरी कठीण असतं. तंत्रज्ञ, फायनान्सर, दिग्दर्शक अशा भूमिका भारतीयांनी हॉलिवूडमध्ये यशस्वी केल्या आहेत. पण अभिनेता म्हणून यश मिळवणं अवघडच. हीच अशक्य गोष्ट साध्य केलीय ती कल्पेन सुरेश मोदीने. कदाचित तुम्ही ऐकलं नाही. कारण लोक त्याला काल पेन नावाने ओळखतात. 'नेमसेक'मधलं नाट्य ज्या 'गोगोल' नावामुळे घडतं. त्या गोगोलचं काम केलं, ते याच काल पेनने. छोट्यामोठ्या भूमिकेत रमणारा काल पेन आता हॉलिवूडमधल्या सिनेमात प्रमुख भूमिकांमध्ये झळकतोय आणि यशस्वी ठरतोय, हीच भारतीयांसाठी फार मोठी गोष्ट आहे\nहा आहे छोकरा ह्या लेखातील उतारा. एका भारतीय वंशाच्या माणसाला अमेरिकेत सहन कराव्या लागणार्‍या वंशवादाबद्दल काही प्रश्न उपस्थित केलेत. अमेरिकास्थित उपक्रमी ह्यावर काही प्रकाश टाकतील ह्या अपेक्षेने हा चर्चा प्रस्ताव टाकत आहे.\nअमेरिकेत कालच 'हेरॉल्ड अॅण्ड कुमार-एस्केप फ्रॉम गॉन्तोनामो बे' रिलीज झालाय. सिनेमा खूप वाईट आहे, असं म्हणत अमेरिकन वर्तमानपत्रांनी चांगलंच झोडपून काढलंय.\nहे बरोबर नाही. रॉटन टमाटो संकेतस्थळावर प्रमुख वर्तमानपत्रांच्या समीक्षणांचे संकलन केलेले आहे. मोठ्या वर्तमानपत्रांपैकी साधारण ६०% टीकाकारांनी सिनेमाला 'चांगला' म्हटले, तर ४०% टीकाकारांनी सिनेमाला 'वाईट' म्हटले आहे. (उदाहरणार्थ : न्यू यॉर्क टाइम्स या मोठ्या वर्तमानपत्रातले परीक्षण \"चित्रपट आवडला\" असे होते.)\nवाईट म्हणणार्‍यांपैकी बहुतेकांनी \"वंशवादाचे उथळ चित्रण\" असल्यामुळे सिनेमा नावडल्याचे म्हटले. म्हणजे नावडण्याचे कारण वंशवादाचा पुरस्कार नव्हता.\n\"हॅरल्ड अँड कुमार\" ही सिनेमांची एक मालिका आहे. त्यात हॅरल्ड आणि कुमार हे दोघे पक्के चरसी तरुण वेगवेगळ्या भन्नाट गोष्टी करतात. चरसी तरुणांचे विनोद मला बहुधा आवडणार नाहीत या पूर्वग्रहामुळे त्यांच्यापैकी एकही चित्रपट मी बघितलेला नाही. पण ते चित्रपट आवडल्याची ग्वाही माझे अनेक अमेरिकन मित्र मला देतात. (माझा पूर्वग्रह चुकला असेल. कोणी फुकट व्हिडियोटेप दिली, तर जरूर चित्रपट बघीन.)\nबाकी सर्वात मोठ्या बजेटच्या चित्रपटांत गोर्‍या नसलेल्या लोकांना प्रमुख भूमिका मिळत नाही, ही बाब जवळजवळ १००% खरी आहे. कृष्णवर्णीय (आफ्रिकन अमेरिकन) प्रमुख भूमिका वठवतात, असे चित्रपट असतात, पण ते \"खास बाजारपेठेसाठी\" म्हणून बनवले जातात.\nइतकेच काय हल्लीहल्लीपर्यंत स्टेजवरच्या नाटकांतही शेक्स्पियरच्या ऑथेल्लोची भूमिका काळ्या नटाला देण्याऐवजी तोंडाला काळा मेकप केलेल्या गोर्‍या नटाला आवर्जून देत आजकाल इतका तरी वेडगळपणा करत नाहीत. कथावस्तूत बिगर-गोरे पात्र असले तर बिगर-गोर्‍या नटाला देतात.\nपण अमेरिकन लोकांना बिगर-गोर्‍या-काळ्या लोकांमधल्या चेहर्‍यांत फारसा फरक करता येत नाही. त्यामुळे \"मेमोआर्स ओफ ए गेइशा\" चित्रपटात कथा जपानात घडते, पण नट-नट्या सर्व चिनी होत्या (आता भारतातल्या बहुतेक लोकांनाही चिनी-जपानी चेहर्‍यांतला फरक फारसा कळत नाही, म्हणा. त्यामुळे माझ्याकडून हॉलिवूडचा हा हास्यास्पद प्रकार माफ (आता भारतातल्या बहुतेक लोकांनाही चिनी-जपानी चेहर्‍यांतला फरक फारसा कळत नाही, म्हणा. त्यामुळे माझ्याकडून हॉलिवूडचा हा हास्यास्पद प्रकार माफ\nतरी म.टा. मधल्या लेखिकेची काही वाक्ये तथ्यापासून दूर वाटली. उदाहरणार्थ :\nअनेक हॉलिवूडपटांमध्ये एका विशिष्ट रंगात रंगवलेली भारतीय माणसं त्याने पाहिली. ती प्रतिमा पुसण्यासाठी तो प्रयत्न करतोय. अमेरिकन्सला ते आवडत नसलं ना तरी...\nबहुतेक अमेरिकन्स या बाबतीत पूर्णपणे उदासीन आहेत. त्यांना याबद्दल आवड-नावड काहीएक मत नाही. अमेरिकेतील सर्वच आगंतुक \"आपण आता अमेरिकेत मिसळून गेलो आहोत\" असे काही दाखवायचा प्रयत्न करत असतात. त्यात \"हॅरल्ड\"चे काम करणारे नट श्री. चो (कोरियन पूर्वज असलेले) हेदेखील आहेत.\nआयएमडीबीच्या गुणांकानुसार* चित्रपट वाईट आहे असे वाटत नाही परंतु या संदर्भात इतर परिक्षणे वाचलेली नाहीत.\nअपर्णा पाटील यांचा लेख मात्र थोडा बटबटीत वाटला. फेटे बांधणार्‍या सरदारजींना अफगाणी समजण्याचा प्रकार अमेरिकेत झाला असणे निश्चित आहे परंतु इतर आशियाईंना सर्रास अतिरेकी मानले जाते हे थोडे अतिरंजीत वाटले. मला आणि कुटुंबाला कधीतरी द. अमेरिकी समजले जाते असा अनुभव येतो पण कोणी अफगाणी समजल्याचे आठवत नाही.\nआता याच संदर्भात बॉलीवूडकडे पहा:\nयेथे अधिराज्य करणारे नायक कोण पंजाबी, उत्तरप्रदेशी, दिल्लीस्थित इ. कर्मभूमी महाराष्ट्र असतानाही मराठी नायक (नाना पाटेकर यात मोडत नाही कारण उत्तम भूमिका केली तरी एका चाकोरीबाहेरील भूमिकेसाठी त्याचा विचार होऊ शकत नाही.), दाक्षिणात्य नायक इ. चे बॉलीवूडमधील स्थान पहा.\nअनेकजण, चिरंजीवीचा चित्रपट येतो आहे, विष्णूवर्धनचा चित्रपट येतो आहे म्हणून त्यावर उड्या टाकताना पाहिलेले नाहीत. इतकेच काय तर रजनीकांतही स्वतःच्या खांद्यावर एकटा चित्रपट पेलून नेण्यास असमर्थ आहे. एकंदरीतच बिन-उत्तरी नायकांचा बॉलीवूडमधील प्रवास नगण्य आहे.\nतेव्हा चित्रपटसॄष्टीवर जे अधिराज्य गाजवून असतात ते तोडणे सर्वत्रच थोडे कठीण आहे असे वाटते. याला वंशवाद म्हणा किंवा बाजारपेठेची मागणी.\nमजेशीर गोष्ट अशी की बॉलीवूडात नायिकांच्या बाबत असे होत नाही.\n* ६ च्या वर गुणांक मिळवणारे चित्रपट सहसा बघण्यालायक असतात असा अनुभव आहे.\nथोडे अवांतर होईल, सत्य आणि स्वानुभवाधारीत आहे पण करमणूक म्हणून लिहीत आहे :-)\n>>>....परंतु इतर आशियाईंना सर्रास अतिरेकी मानले जाते हे थोडे अतिरंजीत वाटले.\nआपले वरील विधान निदान माझ्या स्वतःच्या अनुभवाचा विचार केल्यास अर्धसत्य ठरते. मला कोणी अतिरेकी समजले नाही (नशिब). बॉस्टन मधील विद्यापिठात शिकत असतानाची ही जास्त कथा/व्यथा होती. मला अरब, इराणी अगदीच दोन्हीस नाही म्हणले तर निदान तू मग नक्की पाकीस्तानी आहेस असे समजले गेलेले आहे. बरं हे कोणा काळ्या-गोर्‍या अमेरिकनास कधीच वाटले नाही, पण अरबांनाच वाटलेले मी अनुभवले आहे. कधी कधी ते सरळ अरबी भाषेत बोलायचे मग मला त्यांना सांगावे लागायचे की अरे बाबांनो, मी अरब नाही. मग प्रश्न इराणी/पाकीस्तानी का). बॉस्टन मधील विद्यापिठात शिकत असतानाची ही जास्त कथा/व्यथा होती. मला अरब, इराणी अगदीच दोन्हीस नाही म्हणले तर निदान तू मग नक्की पाकीस्तानी आहेस असे समजले गेलेले आहे. बरं हे कोणा काळ्या-गोर्‍या अमेरिकनास कधीच वाटले नाही, पण अरबांनाच वाटलेले मी अनुभवले आहे. कधी कधी ते सरळ अरबी भाषेत बोलायचे मग मला त्यांना सांगावे लागायचे की अरे बाबांनो, मी अरब नाही. मग प्रश्न इराणी/पाकीस्तानी का ते ही नाही भारतीय तर मग पुढचा प्रश्न तुझा धर्म कुठला ते ही नाही भारतीय तर मग पुढचा प्रश्न तुझा धर्म कुठला कोहम् ह्या प्रश्नाचा मग अर्थ समजायचा (उत्तर मिळाले नाही तरी) - स्वतःला मी भारतीय आणि गरज असल्यास हिंदू समजणार, सुडोसेक्यूलर्सना मी फंडू - अर्थात फंडामेंटलीस्ट हिंदू वाटणार, अरबांना त्यांचा \"ब्रदर\" वाटणार... ये क्या हो रहा है कोहम् ह्या प्रश्नाचा मग अर्थ समजायचा (उत्तर मिळाले नाही तरी) - स्वतःला मी भारतीय आणि गरज असल्यास हिंदू समजणार, सुडोसेक्यूलर्सना मी फंडू - अर्थात फंडामेंटलीस्ट हिंदू वाटणार, अरबांना त्यांचा \"ब्रदर\" वाटणार... ये क्या हो रहा है असे होयचे. मग अशाच वेळेस एक गोरा अमेरीकन एका लाईनीत भेटला - त्याने विचारले की तू कुठला असे होयचे. मग अशाच वेळेस एक गोरा अमेरीकन एका लाईनीत भेटला - त्याने विचारले की तू कुठला मी म्हणले \"बॉस्टनचा\" . त्यावर तो म्हणाला की अरे तसे नाही, तू भारतातील मूळचा कुठला मी म्हणले \"बॉस्टनचा\" . त्यावर तो म्हणाला की अरे तसे नाही, तू भारतातील मूळचा कुठला मला त्याला कडकडून मिठी मारावीशी वाटली की त्याने निदान माझी खरी ओळख न सांगताच करून घेतली होती. नंतर त्याच्याशी काही काळ चांगली ओळख झाली होती - भारताबद्दल जाऊन आल्यामुळे माहीती होती, पण अजून करून घेण्याची इच्छा होती आणि मोकळ्या नजरेने तो करून घेत होता... त्यात् कुठे रस्त्यावर हत्ती असतात का मला त्याला कडकडून मिठी मारावीशी वाटली की त्याने निदान माझी खरी ओळख न सांगताच करून घेतली होती. नंतर त्याच्याशी काही काळ चांगली ओळख झाली होती - भारताबद्दल जाऊन आल्यामुळे माहीती होती, पण अजून करून घेण्याची इच्छा होती आणि मोकळ्या नजरेने तो करून घेत होता... त्यात् कुठे रस्त्यावर हत्ती असतात का गायीला देव मानतात का वगैरे सवंग प्रश्न नव्हते.\nपुढे ९/११ नंतर माझ्या ऑफिसमधील काही सुहृदांनी काळजी घेण्यास सांगीतले होते - तेंव्हा ते फक्त मला म्हणाले की तू कधी कधी अरब वाटू शकतोस म्हणून. मग गेल्या महीन्यात माझ्या एका ऑफिसातील गोर्‍या कलीगने जी आणि मी आता वेगवेगळ्या बिल्डींगमधे असतो , तीने मला अचानक फोन करून विचारले की तू अरब आहेस की नाही म्हणलं नाही भारतीय (आता या बयेला मी कायम भारतात जातो ते माहीत असून ही अवस्था) ती आश्चर्याने म्हणाली, काय म्हणतोस मला आज पर्यंत वाटायचे की तू अरब म्हणून मी तुला ____ (एक अरबी नटाच्या नावाने) कायम हाक मारायचे :-)\nतात्पर्यः असे अनुभव आपण म्हणता तसे सरसकट सर्वांना येत नसले तरी येऊ शकतात हे नक्की\nबरं हे कोणा काळ्या-गोर्‍या अमेरिकनास कधीच वाटले नाही, पण अरबांनाच वाटलेले मी अनुभवले आहे.\nमला वाटते उपरोल्लेखित चर्चा ही अमेरिकन गोर्‍यांच्या द्वेषपूर्ण वागणुकीवर आहे. :-) मला स्वतःला काही भारतीय माणसे कधीतरी अरबी किंवा पाकिस्तानी वाटून जातात. आमच्या लायब्ररीत काम करणार्‍या एका हिंदू (सिंधी) स्त्रीला मी गुळमुळीत ती नेमकी कुठली आहे असे विचारलेही होते. पण इथे प्रश्न तो नाही. कल्पेन मोदी नाव बदलून ते अम्रूंना जवळचे वाटावे म्हणून काल पेन होऊ शकतो परंतु त्याला हवी तशी संधी मिळत नाही म्हणून मग वंशवादावर उतरत असेल तर संशयाला जागा वाटते.\nआयटीमुळे अनेक अमेरिकींना भारतीय कोण, ते कसे वागतात, काय करतात याची बर्‍यापैकी जाणीव झाली आहे. मागे एकदा मी एका सेल्सगर्लला काहीतरी सांगायला गेले असता तिने तुम्हा हिंदू लोकांना हे आवडते, तुमची आवड अशी असते असे सांगून मला नेमक्या गोष्टी दाखवल्या होत्या. वर कोणा \"मा...\"चे व्याख्यान शहरात आहे तुम्ही जाणार नाही का असे म्हणून आश्चर्यही वाटून घेतले होते.\nतरीही माझा अनुभव असा की सर्वसाधारण अमेरिकन माणसाला समोरचा भारतीय किंवा पाकिस्तानी असल्यास फारसा फरक पडत नाही, किंबहुना हे दोन्ही देश एकमेकांना पाण्यात पाहतात/ पाहत होते याचा गंधही त्याला नसतो. त्यांच्या आपल्या चालीरिती, राहणीमान यांत फरक आहे यात फारशी रुची नसते आणि फरकही पडत नसतो.\nमग गेल्या महीन्यात माझ्या एका ऑफिसातील गोर्‍या कलीगने जी आणि मी आता वेगवेगळ्या बिल्डींगमधे असतो , तीने मला अचानक फोन करून विचारले की तू अरब आहेस की नाही म्हणलं नाही भारतीय (आता या बयेला मी कायम भारतात जातो ते माहीत असून ही अवस्था) ती आश्चर्याने म्हणाली, काय म्हणतोस मला आज पर्यंत वाटायचे की तू अरब म्हणून मी तुला ____ (एक अरबी नटाच्या नावाने) कायम हाक मारायचे :-)\n ;-) ते तर मीही माझ्या एका कलीगला म्हणते. :)) परंतु या प्रकारावरून मला वर्णद्वेष किंवा वंशवाद न दिसता सदर व्यक्तीची उदासीनता आणि बावळटपणा दिसला. :-) असेच प्रकरण माझ्याबाबत घडते तर मी ते वंशवाद किंवा वर्णद्वेष* या लेबलाखाली न ठेवता, \"बहुतेक अमेरिकींना आपल्या काऊंटीबाहेर जग आहे याचे ज्ञान नसते\" असा शिक्का मारून रद्द करेन. ;-)\nआता राहिली गोष्ट अशी की, अमेरिकेत वंशवाद नाही का तर तो नक्कीच आहे, पण त्याची उदाहरणे काल पेनने सांगितलेली अतिरंजीतच वाटली आणि वंशवाद नाही कोठे तर तो नक्कीच आहे, पण त्याची उदाहरणे काल पेनने सांगितलेली अतिरंजीतच वाटली आणि वंशवाद नाही कोठे\n* असे तुम्ही म्हणत नाही आहात हे माहित आहे. :-) तेव्हा असे लेबल तुम्ही लावले असे कोठेही दर्शवत नाही. फक्त असे वाटते की अशाप्रकारचे बाष्कळ लेख लिहिल्याने बर्‍याच भारतीयांना (विशेषतः काही भोचक काका-काकू, मामा-मामी यांना) अमेरिकेत भारतीयांना अगदी वर्णद्वेषी, वंशवादी वागणूक मिळते आणि तरीही हे पहा पैशांसाठी अमेरिकेत चिकटून राहतात असे बिनदिक्कत बोलण्याची संधी मिळत असते.\nमाझ्या प्रतिसादातील पहीले वाक्य असे होते:\nथोडे अवांतर होईल, सत्य आणि स्वानुभवाधारीत आहे पण करमणूक म्हणून लिहीत आहे :-)\nतेंव्हा आशा आहे की तो प्रतिसाद हा अवंतर आणि करमणूक म्हणूनच वाचला जावा. पुढे मी लगेच असेही म्हणालो की, \"आपले वरील विधान निदान माझ्या स्वतःच्या अनुभवाचा विचार केल्यास अर्धसत्य ठरते. मला कोणी अतिरेकी समजले नाही (नशिब). \" थोडक्यात हा प्रतिसाद मी अमेरिकन्स वंशवादी आहेत असे म्हणायला लिहीला नव्हता हे नक्की.\nआपल्या वरील प्रतिसादासंदर्भात माझे इतके म्हणणे नक्कीच आहे की जरी मला अनेकजण अरब समजले तरी त्यांनी त्यावरून माझ्याशी वाईट वागणूक केली नाही, तरी एखादा क्रॅकपॉट एखाद्या इनोसंटला तसे करू शकतो. पण म्हणून मी त्यावरून सर्वांना तसे म्हणणार नाही.\nबाकी इतक्या वर्षाच्या अनुभवावरून कोण कुठल्या नजरेने वागत आहे हे समजू शकते त्यात बर्‍याचदा भारतीय आहे म्हणून वर्णद्वेष नसला तरी भारतीय आहे त्यामुळे \"शहाणपणा\" करून आपले जॉब घेऊ शकणार्‍यातला आहे ही भिती कधी कधी नक्की असते... पण त्यावर नंतर लिहीन..\nथोडक्यात जसे सर्व अमेरिकन्स हे वंशवादी नसतात तसेच माझे सर्वच प्रतिसाद वाद घालण्यासाठी नसतात इतके समजून घ्यावे :-)\nमाझा अनुभव अवांतर आहे पण आठवल्यावर दिल्यावाचून राहावला नाही.\nमाझ्या ऑफिसातील माझ्या ओळखीच्या स्त्रियांपैकी ७०-८०% अमेरिकन स्त्रियांना बॉलिवूड हिरोज आवडायचे. (माहित तर बर्‍याच जणींना होते). आता त्यांचा सुनील शेट्टी हा सगळ्यात आवडता हिरो होता हा दुर्दैवी भाग अलाहिदा ;)\n(त्यांना सुनील शेट्टीचे बरेच चित्रपट भारतात चालत नाहीत आणि हॉलिवूड ऍक्शन मुव्हीज चालतात याचे नवल वाटायचे)\nमुक्तसुनीत [27 Apr 2008 रोजी 14:35 वा.]\nअमेरिकेत कालच 'हेरॉल्ड ऍण्ड कुमार-एस्केप फ्रॉम गॉन्तोनामो बे' रिलीज झालाय. सिनेमा खूप वाईट आहे, असं म्हणत अमेरिकन वर्तमानपत्रांनी चांगलंच झोडपून काढलंय. हा राग नेमका कशामुळे याची कारणं कल्पेनच्या यशात सापडतील.\nलेखाच्या सुरवातीलाच जो भाग उधृत करण्यात आला आहे त्यामधे काहीतरी बादरायण संबंध आहे. या दृष्टीने , मी लेख वाचायला घेतल्या घेतल्याच माशी शिंकली असे म्हणावे लागते. कल्पेन यशस्वी झाला/होतो आहे म्हणून वर्तमानपत्रांनी त्याला झोडपले आहे या मुद्द्यामधेच अनेक त्रुटी आहेत. \"काल् पेन्\" या नटाने आधी एकतर बक्कळ यश कमावले आहे अशातली परिस्थिती नाही. \"नेमसेक्\" मधले त्याचे काम चांगले होते ; पण इरर्रफान् आणि तब्बो यांच्यापुढे तो फिका वाटला होता. शिवाय दिग्दर्शिकेने , त्यातील \"गोगोल्\"च्या हृदयपरिवर्तनाच्या बाबतीत मूळ कादंबरीमधे नसलेली अतिरंजितता आणल्यामुळे , कल्पेन् ला ती भूमिका अदा करताना साहजिकच अतिनाट्य दाखवावे लागलेले होते. हे झाले कल्पेनच्या आतापर्यंतच्या गुणात्मक यशाबद्दल. \"हॅरॉल्ड् ऍंड् कुमार \"(उच्चारी कूमार ) चा पहिला भाग मी पाहिला आहे आणि तो पहाताना मी मनसोक्त हसलो होतो यात प्रश्नच नाही. मात्र या चित्रपटाची प्रकृतीच मुळी एक टीपीकल् \"समर् मूव्ही\" ची होती असे म्हणावे लागते. तरूण वयातील मुलांच्यातील लैंगिकता , त्यांच्यातील ड्रग्जची आवड , त्यांच्या खायच्या प्यायच्या सवयी, त्यांचा एकूण \"वल्ड् व्ह्यु\" या सगळ्याला , या जोडगोळीच्या पौर्वात्य पार्श्वभूमीची झालर असे त्याचे स्वरूप होते. असे चित्रपट बर्‍यापैकी \"पोलिटिकली इन्-करेक्ट\" असतात. त्यामुळे पात्रांच्या वंशाची , त्यांच्या आचार-विचार-उच्चारांची यथेच्छ खिल्ली त्यात उडवलेली असते. या सार्‍या पार्श्वभूमीवर , लेखामधे मांडलेली मते अनभ्यस्त , वरवरची ठरतात. कल्पेनला त्याच्या पूर्वायुष्यात वंशवादाची जाणीव झाली असेलही ; मात्र त्याबद्दल हॉलीवूड आणि वृत्तपत्रांच्या नावाने खडे फोडणे म्हणजे लेखिकेच्या कसल्याही पार्श्वभूमीच्या अभावाचे लक्षण आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/deccan-gymkhana-karve-statue-traffic-jam-35114", "date_download": "2018-04-26T11:10:17Z", "digest": "sha1:DUV7XNJLCOVDZBGZCFZ7BEB6AMGHCNAQ", "length": 14303, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "Deccan Gymkhana to Karve statue traffic jam डेक्कन जिमखाना ते कर्वे पुतळ्यापर्यंत कोंडी | eSakal", "raw_content": "\nडेक्कन जिमखाना ते कर्वे पुतळ्यापर्यंत कोंडी\nबुधवार, 15 मार्च 2017\nपुणे - डेक्‍कन जिमखाना बस स्थानक ते अभिनव चौक (नळस्टॉप) आणि करिष्मा चौक ते कर्वे पुतळ्यापर्यंत दररोजच वाहतूक कोंडी. घरातून सकाळी कामावर जाताना आणि सायंकाळी घरी परतताना वाहनचालकांना वाहतूक कोंडीमध्ये बराच वेळ अडकून पडावे लागत आहे. महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.\nपुणे - डेक्‍कन जिमखाना बस स्थानक ते अभिनव चौक (नळस्टॉप) आणि करिष्मा चौक ते कर्वे पुतळ्यापर्यंत दररोजच वाहतूक कोंडी. घरातून सकाळी कामावर जाताना आणि सायंकाळी घरी परतताना वाहनचालकांना वाहतूक कोंडीमध्ये बराच वेळ अडकून पडावे लागत आहे. महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी ही वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.\nकर्वे रस्त्यावरील करिष्मा चौक, तसेच करिष्मा चौकाकडे येणाऱ्या रस्त्यावर कॅनॉल रस्ता मिळतो. त्या चौकात वाहतूक कोंडी होते. कोथरूड सिटी प्राइडसमोरील रस्त्यावर अनधिकृत रिक्षा तळ आणि चुकीच्या पार्किंगच्या पट्ट्यांमुळे वाहतूक कोंडी होते. कर्वे शिक्षण संस्थेजवळ अरुंद रस्ता असून, त्यालगत स्टॉल्स आहेत, तसेच वाहनचालकांकडून शिस्त पाळली जात नसल्याचे पाहणीत आढळून आले.\nकर्वे पुतळा चौक आणि राहुल सोसायटीकडून येणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते. अंतर्गत रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येणाऱ्या वाहनांमुळे कोंडी होत असून, या ठिकाणी वाहतूक नियोजन विभागाकडून सिग्नल बसविण्याची गरज आहे. कोथरूड येथील आझादनगर चौक, भुसारी कॉलनी आणि गुजरात कॉलनी रस्ता जंक्‍शन या ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. ही वाहतूक कोंडी दूर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. महापालिकेच्या वाहतूक नियोजन विभाग, क्षेत्रीय कार्यालय आणि वाहतूक पोलिसांनी एकत्रित प्रयत्न केल्यास ही समस्या सुटणार आहे.\nडेक्‍कन जिमखाना बस स्थानक चौक :\nशिवाजीनगरकडून आणि भिडे पुलावरून येणारी वाहने या चौकात एकत्रित येतात. त्या वेळी डेक्‍कन जिमखाना बस स्थानकातून बसेसही बाहेर पडत असतात. सकाळी आणि सायंकाळी या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. डेक्‍कन जिमखाना बस स्थानकालगत रिक्षांसाठी वाहनतळ आहे, तरीही या चौकातील दुसऱ्या बाजूला नो पार्किंगच्या ठिकाणी दुचाकी आणि अनधिकृत रिक्षा थांबतात, त्यामुळे या चौकात कोंडी होते.\n- नो पार्किंगच्या ठिकाणी थांबणारी वाहने हटविण्याची गरज\n- वाहतूक पोलिस नेमणे आवश्‍यक.\nअभिनव चौक (नळस्टॉप) :\nया चौकात वाहतुकीचे प्रमाण जास्त आहे. पदपथावर झालेले अतिक्रमण, रस्त्याच्या कडेला बेशिस्तपणे लावलेली वाहने यामुळे वाहतूक कोंडी होते.\n- उड्डाण पूल बांधण्याची गरज\n- सिग्नलचे सुसूत्रीकरण आवश्‍यक\nआर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी गणवेश\nसटाणा : येथील मविप्र संचलित लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमधील इयता दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे शालेय गणवेश विद्यालयातील...\nदुहेरी हत्याकांडातील आरोपी रामदास शिंदे यास फाशीच\nनाशिक : सातपूरच्या कार्बननाका परिसरात मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी घरमालकाचा मुलगा आरोपी रामदास शिंदे यास आज नाशिकचे प्रधान जिल्हा व...\nनगर - स्थायी समितीची सभा 12 मिनिटात गुंडाळली\nनगर : केंद्राने अमृत योजनेसाठी 128 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे. या योजनेतील कामे व इतर विषयासंदर्भात स्थायी समितीची सभा झाली. यात...\nलासुर्णेमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी\nवालचंदनगर (पुणे) : युवकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करुन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पुणे जिल्हा...\nपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा -प्रवीण माने\nवालचंदनगर (पुणे) : अर्बन बॅंकेचे संचालक वसंत पवार यांच्या आत्महत्येस पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार असुन त्यांच्यावर आत्महत्सेस प्रवृत्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mayureshkulkarni.wordpress.com/2010/08/21/%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-04-26T11:10:18Z", "digest": "sha1:6PHLRK4KMNKSQE4MUF7YROIC25ITRMJD", "length": 9106, "nlines": 220, "source_domain": "mayureshkulkarni.wordpress.com", "title": "मी गेल्यावर सांगा त्यांना | Isolated Portal | Mayuresh Kulkarni", "raw_content": "\nMayuresh Kulkarni's Blog | मयुरेश कुलकर्णीचा ब्लॉग\n माझ्या काही कविता\t> मी गेल्यावर सांगा त्यांना\nमी गेल्यावर सांगा त्यांना\nमी गेल्यावर सांगा त्यांना\nमी गेल्यावर सांगा त्यांना…\nस्वत:च्या तालावर नाचलो की\nवाटे पावसातला मोर मी\nजितका दगडात कठोर मी\nमी गेल्यावर सांगा त्यांना\nतुमच्या हृदयात राहणार मी\nआणि गेल्यावर रडू नका कारण\nजाताना नाही रडणार मी\nआपण नशिब निवडत नाही\nनशिब आपल्याला निवडत असतं\nआपण त्याच्यावर चिडतो आणि\nते आपल्याला चिडवत असतं\nबदलता नाही आलं तर भोगतो\nनशिबावर नाही रडणारा मी\nमी गेल्यावर त्यांना सांगा\nजायच्या वेळेपर्यंत लढणारा मी\nमी गेल्यावर सांगा त्यांना\nएक पवित्र लढाई लढलो मी\nदेवाच्या चरणांपाशी पडलो मी\nमी गेल्यावर त्यांना सांगा\nत्यांचं विश खोचायचो मी\nमी गेल्यावर त्यांना सांगा\nएक वेडा जन्माला आला होता\nजगाची हुशारी नाही जमली पण\nजगाला वेड लाऊन गेला होता\nमी गेल्यावर सांगा त्यांना\nएका थडग्यातून दुसऱ्यात गेला\nएकाशी आपुलकीने भांडला आणि\nदुसऱ्याचा प्रेमाने स्वीकार केला\nमी गेल्यावर सांगा त्यांना\nवेडा एक आणि हुशार अनेक\nपण वेडे इतिहास घडवतात आणि\nहुशारांचा करत नाही कुणी उल्लेख\nचुक झाली, रक्त वाहू लागलं\nत्याला थांबवण्याईतका, मी क्रूर नाही\nचुकीने प्रवासाला सुरूवात झाली\nयशही आता, फारसं दूर नाही\nचूका झाल्या की, त्या होऊ देतो\nमाझ्या चूका मी खोडत नाही\nमी गेल्यावर सांगा त्यांना\nफक्त यशाशी मी नाव जोडत नाही\nमी गेल्यावर सांगा त्यांना\nकाल मृत्यु मला चाटून गेला\nमाझी चव आवडली नाही म्हणून\nपरत धरतीवर मला थुंकून गेला\nकाही समुद्र बघून घाबरतात\nकाही थेंब-थेंब, लाट-लाट लढतात\nमी गेल्यावर सांगा त्यांना\nकाही खड्डे नंतर, आधी वाट बघतात\nमी गेल्यावर सांगा त्यांना\nलढाई तरीही थांबणार नाही\nवेडे येऊन गेले तरी\nवेड्यांचं वेड हरणार नाही\nमी गेल्यावर सांगा त्यांना\nजिवनातले क्षण नाही मोजले मी\nदडलेले जीवन शोधले मी\n“मी ठीक आहे, मी मजेत आहे” Maya Angelou\nCategories | चर्चांचे वर्ग\nCharacters | व्यक्ति आणि व्यक्तित्व (12)\n माझ्या काही कविता (87)\nMonthly Posts | महिन्यातल्या चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/Vidarbha/Wardha/2", "date_download": "2018-04-26T11:35:10Z", "digest": "sha1:DPFRNLH7WZGDDLBZ2DE4IANUJ2ZMYTLO", "length": 22250, "nlines": 264, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Wardha", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\n--Select District-- अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलडाणा भंडारा यवतमाळ वाशिम\nवाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू\nवर्धा - आष्टी तालुक्यातील पंचाळा गावानजीकच्या जंगलात सरपण वेचण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. जगन विघ्ने (५५), असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.\nराजकीय पक्षांविरोधात सेवाग्राममध्ये युवकांचे उपोषण\nवर्धा - भाजप आणि काँग्रेस या देशातील दोन्ही मोठ्या राजकीय पक्षांनी एकमेकांविरुद्ध महात्मा गांधी यांच्या उपोषण या शांतीपूर्ण अस्त्राची अवहेलना करत आहेत. राजकारणी ढोंगी आहेत, असा आरोप 'युवा परिवर्तन की आवाज' संघटनेने करत उपोषण केले.\nव्ही आय पी कॉटेजच्या उभारणीसाठी गांधी चित्र प्रदर्शन तोडले\nवर्धा - गांधी प्रदर्शनीच्या जागेवर व्ही आय पी कॉटेज उभारले जात असल्याने सेवाग्राम परिसरातील गांधी चित्र प्रदर्शन तोडण्यात येत आहे. चित्र प्रदर्शनीतील दांडी यात्रेची प्रतिकृतीही तोडण्यात आली. त्यामुळे गांधी विचार पर्यटकांपर्यंत पोहोचविणारे चित्रांचे प्रदर्शन तोडल्याने कुठेतरी गांधी विचारांनाच तडा जातो की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.\nवैद्यकीय-अभियांत्रिकी शिक्षण प्रवेशासाठी 'दलाल' सक्रिय; विद्यार्थ्यांची फसवणूक\nवर्धा - वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असे. मात्र, आता अभियांत्रिकी क्षेत्रात रोजगार सहज उपलब्ध होत नसल्याने ही गर्दी अलीकडच्या काळात ओसरली आहे. तर मेडिकलची क्रेझ मात्र अजूनही कायम आहे. दोन्ही अभ्यासक्रमांचा विचार करता मेडिकलच्या अभ्यासक्रमास प्रवेश मिळावा, यासाठी पालक आणि अभियांत्रिकीला विद्यार्थी मिळावे यासाठी अभियांत्रिकीचे\nपोरांचा खेळ होतो अन् बेडकांचा जीव जातो - रघुनाथदादा पाटील\nवर्धा - शेतकऱ्यांच्या हिताच्या धोरणांवर कोणतेच सरकार गंभीर नाही. सरकार कुणाचेही असो शेतकऱ्याचे मरण निश्चित आहे. यात पोरांचा खेळ होत आहे पण बेडकांना मात्र जीव गमवावा लागत असल्याची घणाघाती टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केली आहे.\nराज्यातील १० जिल्ह्यात मोफत केमोथेरपी; फिजिशियन ठरणार आव्हान\nवर्धा - राज्यात १० जिल्ह्यांना जून महिन्यापासून रुग्णांच्या सेवेसाठी केमोथेरोपी उपचारपद्धती सुरू होणार आहे. पण, या केमोथेरोपीसाठी आवश्यक असणारे तज्ज्ञ फिजिशियन हे या उपचारपद्धतीत रुग्णालयांना आव्हान ठरणार आहे.\nएकच जागा दोघांना विकली; भूखंड माफियाला ३ वर्षाचा कारावास\nवर्धा - भूखंड माफिया सतीश नरहरशेट्टीवार याने एका व्यक्तीला विकलेली जागा पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला विकून फसवणूक केली होती. याप्रकरणी त्याला तीन वर्षाचा कारावास आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हा निर्वाळा ४ थे सह दिवाणी न्यायाधीश (क-स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अपूर्वा भसारकर यांनी दिला.\nवर्धा रेल्वे स्टेशनमध्ये संशयास्पद वावरणाऱ्या बांगलादेशी महिलेला अटक\nवर्धा - रेल्वे पोलिसांनी स्थानकावर संशयास्पदरित्या वावरणाऱ्या बांगलादेशी महिलेला अटक केली आहे. या महिलेकडून बांगलादेशी चलन व बोगस कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.\nवाघाच्या हल्ल्यातील मृत जनावरे नेली वन कार्यालयात.. बंदोबस्त करण्याची मागणी\nवर्धा - वर्धा व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या समुद्रपुर तालुक्यातील कोरा परिसरात वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. कोरा परिसरातील गावांमध्ये वाघाने अनेक गुरे मारली आहेत. वनविभागामार्फत वाघाचा बंदोबस्त होत नसल्याने कोरा परिसरातील गावकऱ्यांनी मृत जनावरे वनविभागाच्या कार्यालयात आणून निषेध केला आहे.\nनवऱ्यानेच मारला पत्नीच्या एटीएमवर डल्ला\nवर्धा - आर्वी येथील जाजूवाडीत चक्क नवऱ्यानेच बायकोच्या एटीएमवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी संजय ढोले याच्याविरुद्ध त्याची पत्नी अर्चना ढोले हिने तक्रार दाखल केली आहे.\nचोरीचा डाटा वापरून बनावट सॉफ्टवेअरची विक्री, ५ जणांना अटक\nवर्धा - येथील एका खासगी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीतून बाहेर पडलेल्या २ कर्मचाऱ्यांनी कंपनीचा डाटा चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी हे वर्ध्यातील डॉल्फिन कंपनीत काम करत होते. तेथील नोकरी सोडल्यानंतर त्यांनी त्याच कंपनीतील महत्त्वाचा डाटा चोरी केला होता. त्यानंतर दोन्ही आरोपींनी इतर तिघा जणांच्या मदतीने चोरी केलेला तो डाटा एका बनावट कंपनीला विकला आहे.\nतीन मजली दुकानाची इमारत कोसळून कोट्यवधीचे नुकसान\nवर्धा - वर्षभरापूर्वी बांधकाम झालेली ३ मजली इमारत अचानक पत्याच्या घराप्रमाणे कोसळल्याची घटना पुलंगाव येथे शुक्रवारी रात्री घडली. यामध्ये दुकानातील कोट्यवधी रुपयांच्या सामानाचे नुकसान झाले आहे.\nमेडिकलमध्ये प्रवेशाच्या नावाखाली अनेकांना लाखोंचा गंडा, दोघांना अटक\nवर्धा - वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्याच्या नावावर ४८ लाख रुपयांना लुबाडणाऱ्या दोघांना सावंगी पोलिसांनी अटक केली आहे. वर्ध्यात वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पैसे घेऊन प्रवेश होतात, अशा चर्चांना सध्या उधाण आले असून वशिलेबाजी आणि पैशाने वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश करवून देणारे मोठे रॅकेट पोलिसांना सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\nअज्ञात चोरट्यांनी गोठ्याला लावली आग, लाखो रूपयांचे नुकसान\nवर्धा - दारोडा येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्याला आग लावण्याचा प्रकार समोर आला. या गोठ्यातील शेती साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेत गोठ्याला आग लावली. या आगीमध्ये शेतकऱ्याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले.\nराणवाडीला 'पाणीदार' करण्यासाठी आमीर-किरणने हाती घे...\nवर्धा - पाणी फाउंडेशनच्या वतीने\nअवैध दारूभट्ट्या पोलिसांकडून 'वॉश-आऊट', शहरात मात्... वर्धा - पोलिसांच्या विशेष पथकाने\nऐतिहासिक वास्तू असलेले बापूंचे 'डाकघर' बनले चक्क कर... वर्धा - महात्मा गांधी राहिलेल्या\nमुंबई-पुणेकरांसाठी विकेंडचा सर्वोत्तम पर्याय डहाणू-बोर्डी\nदुबई फेस्टिव्हल्सच्या धर्तीवर लवकरच मुंबई फेस्टिवलचे आयोजन मुंबई - राज्यातल्या पर्यटनाला\n अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त अंटार्टीका एक असा देश आहे जिथे नेहमी बर्फ जमा\nउसाचा रस घेताना ही घ्या काळजी, अन्यथा आरोग्यावर होईल विपरित परिणाम\nतुम्ही कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात.. हे आहेत उपाय अनेक लोकांना कोरड्या त्वचेची समस्या\n'हे' आहेत इडली खाण्याचे फायदे,अशी करा दिवसाची सुरुवात सर्वसाधारणपणे सकाळच्या नाश्त्यामधील\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही \nमुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nसिनेक्षेत्रात लैंगिक शोषणासाठी दबाव, उषा जाधवचा धक्कादायक खुलासा \nअभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश मुंबई - अंमली पदार्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/?option=com_content&view=article&id=251984:2012-09-25-00-06-38&catid=444:2012-06-21-13-09-01&Itemid=431", "date_download": "2018-04-26T11:36:10Z", "digest": "sha1:D75WRVIEV7Z7KSHNVFM2KDMQG5CHEURS", "length": 41772, "nlines": 518, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi News, Latest Marathi News, Marathi News Paper, Marathi News Paper in Mumbai, Loksatta | मराठी ताज्या बातम्या", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\n'समर कॅम्प'मध्ये आलेल्या तीन मुलांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nउन्हाळी शिबीरानिमित्त पुण्यात आलेल्या तीन मुलांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. तीन पैकी एका मुलाचा मृतदेह सापडला असून उर्वरित दोघांच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे. चेन्नईतील एका इंग्रजी शाळेतील काही विद्यार्थी पुण्यातील मुळशी धरणाजवळ समर कॅम्पसाठी आले आहेत.\nवडील मोबाइलवर बोलत असताना मुलाचा स्विमिंग टँकमध्ये बुडून मृत्यू\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनचा भीषण अपघात; १३ विद्यार्थी ठार\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक; खा. राजू शेट्टींचा पुढाकार\nबसचालकाच्या इअरफोनमुळे १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nमहाड एमआयडीसीतील कारखान्यात भीषण आग, स्फोटाच्या आवाजाने हादरला परिसर\nविराटसाठी 'बुरे दिन', पराभवानंतर ठोठावला १२ लाखांचा दंड\n'मेहबुबा मुफ्ती जिहादी मुख्यमंत्री'; कथुआ प्रकरणातील आरोपीच्या वकिलांचे आक्षेपार्ह वक्तव्य\nFB बुलेटीन: जाणून घ्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nकनिष्ठ क्लार्क पदावर काम करणाऱ्या अशोक कांबळे (३६) यांच्या\nपालकांनो मुलांना उन्हाळी शिबिरात घालताना 'ही' काळजी घ्या\nसुरक्षिततेचा प्रश्न अनेक वर्षांपासून कायम\nपिंपरी-चिंचवडमध्ये १० कोटींचं रक्तचंदन पकडलं, वाकड पोलिसांची कारवाई\nपुनावळे भागात पोलिसांची कारवाई\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nमला माझ्या कृत्रीम हाताचा अभिमान\nचेन्नईच्या विजयात धोनीसोबत रायडूचाही महत्वाचा वाटा- स्टिफन फ्लेमिंग\nचीन, पाकिस्तानची खैर नाही अमेरिका भारताला शक्तिशाली F-35 ची टेक्नॉलॉजी देण्यास तयार\nशहला रशीद आणि कन्हैया कुमार लोकसभा निवडणूक लढवणार; 'या' आहेत त्यांच्या अटी\nजेव्हा चहा विक्रेत्याने पहिल्यांदाच आपल्या मुलांना नेलं मॅकडोनल्डमध्ये\nअसा करा तुमच्या बोनस आणि पगारवाढीचा वापर\nVIDEO: विराटने केली 'ही' प्रतिज्ञा, इतरांनाही सहभागी होण्याचे केले आवाहन\n अनैतिक संबंध लपवण्यासाठी महिलेने केली मुलीची व जन्मदात्यांची हत्या\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\n अशी करा व्यायामाला सुरुवात\nसर्वोच्च क्रीडा पुरस्करासाठी कोहलीची तर द्रोणाचार्य पुरस्कारासाठी द्रविडच्या नावाची शिफारस\nदेशाचे पहिले पंतप्रधान कोण विचारताच गुगल का दाखवतंय मोदींचा फोटो\nVideo : डिव्हिलियर्सने मारला IPL 2018 चा सर्वात उत्तुंग षटकार, बॉल स्टेडियमच्या बाहेर\n'केसरी'साठी खिलाडी कुमारने केला 'या' गोष्टीचा त्याग\n...म्हणून वरुण गर्लफ्रेंडबद्दल बोलणं टाळतोच\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nVIDEO : वडील- मुलीच्या नात्यावर हळुवार फुंकर मारणारे 'दिलबरो' गाणे ऐकले\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nअन् नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला आल्या 'दिनूच्या सासूबाई राधाबाई'\nसामाजिक संदेशांसोबतच मनोरंजन करणाऱ्या चित्रपटांना प्राधान्य देते- राणी मुखर्जी\nBigg Boss Marathi: बिग बॉसने विनीत भोंडेला दिली शिक्षा\nPHOTO : आराध्याने अभिषेकसाठी लिहिलेला खास मेसेज पाहिला का\nरणवीर- दीपिकामध्ये नक्की चाललयं तरी काय \nजान्हवीच्या टी-शर्टची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसेल\n...म्हणून 'झिरो'च्या सेटवर अनुष्काच्या दिमतीला खास शेफ\nअखेर कास्टिंग काऊचवर 'या' अभिनेत्रींनी सोडले मौन\n'कॉल डेटा रेकॉर्ड'प्रकरणी उदिता गोस्वामी पोलिसांसमोर हजर\nजाणून घ्या लैंगिक शोषण, बलात्काराचे आरोप झालेल्या 'या' अध्यात्मिक गुरुंबद्दल\n'संजू : व्यक्ती एक छटा अनेक'\nब्रिटनच्या राजघराण्यातील नव्या पाहुण्याची पहिली झलक\nनाणारवरून मुंबईत राडा, स्वाभिमान पक्ष भिडला प्रकल्प समर्थकांना\nजे समोर येईल ते करावं लागतं; 'चला हवा येऊ द्या' वादावर भाऊ कदमची प्रतिक्रिया\n'सायकल' चित्रपटातील भूमिकांबद्दल भाऊ कदम आणि प्रियदर्शन म्हणतात..\nआयपीएलची मोहर - घरच्या मैदानावर मुंबईचं राज्य की हैदराबाद विजयाची पुनरावृत्ती करेल\nआयपीएलची मोहर - मुंबईचे फलंदाज की राजस्थानचे गोलंदाज कोण ठरणार सरस\nमर्सिडिजच्या प्रत्येक गाडीत आहे पुण्याच्या भारत फोर्जचा पार्ट\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nकनिष्ठ क्लार्क पदावर काम करणाऱ्या अशोक कांबळे (३६) यांच्या\nमहाड एमआयडीसीतील कारखान्यात भीषण आग, स्फोटाच्या...\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक; खा. राजू...\nफडणवीसांना धक्का, नाणारसंदर्भात भाजपा आमदार मातोश्रीवर\nFB बुलेटीन: 'समर कॅम्प'ला आलेल्या तीन मुलांचा मृत्यू, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक व अन्य बातम्या\nपंतप्रधान आवास योजनेतील घरांमध्ये आता पंतप्रधान...\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने...\nपालकांनो मुलांना उन्हाळी शिबिरात घालताना 'ही'...\nशहला रशीद आणि कन्हैया कुमार लोकसभा...\n‘सीआरझेड’ उठल्यानंतरही उंचीचा अडथळा कायम\nमुंबईसाठी सर्वत्र हवाई वाहतूक विभागाने इमारतीच्या उंचीच्या मर्यादा घालून\nनिकाल गोंधळ सावरण्यासाठी अधिक उत्तरपत्रिका तपासा\nमेट्रो मार्गाच्या छेदिकेवर वांद्रे-कुर्ला ते अंधेरी...\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा...\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nपिंपरी-चिंचवडमध्ये १० कोटींचं रक्तचंदन पकडलं, वाकड पोलिसांची कारवाई\nपुनावळे भागात ताज ढाब्याजवळ पोलिसांची कारवाई\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची...\n'समर कॅम्प'मध्ये आलेल्या तीन मुलांचा मुळशी...\nआरक्षित डब्यांमध्ये अनधिकृत प्रवासी\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nनाणारचा प्रकल्प लोकविरोधी ठरवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याला विरोध करीत आहेत\nझेंडा निळा, भगवा. दीडशे कुटुंबांचा आधार\nफडणवीस म्हणाले, अलीकडच्या काळात स्पष्ट बोलायचीही सोय नाही\nऔद्योगिकीकरणाला उड्डाण विभागाचे बळ\nविख्यात योगोपचारतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांचे निधन\nवैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून कोल्हापुरात व्यवसाय करू केला.\nचंद्रकांत पाटील यांच्या रूपाने कोल्हापूर हे सत्तेचे उपकेंद\nफक्त देशहितासाठी राहुल गांधींसोबत चर्चा केली - शरद पवार\nकोल्हापूर महापालिकेत शिवसेनेने बांगडय़ा फेकल्या\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nआयुक्त बी.जी. पवार यांची अवघ्या दोन महिन्यात बदली करून आमदार नरेंद्र मेहता यांना खुश केले गेले आहे.\nरुळांवर पडलेल्या प्रवाशाला आणताना हमालांचाही मृत्यू\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nखैरणेतील सहा कंपन्यांत भीषण आग\nतब्बल १३ तासांनंतर आटोक्यात, तीन कर्मचारी गंभीर जखमी\nडेब्रिजकडे दुर्लक्ष केल्यास निलंबन\nविजेच्या धक्क्याने मृत्यूप्रकरणी अभियंत्यावर कारवाई\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nआज या दाम्पत्याचे समाजमाध्यमांवर जंगलातील छायाचित्र झळकले.\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nतोगडियांचा विहिंपशी संबंध नाही\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसेनेत स्थानिक पातळीवर कोणतेही वाद नाहीत. काही माध्यमे जाणीवपूर्वक अपप्रचार करीत आहेत.\nकर्जबाजारीपणामुळे व्यापाऱ्याकडून लुटीचा बनाव\nज्ञानज्योती सावित्रीबाई फुले वर्गात श्रमिकांना अभ्यासाचे धडे\nआयुक्त मुंढे यांच्या धडाक्याने दुखावलेले घटक एकत्र\nVIDEO: विराटने केली 'ही' प्रतिज्ञा, इतरांनाही सहभागी होण्याचे केले आवाहन\nभारतात दरवर्षी रस्ते अपघातात मोठया प्रमाणावर मृत्यू होतात. या\nसर्वोच्च क्रीडा पुरस्करासाठी कोहलीची तर द्रोणाचार्य...\nमाध्यमे टीका करतील म्हणून सचिनला ‘रणजी’त...\nआशिया बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा : सायना,...\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nएका तरुणानं प्रँक व्हिडिओ करण्याच्या नादात या बिचाऱ्या मुक्या\nजेव्हा चहा विक्रेत्याने पहिल्यांदाच आपल्या मुलांना...\nदेशाचे पहिले पंतप्रधान कोण विचारताच गुगल...\n'धोनी केवळ मॅच संपवत नाही, तो...\nफेकन्युज : ‘ती’ कथुआशी संबंधित ध्वनिचित्रफीत नाही..\nपालकांनो मुलांना उन्हाळी शिबिरात घालताना 'ही' काळजी घ्या\nमुलांच्या सर्वांगिण विकासासाठी ही शिबिरे हातभार लावत असली तरीही\nअसा करा तुमच्या बोनस आणि पगारवाढीचा वापर\n अशी करा व्यायामाला सुरुवात\nव्यायामामुळे नैराश्याचा धोका कमी\nशाओमीचे हे नवीन मॉडेल होणार आज दाखल\n‘प्लास्टिक बंदीने संशोधन उद्योगासाठी व्यवसाय संधीच’\nसंशोधन क्षेत्रासाठी मोठी व्यवसाय संधी असल्याचे मानले जात आहे.\nभारती इन्फ्राटेल-इंडस टॉवर्सचे एकत्रीकरण\n पेट्रोलचा नवा उच्चांक, डिझेल सत्तरीपार\nकृषी कर्जपुरवठय़ाचे १० लाख कोटींचे लक्ष्य पूर्ण\nनियमभंग उदंड, शिक्षेबाबतही बेफिकीर\nहा असा राम की..\nअधिकारपदस्थांचा अप्रामाणिकपणा आणि कर्तव्यच्युती यांतून आसारामसारखे विषाणू फोफावतात..\nमोदी-जिनपिंग बैठकीसाठी दोन्ही देशांचे परराष्ट्र विभाग संबंधित मंत्र्यांसह प्रयत्नशील होते.\nअर्थात त्यांना तरुणपणापासूनच कलेची आवड होती व कलासक्त मन त्यांना गप्प बसू देत नव्हते.\nन्या. राजिंदर सिंग सच्चर\nहवाईदलाला लढाऊ विमानांच्या ४२ स्क्वॉड्रनची गरज असताना सध्या ही\n..तर भविष्य गंभीर आहे\nनैराश्यग्रस्तांचे ‘अच्छे दिन’ दूरच\nनव्याने आणलेल्या एक्स सिटू विकासाच्या मुद्दय़ाकडे गांभीर्याने पाहायला हवे.\nयुवा भारताचा उदय... ‘सुवर्ण’युगाची नांदी\nभविष्य : दि. २० ते २६...\nसमस्या कचऱ्याची : सरकारी यंत्रणा...\nयूपीएससी पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये भूगोल हा नि:संशय विस्तृत विषय आहे.\nऔषध संशोधनाचे अनोखे प्रारूप\nएमपीएससी मंत्र : पूर्वपरीक्षेची तयारी\nइतिहासाचा अभ्यास केवळ तथ्ये/फॅक्ट्स व घटना मालिका पाठ करून पूर्ण होत नाही.\nयूपीएससीची तयारी : भारताची स्वातंत्र्य चळवळ\n‘पाऊस आला मोठा..’ या गौरीच्या कथेवर ‘आम्ही दोघी’ बनवला आहे.\nशोधिला मार्ग सुखी जीवनाचा\nतेजस चिडून त्याच्या खोलीत निघून गेला. आज त्याला आईचा खूप राग आला होता.\nसर्फिग : नाटुकल्या आणि शॉर्ट फिल्म्स\nलिंबूटिंबू चटकदार : फंडू फालुदा\nराष्ट्रकुल पदकांचं असली मूल्य काय\nऑलिम्पिकआधीच्या दीड वर्षांत त्यात काही नवीन प्रतिभांची भर पडली तर छानच.\nजीवन गौरव : ‘हांऽऽ पांडय़ाऽऽऽ मार उडी..’\nतर्कशुद्ध विश्लेषण आणि काही अनुत्तरित मुद्दे..\nआता स्मार्ट होम म्हणजे नेमकं काय स्मार्ट होम म्हणजे आपले घर तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असणे.\nइमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट आणि बांधकामाचा दर्जा\nमै पौवा चढाके आयी..\nमुळात दारू पिणं शरीरासाठी वाईट हे सर्वज्ञात आहे.\n‘तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाणीव जास्त आहे..’\n‘वन प्लस ५ टी’ हा ‘वन प्लस’ या कंपनीने काही महिन्यांपूर्वीच बाजारात आणलेल्या ‘वन प्लस ५’ची सुधारित आवृत्ती आहे.\nन्यारी न्याहारी : पारशी नाश्ता\nताणमुक्तीची तान : ताण आयुष्याचा भाग आहे, आपलं आयुष्य नाही\nनवलाई : ‘टेक्नो’चा ‘कॅमन आय स्काय’नवलाई : ‘टेक्नो’चा ‘कॅमन आय स्काय’\nदुसऱ्या महायुद्धात सोव्हिएत युनियनच्या कात्युशा रॉकेट्सनी तोफखान्याला मोठी ताकद प्रदान केली होती\nगाथा शस्त्रांची : ‘अ‍ॅटॉमिक अ‍ॅनी’ आणि ‘मॅड’नेस\nगाथा शस्त्रांची : शीतयुद्ध काळातील तोफखाना\nचौथ्या आवर्तनातील आणि चौथ्या गणात स्थान असलेले टिटॅनिअम या मूलद्रव्याचा अणुक्रमांक २२ आहे.\nजे आले ते रमले.. ; अ‍ॅडमिरल ऑस्कर स्टॅनले डॉसन\nजे आले ते रमले.. : हेलन\nकुतूहल - आधुनिक आवर्तसारणी\nभारतात ३०-६० वर्षे वयोगटातील स्त्रियांमध्ये या दुर्लक्षित थकव्याचे प्रमाण सर्वाधिक आढळून येते.\nमानसिक आजार.. कारण काय\nमन:शांती : शॉक, नव्हे उपचार\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\nनक्षलवाद्यांचे शहरी डावपेचदेवेंद्र गावंडे एका पाहणीनुसार नक्षलशी संबंधित ९० टक्के प्रकरणे न्यायालयात टिकत\nसंरक्षणसिद्धतेची कसोटीसचिन दिवाण हवाईदलाला लढाऊ विमानांच्या ४२ स्क्वॉड्रनची गरज असताना सध्या ही\nविनय सहस्रबुद्धे अर्थात एक गोष्ट निर्विवाद आहे आणि ती म्हणजे व्यापक\nझिरपा, ओसंडणूक व सायफनराजीव साने भारताचा रेशो वाईट असण्याला भांडवलसघनता हे कारण नसून चक्र\nकायद्याचे नव्हे, ‘मोकाट मुभे’चे राज्यपी. चिदम्बरम बलात्काराचा निव्वळ लैंगिकतेशीच संबंध जोडणे चुकीचे ठरेल.\nगुरुवार, २६ एप्रिल २०१८ भारतीय सौर ६ वैशाख शके १९४०, मिती वैशाख शुक्ल एकादशी ०९.२० पर्यंत, नक्षत्र: पूर्वा १४.२६ पर्यंत. चंद्र:सिंह २०.१८ पर्यंत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/Vidarbha/Wardha/3", "date_download": "2018-04-26T11:36:15Z", "digest": "sha1:FFOQGEKM3S2QLRREGXQWNGUNXNMKL6VF", "length": 22074, "nlines": 264, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Wardha", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\n--Select District-- अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलडाणा भंडारा यवतमाळ वाशिम\nपोलिसांच्या कारवाईत चंदन चोरास अटक, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त\nवर्धा - चंदनाची झाडे चोरणाऱ्या टोळीने चांगलाच धुमाकूळ माजवला आहे. जिल्ह्यात तब्बल ६ ठिकाणी चंदनाची झाडे तोडून ती पळवून नेण्याच्या घटना घडल्या आहेत. पण चोरटे मात्र पोलिसांच्या हाती सापडत नव्हते. शहरातील सावंगी टी पॉइन्ट वर्धा पोलिसांनी एका चंदन चोरास अटक केली आहे. या कारवाईवेळी दुसरा चोरटा पसार झाला.\nशेतकऱ्यांची व्यथा संपता संपत नाही, सरकारकडे २९ कोटींचे चुकारे अद्याप थकीत\nवर्धा - या हंगामात सरकारने हमीभावात शेतकऱ्यांची तूर खरेदी केली आहे. पण या तूरखरेदीचा मोबदला मिळायला शेतकऱ्यांना सरकारी लालफितीच्या काराभारामुळे उशीर होत आहे. एकूण ५ हजार ४३२ शेतकऱ्यांचे २९ कोटी ७३ लाख ९८ हजार २७० रुपयांचे चुकारे थकले आहेत.\n तापमानात वाढ, पारा ४१.९ अंशावर\nवर्धा - जिल्ह्यात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून शहराचे तापमान ४१.९ अंशावर पोहोचले आहे. अचानक वाढलेल्या या उकाड्याने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी वृद्धांना भोवळ आल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. परिणामी या उकाड्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी वेगवेगळ्या उपाययोजना करायला सुरुवात केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.\nग्रामीण भागातील अतिक्रमणधारकांना मिळणार हक्काची घरे \nवर्धा - गावातील स्वतःची जागा नसलेली, दुर्बल घटकांतील गरीब कुटुंबे मिळेल त्या शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून राहत आहेत. अशा गरीब अतिक्रमण धारकांना त्याच जागेवर घरकुल बांधण्यासाठी किंवा दुसऱ्या पर्यायी जागेत पुनर्वसन करण्यासाठी शासकीय जागेवर निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे नियमानुकूल करण्याचे धोरण शासनाने स्वीकारले असून १६ फेब्रुवारीला हा शासन निर्णय निघाला आहे.\nराज्यातील ६ रेल्वेस्थानके होणार जागतिक दर्जाचे प्रवासी केंद्र, वर्ध्याचाही समावेश\nवर्धा - रेल्वे मंत्रालयाच्या वतीने राज्यातून ६ रेल्वेस्थानकांचा पुर्नविकास करुन तेथे जागतिक दर्जाचे प्रवासी केंद्र उभारण्याकरिता मंजुरी प्रदान करण्यात आली. या ६ रेल्वेस्थानकांच्या यादीत वर्धा रेल्वे स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे.\nमालगाडीच्या बोगीतून डिझेल गळती; दुर्घटना टळली\nवर्धा - मालवाहू रेल्वेच्या बोगीतून डिझेलची गळती होत असल्याचा प्रकार पुलगाव रेल्वे स्थानकावर बघायला मिळाला आहे. स्थानकावरील प्रवाशांच्या सतर्कतेमुळे ही बाब समोर आली असून, यामुळे मोठी दुर्घटना टळली.\nदाबेकर खून प्रकरणी ५ आरोपींना आजन्म कारवास\nवर्धा - नरेश दाबेकर हत्येप्रकरणी हिंगणघाटच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने पाच जणांना आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सोमवारी न्यायाधीश खोंगल यांनी ५ आरोपींना आजन्म कारावासासह ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. न्यायालयात ७ पैकी ५ आरोपीच हजर होते. याप्रकरणी एक आरोपी फरार असून दुसरा आरोपी अल्पवयीन असल्याने त्याचा निर्णय बाल न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे.\nमाकपच्या ज्येष्ठ नेत्या कॉ. प्रभा घंगारे यांचे निधन\nवर्धा - मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कमिटी सचिव मंडळाच्या सदस्या कॉ. प्रभा घंगारे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी आज सकाळी ७ वाजता सावंगी येथील रुग्णालयात अंतिम श्वास घेतला.\nहक्काच्या घरासाठी मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात मुंडण करुन मागितला निवारा\nवर्धा - हक्काच्या घरासाठी वर्धा ते नागपूर अशी भू देव यात्रा सुरू करण्यात आली आहे. या यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या केळझर येथे आंदोलकांनी मुंडण करत शासनाचा निषेध केला. या यात्रेत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून १६५ गावातील बेघर नागरिक हक्काच्या घरासाठी एकत्र आले आहेत.\nअज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार\nवर्धा - नागपूर-चंद्रपूर मार्गावर डोंगरगाव शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला आहे. हा मृत बिबट्या एक ते दीड वर्षाचा असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आले.\nपंचायत समितीच्या छतावर चढून 'प्रहार'चे शोलेस्टाईल आंदोलन\nवर्धा - इंदिरा आवास योजनेतील लाभार्थ्यांना रखडलेले अनुदान मिळण्यासाठी प्रहारच्या सोशल फोरमने आर्वी तालुक्यात शोलेस्टाईल आंदोलन केले. यावेळी 'प्रहार'च्या बाळा जगताप यांच्यासह लाभार्थी हे चक्क आर्वी पंचायत समितीच्या छतावर चढले.\nहक्काच्या घरासाठी नागरिक रस्त्यावर, भूदेव यात्रेतून पोहोचताहेत मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयात\nवर्धा - जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील १६५ गावातील बेघर नागरिक हक्काच्या घरासाठी एकत्र आले आहेत. हक्काच्या घरासाठी 'युवा परिवर्तन की आवाज' संघटनेच्या नेतृत्वात वर्ध्या ते नागपूर अशी यात्रा काढण्यात आली आहे. नागपूरमध्ये ही यात्रा मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयावर धडकणार आहे.\nआर्वीत आढळला दुर्मिळ प्रजातीचा पांढरा नाग\nवर्धा - नाग दिसून आल्यानंतर साधारणत: लोकांची घाबरगुंडी उडते. मात्र, जिल्ह्यातील आर्वी शहरातील पिपला पुनर्वसन येथे दुर्मिळ प्रजातीचा पांढऱ्या रंगाचा नाग आढळल्यामुळे नागरिक अंचबित झाले आहेत.\nसरकारची कातडी गेंड्याची नाही तर मार्बलची - अमर हबीब\nवर्धा - सरकारची कातडी ही गेंड्याची नाही, तर ती मार्बलची कातडी आहे, अशी खरमरीत टीका किसानपूत्र आंदोलनाचे प्रमुख अमर हबीब यांनी केली. पवनार येथे किसानपुत्रांच्या एक दिवसीय अन्नत्याग आंदोलनादरम्यान ते बोलत होते.\nराणवाडीला 'पाणीदार' करण्यासाठी आमीर-किरणने हाती घे...\nवर्धा - पाणी फाउंडेशनच्या वतीने\nअवैध दारूभट्ट्या पोलिसांकडून 'वॉश-आऊट', शहरात मात्... वर्धा - पोलिसांच्या विशेष पथकाने\nऐतिहासिक वास्तू असलेले बापूंचे 'डाकघर' बनले चक्क कर... वर्धा - महात्मा गांधी राहिलेल्या\nमुंबई-पुणेकरांसाठी विकेंडचा सर्वोत्तम पर्याय डहाणू-बोर्डी\nदुबई फेस्टिव्हल्सच्या धर्तीवर लवकरच मुंबई फेस्टिवलचे आयोजन मुंबई - राज्यातल्या पर्यटनाला\n अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त अंटार्टीका एक असा देश आहे जिथे नेहमी बर्फ जमा\nउसाचा रस घेताना ही घ्या काळजी, अन्यथा आरोग्यावर होईल विपरित परिणाम\nतुम्ही कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात.. हे आहेत उपाय अनेक लोकांना कोरड्या त्वचेची समस्या\n'हे' आहेत इडली खाण्याचे फायदे,अशी करा दिवसाची सुरुवात सर्वसाधारणपणे सकाळच्या नाश्त्यामधील\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही \nमुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nसिनेक्षेत्रात लैंगिक शोषणासाठी दबाव, उषा जाधवचा धक्कादायक खुलासा \nअभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश मुंबई - अंमली पदार्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/Vidarbha/Wardha/4", "date_download": "2018-04-26T11:34:50Z", "digest": "sha1:6RYFBZOZHIF6SCPWEHMSKVFJOZI7EDVY", "length": 22220, "nlines": 264, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Wardha", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\n--Select District-- अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलडाणा भंडारा यवतमाळ वाशिम\nअनियंत्रित एस. टी. झाडाला धडकून १७ प्रवासी जखमी\nवर्धा : समुद्रपूर तालुक्यातील नागपूर-चंद्रपूर मार्गावरील गोंविदपूरजवळ बस पुलाखालील झाडावर जाउन धडकली. या अपघातात १७ प्रवासी जखमी झाले असून चालकासह ३ प्रवासी गंभीर जखमी आहेत.\nजिल्ह्यात मराठी नववर्षाचा उत्साह, शोभायात्रांचेही आयोजन\nवर्धा - राज्यात आज सर्वत्रच गुढीपाडवा अर्थातच हिंदू नववर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील वर्धा, पुलगाव, देवळी, कारंजा, आर्वी, हिंगणघाट या ठिकाणी शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ढोलताशांच्या गजरात काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत पारंपरिक वस्त्र परिधान करुन नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.\nदहावी-बारावी प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाने वर्ध्यात खळबळ\nवर्धा - पोलीस भरतीदरम्यान एका पोलीस शिपायाच्या मोबाईलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या दहावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिका आढळून आल्या आहेत. वेळेच्या एक तासापूर्वी डाउनलोड झाल्याचे आढळून आल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे. प्रश्नपत्रिका फुटीच्या या प्रकरणाचे धागेदोरे परभणी जिल्ह्याशी असून वर्धा पोलिसांनी या प्रकरणात दोघांना ताब्यात घेतले आहे.\nसंपूर्ण जिल्ह्यात धुक्याची चादर; बाल रुग्णांच्या संख्येत वाढ\nवर्धा - मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणानंतर आज सकाळपासूनच जिल्ह्यात धुक्याची चादर पसरली आहे. पहाटे ५ वाजल्यापासून सर्वत्र धुके पसरल्याने उन्हाळ्यातील ही धुक्याची चादर नागरिकांसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे.\nउच्च शिक्षित ३ चोर जेरबंद, १८ दुचाकी हस्तगत\nवर्धा - जिल्ह्यात दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण मोठ्याप्रमाणात वाढले होते. या प्रकरणी ३ अट्टल दुचाकी चोरट्यांना पकडण्यात सावंगी (मेघे) पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने या चोरट्यांना पकडण्यात आले आहे. यावेळी आरोपींकडून तब्बल १८ दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.\nशुल्लक कारणावरुन दोघांची हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात\nवर्धा - हिंगणघाट शहरात गेल्या २४ तासांमध्ये दोन युवकांची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. मनोज ठाकरे या युवकाची गुरुवारी रात्री तर आशिष जवादे यांची आज सकाळी हत्या करण्यात आली. या दोन्ही हत्या शुल्लक कारणावरून झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.\nढगाळ वातावरणामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ\nवर्धा - शेतात असणाऱ्या तूर, गहू आणि हरबरा पिकाची काढणी सध्या सुरू आहे. अशात ढगाळ वातावरणात काही भागात तुरळक पाऊस झाल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.\n महोत्सवात फिरकेना शेतकरी, कृषी कार्यालयाचा 'अजब' निर्णय\nवर्धा - जिल्हा कृषी विभागाकडून कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्यतेमुळे या महोत्सवाला शेतकऱ्यांनी पाठ दाखवल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.\nसेवाग्रामच्या अध्यक्ष पदावर केरळचे सर्वोदयी कार्यकर्ते टी.आर.एन.प्रभू\nवर्धा - सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदासाठी सर्वोदयी कार्यकर्ते टी.आर.एन. प्रभू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभू यांच्या नियुक्तीचे पत्र सर्व सेवा संघातर्फे आश्रम प्रतिष्ठान कार्यालयास प्राप्त झाले आहे. आश्रमाचे सध्याचे अध्यक्ष जयवंत मठकर यांचा कार्यकाळ १७ मार्चला संमाप्त होत आहे. त्यांच्यानंतर टी.आर.एन. प्रभू हे कार्यभार सांभाळणार आहेत.\nकारंजा टोलनाक्याची तोडफोड, एकाला अटक\nवर्धा - नागपूर-अमरावती महामार्गावरील कारंजाजवळील ओरिएंटल टोल नाक्यावर अज्ञातांनी मध्य रात्री तोडफोड करून दहशत निर्माण केली. रात्री १२ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास दहा ते बारा जणांनी अचानक लाठ्या-काठ्या घेऊन टोलनाक्यावर तोडफोड केली.\nभटक्या कुत्र्याने घेतला ८ बालकांना चावा;१ गंभीर\nवर्धा - भटक्या कुत्र्यांनी सध्या वर्धात चांगलाच हैदोस घातला आहे. शहरातील जाकीर हुसैन कॉलोनी परिसरात शनिवारी एका कुत्र्याने ८ बालकांना चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यातील एक बालक गंभीर असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nवर्ध्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी\nवर्धा - अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. समुद्रपूर तालुक्यातील कोरा-चिमूर मार्गावर खेक शिवारात या परिसरात अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेनंतर तब्बल २ तास बिबट्या जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता.\n'रेशीम'च्या तलम स्पर्शाने गावाने टाकली कात, कोट्यवधीची उलाढाल\nवर्धा - यंदा बोंडअळी व गारपिटीने झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला. मात्र जिल्ह्यातील झाडगावातील शेतकऱ्यांना या अस्मानी आणि सुलतानी संकटाचा फटका बसला नाही. कारण केवळ कापसावर अवलंबून न राहता या शेतकऱ्यांनी तुतीची लागवड करून रेशीम शेतीच्या जोरावर आर्थिक संपन्नता मिळवली आहे. यामुळे गावातील शेतकऱ्यांची उलाढाल ७५ लक्ष ते १ कोटी रुपये एवढी होत आहे.\n'या' नगरपालिकेत कचऱ्यापासून खत करणाऱ्यांना मिळणार २ टक्के सूट\nवर्धा - नागरिकांना ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळ्या करण्याच्या सूचना देऊनही त्याचे पालन होत नसल्याने आर्वी नगरपालिकेने एक युक्ती काढली आहे. आर्वी नगरपालिकेच्या हद्दीमधील नागरिकांनी कचऱ्यापासून खत निर्मिती केल्यास त्यांना मालमत्ता करात २ टक्के सुट देण्यात येणार आहे. या निर्णयाची माहिती नगराध्यक्ष प्रशांत सव्वालाखे व मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिली.\nराणवाडीला 'पाणीदार' करण्यासाठी आमीर-किरणने हाती घे...\nवर्धा - पाणी फाउंडेशनच्या वतीने\nअवैध दारूभट्ट्या पोलिसांकडून 'वॉश-आऊट', शहरात मात्... वर्धा - पोलिसांच्या विशेष पथकाने\nऐतिहासिक वास्तू असलेले बापूंचे 'डाकघर' बनले चक्क कर... वर्धा - महात्मा गांधी राहिलेल्या\nमुंबई-पुणेकरांसाठी विकेंडचा सर्वोत्तम पर्याय डहाणू-बोर्डी\nदुबई फेस्टिव्हल्सच्या धर्तीवर लवकरच मुंबई फेस्टिवलचे आयोजन मुंबई - राज्यातल्या पर्यटनाला\n अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त अंटार्टीका एक असा देश आहे जिथे नेहमी बर्फ जमा\nउसाचा रस घेताना ही घ्या काळजी, अन्यथा आरोग्यावर होईल विपरित परिणाम\nतुम्ही कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात.. हे आहेत उपाय अनेक लोकांना कोरड्या त्वचेची समस्या\n'हे' आहेत इडली खाण्याचे फायदे,अशी करा दिवसाची सुरुवात सर्वसाधारणपणे सकाळच्या नाश्त्यामधील\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही \nमुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nसिनेक्षेत्रात लैंगिक शोषणासाठी दबाव, उषा जाधवचा धक्कादायक खुलासा \nअभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश मुंबई - अंमली पदार्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/citizens-help-domestic-cleaning-17170", "date_download": "2018-04-26T11:27:20Z", "digest": "sha1:JJ6N5UNGDSWORULVXMK3UE6LK3MGSA4L", "length": 11981, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "citizens help in domestic cleaning देशांतर्गत 'सफाई'त नागरिकांची मदत | eSakal", "raw_content": "\nदेशांतर्गत 'सफाई'त नागरिकांची मदत\nरविवार, 20 नोव्हेंबर 2016\n'तरुणांपासून मला नेहमीच स्फूर्ती मिळते. तरुणांच्या कामातूनच भविष्य घडण्यास मदत होईल. तरुण कोणतीही गोष्ट साध्य करू शकतात. त्यामुळे कोणतीही स्वप्नपूर्ती अशक्‍य नाही''\n- नरेंद्र मोदी, पंतप्रधान\nमुंबई - देशात स्वच्छता मोहिमेचा आवाका वाढत आहे. सीमेपलीकडील सफाई असो किंवा काळ्या पैशांविषयीची देशातील सफाई असो, यात मला नागरिकांची मोठी मदत मिळत आहे, असे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मला इतक्‍या मोठ्या जनसमुदायासमोर केवळ बोलण्यास सांगितले आहे, गाण्यासाठी नाही. त्याअर्थी हे खूप स्मार्ट पाऊल आहे. अन्यथा तुम्ही शंभर रुपयांच्या नोटांमध्ये पैसे परत मागितले असते, अशी मिश्‍कील टिप्पणी त्यांनी या वेळी केली. ग्लोबल सिटिझन फेस्टिव्हलनिमित्त झालेल्या कार्यक्रमात मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजारो तरुणांशी संवाद साधला.\nस्वच्छतेविषयी जनसामान्यांमध्ये मोठी जागरूकता निर्माण झाली आहे. देशात कोट्यवधी शौचालये बांधली गेली आहेत. तरुणांची या आंदोलनात मोठी साथ मिळाली आहे. \"कोल्ड प्ले'मुळे जुन्या फाइली आणि दिल्लीतील थंडीमधून माझ्यासाठी हा एक ब्रेक आहे, असे मोदी म्हणाले. याआधी 2014 मध्ये न्यूयॉर्क येथे ग्लोबल सिटिझन फेस्टिव्हलला उपस्थित राहण्याची संधी मिळाली होती. यंदा भारतात पहिल्यांदा हा फेस्टिव्हल होत असतानाही काही कारणास्तव हजर राहता आले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.\nकुपोषण, बेरोजगारी, अस्वच्छतेचा सर्वांत मोठा परिणाम गरिबांवर होतो. म्हणूनच मी \"सबका साथ, सबका विकास' हा मंत्र स्वीकारला आहे. गरिबांना सक्षम करण्यासाठीच \"स्वच्छ भारत' मोहीम हाती घेतली आहे. सभोवताली कचरा न करण्याची बदललेली मानसिकता या यशाचा पहिला टप्पा आहे, असे मोदी म्हणाले.\nआसाराम ते नित्यानंद वादग्रस्त बाबांची परंपरा\nनवी दिल्ली : वादग्रस्त अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्या विरोधात सुरू असलेल्या बलात्कार प्रकरणाचा आज जोधपूर न्यायालयात निकाल जाहीर झाला झाला आणि...\n\"एसआयटी'च्या बैठकीचे काय झाले\nनागपूर - सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) पहिली बैठक झाली का, अशी विचारणा मुंबई उच्च...\nमध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर मिळाले यश\nनागपूर - वीस वर्षांपेक्षा अधिक काळ एकाकी लढा देणाऱ्या रेल्वेच्या कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर का होईना पण न्याय मिळाला. नोकरीतील बढती आणि...\n'वीरे दी वेडींग'चा ट्रेलर लॉन्च; करीना, सोनमचा बिनधास्त अॅटीट्युड\nऑरगॉझम ला हिंदीत काय म्हणतात हे आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 'वीरे दी वेडींग' या सिनेमातून मिळू शकतील हे सिनेमाच्या ट्रेलरवरुन तरी दिसत...\nकोकणात येण्यासाठी एसटीच्या विशेष गाड्या\nखेड - या वर्षी सुटीच्या कालावधीमध्ये कोकण मार्गावर विविध स्थानकातून जादा बसेस व विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. त्यामुळे सुटीसाठी गावी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/Vidarbha/Wardha/5", "date_download": "2018-04-26T11:36:05Z", "digest": "sha1:O4PN36P2TD2SZM4CGUSCHUZ42PLCFKX3", "length": 23378, "nlines": 264, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Wardha", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\n--Select District-- अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलडाणा भंडारा यवतमाळ वाशिम\nदक्षिण व दक्षिण पूर्व आशियात संवाद वाढावा - प्रो. गिरीश्‍वर मिश्र\nवर्धा - दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियामध्‍ये सांस्‍कृतिक संबंध स्‍थापित करण्‍यासाठी संवाद वाढविणे आवश्‍यक आहे. या देशांमधील सांस्‍कृतिक जीवन समृद्ध करायचे असेल, तर सांस्‍कृतिक जाळे (कल्‍चरल नेटवर्क) अत्यंत गरजेचे आहे, असे विचार महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रो. गिरीश्‍वर मिश्र यांनी व्‍यक्‍त केले.\nसर्वोदयात १० मुद्द्यावर एकमत; विश्वशांतीचा विचार गावागावात पोहोचवण्याची गरज\nवर्धा - संपूर्ण देशातच नव्हे तर जगात शांतता नांदली पाहिजे. शांततेसाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची वेळ आली आहे, असा सूर आजच्या समारोपीय सत्रात होता. सर्वोदय समाजाच्या ४७ व्या संमेलनात देश-विदेशातून आलेल्या सर्वोदयी कार्यकर्त्यांचे १० मुद्दयांवर एकत्र येऊन कार्य करण्याचा विचारांवर एकमत झाले आहे.\nगांधीजींचा संदेश अंमलात आणण्याची गरज, ग्रामराज्याशिवाय रामराज्य नाही - नायडू\nवर्धा - महात्मा गांधींनी 'गावाकडे चला' हा संदेश दिला होता. हा गांधींचा संदेश अमलात आणण्याची नितांत गरज आहे. ग्रामराज्यशिवाय रामराज्य नाही, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले. ते सेवाग्राम येथील कस्तुरबा हॉस्पिटलमधील सभागृहातील आयोजित आंतराष्ट्रीय गांधी पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते. डॉ. अतुल शहा आणि डॉ. दिगंबर गुप्ते यांना उपराष्ट्रपतींच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गांधी\nखादीचा मनरेगात समावेश करा, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानची उपराष्ट्रपतींकडे मागणी\nवर्धा - चरखा स्वावलंबनाचे प्रतीक आहे. तसेच ते रोजगाराचेही साधन आहे. त्यामुळे खादीचा समावेश महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत व्हावा, अशी विनंती सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे केली आहे.\nउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची बापू कुटीला भेट..\nवर्धा - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी आज सेवाग्राम आश्रमातील बापू कुटीला भेट दिली. यावेळी नायडू यांनी महात्मा गांधी यांच्या हस्ते ज्या पिंपळाच्या वृक्षाचे रोपण झाले होते, त्या झाडाखाली बसून ध्यान केले.\nडॉ. अतुल शहा, डॉ. मोहन गुप्ते यांना आज आंतरराष्ट्रीय गांधी अवॉर्ड होणार प्रदान\nवर्धा - कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी अतिशय मोलाचा समजला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय गांधी अवॉर्डची १९८६ पासून सुरुवात झाली. यावर्षीचा आंतरराष्ट्रीय गांधी अवॉर्ड मुंबई येथील सर्जन डॉ. अतुल शहा आणि पुण्यातील डॉ. मोहन दिगंबर गुप्ते यांना उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nसर्वोदयी नेते मुरलीधर बद्दलवार यांचे हृदयविकाराने निधन\nवर्धा - सकाळी व्यायाम करत असताना हृदयविकाराचा झटका आल्याने जेष्ठ सर्वोदयी नेते डॉ. मुरलीधर विठोबा बद्दलवार (६९) यांचे निधन झाले. सर्वोदय संघाच्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी ते वर्धा येथे आले होते. मुरलीधर बद्दलवार हे गडचिरोली जिल्हा सर्वोदय मंडळाचे अध्यक्ष होते.\nउपराष्ट्रपतींच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्काराचे होणार वितरण\nवर्धा - कुष्ठरुग्ण सेवेसाठी दिला जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय गांधी पुरस्काराचे वितरण भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे हस्ते रविवारी महात्मा गांधी आयुर्विज्ञान महाविद्यालय, सेवाग्राम येथे होणार आहे. याचबरोबर महाविद्यालयातील शस्त्रक्रिया कक्षाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.\nभरदिवसा तलवारीच्या धाकाने कंपनीमधील दीड लाख रुपये लंपास\nवर्धा - जिल्ह्यात आज दुपारी तलवारीचा धाक दाखवून रोखपालाकडील १ लाख ८० हजार रुपयाची रक्कम लुटण्यात आल्याची घटना समोर आली आहे. ही घटना नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील कानकाटी (काढळी) येथील गुरुकृपा कॉटन जिनमध्ये घडली.\nकार झाडावर आदळून पत्नीचा मृत्यू तर पती व मुलगी गंभीर\nवर्धा - जिल्ह्यातील आर्वी-अमरावती मार्गावर दर्यापुरहून वर्ध्याला येणाऱ्या कारसमोर जनावर आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात कार झाडावर जाऊन आदळली. या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून पुरूष व मुलगी गंभीर जखमी झाले आहेत.\nगांधीचे नाव घ्यायचे आणि दंगे करायचे, हुसेन दलवाईंचे मोदींवर टीकास्त्र\nवर्धा - 'लुटणाऱ्यांची गय नाही असे मोदी म्हणत आहेत. ते सुरवातीला काळा पैसा देखील आणणार होते, नोकऱ्या देणार होते. तसेच १५ लाख खात्यावर जमा करण्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले होते. मात्र आता तसे काही होताना दिसत नाही. त्यामुळे आता केवळ गांधींचे नाव घ्यायचे आणि दंगे करायचे, हेच बाकी ठेवले असल्याचा टोला काँग्रेसचे खासदार शेख हुसेन दलवाई यांनी मोदींना लगावला आहे.\nलोकसभा - विधानसभा हे आता गुन्हेगारांचे हब - माजी निवडणूक आयुक्त\nवर्धा - सध्याच्या काळात पैशांच्या बळावर निवडणुका जिंकल्या जातात. लोकसभा आणि विधानसभा हे गुन्हेगारांचे हब बनले असल्याची टीका माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांनी केली.\nआदिवासी शासकीय मुलींच्या वसतिगृहाला विद्यार्थिनींनी ठोकळे टाळे\nवर्धा - कारंजा (घा ) येथील शहरातील आदिवासी शासकीय मुलींच्या वसतिगृहाला मुलीनींच कुलूप लावून आंदोलन सूरु केले. शासकीय आदिवासी मुलींच्या वस्तीगृहात ७७ मुली राहतात. येथे आठवी ते महाविद्यालयापर्यंत शिक्षण घेणार्या विद्यार्थिनी राहतात. सध्या परीक्षेची वेळ असून याठिकाणी वसतिगृहाच्या अधिक्षिका वनिता पेलकर यांच्या विरुद्द आंदोलन सुरू केले.\nदेशात सध्या भीती पसरविली जात आहे - राजमोहन गांधी\nवर्धा - साबरमती आश्रमात महात्मा गांधी अनेकदा व्रत ठेवायचे, 'सर्वत्र भयवर्ज' हे त्या व्रतांपैकीच एक व्रत होते. आम्ही भिणार नाही आणि भीतीही दाखविणार नाही, हे गांधींचे व्रत होते. पण देशात आता भीती दाखविली जात आहे. त्यामुळे न भिता कुणीतरी अन्यायाच्या विरोधात आवाज बुलंद केला पाहिजे, आणि आम्ही ते करणार आहोत. तुम्हीही ते करावे, असे आवाहन महात्मा गांधी यांचे नातू राजमोहन गांधी यांनी केले.\nराणवाडीला 'पाणीदार' करण्यासाठी आमीर-किरणने हाती घे...\nवर्धा - पाणी फाउंडेशनच्या वतीने\nअवैध दारूभट्ट्या पोलिसांकडून 'वॉश-आऊट', शहरात मात्... वर्धा - पोलिसांच्या विशेष पथकाने\nऐतिहासिक वास्तू असलेले बापूंचे 'डाकघर' बनले चक्क कर... वर्धा - महात्मा गांधी राहिलेल्या\nमुंबई-पुणेकरांसाठी विकेंडचा सर्वोत्तम पर्याय डहाणू-बोर्डी\nदुबई फेस्टिव्हल्सच्या धर्तीवर लवकरच मुंबई फेस्टिवलचे आयोजन मुंबई - राज्यातल्या पर्यटनाला\n अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त अंटार्टीका एक असा देश आहे जिथे नेहमी बर्फ जमा\nउसाचा रस घेताना ही घ्या काळजी, अन्यथा आरोग्यावर होईल विपरित परिणाम\nतुम्ही कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात.. हे आहेत उपाय अनेक लोकांना कोरड्या त्वचेची समस्या\n'हे' आहेत इडली खाण्याचे फायदे,अशी करा दिवसाची सुरुवात सर्वसाधारणपणे सकाळच्या नाश्त्यामधील\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही \nमुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nसिनेक्षेत्रात लैंगिक शोषणासाठी दबाव, उषा जाधवचा धक्कादायक खुलासा \nअभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश मुंबई - अंमली पदार्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/know-the-detail-schedule-and-time-table-of-indian-hockey-and-badminton-players-1608480/", "date_download": "2018-04-26T11:43:39Z", "digest": "sha1:6D3CP3DUAUOBMORUYNOQSNOC5ZYD7LPX", "length": 14970, "nlines": 224, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Know the detail schedule and Time table of Indian Hockey and Badminton players | Hockey Badminton 2018 Timetable बॅडमिंटन आणि हॉकी पुन्हा देशाची मान उंचावणार | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nHockey-Badminton 2018 Timetable – बॅडमिंटन आणि हॉकी पुन्हा देशाची मान उंचावणार\nHockey-Badminton 2018 Timetable – बॅडमिंटन आणि हॉकी पुन्हा देशाची मान उंचावणार\nजाणून घ्या आगामी वर्षाचं वेळापत्रक\nभारतीय हॉकीसमोर यंदा खडतर आव्हानं\n२०१७ हे वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी अत्यंत फलदायी मानलं जातंय. मात्र याच वर्षात चॅम्पियन्स करंडकात भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला, आणि यानंतर भारतीय संघाला आपल्या पाठीराख्यांचा रोष सहन करावा लागला. मात्र यादरम्यान भारतीय हॉकी संघ आणि बॅडमिंटनपटूंनी चांगली कामगिरी करत भारतीयांना आपली दखल घ्यायला भाग पाडली. आगामी वर्षात भारतीय हॉकी संघ आणि बॅडमिंटनपटूंसमोर अनेक महत्वाच्या स्पर्धा आहेत. या स्पर्धेत भारतीय संघ कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.\n२०१८ सालचं भारतीय हॉकी संघाचं वेळापत्रक –\n१) ४ ते १५ एप्रिल – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा – ऑस्ट्रेलिया\n२) १३ ते २० मे – आशियाई चॅम्पिअन्स ट्रॉफी – दक्षिण कोरिया\n३) २१ जुलै ते ५ ऑगस्ट – महिला हॉकी विश्वचषक – इंग्लंड\n४) २३ जुन ते १ जुलै – चॅम्पिअन्स ट्रॉफी – नेदरलँड\n५) १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर – आशियाई खेळ – जकार्ता\n६) २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर – पुरुष हॉकी विश्वचषक – भारत\n२०१८ सालचं भारतीय बॅडमिंटनपटूंचं वेळापत्रक –\nहॉकी प्रशिक्षक जोर्द मरीन यांच्या कामगिरीचं मुल्यमापन होणार, राष्ट्रकुल स्पर्धेतलं अपयश भोवण्याची शक्यता\nभारताची मलेशियावर २-१ ने मात, उपांत्य फेरीत प्रवेश निश्चीत\nअटीतटीच्या लढाईत भारताची वेल्सवर मात, एस.व्ही.सुनीलचा गोल ठरला निर्णायक\n….त्याने सामना जिंकला आणि प्रेमही इंग्लंडच्या बास्केटबॉलपटूचं प्रेयसीला भर मैदानात प्रपोज\nभारतीय महिला हॉकी संघाची इंग्लंडवर मात, उपांत्य फेरीच्या शर्यतीतलं आव्हान कायम\nतिसऱ्या पंचांची पाकिस्तानवर मेहरनजर, अखेरच्या सेकंदात गोल झळकावत पाकिस्तानकडून सामन्यात बरोबरी\n१) ६ ते ११ फेब्रुवारी – सांघिक आशियाई बॅडमिंटन चॅम्पिअनशिप\n२) १४ ते १८ मार्च – ऑल इंग्लंड चॅम्पिअनशिप\n३) ४ ते १५ एप्रिल – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा\n४) २४ ते २९ एप्रिल – आशियाई बॅडमिंटन चॅम्पिअनशिप, चीन\n५) २० ते २७ मे – थॉमस आणि उबर चषक, बँकॉक (थायलंड)\n६) ३० जुलै ते ५ ऑगस्ट – जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा\n७) १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर – आशियाई खेळ, जकार्ता\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nहॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१८ – भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याने स्पर्धेचा श्रीगणेशा\nराष्ट्रकुल स्पर्धा २०१८ – भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा, राणी रामपालकडे संघाचं नेतृत्व\nहॉकी प्रशिक्षक जोर्द मरीन यांच्या कामगिरीचं मुल्यमापन होणार, राष्ट्रकुल स्पर्धेतलं अपयश भोवण्याची शक्यता\nभारताची मलेशियावर २-१ ने मात, उपांत्य फेरीत प्रवेश निश्चीत\nअटीतटीच्या लढाईत भारताची वेल्सवर मात, एस.व्ही.सुनीलचा गोल ठरला निर्णायक\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://bhushanrakshe.blogspot.com/", "date_download": "2018-04-26T11:20:55Z", "digest": "sha1:DZRLJSXE7TRATTF45B5P4MCDY227DRLY", "length": 13812, "nlines": 206, "source_domain": "bhushanrakshe.blogspot.com", "title": "रद्दी डेपो", "raw_content": "\nकोवळे फुल जणू निरागस बाळ\nकोऱ्या कोऱ्या, पांढऱ्या शुभ्र पानाची\nदुःखाची करंगळी धरून चालतोस कशाला\nसोड ना बोट चाल ना एकटा..\nया रंगीत चोची टोचणारच ना राव\nतुम्ही टोचून घ्या अँन्टी काहीतरी\nअगऽऽ माझे बाय तुला माझी आठवण झालीच कशी\nफॉरमॅट मारून घे मेंदूला\nभावडया गाऊ नको इश्काची गाणी\nसांगू पाहतेय एकमेकांना आपल्यामधील निर्माण झालेल्या अंतराबाबत\nमधोमध एक सीमारेषा आहे अंधुकशी पुसट..ती आहे मात्र सत्य...\nदरवेळी आपण उभे येवून ठाकतो सीमारेषेवर अन् स्तब्ध होतो थिजून जातो दगडासारखे\nअशा वेळी शब्द अनाथपणे घोटाळत बिलगत राहतात पण\nआपण फक्त अंदाज घेत राहतो एकमेकांच्या अस्तित्वाचा अन् निमूटपणे परततो माघारी हिरमुसलेले\nगोठ्यात परतावी गाय करुण डोळे घेवून जसे अन् दावणीला बांधून घेतो स्वतःला रोजच्या रहाटगाडग्याला\nएक नकोशी चालढकल, फरपट.....\nरघू दंडवते यांची झूठी कबर वाचून\nयेथे प्रत्येकाला आपण थोर आहोत असा साक्षात्कार होतो\nआपण महान असे अधुनमधून वाटत राहते उगीचच येथे\nआपल्यावर फार अन्याय झालाय\nआपणच खरे ट्रॅजीडी किंग असे मनात येते\nखरे सुपरस्टार आपणच आहोत\nअसे ठणकावून तर कधी कानात सांगतो येथे प्रत्येकजण...\nखर तर आपण किती खोल पाण्यात आहोत\nइतरांची मापे काढतो आपण\nमी तर समुद्राचा साधा थेंब म्हणत\nआपण ठरवून सर्वोच्च पदाकडे अंतिम कूच करतो\nस्वतःच स्वतःला फसवत आपण\nझूठी कबर होवून बसतो येथे.\nरोज तुझ्या नावाची जपमाळ चालू आहे\nदिनक्रम अस्ताव्यस्त पसरलाय खोलीभर\nभूतकाळाच दर्दभर संगीत ऐकू येतंय कानांना फक्त\nतुझ्यापायी उध्वस्तापणाची बा रा ख डी गिरवतोय\nतुझ्यासमोर गरीब वाटत नशापाणी\nतू जालीम तुझ्या जीवघेण्या आठवणी\nशरणागतीचे पांढरे निशाण घेवून उभाये दारासमोर तुझ्या\nखोटी आहे भोंदुगिरी नुस्ती\nकोणी काही म्हणायच्या आधीच\nमीच म्हणवून घेतलय काहीजण\nकाय म्हणतील या नावाखाली\nआणि हे सांगून अमर व्हायचय मला\nमनाला हेही सांगून ठेवलय की\nलोकांची तोंडे शिवता येण अवघड आहे एकूणच...\nविषय साधा सोप्पा सरळ करायचा असतो अवघड\nप्रतीके पेरत पेरत वाकडे झाड दाखवत\nलटकवून टाकायचे त्याला एखादे घुबड\nभुंकत राहायचे काही बाही\nओढायचा कोरा ताव घ्यायचा नक्षीदार पेन\nआशय विषय विसरून शीर्षकाला\nघालायचा गोंधळ स्वतःचे संबळ वाजवत\nवाढवायची गुंतावळ केसं दाढी मिशा\nअन् कानानाकात एखादे डूल\nअर्धवट वाचून व्हायचे लाल पिवळे\nअन् बोंबलत राहायचे नवता नवता...\nअस्सा वस्सऽऽऽकन अंगावर येतो ना दिवस\nटूथपेस्ट मधल्या पेस्ट सारखा\nमग बसावे लागते घासत कित्येक काळ.\nचूळ भरून कंटाळा बाहेर टाकला तरी\nरोजची भणभण सुरु होते\nदात कोरून पोट भरायची.\nआपल्याला आकडेमोड जमत नाही अन्\nजोकरला राणी बधत नाही\nरिकाम्या मेंदूचा होतो बेफाम घोडा\nनिरर्थकता गिरवावी लागतेय क्रमिक...\nबिंदू पासून सुरु झालेली रेघ शोधात आहे दुसऱ्या बिंदूच्या\nएक कर्मठ वेदना चिरंतन सत्य.\nएक दुर्बोध आसक्ती अन् आभासमय भय.\nहातावर मळतोय मी एक गायछाप स्वप्न .....\nएक भगवे स्वप्न फुलले.\nही वाट गहीरी बाई\nअन् पाऊल तुझे नाजूक\nजुन्नर. पुणे, महाराष्ट्र, India\nकविता हिरव्यागार पानाची पिवळ्या धम्मकउन्हा...\nगडचिरोली: सुरजागड प्रेस-नोट - लॉइड मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीला गडचिरोलीमधील चामोर्शी तालुक्यातील कोनसरी गावातील काही जमीन प्रस्तावित स्पाँज आयर्न प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्...\nभाऊ पाध्ये Bhau Padhye\nभाऊ पाध्यांची कविता - भाऊ पाध्ये कविता करत होते, हे माहीत नव्हतं. पण अलीकडंच ते कळलं. त्यांची एक कविता मूळ 'शब्द' या अनियतकालिकात, आणि नंतर 'अबकडइ' या चंद्रकांत खोत संपादित अंका...\nनपेक्षा. . . अशोक शहाणे\nशहाणे - *- सुनील कर्णिक* *(‘**आपलं महानगर**’**मध्ये **‘**पुस्तकाबाहेरचा पुस्तकवाला**’** या सदरात १२. ७. १९९७ या तारखेला प्रसिद्ध झालेला मजकूर.)* पंचवीस-तीस वर्षां...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/Vidarbha/Wardha/6", "date_download": "2018-04-26T11:36:33Z", "digest": "sha1:HJX3GE3U2WH7OSIEHP2JHQ3IJ5C3I5LG", "length": 22894, "nlines": 264, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Wardha", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\n--Select District-- अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलडाणा भंडारा यवतमाळ वाशिम\nक्रुझर गाडी दरीत कोसळली; २ महिला भाविक ठार, १८ जण जखमी\nवर्धा - भाविकांची क्रुझर गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात २ जण ठार तर १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर वर्धा येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nकंत्राटी अभियंत्यांचे काम बंद आंदोलन\nवर्धा - आपल्या विविध मागण्यासाठी संपूर्ण राज्यभरात कंत्राटी अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू असतानाच वर्धा जिल्ह्यातही कंत्राटी अभियंत्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.\nवेशीबाहेर 'विकास' असणाऱ्या गावाची कथा; १२ वर्षानंतरही ग्रामस्थ प्रतीक्षेत\nवर्धा - सततची नापिकी आणि दुष्काळाला कंटाळून डोरली गावातील ग्रामस्थांनी १२ वर्षांपूर्वी हे गाव विकायला काढले होते. वायफळ रस्त्यावर 'गाव विकणे आहे'चा फलक लावून घरादारांसह आणि गुराढोरांसह गावकऱ्यांनी गाव विकणे आहे, अशी आंदोलनात्मक जाहिरात करत सरकारला जागे करण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. माध्यमांनी दखल घेतल्यानंतर अनेक मंत्री आणि अधिकाऱ्यांसह तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग हे देखील या गावात\nखासगी बसमध्ये प्रवाशावर रिव्हॉल्वर रोखून एपीआयची दहशत, चालकाला मारहाण ​\nयवतमाळ - वर्ध्यातील समुद्रपूर पोलीस ठाण्याचे एपीआय यांनी आपली सर्व्हिस रिव्हॉल्वर ट्रॅव्हल्समधील प्रवासी आणि वाहक चालकांवर रोखून दहशत पसरविल्याची घटना यवतमाळमध्ये घडली आहे. प्रवीण मुंढे असे रिव्हॉल्व्हर रोखून धरणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव असून त्यांच्याविरुद्ध यवतमाळच्या अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.\nकृषि लघु उद्योगांमुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल - डॉ. पांडा\nवर्धा - शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून ग्रामीण भागात शेतीपुरक व्यवसाय आणि शेतमाल प्रोसेसिंगसाठी चालना मिळत आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचे संघटन होत असुन शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत होत असल्याचे प्रतिपादन भारत सरकारच्या लघुउद्योग विभागाचे सचिव डॉ. पांडा यांनी केले.\nतहसीलदारविरोधात पोलिसात तक्रार, अदखलपात्र गुन्हा दाखल\nवर्धा - गारपीटग्रस्तांनी केलेल्या आंदोलनादरम्यान तहसीलदार व आंदोलक यांच्यात झालेल्या वादातून एकाने पुलगाव पोलिसात तहसीलदाराविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीवरून आर्वी तहसीलदारावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या चार दिवसात आर्वी तालुक्यातील पिपलाधारी गावाला गारपिटीने चांगलेच झोडपले. जीव मुठीत घेऊन गारपिटीची रात्र काढताना गावात मोठा रोष होता. हा रोष आंदोलनाच्या माध्यमातूनही व्यक्त झाला,\nगारपीटग्रस्त शेतकरी रस्त्यावर, तब्बल साडेतीन तास रस्ता रोखला\nवर्धा - गेल्या दोन दिवसात झालेल्या गारपिटीने जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. या गारपिटीमुळे रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानाचे एका महिन्यात सर्वेक्षण करून तत्काळ मदत देण्यात यावी, अशी मागणी करत कारंजा तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.\nबोंड अळीचे सर्वेक्षण पूर्ण; शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत\nवर्धा - बोंड अळीचे सर्वेक्षण करून शेतकऱ्याला मदत देण्याची घोषणा शासनाने केली होती. त्यानुसार २ लाख हेक्टर शेतीमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यात ४० टक्के बोंड अळीचा प्रादूर्भाव दिसून आला. यानंतर शेतकऱ्यांना मदत म्हणून १२५ कोटी रुपयांची मागणी प्रशासनाने केली. आता शेतकऱ्याला या मदतीची प्रतीक्षा आहे.\n'संस्‍कृत भाषा नव्‍या पिढीपर्यंत नेण्‍याची गरज'\nवर्धा - महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विश्‍वविद्यालय आणि संस्कृत भारती, वर्धा यांच्‍या वतीने ‘संस्‍कृतची प्रासंगिकता व संभावना’ या विषयावर राष्‍ट्रीय परिचर्चेचे उद्घाटन रविवारी गालिब सभागृहात करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्रकुलगुरु प्रा. आनंद वर्धन शर्मा होते.\nवर्धा शहराला पाणी पुरविणारी पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया\nवर्धा - शहराला पाणीपुरवठा करणारी पवनार येथील धाम नदीतून येणारी पाईपलाईन फुटली आहे. रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू असताना जेसीबीमुळे ही घटना घडली. यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. व्हिडिओमध्ये फुटलेल्या पाईपलाईनमुळे उडालेल्या पाण्याचे कारंजे दिसत आहे.\nशहरात २८ फेब्रुवारीपर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम\nवर्धा - शहरात सुरू झालेली अतिक्रमण हटाव मोहीम २८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. यामुळे व्यापारी, दुकानदार, हॉकर्स यांनी अतिक्रमण हटाव पथकाला सहकार्य करावे, तसेच अतिक्रमण पथक येण्यापूर्वीच व्यापाऱ्यांनी स्वत:हून अतिक्रमण काढावे, जेणे करुन नुकसान होणार नाही, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.\nबापूंचा चरखा ठरतोय 'आत्मशुध्दी'चे प्रतीक, ध्यानधारणेसाठी विदेशातून मागणी\nवर्धा - स्वावलंबनाचे प्रतीक असलेला राष्ट्रपिता महात्मा गांधीचा चरखा आत्मशुध्दीचे प्रतीक ठरत आहे. हाताला काम देण्यास सक्षम असणाऱ्या चरख्याचा अमेरिकेसारख्या प्रगतशील देशात ध्यानधारणेसाठी वापर केला जात आहे.\nगजानन महाराज प्रकट दिनानिमित्त भक्तीगीतांचा कार्यक्रम उत्साहात\nवर्धा - स्थानिक पोद्दार बगीचा भागातील हनुमान मंदिरात ‘एक श्याम संत गजानन एवंम महाबली हनुमान के नाम’ या भक्ती संगीताच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून गुरूवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.\nजादूटोण्याच्या संशयातून शेतकऱ्याचा खून, आणखी तीन मारेकऱ्यांना अटक\nवर्धा - समुद्रपूर तालुक्यातील परसोडी येथे झालेल्या हत्या प्रकरणात आणखी ३ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. शिवारामध्ये पिकांच्या राखणदारीला गेलेले शेतकरी वासुदेव नैताम यांची ५ फेब्रुवारीला हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात आतापर्यंत ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे.\nराणवाडीला 'पाणीदार' करण्यासाठी आमीर-किरणने हाती घे...\nवर्धा - पाणी फाउंडेशनच्या वतीने\nअवैध दारूभट्ट्या पोलिसांकडून 'वॉश-आऊट', शहरात मात्... वर्धा - पोलिसांच्या विशेष पथकाने\nऐतिहासिक वास्तू असलेले बापूंचे 'डाकघर' बनले चक्क कर... वर्धा - महात्मा गांधी राहिलेल्या\nमुंबई-पुणेकरांसाठी विकेंडचा सर्वोत्तम पर्याय डहाणू-बोर्डी\nदुबई फेस्टिव्हल्सच्या धर्तीवर लवकरच मुंबई फेस्टिवलचे आयोजन मुंबई - राज्यातल्या पर्यटनाला\n अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त अंटार्टीका एक असा देश आहे जिथे नेहमी बर्फ जमा\nउसाचा रस घेताना ही घ्या काळजी, अन्यथा आरोग्यावर होईल विपरित परिणाम\nतुम्ही कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात.. हे आहेत उपाय अनेक लोकांना कोरड्या त्वचेची समस्या\n'हे' आहेत इडली खाण्याचे फायदे,अशी करा दिवसाची सुरुवात सर्वसाधारणपणे सकाळच्या नाश्त्यामधील\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही \nमुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nसिनेक्षेत्रात लैंगिक शोषणासाठी दबाव, उषा जाधवचा धक्कादायक खुलासा \nअभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश मुंबई - अंमली पदार्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/guru-pushya-nakshatra-yoga-falls-on-9th-november-is-very-special-day-117110600015_1.html", "date_download": "2018-04-26T11:14:33Z", "digest": "sha1:SXWKWDLFQZTUNGZDVMHLUCTDR2QA73PN", "length": 13807, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "9 नोव्हेंबरचा दिवस आहे खास, या राशींच्या लोकांचे सर्व काम होतील सोपे | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n9 नोव्हेंबरचा दिवस आहे खास, या राशींच्या लोकांचे सर्व काम होतील सोपे\nज्योतिष विज्ञानानुसार 9 नोव्हेंबरचा दिवस फारच खास राहणार आहे कारण या दिवशी वर्षाचा सर्वात शुभ संयोग बनणार आहे. गुरुवारच्या दिवशी दुपारी 1 वाजून 39 मिनिटावर वर्षाचा सर्वात चांगला गुरु-पुष्य नक्षत्र लागणार आहे. असा\nसंयोग 2 ता 3 वर्षातून एकदा येतो. ज्योतिषशास्त्राप्रमाणे या नक्षत्रात सर्व संकट दूर होतात आणि या दिवशी करण्यात दान केल्याने सर्व काम यशस्वी ठरतात. राशीनुसार तुम्ही या गुरु पुष्य योगाचा कसा फायदा घेऊ शकता ते जाणून घेऊ.\nमेष राशी - या राशीच्या जातकांसाठी हा योग नोकरीत यश मिळवून देईल तसेच आर्थिक क्षेत्रात अतिरिक्त परिश्रम केल्याने धन लाभ होईल.\nवृषभ राशी - गुरु पुष्य योग या राशीच्या लोकांसाठी वैवाहिक जीवनात येणार्‍या अडचणींना दूर करेल तसेच जो व्यक्ती तुमच्यासाठी शत्रूचे काम करत आहे त्यांच्यापासून तुम्हाला सुटकारा मिळेल.\nमिथुन राशी - हा योग या राशीच्या लोकांसाठी फारच फायदेशीर ठरणार आहे कारण या राशीच्या लोकांचे काम बर्‍याच दिवसांपासून अडकलेले होते ते आता पूर्ण होतील. अतिरिक्त आयचे साधन प्राप्त होतील ज्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल.\nकर्क राशी- या योगामुळे या राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. विवाह प्रस्ताव येऊ शकतात. करियरमध्ये उन्नती होईल. व्यवसायात उत्तम धन लाभ होईल.\nसिंह राशी - राजकारणात सन्मान वाढेल. भू संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन करार शक्य आहे. कुटुंबातील विवाद संपुष्टात येतील. शुभ वार्ता कानी पडेल. भौतिक सुख साधनांमध्ये वाढ होईल. अडकलेले कामांना गती मिळेल.\nकन्या राशी - असा योग कन्या राशीच्या लोकांसाठी फारच कमी येतो म्हणून कन्या राशीच्या लोकांसाठी हा फारच शुभ योग आहे. नोकरीत प्रगती होईल, धन लाभ होईल तसाच जर कुठलेही न्यायालयीन खटले संपुष्टात आणायचे असेल तर हा गुरु पुष्य योग तुमच्यासाठी फारच उत्तम साबीत होईल.\nतुला राशी- साक्षात्कारात निवड होईल. विरोधी परास्त होतील. अडकलेले धन मिळेल. व्यवसायात अचानक लाभ मिळेल.\nवृश्चिक राशी - हा योग या राशीच्या लोकांसाठी पराक्रमात वाढ करवून देईल.\nविरोधी परास्त होतील. करियरमध्ये प्रगती संभव आहे. व्यवसायात धन लाभ होईल.\nधनू राशी -लोकप्रियता वाढेल. भू संपत्तीत अडकलेले काम पूर्ण होतील. स्थायी लाभातून मार्ग निघेल. प्रवासाचे योग आहे.\nमकर राशी - या\nयोगा मुळे तुम्ही ज्या योजना आखाल त्यात यश मिळेल. पती- पत्नीतील बर्‍याच दिवसांपासून चालत असलेला विवाद कमी होईल आणि त्यांच्यात परस्पर प्रेम वाढेल.\nकुंभ राशी -सुख शांतीत वाढ होईल. कार्यक्षेत्रात विस्तार होईल. व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल. परिवारात आनंदाचे वातावरण राहणार आहे.\nमीन राशी - विकास कार्यात यश मिळेल. इन्कमचे नवीन स्रोत मिळतील.\nव्यावसायिक लाभामुळे मन प्रसन्न राहील.\nटॅरो कार्ड : प्रत्येक समस्यांचे समाधान\nनीलम रत्न : शनीचे मौल्यवान रत्न\nलक्ष्मीची कृपा पाहिजे असेल तर तीन शुक्रवारी करा हे उपाय\n2 नोव्हेंबर पासून वृश्चिक राशीत बुध, तुमच्यासाठी किती शुभ किती अशुभ\nअपार धन हवं असल्यास हे करा....\nयावर अधिक वाचा :\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nआयआयटी मुंबईची सौरचूल सर्वात अव्वल\nआयआयटी पवईत मुंबईतील तरुण शास्त्रज्ञांनी बनवलेली सूर्यप्रकाशावर चालणारी सौरचूल देशात नंबर ...\nसोने आणि चांदीच्या किंमती सतत वाढ\nगेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती सतत चढताना दिसत आहेत. अक्षय तृतीयानंतर ...\nस्कूल व्हॅनला भीषण अपघात, १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nउत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे रेल्वे गाडी आणि स्कूल व्हॅनला भीषण अपघात झाला असून या ...\nशिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला\nबलात्कार प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला. या ...\nगंभीर दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार\nगौतम गंभीरने दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला आहे. गंभीरऐवजी आता ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokrang-category/maifileet-majhya/", "date_download": "2018-04-26T11:25:23Z", "digest": "sha1:426KSUKZA3TY2MWCY34Z5YUKUBA5PNYK", "length": 14040, "nlines": 244, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मैफिलीत माझ्या.. | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nएकदा गझलसम्राट मेहदी हसन खाँसाहेब पेशावरचा कार्यक्रम संपवून दुसऱ्या गावाकडे निघाले होते.\n‘१८४२ साली.. फ्रान्समध्ये.’ मी चमकून इकडे तिकडे पाहिलं.\nवास्तविक पाहता आशाताई पहिल्यांदा माईकसमोर उभ्या राहिल्या होत्या १९४३ साली.\nअरेंजरनी काउंट दिला.. ‘‘वन-टू-थ्री-फोर’’- व्हायोलिन्सचं इंट्रो म्युझिक सुरू झालं-टेकचा बाण सुटला.\nपुण्याचाच माझा संगीतकार मित्र नरेंद्र भिडे याच्यावर मी वाद्यवृंद संयोजनाची जबाबदारी सोपवली.\nभारतात बनलेला पहिला संगीतप्रधान बोलपट मुंबईच्या मॅजेस्टिक सिनेमामध्ये १४ एप्रिल १९३१ रोजी प्रदर्शित झाला.\nपंडितजींनी गायलेले खळेकाकांचे अभंग म्हणजे जणू अमृतात घोळून सोन्याचा वर्ख लावलेले शब्द..\n‘तुमचे कोमल धैवत आणि तीव्र मध्यम मला खायला उठतात हो’ मी एकदा गप्पांच्या ओघात त्यांना बोललो.\nएका भाषेत गाजलेला चित्रपट दुसऱ्या भाषेत जसाच्या तसा बनवणे हे काही आपल्याला नवीन नाही.\nलेखकाच्या स्क्रिप्टला संगीताचं सब-स्क्रिप्ट देण्याचा हा प्रयत्न बऱ्यापैकी सफल झाला असं जाणकारांचं मत पडलं.\nबालगंधर्वकालीन पारंपरिक संगीत नाटकात ऑर्गन आणि तबला प्रत्यक्षात प्रेक्षकांच्या समोर वाजत असे.\nमी चित्रपट रवंथ करतो असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही यामुळे पाश्र्वसंगीत ‘सुचायला’ मला मदत होते.\nचित्रपटामध्ये थीम म्युझिक करून त्याची सांगड पात्रांशी घालून देणं हे तात्पुरते ‘स्वरसंस्कार’ झाले.\n१९२७ सालचा ‘जॅझ सिंगर’ आणि १९३१ सालचा ‘आलमआरा’ हे अनुक्रमे अमेरिका आणि भारताचे पहिले बोलपट.\nM बोले तो.. (भाग २)\nविविध प्रकारच्या मत्स्यांची कायम रेलचेल असायची मांजरेकरांकडे. मग भरल्या पोटी भजन रंगणारच\nशिवाजी पार्कच्या ‘जिप्सी’मध्ये भेटल्यावर मला महेशने ‘आई’ची कथा ऐकवली आणि व्हिडीओ कॅसेट दिली.\nगुरुबिन ग्यान.. भाग २\n१९८४ साली अरुण साधू लिखित आणि जब्बार पटेल दिग्दर्शित ‘पडघम’ नाटकाच्या रेकॉर्डिगसाठी वरळीच्या ‘रेडिओजेम्स’ स्टुडिओत संगीत दिग्दर्शक आनंद मोडक यांच्याबरोबर मी पहिलं पाऊल टाकलं.\nमाझी गायनकला काही फार बहरली नाही, पण शास्त्रीय संगीताची चांगली ओळख मात्र झाली.\n‘घाशीराम कोतवाल’ या नाटकाचं संगीत हा प्रत्येक संगीत दिग्दर्शकासाठी एक धडाच आहे.\n‘भाई’ हो तो ऐसा\nसंगीतातील अनवट, अपरिचित गोष्टी, तसंच घटना-घडामोडींबद्दलचं गोष्टीवेल्हाळ पाक्षिक सदर..\nसंगीतातील अनवट, अपरिचित गोष्टी, तसंच घटना-घडामोडींबद्दलचं गोष्टीवेल्हाळ पाक्षिक सदर..\nमैफिलीत माझ्या.. : संगीतातले इंटीरिअर डेकोरेटर्स\nलक्ष्मीकांत-प्यारेलाल ही अशीच एक जोडी. १९६३ सालचा ‘पारसमणी’ हा या जोडीचा पहिला स्वतंत्र चित्रपट.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/filding-zp-chairman-36812", "date_download": "2018-04-26T11:15:19Z", "digest": "sha1:IQTKIGBRXRQUQR6GX6MGLBIHEHR4WLPJ", "length": 14966, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "filding for zp chairman इच्छुकांची सभापतिपदासाठी फिल्डिंग | eSakal", "raw_content": "\nशनिवार, 25 मार्च 2017\nअजित पवार यांच्या दौऱ्यानंतर येणार वेग; नेतेमंडळींकडूनही व्यूहरचना\nसातारा - जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा तिढा सुटल्याने आता इच्छुकांनी सभापतिपदांकडे मोर्चा वळविला आहे. आमदार, नेत्यांमार्फत इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सदस्यांचा सत्कारासाठी रविवारी (ता. २६) साताऱ्याला येणार आहेत. या दौऱ्यानंतर इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला अधिक गती मिळेल, असा अंदाज आहे.\nअजित पवार यांच्या दौऱ्यानंतर येणार वेग; नेतेमंडळींकडूनही व्यूहरचना\nसातारा - जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा तिढा सुटल्याने आता इच्छुकांनी सभापतिपदांकडे मोर्चा वळविला आहे. आमदार, नेत्यांमार्फत इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरवात केली आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सदस्यांचा सत्कारासाठी रविवारी (ता. २६) साताऱ्याला येणार आहेत. या दौऱ्यानंतर इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला अधिक गती मिळेल, असा अंदाज आहे.\nजिल्हा परिषदेतील विविध समित्यांच्या सभापतींच्या निवडी ता. एक एप्रिल रोजी होणार आहेत. अध्यक्षपदी संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्षपदी वसंतराव मानकुमरे यांच्या निवडी झाल्याने उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत असणारे राजेश पवार, मानसिंगराव जगदाळे यांचा पत्ता कट झाला.\nपाटणला राष्ट्रवादीचा आमदार नसल्याने राष्ट्रवादीला तेथे ताकद देण्यासाठी राजेश पवारांचे नाव निश्‍चित होते. मात्र, ऐनवेळी निर्णय बदलल्याने खासदार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या मानकुमरेंना पद मिळाले. त्यातून जगदाळे नाराज झाले. आमदार बाळासाहेब पाटील यांनीही नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पाटण, कऱ्हाडला सभापतिपद देण्याचाही विचार राष्ट्रवादीत सुरू आहे. सध्याच्या स्थितीत शिक्षण, कृषी ही सभापतिपदे पाटण, कऱ्हाडकडे जाण्याची शक्‍यता आहे. माजी आमदार (कै.) सदाशिवराव पोळ यांच्या दोन स्नुषा सभागृहात आल्या असल्याने त्यांच्यापैकी भारती यांना महिला व बालकल्याण समितीचे सभापतिपद देण्याचे नक्‍की असल्याची चर्चा आहे. मात्र, राजकारणात सर्व काही ‘गृहीत’ धरता येत नाहीत, हेही खरे.\nगत सभापती निवडीत अजित पवार यांचा शब्द ‘वजनदार’ ठरले होते. त्यांना माणणारे अमित कदम, वैशाली फडतरे यांची बाजी ठरली होती. त्यानंतर सभापती बदलातही अजित पवार यांनी शब्द दिल्याने बदलाचे वारे वेगाने वाहिले होते. आता ते रविवारी साताऱ्याला येणार असून, त्यावेळी नवनिर्वाचित सदस्यांचे सत्कार होणार आहेत. या कार्यक्रमातही इच्छुकांकडून मोर्चेबांधणी होण्याची शक्‍यता आहे.\nशिक्षण व कृषी समिती - राजेश पवार (ता. पाटण), मानसिंगराव जगदाळे (ता. कऱ्हाड), मनोज पवार (ता. खंडाळा).\nमहिला व बालकल्याण समिती - भारती पोळ (ता. माण).\nसमाजकल्याण समिती - शिवाजी सर्वगोड (ता. खटाव), बापू जाधव (ता. पाटण), मधू कांबळे (ता. सातारा), वनिता पलंगे (ता. पाटण), नीता आखाडे (ता. महाबळेश्‍वर), रंजना डगळे (ता. वाई), कल्पना खाडे (ता. खटाव).\nते आले ते राहिले आणि जिंकुन गेले. असे मी कुणा व्यक्तीबद्दल नाही तर दिडशे वर्षे राज्य करून गेलेल्या इंग्रजांबददल म्हणतेय. त्यांनी जी निती \"तोडो फोडो...\nउल्हासनगरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत निःशब्द सन्नाटा\nउल्हासनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्व व पश्चिम अशा दोन अध्यक्षपदांचा पायंडा खंडित करून मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी उल्हासनगरातील...\nसांगली - महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीतील मेळाव्यात मतदारांसाठी जाहीर केलेली भेटवस्तू अखेर सांगलीत दाखल झाली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर...\nसेंद्रिय शेतीकडे वळणे आवश्यक - छत्रपती संभाजीराजे\nसंगेवाडी (सोलापूर) : आज रासायनिक खताच्या अतिवापरामुळे शेतीची उत्पादन क्षमता कमी होत आहे. तसेच मानवाचे आरोग्य धोक्यात आहे. रासायनिक खताच्या...\nतांदळाची रिकामी पोती विका आणि हिशोब द्या\nमोखाडा (पालघर) : जिल्हा परीषद शाळाना मिळणाऱ्या पोषण आहारातील तांदूळ ज्या पोत्यात दिला जातो ती पोती विका आणि त्याचे पैसे तात्काळ जमा करा असा आदेश...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/five-arrested-illegal-alcohol-sale-satara-38258", "date_download": "2018-04-26T11:20:30Z", "digest": "sha1:GKYVDGC7JVU22NDPQ3D46RVA5LUVCOCO", "length": 12127, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Five arrested for illegal alcohol sale Satara बेकायदा दारूविक्रीबद्दल साताऱ्यात पाच अटकेत | eSakal", "raw_content": "\nबेकायदा दारूविक्रीबद्दल साताऱ्यात पाच अटकेत\nमंगळवार, 4 एप्रिल 2017\nसातारा - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्ग आणि राज्य मार्गालगतची दारू दुकाने बंद झाल्यानंतर त्याच परिसरात बेकायेदशीर दारूविक्री करणाऱ्या पाच जणांना शहर पोलिसांनी आज अटक केली.\nसातारा - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महामार्ग आणि राज्य मार्गालगतची दारू दुकाने बंद झाल्यानंतर त्याच परिसरात बेकायेदशीर दारूविक्री करणाऱ्या पाच जणांना शहर पोलिसांनी आज अटक केली.\nमहामार्ग आणि राज्य मार्गालगत असणारी दारू दुकाने आणि बिअरबार बंद करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यासाठी 31 मार्चची मुदत देण्यात आली होती. न्यायालयाच्या या आदेशानुसार सातारा जिल्ह्यातील सुमारे 502 दारू दुकाने आणि बार बंद झाले आहेत. हे बार आणि दुकाने बंद झाली असली, तरी त्या परिसरात दारूची बेकायदेशीर विक्री करण्याच्या प्रयत्नात काही जण होते. याची माहिती शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी अशा परिसरात पाळत ठेवण्याचे निर्देश दिले होते.\nत्यानुसार शहर पोलिस पाहणी करत असताना गोळीबार मैदानाजवळील दारू दुकानापासून सातारा पोलिसांनी प्रतीक चंद्रशेखर निकम (रा. अजिंक्‍य कॉलनी), सिद्धार्थ किसन गव्हाळे (रा. प्रतापसिंहनगर), अनिल बाबूराव मोहिते (रा. लक्ष्मीटेकडी), प्रशांत मानसिंग बल्लाळ (रा. गोवे, ता. सातारा) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन हजार रुपयांच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.\nयाच दरम्यान पोलिसांनी महामार्गालगत असणाऱ्या \"एनएच 4 रेस्टो' या हॉटेलजवळून कृष्णा गोपीनाथ नाईक (रा. खेड) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून देशी दारूच्या तीन हजार 700 रुपयांच्या बाटल्या आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.\nदुहेरी हत्याकांडातील आरोपी रामदास शिंदे यास फाशीच\nनाशिक : सातपूरच्या कार्बननाका परिसरात मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी घरमालकाचा मुलगा आरोपी रामदास शिंदे यास आज नाशिकचे प्रधान जिल्हा व...\nबेळगाव परिक्षेत्राच्या आयजीपीना फोनवरून जीवे मारण्याची धमकी\nबेळगाव - बेळगाव उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक अलोक कुमार यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 21 एप्रिलला...\nआसाराम ते नित्यानंद वादग्रस्त बाबांची परंपरा\nनवी दिल्ली : वादग्रस्त अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्या विरोधात सुरू असलेल्या बलात्कार प्रकरणाचा आज जोधपूर न्यायालयात निकाल जाहीर झाला झाला आणि...\nतांदळाची रिकामी पोती विका आणि हिशोब द्या\nमोखाडा (पालघर) : जिल्हा परीषद शाळाना मिळणाऱ्या पोषण आहारातील तांदूळ ज्या पोत्यात दिला जातो ती पोती विका आणि त्याचे पैसे तात्काळ जमा करा असा आदेश...\nऔरंगाबाद - शहर कचऱ्यात सापडले असतानाच आता कचरा आगीत सापडला आहे. जिकडे तिकडे कचऱ्याला आग लावण्याचे प्रकार घडत असून यातून वाहने, घरांनाही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/Vidarbha/Wardha/8", "date_download": "2018-04-26T11:35:28Z", "digest": "sha1:MIGSRYYAG6YTCMOK5HPC77RJQZM7MAYT", "length": 17211, "nlines": 243, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Wardha", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\n--Select District-- अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया चंद्रपूर नागपूर बुलडाणा भंडारा यवतमाळ वाशिम\nआदिवासी वसतिगृहांचा 'भार' प्रभारी कर्मचाऱ्यांवर\nवर्धा - जिल्ह्यात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या वसतिगृहांना पूर्णवेळ आणि आस्थापनेवरील गृहपाल उपलब्ध नसल्याची बाब पुढे आली आहे. वर्धा शहरात असणाऱ्या ४ वसतिगृहांपैकी ३ वसतिगृहांचा कारभार क्लर्ककडे सोपविण्यात आला आहे. तर, इतर ठिकाणीही आदिवासी विभागाचा कारभार केवळ प्रभारावर सुरु असल्याचे दिसून येते. कर्मचाऱ्यांना एखाद्या वरिष्ठ पदाचा प्रभार दिला तर तो खुर्ची टिकवून ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची मर्जी\nदाते संस्थेचे साहित्य पुरस्कार जाहीर; डॉ. बाळ फोंडके, पी. विठ्ठल यांचा सन्मान\nवर्धा - गेल्या तीन दशकांपासून महाराष्ट्रात साहित्यीक संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त करणाऱ्या यशवंतराव दाते स्मृती संस्थेतर्फे मागील २२ वर्षांपासून उत्कृष्ठ साहित्य कृतीसाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली आहे.\n आमदार, कंत्राटदार का 'रस्त्यां'चा\nवर्धा - जिल्ह्यातील रस्ते विकास कामावरुन स्थानिक आमदार पंकज भोयर आणि कंत्राटदार राजेश सराफ यांनी पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. रस्त्याची कामे निकृष्ट झाल्याचा आरोप आमदार भोयर यांनी कंत्राटदार सराफ यांच्यावर केला आहे. तर आमदरांच्या २०१८ च्या खासगी कॅलेंडरचे बिल कंत्राटदारांनी द्यावे, असा दबाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंत्याच्या माध्यमातून आमदार भोयर आणत असल्याचा\nआर्वीत पार्किंग झोनमुळे विक्रेत्यांच्या व्यवसायावर कुऱ्हाड\nवर्धा - आर्वी शहरात मोकळ्या जागेत जिथे छोट्या व्यावसायिकांचे व्यवसाय आहेत, त्या जागेवर पार्किंग झोन बनत आहेत. त्यामुळे व्यावसायिकांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे.\nखासगी कॅलेंडरच्या बिलासाठी आमदाराचा कंत्राटदारावर दबाव\nवर्धा - वर्षभरात आपल्याला कामे मिळू नये, यासाठी राजकीय प्रयत्न केले जात आहेत. आमदार नेहमीच कामात खोळंबा आणतात. नवीन वर्षाचे आमदार महोदयांचे खासगी कॅलेंडरचे बिल कंत्राटदाराने द्यावे, असा फतवा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्याने काढून चक्क बिलाची प्रत कंत्राटदाराच्या स्वाधीन केली, असा आरोप कंत्राटदार राजेश सराफ यांनी केला आहे.\nशहरभर घुमला स्वच्छतेचा संदेश, ‎३ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग\nवर्धा - भारत सरकारतर्फे आयोजित स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या स्पर्धेत वर्धा नगरपरिषद सहभागी झाली असून स्वच्छतेबाबत विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आज शहरातून रॅली काढण्यात आली. वर्धा शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी विद्यार्थी आणि शाळांचा सहभाग असलेल्या स्वच्छता रॅलीत शहरातील सुमारे ३० शाळातील ३ हजार विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सहभागी\nजिल्ह्याचे नियोजन बारगळतेय, बैठकीत सूर\nवर्धा - जिल्ह्यातील विकासकामांच्या नियोजनासाठी जिल्हा नियोजन मंडळाची बैठक होत असते. पण गेल्या कित्येक दिवसांपासून प्रलंबित असलेली बैठक अखेर बुधवारी विकास भवनात पार पडली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. सन २०१४-२०१५ पासूनची असंख्य कामे प्रलंबित असल्याची बाब पुढे आली आहे. ग्रामपंचायत विकास निधी, यात्रा स्थळे, पाणीपुरवठा, सिंचन यासारखी प्रलंबित कामाची मोठी यादी असताना पुढचे नियोजन कसे करायचे असा\nराणवाडीला 'पाणीदार' करण्यासाठी आमीर-किरणने हाती घे...\nवर्धा - पाणी फाउंडेशनच्या वतीने\nअवैध दारूभट्ट्या पोलिसांकडून 'वॉश-आऊट', शहरात मात्... वर्धा - पोलिसांच्या विशेष पथकाने\nऐतिहासिक वास्तू असलेले बापूंचे 'डाकघर' बनले चक्क कर... वर्धा - महात्मा गांधी राहिलेल्या\nमुंबई-पुणेकरांसाठी विकेंडचा सर्वोत्तम पर्याय डहाणू-बोर्डी\nदुबई फेस्टिव्हल्सच्या धर्तीवर लवकरच मुंबई फेस्टिवलचे आयोजन मुंबई - राज्यातल्या पर्यटनाला\n अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त अंटार्टीका एक असा देश आहे जिथे नेहमी बर्फ जमा\nउसाचा रस घेताना ही घ्या काळजी, अन्यथा आरोग्यावर होईल विपरित परिणाम\nतुम्ही कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात.. हे आहेत उपाय अनेक लोकांना कोरड्या त्वचेची समस्या\n'हे' आहेत इडली खाण्याचे फायदे,अशी करा दिवसाची सुरुवात सर्वसाधारणपणे सकाळच्या नाश्त्यामधील\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही \nमुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nसिनेक्षेत्रात लैंगिक शोषणासाठी दबाव, उषा जाधवचा धक्कादायक खुलासा \nअभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश मुंबई - अंमली पदार्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/entertainment/devasena-look-creator-260098.html", "date_download": "2018-04-26T11:19:16Z", "digest": "sha1:H2M62KBOANHPR2F7MA3VZ3L3WJVT7ZZF", "length": 11350, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'या' दोन पुणेकरांनी साकारली बंदी 'देवसेना'", "raw_content": "\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\n'या' दोन पुणेकरांनी साकारली बंदी 'देवसेना'\nपुण्याच्या प्रताप बोऱ्हाडे आणि डी. एन. इरकर या जोडीने बाहुबली-२ या चित्रपटात 25 वर्ष बंदी बनवलेली देवसेना साकारलीय.\n08 मे : पुण्याच्या प्रताप बोऱ्हाडे आणि डी. एन. इरकर या जोडीने बाहुबली-२ या चित्रपटात 25 वर्ष बंदी बनवलेली देवसेना साकारलीय. बदल्याची भावना राग,आनंद,द्वेष हे सगळं त्या चेहऱ्यात उमटलंय.\nया जोडीने 'उडता पंजाब ' मध्ये आलिया भट चा वैशिष्ट्यपूर्ण मेकअपही केला होता. तो मेकअफ राजामौली यांना आवडला आणि थेट राजा मौली यांनी देवसेनेच्या वृद्ध वय साकारण्याची जबाबदारी या जोडीकडे दिली. बाजीराव मस्तानी, मर्दानी अशा हिंदी तसंच इराणी सुप्रसिद्ध दिग्दर्शक माजिद माजिदी यांच्याबरोबर देखील काम केलं.\nआधी क्ले मॉडेल,मग मोल्ड अशा पाच ते सहा टप्प्यात हे काम होतं. भोसरी येथे डी एन स्टुडिओत अनेक पात्रांना आकार देण्यात आलाय. बाहुबलीचा अनुभव सांगताना, आम्हाला पण माहीत नव्हतं की कटप्पान बाहुबलीला का मारलं.\nदिग्दर्शक राजा मौली यांच्या कामाची पद्धत देखील खूप चांगली असल्याचं प्रताप आणि डी एन यांनी सांगितलं. प्रताप बोऱ्हाडे 20 वर्षांपासून मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करतात तर डी एन यांची कारकीर्द दहा वर्षांची आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: डी. एन. इरकरदेवसेनाप्रताप बोऱ्हाडेबाहुबली 2\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/Keyboard", "date_download": "2018-04-26T11:24:48Z", "digest": "sha1:KZRUXLIXXYCKOFLUWJPKVTVRGIWR7PDW", "length": 3004, "nlines": 73, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "Keyboard - Wiktionary", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n(FUEL) कार्यशाळेने संगणक प्रणालीं करिता प्रमाणित शब्द :कीबोर्ड\nस्थानिकीकरणाकरिता सदा ऊपयूक्त नोंदी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-nawab-mailik-on-girish-mahajan-leopard-rescue-operation-with-gun-483510", "date_download": "2018-04-26T11:11:21Z", "digest": "sha1:362EGGWFAEALUT4OPYPOYIRLGK5IE64Z", "length": 13448, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "गिरीश महाजनांना अटक करुन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी : नवाब मलिक", "raw_content": "\nगिरीश महाजनांना अटक करुन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी : नवाब मलिक\nजळगावात नरभक्षक बिबट्याच्या शोधमोहिमेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजनही सहभागी झाले होते. यावेळी महाजनांच्या हाती चक्क बंदूक पाहायला मिळाली. याचवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nऔरंगाबाद : रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, स्थानिक निवासी डॉक्टर संपावर\nपुणे : समर कॅम्पसाठी चेन्नईहून आलेले तीन विद्यार्थी मुळशी धरणात बुडाले\nमुंबई : शिक्षकांच्या बदल्या आता ऑनलाईन पद्धतीने होणार : पंकजा मुंडे\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nऔरंगाबाद : रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, स्थानिक निवासी डॉक्टर संपावर\nगिरीश महाजनांना अटक करुन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी : नवाब मलिक\nगिरीश महाजनांना अटक करुन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी : नवाब मलिक\nजळगावात नरभक्षक बिबट्याच्या शोधमोहिमेत जलसंपदा मंत्री गिरीश महाजनही सहभागी झाले होते. यावेळी महाजनांच्या हाती चक्क बंदूक पाहायला मिळाली. याचवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली.\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/ed-raid-baba-siddique-places-117060100004_1.html", "date_download": "2018-04-26T11:35:48Z", "digest": "sha1:HFTWAXS3BT3C6EGYEX3MXYKYPOT74ML3", "length": 9948, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बाबा सिद्दीकीच्या विविध ठिकाणांवर ईडीचे छापे | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nबाबा सिद्दीकीच्या विविध ठिकाणांवर ईडीचे छापे\nकाँग्रेस नेते आणि माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या मुंबईतील विविध ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली आहे. वांद्रे येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत 100 कोटींच्या घोटाळ्यात बाबा सिद्दीकी आणि त्यांच्या एक सहकारी बिल्डर रफीक मकबूल कुरेशी यांचा हात असल्याचा आरोप आहे. त्यावरुनच ही छापेमारी झाली आहे.\nबाबा सिद्दीकी आणि रफीक कुरेशी यांच्या मिळून 5 ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली आहे. नियमानुसार वांद्रे परिसरातील झोपडपट्टी विकास करायचा असेल, तर त्यातील एक भाग झोपडपट्टीधारकांसाठी ठेवावा लागतो. मात्र बनावट कागदपत्रं बनवून हा घोटाळा केल्याचा ठपका बाबा सिद्दीकी आणि रफीक कुरेशींवर आहे. या छापेमारी दरम्यान बिल्डर रफीक कुरेशी यांच्या कंपनीने बाबा सिद्दीकींच्या कंपनीला पैसे दिल्याचं समोर आलं आहे.\nदानवे पदावर राहणे विरोधकांच्या फायद्याचे : शरद पवार\nभाजपाच्या वाटेवर नाही: गुरुदास कामत\nगुरुदास कामत यांचा काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा\nकोंग्रेसचा नविन पक्ष अध्यक्ष निवड लवकरच ठरणार\nयंदा दिल्लीत ‘इंडिया मोबाईल काँग्रेस’चं आयोजन\nयावर अधिक वाचा :\nबाबा सिद्दीकीच्या विविध ठिकाणांवर ईडीचे छापे\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mahatait.com/maha-tait-exam-2017-nature-pattern-exam/", "date_download": "2018-04-26T11:14:53Z", "digest": "sha1:DL4HXF3OWKOTTXV2OFW23G7NTF4SGXES", "length": 7717, "nlines": 126, "source_domain": "mahatait.com", "title": "MAHA-TAIT 2017 Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test – Nature and Pattern of Exam", "raw_content": "\nमहाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही पूर्णपणे बहुपर्यायी वस्तुनिष्ट स्वरुपाची व ऑनलाइन असेल, ज्यामुळे शिक्षक भारती मध्ये भ्रष्टाचार व व्यतीनिष्ठातेला वाव राहणार नाही. शासनाच्या परिपत्रका नुसार सदरील परीक्षा ही राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये नियोजित परीक्षा केंद्रानवर आयोजित करण्यात येणार आहे. सदरील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची काठीण्य पातळी ठरवून प्रश्नपत्रिकेची रचना करण्यात येईल. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही पूर्णपणे ऑनलाइन असल्यामुळे परीक्षा संपल्यावर म्हणजेच पेपर सबमिट केल्यावर त्वरित विद्यार्थ्यांना त्यांचे प्राप्त गुण दिसून येतील. विद्यार्थ्याना शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी देण्यासाठी ज्यास्तीत ज्यास्त पाच संधी उपलब्ध राहतील. त्यानंतर ही संधी संपुष्टात येईल. याचाच अर्थ असा कि, विद्यार्थी अधिक गुण संपादनासाठी पाच वेळा संधीचा लाभ घेऊ शकतील. विद्यार्थी सदरील संधीचा लाभ घेऊन ज्या चाचणी मध्ये त्याने ज्यास्त गुण संपादन केले आहेत. त्याचा वापर तो शिक्षक भरती मध्ये करू शकतो. शासनाच्या परिपत्रकानुसार सदरील परीक्षा वर्षातून किती वेळा होईल हे सांगण्यात आलेले नसले तरी, दोन परीक्षेतील अंतर चार महिन्या पेक्षा ज्यास्त नसावे असे नमूद करण्यात आले आहे. याचा अर्थ असा होऊ शकेल कि, शासन सदरील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे आयोजन वर्षातून दोन किवा तीन वेळा करू शकेल. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी चे मध्यम हे मराठी, उर्दू आणि इंग्रजी असेल, विद्यार्थ्यांना परीक्षा फॉर्म भरते वेळी वरील पैकी एक भाषा मध्यम म्हणून निवडावी लागेल. परीक्षेचे वेळापत्रक परीक्षा यंत्रणे मार्फत वेळोवेळी जाहीर करण्यात येईल.\nमहत्वपूर्ण अपडेट्स व स्टडी मटेरियल साठी खाली दिलेल्या लाल बेल आइकॉनवर क्लीक करुण Allow वर क्लिक करा.\nमहाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी च्या अधिकृत माहिती साठी कृपया संबधित अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.\nअभियोग्यता चाचणी के आधार पर ही शिक्षक भरती\nमहत्वपूर्ण अपडेट के लिए निचे लाल बेल पर Click करे और Allow करे : (Chrome Browser)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/cameras/top-10-2-inches-under+cameras-price-list.html", "date_download": "2018-04-26T11:34:29Z", "digest": "sha1:XTYDJC5EQWADST64RWC3CMJWPYQBHRDE", "length": 15254, "nlines": 385, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 2 इंचेस & अंडर कॅमेरास | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nTop 10 2 इंचेस & अंडर कॅमेरास Indiaकिंमत\nशीर्ष 10 2 इंचेस & अंडर कॅमेरास\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 2 इंचेस & अंडर कॅमेरास म्हणून 26 Apr 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग 2 इंचेस & अंडर कॅमेरास India मध्ये ओझें मिनिमॅक्स ऑटोमॅटिक फिल्म कॅमेरा गोल्ड Rs. 943 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\n2 इंचेस & अंडर\nदर्शवत आहे 10 उत्पादने\n2 इंचेस & अंडर\nलोकप्रिय 2 इंचेस & अंडर कॅमेरास\nमहाग2 इंचेस & अंडर कॅमेरास\nस्वस्त2 इंचेस & अंडर कॅमेरास\nशीर्ष 102 इंचेस & अंडर कॅमेरास\nताज्या2 इंचेस & अंडर कॅमेरास\nआगामी2 इंचेस & अंडर कॅमेरास\nसॅमसंग प्ल१०० डिजिटल कॅमेरा Black\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 1.5 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12.2 MP\nब्रिनो बबकॅ१०० बीके कॅमेरा सेट ग्रीन & ब्लॅक\nफुजिफिल्म इन्स्टेक्स इन्स्टेक्स मिनी 8 इन्स्टंट कॅमेरा व्हाईट\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 0.6 MP\nगोप्रो हिरो ऍक्टिव ग्रे\n- स्क्रीन सिझे 1.75 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 8 Megapixels\n- ऑप्टिकल झूम 1000 X\n- बिल्ट इन फ्लॅश Yes\n- स्क्रीन सिझे 1 Inches\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 20 MP\nओझें मिनिमॅक्स ऑटोमॅटिक फिल्म कॅमेरा गोल्ड\n- ऑप्टिकल झूम No\nस्जचं स्ज 5000 स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक\n- स्क्रीन सिझे 1.5 inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 14 MP\n- ऑप्टिकल झूम 1x\nस्जचं स्ज ४०००विफी स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक\n- स्क्रीन सिझे 1.5 inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 16 MP\n- ऑप्टिकल झूम 0x\nबिक्सतुफ बसवंतीनचं२ बॅसि२ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा व्हाईट\n- बिल्ट इन फ्लॅश No\n- स्क्रीन सिझे 1.5 inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 MP\nबिक्सतुफ बसवंतीनचं१ बॅचब१ स्पोर्ट्स & ऍक्टिव कॅमेरा ब्लॅक\n- बिल्ट इन फ्लॅश No\n- स्क्रीन सिझे 1.5 inch\n- ऑप्टिकल सेन्सर रेसोलुशन 12 MP\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/crocodile-found-near-mumbai-ocean-bank-271522.html", "date_download": "2018-04-26T11:02:27Z", "digest": "sha1:YJY7WPPTKU2XFCN64SE66DG33K4U3IQN", "length": 11894, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "समुद्राच्या लाटांना भेदून आली महाकाय मगर, दापोलीतील घटना कॅमेऱ्यात कैद", "raw_content": "\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nसमुद्राच्या लाटांना भेदून आली महाकाय मगर, दापोलीतील घटना कॅमेऱ्यात कैद\nनेहमी समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर महाकाय मासे पाहण्यास मिळतात. पण, रत्नागिरीतील दापोली समुद्र किनाऱ्यावर महाकाय मगर आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली\n07 आॅक्टोबर : नेहमी समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर महाकाय मासे पाहण्यास मिळतात. पण, रत्नागिरीतील दापोली समुद्र किनाऱ्यावर महाकाय मगर आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली.\nरत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील लाडघर समुद्र किनाऱ्यावर नेहमी प्रमाणे पर्यटकांची गर्दी होती. पर्यटक सुट्टीचा आनंद लुटत होते. मात्र काही अंतरावर समुद्राच्या लाटांना सारून एक महाकाय मगर समोर येताना पाहुन पर्यटकांना एकच धक्का बसला. मगर समुद्रकिनाऱ्यावर आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. अवघ्या काही क्षणात समुद्रकिनारा ओस पडला. मात्र, मगर निवांतपणे समुद्राच्या लाटांचा आनंद लुटत होती.\nस्थानिक मच्छिमारांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि त्यानंतर मगरीला जेरबंद करण्याचा थरार सुरू झाला. सुरुवातीला वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मगरीला जेरबंदही केलं. पण, मगरीने जाळी तोडून पुन्हा बाहेर आली. अखेर मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर मगरीला जेरबंद करण्यात यश आलं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A8_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80", "date_download": "2018-04-26T11:47:16Z", "digest": "sha1:T46KTHSU7YQONGBLXS6O3GJRQGCQGHXL", "length": 4448, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "झुलन गोस्वामी - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nझुलन गोस्वामी (नोव्हेंबर २५, इ.स. १९८३:नदिया, पश्चिम बंगाल - ) ही भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारत संघ - २००९ महिला क्रिकेट विश्वचषक\n१ गोस्वामी (ना.) • २ शर्मा (उना) • ३ चोप्रा • ४ देशपांडे (य) • ५ धर • ६ कामिनी • ७ कौर • ८ मल्होत्रा • ९ नायडू • १० नाईक (य) • ११ प्रधान • १२ राज • १३ राउत • १४ रॉय • १५ सुलताना\nभारताच्या महिला क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९८३ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जुलै २०१७ रोजी २२:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://zpamravati-gov.in/loadTourismView", "date_download": "2018-04-26T11:12:34Z", "digest": "sha1:QXIQQ5WL4MI3MCUE2YCH5EQACEE7COTE", "length": 66569, "nlines": 133, "source_domain": "zpamravati-gov.in", "title": "जिल्हा परिषद अमरावती || ZP Amravati", "raw_content": "\nविभाग प्रमुख परिपत्रके सेवाजेष्ठता यादी योजना माहितीचा अधिकार\nसार्वजनिक सुट्ट्या वैद्यकीय माहिती पत्रक अंदाज पत्रक विश्राम गृह माहिती विधी कक्ष चलचित्र वृत्तवार्ता\nसमिती माहिती जि. प. सभांचे कार्यवृत्त\nजि. प. संपर्क महाराष्ट्र / जिल्ह्यातील इतर संपर्क\nश्री अंबा देवी मंदिर संस्थान, अमरावती\nअमरावती शहराचे हृदय गांधी चौकामध्‍ये अंबादेवीचे मंदीर आहे. हे मंदीर अतिशय प्राचीन आहे. भारतातील वेगवेगळया ठीकाणचे लोक अंबादेवीच्‍या दर्शनाला येतात तो त्‍यांच्‍या जीवनाचा अविभाज्‍य भाग आहे. नवरात्रीचा सण दसरा असतो तेव्‍हा असतो. मंदीरातील भक्‍त आणी अधिकारी नउ दिवस धार्मीक आणी सांस्‍कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात. नवरात्रीच्या सणाला मोठी यात्रा भरलेली आहे असे वाटते. भक्‍तगण मोठया श्रध्‍देने अनवाणी देविच्‍या दर्शनाला येतात. असंख्‍य लोकांना राहण्‍यासाठी होस्‍टेलची व्‍यवस्‍था केली आहे. अमरावती रेल्‍वे स्‍टेशन बसस्टॉपपासुन १.५ कि.मी. अतंरावर आहे. अमरावती स्‍टेशनला वाहने आणी टॅक्‍सी उपलब्‍ध आहेत. बडनेरा रेल्‍वे स्‍टेशनला जाण्‍याकरिता टॅक्‍सीं उपलब्‍ध आहेत.\nविदर्भाचा राजा भिष्‍मक त्‍यांची मुलगी रुख्‍मीनी. तिने कृष्‍णाच्‍या धैर्य व साहसाच्‍या गोष्‍टी ऐकल्‍या होत्‍या. ती कृष्‍णावर प्रेम करित होती. तिचा भाउ रूख्‍मीय याने त्‍याचा मित्र शिशुपाल, छेडीचा राजा याच्‍याशी तिचा विवाह ठरविला. रुख्‍मीनीने कृष्‍णाला गुप्‍त निरोप पाठवि‍ला, त्‍या दोघांनी मिळुन योजना तयार केली. शिशुपाल सोबत विवाह ठरण्‍या पुर्वी तिने अमरावती (महाराष्‍ट्र) येथिल एकविरादेवीच्‍या मंदीरास भेट दिली. काही यादवाच्‍या मदतीने येथुन कृष्‍णाने रुख्‍मीनीला पळवुन नेले. कृष्‍णा रुख्‍मीनीच्‍या भाउ रूख्‍मीय याच्‍याशी लढला. नंतर राजा भिष्‍मकाने त्‍या दोघांचा विवाह ठरवुन दिला.\nश्री एकविरादेवी मंदीर संस्थान, अमरावती\nश्री अंबादेवी मंदीराच्‍या बाजुला श्री एकविरादेवी मंदीर आहे. १६६० मध्‍ये अमरावतीच्‍या पंरमासिंह श्री जनार्दन स्‍वामीनी हे मंदीर बांधले आहे. नवरात्रीचा उत्‍सव अंबा देवी आणी एकविरादेवी दोन्‍ही मिळुन साजरा केला जातो. ए‍कविरादेवी ही अदैवत शक्‍ती आहे.\nश्री विठ्ठल रुख्मिणी संस्थान,श्री क्षेत्र कौंडण्यपूर\nचांदुर तहसिल मध्‍ये कौडण्‍यपुर तिर्थक्षेत्र वर्धा नदीच्‍या काठावर वसलेले आहे. नैसर्गिक पर्वत, नदीच्‍या पश्चिमेकडील बाजुला श्‍वेत मंदीर आहे. त्‍या मंदीरामध्‍ये चार ब्रम्‍हाच्‍या मुर्ती आर्णी विष्‍णुची मुर्ती आसनस्‍थ आहेत. कौडंण्‍यपुर ही विदर्भाचा राजा भिष्‍मकाची प्राचीन राजधानी होती. राजा भिष्‍मकाच्‍या मुलीचे नाव रूख्‍मीनी. याच पर्वतावर विठ्ठल रुख्‍मीनीचे मंदीर आहे. हजारो लाखो भाविक विठ्ठलाच्‍या दर्शनाला कार्तीक पोर्णिमेला नोंव्‍हेबर महिण्‍यात येतात.\nकौडंण्‍यपुर विदर्भ राज्याची राजधानी होती, राजा भीमा यांनी राज्य केले. महाभारत महाकाव्य, दमयंती आणि रुक्मिणीमध्ये उल्लेख केलेल्या दोन प्रसिद्ध स्त्रियांनी येथे वास्तव्य केले. दमयंती ही भीमची कन्या आणि निशात राजकुमार नालाची पत्नी. रुक्मिणी भीष्मकाची कन्या आणि रुक्मिची बहीण होती. ती द्वारका वासुदेव कृष्णाची पहिली पत्नी होती. कौडंण्‍यपुर उत्तर भारतातील प्राचीन प्रवाशांसाठी दक्षिण भारताकडे प्रवेशद्वार होते. तो अयोध्येसारखा प्राचीन भारतातील उत्तरेकडील शहरांशी चांगल्या प्रकारे जोडला गेला. महाभारतात या प्राचीन मार्गाचा उल्लेख आहे.\nअमरावती जिल्ह्यातील मोर्शि तहसीलचा एक गाव आहे. अचिलपूर-मोर्शी रस्त्यावर चांदूर बाजार पासून सुमारे १० किमी अंतरावर आहे. रिद्धापुर येथे श्री गोविंदप्रभु महाराज आणि श्री चक्रधर स्वामीजी यांचे १५० अधिक चरनक्षेत्र आहेत. राज मठ रिद्धापुरचे मुख्य मंदिर आहे. हे महानुभाव संप्रदायाचे मुख्यालय आहे आणि महानुभावांचे बनारस म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी राज मठ, कृष्णा मंदिर, दत्ता मंदिर आणि सलाम मिया आणि मेहबूब सुभनीचे दरगाह आहेत.\nपरतवाडा - (महाराष्ट्र) -बेतूल (मध्यप्रदेश) या रस्तावर सातपुडा पर्वत रांगांच्या दक्षिणेकडील पायथ्यावरील प्रसिद्ध बहिरम बाबा मंदिर हे स्थान आहे. डिसेंबरच्या तिसर्या आठवड्यापासून दरवर्षी जानेवारी पर्यंत, ४५ दिवसांच्या कालावधीसाठी येथे जत्रा भरतात. बहिरम यात्रा ही दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला होते असते. हे स्थान अमरावती पासून अंदाजे ६० कि. मी इतके आहे. अचलपूर तालुक्यातील बहिरम हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे. हे मंदिर सुमारे १२५ फूट उंचीवर आहे. चढण्यास १०८ पायऱ्या आहेत. येथे साडेसहा फूट उंच गणेशमूर्ती आहे. या मंदिरासमोर सहा टन वजनाची घंटा आहे. येथे बहिरम (भैरव) या देवाची पूजा केली जाते. येथील मातीच्या हंडीत शिजवलेले मटण खास चवीचे म्हणून खवैय्यांमध्येत प्रसिद्ध आहे.\nकोंडेश्वर मंदिर हे भगवान शिवाला अपर्ण केले आहे. हे मंदीर प्राचीन हत्‍ती मंदीराच्‍या बाजुला जंगला मधोमध आहे. हया मंदीराचे बांधकाम वास्‍तुशास्‍त्रीय हेमाडपंथीय पध्‍दतीने आणी काळया दगडांनी बांधले. महाशिवरात्री हा महत्‍वाचा सण या मंदीरात साजरा केला जातो. श्री खटेश्‍वर महाराज समाधी, तलाव, पाण्‍याचा धबधबा मंदीराच्‍या सभोवताल आहे. हे मंदिर अमरावती येथे स्थित आहे.\nचांगापूर येथे प्राचीन हनुमान मंदिर आहे . हे तीर्थस्थळ अमरावती शहराच्या जवळ असून विविध धार्मिक कार्यक्रम येथे होत असतात. हे ठिकाण अमरावती - परतवाडा या रस्त्यावर आहे. हनुमान जयंती येथे मोठ्या जल्लोष मध्ये साजरी केल्या जाते. जिल्ह्यातील हनुमान भक्तांचे हे श्रद्धा स्थान आहे. येथील भक्त यांना चांगापूर नरेश या नावाने म्हणतात.\nतुकडोजी महाराज (१९०९-१९६८) यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. येथे तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम व त्यासमोर त्यांची समाधी आहे.\nजहांगीरपूर येथे प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. हे तीर्थस्थळ अमरावती शहराच्या पासून अंदाजे ४० कि. मी. अंतरावर आहे. जहांगीरपूर हे धामणगाव रेल्वे या तालुक्यात असून धामणगाव रेल्वे स्थानकापासून १० कि. मी. अंतरावर आहे. जिल्हातील हनुमान भक्त येथे दर शनिवारी भाविक भक्त मोठ्या संख्येनें दर्शनासाठी येतात.\nखंडेश्वर मंदिर (नांदगाव खंडेश्वर) हे एक पुरातन मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीतले असून नांदगाव खंडेश्वर ह्या तालुक्याच्या ठिकाणी आहे. महाशिवरात्री निमित्य मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. हा उत्सव ७ दिवस साजरा करण्यात येत असुन पूर्ण नांदगाव खंडेश्वर शहर यात उत्साहाने सामील होतात.\nश्री गुलाबराव महाराज(चांदुर बाजार)\nश्री गुलाबराव् महाराज् हे विसाव्या शतकातील एक असामान्य अलौकिक संत होते. वयाच्या आठव्या महिन्यात अंधत्व आले, आयुष्य केवळ चौतीस वर्षाचे, जन्म निम्न् समाजातील, आयुष्य ग्रामीण भागातील, अशा प्रतिकुल परिस्थितित त्यानी १३४ ग्रंथ लिहिलेत. प्रज्ञचक्षु श्री गुलाबराव महाराजांचा जन्म माधान येथील मोहोड यांच्या कुळात त्यांच्या आजोळी अमरावती जिल्ह्यातील लोणी(टाकळी) या गावी दि. ०६-०७-१८८१ साली झाला. गुलाब गोंदुजी मोहोड हे त्यांचे संपुर्ण नाव. शंकराचार्य, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम व रामदास या संतांच्या ग्रंथांचे सार एकत्रित करुन गुलाबराव महाराजांनी आपल्या अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात ग्रंथनिर्मिती केली. गुलाबराव स्‍वतःला संत ज्ञानेश्वरांची कन्या मानत असत. संत श्री गुलाबराव महाराजांचे भक्तिधाम हे अमरावती जिल्ह्यातील, चांदूर बाजार परिसरात आहे. हे स्थान अमरावती पासून अंदाजे ४० कि. मी. आहे.\nदेबुजी झिंगराजी जनरोजकर (फेब्रुवारी २३, १८७६ - डिसेंबर २०, १९६५) हे संत, संत गाडगे महाराज किंवा गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे एक संत सामाजिक सुधारक होते. भारतातील गावांसाठी त्यांचे सुधारणांचे दृष्टिकोन हे अजूनही विविध राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.\nमहाराजांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील शेडगांव या गावी झाला. त्यांनी आपले प्रवचन \"कीर्तनकार\" स्वरूपात केले ज्यामध्ये त्यांनी माणुसकी आणि करुणा यासारख्या मूल्यांवर जोर दिला. आपल्या कीर्तनादरम्यान त्यांनी अंधश्रद्धा व धार्मिक विधी विरोधात लोकांना शिक्षित केले. शेडगांव हे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव या तालुक्यात स्थित आहे. शेडगांव येथे गाडगे महाराजांचे मंदिर आहे.\nऋणमोचन येथील प्रत्येक देवस्थान हे पूर्णा (पयोष्णी) नदीच्या तीरावर असून तिचा प्रवाह पूर्व वाहिनी असल्याचे हे तीर्थ म्हणून पुण्यकारक समजले जाते. गणेश पुराणकर्ते मुद्गल ऋषीचा आश्रम पुराणकाळी येथे होता, तर रुख्मीणी हरणाच्यावेळी परत जातांना श्रीकुष्ण व रुख्मीणी येथे आल्याचा उल्लेखही इतिहासात प्रसिद्ध आहे. भगवान मुद्गलेश्वर म्हणजेच महादेवाचा अवतार होय. महादेव म्हटले म्हणजे सोमवारचे महत्व आहे. पण ऋणमोचनला रविवारचे महत्व आहे. त्यातही पौष महिन्यातील रविवारला भाविक भक्त येथे धार्मिक विधी, नामस्मरण, ओलेत्याने मुदगलेश्वरावर जल वाहणे इ. कार्यामुळे येथे प्राचीन काळापासून यात्रेचे स्वरूप आले.\nगृह्त्यागानंतर सेवकार्याची प्रेरणा सन १९०५ साली गाडगे महाराजांना येथेच मिळाली. स्वत: परीश्रम घेऊन नदीवर सुकी माती टाकून घाट बांधणे सुरु केले. पुढे अनेक उदार आश्रयदात्यांच्या सहकार्यामुळे फरसबंधी घाट बांधले गेले. यात्रेत येणाऱ्या दिन दुबळ्या अनाथ अपंगांना निदान एक वेळ तरी पोटभर अन्न मिळावे , म्हणून सन १९०७ साली सदावर्त सुरु केले. हे सदावर्त दरवर्षी पौष महिन्यात सुरु होऊन रथसप्तमी पर्यत अव्याहतपणे आयतागायत चालू आहे. पौषातील शेवटच्या रविवारी या दिवशी अंध, अपंग, कुष्ट पिडीत, निराधार वृद्ध स्त्री पुरुष, मुलांना मिष्ठान अन्नदान समवेतच वस्त्रदान, भांडीदान इ. ही केले जाते. आजही याचा लाभ ५ ते ७ हजार दिनदुबळ्यांना मिळतो आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आज येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.\nआनंदेश्वर महादेव मंदिर, लासूर\nआनंदेश्वर महादेव मंदिर, लासूर हे हेमाडपंथी शिल्पकलेचा उत्तम नमुना असून हे मंदिर १२व्या शतकातले आहे. ह्या मंदिराचे बांधकाम यादव राजे रामदेव राय यांनी केले आहे. य मंदिराचे वैशिष्ठ असे कि हे मंदिर एकच दगडात कोरलेले असून अश्याप्रकारचा दगड मंदिराच्या ५०० कि.मी. अंतरात सापडत नाही.\nमेळघाट व्याघ्र प्रकल्प एक मुख्य अभयारण्य व व्याघ्रप्रकल्पांपैकी एक आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान याच अभयारण्याचे पूर्वीचे गाभा क्षेत्र होते. उद्यान वाघांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. थंड वातावरण, धबधबे, तलाव, हिरवेगार गवत यामुळे उन्हाळयातील पर्यटन स्थळ म्हणून या उद्यानास महत्त्व आहे. १७०० वर्ग कि.मी. चे क्षेत्र भारतीय वाघांसाठी प्रसिद्ध आहे. येथील जंगल प्रकार हा पानगळी प्रकारात येतो. या अभयारण्यात सागाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत.\nअमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा व धारणी या तालुक्यांतील हा डोंगराळ भाग मेळघाट नावाने ओळखला जात असून याच ठिकाणी हे अभयारण्य आणि व्याघ्रप्रकल्प आहे. या परिसरात कोरकू आदिवासी जमात राहत असून इतरही समाजांचे लोक राहतात. मेळघाटमध्ये 'सिपना' (अर्थ सागवान) नदी महत्त्वाची आहे. मेळघाट हा महाराष्ट्रातील एकमेव व्याघ्रप्रकल्प आहे. इथे पट्टेवाले वाघ, बिबळे , रानगवे, सांबरे, भेकरे, रानडुकरे, वानरे, चितळ, नीलगायी, चौशिंगे, अस्वले, भुईअस्वले, रानमांजरे, कृष्णमृग, उडत्या खारी, तरस, कोल्हे, लांडगे, ससे असे पुष्कळ प्राणी आहेत. तसेच इथे मोर, रानकोंबड्या, राखी बगळा, भुरा बगळा, करकोचे, बलाक, बदके इत्यादी पक्षी आहेत. तसेच सर्पगरुड, ससाणे, घार, पोपट, सुगरण, पारवे, बुलबुल, सुतार, मैना असे रानपक्षीही आहेत.\nमेळघाट हा मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वत रागांमध्ये वसलेला आहे. ह्या पर्वत रागांना गाविलगड पर्वत रांग असेही संबोधतात. वैराट हे सर्वोच शिखर समुद्र सपाटीपासून ११७८ मीटर उंच आहे. मेळघाटातून खंडू, खापर, सिपना, गाडगा आणि डोलार ह्या पाच नद्या वाहतात आणि पुढे त्या तापी नदीला मिळतात. मेळघाट हे महाराष्ट्र राज्याचे जैवविविधतेचे भंडार आहे. घनदाट जंगलात माखला, चिखलदरा, चीलादारी, पातुल्डा आणि गुगमाळ ही अतिशय दुर्गम ठिकाणे आहेत. मेळघाट हा प्रदेश १९७४ साली राखीव व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाला. सद्यस्थितीत प्रकाल्पाअंतर्गत ६७६.९३ वर्ग किलोमीटर भूमी राखीव आहे.\nचिखलदर्‍याचा मनोरंजक इतिहास आपल्याला अगदी महाभारत काळापर्यंत मागे घेऊन जातो. पांडवांनी वनवासातील काही काळ चिखलदर्‍यात घालवला होता असे म्हणतात. येथे असलेल्या विराटनगरीतील जुलमी आणि भोगी सेनापती कीचक याचा वध भीमाने केला आणि त्याला विराटनगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले. ती दरी म्हणजेच कीचकदरा. अपभ्रंश होत त्याचे नाव चिखलदरा झाले. ज्या दरीत भीमाने कीचकाला फेकून दिले, ती दरी आणि वरच्या अंगाला ज्या झर्‍यात भीमाने आंघोळ केली ते भीमकुंडसुद्धा पाहायला मिळते. चिखलदर्‍याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५६४ फूट आहे. त्यामुळे तेथील हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते.\nमालखेड हे पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाते. येथे धरण असून अमरावती जिल्ह्यातील चांदूरजवळील कोलाड नदीवर आहे. या धरणाची पायाखालील उंची १७.०५ मीटर (५५.९ फूट) असून लांबी १,४२२ मी (४,६६५ फूट) आहे. हे ठिकाण अमरावती या शहरापासून अंदाजे २० कि. मी. इतके आहे. मालखेड येथे मनोरंजनासाठी पार्क आहे. लहान मुलांच्या सहली येथे येत असतात.\nबांबू उद्यान हे ४९ एकरात पसरलेले महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे बांबू उद्यान आहे. या उद्यानात बांबूच्या ६३ प्रजात्यांची लागवड करण्यात आलेली आहे. या उद्यानात बांबू कुट, बांबू पुल, बांबू गुहा, बांबू वन माहिती केंद्र, कॅक्टस बाग, कमळ बाग, मुलांचे उद्यान यांचा समावेश आहे.\nअप्पर वर्धा धरण अमरावती जिल्ह्यातील मोरळी तालुक्यातील शाम्होरा गावाजवळ वर्धा नदीच्या पात्रात आहे. धरण सिंचन, पिण्याचे पाणी पुरवठा, पूर नियंत्रण आणि जलविद्युतसाठी बहुउद्देशीय फायदे आहे.बहुउद्देशीय अप्पर वर्धा धरण प्रकल्पाला अमरावती शहराची जीवनरेखा मानली जाते आणि मोर्शी आणि वरुद तालुक्या हा अप्पर वर्धा सिंचन प्रकल्पाचा अविभाज्य घटक आहे, ज्यात सिंचन, पिण्याचे पाणी पुरवठा आणि औद्योगिक वापर आणि पूर नियंत्रण यांचा समावेश आहे. जलविद्युत निर्मिती फक्त तेव्हाच होते जेव्हा सिंचन विकसित होते.\nया धरणावर स्पिल्वे गेट्सची संख्या १३ इतकी आहे. या धरणाला लागूनच रमणीय बाग आहे. वर्षा ऋतू मध्ये पर्यटकांची गर्दी असते. हे ठिकाण अमरावती पासून अंदाजे ६० कि .मी व महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर पासून अंदाजे १२८ कि .मी इतके आहे.\nश्री अंबा देवी मंदिर संस्थान, अमरावती\nअमरावती शहराचे हृदय गांधी चौकामध्‍ये अंबादेवीचे मंदीर आहे. हे मंदीर अतिशय प्राचीन आहे. भारतातील वेगवेगळया ठीकाणचे लोक अंबादेवीच्‍या दर्शनाला येतात तो त्‍यांच्‍या जीवनाचा अविभाज्‍य भाग आहे. नवरात्रीचा सण दसरा असतो तेव्‍हा असतो. मंदीरातील भक्‍त आणी अधिकारी नउ दिवस धार्मीक आणी सांस्‍कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात. नवरात्रीच्या सणाला मोठी यात्रा भरलेली आहे असे वाटते. भक्‍तगण मोठया श्रध्‍देने अनवाणी देविच्‍या दर्शनाला येतात.\nअसंख्‍य लोकांना राहण्‍यासाठी होस्‍टेलची व्‍यवस्‍था केली आहे. अमरावती रेल्‍वे स्‍टेशन बसस्टॉपपासुन १.५ कि.मी. अतंरावर आहे. अमरावती स्‍टेशनला वाहने आणी टॅक्‍सी उपलब्‍ध आहेत. बडनेरा रेल्‍वे स्‍टेशनला जाण्‍याकरिता टॅक्‍सीं उपलब्‍ध आहेत.\nविदर्भाचा राजा भिष्‍मक त्‍यांची मुलगी रुख्‍मीनी. तिने कृष्‍णाच्‍या धैर्य व साहसाच्‍या गोष्‍टी ऐकल्‍या होत्‍या. ती कृष्‍णावर प्रेम करित होती. तिचा भाउ रूख्‍मीय याने त्‍याचा मित्र शिशुपाल, छेडीचा राजा याच्‍याशी तिचा विवाह ठरविला. रुख्‍मीनीने कृष्‍णाला गुप्‍त निरोप पाठवि‍ला, त्‍या दोघांनी मिळुन योजना तयार केली. शिशुपाल सोबत विवाह ठरण्‍या पुर्वी तिने अमरावती (महाराष्‍ट्र) येथिल एकविरादेवीच्‍या मंदीरास भेट दिली. काही यादवाच्‍या मदतीने येथुन कृष्‍णाने रुख्‍मीनीला पळवुन नेले. कृष्‍णा रुख्‍मीनीच्‍या भाउ रूख्‍मीय याच्‍याशी लढला. नंतर राजा भिष्‍मकाने त्‍या दोघांचा विवाह ठरवुन दिला.\nश्री एकविरादेवी मंदीर संस्थान, अमरावती\nश्री अंबादेवी मंदीराच्‍या बाजुला श्री एकविरादेवी मंदीर आहे. १६६० मध्‍ये अमरावतीच्‍या पंरमासिंह श्री जनार्दन स्‍वामीनी हे मंदीर बांधले आहे. नवरात्रीचा उत्‍सव अंबा देवी आणी एकविरादेवी दोन्‍ही मिळुन साजरा केला जातो. ए‍कविरादेवी ही अदैवत शक्‍ती आहे.\nश्री विठ्ठल रुख्मिणी संस्थान,श्री क्षेत्र कौंडण्यपूर\nचांदुर तहसिल मध्‍ये कौडण्‍यपुर तिर्थक्षेत्र वर्धा नदीच्‍या काठावर वसलेले आहे. नैसर्गिक पर्वत, नदीच्‍या पश्चिमेकडील बाजुला श्‍वेत मंदीर आहे. त्‍या मंदीरामध्‍ये चार ब्रम्‍हाच्‍या मुर्ती आर्णी विष्‍णुची मुर्ती आसनस्‍थ आहेत. कौडंण्‍यपुर ही विदर्भाचा राजा भिष्‍मकाची प्राचीन राजधानी होती. राजा भिष्‍मकाच्‍या मुलीचे नाव रूख्‍मीनी. याच पर्वतावर विठ्ठल रुख्‍मीनीचे मंदीर आहे. हजारो लाखो भाविक विठ्ठलाच्‍या दर्शनाला कार्तीक पोर्णिमेला नोंव्‍हेबर महिण्‍यात येतात.\nकौडंण्‍यपुर विदर्भ राज्याची राजधानी होती, राजा भीमा यांनी राज्य केले. महाभारत महाकाव्य, दमयंती आणि रुक्मिणीमध्ये उल्लेख केलेल्या दोन प्रसिद्ध स्त्रियांनी येथे वास्तव्य केले. दमयंती ही भीमची कन्या आणि निशात राजकुमार नालाची पत्नी. रुक्मिणी भीष्मकाची कन्या आणि रुक्मिची बहीण होती. ती द्वारका वासुदेव कृष्णाची पहिली पत्नी होती. कौडंण्‍यपुर उत्तर भारतातील प्राचीन प्रवाशांसाठी दक्षिण भारताकडे प्रवेशद्वार होते. तो अयोध्येसारखा प्राचीन भारतातील उत्तरेकडील शहरांशी चांगल्या प्रकारे जोडला गेला. महाभारतात या प्राचीन मार्गाचा उल्लेख आहे.\nअमरावती जिल्ह्यातील मोर्शि तहसीलचा एक गाव आहे. अचिलपूर-मोर्शी रस्त्यावर चांदूर बाजार पासून सुमारे १० किमी अंतरावर आहे. रिद्धापुर येथे श्री गोविंदप्रभु महाराज आणि श्री चक्रधर स्वामीजी यांचे १५० अधिक चरनक्षेत्र आहेत. राज मठ रिद्धापुरचे मुख्य मंदिर आहे. हे महानुभाव संप्रदायाचे मुख्यालय आहे आणि महानुभावांचे बनारस म्हणूनही ओळखले जाते. या ठिकाणी राज मठ, कृष्णा मंदिर, दत्ता मंदिर आणि सलाम मिया आणि मेहबूब सुभनीचे दरगाह आहेत.\nपरतवाडा - (महाराष्ट्र) -बेतूल (मध्यप्रदेश) या रस्तावर सातपुडा पर्वत रांगांच्या दक्षिणेकडील पायथ्यावरील प्रसिद्ध बहिरम बाबा मंदिर हे स्थान आहे. डिसेंबरच्या तिसर्या आठवड्यापासून दरवर्षी जानेवारी पर्यंत, ४५ दिवसांच्या कालावधीसाठी येथे जत्रा भरतात. बहिरम यात्रा ही दरवर्षी कार्तिक पौर्णिमेला होते असते. हे स्थान अमरावती पासून अंदाजे ६० कि. मी इतके आहे. अचलपूर तालुक्यातील बहिरम हे देवस्थान खूप प्रसिद्ध आहे. हे मंदिर सुमारे १२५ फूट उंचीवर आहे. चढण्यास १०८ पायऱ्या आहेत.\nयेथे साडेसहा फूट उंच गणेशमूर्ती आहे. या मंदिरासमोर सहा टन वजनाची घंटा आहे. येथे बहिरम (भैरव) या देवाची पूजा केली जाते. येथील मातीच्या हंडीत शिजवलेले मटण खास चवीचे म्हणून खवैय्यांमध्येत प्रसिद्ध आहे.\nकोंडेश्वर मंदिर हे भगवान शिवाला अपर्ण केले आहे. हे मंदीर प्राचीन हत्‍ती मंदीराच्‍या बाजुला जंगला मधोमध आहे. हया मंदीराचे बांधकाम वास्‍तुशास्‍त्रीय हेमाडपंथीय पध्‍दतीने आणी काळया दगडांनी बांधले. महाशिवरात्री हा महत्‍वाचा सण या मंदीरात साजरा केला जातो. श्री खटेश्‍वर महाराज समाधी, तलाव, पाण्‍याचा धबधबा मंदीराच्‍या सभोवताल आहे. हे मंदिर अमरावती येथे स्थित आहे.\nचांगापूर येथे प्राचीन हनुमान मंदिर आहे . हे तीर्थस्थळ अमरावती शहराच्या जवळ असून विविध धार्मिक कार्यक्रम येथे होत असतात. हे ठिकाण अमरावती - परतवाडा या रस्त्यावर आहे. हनुमान जयंती येथे मोठ्या जल्लोष मध्ये साजरी केल्या जाते. जिल्ह्यातील हनुमान भक्तांचे हे श्रद्धा स्थान आहे. येथील भक्त यांना चांगापूर नरेश या नावाने म्हणतात.\nतुकडोजी महाराज (१९०९-१९६८) यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी १९३५ साली मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते. येथे तुकडोजी महाराजांचा गुरुकुंज आश्रम व त्यासमोर त्यांची समाधी आहे.\nजहांगीरपूर येथे प्रसिद्ध हनुमान मंदिर आहे. हे तीर्थस्थळ अमरावती शहराच्या पासून अंदाजे ४० कि. मी. अंतरावर आहे. जहांगीरपूर हे धामणगाव रेल्वे या तालुक्यात असून धामणगाव रेल्वे स्थानकापासून १० कि. मी. अंतरावर आहे. जिल्हातील हनुमान भक्त येथे दर शनिवारी भाविक भक्त मोठ्या संख्येनें दर्शनासाठी येतात.\nखंडेश्वर मंदिर (नांदगाव खंडेश्वर) हे एक पुरातन मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी शैलीतले असून नांदगाव खंडेश्वर ह्या तालुक्याच्या ठिकाणी आहे. महाशिवरात्री निमित्य मोठा उत्सव साजरा करण्यात येतो. हा उत्सव ७ दिवस साजरा करण्यात येत असुन पूर्ण नांदगाव खंडेश्वर शहर यात उत्साहाने सामील होतात.\nश्री गुलाबराव महाराज(चांदुर बाजार)\nश्री गुलाबराव् महाराज् हे विसाव्या शतकातील एक असामान्य अलौकिक संत होते. वयाच्या आठव्या महिन्यात अंधत्व आले, आयुष्य केवळ चौतीस वर्षाचे, जन्म निम्न् समाजातील, आयुष्य ग्रामीण भागातील, अशा प्रतिकुल परिस्थितित त्यानी १३४ ग्रंथ लिहिलेत. प्रज्ञचक्षु श्री गुलाबराव महाराजांचा जन्म माधान येथील मोहोड यांच्या कुळात त्यांच्या आजोळी अमरावती जिल्ह्यातील लोणी(टाकळी) या गावी दि. ०६-०७-१८८१ साली झाला.\nगुलाब गोंदुजी मोहोड हे त्यांचे संपुर्ण नाव. शंकराचार्य, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम व रामदास या संतांच्या ग्रंथांचे सार एकत्रित करुन गुलाबराव महाराजांनी आपल्या अवघ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात ग्रंथनिर्मिती केली. गुलाबराव स्‍वतःला संत ज्ञानेश्वरांची कन्या मानत असत. संत श्री गुलाबराव महाराजांचे भक्तिधाम हे अमरावती जिल्ह्यातील, चांदूर बाजार परिसरात आहे. हे स्थान अमरावती पासून अंदाजे ४० कि. मी. आहे.\nदेबुजी झिंगराजी जनरोजकर (फेब्रुवारी २३, १८७६ - डिसेंबर २०, १९६५) हे संत, संत गाडगे महाराज किंवा गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे एक संत सामाजिक सुधारक होते. भारतातील गावांसाठी त्यांचे सुधारणांचे दृष्टिकोन हे अजूनही विविध राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील शेडगांव या गावी झाला. त्यांनी आपले प्रवचन \"कीर्तनकार\" स्वरूपात केले ज्यामध्ये त्यांनी माणुसकी आणि करुणा यासारख्या मूल्यांवर जोर दिला.\nआपल्या कीर्तनादरम्यान त्यांनी अंधश्रद्धा व धार्मिक विधी विरोधात लोकांना शिक्षित केले. शेडगांव हे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव या तालुक्यात स्थित आहे. शेडगांव येथे गाडगे महाराजांचे मंदिर आहे.\nऋणमोचन येथील प्रत्येक देवस्थान हे पूर्णा (पयोष्णी) नदीच्या तीरावर असून तिचा प्रवाह पूर्व वाहिनी असल्याचे हे तीर्थ म्हणून पुण्यकारक समजले जाते. गणेश पुराणकर्ते मुद्गल ऋषीचा आश्रम पुराणकाळी येथे होता, तर रुख्मीणी हरणाच्यावेळी परत जातांना श्रीकुष्ण व रुख्मीणी येथे आल्याचा उल्लेखही इतिहासात प्रसिद्ध आहे. भगवान मुद्गलेश्वर म्हणजेच महादेवाचा अवतार होय. महादेव म्हटले म्हणजे सोमवारचे महत्व आहे. पण ऋणमोचनला रविवारचे महत्व आहे. त्यातही पौष महिन्यातील रविवारला भाविक भक्त येथे धार्मिक विधी, नामस्मरण, ओलेत्याने मुदगलेश्वरावर जल वाहणे इ. कार्यामुळे येथे प्राचीन काळापासून यात्रेचे स्वरूप आले.\nगृह्त्यागानंतर सेवकार्याची प्रेरणा सन १९०५ साली गाडगे महाराजांना येथेच मिळाली. स्वत: परीश्रम घेऊन नदीवर सुकी माती टाकून घाट बांधणे सुरु केले. पुढे अनेक उदार आश्रयदात्यांच्या सहकार्यामुळे फरसबंधी घाट बांधले गेले. यात्रेत येणाऱ्या दिन दुबळ्या अनाथ अपंगांना निदान एक वेळ तरी पोटभर अन्न मिळावे , म्हणून सन १९०७ साली सदावर्त सुरु केले. हे सदावर्त दरवर्षी पौष महिन्यात सुरु होऊन रथसप्तमी पर्यत अव्याहतपणे आयतागायत चालू आहे. पौषातील शेवटच्या रविवारी या दिवशी अंध, अपंग, कुष्ट पिडीत, निराधार वृद्ध स्त्री पुरुष, मुलांना मिष्ठान अन्नदान समवेतच वस्त्रदान, भांडीदान इ. ही केले जाते. आजही याचा लाभ ५ ते ७ हजार दिनदुबळ्यांना मिळतो आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आज येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले.\nआनंदेश्वर महादेव मंदिर, लासूर\nआनंदेश्वर महादेव मंदिर, लासूर हे हेमाडपंथी शिल्पकलेचा उत्तम नमुना असून हे मंदिर १२व्या शतकातले आहे. ह्या मंदिराचे बांधकाम यादव राजे रामदेव राय यांनी केले आहे. य मंदिराचे वैशिष्ठ असे कि हे मंदिर एकच दगडात कोरलेले असून अश्याप्रकारचा दगड मंदिराच्या ५०० कि.मी. अंतरात सापडत नाही.\nमेळघाट व्याघ्र प्रकल्प एक मुख्य अभयारण्य व व्याघ्रप्रकल्पांपैकी एक आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान याच अभयारण्याचे पूर्वीचे गाभा क्षेत्र होते. उद्यान वाघांसाठी आरक्षित करण्यात आले आहे. थंड वातावरण, धबधबे, तलाव, हिरवेगार गवत यामुळे उन्हाळयातील पर्यटन स्थळ म्हणून या उद्यानास महत्त्व आहे. १७०० वर्ग कि.मी. चे क्षेत्र भारतीय वाघांसाठी प्रसिद्ध आहे. येथील जंगल प्रकार हा पानगळी प्रकारात येतो. या अभयारण्यात सागाची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत.\nअमरावती जिल्ह्याच्या चिखलदरा व धारणी या तालुक्यांतील हा डोंगराळ भाग मेळघाट नावाने ओळखला जात असून याच ठिकाणी हे अभयारण्य आणि व्याघ्रप्रकल्प आहे. या परिसरात कोरकू आदिवासी जमात राहत असून इतरही समाजांचे लोक राहतात. मेळघाटमध्ये 'सिपना' (अर्थ सागवान) नदी महत्त्वाची आहे. मेळघाट हा महाराष्ट्रातील एकमेव व्याघ्रप्रकल्प आहे. इथे पट्टेवाले वाघ, बिबळे , रानगवे, सांबरे, भेकरे, रानडुकरे, वानरे, चितळ, नीलगायी, चौशिंगे, अस्वले, भुईअस्वले, रानमांजरे, कृष्णमृग, उडत्या खारी, तरस, कोल्हे, लांडगे, ससे असे पुष्कळ प्राणी आहेत. तसेच इथे मोर, रानकोंबड्या, राखी बगळा, भुरा बगळा, करकोचे, बलाक, बदके इत्यादी पक्षी आहेत. तसेच सर्पगरुड, ससाणे, घार, पोपट, सुगरण, पारवे, बुलबुल, सुतार, मैना असे रानपक्षीही आहेत.\nमेळघाट हा मध्य भारताच्या दक्षिण सातपुडा पर्वत रागांमध्ये वसलेला आहे. ह्या पर्वत रागांना गाविलगड पर्वत रांग असेही संबोधतात. वैराट हे सर्वोच शिखर समुद्र सपाटीपासून ११७८ मीटर उंच आहे. मेळघाटातून खंडू, खापर, सिपना, गाडगा आणि डोलार ह्या पाच नद्या वाहतात आणि पुढे त्या तापी नदीला मिळतात. मेळघाट हे महाराष्ट्र राज्याचे जैवविविधतेचे भंडार आहे. घनदाट जंगलात माखला, चिखलदरा, चीलादारी, पातुल्डा आणि गुगमाळ ही अतिशय दुर्गम ठिकाणे आहेत. मेळघाट हा प्रदेश १९७४ साली राखीव व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाला. सद्यस्थितीत प्रकाल्पाअंतर्गत ६७६.९३ वर्ग किलोमीटर भूमी राखीव आहे.\nचिखलदर्‍याचा मनोरंजक इतिहास आपल्याला अगदी महाभारत काळापर्यंत मागे घेऊन जातो. पांडवांनी वनवासातील काही काळ चिखलदर्‍यात घालवला होता असे म्हणतात. येथे असलेल्या विराटनगरीतील जुलमी आणि भोगी सेनापती कीचक याचा वध भीमाने केला आणि त्याला विराटनगरीहून जवळ असलेल्या एका दरीत फेकून दिले. ती दरी म्हणजेच कीचकदरा.अपभ्रंश होत त्याचे नाव चिखलदरा झाले.\nज्या दरीत भीमाने कीचकाला फेकून दिले, ती दरी आणि वरच्या अंगाला ज्या झर्‍यात भीमाने आंघोळ केली ते भीमकुंडसुद्धा पाहायला मिळते. चिखलदर्‍याची समुद्रसपाटीपासूनची उंची ३५६४ फूट आहे. त्यामुळे तेथील हवा कायम थंड आणि आरोग्यदायी असते. सातपुड्याच्या सात पर्वतरांगांपैकी मेळघाट रांगेत चिखलदरा येते.\nमालखेड हे पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाते. येथे धरण असून अमरावती जिल्ह्यातील चांदूरजवळील कोलाड नदीवर आहे. या धरणाची पायाखालील उंची १७.०५ मीटर (५५.९ फूट) असून लांबी १,४२२ मी (४,६६५ फूट) आहे. हे ठिकाण अमरावती या शहरापासून अंदाजे २० कि. मी. इतके आहे. मालखेड येथे मनोरंजनासाठी पार्क आहे. लहान मुलांच्या सहली येथे येत असतात.\nबांबू उद्यान हे ४९ एकरात पसरलेले महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे बांबू उद्यान आहे. या उद्यानात बांबूच्या ६३ प्रजात्यांची लागवड करण्यात आलेली आहे. या उद्यानात बांबू कुट, बांबू पुल, बांबू गुहा, बांबू वन माहिती केंद्र, कॅक्टस बाग, कमळ बाग, मुलांचे उद्यान यांचा समावेश आहे.\nअप्पर वर्धा धरण अमरावती जिल्ह्यातील मोरळी तालुक्यातील शाम्होरा गावाजवळ वर्धा नदीच्या पात्रात आहे. धरण सिंचन, पिण्याचे पाणी पुरवठा, पूर नियंत्रण आणि जलविद्युतसाठी बहुउद्देशीय फायदे आहे.बहुउद्देशीय अप्पर वर्धा धरण प्रकल्पाला अमरावती शहराची जीवनरेखा मानली जाते आणि मोर्शी आणि वरुद तालुक्या हा अप्पर वर्धा सिंचन प्रकल्पाचा अविभाज्य घटक आहे, ज्यात सिंचन, पिण्याचे पाणी पुरवठा आणि औद्योगिक वापर आणि पूर नियंत्रण यांचा समावेश आहे.\nजलविद्युत निर्मिती फक्त तेव्हाच होते जेव्हा सिंचन विकसित होते. या धरणावर स्पिल्वे गेट्सची संख्या १३ इतकी आहे. या धरणाला लागूनच रमणीय बाग आहे. वर्षा ऋतू मध्ये पर्यटकांची गर्दी असते. हे ठिकाण अमरावती पासून अंदाजे ६० कि .मी व महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर पासून अंदाजे १२८ कि .मी इतके आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/NorthMaharashtra/Ahmadnagar/2", "date_download": "2018-04-26T11:32:15Z", "digest": "sha1:KYXMMT4SA35UVQID27OEFVSJAYS3435Y", "length": 23853, "nlines": 264, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Ahmadnagar", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\n--Select District-- जळगाव धुळे नंदुरबार नाशिक\nराहुल गांधींच्या 'त्या' ट्विटवरुन शिर्डी संस्थान नाराज; माफीची मागणी\nठाणे - मित्रों.... \"शिरडी के चमत्कारों\" की तो कोई \"सीमा\" ही नहीं है| या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ट्विटवरुन शिर्डी संस्थानने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच याबद्दल राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी देखील शिर्डी साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी केली आहे.\nनगरच्या बदनामीने वाईट वाटते; अण्णांची खंत\nअहमदनगर - जेथे साईबाबांची पवित्र समाधी आहे. जगभरातून लोक दर्शनासाठी जेथे येतात. ज्या भूमीत जगाला विश्व बंधुत्त्वाचा संदेश देणारी ज्ञानेश्वरी लिहिली गेली. जेथे सेनापती बापट यांसारख्या अनेक स्वातंत्र्यवीरांनी देशासाठी योगदान दिले, त्या नगरची आजची अवस्था पाहून अतिशय दुःख होते. राजकारणातील वाढत्या गुन्हेगारीकरणामुळे नगरचे नाव बदनाम होताना पाहून वाईट वाटते, अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी\nमिरवणुकीसाठी आणलेल्या हत्तीचा नदीतच ठिय्या, पाच तासांनी काढले बाहेर\nअहमदनगर - अकोले शहरातील खंडोबा मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी भव्य मिरवणूक काढण्यात येणार होती. मात्र, मिरवणुकीसाठी आणलेल्या हत्तीने पाण्यातच ठिय्या मारून बसल्याचा अनोखा प्रकार घडला. पाच तासानंतर अखेर ग्रामस्थांच्या मदतीने या हत्तीला बाहेर काढण्यात यश आले.\n..तर पिंपरी चिंचवडचे अहमदनगर होईल - श्रीरंग बारणे\nपुणे - राजकीय वरदहस्तामुळेच पिंपरी चिंचवडमध्ये खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत. ज्या पोलिसांनी यावर वचक ठेवला पाहिजे तेच गुन्हेगारांचे पोशिंदे झालेत. यावर लवकर उपाययोजना केल्या नाहीत तर येत्या काळात शहरात अहमदनगरप्रमाणे एखादी घटना घडू शकते, असा खळबळजनक आरोप मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेत केला.\nअहमदनगर दुहेरी हत्याकांडः ६०० शिवसैनिकांविरोधात गुन्हा दाखल\nअहमदनगर - केडगाव येथे शनिवारी झालेल्या दुहेरी हत्याकांडानंतर शिवसैनिकांनी रास्ता रोको, शिवीगाळ, दगडफेक, पोलिसांना धक्काबुक्की आणि वाहनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी सेनेचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसह ६०० जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना अटक\nअहमदनगर - शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणामधील आरोपी भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांनी त्यांच्यावरचे सर्व आरोप फेटाळले आहेत. हे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. कर्डिले यांना आज (सोमवारी) सकाळी त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली होती.\nआमच्या दोन कार्यकर्त्यांच्या खुनाचा बदला निश्चित घेऊ - चंद्रकांत खैरे\nअहमदनगर - बदला घेतलाच पाहिजे नाहीतर आमचा कोण शिवसैनिक काम करेल, तो घाबरेल, भिईल. यामुळे आमच्या दोन कार्यकर्त्यांच्या खुनाचा बदला निश्चित घेऊ, असा धमकीवजा इशारा खासदार चंद्रकांत खैरे यांनी अहमदनगर येथे दिला. केडगाव हत्याकांड प्रकरणात विधानपरिषदेचे आमदार अरुण जगताप, राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले भानुदास कोतकर आणि त्यांचा मुलगा माजी महापौर संदीप कोतकर हे संशयीत आरोपी\nकेडगाव हत्याकांड : उशिरा जागे झालेले पालकमंत्री नगरकडे रवाना\nअहमदनगर - जिल्ह्यात दुहेरी हत्याकांडासारखी गंभीर घटना घडली असताना पालकमंत्री हे शिर्डीतील एका खासगी कार्यक्रमात व्यस्त होते. या संदर्भात सकाळपासून बातम्या प्रसिद्ध होत असताना उशिरा जागे झालेले पालकमंत्री राम शिंदे हे आता नगरकडे रवाना झाले आहेत. गृहराज्यमंत्री देखील या घटनेचा आढावा घेण्यासाठी नगरमध्ये येत आहेत.\nकेडगाव हत्याकांड : आमदार जगतापसह चौघांना १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी\nअहमदनगर – केडगावमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह ४ जणांना अहमदनगर न्यायालयाने १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावली आहे. खूनाच्या गुन्हाखाली अटक करण्यात आलेल्या आमदार जगताप यांच्याकडून याप्रकरणी महत्वाची माहिती घ्यायची आहे. त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी द्यावी, असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला. तो ग्राह्य धरत न्यायालयाने\n'नगरमध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीची एकत्रित दहशत, हा महाराष्ट्र आहे की . . .'\nअहमदनगर - नगरमध्ये भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रितपणे दहशत निर्माण करत आहेत. पोट निवडणुकीतही त्यांनी अशाच पद्धतीने शिवसेनेला शह दिला. शिवसेनेच्या दोन पदाधिकाऱ्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याच्या चौकशीसाठी आमदार संग्राम जगताप यांना आणल्यानंतर २०० ते २५० जणांच्या जमावाने पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला केला. त्यामुळे हे युपी आहे, की महाराष्ट्र असा सवाल पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी\nकृषी सेवा केंद्र चालकांचे महाअधिवेशन, १७ राज्यातील विक्रेत्यांचा सहभाग\nअहमदनगर - शिर्डीमध्ये कृषी सेवा केंद्र चालकांचे महाअधिवेशन नुकतेच पार पडले. या अधिवेशनात १७ राज्यातील अडीच हजार औषध आणि बी-बियाणे विक्रेत्यांनी सहभाग घेतला होता.\nशिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप अटकेत\nअहमदनगर - पोटनिवडणुकी दरम्यान राजकीय वैमनस्यातून दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना अटक करण्यात आली आहे. तसेच जगताप यांचे वडील आमदार अरुण जगताप आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर आणि त्यांचा मुलगा माजी महापौर संदीप कोतकर यांच्यासह ३० जणांवर या हत्याकांड प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशिवसेनेच्या २ पदाधिकाऱ्यांची हत्या, आरोपीचे आत्मसमर्पण\nअहमदनगर - शिवसेनेचे नगर उपशहरप्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ता वसंत ठुबे या दोघांच्या हत्या प्रकरणातील आरोपीचे नाव उघड झाले आहे. आरोपी संदीप गुंजाळ याने शनिवारी रात्री पारनेर पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले.\nनिवडणूक वादातून गोळीबार, शिवसेनेचे २ पदाधिकारी ठार\nअहमदनगर - अहमदनगर महापालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर केडगावमधील मुळेनगरमध्ये आज गोळीबार झाला. या गोळीबारात शिवसेनेचे उपप्रमुख संजय कोतकर व शिवसेनेचे पदाधिकारी वसंत ठुबे हे दोघेजण ठार झाले आहेत.\nशिवसैनिकांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा, उद्धव ठाकर...\nअहमदनगर - शिवसेना पक्षप्रमुख\nकेडगाव दुहेरी हत्याकांड : संशयित सुत्रधार काँग्रेस... अहमदनगर - केडगाव दुहेरी खून\n'ते' गुन्हे मागे घ्या, शिवसेनेचा निषेध मोर्चासह रास... अहमदनगर - राहाता शहराच्या दुषित\nमुंबई-पुणेकरांसाठी विकेंडचा सर्वोत्तम पर्याय डहाणू-बोर्डी\nदुबई फेस्टिव्हल्सच्या धर्तीवर लवकरच मुंबई फेस्टिवलचे आयोजन मुंबई - राज्यातल्या पर्यटनाला\n अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त अंटार्टीका एक असा देश आहे जिथे नेहमी बर्फ जमा\nउसाचा रस घेताना ही घ्या काळजी, अन्यथा आरोग्यावर होईल विपरित परिणाम\nतुम्ही कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात.. हे आहेत उपाय अनेक लोकांना कोरड्या त्वचेची समस्या\n'हे' आहेत इडली खाण्याचे फायदे,अशी करा दिवसाची सुरुवात सर्वसाधारणपणे सकाळच्या नाश्त्यामधील\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही \nमुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nसिनेक्षेत्रात लैंगिक शोषणासाठी दबाव, उषा जाधवचा धक्कादायक खुलासा \nअभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश मुंबई - अंमली पदार्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/best-minimum-fare-to-be-increased-in-mumbai-257678.html", "date_download": "2018-04-26T11:04:19Z", "digest": "sha1:6BVYX7B7SAM7SHFHQQRWS22R64CJHL4H", "length": 13033, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईकरांच्या खिशाला कात्री; 'बेस्ट'चा प्रवास 4 रूपयाने महागणार?", "raw_content": "\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nमुंबईकरांच्या खिशाला कात्री; 'बेस्ट'चा प्रवास 4 रूपयाने महागणार\nबेस्टचं किमान भाडं ८ रु. वरुन १२ प्रस्तावित करण्यात आलं आहे.\n06 एप्रिल : आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्टने आता बेस्टच्या तिकीट दरातच वाढ करण्याचं निश्चित केलं आहे. बेस्टचं किमान भाडं ८ रु. वरुन १२ प्रस्तावित करण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना आता येत्या काही दिवसांमध्ये बस तिकीटासाठी 12 रुपये मोजावं लागणार आहे.\nबेस्टला आर्थिक तोट्यातून बाहेर काढण्यासाठी आज बेस्ट समितीची बैठक होणार आहे. यामध्ये हा प्रस्ताव मांडला जाणार असून, त्यात अनेक पर्याय प्रस्तावित करण्यात येणार आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या तोट्यामुळे बेस्टने हा निर्णय घेतला आहे. ज्यातला एक भाग म्हणून भाडे वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. त्याच बरोबर कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता, रजा प्रवास भत्ता, मुलांना शिष्यवृत्ती, आजारपणासाठी देण्यात येणाऱ्या सुविधा सुद्धा बंद करण्याचे प्रस्तावित करण्यात आलं आहे.\nसध्याच्या बस तिकिटात प्रत्येक कि.मी मागे 4 रुपयांनी वाढ केली जाणार आहे. एवढचं नाही तर, मुंबईत जे विद्यार्थी बेस्टने प्रवास करतात त्यांना यापुढे जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. कारण बेस्ट विद्यार्थ्यांच्या पासच्या तसंच सवलतीच्या तिकीटच्या दरात दुपटीने वाढ करणयाचा निर्णय घेतला आहे.\nदरम्यान, बेस्ट आणि महापालिकेचा अर्थसंकल्प एकत्रित करणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीत म्हटलं होतं. त्यानूसार, बेस्टला अनुदान देण्याची मागणी बेस्ट प्रशासनाने केली होती. मात्र, महापालिकेच्या अर्थसंकल्पात त्यासाठी काहीच तरतूद करण्यात आली नव्हती. त्यात, आर्थिक चणचणीमुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचे पगार पंधरा दिवस रखडलेत. या सर्व पार्श्वभूमीवर बेस्टचे तिकीट दर वाढवण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: 4 रूपयाने महागणारbest busmumbaikartravellerप्रवासबेस्टमुंबईकर\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87_%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-04-26T11:43:28Z", "digest": "sha1:FHPKHZYHP7VWKCJGBOKUVHTECLWAVMCY", "length": 3264, "nlines": 50, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "23.20.245.192 साठी सदस्य-योगदान - विकिस्रोत", "raw_content": "\n23.20.245.192 (चर्चा | रोध नोंदी | अपभारणे | नोंदी | संपादन गाळणी नोंदी) साठी\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nकेवळ नवीन सदस्य खात्यांचे योगदान दाखवा\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा ज्याने नविन पान तयार झाले, केवळ अशीच संपादने दाखवा छोटी संपादने लपवा\nया मानदंडाशी जुळणारे बदल सापडले नाहीत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/krida-hockey/india-women-hockey-team-semi-final-38268", "date_download": "2018-04-26T11:35:17Z", "digest": "sha1:P26FY5XOEB3B67MRR4XO3F6M3ONN5LYT", "length": 11471, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "india women hockey team in semi final सलग दुसऱ्या विजयासह भारत उपांत्य फेरीत | eSakal", "raw_content": "\nसलग दुसऱ्या विजयासह भारत उपांत्य फेरीत\nमंगळवार, 4 एप्रिल 2017\nवेस्ट व्हॅंकव्हूर - भारतीय महिला हॉकी संघास वर्ल्ड हॉकी लीगच्या दुसऱ्या फेरीच्या स्पर्धेतील सलग दुसऱ्या सामन्यात विजयासाठी झगडावे लागले. सलग दोन विजयासह भारताने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.\nवेस्ट व्हॅंकव्हूर - भारतीय महिला हॉकी संघास वर्ल्ड हॉकी लीगच्या दुसऱ्या फेरीच्या स्पर्धेतील सलग दुसऱ्या सामन्यात विजयासाठी झगडावे लागले. सलग दोन विजयासह भारताने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.\nभारताने दुबळ्या बेलारुसचे आव्हान 1-0 असे कसेबसे परतवले. जागतिक क्रमवारीत भारतापेक्षा बेलारुसचे स्थान आठ क्रमांकांनी खाली आहे. तरीही बेलारुसच्या योजनाबद्ध प्रतिआक्रमणाचा सामना भारताला करावा लागला. भारताचा सलामीचा विजय साकारणारी गोलरक्षिका सविताच खरे, तर भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली. तिने दोन मिनिटे शिल्लक असताना बेलारुसचा पेनल्टी कॉर्नर झेपावत रोखला आणि भारतीय संघाने सुटकेचा निःश्‍वास सोडला. सविताने उरुग्वेविरुद्ध पेनल्टी शूटआऊटवर निर्णायक कामगिरी केली होती.\nवंदना कटियारने 26 व्या मिनिटास बॅक हॅण्डेड मैदानी गोल केला आणि याच जोरावर भारताने बाजी मारली. भारतीय आक्रमणे जोरदार होती; पण त्यात फिनिशिंग टचचा अभाव होता. अखेरच्या दोन सत्रांत तीन पेनल्टी कॉर्नर वाया गेले. त्यातच गोलक्षेत्रात भारतीय आक्रमकांना बेलारुसची बचावफळी संधीच देत नव्हती. भारताचा बचाव बऱ्यापैकी भक्कम दिसत असला, तरी त्याला क्वचितच बसणारे हादरे नक्कीच चिंताजनक होते. अखेरच्या काही मिनिटांत भारतीय बचाव जवळपास कोलमडलाच होता; पण सविता मदतीस धावून आली.\nमूकबधिर तरुणीशी हुंडा न घेता केला आदर्श विवाह\nजळगाव : पाच बहिणी आणि त्यांची विधवा निराधार आई.. प्रतिकूल स्थितीत मुलींचे संगोपन करत त्यांना मोठं केलं.. पण, विवाह लावून देण्याइतपत आर्थिक स्थिती...\nसंग्रामपूरमधील अतिक्रमित जमीन घेणार मोकळा श्वास\nसंग्रामपूर (बुलढाणा) : तालुक्यातील मारोड ग्रामस्थांना शासनाचे पाठबळ मिळाल्याने या गावातील अतिक्रमित अकरा एकर जमीन मोकळा श्वास घेणार आहे. याच...\nलिव्हरपूलचा धडाका, रोमाचा इशारा\nॲनफिल्ड - मोहंमद सालाहच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर लिव्हरपूलने चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील रोमाविरुद्धच्या लढतीची सूत्रे आपल्या...\nमहाराष्ट्रातील सरकार निकम्मे - उद्धव ठाकरे\nनगर - 'केडगाव येथील दुहेरी हत्याकांड राज्याला हादरवून सोडणारे आणि सत्ताधाऱ्यांना लाज वाटायला लावणारे...\nहेलिकॉप्टर बिघडल्याने ठाकरे मोटारीने रवाना\nनगर - केडगाव येथील दुहेरी हत्याकांडातील शिवसैनिकांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आलेले शिवसेनेचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/dhwani-mudrakanchya-duniyet-1115612/", "date_download": "2018-04-26T11:31:19Z", "digest": "sha1:RVWZLTOVAQWSQKT2VKFUJQBOKTG77TBY", "length": 30617, "nlines": 228, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ध्वनिमुद्रिकांची न्यारी दुनिया.. | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nआकडे, रंग, नावे यांचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक गोष्टी त्यामुळे आपल्या स्मरणात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत.\nआकडे, रंग, नावे यांचे आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक गोष्टी त्यामुळे आपल्या स्मरणात कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. पांढरा, भगवा, काळा, हिरवा, निळा असे रंग पाहिले की आपण ते आयडेंटिटी असलेल्या मुळाकडे जातो. तसेच साहेब, भाऊ, बिग-बी, धकधक, सम्राट अशी नावे ऐकली की त्या व्यक्ती लगेच आपणास दिसावयास लागतात. आकडय़ांचेही असेच आहे.. १९४७- स्वातंत्र्य, १६३०-१६८०- शिवाजीमहाराज, साडेतीन म्हटले की शक्तिपीठे किंवा मुहूर्त, ३६-२४-३६ अशी आकडेवारी म्हणजे सौंदर्याची व्याख्या, ८०/१४०- शुगर किंवा बी. पी.चे रीडिंग, ७/१०, ५/१० वाजले की जाणारी-येणारी डेक्कन क्वीन धावताना दिसते, आणि ७८, ३३-१/३, ४५ असे आकडे पाहिले की आपले मन संगीतात रममाण होते. कारण हे आकडे आहेत ध्वनिमुद्रिकांच्या वेगाचे (स्पीड). जगभर याच स्पीडने ध्वनिमुद्रिका/ रेकॉर्ड अखंड शंभरहून अधिक वर्षे फिरत आहेत व आपणास संगीताचा आनंद देत आहेत.\nयाच ध्वनिमुद्रिकाच्या दुनियेत आपल्याला नेले आहे सोलापूरचे जयंत राळेरासकर यांनी. ध्वनिमुद्रिका या खरे तर स्मरणमुद्रिका- आनंदमुद्रिका आहेत. वर्षांनुवर्षे त्यांची गोडी, कुतूहल आणि आनंद आपण घेत आहोत.\n‘ध्वनिमुद्रिकांच्या दुनियेत’ हे जयंत राळेरासकर यांनी स्व-अनुभव, आवड, अभ्यास, ध्यास, प्रेम व चिकाटी यांचे सुंदर रसायन बनवून पुस्तकरूपाने आपणापुढे ठेवले आहे. अनेक चाकोरीबाहेरची व वेगळ्या विषयावरची पुस्तके प्रकाशित करणारे अरुण जाखडे यांच्या पद्मगंधा प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. अत्यंत सुंदर ‘प्रॉडक्शन’ असलेले हे छोटेखानी पुस्तक आहे. १५१ पानांमध्ये लेखकाने ३४ लेख लिहिले आहेत. या सर्वाचा विषय जरी ‘ध्वनिमुद्रिका’ हाच असला तरी त्यात विषयांची विविधता आहे. वृत्तपत्रांतून पूर्वी प्रसिद्ध झालेल्या लेखांचा हा संग्रह आहे. त्यामुळे प्रत्येक लेख स्वतंत्र आहे. पण हे लेख एका धाग्याने जोडले गेले आहेत. दोन-तीन पानांचा एकेक लेख आहे. त्यामुळे ते लवकर वाचून होतात. शिवाय स्वतंत्र असल्यामुळे आपण आपल्या आवडीप्रमाणे कोणताही लेख केव्हाही वाचू शकतो. लेखकाची भाषा अतिशय सुंदर, सुसंस्कृत, अनुभवाने समृद्ध झालेली व तरीही ओघवती आहे. त्याला एक गप्पांची व मित्रांशी हितगुज करण्याची- म्हणजे ‘ये हृदयीचे ते हृदयी’ पोहोचविण्याची कलात्मकता आहे. आणि एवढे असूनही सर्व लेख माहितीपूर्ण- मुख्य म्हणजे विश्वासपात्र आहेत व ते इतिहासाच्या शास्त्रकाटय़ावर सिद्ध झाले आहेत. नुसत्याच गावगप्पा नाहीत.\nजयंत राळेरासकर यांनी हे पुस्तक पत्नीला अर्पण करताना लिहिले आहे की, ‘माझ्या या छंदाचा तिला कधीही त्रास वाटला नाही.’ असे म्हणून त्यांनी जणू कॅव्हेट दाखल केले आहे, किंवा अटकपूर्व जामीनाचा अर्जच सादर केला आहे. गमतीचा भाग असा की, असे संग्राहक- मग ते कोणत्याही विषयांतील असोत वा कोणत्याही काळातील असोत- त्यांच्या घरी डोकावून पाहावे, म्हणजे ‘त्रास वाटला नाही’ याचा योग्य तो प्रत्यय वाचकांस येईल. ‘आज घरी येताना कृपया काहीही ‘दुर्मीळ’ आणू नका,’ ही तंबी समस्त संग्राहकांना नित्याचीच आहे.\nध्वनिमुद्रिका या नेहमीच आपणास आनंद, अभ्यास, अनुभव, प्रेम देत असतात. अनेक संग्राहकांमुळेच त्या आपणास उपलब्ध होत असतात. वाडीच्या नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी दत्तगुरूंचे वर्णन करताना एका पदात लिहिले होते- ‘स्मरता दर्शन देणाऱ्या..’ एका अर्थाने ध्वनिमुद्रिकांनाही हे लागू पडते. आपण एखाद्या गायकाची, वादकाची, नटाची, रागाची, पदाची, गायकाच्या एखाद्या रागातील एखाद्या जागेची नुसती आठवण जरी केली, म्हणजे स्मरण जरी केले, तरी लगेचच त्याचे दर्शन आपणास होऊ शकते.. अर्थात ध्वनिमुद्रिका हाती असेल तर अशा ज्येष्ठांच्या ध्वनिमुद्रिका या आपणास मार्ग दाखविणाऱ्या गुरूच आहेत.\nआता ज्येष्ठ नागरिकांच्या क्लबमध्ये दाखल होऊ घातलेले जयंत राळेरासकर हे सोलापूरचे. बी. एस्सी. (ऑनर्स) असूनही त्यांची तब्बल ३० वर्षे नोकरी झाली ती सेंट्रल बँक ऑफ इंडियात. पण त्यांनी छंद जोपासला तो संगीताचा. वाचन, लेखन, संगीत ऐकणे यातून त्यांनी पाच ते सहा हजार ध्वनिमुद्रिकांचा संग्रह केला. आणि नुसतेच ‘माझ्याकडे ध्वनिमुद्रिकांचा संग्रह आहे,’ असे न सांगता सर्वाना तो विविध माध्यमांतून, जाहीर कार्यक्रमांतून, तसेच रेडिओच्या अनेक कार्यक्रमांतून उपलब्ध करून दिला. त्यांचे हे कार्य फारच महत्त्वाचे आहे. आज सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या श्रीराम पुजारी संगीत संग्रहालयात ते त्याचे जतन व वृद्धी करीत आहेत. या सर्व लेखांमध्ये ध्वनिमुद्रिकांच्या इतिहासातील अनेक टप्पे आपणास दिसतात.\nथॉमस अल्वा एडिसनच्या २२ डिसेंबर १८७७ साली तयार केलेल्या ग्रामोफोनमधून त्याच्या आवाजात रेकॉर्ड केलेल्या ‘मेरी हॅड अ लिटिल लॅम्ब’ या बालगीताच्या इतिहासापासूनची माहिती या लेखसंग्रहात आपणास मिळते. ही जगातील पहिली रेकॉर्ड सिलेंडर स्वरूपात होती. आज आपण जी ७८ आरपीएम सपाट रेकॉर्ड पाहतो, तिचा शोध लागायला १८८७ साल उजाडले. एमिली बलीनर या जर्मन शास्त्रज्ञाने त्याचा शोध लावला.. अशी महत्त्वपूर्ण माहिती आपणास पुस्तकातून मिळते.\nभारतात प्यारीसाहेब, गोहरजान, मलकाजान, जानकीबाई ऑफ अलाहाबाद हे सुरुवातीचे गायक कलावंत- ज्यांच्या रेकॉर्ड्स उपलब्ध होत्या. बंगालमधील कोलकाता- डमडम हे या उद्योगाचे मुख्य केंद्र होते, हे विशेष. त्याकाळी बेका, ओडियन, ट्विन, रामाग्राफ, यंग इंडिया, जयभारत, हिंदुस्तान रेकॉर्ड्स व सर्वात मोठी कंपनी एचएमव्ही या लबल्सने रेकॉर्डनिर्मिती होत होती. प्रत्येक कंपनीचे कलाकार वेगळे होते. कंपनीचे अधिकारी गायक, वादक, नट, नेते, साहित्यिक, पुढारी यांना शोधून त्यांच्या रेकॉर्ड्स तयार करीत असत.\nआपले गाणे रेकॉर्ड करू देणाऱ्या कलावंतांचे आपल्यावर फार मोठे उपकार आहेत. आज शंभर वर्षांनंतरही आपण ते सहज ऐकू शकतो. त्या- त्या काळात आलेल्या ध्वनिमुद्रिका हे त्या- त्या कलावंताचे प्रातिनिधिक सादरीकरण होते व त्यावेळी हा एकच मीडिया असल्यामुळे ते रेकॉर्डिग उत्तम कसे होईल यासाठी सगळेच जण झटत होते.\nयातल्या सर्व लेखांमध्ये आलेल्या कलाकारांच्या रेकॉर्ड्सचा नुसता उल्लेख जरी पाहिला, तरी आपणास रेकॉर्ड्सचा इतिहास व त्याची व्याप्ती सहज अनुभवाला येते. अब्दुल करीम खाँ, रामकृष्णबुवा वझे, रहिमत खाँ, ओंकारनाथ ठाकूर, डी. व्ही. पलुस्कर, विनायकबुवा पटवर्धन, केसरबाई, मोगुबाई, लक्ष्मीबाई जाधव, पं. भीमसेन जोशी, कुमार गंधर्व ते लता व आशा.. केवढा मोठा हा स्पॅन आहे.\nलता व आशा यांचे विशेष म्हणजे त्या जे जे गायल्या, ते सर्व रेकॉर्ड झाले आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर जेवढय़ा मॅचेस खेळला, त्या सर्वाचे व्हिडीओ उपलब्ध आहेत, तसेच.\nकलावंतांचे ध्वनिमुद्रण, ध्वनिमुद्रण करू न देणारे कलावंत, सोय असूनही मोठय़ा कलाकारांचे न होऊ शकलेले ध्वनिमुद्रण, ध्वनिमुद्रणातील अडचणी आणि त्यातील किस्से अशा अनेक पैलूंवर या पुस्तकात प्रकाश टाकला गेला आहे.\nगोहरजान, मलकाजान, मास्टर मदन यांच्या आयुष्यातील घटना वाचताना आपण चक्रावतो. ‘तोतया बालगंधर्व’ ही कल्पनाही आपण करू शकत नाही; पण ते सत्य आहे.\nरेकॉर्ड्सचा इतिहास दोन व्यक्तींच्या उल्लेखाशिवाय पुढे जाऊच शकत नाही. एक म्हणजे बालगंधर्व व दुसरे कुंदनलाल सैगल. सैगलबद्दल फार छान माहिती या पुस्तकात आहे. ‘बाबुल मोरा’मुळे सैगल अजूनही आपल्या स्मरणात आहे. ७८ आरपीएम रेकॉर्ड्सचे हे दोघे सम्राट होते.\nगाण्याच्या कथा-व्यथा सांगताना लेखकाने एखादे गाणं दुसऱ्याचा नावावर कसे जाते, याचा जो उल्लेख केला आहे तो मनोरंजक आहे. पण ही चूक की व्यापारी क्लृप्ती, याचा शोध अदलाबदल झाल्यावर लावता येतो का, हे पाहावयास हवे.\nसोलापूरवासी असल्यामुळे सोलापूरचे कलाकार व त्यांच्या रेकॉर्ड्स यावर लेखकाने मोठय़ा प्रेमाने लिहिले आहे. यातूनच मेहबूबजान ऑफ सोलापूर यांच्यावर शोधकार्य करून, माहिती मिळवून त्यांनी ती प्रसिद्ध केली आहे.\nवंदे मातरम्, मराठी कवी, रहिमत खाँ, सुंदराबाई, मौजुद्दीन खाँ, रेकॉर्ड्सच्या लेबलवरील विविधता, रेकॉर्ड्समधील साहित्यिक विविधता, संतरचनांवरील रेकॉर्डिग्ज, स्वातंत्र्यलढा आणि त्याबाबतच्या ध्वनिमुद्रिका, जगभरातील आर्चिज, लंडन परिषद, गावोगावचे ध्वनिमुद्रिका संग्राहक, सोसायटी ऑफ इंडियन रेकॉर्ड्स कलेक्शन या सर्वाबद्दल लेखकाने अतिशय सविस्तरपणे लिहिले आहे. ते मुळातूनच वाचावे.\nअशा प्रकारे बहुसंपन्न असे हे पुस्तक आहे. यातल्या सगळ्या लेखांची पूर्वप्रसिद्धी वृत्तपत्रांमधील सदरामध्ये झालेली आहे. परंतु त्याचे पुस्तक करताना त्यावर पुन्हा एकदा नव्याने हात फिरवणे आवश्यक होते. तसेच अधिक विस्ताराने लिहिणेही अपेक्षित होते. यातील काही विषयांची व्याप्ती एवढी मोठी आहे, की त्यावर खंडरूपाने काळ, कलाकार, तंत्रज्ञान यांची सांगड घालून क्रमवारीने लिहिणे अधिक प्रशस्त होईल. ‘आनंदयात्रा’ हे या लेखकाने लिहिलेले पहिले पुस्तक, आणि दुसरे हे. ‘ध्वनिमुद्रिकांच्या दुनियेत’ ही धावती सफर घडवून आणल्याबद्दल जयंत राळेरासकर व पद्मगंधा प्रकाशनाचे अभिनंदन.\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\n‘ध्वनिमुद्रिकांच्या दुनियेत’- जयंत राळेरासकर,\nपद्मगंधा प्रकाशन, पृष्ठे- १५१,\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविराटसाठी 'बुरे दिन', पराभवानंतर ठोठावला १२ लाखांचा दंड\nबसचालकाच्या इअरफोनमुळे १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nध्वनिफितीतून उलगडले ‘महाराष्ट्र कन्यां’चे कर्तृत्व\n‘सुवर्णमध्य’ने तयार केला भारतातील पहिला ध्वनिपट\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00561.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/NorthMaharashtra/Ahmadnagar/7", "date_download": "2018-04-26T11:32:25Z", "digest": "sha1:HSQWXDBTWAY3I5LASX24IVI4C5V2UPFS", "length": 22005, "nlines": 264, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "Ahmadnagar", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\n--Select District-- जळगाव धुळे नंदुरबार नाशिक\nशिवरायांबद्दल अपशब्द भोवले, छिंदम यांची माफीनाम्यानंतरही पक्षातून हकालपट्टी\nअहमदनगर - शिवजयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा मी निषेध करतो. छिंदम यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले असून उपमहापौर पदावरुन त्यांची हकालपट्टी केल्याची घोषणा शहर जिल्हाध्यक्ष आणि खासदार दिलीप गांधी यांनी केली आहे.\nशिवाजी महाराजांबद्दल भाजप उपमहापौरांचे अपशब्द, कार्यालयाची तोडफोड\nअहमदनगर - शिवजयंती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात अपशब्द वापरल्यासंबंधी भाजपचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मनपा कर्मचाऱ्याशी बोलताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असभ्य शब्दांचा वापर केला.\n..तर मग मुख्यमंत्र्यांनी गाईची धार काढून दाखवावी - धनजंय मुंडे\nअहमदनगर - जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिसऱ्या टप्प्यातील हल्लाबोल मोर्चाला सुरुवात झाली आहे. श्रीगोंद्यात हल्लाबोल मोर्चात धनंजय मुंडे यांनी सरकारवर सडकून टीका केली. सरकारने कर्जमाफीचा फॉर्म भरताना शेतकऱ्यांना सत्यनारायण पूजेसारखे सहपत्नी रांगेत उभे केल्याची टीका मुंडेंनी केली.\nअहमदनगर महापालिका ; पथदिव्यांच्या कामात ३५ लाखांचा गैरव्यवहार\nअहमदनगर - पथदिवे गैरव्यवहार प्रकारणी महापालिका अधिकारी आणि पोलीस पथकाने प्रभाग २८ मध्ये जाऊन कामाची पाहणी केली. मात्र पथकाला तेथे एकही पथदिव्याचा खांब आढळून आला नसल्याचे समजते.\nकत्तलखान्यावर छापा, १९ हजार ५०० किलो गोमांसासह ९० लाखांचा मुद्देमाल जप्त\nअहमदनगर - स्थानिक गुन्हे शाखेने कोपरगाव शहरात कत्तली साठी आणलेल्या जनावरांची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने कत्तलखान्यावर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी ही कारवाई करण्यात आली आहे. या छाप्यात एकुण ९० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.\nमिशांवर ताव मारत आयपीएस कृष्णप्रकाश यांचा लुंगी डान्स\nअहमदनगर - आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांचे एक आगळवेगळे रुप जनतेला पहायला मिळाले. शिर्डीमध्ये साई इंटरनॅशनल मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृष्णप्रकाश यांनी देहभान विसरुन लुंगी डान्स या हिंदी गाण्यावर ठेका धरला. नुसताच ठेका नाही, तर बेफान होऊन नाचताना कृष्णप्रकाश यांनी इतरांनाही नाचण्यास भाग पाडले.\nभारताने मोडला चीनचा अनवानी धावण्याचा विक्रम, गिनीज बुकमध्ये नोंद होण्याची शक्यता\nअहमदनगर - साईबाबा समाधी शताब्दीच्या पार्श्वभुमीवर शिर्डीमध्ये साई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात पार पडली. या मॅरेथॉन स्पर्धेत १० हजारांहून अधिक धावपटूंनी सहभाग नोंदवला. या मॅरेथॉनमध्ये केनियाच्या धावपटूंनी वर्चस्व राखले. यावेळी ७ हजार अनवानी धावपटूंनी सहभाग घेत अनवानी धावण्याचा चीनचा रेकॉडही मोडला.\nप्रविण तोगडिया शनीच्या चरणी नतमस्तक\nअहमदनगर - गेल्या काही दिवसापासून राजकीय कारकीर्दीला साडेसाती लागलेले विश्र्व हिंदू परिषदेचे प्रविण तोगडिया यांनी आज शनीशिंगणापूर येथे शनीच्या मंदिरात जाऊन शनीचे दर्शन घेतले. यावेळी तोगडिया यांनी शनीला तेलाचा अभिषेक घालून पूजा अर्चा केली.\nवाजपेयी विरोधकांचेही ऐकायचे, मोदी कुणाचेच नाहीत ऐकत - राजेंद्रसिंह\nअहमदनगर - माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी विरोधकांचेही ऐकत होते. मात्र मोदी कुणाचेच ऐकत नाहीत, असा गंभीर आरोप जलपुरुष राजेंद्रसिंह यांनी मोदींवर केला आहे. अहमदनगरला जलसाक्षरता कार्यशाळचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.\nराष्ट्रीय रोप क्सिपिंग स्पर्धेमध्ये नगरच्या विद्यार्थ्यांची बाजी\nअहमदनगर - भोपाळ येथील अठराव्या राष्ट्रीय रोप क्सिपिंग स्पर्धेमध्ये अहमदनगरच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. नगरच्या समर्थ विद्यालयातील स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये चार कांस्य आणि पाच रौप्य पदकांची कमाई केली.\n...आता शिर्डीतून सुरतेवर स्वारी, विमान सेवा सुरू\nअहमदनगर - शिर्डी विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर आता या ठिकाणी वेगवेगळ्या शहरातून विमानसेवा सुरू होत आहे. शिर्डी ते हैदराबाद, शिर्डी ते मुंबई यानंतर आता शिर्डी-सुरत विमानसेवेला आजपासुन सुरुवात झाली आहे.\nराशिन-अहमदनगर मार्गावर एसटी बसला अपघात ; १५ प्रवासी जखमी, ५ गंभीर\nअहमदनगर - राशिन-अहमदनगर या एसटी बसला अपघात झाला आहे. रमजान चिंचोलीत झालेल्या अपघातामध्ये जखमी झालेल्या १० ते १५ प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यातील ५ जणांची प्रकृती गंभीर आहे.\nनिळवंडे प्रकल्पाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी मधुकर पिचड यांचा मोर्चा\nअहमदनगर - अकोले तालुक्यातील निळवंडे प्रकल्पाच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर विभागाच्या जलसंपदा कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.\nसोन्याचांदीचे दागिने लुटणारी टोळी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई\nअहमदनगर - जिल्ह्यातील १५ लाख २० हजार किमतीचे सोन्याचांदीचे दागिने लुटणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. बेलवंडी आणि नगर पोलीस ठाणे हद्दीतील सोन्या-चांदीच्या व्यापाराला लुटणाऱ्या या टोळीला मध्यप्रदेश आणि गुजरात या राज्यांमधून जेरबंद करण्यात आले आहे.\nशिवसैनिकांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा, उद्धव ठाकर...\nअहमदनगर - शिवसेना पक्षप्रमुख\nकेडगाव दुहेरी हत्याकांड : संशयित सुत्रधार काँग्रेस... अहमदनगर - केडगाव दुहेरी खून\n'ते' गुन्हे मागे घ्या, शिवसेनेचा निषेध मोर्चासह रास... अहमदनगर - राहाता शहराच्या दुषित\nमुंबई-पुणेकरांसाठी विकेंडचा सर्वोत्तम पर्याय डहाणू-बोर्डी\nदुबई फेस्टिव्हल्सच्या धर्तीवर लवकरच मुंबई फेस्टिवलचे आयोजन मुंबई - राज्यातल्या पर्यटनाला\n अंटार्टीकाच्या बर्फातून वाहते रक्त अंटार्टीका एक असा देश आहे जिथे नेहमी बर्फ जमा\nउसाचा रस घेताना ही घ्या काळजी, अन्यथा आरोग्यावर होईल विपरित परिणाम\nतुम्ही कोरड्या त्वचेमुळे त्रस्त आहात.. हे आहेत उपाय अनेक लोकांना कोरड्या त्वचेची समस्या\n'हे' आहेत इडली खाण्याचे फायदे,अशी करा दिवसाची सुरुवात सर्वसाधारणपणे सकाळच्या नाश्त्यामधील\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही \nमुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nसिनेक्षेत्रात लैंगिक शोषणासाठी दबाव, उषा जाधवचा धक्कादायक खुलासा \nअभिनेत्री ममता कुलकर्णीची संपत्ती जप्त करण्याचे न्यायालयाचे आदेश मुंबई - अंमली पदार्थ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/post-stamp-tatyasaheb-kore-19783", "date_download": "2018-04-26T11:04:17Z", "digest": "sha1:IZAL74UIA4MP3TVYGVB3DRZYYNWTL77D", "length": 11791, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "post stamp of tatyasaheb kore तात्यासाहेब कोरेंच्या नावाने टपाल तिकिट | eSakal", "raw_content": "\nतात्यासाहेब कोरेंच्या नावाने टपाल तिकिट\nसोमवार, 12 डिसेंबर 2016\nवारणानगर ः वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांची सहकारातील कार्याची दखल घेऊन भारत सरकारच्या टपाल खात्याने \"विशेष टपाल' तिकिटाची निर्मिती केली आहे. या तिकिटाचे अनावरण मंगळवारी (ता. 13) कुस्ती मैदानात होणार आहे.\nअसा सन्मान होणारे सहकार क्षेत्रातील तात्यासाहेब कोरे हे पहिले व्यक्तिमत्त्व ठरले आहे. यामुळे महाराष्ट्रातील सहकाराचा सन्मान होणार असल्याची माहिती माजी मंत्री विनय कोरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.\nवारणानगर ः वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे संस्थापक सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांची सहकारातील कार्याची दखल घेऊन भारत सरकारच्या टपाल खात्याने \"विशेष टपाल' तिकिटाची निर्मिती केली आहे. या तिकिटाचे अनावरण मंगळवारी (ता. 13) कुस्ती मैदानात होणार आहे.\nअसा सन्मान होणारे सहकार क्षेत्रातील तात्यासाहेब कोरे हे पहिले व्यक्तिमत्त्व ठरले आहे. यामुळे महाराष्ट्रातील सहकाराचा सन्मान होणार असल्याची माहिती माजी मंत्री विनय कोरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.\nतात्यासाहेब कोरे यांनी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाची स्थापना केली. त्यांनी वारणाकाठी हरित-धवल क्रांती करून नंदनवन उभारले. सहकाराच्या माध्यमातून त्यांनी सर्वागीण विकास साधला.\nतात्यासाहेबांचे कार्य नव्या पिढीला आदर्श ठरावे, प्रेरणा मिळावी यासाठी भारत सरकारच्या टपाल खात्याच्या महाराष्ट्र परिमंडलांतर्गत कोल्हापूर विभागामार्फत हे विशेष टपाल तिकिट 22व्या पुण्यतिथीदिनी (मंगळावारी) काढले जाणार आहे.\nदुहेरी हत्याकांडातील आरोपी रामदास शिंदे यास फाशीच\nनाशिक : सातपूरच्या कार्बननाका परिसरात मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी घरमालकाचा मुलगा आरोपी रामदास शिंदे यास आज नाशिकचे प्रधान जिल्हा व...\nनगर - स्थायी समितीची सभा 12 मिनिटात गुंडाळली\nनगर : केंद्राने अमृत योजनेसाठी 128 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे. या योजनेतील कामे व इतर विषयासंदर्भात स्थायी समितीची सभा झाली. यात...\nलासुर्णेमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी\nवालचंदनगर (पुणे) : युवकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करुन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पुणे जिल्हा...\nपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा -प्रवीण माने\nवालचंदनगर (पुणे) : अर्बन बॅंकेचे संचालक वसंत पवार यांच्या आत्महत्येस पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार असुन त्यांच्यावर आत्महत्सेस प्रवृत्त...\nसिनेमाच्या टीझर पोस्टरद्वारे समजला ‘रेडू’चा नेमका अर्थ\n'रेडू' असे गमतीशीर नाव असलेला एक मराठी सिनेमा लवकरच येत आहे. मात्र या 'रेडू'चा नेमका अर्थ काय रेड्याला रेडू म्हटले असेल का... रेड्याला रेडू म्हटले असेल का...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/demonetisation-truck-transportation-comes-halt-claims-all-india-transport-congress", "date_download": "2018-04-26T11:33:39Z", "digest": "sha1:AX5GQOPS6NYYI6JQ2FZHS74ZDBLQMFCO", "length": 13656, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Demonetisation : Truck transportation comes to halt; claims All India Transport Congress देशात 60 टक्‍क्‍यांपर्यंत ट्रकची चाके थांबली | eSakal", "raw_content": "\nदेशात 60 टक्‍क्‍यांपर्यंत ट्रकची चाके थांबली\nशनिवार, 26 नोव्हेंबर 2016\nनाशिक : मालाची वाहतूक करण्यासाठी दिवसाला एक ट्रक तीनशे किलोमीटर अंतर कापतो. त्यासाठी किमान पंधरा हजारांची आवश्‍यकता असते. वाहतूकदारांकडून मिळणाऱ्या पैशांवर ट्रक अद्याप धावताहेत. पण तरीही देशातील विविध भागांमध्ये चलनाच्या तुटवड्यामुळे 30 ते 60 टक्‍क्‍यांपर्यंत ट्रकची चाके थांबली आहेत.\nऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेसचे राष्ट्रीय सल्लागार मलकितसिंग बल यांनी रोज वाहतूक व्यवसायाला साडेचार हजार कोटींचा फटका बसत असल्याचा दावा केला आहे.\nनाशिक : मालाची वाहतूक करण्यासाठी दिवसाला एक ट्रक तीनशे किलोमीटर अंतर कापतो. त्यासाठी किमान पंधरा हजारांची आवश्‍यकता असते. वाहतूकदारांकडून मिळणाऱ्या पैशांवर ट्रक अद्याप धावताहेत. पण तरीही देशातील विविध भागांमध्ये चलनाच्या तुटवड्यामुळे 30 ते 60 टक्‍क्‍यांपर्यंत ट्रकची चाके थांबली आहेत.\nऑल इंडिया ट्रान्स्पोर्ट कॉंग्रेसचे राष्ट्रीय सल्लागार मलकितसिंग बल यांनी रोज वाहतूक व्यवसायाला साडेचार हजार कोटींचा फटका बसत असल्याचा दावा केला आहे.\nनोटाबंदीच्या निर्णयानंतर वाहतूक व्यवसायाची स्थिती नेमकी काय आहे, यासंबंधाने बल यांच्याशी संपर्क साधण्यात आला. 'सकाळ'शी बोलताना बल म्हणाले, की मालवाहतुकीसाठी रोज 80 टक्के व्यवहार रोखीत करावा लागतो. तीनशे किलोमीटरच्या प्रवासासाठी 6 हजारांचे डिझेल लागते. टोलची माफी असली, तरीही किलोमीटरला नऊ रुपये खर्च करावे लागतात. चालक - वाहकांचे भोजन इतर खर्च समाविष्ट असतो. मालाची भरणी - उतरणी, ट्रकची देखभाल - दुरुस्ती याचीही यात समावेश होता. चालकाकडून नियमांचे उल्लंघन झाल्यावर द्याव्या लागणाऱ्या रकमेचा हिशेब आणखी वेगळा आहे. पण चालू खात्यातून पन्नास हजार रुपये काढण्याची परवानगी असल्याने तेवढ्यात खर्च कसा भागवायचा, हा प्रश्‍न आहे. एका ट्रकवर किमान पाच जण अवलंबून असतात आणि देशात 93 लाख ट्रक मालवाहतूक करतात. त्यावरून व्यवसायाच्या होणाऱ्या नुकसानीची स्थिती स्पष्ट होते.\n0 कच्च्या मालाची वाहतूक होत नसल्याने काही कंपन्यांनी उत्पादनाकडील हात घेतलाय आखडता\n0 व्यापार-उद्योगावर 40 टक्‍क्‍यांपर्यंत परिणाम झाल्याचे वाहतूकदारांचे म्हणणे\n0 कंपन्यांमध्ये कामानिमित्त होणाऱ्या पुढील शट-डाऊन काही व्यवस्थापनांनी आताच केलीय सुरू\n0 फळ व्यापाऱ्यांना वेळेत ट्रक उपलब्ध व्हावेत म्हणून वेळप्रसंगी 10 टक्के अधिकचे द्यावे लागते भाडे\n0 वाहतूकदारांनी कार्ड स्वाइपसाठी बॅंकांनी यंत्र नेण्यास केलीय सुरवात\nट्रक्टर ट्रॉली व दुचाकीच्या धडकेत दोघे गंभीर जखमी\nफलटण (सातारा) : गिरवी नाका चौक येथे सकाळी साडे आठच्या सुमारास गिरवी रोड लगत ट्रक्टर ट्रॉली व दुचाकी धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले...\nचालकाच्या प्रसंगावधानाने एसटीचा अपघात टळला\nखामखेडा (नाशिक) : खामखेडा येथील मांगबारी घाटाच्या चढाला एसटीबसचे ब्रेक अचानक निखळल्याचे चालकाने प्रसंगावधानाने प्रवाश्यांना काही समजण्याच्या आत मागील...\nरायगड : पाली-खोपोली मार्गावर लक्झरी बस पलटी\nपाली (रायगड) : वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरु अाहे. येथील असुरक्षीत कामामुळे अपघाती घटनांत वाढ झाली आहे. ...\nनिधी असताना बालगृहे निराश्रित\nबालकांच्या प्रलंबित भोजन अनुदानासाठी केवळ 35 कोटी; 950 संस्था अडचणीत नाशिक - दरवर्षी शासनाकडून...\nटोरँटो ; हल्ल्यापूर्वी व्हॅनचालकाची फेसबुकवर कॉमेंट\nटोरँटो : टोरॅंटोच्या योंगे स्ट्रीटवर भरधाव व्हॅन चालवून दहा जणांना चिरडणारा चालक अलेक मिनसिआन याने हल्ला करण्यापूर्वी काही मिनिटे अगोदर फेसबुकवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/mahesh-bhatt-talk-about-sanjay-dutt-drug-addiction-on-a-radio-show-1612971/", "date_download": "2018-04-26T11:37:23Z", "digest": "sha1:R7677HRXJRVZFQLPDFYHBTYRN2EKUSAP", "length": 14195, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "mahesh bhatt talk about sanjay dutt drug addiction on a radio show | संजय दत्त दारुचा उपयोग ‘माऊथवॉश’ म्हणून करायचा; महेश भट्ट यांचा खुलासा | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nसंजय दत्त दारुचा उपयोग ‘माऊथवॉश’ म्हणून करायचा; महेश भट्ट यांचा खुलासा\nसंजय दत्त दारुचा उपयोग ‘माऊथवॉश’ म्हणून करायचा; महेश भट्ट यांचा खुलासा\nसंजय झोपून उठला की सर्वातआधी अमली पदार्थांचाच विचार करायचा\nबॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांनी रेडिओ शोमध्ये दारुचं व्यसन आणि व्यसनमुक्त होण्याच्या विषयांवर बेधडक वक्तव्य केले. त्यांनी या शोमध्ये सांगितले की, पूजा जेव्हा लहान होती तेव्हा ती फार लाजाळू होती. एक दिवसं दारु प्यायलानंतर मी तिला उचलून घेतले तेव्हा तिने माझ्याकडे पाहून तोंड वळवले. तो माझ्या आयुष्यातला दारू पिण्याचा शेवटचा दिवस होता.\nसंजय दत्तबद्दलही त्यांनी अनेक खुलासे केले. संजयही दारुच्या आहारी गेला होता. त्याच्या दिवसाची सुरूवात दारूने व्हायची. संजय दारुचा उपयोग माऊथवॉश म्हणून करायचा. एक वेळ अशी होती की संजय झोपून उठला की तो सर्वातआधी अमली पदार्थांचाच विचार करायचा. दारुपेक्षाही अमली पदार्थांपासून मुक्तता मिळवणं संजयसाठी खूप कठीण होतं. भट्ट यांनी या संपूर्ण घटनेचा खुलासा भट्ट नॅचरली या रेडिओवरील चॅटशोमध्ये केला. याबद्दल ट्विटही त्यांनी केले. पूजा भट्टनेही या शोमध्ये तिच्या दारुच्या व्यसनाविषयी सांगितले. पूजाचे यासंदर्भात एक पुस्तक लिहीण्याचा मानस आहे. दारुचे व्यसन सोडणं कठीण असलं तरी अशक्य नाही हेच तिला या पुस्तकाद्वारे जगाला सांगायचे आहे.\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nदरम्यान, संजय दत्तने नवीन वर्षाचे स्वागत दुबईमध्ये केले. यावेळी त्याच्यासोबत पत्नी मान्यता मुलं इकरा, शाहरानही होते. या ट्रीपची खासियत म्हणजे यावेळी त्यांच्यासोबत संजयची मोठी मुलगी त्रिशालाही होती. या संपूर्ण दत्त कुटुंबियांचा फोटो मान्यताने सोशल मीडियावर शेअर केला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविराटसाठी 'बुरे दिन', पराभवानंतर ठोठावला १२ लाखांचा दंड\nबसचालकाच्या इअरफोनमुळे १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00562.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokrang-news/ghalib-poems-372874/", "date_download": "2018-04-26T11:35:52Z", "digest": "sha1:A2LDDP3FGCDRU2XWT2UF3FXV63QKPVE7", "length": 23539, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मागोवा गालिबच्या काव्याचा! | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nडॉ. अक्षयकुमार काळे लिखित ‘गालिबचे उर्दू काव्यविश्व : अर्थ आणि भाष्य’ या पद्मगंधा प्रकाशनाच्या आगामी पुस्तकाच्या प्रस्तावनेतील संपादित अंश...\nडॉ. अक्षयकुमार काळे लिखित ‘गालिबचे उर्दू काव्यविश्व : अर्थ आणि भाष्य’ या पद्मगंधा प्रकाशनाच्या आगामी पुस्तकाच्या प्रस्तावनेतील संपादित अंश…\nगालिब हा उर्दूतील पहिला आधुनिक वृत्तीचा स्वच्छंदतावादी कवी होय. त्याच्या पूर्वीचे उर्दू काव्य बरेचसे सांकेतिक आणि व्याज अभिजातवादी परंपरेत निर्माण झाले होते. आशयाभिव्यक्तीच्या ठरावीक चाकोरीबाहेर निघून, डोळे चोळून बघण्याची त्याला सवय नव्हती. गालिबने मात्र आपल्या मूळच्या बंडखोर प्रवृत्तीमुळे ही परंपरा जशीच्या तशी न स्वीकारता सतत नव्या वाटांचा शोध घेतला..\nमं जो गुस्ताख़ हूँ आईन-ए-ग़ज़्‍ाल ख़्वानी में\nया त्याच्या उद्गारात बंडखोरीची झलक अगदी स्पष्ट आहे. ही क्रांती व्यक्तीच्या आणि एकूणच मानवाच्या स्वातंत्र्याच्या अपेक्षेतून गालिबच्या मनात अंकुरली होती. त्याचे अवघे जीवन परिस्थितीविरुद्ध संघर्ष करण्यात गेले. आयुष्यभर प्रतिकूलतेने त्याचे हात-पाय करकचून बांधून टाकले व त्यातच शेवटी त्याचा अंत झाला. तरी लौकिक जीवनाच्या या बेडय़ा तोडून टाकण्याची ऊर्मी वारंवार त्याच्या लेखनातून प्रगट झाली. त्याला ना कुणाच्या बंधनात राहायचे होते, ना कुणाला बंधनात अडकवायचे होते. या त्याच्या प्रवृत्तीमुळेच त्याच्या वाटय़ाला कडवा संघर्ष आला; ज्याचे प्रतििबब त्याच्या काव्यात जागोजाग उमटले.\nगालिबचे व्यक्तिमत्त्व मुळात अत्यंत सुसंस्कृत, रसिक, खानदानी, सर्वधर्मसमभावाची बूज राखणारे, ज्ञानप्रिय, जीवनासक्त असे आहे. तारुण्याचा पहिला बहर ओसरेपर्यंत त्यात कुठलाही विरोधाभास आढळत नाही. पण हे मुक्त, स्वच्छंदी जीवन त्याला फार काळ लाभले नाही आणि वयाच्या पंचविशीतच जीवनातील अनंत चिंताकाहुराने त्याचे व्यक्तिमत्त्व ग्रासून गेले. आíथक अडचणींचे काळेभोर मेघ, जे त्याच्या तारुण्यातच त्याच्या डोक्यावर दाटून आले होते, ते कधी दूर हटलेच नाहीत. उलट, दबा धरून बसलेल्या श्वापदाप्रमाणे त्याला भय घालीत राहिले. ज्या संसारातून सुख मिळावे, जीवन जगण्याच्या प्रेरणा मिळाव्यात, ज्या गृहस्थाश्रमाचा लाभ होऊन स्वत:ला धन्य धन्य म्हणवून घ्यावे, तो कधी त्याच्या वाटय़ाला त्याच्या मर्जीप्रमाणे आलाच नाही. ‘भवदु:खाच्या अनंत डोही परि बुडतो पाही शांति मिळेना क्षणभर जीवा विश्रांती नाही’ असा सातत्याने विफल करणारा प्रत्ययच त्याला आला. त्याची वृत्ती मुळात झुंजार आहे म्हणूनच या दु:खाशी तो अत्यंत नेटाने सामना करताना दिसतो..\nरँज का ख़ूगर हुआ इंसाँ, तो मिट जाता है रँज\nमुश्किलें मुझ पर पडम्ीं इतनी, कि आसाँ हो गईं\nसंकटांच्या अधिकतेनेच ती सोपी झाली, असे म्हणणारा शायर एकूण काव्यसृष्टीत विरळा असावा. एकूणच त्याचे व्यक्तित्व उत्कट भावभावनांनी, प्रभावी वासनाविकारांनी, टोकाच्या विरोधाभासांनी ओतप्रोत भरलेले दिसून येते. त्यात कधी कस्पटाची क्षुद्रता जाणवते, तर कधी व्योमाची व्यापकता. तथापि त्यात इतर व्यक्तींपेक्षा लक्षणीय भिन्नता आहे. त्याचे दोष आणि गुण इतरांसारखेच भासत असले तरी त्यात उत्कटतेचा गहिरा रंग असा काही भरला आहे, की त्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वाला लाभलेल्या वेगळेपणाची कुणाशी तुलना करता येणे अशक्य व्हावे. त्याच्या जीवनक्रमात झालेल्या संघर्षांनी, विपदा-आपदांनी, मानसन्मानांनी आणि मानखंडनांनी त्याच्या अवघ्या व्यक्तिमत्त्वात वेगवेगळे अंतर्वरिोध निर्माण केले. आपल्या लष्करी घराण्याचा त्याला फार अभिमान होता. आपल्या अभिजनतेचा, कवी म्हणून असणाऱ्या आपल्या वेगळ्या स्थानाचा प्रत्यय एका अहंकाराच्या पातळीवर तो घेत असल्याचे दिसते. विश्वाला आपल्याला सातत्याने काहीतरी द्यायचे आहे, याची त्याला सातत्याने जाणीव असताना, रोजचे जिणे जगण्यासाठीही आपल्यापेक्षा लायकीने कमी असणाऱ्या अनेकांसमोर आडपडद्याने का होईना, लाचारासारखी हात पसरण्याची वेळ त्याच्यावर आली होती. आणि त्यातून त्याची आयुष्यभर कधीच सुटका झाली नाही. त्यामुळे त्याच्या अवघ्या व्यक्तिमत्त्वातच एकप्रकारचा अंतर्वरिोध निर्माण झाला. हृदयात एक स्वप्नवत जीवनाचा आदर्श, जो त्याच्या मानसिक पृष्ठभूमीतून, त्याच्या तरल काव्यात्म वृत्तीतून निर्माण झाला होता. ज्या मनोमय स्वप्नसृष्टीत त्याला वावरायचे होते तिथे राहताना, तो आदर्श जपताना त्याला प्रयासच प्रयास करावे लागले. सातत्याने वाटय़ाला येत गेली ती स्वप्नभंगाची कहाणीच. तथापि इतके कठोर प्रहार होऊन त्याची आत्मश्रद्धा आणि मानवश्रद्धा कधीच भंग पावली नाही. त्याच्या नसानसांत असणारे विश्वप्रेम आणि मानवनिष्ठा यत्किंचितही कमी झाली नाही. परिस्थितीने इतके नाडल्यानंतरची त्याच्या मूळ वृत्तीची बेफिकिरी आणि स्वातंत्र्यप्रियता कधी लोपली नाही. आपल्या स्वतंत्र वृत्तीची त्याला स्वत:ला प्रखर जाणीव होती. एके ठिकाणी तो म्हणतो-\nयह लाश-ए-बेकफ़न, असद-ए-ख़स्त: जाँ की है\nहक़ म़िग्फ़रत करे, ‘अजब आज़ाद मर्द था\nवस्तुत: प्रेताला कफन न मिळणे हे आत्यंतिक दारिद्रय़ावस्थेचे चिन्ह आहे. पण त्याने स्वत:च्या संदर्भात अशा अवस्थेला स्वातंत्र्याचे प्रतीक मानून आपल्या ‘अजब’ स्वातंत्र्यप्रियतेची जणू द्वाहीच फिरविली आहे. ‘हमसा कोई पदा न हुआ’ (२३-१) ही त्याच्या मनाची पक्की खात्री आहे. स्वाभिमान, स्वत्व आणि स्वातंत्र्य- ज्याची त्याच्या आयुष्यात सदैवच पायमल्ली झाली, त्याची त्याच्या परीने कधी कधी अट्टहासाने तो करीत असलेली जपणूक आणि त्यात निहित असणारी उदंडता लक्षणीयच आहे. सूफी संप्रदायाचा संस्कार पचविलेली अद्वैतवादी वृत्ती आणि परधर्मसहिष्णुता हा त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा विशेष आहे. आयुष्यात सर्वात अधिक पत्रे त्याने मुन्शी हरगोपाल ‘त़फ्ता’ यांना लिहिली. ही बाब यासंदर्भात बरीच बोलकी आहे. सांप्रदायिक सद्भावाबद्दलच्या आपल्या विचाराला आचारसंहितेचे मोल प्राप्त करून देताना त्याचे उद्गार बाहेर पडतात..\nहम मुव्वहिद हैं, हमारा केश है, तर्क-ए-रुसूम\nमिल्लतें जब मिट गईं, अज्ज़ा-ए-ईमाँ हो गईं\nविश्वैक्यवादी असणारा गालिब मूलत: प्रवृत्तिवादी आहे. जीवनाबद्दल त्याला अनिवार आसक्ती आहे. मानवी अस्तित्वाचे सारसर्वस्व विरक्तीत नसून आसक्तीत आहे अशी त्याची समजूत आहे. ही आसक्ती केवळ सर्वसामान्य शारीरिक भोगांशी आणि तज्जन्य सुखांशीच संबद्ध नाही. वस्तुत: ज्या ऐषआरामी संस्कृतीत तो वाढला, त्यात अतिरिक्त विलासप्रियता असली, तरी तो केवळ आसक्तीतच अडकून पडल्याचे जाणवत नाही. तृष्णा व तृप्ती यांच्या मर्यादा त्याने चांगल्या समजून घेतल्या आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nजावेद अख्तर यांनी जपला आजोबांच्या कवितांचा ठेवा\nसलील अन्प्लग्ड : इच्छा मेली..\nशनिवारची मुलाखत- गोष्टी आणि कवितेतच चिमण्या राहू नयेत म्हणून..\nसाद कवितेची : ‘माहिया’च्या निमित्ताने\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00564.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/aamir-khans-wife-kiran-rao-and-ex-wife-reena-dutta-bond-at-an-event-1615742/", "date_download": "2018-04-26T11:41:38Z", "digest": "sha1:ERRYCUS5DO2VGR3HYVT4ZRMQFH6Y7SWG", "length": 14552, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Aamir Khans wife Kiran Rao and ex wife Reena Dutta bond at an event | PHOTOS : आमिरच्या दोन्ही पत्नी एकत्र येतात तेव्हा.. | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nPHOTOS : आमिरच्या दोन्ही पत्नी एकत्र येतात तेव्हा..\nPHOTOS : आमिरच्या दोन्ही पत्नी एकत्र येतात तेव्हा..\n१५ वर्षांपूर्वी आमिर आणि रीनाने संगनमताने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.\nआमिर खान, रीना दत्ता, किरण राव\nएका म्यानेत दोन तलवारी राहू शकत नाहीत असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे नवऱ्याची पहिली पत्नी त्याच्या दुसऱ्या बायकोची कधीच चांगली मैत्रीण होऊ शकत नाही हे आजवर आपण पाहत आलो आहोत. मात्र, बॉलिवूडचा मि.परफेक्शनिस्ट आमिर खान हा यालासुद्धा अपवाद ठरल्याचे दिसते. चित्रपटांमध्ये दिसणारे त्याचे परफेक्शन त्याच्या जीवनातही दिसून येते. आमिरने त्याची पूर्वपत्नी रीना दत्ता आणि आताची त्याची पत्नी किरण राव या दोघींसोबतच्या नात्यामध्ये त्याने समतोल राखला आहे. त्यामुळेच रीना आणि किरण यांच्यात चांगली मैत्री असल्याचे दिसून येते.\nवाचा : बॉलिवूड पदार्पणापूर्वीच कतरिनाच्या बहिणीचे नखरे\nपाणी फाऊंडेशनच्या वतीने नुकत्याच एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत किरण राव आणि रीना दत्ता एकत्र आल्या होत्या. यावेळी या दोघी एखाद्या मैत्रिणींसारख्या एकमेकांसोबत गप्पा मारत होत्या. आमिरदेखील या पत्रकार परिषदेला उपस्थित होता. आमिरची पूर्व पत्नी रीना आणि सध्याची पत्नी किरण यांच्यातील मैत्री हे या पत्रकार परिषदेचे विशेष आकर्षण ठरले. रीना आणि किरणने एखत्र कॅमेऱ्यांना पोजदेखील दिली. या कार्यक्रमाला मुकेश अंबानी आणि रतन टाटासुद्धा उपस्थित होते.\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nवाचा : आणखी एका अभिनेत्रीचा गुपचूप साखरपुडा\nआमिर खान आणि रिना दत्ता यांचे १८ एप्रिल १९८६ रोजी लग्न झाले होते. पण, १५ वर्षांपूर्वी या जोडप्याने संगनमताने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतरही आमिर आणि रीनामध्ये चांगली मैत्री आहे. गेल्याव वर्षी रीनाच्या बर्थडे पार्टीलाही आमिर गेला होता. त्यांना इरा आणि जुनैद ही दोन मुलं असून, त्यांचा सांभाळ रीनाच करते. रीनाशी घटस्फोट झाल्यानंतर २८ डिसेंबर २००५ ला आमिरने किरण रावशी लग्न केले. दुसऱ्या पत्नीपासून त्याला आझाद हा मुलगा आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविराटसाठी 'बुरे दिन', पराभवानंतर ठोठावला १२ लाखांचा दंड\nबसचालकाच्या इअरफोनमुळे १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00565.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/uddhav-thackrey-speaks-in-pc-271512.html", "date_download": "2018-04-26T11:12:03Z", "digest": "sha1:J44WLELP565XTCCNLZPWX3YN7KEKR5KV", "length": 12980, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईच्या फेरीवाल्यांचा प्रश्न सेनेच्या पाठपुराव्यामुळे सुटला-उद्धव ठाकरे", "raw_content": "\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nमुंबईच्या फेरीवाल्यांचा प्रश्न सेनेच्या पाठपुराव्यामुळे सुटला-उद्धव ठाकरे\nजनतेच्या पायरीवर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घ्या असं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.ते सेना भवन मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.\nमुंबई ,07 ऑक्टोबर : मुंबईत फेरीवाल्यांचा प्रश्न हा सेनेच्या पाठपुराव्यामुळेच सुटला असा दावा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय. तसंच जनतेच्या मनात काय आहे ते जाणून घ्या. जनतेच्या पायरीवर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घ्या असा सल्लावजा टोला उद्धव ठाकरेंनी सेनेला लगावला. सेना भवन मुंबई येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.\nजनतेच्या हिताची काम केली तर आम्ही नेहमीच साथ देऊ असंही यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तसंच तत्वत: भारनियमन बंदी केली म्हणजे नक्की काय केलं असा सवाल त्यांनी विचारला आहे. कोळश्याच्या तुटीवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तर मुंबईच्या फेरीवाल्यांचा आणि अंगणवाडी सेविकांचा प्रश्न सेनेच्या पाठपुराव्यामुळे सुटला असल्याचं त्यांनी सांगत प्रश्न सोडवल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानले.\nयावेळी त्यांनी वाढत्या महागाईच्या मुदद्यावरून सरकारवर कडाडून टीका केली आहे. दिवाळीच्या तोंडावर देशावर महागाईच संकट आल्याचं त्यांनी सांगितलं .पेट्रोल डिझेलपासून सगळ्याच गोष्टींचे भाव वाढत असल्याने सामान्यांच जगणं कठीण होतं आहे तेव्हा सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय सरकारने घ्यावे असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला आहे.नाहीतर जनतेचा उद्रेक होईल असा इशाराही त्यांनी दिला.\nतसंच जीएसटी संदर्भात व्यापाऱ्यांचा विजय झाल्याचं ही त्यांनी सांगितलंय. लक्ष्मीपूजना आधी लोकांकडून केंद्र सरकारने लक्ष्मीचं ओरबाडून घेतली मग लक्ष्मीपूजन कसं करणार अशी टीकाही त्यांनी केंद्र सरकारवर केली आहे.\nसरकारवर खूप टीका करायचे सोडून आज सल्ला द्यायचा पवित्रा उद्धव ठाकरेंनी घेतला होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी आता होणार ऑनलाइन प्रक्रिया\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2018-04-26T11:45:35Z", "digest": "sha1:7YUH5Y3NGWTO2PNIINXLKDZHR33YUDPK", "length": 15990, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बहिणाबाई पाठक (संत) - विकिपीडिया", "raw_content": "\n(संत बहिणाबाई या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nबहिणाबाई चौधरी याच्याशी गल्लत करू नका.\nजन्म (इ.स. १६२९/३० (शके १५५१) – मृत्यू २ ऑक्टोबर १७००) संत तुकारामांच्या समकालीन पुढच्या पिढीतील वारकरी संप्रदायातील मराठी स्त्री संत कवी आणि संत तुकारामांच्या शिष्या.\nस्त्री संत मालिकेतील अग्रेसर मुक्ताबाई, कान्होपात्रा, जनाबाई, वेणाबाई, आक्काबाई, मीराबाई यांसह बहिणाबाईंचे स्थान मानावे लागेल.\nबहिणाबाईचा जन्म, गोदावरीच्या उत्तरेस घृष्णेश्वराच्या पश्चिमेस, वैजापूर तालुक्‍यातील देवगांव (रंगाऱ्याचे) येथे शके १५५१ मध्‍ये एका ब्राम्हण कुटुंबात झाला. तिच्‍या आईचे नांव जानकी व पित्‍याचे नांव आऊजी. माता-पित्‍यानी तिचा विवाह वयाच्‍या पाचव्या वर्षी त्याच गावातील पाठक कुटुंबात लावला.\nसंत बहिणाबाईना लहानपणापासूनच परमार्थाची व भक्तीची ओढ होती. कथा – कीर्तने, पुराण-श्रवण आणि सत्‍पुरुषांची सेवा यात संत बहिणाबाई रमली होती. पण तिची संसारावरील आसक्‍ती कमी होऊन पारमार्थिक वृत्ती वाढत गेली. घरची गरिबी, शि़क्षणाचा अभाव, तरीही समाधानी वृत्ती व संतवृत्तीला साजेशी पांडुरंगाची ओढ मनात होतीच. अखंड नामस्मरण चालू असे. शेतात काम करीत असतानाही हा भक्तिभाव अभंगाचे रूपाने तिच्या मुखातून बाहेर पडे.\nपुढे कोल्‍हापूर वास्‍तव्‍यात जयराम स्‍वामीच्‍या कथा कीर्तनाने संत बहिणाबाईच्‍या मनावर प्रभाव पडला. ती रोज तुकोबांचे अभंग म्‍हणू लागली व तिने तुकोबांच्या दर्शनाचा ध्‍यास घेतला. तिला तुकोबारायाना सदगुरू करून त्‍यांचे अनुग्रह व आशीर्वावद घ्‍यावयाचा होता. म्‍हणून रात्रंदिवस तुकोबाचे अभंग म्हणत ती त्‍यांचे ध्‍यान करू लागली. शेवटी कार्तिक वद्य ५ शके १५६९ रोजी तुकोबारायांनी स्‍वप्‍नात येऊन गुरूपदेश दिला. बहिणाबाईचे सारे जीवन गुरुबोधामुळे बदलून गेले. तिनें आपले गुरू संत तुकाराम महाराज व त्यांचीहि गुरुपरंपरा आपल्या अभंगांत वर्णन केली आहे.\nत्यांचे वर्णन करताना गेल्या शतकातील एक श्रेष्ठ संत, संतचरित्रकार आणि 'श्री गजानन विजय'कर्ते संतकवी दासगणू महाराज लिहितात ..\nपहा केवढा अधिकार .. ऋणी तिचा परमेश्वर ...\nया साध्वीची समाधी 'शेऊर' या गावी आहे..संत बहीण बाई ला प्राणयाची द्या येत असे\nअसे सांगतात की त्यांना त्यांच्या पूर्वीच्या तेरा जन्मांचे स्मरण होते. या साध्वीच्या चरित्रातील एक प्रसंग ज्ञात आहे तो असा:\nनेमाप्रमाणे एकादशीच्या वारीकरिता पंढरीला निघालेल्या असताना त्याना अचानक थंडी वाजून ताप भरला.परंतु पांडुरंगाच्या भेटीची एवढी तळमळ, की त्यानी अंगावरच्या फाटक्या घोंगडीला विनंती केली, \" ही माझी हुडहुडी तात्पुरती तुझ्याजवळ ठेव. एवढी वारी करून येईन आणि मग माझा भोग भोगीन.\" ही घोंगडी त्यानी एका झाडावर ठेवली व त्या वारीस निघून गेल्या. त्या सुखरूप परत येईपर्यंत ते झाड हिंव भरल्यासारखे थडथड हालत होते.\nसंत बहिणाबाई यांनी सुमारे ४७३ अभंगांची रचना केली आहे.\nज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस, या प्रसिद्ध अभंगाची रचना साध्वी बहिणाबाई यांचीच.\nसंपूर्ण अभंग असा -\nसंत कृपा झाली इमारत फळा आली |\nज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया |\nनामा तयाचा किंकर तेणे विस्तरिले आवार |\nजनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत |\nतुका झालासे कळस भजन करा सावकाश |\nबहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा ||\nहिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय (ग्रंथ)\nमच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तरीनाथ • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ • नवनाथ कथासार • नवनाथ भक्तिसार (ग्रंथ)\nनिवृत्तिनाथ • ज्ञानेश्वर • सोपानदेव • मुक्ताबाई • नामदेव • गोरा कुंभार • केशवचैतन्य •तुकाराम • एकनाथ • चोखामेळा • संत बंका • निळोबा • पुंडलिक • सावता माळी • सोयराबाई चोखामेळा • कान्होपात्रा • संत बहिणाबाई • जनाबाई • चांगदेव • महिपती ताहराबादकर • गंगागिरीजी महाराज (सराला बेट) • नारायणगिरीजी महाराज (सराला बेट) •विष्णुबुवा जोग •बंकटस्वामी • भगवानबाबा • वामनभाऊ • भीमसिंह महाराज • रामगिरीजी महाराज (सराला बेट) • नामदेवशास्त्री सानप • दयानंद महाराज (शेलगाव) •\nसाईबाबा • श्रीस्वामी समर्थ • गजानन महाराज • गाडगे महाराज • गगनगिरी महाराज • मोरया गोसावी • जंगली महाराज • तुकडोजी महाराज • दासगणू महाराज • अच्युत महाराज • चैतन्य महाराज देगलूरकर;\nसमर्थ रामदास स्वामी • कल्याण स्वामी • केशव विष्णू बेलसरे • जगन्नाथ स्वामी • दिनकर स्वामी • दिवाकर स्वामी • भीम स्वामी • मसुरकर महाराज • मेरु स्वामी• रंगनाथ स्वामी • आचार्य गोपालदास • वासुदेव स्वामी • वेणाबाई • गोंदवलेकर महाराज • सखा कवी • गिरिधर स्वामी\nरेणुकाचार्य • एकोरामाध्य शिवाचार्य • विश्वाराध्य शिवाचार्य • बसवेश्वर • पंडिताचार्य • अल्लमप्रभु• सिद्धरामेश्वर • उमापति शिवाचार्य • चन्नबसव • वागिश पंडिताराध्य शिवाचार्य • सिद्धेश्वर स्वामी • सिद्धारूढ स्वामी • शिवकुमार स्वामी • चंद्रशेखर शिवाचार्य • वीरसोमेश्वर शिवाचार्य\nगोविंद प्रभू • चक्रधरस्वामी • केशिराज बास • लीळाचरित्र (ग्रंथ)\nतोंडैमंडल मुदलियार • नायनार • सेक्किळार • नंदनार• पेरियपुराण • आळवार • कुलसेकर आळ्वार् • आंडाळ• तिरुप्पाणाळ्वार् • तिरुमंगैयाळ्वार् • तिरुमळिसैयाळ्वार्• तोंडरडिप्पोडियाळ्वार् • तोंडैमंडल मुदलियार • नम्माळ्वार्• पुत्तदाळ्वार् • पेयरळ्वार् • पेरियाळ्वार• पोय्गैयाळ्वार् • मदुरकवि आळ्वार् • दिव्य प्रबंधम\nश्रीस्वामी समर्थ • टेंबेस्वामी • पद्मनाभाचार्य स्वामि महाराज\nवामनराव पै • रामदेव • अनिरुद्ध बापू • दयानंद सरस्वती• भक्तराज महाराज • विमला ठकार • डॉ. कुर्तकोटी • गोंदवलेकर महाराज • श्री पाचलेगांवकर महाराज • स्वामी असीमानंद * पूज्यनीय स्वामी शुकदास महाराज\nइ.स. १६२९ मधील जन्म\nइ.स. १७०० मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ जानेवारी २०१८ रोजी १६:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00566.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/imp-points-in-modis-speech-267281.html", "date_download": "2018-04-26T11:17:02Z", "digest": "sha1:WGIIMKRHW6MFR2JM3DTG3XYYP4A5U3XL", "length": 12436, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पंतप्रधानांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे", "raw_content": "\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nपंतप्रधानांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे\nपंतप्रधानांनी दिला न्यू इंडियाचा नारा, सामूहिक शक्तीमुळे देश बलशाली, येणारं 2018 हे वर्ष सामान्य नसेल\n15 आॅगस्ट : काय म्हणाले पंतप्रधान मोदी\n-स्वातंत्र्यदिनाच्या देशवासियांना कोटी कोटी शुभेच्छा\n-सुदर्शनधारी मोहनपासून ते चरखाधारी मोहनपर्यंतचा भारताचा गौरवशाली प्रवास\n-नैसर्गिक आपत्ती हे आपल्यासमोरचे अडथळे\n-पंतप्रधानांनी आपल्या भाषणात गोरखपूरच्या घटनेचा केला उल्लेख\n-भारत छोडो आंदोलनाची 75 वर्ष\n-पंतप्रधानांनी दिला न्यू इंडियाचा नारा\n-सामूहिक शक्तीमुळे देश बलशाली\n-येणारं 2018 हे वर्ष सामान्य नसेल\n-21 व्या शतकात जन्मलेल्यांसाठी 2018 हे विशेष वर्ष\n-चलता है चा काळ गेला\n-पंतप्रधानांच्या भाषणात सर्जिकल स्ट्राईकचा उल्लेख\n-जीएसटीच्या यशामुळे देशाला नवी ताकद\n-गरीब महिलांना गॅस ,बेरोजगार युवकांना नोकऱ्या , या महत्त्वाच्या गोष्टी\n-दहशतवादाविरोधातल्या लढाईत आपण एकटे नाही\n-काश्मिरचा प्रश्न गोळ्यांनी सुटणार नाही तर काश्मिरींना आलिंगन देऊनच हा प्रश्न सुटेल\n-काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातली लढाई सुरुच राहील\n-नोटाबंदीमुळे भ्रष्टाचाराविरोधातल्या लढाईला यश\n-पंतप्रधान पीक वीमा योजनेमुळे शेतकऱ्यांना सुरक्षेचं कवच\n-देशात डाळीचं विक्रमी उत्पन्न\n-शिक्षणाच्या क्षेत्रातही अनेक मूलगामी बदल\n-जगभरात आयटीमुळे आपली ओळख\n-जनऔषधी केंद्रातून गरीबांना स्वस्त औषधं पुरवली आहेत\n-मोफत डायलिसिस सुविधा दिल्याने गरीब व्यक्तींची मोठी च मदत\n-2022 मध्ये भव्य दिव्य हिंदुस्तान बनवण्यासाठी प्रयत्न करुयात\n-दिव्य भव्य भारताचं निर्माण करुयात\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nटोयोटाची सिडेन कार 'यारिस' भारतात लॉन्च पहा काय आहे खासियत\nसर्वोच्च न्यायालयात वकिलाहून थेट न्यायाधीश पदी 'इंदू मल्होत्रा' यांची निवड\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00567.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/disease-might-spread-in-mumbai-268693.html", "date_download": "2018-04-26T11:18:17Z", "digest": "sha1:AM3PPRRDE4ZMWK5WZE5WWH4YKJL53ZQ2", "length": 10849, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईत पावसानंतर आता रोगराईची भीती", "raw_content": "\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nमुंबईत पावसानंतर आता रोगराईची भीती\nरस्तोरस्ती साचलेल्या पाण्यातून लोकांना चालत जावं लागल्यामुळे आता रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.\nमुंबई, 31 ऑगस्ट: मंगळवारच्या मुसळधार पावसानंतर आज कुठे मुंबई सावरते आहे. मात्र आता मुंबईकरांच्या तब्येतीची चिंता आहे. रस्तोरस्ती साचलेल्या पाण्यातून लोकांना चालत जावं लागल्यामुळे आता रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.\nकंबरभर पाण्यातून चालत जाण्याचा निर्णय मंगळवारी अनेक मुंबईकरांनी घेतला होता. नऊ-दहा तास चालत अनेकांनी घर गाठले. त्यामुळे अंगदुखीने, तापाने मुंबईकर हैराण झाले होते. खोकला, अंगदुखी, कणकण, पाय दुखण्यासह, दूषित पाण्यामुळे, गारठ्याने हातापायाची अनेकांची त्वचाही सोलवटली आहे. अनेकांना त्वचेला खाज येत असून हातापायाला मुंग्याही येत असल्याचा त्रास मुंबईकरांना भेडसावत होता. त्यामुळे ताप अंगावर काढू नका असा सल्लही महापालिकेकडून देण्यात आला.\nदरम्यान आता आरोग्याच्या मुद्दयावर मंत्रालयातही आज बैठक होणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00568.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A9", "date_download": "2018-04-26T11:43:57Z", "digest": "sha1:6PPDLSKD7EXJ3KGZTU4O3W6BCQQA7BQH", "length": 5553, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १६३ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: १ ले शतक - २ रे शतक - ३ रे शतक\nदशके: १४० चे - १५० चे - १६० चे - १७० चे - १८० चे\nवर्षे: १६० - १६१ - १६२ - १६३ - १६४ - १६५ - १६६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या १६० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०१३ रोजी १३:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://unishivsandesh.blogspot.in/", "date_download": "2018-04-26T10:58:41Z", "digest": "sha1:PBY4Q4SL4N7QQMPLW5OH3FWHEUGE2ADJ", "length": 48604, "nlines": 132, "source_domain": "unishivsandesh.blogspot.in", "title": "शिवसंदेश", "raw_content": "\nशिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (महाराष्ट्र, भारत) येथील दैनंदिन ठळक घडामोडींचा वृत्तांत देण्यासाठी जनसंपर्क कक्षामार्फत निर्मित ब्लॉग.\nमटेरिअल सायन्समधील संशोधनात अकृषी विद्यापीठांत देशात अग्रस्थानी; भौतिकशास्त्र व खगोल आणि अभियांत्रिकी संशोधनातही प्रथम (करन्ट सायन्स); नेचर ई-जर्नल वापरात शिवाजी विद्यापीठ देशात दुसरे\nशिवाजी विद्यापीठात एसएसबी मार्गदर्शन कक्ष सुरू करणार: एनसीसी मानद कर्नल तथा कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे\nएनसीसीच्या छात्रांकडून मानवंदना स्वीकारताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू तथा एनसीसीचे नूतन मानद कर्नल डॉ. देवानंद शिंदे.\nएनसीसीच्या छात्रांकडून मानवंदना स्वीकारताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू तथा एनसीसीचे नूतन मानद कर्नल डॉ. देवानंद शिंदे.\nशिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना एनसीसीच्या मानद कर्नलपदाचे सन्मानपत्र प्रदान करताना ब्रिगेडियर पी.एस. राणा. सोबत (डावीकडून) कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कर्नल एम.एम. चौधरी, मानद मेजर रुपा शहा.\nशिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना एनसीसीचे मानद कर्नलपद प्रदान करण्यात आल्यानंतर सन्मानदर्शक बॅटन प्रदान करताना ब्रिगेडियर पी.एस. राणा. सोबत (डावीकडून) कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कर्नल एम.एम. चौधरी, मानद मेजर रुपा शहा.\nकोल्हापूर, दि. २६ एप्रिल: सेनादलांत अधिकारीपदी भरतीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व्हीस सिलेक्शन बोर्ड (एस.एस.बी.) परीक्षांसाठी शिवाजी विद्यापीठात मार्गदर्शन कक्ष सुरू करण्याचा मनोदय कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.\nकुलगुरू डॉ. शिंदे यांना आज सकाळी राष्ट्रीय छात्र सेनेचे (एन.सी.सी.) मानद कर्नलपद प्रदान करण्याचा समारंभ पार पडला. पदस्वीकृतीनंतर मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह ब्रिगेडियर पी.एस. राणा, कर्नल एम.एम. चौधरी, मानद मेजर रुपा शहा व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर होते.\nकुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने एनसीसीसाठी आपल्या परिसरात मोठी जागा उपलब्ध करून देऊन एनसीसीच्या उपक्रमांना चालना देण्याचे काम चालविले आहे. त्याचप्रमाणे पदवी स्तरावर एनसीसी हा विशेष लष्करी अभ्यासक्रमही विद्यापीठ कार्यक्षेत्रात सुरू करण्यात आला आहे. विद्यापीठात ज्याप्रमाणे युपीएससी, एमपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन केले जाते; त्याच धर्तीवर एसएसबी परीक्षांसाठीही मार्गदर्शन कक्ष सुरू करण्यात येईल. १५ ऑगस्ट व २६ जानेवारी या राष्ट्रीय दिनांच्या प्रसंगी विद्यापीठ प्रांगणात एनसीसीची परेड आयोजित करण्यासंदर्भातही एनसीसीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. एनसीसीमध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने समाविष्ट होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना आणि क्रीडा स्पर्धांत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांप्रमाणे या विद्यार्थ्यांना काही सवलती अगर अधिक गुण प्रदान करता येतील का, या दृष्टीने प्रयत्न करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.\nयावेळी ब्रिगेडियर पी.एस. राणा म्हणाले, एनसीसी ही भारतीय लष्करापेक्षाही अधिक युवकांची संख्या असणारी शिस्तबद्ध संघटना असून प्रशिक्षित व देशप्रेमाने भारित नागरिक निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. या संघटनेच्या कार्याला बळकटी प्राप्त होण्यासाठी शैक्षणिक संस्था, विद्यापीठे आदी व्यवस्थांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. त्या दृष्टीने आजचा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त आहे. विद्यापीठाच्या सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभाग प्राप्त होऊन नूतन मानद कर्नल कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रात एनसीसीची जोमाने वृद्धी होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.\nयावेळी ब्रिगेडियर राणा यांच्या हस्ते कुलगुरू डॉ. शिंदे यांना मानद कर्नलपदाचे केंद्रीय मुख्यालयाकडून प्राप्त सन्मानपत्र व एनसीसी बॅटन प्रदान करण्यात आले.\nतत्पूर्वी, ब्रिगेडियर राणा आणि कर्नल चौधरी यांनी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या कक्षापासून मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील कार्यक्रम स्थळापर्यंत त्यांना सन्मानपूर्वक पाचारण केले. तेथे एनसीसीचे छात्र व एनसीसी बँड यांच्याकडून मानद कर्नल कुलगुरू डॉ. शिंदे यांना मानवंदना देण्यात आली.\nयावेळी कर्नल एम.एम. चौधरी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी कुलगुरू डॉ. शिंदे यांचा परिचय करून दिला. मानद मेजर रुपा शहा यांनी यावेळी सन्मानपत्राचे वाचन केले. प्रा. संध्या जाधव यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास नांदवेडकर यांनी आभार मानले.\nयावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, निवृत्त कर्नल थोरात यांच्यासह विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांचे सदस्य, अधिष्ठाता, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवक, विद्यार्थी, एनसीसी छात्र व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nकुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना एनसीसीचे मानद कर्नलपद\n२६ एप्रिल रोजी विशेष प्रदान सोहळ्याचे आयोजन\nकोल्हापूर, दि. २० एप्रिल: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना राष्ट्रीय छात्र सेना अर्थात एन.सी.सी.मध्ये ‘कर्नल कमांडंट’ या मानद कर्नलपदाचा बहुमान प्रदान करण्याचा निर्णय एनसीसीच्या केंद्रीय मुख्यालयाकडून घेण्यात आल्याचे विद्यापीठास कळविण्यात आले आहे. येत्या गुरूवारी (दि. २६ एप्रिल) विद्यापीठाच्या प्रांगणात कुलगुरू डॉ. शिंदे यांना विशेष सोहळ्याद्वारे कर्नलपदाचा बहुमान प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी दिली आहे.\nकुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय छात्र सेनेच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयाकडून विद्यापीठाच्या कुलगुरूंना एनसीसीचे मानद कर्नलपद प्रदान केले जाते. एनसीसीच्या विविध उपक्रमांना विद्यापीठ परिक्षेत्रात प्रोत्साहन व चालना देण्यामधील कुलगुरूंची प्रमुख भूमिका लक्षात घेऊन हा बहुमान त्यांना देण्यात येत असतो. त्यानुसार शिवाजी विद्यापीठास मुंबईस्थित एनसीसी महाराष्ट्र महासंचालनालयाचे अपर महासंचालक मेजर जनरल गजेंद्र प्रसाद यांच्याकडून नुकतेच पत्र प्राप्त झाले आहे. कोल्हापूर ग्रुपचे एनसीसी प्रमुख ब्रिगेडियर पी.एस. राणा, कर्नल एम.आर. चौधरी, कर्नल एफ.एफ. अंकलेश्वरा आणि ऑनररी मेजर रुपा शहा यांनी कुलगुरूंची प्रत्यक्ष भेट घेऊन हे पत्र त्यांना प्रदान केले. त्यानुसार, एनसीसीतर्फे येत्या गुरूवारी (दि. २६ एप्रिल) सकाळी १० वाजता विद्यापीठात विशेष ‘गार्ड ऑफ ऑनर’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये कुलगुरू डॉ. शिंदे यांना अत्यंत सन्मानपूर्वक ‘मानद कर्नल’पद प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी कुलगुरू एनसीसीच्या छात्रांकडून सलामी स्वीकारतील. त्यानंतर कुलगुरू पत्रकार परिषदेस संबोधित करतील, अशी माहितीही कुलसचिव डॉ. नांदवडेकर यांनी दिली.\nलोकशाहीत नैतिक मूल्यांचा ऱ्हास चिंताजनक: डॉ. गोपाळ गुरू\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यावेळी (डॉवीकडून) डॉ. जे.एस. बागी, डॉ. भारती पाटील, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. गोपाळ गुरू, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. एस.एस. महाजन.\nशिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ विचारवंत डॉ. गोपाळ गुरू.\nशिवाजी विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन\nकोल्हापूर, दि. १४ एप्रिल: लोकशाहीत नैतिक मूल्यांचा ऱ्हास होणे ही चिंतेची बाब आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्रा.डॉ. गोपाळ गुरू यांनी आज येथे व्यक्त केले.\nशिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीनिमित्त आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची लोकशाही संकल्पना’ या विषयावर ते बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे होते, तर प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के प्रमुख उपस्थित होते.\nडॉ. गुरू म्हणाले, डॉ. आंबेडकर यांना अभिप्रेत लोकशाहीत ‘एक व्यक्ती, एक मत’ याच्या बरोबरीने ‘एक व्यक्ती, एक मूल्य’ या तत्त्वाला नितांत महत्त्व आहे. माणुसकी हे महत्त्वाचे मूल्य आहे. ते वृद्धिंगत होण्यासाठीचे प्रयत्न म्हणजे लोकशाही होय. मात्र, सद्यस्थितीत या मतांचे वस्तूकरण होऊन त्याचे मूल्य बाजारीकरणाच्या माध्यमातून वसूल करण्याचा प्रयत्न दिसतो, तेव्हा त्या मताचे अवमूल्यन तर होतेच, मात्र तिथे नैतिकतेचाही अधःपात, पराभव होतो. लोकशाही हा शब्द सातत्याने वापरून आपण तो गुळगुळीत करून टाकला आहे. त्याचे निःसत्त्वीकरण केले आहे. तथापि, लोकशाहीच्या नितीमत्तेची बाजू मात्र आपण सोयीस्कररित्या विसरून टाकतो. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचार व कार्यामुळे लोकशाहीच्या संकल्पनेला नैतिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. या नैतिक अधिष्ठानाच्या बळावर समाजातील शोषित, वंचित, आदिवासी, भटके-विमुक्त आदी समाजघटकांना जेव्हा त्यांचे म्हणणे मांडण्याची, विकास प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळते, तेव्हा तिथे खऱ्या लोकशाही प्रस्थापनेची सुरवात होते. अशा प्रकारची स्वातंत्र, समता व बंधुता या मूलभूत मूल्यांवर अधिष्ठित लोकशाही बाबासाहेबांना अभिप्रेत होती.\nआंबेडकरांच्या लोकशाही संकल्पनेत सन्मान, आत्मसन्मान आणि बुद्धिप्रामाण्यवाद यांना अत्युच्च महत्त्व असल्याचे सांगून डॉ. गुरू म्हणाले, सन्मान आणि आत्मसन्मान यांच्यातील द्वंद्वही समजून घेणे ही महत्त्वाची गरज आहे. सध्या भौतिकवादी व्यवस्थेच्या भोवतालामध्ये विविध प्रकारचे सन्मान, प्रतिष्ठा मिळविणे ही सोपी बाब आहे. मात्र, त्यातून आत्मसन्मान मिळेलच, याची खात्री नाही. आजच्या बाजारपेठीय लोकशाहीमध्ये एखाद्याने कोणती आणि किती किंमत मोजून सन्मान प्राप्त करून घेतला आहे, यावरुन या द्वंद्वाला नवे परिमाण प्राप्त होते. आणि त्यावरुनच आत्मसन्मान प्राप्ती होणार की नाही, याची निश्चिती होते, असेही ते म्हणाले. डॉ. गुरू यांनी आपल्या व्याख्यानात लोकशाही आणि आधुनिकता, लोकशाही आणि वैचारिकता, लोकशाही आणि बाजारीकरण यांमधील द्वंद्वांची अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ‘ज्ञानकोंदणातला हिरा’ असे गौरवोद्गार काढून कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, जागतिक ज्ञानाचे असे एकही क्षेत्र नाही की ज्याचा बाबासाहेबांनी अभ्यास केला नाही. अभ्यास आणि कृतीशीलतेचा अनोखा संगम त्यांच्याठायी झाला होता. त्यातून त्यांची विविध ज्ञानरुपे समाजासमोर आली. इतका प्रचंड व्यासंग एकाच वेळी कवेत घेणे, हे सर्वसामान्य मानवाच्या कुवतीपलिकडचे होते, म्हणून बाबासाहेब हे ‘महामानव’ ठरतात. बाबासाहेबांनी ‘शिका, संघर्ष करा व संघटित व्हा’ असा संदेश दिला. शिक्षणातून माणसाला माणसाची वेदना वाचता आली पाहिजे. ती वाचता आली की संघर्षाची मानसिकता निर्माण होते. आणि त्या सकारात्मक मानसिकतेमधून येणारा संघर्ष व्यवस्था परिवर्तन घडवून विकासाच्या प्रेरणा निर्माण करतो. बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून मानवी हक्कांचे संरक्षण करणारी अत्युत्कृष्ट व्यवस्था या देशात निर्माण केली, असे गोरवोद्गारही त्यांनी काढले.\nयावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर केंद्रातर्फे घेण्यात आलेल्या निबंध व पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धांचे पारितोषिक वितरणही मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यांचा निकाल पुढीलप्रमाणेः- निबंध स्पर्धा- अमोल पांडुरंग कांबळे (प्रथम), तेजश्री तेजपाल मोहोरेकर (द्वितिय), प्रशांत उत्तम कांबळे व नवनाथ लोखंडे (तृतीय-विभागून). पोस्टर स्पर्धा- तेजश्री तेजपाल मोहोरेकर (प्रथम), अमितकुमार यशवंतराव कांबळे (द्वितिय), तेजस्विनी वसंतराव सलामे (तृतीय).\nयावेळी केंद्राचे संचालक डॉ. एस.एस. महाजन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.\nकार्यक्रमाच्या सुरवातीला कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्रमुख पाहुणे डॉ. गोपाळ गुरू यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अधिष्ठाता डॉ. भारती पाटील, डॉ. पी.एस. पाटील, डॉ. ए.एम. गुरव, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, डॉ. जे.एफ. पाटील यांच्यासह विविध अधिकार मंडळांचे सदस्य, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवक, प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nविद्यार्थ्यांना किमान एक कलाविषय शिकवायला हवा: डॉ. जब्बार पटेल यांची अपेक्षा\nज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांना शिवाजी विद्यापीठाचा 'प्राचार्य रा. कृ. कणबरकर पुरस्कार' प्रदान करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. सोबत (डावीकडून) डॉ. जे.एफ. पाटील, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. भारती पाटील.\nशिवाजी विद्यापीठात डॉ. रा.कृ. कणबरकर पुरस्कार प्रदान समारंभ उत्साहात\nकोल्हापूर, दि. १३ एप्रिल: कलात्मक विषयांच्या बाबतीत जाणीव निर्मिती होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणापासून किमान एक तरी कलाविषय शिकवायला हवा, अशी अपेक्षा ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी आज येथे व्यक्त केली.\nशिवाजी विद्यापीठाच्या वतीने देण्यात येणारा प्राचार्य आर.के. कणबरकर पुरस्कार डॉ. पटेल यांना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख १ लाख ५१ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर मनोगत व्यक्त करताना डॉ. पटेल बोलत होते.\nयावेळी डॉ. श्रीमती मणी पटेल यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. जे.एफ. पाटील, अधिष्ठाता डॉ. भारती पाटील उपस्थित होते.\nयावेळी डॉ. जब्बार पटेल म्हणाले, आपल्या समाजात कलात्मक विषय तुलनेने कमी शिकविले जातात. जीवनात कला-संस्कृतीचे महत्त्व मोठे आहे. ते लक्षात घेता या शिक्षणाच्या संदर्भात जागृतीची मोठी गरज आहे. सिनेमा असो अगर कोणतीही कलाकृती या माणसाच्या जाणिवा प्रगल्भ होण्यास मदत करतात. त्या दृष्टीने कला क्षेत्राकडे पाहण्याची गरज आहे. कलेच्या क्षेत्रात सृजनशील निर्मितीसाठी कलाकारामध्ये धाडस असणे अत्यावश्यक आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. त्याचवेळी कोणताही शिक्षक हा जातिवंत बंडखोर असला पाहिजे, त्या बंडखोरीतूनच विद्यार्थ्यांना घडविण्याची ऊर्मी जन्माला येत असते, असे मतही डॉ. पटेल यांनी व्यक्त केले.\nडॉ. पटेल यांनी या प्रसंगी आपल्या नाट्य व चित्रपट क्षेत्रातील वाटचालीचा पटच उपस्थितांसमोर उलगडला. ते म्हणाले, नाटक हा माझ्यासाठी सर्जनशीलतेचा भाग आहे. रंगमंचावरील प्रायोगिकतेमुळेच भालबा केळकर, डॉ. श्रीराम लागू यांच्यासारखे महान नाट्यकर्मी घडले. ‘घाशीराम कोतवाल’मधला राजकीय संदर्भ इतका सशक्त होता की, त्यामधून राज्यव्यवस्थेला अशा घाशीरामांची सातत्याने असणारी गरज अधोरेखित होते. ‘सामना’ हा माझ्या पहिल्या चित्रपटाच्या मुहुर्ताचा पहिला प्रसंग कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओत चित्रित करण्यात आला. मुहुर्ताची फटमार करायला भालजी पेंढारकर, चंद्रकांत मांढरे आणि लता मंगेशकर यांचे येणे आणि कॅमेऱ्यासमोर डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले असा एक मोठाच योग त्या निमित्ताने जमून आला. लता मंगेशकरांनी त्यावेळी कोणतीही बिदागी न घेता केवळ शब्दाखातर ‘सख्या रे..’ हे गीत म्हटले. मंगेशकर कुटुंबियांशी जडलेल्या या जिव्हाळ्यातूनच पुढे ‘जैत रे जैत’सारखा वेगळा चित्रपट घडून आला.\n‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या चित्रपटाशी निगडित आठवणी सांगताना डॉ. पटेल म्हणाले, या चित्रपटाच्या निमित्ताने देशातल्या दलित, शोषित वर्गाचं दुःख मला अभ्यासता आलं, मांडता आलं. बाबासाहेबांवरील लोकांची निष्ठा आणि प्रेम आजही इतकं प्रचंड आहे की, महाड आणि नागपूर येथील चित्रीकरणादरम्यान दोन ते अडीच लाख लोक स्वतःच्या घरचे जुने कपडे नेसून आणि घरून भाजी-भाकरी घेऊन सहभागी झाले. बाबासाहेबांच्या भूमिकेसाठी जगभर फिरुन योग्य अभिनेत्याचा शोध घेतला, तो अखेर दाक्षिणात्य अभिनेता मामुटीवर येऊन संपला. मामुटीने ज्या पद्धतीने बाबासाहेबांना पडद्यावर साकार केले, त्याला तोड नाही. बाबासाहेबांची विद्वत्ता आणि त्यांची ममतापूर्ण आक्रमकता या अभिनयाद्वारे दाखविण्यास अशक्य असलेल्या गोष्टी त्याने अप्रतिमरित्या साकारल्या, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. एस.एम. जोशी, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, कुसुमाग्रज यांच्यावरील माहितीपट करताना आलेले अविस्मरणीय अनुभवही डॉ. पटेल यांनी सांगितले.\nयावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला डॉ. जब्बार पटेल यांच्यासारख्या महान चित्रपटकर्मीला पुरस्कार देताना शिवाजी विद्यापीठ परिवाराला अतिशय आनंद होतो आहे. डॉ. पटेल यांचा जीवनपट त्यांच्याच तोंडून ऐकण्याची अत्यंत दुर्मिळ अशी संधी या निमित्ताने लाभली. त्यांच्या कलाकृतींना सृजनशीलतेचं एक अभिनव असं कोंदण लाभलेलं आहे. त्यांच्या अजरामर कलाकृती या निरंतर आनंददायी ठरणाऱ्या आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.\nकार्यक्रमाच्या सुरवातीला प्राचार्य रा.कृ. कणबरकर यांच्याविषयी चित्रफीतीचे प्रदर्शन करण्यात आले. डॉ. जे.एफ. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मानव्य विज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. भारती पाटील यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी डॉ. मणी पटेल यांना सौ. अनिता शिंदे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. महेंद्र कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी आभार मानले.\nया कार्यक्रमास ज्येष्ठ नेते डॉ. एन.डी. पाटील, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. बी.पी. साबळे, विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे यांच्यासह कणबरकर कुटुंबीय, विविध अधिकार मंडळांचे सदस्य, महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nशिवाजी विद्यापीठात एसएसबी मार्गदर्शन कक्ष सुरू करण...\nकुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना एनसीसीचे मानद कर्न...\nलोकशाहीत नैतिक मूल्यांचा ऱ्हास चिंताजनक: डॉ. गोपाळ...\nविद्यार्थ्यांना किमान एक कलाविषय शिकवायला हवा: डॉ...\nसंवेदनशील विषयांबाबत सांगोपांग चर्चा आवश्यक: डॉ. ज...\nअधिकार मंडळांत ज्ञानाधिष्ठित चर्चा व्हावी: कुलगुरू...\nशिवाजी विद्यापीठाचा कणबरकर राष्ट्रीय पुरस्कार ज्य...\nमटेरिअल सायन्सच्या संशोधनात शिवाजी विद्यापीठ देशात अग्रणी\nसंशोधन संस्थांच्या क्रमवारीत अकृषी विद्यापीठांत सहावे ; राज्यातील पहिले स्थान पुनश्च अधोरेखित कोल्हापूर, दि. ३० ऑगस्ट : य...\n(मा. कुलगुरू यांचे विशेष अतिथी संपादकीय)\n(केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या ' एन.आय.आर.एफ. ' रँकिंगमध्ये देशात २८ वे तर राज्यात अकृषी विद्यापीठांत अग्रस्थान मिळविण्य...\nखगोलप्रेमी कोल्हापूरकरांची चंद्रग्रहण पाहण्यास विद्यापीठात मोठी उपस्थिती\nब्लडमून पाहण्यासाठी विद्यापीठाच्या टेरेसवर खगोलप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. ग्रहणक...\nशिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाइन बुक स्टोअरचे उद्घाटन\nशिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाइन बुक स्टोअरवरुन पहिले पुस्तक खरेदी करून कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांना प्रदान करताना प्रभारी वित्त व ल...\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर द्रष्टे धोरणकर्ते: डॉ. पी.एस. कांबळे\nकोल्हापूर , दि. ६ डिसेंबर : भारताच्या सर्वंकष विकासाचा रोडमॅप आखून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे धोरणकर्ते होते, असे म...\nशिवाजी विद्यापीठाच्या दोन संशोधकांची ६६व्या नोबेल लॉरेट परिषदेसाठी निवड\nDr. Jasmin Shaikh कोल्हापूर, दि. ३ मे : जर्मनीमध्ये येत्या २६ जून ते १ जुलै २०१६ या कालावधीत होणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा ६...\nसामाजिक भान जितके अधिक, तितके विद्यापीठांचे भवितव्य उज्ज्वल\n- कुलगुरू डॉ. एस.पी. काणे यांचे प्रतिपादन\nशिवाजी विद्यापीठाच्या ५५व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजवंदन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. शेजारी समारंभाचे प्रमुख पाहुणे व राष्ट्रसंत ...\nमहर्षी शिंदे यांच्याकडून शेतकऱ्यांत अपूर्व जागृतीचे कार्य: अमर हबीब\nकोल्हापूर, दि. २६ एप्रिल : विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात शेतकऱ्यांमध्ये अपूर्व जागृती निर्माण करण्याचे महत्कार्य महर्षी विठ्ठ...\nएम.फील./पीएच.डी.साठी युजीसीची नवी अधिसूचना जारी\nमहाविद्यालयीन मार्गदर्शकांना पुनश्च मान्यता ; शिवाजी विद्यापीठाचा सातत्याने पाठपुरावा ; देशपातळीवरील पेच सोडविण्यात महत्त्वा...\nवाचनातूनच समाज परिवर्तनाची प्रेरणा: डॉ.भीमराव गस्ती\nDr. Bhimrao Gasti कोल्हापूर , दि. 14 ऑक्टोबर : समाज परिवर्तनासाठीची प्रेरणा थोर साहि त्यि कांच्या पुस्तकां चे वाचन केल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00570.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%88%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D", "date_download": "2018-04-26T11:46:04Z", "digest": "sha1:N2DWRJS7STG2OVEX45YBC2KKX4MI5E4Q", "length": 9135, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तिरुमंगैयाळ्वार् - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहा लेख अपूर्ण आहे. तुम्ही अपूर्ण पानांविषयीचे हे पान वापरून हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nहिंदू धर्मामधील पंथ आणि संप्रदाय (ग्रंथ)\nमच्छिंद्रनाथ • गोरखनाथ • गहिनीनाथ • जालिंदरनाथ • कानिफनाथ • भर्तरीनाथ • रेवणनाथ • नागनाथ • चरपटीनाथ • नवनाथ कथासार • नवनाथ भक्तिसार (ग्रंथ)\nनिवृत्तिनाथ • ज्ञानेश्वर • सोपानदेव • मुक्ताबाई • नामदेव • गोरा कुंभार • केशवचैतन्य •तुकाराम • एकनाथ • चोखामेळा • संत बंका • निळोबा • पुंडलिक • सावता माळी • सोयराबाई चोखामेळा • कान्होपात्रा • संत बहिणाबाई • जनाबाई • चांगदेव • महिपती ताहराबादकर • गंगागिरीजी महाराज (सराला बेट) • नारायणगिरीजी महाराज (सराला बेट) •विष्णुबुवा जोग •बंकटस्वामी • भगवानबाबा • वामनभाऊ • भीमसिंह महाराज • रामगिरीजी महाराज (सराला बेट) • नामदेवशास्त्री सानप • दयानंद महाराज (शेलगाव) •\nसाईबाबा • श्रीस्वामी समर्थ • गजानन महाराज • गाडगे महाराज • गगनगिरी महाराज • मोरया गोसावी • जंगली महाराज • तुकडोजी महाराज • दासगणू महाराज • अच्युत महाराज • चैतन्य महाराज देगलूरकर;\nसमर्थ रामदास स्वामी • कल्याण स्वामी • केशव विष्णू बेलसरे • जगन्नाथ स्वामी • दिनकर स्वामी • दिवाकर स्वामी • भीम स्वामी • मसुरकर महाराज • मेरु स्वामी• रंगनाथ स्वामी • आचार्य गोपालदास • वासुदेव स्वामी • वेणाबाई • गोंदवलेकर महाराज • सखा कवी • गिरिधर स्वामी\nरेणुकाचार्य • एकोरामाध्य शिवाचार्य • विश्वाराध्य शिवाचार्य • बसवेश्वर • पंडिताचार्य • अल्लमप्रभु• सिद्धरामेश्वर • उमापति शिवाचार्य • चन्नबसव • वागिश पंडिताराध्य शिवाचार्य • सिद्धेश्वर स्वामी • सिद्धारूढ स्वामी • शिवकुमार स्वामी • चंद्रशेखर शिवाचार्य • वीरसोमेश्वर शिवाचार्य\nगोविंद प्रभू • चक्रधरस्वामी • केशिराज बास • लीळाचरित्र (ग्रंथ)\nतोंडैमंडल मुदलियार • नायनार • सेक्किळार • नंदनार• पेरियपुराण • आळवार • कुलसेकर आळ्वार् • आंडाळ• तिरुप्पाणाळ्वार् • तिरुमंगैयाळ्वार् • तिरुमळिसैयाळ्वार्• तोंडरडिप्पोडियाळ्वार् • तोंडैमंडल मुदलियार • नम्माळ्वार्• पुत्तदाळ्वार् • पेयरळ्वार् • पेरियाळ्वार• पोय्गैयाळ्वार् • मदुरकवि आळ्वार् • दिव्य प्रबंधम\nश्रीस्वामी समर्थ • टेंबेस्वामी • पद्मनाभाचार्य स्वामि महाराज\nवामनराव पै • रामदेव • अनिरुद्ध बापू • दयानंद सरस्वती• भक्तराज महाराज • विमला ठकार • डॉ. कुर्तकोटी • गोंदवलेकर महाराज • श्री पाचलेगांवकर महाराज • स्वामी असीमानंद * पूज्यनीय स्वामी शुकदास महाराज\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ फेब्रुवारी २०१४ रोजी १३:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00571.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/shukravaar-totke-117070700008_1.html", "date_download": "2018-04-26T11:25:53Z", "digest": "sha1:H5JQ7DNH7NKGDMZEYNRLBDBFZ2PH73GD", "length": 10210, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शुक्रवारी खरेदी करा या वस्तू... (बघा व्हिडिओ) | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nशुक्रवारी खरेदी करा या वस्तू... (बघा व्हिडिओ)\nशुक्र ग्रहाला आनंदाचा प्रतीक मानन्यात आले आहे. याच्या शुभ प्रभावामुळे जीवनातील सर्व भौतिक सुख आणि ऐश्वर्य प्राप्त करू शकता. हेच कारण आहे की शुक्र आणि महालक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारचा दिवस खासकरून महत्वपूर्ण मानला गेला आहे. आम्ही तुम्हाला सांगत आहो काही अशा वस्तूंबद्दल ज्यांची खरेदी शुक्रवारी करणे ज्योतिष शास्त्रात फारच शुभ मानले गेले आहे. तर चला बघू की कोणत्या वस्तू शुक्रवारी घरात आणल्याने वाढतो गुडलक...\nशुक्रवारी व्यापार्‍यांनी बहीखाता खरेदी करून पश्चिम दिशेत ठेवायला पाहिजे. नंतर त्याची पूजा केली पाहिजे.\nचांदी व पितळाचे भांड्यांची खरेदी करून ईशान्य अर्थात उत्तर पूर्वेत ठेवायला पाहिजे.\nफ्रीज, ओव्हन इत्यादी सामान विकत घेऊन पश्चिम उत्तरमध्ये ठेवायला पाहिजे.\nआपल्या घरातील तिजोरीत 5 पिवळ्या कौडी आणि 11 गोमती चक्र पिवळ्या वस्त्रात बांधून ठेवायला पाहिजे.\nया दिवशी लक्ष्मी व गणपतीचे चित्र असणारे सोन्याचे नाणे विकत घेऊन तिजोरीत ठेवणे शुभ असते.\nशुक्र अशुभ फल देत असेल तर हे करा\nशुक्रवारी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी 5 सोपे उपाय\nकेतुचे 3 अशुभ लक्षण आणि 5 सोपे उपाय जाणून घ्या ...\nगुरु ग्रहाच्या शांतीसाठी सोपे उपाय\nबुधवारी हे Ganesh Mantra देईल मनवांछित फळ\nयावर अधिक वाचा :\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nआयआयटी मुंबईची सौरचूल सर्वात अव्वल\nआयआयटी पवईत मुंबईतील तरुण शास्त्रज्ञांनी बनवलेली सूर्यप्रकाशावर चालणारी सौरचूल देशात नंबर ...\nसोने आणि चांदीच्या किंमती सतत वाढ\nगेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती सतत चढताना दिसत आहेत. अक्षय तृतीयानंतर ...\nस्कूल व्हॅनला भीषण अपघात, १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nउत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे रेल्वे गाडी आणि स्कूल व्हॅनला भीषण अपघात झाला असून या ...\nशिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला\nबलात्कार प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला. या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00572.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRKO/MRKO058.HTM", "date_download": "2018-04-26T12:17:38Z", "digest": "sha1:LYL5BTH7VWBZ6LIZCVRUWQGRHOKMW6RD", "length": 7502, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - कोरियन नवशिक्यांसाठी | भावना = 감정 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > कोरियन > अनुक्रमणिका\nमला भीती वाटत आहे.\nमला भीती वाटत नाही.\nतुम्हांला भूक लागली आहे का\nतुम्हांला भूक लागलेली नाही का\nत्यांना तहान लागली आहे.\nत्यांना तहान लागलेली नाही.\nआपण जे अनुभवतो आणि विचार करतो ते भाषेच्या साह्याने प्रकट करतो. म्हणून आकलन हा भाषेचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. परंतु काहीवेळा प्रत्येकालाच समजायला हवे असे लोकांना वाटत नाही. अशा बाबींसाठी, त्यांनी गुप्त भाषेचा शोध लावला. हजारो वर्षांपासून गुप्त भाषेने लोकांना आकर्षित केले आहे. ज्युलिउस सिझर (Julius Caesar) याच्याकडे त्याची स्वतःची गुप्त भाषा होती. उदाहरणार्थ, तो त्याच्या साम्राज्याच्या प्रत्येक भागात सांकेतिक संदेश पाठवत असे. पाठवलेले सांकेतिक संदेश वाचण्यास त्याचे शत्रू असमर्थ होते. गुप्त भाषा म्हणजे दळणवळणाचे संरक्षण. गुप्त भाषेच्या साह्याने आपण इतरांपासून स्वतःला वेगळे करू शकता. आपण विशेष समूहामध्ये आहोत हे आपण दाखवून देतो. आपण गुप्त भाषेचा उपयोग का करतो यासाठी खूप कारणे आहेत. प्रेमी प्रेमपत्र नेहमी सांकेतिक भाषेत लिहितात. याखेरीज विशिष्ट उच्च व्यावसायिक समूहात त्यांच्या स्वत:च्या सांकेतिक भाषा होत्या. जादूगार, चोर आणि व्यापारी लोक यांच्यासाठी सांकेतिक भाषा होत्या. परंतु सांकेतिक भाषांचा उपयोग प्रामुख्याने राजकीय उद्दिष्टासाठी होत होता. जवळजवळ प्रत्येक युद्धाच्या वेळी सांकेतिक भाषा वापरल्या जात. लष्कर आणि गुप्तवार्ता संघटना यांच्याकडे स्वतःचे सांकेतिक भाषा तज्ञ होते. गुप्तलेखनशास्त्र हे संकेतनशास्त्र आहे. आधुनिक संकेत गणितातील किचकट सूत्रावर आधारित आहेत. परंतु त्यांचे विसंकेतन करणे खूप अवघड जाते. सांकेतिक भाषेशिवाय आपले जीवन अकल्पनीय आहे. सांकेतिक माहिती आज प्रत्येक ठिकाणी वापरली जाते. क्रेडिट कार्ड आणि ईमेल - सर्व काही सांकेतिक भाषेवर कार्य करतात. गमतीचा भाग म्हणजे, खासकरून लहान मुले सांकेतिक भाषेचा शोध लावतात. आपल्या मित्राबरोबर गुप्त भाषेत संदेशांची देवाणघेवाण करण्यास त्यांना आवडते. मुलांच्या विकासासाठीदेखील गुप्त भाषा उपयोगी ठरतात. ते कल्पनाशक्ती आणि भाषेविषयीची जाणीव यांना प्रेरणा देतात.\nContact book2 मराठी - कोरियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00575.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://gokarnamahabaleshwar.com/marathi/index.php/2013-11-12-05-44-03", "date_download": "2018-04-26T11:14:33Z", "digest": "sha1:KREJF2LHQJGIFHDZQH6AFTPMX2PGQL4E", "length": 13292, "nlines": 65, "source_domain": "gokarnamahabaleshwar.com", "title": "मार्कण्डेश्वर आश्रम (अध्याय २१, २२ व २३)", "raw_content": "मार्कण्डेश्वर आश्रम (अध्याय २१, २२ व २३)\nमार्कण्डेश्वर आश्रम (अध्याय २१, २२ व २३)\nमृकण्डू आणि सुमित्रा यांच्या पोटी एक महातेजस्वी मुलगा जन्माला आला, त्याचे नाव होते मार्कण्डेय. जन्मताक्षणीच आकाशवाणी झाली. हे मृकण्डू तुझा पुत्र सोळाव्या वर्षी मरण पावेल\nयोग्य वेळी मार्कण्डेय गुरुगृही गेले आणि वयाच्या 12 व्या वर्षी वेदांमध्ये पारंगत होऊन आई-वडिलांकडे परत आले. त्यांना बघून त्यांच्या आईचा शोक अनावर झाला. मार्कण्डेयांना आपल्या पुर्नभेटीने आनंदाऐवजी दुःख होण्याचे कारण आपला 16 व्या वर्षी मृत्यू आहे हे कळले. आई-वडिलांना नमस्कार करून मार्कण्डेय त्यांच्या आजोबांच्या म्हणजेच भृगू ॠषींच्या दिव्य तपोवनात आले. त्यांना सर्व हकीकत तपशीलवार सांगितली. भृगू ॠषी म्हणाले, हे पुत्रा मृत्यूंजय असलेल्या ईश्वराची आराधना कर. त्याप्रमाणे मार्कण्डेयांनी भृगू ॠषींच्या आश्रमात तीन वर्षे तपश्चर्या करून वयाच्या 16 व्या वर्षी वाराणसीला गंगेच्या तीरी आश्रम उभारून परत एकदा शंकरांची तपश्चर्या सुरु केली. वेळ येताच काळ मार्कण्डेयांना मारण्यासाठी गेला. मार्कण्डेयांनी ईश्वर लिंगाला मिठी मारल्यामुळे काळ अयशस्वी ठरला. दबा धरून बसलेल्या काळाने मार्कण्डेय ॠषी शौचविधीसाठी गेले असताना आपला डाव साधला. त्यामुळे शंकराने क्रोधीत होऊन त्या काळाला बेचिराख करून मार्कण्डेयांचे प्राण वाचविले आणि त्याला आयुष्यवर्धनासाठी केशवाची पूजा करण्यास सांगितले.\nदुराग्रही मार्कण्डेय मात्र ईश्वराचीच दुर्घट तपश्चर्या करीत बसले. त्यामुळे शंकरांनी वृध्द ब्राह्मणरूप धारण करून स्वतःची निर्भस्तना आणि विष्णुंची परमस्तुती केली; परंतु काही केल्या मार्कण्डेय ईश्वरपूजा सोडून विष्णुपूजा करण्यास तयार होईनात. त्यावेळेस त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन शंकर त्यांच्यासमोर प्रगट झाले आणि म्हणाले, हे द्विजा माझी शक्ती असलेल्या विष्णुंची आराधना कर, जेणेकरून त्या शक्तीने तुझे इप्सित साध्य होईल. विष्णु ही माझी शक्ती असून मी त्याचे शरीर आहे हे समजून घे. सर्व प्राणीमात्रांचे विष्णु हे बीजरूप असून मी आणि ब्रह्मदेव त्या बीजरुपाचे मूळ आहोत. त्यामुळे ना विष्णु मुख्य झाला, ना मी, ना ब्रह्मदेव. आमच्यामध्ये भेद करणाऱ्यास नरकयोनीची प्राप्ती होते. त्यामुळे हे द्विजोत्तमा माझ्या आज्ञेनुसार आजच गोकर्ण क्षेत्री जा. रुद्रयोनीच्या पूर्व भागात पूर्वी घोर तपश्चर्या केलेल्या धर्माचा तेथे आश्रम आहे. या गोकर्ण क्षेत्री सिध्दी मिळवून धर्म महायशस्वी आणि त्रिलोकाला पूजनीय झाला. त्यामुळे तू तिथे जाऊन सुरश्रेष्ठ विष्णुंचे प्रत्यक्ष दर्शन मिळेपर्यंत तपश्चर्या कर. हेच ते गोकर्ण क्षेत्रीचे धर्मेश्वर.\nआज्ञेप्रमाणे मार्कण्डेयांनी धर्माश्रमाजवळ गणपती आणि महेश्वरीची स्थापना करून स्वतःचा आश्रम तयार केला. निराहार राहून चार युगांपर्यंत तपश्चर्या केली. अखेर त्यांच्या ह्या घोर तपश्चर्येमुळे शंख, चक्र, गदा धारण करणारे, चतुर्भुज, गरुडावर आरुढ झालेले विष्णु संतुष्ट झाले. मार्कण्डेय ॠषींनी विष्णुंची स्तुति करून क्षमा याचना केली. ते म्हणाले, हे देवादी देवा माझ्याकडून जाणतेपणाने किंवा अजाणतेपणाने उध्दटपणे जे काही असत्य बोलणे झाले ते पोटात घालून मला क्षमा करा. विष्णु म्हणाले, तुझ्या परमभक्तीने, तपश्चर्येने, स्त्रोत्राने मी संतुष्ट आहे, तेव्हा वर माग. मार्कण्डेयानी रुद्र आणि ब्रह्मदेवाचे स्मरण केले. स्मरण करताक्षणीच दोघाही देवांचे तेथे आगमन झाले. ब्रह्मदेव म्हणाले, हे विष्णु, हा मार्कण्डेय महामुनी आज रुद्रभक्तीमुळे जिवंत आहे. मी आणि रुद्रानी याला आधीच अमरत्व दिले आहे. तेव्हा तूही तसेच कर. विष्णु म्हणाले, जो शिवाला नित्य भजतो तो खरोखर मलाच भजतो आणि सर्व लोकांचा प्रपितामह ब्रह्मदेव माझा आत्माच आहे. तेव्हा हे मार्कण्डेया, मी तुला अमरत्व दिलेलेच आहे, अजून तुझी काय इच्छा आहे का तसे मला सांग. मार्कण्डेय म्हणाले, गोकर्णातला माझा हा आश्रम तुमच्या कृपेमुळे सर्वथा पूजनीय होवो, तपश्चर्येतील विघ्न नष्ट करण्यासाठी मी पूजलेला हा गजानन भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा होवो. मी पूजलेले लिंग माझ्या नावे प्रसिध्द होवो, मी स्थापिलेले तीर्थ स्नान करणाऱ्यांच्या कामना पूर्ती करणारे ठरो. विष्णु म्हणाले, पुण्याश्रम नावाने तुझा हा आश्रम विख्यात होईल. तू स्थापिलेल्या लिंगात मी, ब्रह्मा आणि महेश्वर सदैव निवास करू. वैशाख महिन्यात दिलेले दान, केलेला होम आणि जप हजार पटीत होईल, असे बोलून तिघेही देवाधीदेव अंतर्धान पावले.\nआदि गोकर्ण (अध्याय ८)\nरुद्र भूमी (अध्याय ९)\nसागरेश्वर (अध्याय १५ आणि १६)\nमार्कण्डेश्वर आश्रम (अध्याय २१, २२ व २३)\nविधूतपापस्थाली (अध्याय २८ व २९)\nअमृतेश्वर, सरस्वती तीर्थ आणि सावित्री तीर्थ (अध्याय ३०)\nशतशृङग पर्वत (अध्याय ३२)\nकमंडलू तीर्थ (अध्याय ३३)\nविश्वामित्र आश्रम (अध्याय ३८)\nउन्मज्जनी तीर्थ, हरीहरपूर, वैतरणी उत्पत्ती आणि दुर्गा (अध्याय ४०-४१-४२)\nरामतीर्थ, राम मंदिर (अध्याय ४४)\nभीम कुंड (अध्याय ४५)\nचक्रखंडेश्वर, चक्रतीर्थ (अध्याय ४६)\nमहाबळेश्वर प्रतिष्ठापना (पाणलिंगोत्पत्ती) (अध्याय ५६)\nकपिल तीर्थ (अध्याय ६७)\nकामेश्वर तीर्थ (अध्याय ७१, ७२)\nरावणेश्वर लिंग, कुबेरश्वर महिमा (अध्याय ७१)\nविनायक आश्रम (अध्याय ७२)\nब्रह्माश्रम, केतक्याश्रम (अध्याय ७३)\nकाळभैरव आणि प्रल्हाद आश्रम (अध्याय ७४)\nदत्तात्रेय आश्रम (अध्याय ७६)\nगौतमेश्वर, इंद्रेश्वर (अध्याय ८२)\nगंगावली शाल्मली (अध्याय ९६-९७)\nउमा महेश (अध्याय ११३)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%96%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2018-04-26T11:47:02Z", "digest": "sha1:B46MVSHNNDXKUNIMKIJ6IMHC474J7R2U", "length": 3990, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:खिलाफती - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► उमायद खिलाफत‎ (२ प)\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २१:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B0_%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%97", "date_download": "2018-04-26T11:46:30Z", "digest": "sha1:WVV7EIDO735VZLXG2WNOICGXBG3UPWWC", "length": 5410, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:प्रीमियर लीग - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nए.एफ.सी. बोर्नमाउथ • आर्सेनल • अॅस्टन व्हिला • चेल्सी • क्रिस्टल पॅलेस • एव्हर्टन • लेस्टर सिटी • लिव्हरपूल • मँचेस्टर सिटी • मँचेस्टर युनायटेड • न्यूकॅसल युनायटेड • नॉरिच • साउथहँप्टन • स्टोक सिटी • संडरलँड • स्वॉन्झी सिटी • टॉटेनहॅम हॉटस्पर • वॉटफर्ड • वेस्ट ब्रॉम्विच अल्बियन • वेस्टहॅम युनायटेड\nबार्नस्ले • बर्मिंगहॅम सिटी • ब्लॅकबर्न रोव्हर्स • ब्लॅकपूल • बोल्टन वाँडरर्स • ब्रॅडफर्ड सिटी • बर्नली • चार्लटन अॅथलेटिक • कॉव्हेंट्री सिटी • डर्बी काउंटी • फुलहॅम • हल सिटी • इप्सविच टाउन • लीड्स युनायटेड • मिडल्सब्रो • नॉटिंगहॅम फॉरेस्ट • ओल्डहॅम ॲथलेटिक • पोर्टस्मथ • क्वीन्स पार्क रेंजर्स • रीडिंग • शेफिल्ड युनायटेड • शेफिल्ड वेन्सडे • स्विंडन टाउन • विगन ॲथलेटिक • विंबल्डन • वोल्व्हरहँप्टन वांडरर्स\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ मे २०१६ रोजी ११:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00576.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/birthday-and-jyotish/today-is-your-birthday-113071000002_1.html", "date_download": "2018-04-26T11:30:13Z", "digest": "sha1:RDPDB64ZYPQZ222ZQQ2VJK3J75O6XQMZ", "length": 10467, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Free Astrology, Marathi Grahman | आज तुमचा वाढदिवस आहे | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआज तुमचा वाढदिवस आहे (10.04.2018)\n10 तारखेला जन्म घेणार्‍या व्यक्तीचा मूलक 1 असेल. तुम्ही राजसी प्रवृत्तीचे आहात. तुम्हाला तुमच्यावर कुठल्याही प्रकारचे शासन पसंत पडत नाही. तुम्ही निडर आणि जिज्ञासु आहात. तुमचा मूलक सूर्य ग्रहाद्वारे संचालित होतो. तुम्ही फारच महत्वाकांक्षी आहात. तुमची मानसिक शक्ति प्रबल असेल. तुम्हाला समजूण घेणे फारच अवघड असते. तुम्ही आशावादी असल्यामुळे प्रत्येक परि‍स्थितीचा सामना करण्यास सक्षम असता. तुम्ही सौन्दर्यप्रेमी आहात. तुम्ही आत्मविश्वासी असल्यामुळे प्रत्यके अडचणींना मात करू शकता.\nईष्टदेव : सूर्य उपासना\nशुभ रंग : लाल, केशरी, क्रीम,\nतुमच्यासाठी हे वर्ष कसे असेल\n1, 10, 19, 28 तारखेला जन्म घेणार्‍या व्यक्तींसाठी हे वर्ष फारच उत्तम आहे. तुम्ही ज्या काही काम हातात घ्याल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. शासकीय कामात यश मिळेल. व्यापार-व्यवसायात प्रगती मिळण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता दूर होईल. राजकारणातील व्यक्ती सफल होतील. अविवाहितांसाठी वेळ अनकूल आहे. सूर्य जेव्हा मेष, मिथुन, सिंह, कन्या, धनु व मीनमध्ये येईल तेव्हा-तेव्हा तुमच्या पदरी यश येईल.\nमूलक 1 के प्रभाव वाले विशेष व्यक्ती\nआज तुमचा वाढदिवस आहे (08.04.2018)\nआज तुमचा वाढदिवस आहे (07.04.2018)\nआज तुमचा वाढदिवस आहे (06.04.2018)\nयावर अधिक वाचा :\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nआयआयटी मुंबईची सौरचूल सर्वात अव्वल\nआयआयटी पवईत मुंबईतील तरुण शास्त्रज्ञांनी बनवलेली सूर्यप्रकाशावर चालणारी सौरचूल देशात नंबर ...\nसोने आणि चांदीच्या किंमती सतत वाढ\nगेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती सतत चढताना दिसत आहेत. अक्षय तृतीयानंतर ...\nस्कूल व्हॅनला भीषण अपघात, १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nउत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे रेल्वे गाडी आणि स्कूल व्हॅनला भीषण अपघात झाला असून या ...\nशिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला\nबलात्कार प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला. या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00581.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF.html", "date_download": "2018-04-26T12:06:33Z", "digest": "sha1:VIVYBC63WVXGAZHBOJBLIWRGS55U5FXH", "length": 7097, "nlines": 87, "source_domain": "zeenews.india.com", "title": "भाग्य - Latest News on भाग्य | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nकुटुंबीयांसोबत हॉलिडे प्लान होता पण, बोलावणं आलं आणि...\nभारतीय टेस्ट टीम निवडण्यात आली तेव्हा शिखर धवनचा त्यात समावेश नव्हता... यामुळे तो मनोमन दुखावलाही होता. परंतु, पुन्हा एकदा आपण पुनरागमन करू असा विश्वासही त्याला होता... आणि ही संधी मिळाली तेव्हा त्यानं त्या संधीचं सोनंही करून दाखवलं.\nरत्न कधीही म्हातारी होत नाहीत, मात्र...\nरत्नांना कधीही म्हातारपण येत नाही अशी म्हण रत्नक्षेत्रात नेहमी वापरली जाते. तिचा अर्थ, रत्नाला जीर्णावस्था प्राप्त होत नाही असा आहे. रत्ने पैलू पाडल्यानंतर जशी असतात तशीच कायम राहतात. वरील सर्व विधाने खनिज रत्नांना तंतोतंत लागू पडतात.\nपाहा, तुमची मस्तकरेषा काय सांगतेय...\nचिंताग्रस्त अवस्थेत तुमच्या कपाळावर उमटतात त्या आठ्या... मात्र, ज्या रेषा तुमच्या जन्मापासूनच तुमच्या कपाळावर स्पष्टपणे दिसून येतात त्या असतात तुमच्या मस्तकरेषा... तुमचं भाग्य सांगणाऱ्या\nतुमचं भाग्य उजळण्यासाठी बांबूचे रोप....\nफेंग शुईमध्ये दीर्यायुष्यासाठी बांबूची रोपे खूपच शक्तिशाली मानली जातात. बांबू हे प्रतिकूल परिस्थितीतही भरपूर वृद्धीचे प्रतिनिधित्व करतात.\nअमावस्येला करा विष्णूची पूजा\nश्रीविष्णूची पूजा ही केवळ ज्याच्यावर उपचार करायचे आहेत त्याच्यासाठीच असते. ह्याचा प्रत्यक्ष परिणाम हा पूजा करणार्‍यावरच होतो.\nबाई माझी करंगळी भाग्याची\nआपल्या हाताला असलेली पाच बोटांमध्ये सगळ्यात नाजूक करंगळी ही मोठ्या कमालीची आहे. ज्याला इंग्रजीत फिंगर ऑफ मरक्युरी किंवा लिटील फिंगर म्हणतात. या करंगळीच्या खाली बुध पर्वताचे स्थान आहे, असं मानलं जातं.\n२०१९ वर्ल्ड कपचं वेळापत्रक आयसीसीकडून निश्चित, पाहा कधी आहेत भारताचे सामने\nशैलेश निमसे यांची त्यांच्याच पत्नीने का केली हत्या\nगंभीरचा कौतुकास्पद निर्णय, घेणार नाही आयपीएलचे पैसे\nव्हिटॉमिन डी च्या कमतरतेमुळे नाही तर या ४ चुकीच्या सवयींमुळे हाडे कमकूवत होतात\nमुंबईच्या या खेळाडूंवर प्रशिक्षक महेला जयवर्धने नाराज\n'न्यूड' मानसिकतेवर आघात करणारा सिनेमा\nगंभीरच नाही तर या खेळाडूंनाही आयपीएलदरम्यान सोडावं लागलं कर्णधारपद\nखुशखबर : शिक्षकांच्या बदल्या आता 'ऑनलाईन' होणार\nमैदानावर भिडले होते धोनी-कोहली, साक्षी-अनुष्कामध्येही सुरु होता मुकाबला\n'Bom Diggy Diggy'गाण्यावर चिमूकलीचा डान्स पाहून चकीत व्हाल (व्हिडिओ)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00582.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/pune/leprosy-elimination-dr-amte-16913", "date_download": "2018-04-26T11:26:13Z", "digest": "sha1:AESEAEUNFA7HP4NDLKNU7ZFTQN74N7OX", "length": 14752, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "leprosy Elimination - dr amte कुष्ठरोग निर्मूलनासाठीच आनंदवन - डॉ. आमटे | eSakal", "raw_content": "\nकुष्ठरोग निर्मूलनासाठीच आनंदवन - डॉ. आमटे\nशुक्रवार, 18 नोव्हेंबर 2016\nपुणे - \"\"कुष्ठरोगाने ग्रस्त रुग्णांना त्यापासून मुक्त करण्यासाठीच बाबांनी आनंदवनची सुरवात केली. मात्र, कुष्ठरोग जगातून हद्दपार व्हावा आणि कुष्ठरोगाचे पूर्णपणे निर्मूलन होऊन आनंदवन बंद व्हावे, हेच आनंदवनचे स्थापनेपासूनचे उद्दिष्ट आहे,'' अशी भावना महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी गुरुवारी व्यक्त केली.\nपुणे - \"\"कुष्ठरोगाने ग्रस्त रुग्णांना त्यापासून मुक्त करण्यासाठीच बाबांनी आनंदवनची सुरवात केली. मात्र, कुष्ठरोग जगातून हद्दपार व्हावा आणि कुष्ठरोगाचे पूर्णपणे निर्मूलन होऊन आनंदवन बंद व्हावे, हेच आनंदवनचे स्थापनेपासूनचे उद्दिष्ट आहे,'' अशी भावना महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी गुरुवारी व्यक्त केली.\nपुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे (पीआयसी) आयोजित चौथ्या राष्ट्रीय \"सामाजिक नवउपक्रम परिषदे'चे उद्‌घाटन डॉ. आमटे यांच्या हस्ते झाले. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ व \"पीआयसी'चे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर, निवृत्त पोलिस महासंचालक जयंत उमराणीकर, केंद्राचे संचालक प्रशांत गिरबने उपस्थित होते. स्तनाच्या कर्करोगाचे अल्पदरात निदान करणारे यंत्र विकसित करणाऱ्या \"आय ब्रेस्ट एक्‍झाम'च्या मिहीर शहा यांना डॉ. आमटे यांच्या हस्ते \"अंजनी माशेलकर सर्वसमावेशक सामाजिक नवउपक्रम' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.\nडॉ. आमटे म्हणाले, \"\"आनंदवन हे सामाजिक उत्तरदायित्व जबाबदारी (सीएसआर) ही संकल्पना मांडणारे देशातील पहिले उदाहरण असून, ते पहिले \"स्मार्ट व्हिलेज' आहे. आनंदवनात कुष्ठरोग्यांनी एकत्र येऊन अनेक नवे उपक्रम सुरू केले. कुष्ठरोगी, अंध, अपंगांनी एकत्र येत केलेला \"स्वरानंदनवन' हा कार्यक्रम देशभरात गाजला. परदेशातूनही या कार्यक्रमास निमंत्रणे येत आहेत; मात्र तांत्रिक कारणांमुळे ते रखडले आहे. मोठमोठ्या कंपन्यांच्या सहकार्याने अनेक नवनवीन प्रयोग आनंदवनात राबविणे शक्‍य झाले आहे.''\nडॉ. माशेलकर म्हणाले, \"\"कोणताही शोध हा नवउपक्रमात परावर्तित होऊन, तो प्रत्यक्ष व्यवहारात उतरणे गरजेचे असते. भारतासारख्या देशात असे नवउपक्रम सर्वांना परवडणारे असतील, तरच त्यातून देश बदलू शकेल. अशा सर्वसमावेशक उपक्रमांची निर्मिती करणे, हेच या परिषदेचे उद्दिष्ट आहे. मनात आलेल्या संकल्पनांना तंत्रज्ञानाची जोड देऊन त्याचा उपयोग समाजासाठी करणे आवश्‍यक आहे.''\nप्रा. अब्दुल शबन, प्रदीप लोखंडे आणि डॉ. विपिन कुमार या तिघांच्या अध्यक्षतेखाली \"आदिवासी, ग्रामीण व शहरी सामाजिक नवउपक्रम' या विषयावरील परिसंवाद झाला. त्यामध्ये डॉ. विश्‍वजित पंड्या, सुनील कामाडी, राहीबाई पोपेरे, गिरीश जठार, माधव लिकमी, शंकर गावडे, विजा तिम्मा, रविकिरण एलांगवन, कौस्तुभ जोग, कृष्णा राजगोपाल, मिलन दास, विनयकुमार काटे, पंडित पाटील, शिवाजी नवगिरे, जवाद पटेल, शुभ ढोलकिया, अरूप दत्ता, धनश्री चौहान, योगेश मालखरे, एल्सा डिसिल्व्हा, नीरव मांडलेवाला यांनी आपली मते मांडली. सात राज्यांमधील संशोधक, \"सीएसआर' प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.\nलासुर्णेमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी\nवालचंदनगर (पुणे) : युवकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करुन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पुणे जिल्हा...\nपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा -प्रवीण माने\nवालचंदनगर (पुणे) : अर्बन बॅंकेचे संचालक वसंत पवार यांच्या आत्महत्येस पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार असुन त्यांच्यावर आत्महत्सेस प्रवृत्त...\nउल्हासनगरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत निःशब्द सन्नाटा\nउल्हासनगर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पूर्व व पश्चिम अशा दोन अध्यक्षपदांचा पायंडा खंडित करून मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी उल्हासनगरातील...\nअभिनेत्री उषा जाधवही कास्टिंग काउची शिकार\nगेल्या काही दिवसांपासून कास्टिंग काउचचा मुद्दा भडकतोय. श्री रेड्डी या तेलगू अभिनेत्रीने कास्टिंग काउच विरोधात टॉपलेस प्रदर्शन केले होते..दोन...\nजिल्ह्यात दीड हजारावर शाळा झाल्या प्रगत\nऔरंगाबाद - ग्रामीण भागातील गुणवत्तेला वाव देण्यासाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. गेल्या महिन्यात स्वतंत्र यंत्रणेमार्फत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/maharashtra-ats-arrests-2-for-leaking-sensitive-military-information-through-fake-telecom-centres-262993.html", "date_download": "2018-04-26T11:15:27Z", "digest": "sha1:JNCCMP2UABQ64GZYLUMGPSQ6O2NETUVC", "length": 11640, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "लातूरमधून परदेशात संशयास्पद काॅलिंग, दोघांना अटक", "raw_content": "\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nलातूरमधून परदेशात संशयास्पद काॅलिंग, दोघांना अटक\nलातूर जिल्ह्यातून थेट परदेशात आणि परदेशातून थेट लातूर जिल्ह्यात संशयरित्या कॉलिंग करणाऱ्या दोघांना औरंगाबाद ATS आणि लातूर पोलिसांनी अटक केलीय.\n17 जून : लातूर जिल्ह्यातून थेट परदेशात आणि परदेशातून थेट लातूर जिल्ह्यात संशयरित्या कॉलिंग करणाऱ्या दोघांना औरंगाबाद ATS आणि लातूर पोलिसांनी अटक केलीय.\nशहरातल्या प्रकाश नगर आणि नंदी स्टॉप भागातून परदेशात ISD कॉलिंग नेहमीच होत असल्याची माहिती लष्कराच्या गुप्तचर विभागानं दिली होती. त्यानुसार औरंगाबाद ATS आणि लातूर पोलिसांनी संयुक्तरित्या कार्यवाही करत दोघांना अटक केलीय. त्याचबरोबर त्यांच्याकडुन अनेक सिम कार्ड ही जप्त करण्यात आले आहे.\nआरोपींनी परदेशात कॉल करण्यासाठी विशिष्ट प्रकारचे अॅप तयार केले होते. अॅप आणि एक विशिष्ट प्रकारच्या मशिनच्या सहाय्याने थेट परदेशात कॉलिंग सुरू असल्याचा उद्योग अनेक दिवसापासून सुरू होता. हे फोन कॉल आंतरराष्ट्रीय असले तरी याची खबर मोबाईल कंपनीला मिळत नव्हती.\nतसंच फोन करणारा आणि फोन रिसिव्ह करणारा या दोघानाही शुल्क लागत नसल्यानं शासनाचं मोठं नुकसान होत होतं. शिवाय अशा पद्धतीनं परदेशात नेमके कोणाला कॉल करण्यात येत होते तसंच या मागचा उद्देश काय आणि देशविरोधी कारवाया करण्याचा हेतू होता का तसंच या मागचा उद्देश काय आणि देशविरोधी कारवाया करण्याचा हेतू होता का याचा तपास आता ATS आणि लातूर पोलिस करतायत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांसाठी आता होणार ऑनलाइन प्रक्रिया\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/state/long-queues-outside-tur-dal-purchasing-centres-258925.html", "date_download": "2018-04-26T11:23:20Z", "digest": "sha1:TJECWMWULGMSGNBOLUI5CNFX4UPIM5TJ", "length": 13057, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नाफेडची तूर खरेदी बंद, खरेदी केंद्राबाहेर लांबच लांब रांगा", "raw_content": "\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nनाफेडची तूर खरेदी बंद, खरेदी केंद्राबाहेर लांबच लांब रांगा\nखरेदीच बंद असल्यानं विदर्भ-मराठवाड्यात शेतकऱ्यांमध्ये असंतोष धूमसतोय.\nपंकज क्षीरसागर, परभणी /बालाजी निरफळ, उस्मानाबाद\n24 एप्रिल : सरकारनं म्हणजेच नाफेडनं तूर खरेदी बंद केल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात तूर खरेदी केंद्रावर गेल्या दोन दिवसांपासून लांबच लांब अशा गाड्यांच्या रांगा लागल्यात. तूर खरेदीच बंद असल्यानं विदर्भ-मराठवाड्यात शेतकऱ्यांमध्ये असंतोष धूमसतोय.\nअकोला- 20 हजार क्विंटल\nबीड- 65 हजार क्विंटल\nवर्धा - 2 लाख क्विंटल\nयवतमाळ - 3 लाख क्विंटल\nविदर्भ मराठवाड्यात कुठेही जा, तूर खरेदी करा म्हणून शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगाच रांगा लागलेल्या आहेत. परभणीसारख्या ठिकाणी तर अडीच किलोमीटरपर्यंत रांगा आहेत. शनिवारी नाफेडनं तूर खरेदी बंद केली आणि खरेदी केंद्रावर तूरीनं भरलेल्या वाहनांच्या रांगा लागायला सुरुवात झाली.\nशेतकऱ्यांनी पिकवलं, सरकारनं वाऱ्यावर सोडलं \nराज्यातली जवळपास 300 तूर खरेदी केंद्र बंद केली गेली\nशेतकऱ्यांकडे जवळपास 500 कोटी रूपयांची आणखी 10 लाख टन तूर पडून\nआतापर्यंत जवळपास 34 लाख क्विंटल तूर खरेदी केली गेलीय\nतुरीचा सरकारी हमीभाव (एमएसपी) 5 हजार 50 रूपये जो शेतकऱ्यांना मिळाला नाही\nबाजारात तूरीचा भाव 4 ते साडे चार हजार रूपये क्विटल\nगेल्या वर्षी तुरीचा भाव क्विंटलमागे 8 ते 9 हजार रूपये मिळाले\nगेल्या वर्षी महाराष्ट्रात 4 लाख टन तुरीचं उत्पादन तर आता 20 लाख टन\nएकट्या विदर्भात 2 लाख क्विंटल तूर रोज बाजारात येतेय\nमहाराष्ट्र आणि कर्नाटक हे देशातल्या अर्ध्या तुरीचं उत्पादन करतात\nगेल्या वर्षी तुरीचा खुल्या बाजारातील भाव 2 रूपये आता तो 80 ते 90 रूपये प्रती किलो\nतूर खरेदीसाठी पहिल्यांदा 15 मार्चपर्यंतची डेडलाईन ठरवली गेली. पण तूरीचं रेकॉर्डब्रेक उत्पादन झाल्यामुळे ही डेडलाईन 15 एप्रिलपर्यंत वाढवली. त्यानंतर तूर खरेदी थांबली नाही. पुन्हा आठवडा दिला गेला. ती डेडलाईन शनिवारी संपली. तरीही राज्यात 10 लाख टन तूर खरेदीशिवाय पडून आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00584.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BE.html", "date_download": "2018-04-26T11:47:39Z", "digest": "sha1:PNX7P7PJG3I3RW7R43VWUSLDFOUWWFFR", "length": 4086, "nlines": 72, "source_domain": "zeenews.india.com", "title": "हजला जाताय थांबा - Latest News on हजला जाताय थांबा | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nहज यात्रेचे अनुदान होणार बंद....\nहज यात्रेसंदर्भात धोरणात बदल करण्याचा महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. यात्रेसाठी केंद्र सरकारतर्फे दिलं जाणारं अनुदान दहा वर्षांसाठी न देण्याचा आदेश न्यायालयानं दिला आहे.\n२०१९ वर्ल्ड कपचं वेळापत्रक आयसीसीकडून निश्चित, पाहा कधी आहेत भारताचे सामने\nशैलेश निमसे यांची त्यांच्याच पत्नीने का केली हत्या\nगंभीरचा कौतुकास्पद निर्णय, घेणार नाही आयपीएलचे पैसे\nव्हिटॉमिन डी च्या कमतरतेमुळे नाही तर या ४ चुकीच्या सवयींमुळे हाडे कमकूवत होतात\nमुंबईच्या या खेळाडूंवर प्रशिक्षक महेला जयवर्धने नाराज\n'न्यूड' मानसिकतेवर आघात करणारा सिनेमा\nगंभीरच नाही तर या खेळाडूंनाही आयपीएलदरम्यान सोडावं लागलं कर्णधारपद\nखुशखबर : शिक्षकांच्या बदल्या आता 'ऑनलाईन' होणार\nमैदानावर भिडले होते धोनी-कोहली, साक्षी-अनुष्कामध्येही सुरु होता मुकाबला\n'Bom Diggy Diggy'गाण्यावर चिमूकलीचा डान्स पाहून चकीत व्हाल (व्हिडिओ)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00585.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/photo-gallery/article-254169.html", "date_download": "2018-04-26T11:00:55Z", "digest": "sha1:LLRXUO5IEZSX63KL77XSV4NL65W3NOAE", "length": 9328, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "होळी खेळताना अशी घ्या केसांची काळजी", "raw_content": "\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nहोळी खेळताना अशी घ्या केसांची काळजी\nहोळी खेळताना अशी घ्या केसांची काळजी\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nस्पोर्टस 2 days ago\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nफोटो गॅलरी 1 week ago\nविराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू\n'ही' आहे आयपीएलची नवी अॅंकर\nमहाराष्ट्र April 16, 2018\n'येळ कोट येळकोट जय मल्हार'... 'सदांनंदाचा येळकोट'\nदेशातल्या 'या' दहा कंपन्या देतायत हजारो नोकऱ्या\nशहीद किरण थोरात यांना अखेरचा निरोप\nअसं आहे नवी दिल्लीतील आंबेडकर स्मारक\nहे आहेत 65व्या राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी\n'वीरे दी वेडिंग'च्या गाण्यात करिना-सोनमचा बोल्ड अंदाज\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00587.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/teacher-school-owner-strike-26993", "date_download": "2018-04-26T11:21:45Z", "digest": "sha1:J4DVQMYBX2FSTJX5IUY3FQKYVVQ3ATXS", "length": 15906, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "teacher & school owner strike शाळा बंद; शिक्षक, संस्थाचालक रस्त्यावर | eSakal", "raw_content": "\nशाळा बंद; शिक्षक, संस्थाचालक रस्त्यावर\nशनिवार, 21 जानेवारी 2017\nकोल्हापूर - राज्य शासनाच्या अशैक्षणिक धोरणाच्या निषेधार्थ शिक्षक, संस्थाचालक आज रस्त्यावर उतरले. जिल्ह्यातील सुमारे दीड हजार शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी एक दिवसांच्या शाळा बंद आंदोलनात सहभागी झाले. शैक्षणिक व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेल्या धरणे आंदोलनात शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मागण्या मान्य न झाल्यास दहावी, बारावी परीक्षेवर बहिष्काराचा इशारा देण्यात आला.\nकोल्हापूर - राज्य शासनाच्या अशैक्षणिक धोरणाच्या निषेधार्थ शिक्षक, संस्थाचालक आज रस्त्यावर उतरले. जिल्ह्यातील सुमारे दीड हजार शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी एक दिवसांच्या शाळा बंद आंदोलनात सहभागी झाले. शैक्षणिक व्यासपीठाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर झालेल्या धरणे आंदोलनात शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मागण्या मान्य न झाल्यास दहावी, बारावी परीक्षेवर बहिष्काराचा इशारा देण्यात आला.\nगेल्या दोन दिवसापासून शिक्षकांचे काळ्या फिती लावून आंदोलन सुरू होते. आजच्या दिवशी मात्र शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालक अधिक आक्रमक झाले. शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांना विश्रांती मिळाली.\nसकाळी अकराच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय येथे शिक्षक मोठ्या संख्येने जमू लागले. संख्या इतकी वाढत गेली की मुख्य रस्त्यावरील वाहतूक अन्यत्र वळवावी लागली. उन्हाची पर्वा न करता रस्त्यावर त्यांनी ठिय्या मारला. घोषणांचा आवाज इतका होता की परिसर दणाणून गेला. शिक्षण आयुक्त पद तातडीने रद्द करावे, शिक्षण विभागाचे महसूल विभागात विलीनीकरणाचे आदेश रद्द करावेत, संच मान्यता दुरूस्त व्हावी, शिक्षक भरतीवरील बंदी उठवा, माध्यमिक व उच्च माध्यमिकचा कार्यभार एकत्रित धरून संच मान्यता द्या, सेल्फीचा आदेश कायमचा मागे घ्या, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन त्रुटी दूर करावे, विनाअनुदानित शाळांना अनुदान, कला क्रीडा शिक्षकांची पूर्णवेळ नियुक्ती, अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ वेतन, अशा मागण्या घेऊन शिक्षक आंदोलनासाठी बसले. मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष डी. बी. पाटील, विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अभयकुमार साळुंखे, वसंतराव देशमुख, जयंत आसगावकर, प्रभाकर आरडे, सर्जेराव लाड, एस. जी. तोडकर, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व्ही. जी. पोवार, आर. वाय. पाटील, भरत रसाळे, राजेंद्र कोरे, गिरीश फोंडे आदी आंदोलनात सहभागी झाले.\nसरकारी कर्मचारी संघटनेचे वसंत धावरे, संजय क्षीरसागर यांनी पाठिंबा दिला. राज्य शासनाच्या विरोधात जोरदार भाषणे झाली.\nदुपारी दोनच्या सुमारास निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना शिष्टमंडळाने निवेदन दिले. प्रा. सी. एम. गायकवाड, आर. डी. पाटील, एस. एन. माळकर, साताप्पा कांबळे, राजेश वरकर, के. एच. भोकरे, प्रभाकर हेरवाडे, खंडेराव जगदाळे, महेश पोळ, एन. बी. पाटील, डी. एस. घुगरे, आदी उपस्थित होते.\nशासन संयमाची परीक्षा पाहत आहेत. आयएए अधिकाऱ्यांच्या हाती सूत्रे देऊन शिक्षण विभागाचे महसुलीकरण सुरू आहे. संस्थाचालकांचे अधिकार काढून घेतले जात आहेत. वीस पटावरील शाळा बंद करणे. शिक्षक भरतीचे अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देणे या बाबी नियमबाह्य आहेत. बहुजन समाजाचा शिक्षण अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न आहे. आजचे आंदोलन झलक असून मागण्या मान्य न झाल्यास बारावी आणि दहावीच्या परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा इशारा वक्‍त्यांनी दिला.\nआर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी गणवेश\nसटाणा : येथील मविप्र संचलित लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमधील इयता दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे शालेय गणवेश विद्यालयातील...\nकोथळे प्रकरणाची सुनावणी लांबणीवर - अॅड. उज्ज्वल निकम\nसांगली - पोलिसांकडून कोठडीत मारहाणीनंतर मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या हत्या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्‍यता आहे. कारण...\nदुहेरी हत्याकांडातील आरोपी रामदास शिंदे यास फाशीच\nनाशिक : सातपूरच्या कार्बननाका परिसरात मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी घरमालकाचा मुलगा आरोपी रामदास शिंदे यास आज नाशिकचे प्रधान जिल्हा व...\nनगर - स्थायी समितीची सभा 12 मिनिटात गुंडाळली\nनगर : केंद्राने अमृत योजनेसाठी 128 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे. या योजनेतील कामे व इतर विषयासंदर्भात स्थायी समितीची सभा झाली. यात...\nचेन्नईचे तीन विद्यार्थी मुळशी धरणात बुडाले ; मृतदेह ताब्यात\nभुकूम : कातरखडक (ता. मुळशी) येथील बंधाऱ्यामध्ये चेन्नई येथील तीन विद्यार्थी बुडाले. त्यातील एकाचा मृतदेह काल (बुधवार) मिळाला तर शोधमोहिमेनंतर यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00588.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/State/Jalna/2017/03/21072305/news-in-marathi-truck-and-twowhiller-accident.vpf", "date_download": "2018-04-26T11:29:55Z", "digest": "sha1:MUJAWUL67VCC6FBYOH7ZJUBBP3GBQGXC", "length": 12805, "nlines": 243, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "नागेवाडी अपघातात २ युवक ठार, एक गंभीर जखमी", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\nनागेवाडी अपघातात २ युवक ठार, एक गंभीर जखमी\nजालना - औरंगाबाद महामार्गावरील नागेवाडीजवळ एका भरधाव टिप्परने दुचाकीला जोरात धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात २ तरुण जागीच ठार झाले असून अन्य एक मुलगा गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर प्रथमोपचार करुन त्यास औरंगाबादला हलविण्यात आले आहे.\nकार-दुचाकी अपघातात दोन ठार, एक गंभीर\nजालना - बुलडाणा जिल्ह्यातील चिखली-देऊळगावराजा महामार्गावर\nआयपीएल सामन्यांवर जालन्यात सट्टा; आठ जण...\nजालना - जालना व मंठा शहरातील हॉटेल्समध्ये आयपीएल क्रिकेट\nमराठवाड्यासह राज्यात रेशीम उद्योगाला देणार...\nजालना - कमी पाणी, अल्प गुंतवणूक व कमी कालावधीमध्ये भरघोस\nनऊ लाखांचे बोगस बिटी बियाणे जप्त; चौघे...\nजालना - अस्मानी, सुलतानी संकटांनतर आता शेतकऱ्यांवर बोगस\nजालना जिल्ह्याचे तापमान ४१ अंशावर, लोकांसह...\nजालाना - जिल्ह्यात तापमानाने ४१ अंशाचा आकडा पार केल्याने\nशहरात ३ ठिकाणी घरफोड्या, ५१ हजारांचा...\nजालना - शहरातील विविध भागांतील ३ वेगवेगळ्या ठिकाणी\nजालना जिल्ह्याचे तापमान ४१ अंशावर, लोकांसह प्राण्यांची लाहीलाही जालाना - जिल्ह्यात\nजालन्यात ६ लाखांच्या बनावट नोटा जप्त, एकाला अटक जालना - पोलिसांच्या विशेष कृती दलाने\nआयपीएल सामन्यांवर जालन्यात सट्टा; आठ जण ताब्यात जालना - जालना व मंठा शहरातील हॉटेल्समध्ये\nसमृद्धी महामार्गावरील इंटरचेंज पॉईंटच्या विरोधात शेतकऱ्यांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा जालना - मुंबई-नागपूर\nशहरात ३ ठिकाणी घरफोड्या, ५१ हजारांचा मुद्देमाल लंपास जालना - शहरातील विविध भागांतील ३\nमराठवाड्यासह राज्यात रेशीम उद्योगाला देणार चालना - अर्जुन खोतकर जालना - कमी पाणी, अल्प\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nसंघटनेच्या कामावर नाराज ६० नक्षलवाद्यांचे हत्यारांसह आत्मसमर्पण नारायणपूर - बस्तरमध्ये\nपंचायत राज कमिटीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची लूट, ऑडियो व्हायरल रत्नागिरी - पंचायत राज\nफक्त ८ तालुक्यातच दुष्काळ कसा विरोधीपक्षनेते विखे पाटील यांचा सवाल मुंबई - राज्यातील\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही ..राखी सावंतचा सवाल मुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nमहाड एमआयडीसीत केमिकल कंपनीला भीषण आग रायगड - महाड एमआयडीसीमधील प्रिव्ही केमिकल कंपनीला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/desh/india-take-important-steps-tiger-conservation-12535", "date_download": "2018-04-26T10:58:05Z", "digest": "sha1:BMIOF2YTRXK45ES4AUYONUBPWOSOQELT", "length": 12452, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "India take important steps for Tiger Conservation व्याघ्र संरक्षणासाठी भारताचे महत्त्वपूर्ण पाऊल | eSakal", "raw_content": "\nव्याघ्र संरक्षणासाठी भारताचे महत्त्वपूर्ण पाऊल\nरविवार, 25 सप्टेंबर 2016\nनवी दिल्ली - छुपी शिकार, अवयवांची तस्करी यांमुळे लुप्त होत चाललेल्या वाघांच्या संरक्षणासाठी भारत सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या उपकरणांची निर्मिती आता भारतातच करण्याची योजना सरकारने आखली आहे.\nनवी दिल्ली - छुपी शिकार, अवयवांची तस्करी यांमुळे लुप्त होत चाललेल्या वाघांच्या संरक्षणासाठी भारत सरकारकडून ठोस पावले उचलली जात आहेत. त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या उपकरणांची निर्मिती आता भारतातच करण्याची योजना सरकारने आखली आहे.\nकेंद्रीय पर्यावरणमंत्री अनिल दवे यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली. वाघांवर नजर ठेवण्यासाठी आवश्‍यक असलेली नेक कॉलर, ड्रोनसारख्या आदी उपकरणांच्या निर्मितीचे काम ‘मेक इन इंडिया‘ कार्यक्रमांतर्गत हाती घेतले जाईल, असे दवे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. आगामी दोन वर्षांत या उपकरणांची निर्मिती भारतात होण्याची प्रक्रिया सुरू होईल, असे त्यांनी सांगितले.\nराष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (एनटीसीए) नुकत्याच झालेल्या बैठकीत याविषयी चर्चा झाली. हा प्रस्ताव पुढे मांडण्यात आला असून, संरक्षण मंत्रालयाकडून द्रोणनियंत्रणासंदर्भात परवानगी मिळण्याचे बाकी असल्याची माहिती पर्यावरण मंत्रालयाकडून देण्यात आली.\nएनटीसीएने भारतीय वन्यजीव संस्थेशी (डब्ल्यूआयआय) एक सामंजस्य करार केला असून, त्याअंतर्गत पहिल्या टप्प्यात पन्ना, जिम कॉर्बेट, काझीरंगा, सुंदरबन आणि सत्यमंगलम या अभयारण्यांत या उपकरणांचा वापर केला जाणार आहे.\nवाघांवर नजर ठेवण्यासाठी नेक कॉलर, ड्रोनसारखी उपकरणे अत्यंत फायदेशीर ठरतात. हे वारंवार दिसून आले असून, यामुळे वाघाच्या प्रत्येक हालचालीची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. सोबतच जंगलातील मानवी हस्तक्षेपास प्रतिबंध करणेही यामुळे शक्‍य होणार असून, परिणामी शिकारीला आळा घालण्यात यश मिळेल.\nनगर - स्थायी समितीची सभा 12 मिनिटात गुंडाळली\nनगर : केंद्राने अमृत योजनेसाठी 128 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे. या योजनेतील कामे व इतर विषयासंदर्भात स्थायी समितीची सभा झाली. यात...\nते आले ते राहिले आणि जिंकुन गेले. असे मी कुणा व्यक्तीबद्दल नाही तर दिडशे वर्षे राज्य करून गेलेल्या इंग्रजांबददल म्हणतेय. त्यांनी जी निती \"तोडो फोडो...\nसिनेमाच्या टीझर पोस्टरद्वारे समजला ‘रेडू’चा नेमका अर्थ\n'रेडू' असे गमतीशीर नाव असलेला एक मराठी सिनेमा लवकरच येत आहे. मात्र या 'रेडू'चा नेमका अर्थ काय रेड्याला रेडू म्हटले असेल का... रेड्याला रेडू म्हटले असेल का...\nअभिनेते सयाजी शिंदे यांना मातृशोक\nसातारा : ज्येष्ठ सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या मातोश्री सुलोचना मुगुटराव शिंदे यांचे गुरुवारी सातारा येथील राहत्या घरी निधन झाले. त्या ९७...\nमराठवाड्यात पाणी पाणी रे...\nऔरंगाबाद - उन्हाळा तप्त होत असताना मराठवाड्यात टंचाईचाही तीव्रता वाढत आहे. ग्रामीण भागातील जनता पाणी पाणी करू लागली आहे. गत आठवड्याच्या तुलनेत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00589.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0_%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-04-26T11:43:42Z", "digest": "sha1:5KQMMZPA5HPNISYQX3BYBDZIPCASGSS2", "length": 5704, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तारापूर अणुऊर्जा केंद्र - विकिपीडिया", "raw_content": "\n(तारापुर अणुऊर्जा केंद्र या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nतारापूर अणुऊर्जा केंद्र हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तारापूर येथील अणुऊर्जा प्रकल्प आहे. १६० मेगावॉट क्षमतेच्या २ अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प १९६९ साली सुरू झाला. हा भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प आहे.\nतारापुर अणुऊर्जा केंद्र‎ · जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प · काकरापार अणुऊर्जा केंद्र ·कैगा अणुऊर्जा केंद्र · कोड्डनकुलन अणुऊर्जा प्रकल्प · नरोरा अणुऊर्जा केंद्र · राजस्थान अणुऊर्जा केंद्र‎ · मद्रास अणुऊर्जा केंद्र‎\nभाभा अणुसंशोधन केंद्र · प्लाझ्मा संशोधन केंद्र · इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र‎ · राजा रामण्णा अत्याधुनिक तंत्रज्ञान केंद्र\nसिंगरौली · कोरबा · रामागुंड्म\nपवनचक्की · सौर ऊर्जा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ डिसेंबर २०१५ रोजी १४:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00590.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/dont-want-yash-roohi-to-grow-up-on-film-sets-karan-johar-1612958/", "date_download": "2018-04-26T11:38:00Z", "digest": "sha1:Y6QOK2UXS3KE4LYLDCC63YN4GZO3XR7S", "length": 15573, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dont Want Yash Roohi To Grow Up on Film Sets Karan Johar | ..म्हणून करणची मुलं कोणत्याच चित्रपटाच्या सेटवर दिसणार नाहीत | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\n..म्हणून करणची मुलं कोणत्याच चित्रपटाच्या सेटवर दिसणार नाहीत\n..म्हणून करणची मुलं कोणत्याच चित्रपटाच्या सेटवर दिसणार नाहीत\nआपल्या मुलांबद्दलच्या काही गोष्टी यावेळी करणने अगदी मोकळेपणाने सांगितल्या.\nकरण जोहर, त्याची जुळी मुलं यश आणि रुही\nसध्याच्या घडीला सेलिब्रिटींपेक्षा त्यांची मुलंच अधिक चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. छायाचित्रकारही सेलिब्रिटी किड्सची प्रत्येक झलक कॅमेऱ्यात कैद करत असतात. अशाच प्रसिद्ध सेलिब्रिटी किड्समध्ये निर्माता, दिग्दर्शक करण जोहरच्या यश आणि रुही या जुळ्या मुलांचाही समावेश आहे. सरोगसी मदतीने जन्माला आलेली ही जुळी मुलं अनेकांचे लक्ष वेधत आहेत. आधी करणने आपल्या मुलांना प्रसार माध्यमांपासून दूर ठेवणेच योग्य समजले होते. मात्र, गेल्या दोन-तीन महिन्यात त्याच्या मुलांची झलक अनेकदा पाहावयास मिळाली. कधी कोणाच्या बर्थडे पार्टीत तर कधी ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये यश – रुही त्यांच्या वडिलांसोबत झळकले. आता ही मुलं करणच्या चित्रपटांच्या सेटवरही दिसणार असल्याच्या चर्चा आहेत. पण, खरंतर असं काहीही होणार नाही. यामागचे कारण खुद्द करणनेच स्पष्ट केले.\nवाचा : जाणून घ्या, अभिषेक-ऐश्वर्याच्या मुंबईतील महागड्या अपार्टमेण्टबद्दल..\nयश आणि रुही मनोरंजनाचा वारसा असलेल्या कुटुंबातून आहेत त्यामुळे त्यांना नेहमी चित्रपटांच्या सेटवर जाण्याची सवय असेल, असे अनेकांना वाटत असावे असे घराणेशाहीचा आरोप असलेला करण जोहर म्हणाला. पण, तसे काहीही होणार नसल्याचे त्याने पुढे स्पष्ट केले. एका मुलाखतीत करण म्हणाला की, कामाच्या ठिकाणी मुलांना घेऊन जाण्याच्या मी विरोधात आहे. मुलांचा बाबा दिग्दर्शक, निर्माता आहे म्हणून त्यांनीही सेटवर जायला हवे असे काही नाही. मला तरी तशी गरज वाटत नाही. भविष्यातही मी माझ्या मुलांवर कोणताही दबाव टाकणार नाही. कारण त्यांचं बालपण चित्रपटाच्या सेटवर जावं असं मला मुळीच वाटत नाही.\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nवाचा : लग्न न करताच बाबा हो, राणी मुखर्जीचा सलमानला सल्ला\nआपल्या मुलांबद्दलच्या काही गोष्टी यावेळी करणने अगदी मोकळेपणाने सांगितल्या. रुही ही आनंदी स्वभावाची आहे. तिच्यात संगिताचीही आवड निर्माण होतेय. याविषयी सांगताना तो म्हणाला की, मी जेव्हा कधी एखादे गाणे लावतो तेव्हा तिच्या चेहऱ्यावर सुंदर हसू उमटते. त्या गाण्याला ती प्रतिसादही देते. त्यामुळे दिवसभर आमच्या घरात गाणी सुरु असतात. आपल्या मुलांचा विचार करूनच घरातील सर्व गोष्टी आणि कामांचे वेळापत्रक ठरवण्यात येत असल्याचेही करणने सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविराटसाठी 'बुरे दिन', पराभवानंतर ठोठावला १२ लाखांचा दंड\nबसचालकाच्या इअरफोनमुळे १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00592.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/maharastra/kalyan-karjat-local-late-by-fifteen-minutes-278038.html", "date_download": "2018-04-26T11:16:42Z", "digest": "sha1:E7G5SSHOHGQS7NOHUH47VKA76VVTASDS", "length": 11192, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कल्याण कर्जत लोकल वाहतूक 15 मिनिटं उशिराने", "raw_content": "\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nकल्याण कर्जत लोकल वाहतूक 15 मिनिटं उशिराने\nफलाट क्रमांक ४वर सकाळी सहा वाजून २३ मिनिटांनी हा बिघाड झाला आहे. यामुळे मुंबई -पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस रखडली आहे. सध्या बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे.\n26 डिसेंबर: कल्याणहून कर्जतकडे जाणारी वाहतूक १५ मिनिटं उशिरानं सुरू आहे. कल्याण रेल्वे स्थानकात लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही वाहतूक उशिराने सुरू आहे.\nफलाट क्रमांक ४वर सकाळी सहा वाजून २३ मिनिटांनी हा बिघाड झाला आहे. यामुळे मुंबई -पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस रखडली आहे. सध्या बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा बिघाड ठीक झाल्यावर रेल्वे वाहतूक पूर्वपदावर येईल. गेल्या काही दिवसात लोकल वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रसंग वाढले आहेत. हार्बल लाईनवर रूळ तुटल्याने काही दिवसांपूर्वी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. तर धुक्यामुळे काही दिवस मध्य रेल्वेवरील लोकल गाड्या उशिराने धावत होत्या. आता तांत्रिक बिघाडामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली आहे.\nत्यामुळे सततच्या या समस्यांवर आता सरकार काय उपाय करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/national/ram-mandir-in-ayodhya-by-next-diwali-says-bjp-mp-subramanian-swamy-272119.html", "date_download": "2018-04-26T11:25:30Z", "digest": "sha1:GH26LBAMSRZ74GNLKE3U7LMY74EG64T5", "length": 11116, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुढच्या दिवाळीपर्यंत राम मंदीर उभं राहणार -सुब्रमण्यम स्वामी", "raw_content": "\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nपुढच्या दिवाळीपर्यंत राम मंदीर उभं राहणार -सुब्रमण्यम स्वामी\nपुढच्या दिवाळीपर्यंत राम मंदीर उभं राहील असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलाय\n16 आॅक्टोबर : पुढच्या दिवाळीपर्यंत राम मंदीर उभं राहील असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केलाय. कोर्टाचा निर्णय राम मंदिराच्या बाजूने लागेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.\nपाटण्याला विराट हिंदुस्तान संघानं आयोजित केलेल्या संमेलनात भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामींनी 'बनायेंगे मंदिर'चा नारा दिलाय. डिसेंबरपासून राम मंदिरावर दररोज सुनावणी होणार आहे. त्यामुळे जास्तीजास्त दोन महिन्यात कोर्टाचा निर्णय लागणार आहे असंही स्वामी म्हणालेत. राम मंदिराच्या निर्माणासाठी लागणार साहित्य तयार आहे. त्यामुळे परवानगी मिळताच पुढच्या दिवाळीपर्यंत राम मंदीर उभं राहिलं असंही स्वामी म्हणालेत.\nतसंच फक्त विकासाच्या मुद्यावर कुणी मतं मिळवू शकत नाही. निवडणुकीत यश मिळवायचं असेल तर हिंदुत्त्व लक्षात ठेवलं पाहिजे असंही स्वामी म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: Ram Mandirराम मंदिरसुब्रमण्यम स्वामी\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nटोयोटाची सिडेन कार 'यारिस' भारतात लॉन्च पहा काय आहे खासियत\nसर्वोच्च न्यायालयात वकिलाहून थेट न्यायाधीश पदी 'इंदू मल्होत्रा' यांची निवड\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00594.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/automated-chess-for-blinds-920927/", "date_download": "2018-04-26T11:32:37Z", "digest": "sha1:TG6NFOXVO3MH4QHKMIATWNX3JQYEM6IV", "length": 15071, "nlines": 220, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बुद्धी के बल पर! | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nबुद्धी के बल पर\nबुद्धी के बल पर\nमनाची, बुद्धीची एकाग्रता वाढावी, विचारशक्ती, डावपेच ही कौशल्ये विकसित व्हावीत यासाठी बुद्धिबळ हा खेळ महत्त्वाचा मानला जातो. मात्र, दृष्टिहीनांसाठी हा खेळ अनेकदा अडचणीचा ठरतो. बुद्धिबळ\nमनाची, बुद्धीची एकाग्रता वाढावी, विचारशक्ती, डावपेच ही कौशल्ये विकसित व्हावीत यासाठी बुद्धिबळ हा खेळ महत्त्वाचा मानला जातो. मात्र, दृष्टिहीनांसाठी हा खेळ अनेकदा अडचणीचा ठरतो. बुद्धिबळ खेळण्याची इच्छा असूनही पटावरील प्यादी सरकवण्यासाठी, चाली रचण्यासाठी त्यांना अनेकदा दुसऱ्यांवर विसंबून राहावे लागते. परंतु दृष्टिहीनांना अगदी सहजगत्या खेळता येईल असा बुद्धिबळपट तयार करण्यात सोमय्या ट्रस्टच्या ‘रिडल’ या संशोधन विभागाला यश आले आहे. ‘ऑटोमेटेड चेस’ असे या बुद्धिबळपटाचे नाव आहे. विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीला चालना मिळावी यासाठी सोमय्या ट्रस्टतर्फे ‘रिडल’ सुरू करण्यात आले आहे. या विभागाचे प्रमुख गौरांग शेट्टी यांनी दृष्टिहीनांसाठी उपयुक्त ठरू शकेल असा बुद्धिबळपट तयार करण्याचे आव्हान विद्यार्थ्यांना केले होते. भव्य गोहल, अतुर मेहता व अ‍ॅलन मेंडिस या अभियांत्रिकीच्या तीन विद्यार्थ्यांच्या मेहनतीतून अखेरीस ‘ऑटोमेटेड चेस’ साकारला.\nहार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या विविध कौशल्यांचा वापर\nत्यामुळे कोणते प्यादे सरकवले जात आहे हे खेळाडूला समजेल\nरचलेला डावपेच योग्य की अयोग्य हेही समजण्यास मदत\nप्रतिस्पध्र्याने प्यादी कुठे सरकवली याचीही माहिती आवाजाच्या माध्यमातून समजणार\nदृष्टिहीनांना काळे व पांढरे चौकन ओळखता यावेत यासाठी दोन्ही रंगांच्या चौकोनावर विविध प्रकारचे टेक्स्चर\nडोळस व्यक्तींसाठी विविध एलईडी रंगांचा वापर\nएकटय़ा व्यक्तीलाही खेळता येऊ शकेल\nपट इंटरनेटशी जोडल्यास दूरचा प्रतिस्पर्धीही खेळू शकेल\nसंपाबाबत आज मुंबईत तोडग्याची शक्यता\n‘यूएलसी’त अडकलेली जमीन प्रीमियम भरून मोकळी करणार\nत्या रात्री मलाही मारण्याचा प्रयत्न झाला होता- मिखाईल बोरा\nमुंबईत २० टक्के पाणीकपात सुरू\nपुढील आठवडय़ापासून मुंबईत पाणीकपात\nप. रेल्वेमार्गावर जम्बो तर मध्य-हार्बरवर मेगाब्लॉक\nपट विकसित करण्यासाठी ‘रिडल’ने ‘नॅब’चे सहकार्य घेतले. बुद्धिबळाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील असून निधीची तजवीज करण्याचे काम सुरू आहे. दृष्टिहीनांसाठी असलेला हा बुद्धिबळपट आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. सप्टेंबर अखेरीस रोम येथे होणाऱ्या ‘मेकर्स फेअर’मध्ये या पटाचे सादरीकरण होईल. त्यानंतर न्यूयॉर्कमध्येही सादरीकरणाचा विचार आहे.\nगौरांग शेट्टी, विभागप्रमुख, रिडल (सोमय्या ट्रस्ट)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकृष्णकुंजवरील ‘बॉन्ड’ची रवानगी फार्महाऊसवर\nपर्यटन विशेष : खाणाऱ्यांची मुंबई\nसंपाबाबत आज मुंबईत तोडग्याची शक्यता\n‘यूएलसी’त अडकलेली जमीन प्रीमियम भरून मोकळी करणार\nत्या रात्री मलाही मारण्याचा प्रयत्न झाला होता- मिखाईल बोरा\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00595.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/illegal-sand-transport-41123", "date_download": "2018-04-26T11:04:50Z", "digest": "sha1:LPK3G74MDMTZSKJJOKUYLJKHFKEQZAQT", "length": 15539, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "illegal sand transport अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाईसाठी संयुक्त पथके | eSakal", "raw_content": "\nअवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाईसाठी संयुक्त पथके\nशुक्रवार, 21 एप्रिल 2017\nजळगाव - वाळू वाहून नेणाऱ्या भरधाव डंपरने बुधवारी (ता. 19) तीनवर्षीय बालकाचा बळी घेतल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर आज जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल, पोलिस व परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाईसाठी या तिन्ही विभागांचे संयुक्त पथक नेमण्याचे आदेश दिले.\nजळगाव - वाळू वाहून नेणाऱ्या भरधाव डंपरने बुधवारी (ता. 19) तीनवर्षीय बालकाचा बळी घेतल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर आज जिल्हाधिकाऱ्यांनी महसूल, पोलिस व परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन अवैध वाळू वाहतुकीविरोधात कारवाईसाठी या तिन्ही विभागांचे संयुक्त पथक नेमण्याचे आदेश दिले.\nदरम्यान, प्रत्येक तालुक्‍यासाठी एक याप्रमाणे पंधरा पथके नियुक्त करण्यात आली असून, संपूर्ण जिल्ह्यात ही पथके वाळू वाहतुकीवर लक्ष ठेवून असतील, असे जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी बैठकीत बजावले. यासंदर्भात जिल्हाधिकारी निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, उपजिल्हाधिकारी (महसूल) अभिजित भांडे- पाटील व संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.\nगेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीने डोके वर काढले असून, वाळूमाफिया कमालीचे मुजोर झाले आहेत. त्यातूनच डंपर, ट्रॅक्‍टरच्या अपघातांतून सर्वसामान्यांचे बळी, वाळूमाफियांकडून महसूल व पोलिस कर्मचाऱ्यांना धमकी, त्यांच्यावर डंपर नेणे आदी प्रकार वाढले आहेत. बुधवारी (ता. 19) सकाळी वाळूच्या डंपरने निमखेडी रस्त्यावर तीनवर्षीय बालकास चिरडल्याने हा प्रश्‍न अत्यंत गंभीर बनल्याचे पुन्हा समोर आले. \"सकाळ'ने आज अवैध वाळू वाहतुकीवर प्रकाशझोत टाकणारा मजकूरही प्रसिद्ध केला. त्याची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी आज ही बैठक घेतली.\nया पथकात प्रांताधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, परिवहन निरीक्षक, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आदींचा समावेश असेल. महाराष्ट्र जमीन महसूल कायदा, मुंबई पोलिस कायदा, मोटार वाहन कायदा या कायद्यांन्वये हे पथक अवैध वाळू उपसा, वाहतूक व तद्‌नुषंगिक गुन्हे करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करेल. या पथकांना तत्काळ कारवाई करण्याचे आदेशही दिले आहेत.\nअशी आहे नोंदीची पद्धत\nजिल्ह्यात 2016-17 मध्ये एकूण 25 वाळूगटांचा लिलाव झाला असून, त्यापासून सुमारे 10 कोटी 78 लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. तालुकास्तरावर अधिकारी व कर्मचाऱ्यांची फिरती पथके कार्यान्वित आहेत. वाळू वाहतुकीसाठी जिल्ह्यासाठी \"बारकोड'युक्त वाहतूक पुस्तिका, \"बारकोड' पावती स्कॅन करून इन्व्हॉइस क्रमांक देण्यात येतो. ही सर्व प्रक्रिया या सॉफ्टवेअरद्वारे केली जाते. लिलाव झालेल्या वाळूगटांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे अवैध वाहतुकीस प्रतिबंध करण्यास मदत होत आहे.\n44 गुन्हे अन्‌ चार कोटींचा दंड\nजिल्ह्यात अवैध गौणखनिज वाहतुकीच्या संदर्भात मार्च 2017 अखेर सुमारे दोन हजार 515 प्रकरणात कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे तीन कोटी 81 लाख 47 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून, एकूण 44 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.\nदुहेरी हत्याकांडातील आरोपी रामदास शिंदे यास फाशीच\nनाशिक : सातपूरच्या कार्बननाका परिसरात मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी घरमालकाचा मुलगा आरोपी रामदास शिंदे यास आज नाशिकचे प्रधान जिल्हा व...\nनगर - स्थायी समितीची सभा 12 मिनिटात गुंडाळली\nनगर : केंद्राने अमृत योजनेसाठी 128 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे. या योजनेतील कामे व इतर विषयासंदर्भात स्थायी समितीची सभा झाली. यात...\nलासुर्णेमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी\nवालचंदनगर (पुणे) : युवकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करुन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पुणे जिल्हा...\nपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा -प्रवीण माने\nवालचंदनगर (पुणे) : अर्बन बॅंकेचे संचालक वसंत पवार यांच्या आत्महत्येस पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार असुन त्यांच्यावर आत्महत्सेस प्रवृत्त...\nसिनेमाच्या टीझर पोस्टरद्वारे समजला ‘रेडू’चा नेमका अर्थ\n'रेडू' असे गमतीशीर नाव असलेला एक मराठी सिनेमा लवकरच येत आहे. मात्र या 'रेडू'चा नेमका अर्थ काय रेड्याला रेडू म्हटले असेल का... रेड्याला रेडू म्हटले असेल का...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00596.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-04-26T11:44:24Z", "digest": "sha1:EN3B77TIYU7CHCNDQCRDLVZFESU66T3R", "length": 7136, "nlines": 147, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "वर्ग:स्तोत्रे - विकिस्रोत", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nसर्व स्तोत्रे या वर्गात आहे.\nएकूण ७४ पैकी खालील ७४ पाने या वर्गात आहेत.\nआत्माराम (समर्थ रामदास कृत)\nगणेश चतुर्थी व्रत/विनायक चतुर्थी व्रत\nगणेश चतुर्थी व्रत/श्रीगणेशव्रतांची माहिती\nगणेश चतुर्थी व्रत/संकष्टी चतुर्थी व्रत\nदेव्यपराधक्षमापनस्तोत्रम् ( अनुवाद पर्याय २)\nशुभ्र बुधवार व्रत/नऊ ग्रहांतील बुध\nशुभ्र बुधवार व्रत/बारा राशी आणि बुध\nशुभ्र बुधवार व्रत/बुधाची उपासना\nशुभ्र बुधवार व्रत/बुधाची जन्मकथा\nशुभ्र बुधवार व्रत/बुधाची थोरवी\nशुभ्र बुधवार व्रत/बुधाची विवाहकथा\nशुभ्र बुधवार व्रत/बुधाच्या भक्तीचे उपाय\nशुभ्र बुधवार व्रत/व्रत शुभ्र बुधवारचे\nश्री चांगदेव पासष्टी/मराठी विकिपीडियातून स्थानांतरीत\nश्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र\nश्रीगुरुचरित्र - अध्याय बावन्न\nस्वामी समर्थ मानस पूजा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० मार्च २०१२ रोजी २३:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/manoyog-news/samarth-ramdas-philosophy-364-1605892/", "date_download": "2018-04-26T11:25:58Z", "digest": "sha1:NIQ3OECMYY7ITSE5ZRKQ642FK7UPROVL", "length": 16844, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Samarth ramdas philosophy | ५०३. देवराणा | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nसद्गुरूचं हे जे विराट स्वरूप आहे ते शब्दांनीसुद्धा कळणं अवघड आहे.\nसद्गुरूचं हे जे विराट स्वरूप आहे ते शब्दांनीसुद्धा कळणं अवघड आहे. ‘मनोबोधा’च्या १९१ ते १९३ या तीन श्लोकांत समर्थ सांगतात की, ज्याची देहबुद्धी ढळलेली नाही त्याला हे ज्ञान कधीच कळणार नाही. जिथे संकुचित मीपणा भरून आहे तिथं व्यापक तत्त्वाचं आकलन अशक्य आहे. मनातलं अज्ञान जोवर मावळत नाही तोवर शून्यच ज्ञान हाती लागणार. (देहेबुद्धिचा निश्चयो ज्या ढळेना तया ज्ञान कल्पांतकाळीं कळेना तया ज्ञान कल्पांतकाळीं कळेना परब्रह्म तें मीपणें आकळेना परब्रह्म तें मीपणें आकळेना मनीं शून्य अज्ञान हें मावळेना मनीं शून्य अज्ञान हें मावळेना १९१). जिथं दुजेपणाच नाही, दुजा कुणीच नाही केवळ तोच एकमेव सर्वोत्तम सर्वेश्वर भरून आहे त्याच्या ध्यानात रममाण आणि त्यामुळे त्याच्याशीच एकरूप झालेला जो सद्गुरू आहे त्याचं रूप ना कळणार ना आढळणार त्याची खूण पटवण्यासाठी म्हणून जो जो दृष्टांत सांगावा तो तो हीनच ठरावा.. जिथं देहबुद्धीनं माखलेल्या दृष्टीचाच अंत होतो तो दृष्टांत कळावा तरी कसा त्याची खूण पटवण्यासाठी म्हणून जो जो दृष्टांत सांगावा तो तो हीनच ठरावा.. जिथं देहबुद्धीनं माखलेल्या दृष्टीचाच अंत होतो तो दृष्टांत कळावा तरी कसा मोराच्या पिसाऱ्याला हजारो डोळे असतात, पण दृष्टी मोराच्या पिसाऱ्याला हजारो डोळे असतात, पण दृष्टी ती एकाही डोळ्याला नसते.. तशी जगाकडे लागलेल्या डोळ्यांची गत होती. त्यांना नुसता झगमगाट समजत होता.. आता जे सहजपणे आहे त्याला पाहणं काही साधत नाही ती एकाही डोळ्याला नसते.. तशी जगाकडे लागलेल्या डोळ्यांची गत होती. त्यांना नुसता झगमगाट समजत होता.. आता जे सहजपणे आहे त्याला पाहणं काही साधत नाही कृत्रिमाची गोडी असल्यानं जो अकृत्रिम आहे, त्याचं मोल उमजत नाही. जेव्हा आपण सहज बनू तेव्हाच जो सहज आहे तो सहजप्राप्त होईल. कृत्रिमतेचा हव्यास सुटेल तेव्हाच जो अकृत्रिम आहे त्याचं मोल उमगेल. मग अशा त्या सद्गुरूशी लय साधली तर संग आणि नि:संग हे दोन्ही ओसरतात. आत्मतृप्त माणूस जेव्हा एकटा असतो तेव्हा त्याला संग कुठला कृत्रिमाची गोडी असल्यानं जो अकृत्रिम आहे, त्याचं मोल उमजत नाही. जेव्हा आपण सहज बनू तेव्हाच जो सहज आहे तो सहजप्राप्त होईल. कृत्रिमतेचा हव्यास सुटेल तेव्हाच जो अकृत्रिम आहे त्याचं मोल उमगेल. मग अशा त्या सद्गुरूशी लय साधली तर संग आणि नि:संग हे दोन्ही ओसरतात. आत्मतृप्त माणूस जेव्हा एकटा असतो तेव्हा त्याला संग कुठला पण सदैव तो परमात्मचिंतनातच युक्त असल्यानं त्याला नि:संगता तरी कुठली पण सदैव तो परमात्मचिंतनातच युक्त असल्यानं त्याला नि:संगता तरी कुठली तो नुसता आहे.. त्या आहेपणाचं भानही नसलेला तो नुसता आहे.. त्या आहेपणाचं भानही नसलेला (मना नाकळे नाढळे रूप ज्याचें (मना नाकळे नाढळे रूप ज्याचें दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचें दुजेवीण तें ध्यान सर्वोत्तमाचें तया खूण ते हीण दृष्टांत पाहे तया खूण ते हीण दृष्टांत पाहे तेथें संग नि:संग दोनी न साहे तेथें संग नि:संग दोनी न साहे १९२). हा जो देवांचाही राजा आहे, हा जो सद्गुरू आहे तो जाणला जात नाही की त्याला नेणताही म्हणवत नाही. तो एका परमात्म्याशिवाय स्वत: अन्य काहीच जाणत नाही आणि एका परमात्म्यावाचून या जगात काहीच नसल्यानं तोच सर्व काही जाणतो त्यामुळे त्याला नेणताही म्हणवत नाही त्यामुळे त्याला नेणताही म्हणवत नाही त्या सद्गुरूचं वर्णन वेद-शास्त्र-पुराणांनाही साधलं नाही. त्याला खरं पाहता येतं ते दृश्यात नव्हे, तर अदृश्यात त्या सद्गुरूचं वर्णन वेद-शास्त्र-पुराणांनाही साधलं नाही. त्याला खरं पाहता येतं ते दृश्यात नव्हे, तर अदृश्यात म्हणजेच त्याचं जे दृश्य रूप आहे ते पाहणं म्हणजे काही त्याला खरं पाहणं नव्हे. तर त्याचा जो अदृश्य असा आंतरिक भाव आहे, जो जीवनबोध आहे तो आपल्या अंतरंगात आणि आपल्या जीवनात उतरलेला पाहणं हे खरं त्याचं दर्शन आहे. अन्यथा श्रुतींनाही त्याचा थांग लागला नाही. म्हणजेच नुसत्या ऐकीव ज्ञानानं त्याचं स्वरूप आकळणारं नाही. (नव्हे जाणता नेणता देवराणा म्हणजेच त्याचं जे दृश्य रूप आहे ते पाहणं म्हणजे काही त्याला खरं पाहणं नव्हे. तर त्याचा जो अदृश्य असा आंतरिक भाव आहे, जो जीवनबोध आहे तो आपल्या अंतरंगात आणि आपल्या जीवनात उतरलेला पाहणं हे खरं त्याचं दर्शन आहे. अन्यथा श्रुतींनाही त्याचा थांग लागला नाही. म्हणजेच नुसत्या ऐकीव ज्ञानानं त्याचं स्वरूप आकळणारं नाही. (नव्हे जाणता नेणता देवराणा न ये वर्णितां वेदशास्त्रा पुराणा न ये वर्णितां वेदशास्त्रा पुराणा नहे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा नहे दृश्य अदृश्य साक्षी तयाचा श्रुती नेणती नेणती अंत त्याचा श्रुती नेणती नेणती अंत त्याचा १९३). हा जो देहात प्रकटलेला सद्गुरू आहे तो आपल्या अंत:करणातच निवास करतो, असं अध्यात्म सांगतं. मग मनुष्य स्वभावाला अनुसरून एक प्रश्न साधकाच्या मनात उत्पन्न होतो. प्रश्न फार वेगळा आहे. तो असा की, हृदयात परमात्मा राहातो, असं आजवर ऐकलं. आता परमात्मा आणि सद्गुरू एकच आहे, असंही ऐकलं. तरी माझ्या हृदयात जो निवास करतो तो देव नेमका आहे तरी कसा आणि मुख्य प्रश्न असा की, देहात असलेला सद्गुरू माझ्याही हृदयात राहतो, हे एकवेळ मानलं, पण अवतार पूर्ण झाल्यावरजेव्हा तो देह सोडतो तेव्हा तो कुठे राहतो आणि मुख्य प्रश्न असा की, देहात असलेला सद्गुरू माझ्याही हृदयात राहतो, हे एकवेळ मानलं, पण अवतार पूर्ण झाल्यावरजेव्हा तो देह सोडतो तेव्हा तो कुठे राहतो पुन्हा तो अवतार घेतो काय पुन्हा तो अवतार घेतो काय ‘मनोबोधा’चा १९४वा श्लोक विचारतो की, ‘‘वसे हृदईं देव तो कोण कैसा ‘मनोबोधा’चा १९४वा श्लोक विचारतो की, ‘‘वसे हृदईं देव तो कोण कैसा पुसे आदरें साधकू प्रश्न ऐसा पुसे आदरें साधकू प्रश्न ऐसा देहे टाकितां देव कोठें रहातो देहे टाकितां देव कोठें रहातो परी मागुता ठाव कोठें पहातो परी मागुता ठाव कोठें पहातो १९४\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविराटसाठी 'बुरे दिन', पराभवानंतर ठोठावला १२ लाखांचा दंड\nचीन, पाकिस्तानची खैर नाही अमेरिका भारताला शक्तिशाली F-35 ची टेक्नॉलॉजी देण्यास तयार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00597.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/independence-day-marathi/independence-day-in-marathi-116081000025_1.html", "date_download": "2018-04-26T11:39:12Z", "digest": "sha1:MS67DBB2XVTPZ7T43EGO6YQVQP3CPGQE", "length": 10181, "nlines": 135, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "15 ऑगस्ट : तुम्हाला माहीत आहे का, या दहा गोष्टी? | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n15 ऑगस्ट : तुम्हाला माहीत आहे का, या दहा गोष्टी\nभारताच्या स्वाधीनता आंदोलनाचे नेतृत्व महात्मा गांधी यांनी केले होते. पण जेव्हा देशाला 15 ऑगस्ट, 1947ला आझादी मिळाली तेव्हा ते या उत्सवात सामील झाले नाही.\nभारताच्या स्वातंत्र्याशी निगडित 10 मनोरंजक गोष्टी\n1. महात्मा गांधी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दिल्लीहून हजारो किलोमीटर दूर बंगालच्या नोआखलीमध्ये होते, जेथे त्यांनी हिंदू आणि मुसलमानांमधील सांप्रदायिक हिंसेला रोखण्यासाठी उपोषण केले होते.\n2. जेव्हा निश्चित झाले की भारत 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्र होणार आहे तेव्हा जवाहर लाल नेहरू आणि सरदार वल्लभ भाई पटेल यांनी\nमहात्मा गांधींना पत्र पाठवले. या पत्रात लिहले होते, \"15 ऑगस्ट आमचा पहिला स्वाधीनता दिवस असेल. तुम्ही राष्ट्रपिता आहात. यात सामील हून आपला आशीर्वाद आम्हाला द्या.\"\n3. गांधीजींनी या पत्राच्या उत्तरात लिहिले, \"जेव्हा कलकत्तेत हिंदू-मुस्लिम एक दूसर्‍याच्या जीव घेत आहे, अशात मी कसा या उत्सवात सामील होऊ शकतो. मी दंगा रोखण्यासाठी आपला जीव देऊ शकतो.\"\nयावर अधिक वाचा :\nकोहलीला 12 लाख रुपयांचा दंड\nबंगळूरच्या मैदानात झालेल्या रोमहर्षक सामन्यात भारतीय संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर धोनी ...\nअनमोल अंबानी आरएनएएम आणि आरएचएफचा संचालक\nअनिल अंबानी यांचा मुलगा अनमोल अंबानीसुद्धा आता उद्योगजगतामध्ये नव्या जबाबदाऱ्या स्वीकारत ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nआयआयटी मुंबईची सौरचूल सर्वात अव्वल\nआयआयटी पवईत मुंबईतील तरुण शास्त्रज्ञांनी बनवलेली सूर्यप्रकाशावर चालणारी सौरचूल देशात नंबर ...\nसोने आणि चांदीच्या किंमती सतत वाढ\nगेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती सतत चढताना दिसत आहेत. अक्षय तृतीयानंतर ...\nरेडमी नोट 5 खरेदी करण्याची मोठी संधी\nशाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. हा स्मार्टफोन ...\nनोकरीच्या शोधासाठी गुगलची खास सेवा\nनोकरीच्या शोधात असणा-यांसाठी गुगलने एक खास सेवा सुरू केली आहे. गुगल फॉर जॉब्स असं या ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2115", "date_download": "2018-04-26T11:24:04Z", "digest": "sha1:MG2CQNSE6NDV5RRBLKPLQCH55YTIZVPB", "length": 25652, "nlines": 140, "source_domain": "mr.upakram.org", "title": "चाळीशी | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nNewt Gingrich (अमेरीकन राजकारणी नव्वदच्या दशकातील रीपब्लीकन सभापती)\nआज हे वरील वाक्य आठवायचे कारण जरा \"स्पेश्शल\" आहे. ज्या एका जाळ्यात गुंतत तुम्ही आम्ही आज केवळ मराठी संकेतस्थळांपुरतेच नाही तर दिवसातील अनेक गोष्टी करत असतो, त्याच्या शिवाय जगणे अशक्यच, ज्याने जगात वैचारीक मुक्तपणा (freedom)आणला... अशा एका तंत्रज्ञानाचा \"औपचारीक\" चाळीसावा वाढदिवस आहे. - २९ ऑक्टॉबर १९६९ ला युनिव्हर्सिटी ऑफ कॅलीफोर्नियाच्या प्राध्यापक क्लेनरॉक आणि त्यांच्या चमूने स्टॅनफर्ड विद्यालयात एक Advanced Research Projects Agency Network (or ARPANET) नावाचे जाळे वापरून संदेश पाठवायचा प्रयत्न केला. ते लिहीत आणि पाठवत होते शब्दः \"login\" पण \"lo\" टंकले आणि संगणक पद्दती कोलमडली (सिस्टीम क्रॅश). मग परत प्रयत्न केला आणि हुर्रे). मग परत प्रयत्न केला आणि हुर्रे \"login\" हा शब्द इकडून तिकडे पाठवला गेला. नील आर्मस्ट्राँगच्या वाक्यात बदल करून सांगायचे झाले तर \"शास्त्रज्ञासाठीचा एक शब्द हा संपूर्ण मानवीसंस्कृतीसाठीचा नवीन अध्यायच काय सारे ज्ञानभांडार होऊन बसला\". - इंटरनेटचा उगम या दिवशी झाला असे समजले जाते. त्या वर्षा अखेरीस युनिव्हर्सिटी ऑफ कॅलीफोर्निया, सँटाबार्बरा आणि युनिव्हर्सिटी ऑफ उटाह मधे पण हे जाळे पोचले होते.\nवर जरी गिन्ग्रिचच्या वाक्यात म्हणले असल्या प्रमाणे नोकरशहा काही संशोधन करत नसली तरी जगातील अनेक शोध हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नोकरशाहीच्या गरजेमुळे लागलेले आहेत. इंटरनेट हा त्याला अपवाद नाही. पन्नासच्या दशकात शीतयुद्धाच्या इरीशिरीत जे काही चांगले(पण) घडले त्यात सोव्हीएटने स्फुटनिक सोडला, त्यामुळे अमेरिकेस खडबडून जाग आली. त्यातून अनेक गोष्टी होत असताना साठच्या दशकाच्या सुरवातीस प्राध्यापक क्लेनरॉक यांनी लष्करीसंशोधनाचा भाग म्हणून एक जाळ्यांचे तंत्रज्ञान (नेटवर्क टेक्नॉलॉजी) कागदावर तयार केली. त्याचेच प्रत्यक्ष रूप हे २९ ऑक्टोबर १९६९ला दिसले. अर्थात त्यानंतर इ-मेल येयला १९७२ उजाडले. पहीली इमेल करणारा आणि पाठवणारा रे टॉमलिन्सन याच्या कळफळकावर @ ही संज्ञा उपल्ब्ध होती म्हणून त्याने ती वापरली आणि इमेल अ‍ॅड्रेस तयार झाला...\nअर्थात अनेक लष्करी शोधांचे रुपांतर नंतर शांतीमय जीवनासाठीपण होऊ शकते. इंटरनेट हे केवळ शांतीमय जीवनालाच उपयुक्त आहे असे कोणीच म्हणणार नाही, पण आज त्याच्याच मुळे ज्ञानगंगा ही माहीतीच्या रूपाने का होईना सर्वत्र पसरली आहे. लोकशिक्षणापासून ते आपत्कालीन परीस्थितीत लोकसंपर्कापर्यंत, रस्तावर दिशा मिळवायला मदत घेण्यापासून ते वैद्यकीय उपचारांना दिशा देण्यापर्यंत, फोनपासून ते टिव्हीपर्यंत, तसेच समाजकारणापासून ते उद्योगधंदे तसेच राजकारणापर्यंत पसरलेले हे जाळे \"हृदयी न ठावला ब्रम्हाकारे\" असे झाले आहे. अर्थात तसे जनसामान्यांपर्यंत पोच्ण्याचे जे श्रेय आहे हे राजकीय विरोधक असूनही न्यूट गिन्ग्रीच मनमोकळे पणे देतात ते तत्कालीन काँग्रेसमन आणि नंतरचे उपराष्ट्राध्यक्ष, नोबेल विजेते अ‍ॅल गोअर ना. गोअर यांच्या वाक्याचा असंबद्ध संदर्भ लावून त्यांचे राजकीय हसे बुश विरुद्धच्या निवडणूकीत झाले खरे, पण १९७८ साली काँग्रेसमधे असताना अतीजलद दूरसंचार तंत्रज्ञानाचा उपयोग उद्योगधंद्यांची अर्थव्यवस्था तसेच शिक्षणप्रसाराला होवू शकतो असे म्हणत गोअर यांनी सुरवात केली आणि १९९१ साली सिनेटमधे असताना \"गोअर बिल\" आणले, संमत करून घेतले आणि तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बूश यांनी ते सही करताना, यामुळे अर्थव्यवस्थेत अमुलाग्र बदल होणार आणि आंतराष्ट्रीय बाजारपेठा जवळ येणार असे म्हणले आणि तत्कालीन $६०० मिलीयन डॉल्सर्सनी पहीलीवहीले राष्ट्रीय जाळे (National Research and Education Network ) तयार करायला सुरवात केली...\nआज आपण सर्वच त्याची फळे चाखत आहोत. गाडीतून एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी आलो तर जसे त्यात आपले कर्तुत्व नसते, असले तर फार तर ती गाडी पकडली इतकेच काय ते... तेच कधी कधी इंटरनेटच्या संदर्भात वाटते. आज जगभर अनेक उद्योग नभुतो मोठे झालेत, बिल गेट्स पासून अनेक स्मार्ट धंदेवाईक तयार झालेत, स्टिव्ह जॉब्ज आणि नंतर गुगलने तर जगाला अजूनच पुढे नेले आणि जवळ आणले. ओपनसोअर्स सॉफ्टवेअर्समुळे जाळे स्वस्तही झाले आणि ड्रूपलसारख्या तंत्रज्ञानाने तसेच गमभनसाराख्या प्रणालीने आपण एरव्ही कधी संपर्कात आलो नसतो ते जालाच्या माध्यमातून जवळ आलो. मात्र या अनादी नाही, तरी अनंत प्रवासाच्या एक \"औपचारीक\" सुरवात ही केवळ \"लॉगईन\" या एका शब्दाने झाली...\nआजची अवस्था बघता हे तंत्रज्ञान उत्तरोत्तर विकसीत होत राहील पण लॉगईन ने आत शिरलेल्या या अलीबाबाच्या गुहेतून आपण मानवी संस्कृती म्हणून किमान नजिकच्या भविष्यात तरी \"लॉग आउट\" होऊ शकू असे वाटत नाही\n(हा विषय आणि संदर्भ विशेष असल्याने दोन आवडत्या संकेतस्थळांवर प्रकाशीत करत आहे.)\nलेख आवडला. अलिकडेच देवनागरीत आता पत्ते लिहिता येणार असे वाचले आणि असेच काहीसे विचार मनात आले.\nप्रकाश घाटपांडे [30 Oct 2009 रोजी 03:12 वा.]\nडॉट इन ऐवजी आता डॉट भारत होणार असल्याने अक्षरे वाढली डोमेन नेमसर्वर ला काही फरक पडणार नाही पण टंकणार्‍याला फरक पडेल.\nअहो पण आता पूर्ण डोमेन नेमच मराठीमध्ये घेता येईल त्याचे काय\nत्यामुळे सरकारी स्थळांसाठी जरी भारत म्हणावे लागले तरी प्रत्यक्षात भा म्हंटले तरी चालेले अशी सोय नक्केच करत येईल.\nबाकी संकेतस्थळांची मराठी नावे कशी वापरली जातील या विषयी मात्र कुतुहल आहे.\nकारण तुम्हाला अजूनही 'कोणताही न्याहाळक' सरळ संकेतस्थळाचे नाव त्या पत्त्याच्या खिडकीत टंकू देत नाही.\nगमभन चे फायरफॉक्स जोडणी वापरूनही 'तेथे' पत्ता टंकता येत नाही हे ध्यात घ्या.\nम्हणजे आता ऑपरेटींग सिस्टीमची 'सहजतेने मराठी टंकन सुवीधा' देण्याची गरज झाली आहे.\nविकासराव या गरजे वरकाही उपाय आहे का\nमराठी आय एक इ हा उपाय कसा आह्रे या विषयी मात्र काही कल्पना नाही. अजून वापरून पाहिले नाहीये.\nतसेच लायनक्स किंवा तत्सम सिस्टीम्स चे काम कसे चालते यावरही चर्चा व्हावी.\nही बातमी माझ्यासाठी नवीनच होती. पण आता वाचल्याप्रमाणे .भारत हे ३० ऑक्टोबरपासून (आजपासून) उपलब्ध होणार आहे. लॅटीन/रोमन लिपी व्यतिरीक्त प्रथमच वेगळ्या भाषेत (हिंदी आणि मराठीत) हे उपलब्ध होत आहे\nलॅटीन/रोमन लिपी व्यतिरीक्त प्रथमच वेगळ्या भाषेत (हिंदी आणि मराठीत) हे उपलब्ध होत आहे\nनाही हो. हे तर जुनेच आहे. कारण तुम्ही मराठी विकिवर एखादा लेख पाहिलात तर तेथे मराठी अक्षरे यु आर एल मधे दिसतातच. यात काही नवे नाही.\nनवे हे आहे की, आता या स्थळांचे शेवट रोमन अथवा लॅटीन अक्षरांनी होणार नाहीत म्हणजे पुर्णपणे मराठी वापरात येईल.\nम्हणजे उपक्रम.org असे न घेता उपक्रम.मराठी असेही घेता येईल.\nप्रश्न हा आहे की भारतात कुणा दयाळू सॉफ्टवेयर चोराच्या कृपेने जास्त मासॉ वापरले जाते. (अर्थात दुसरा पर्याय आहे कुठे म्हणा\nआणि मासॉ च्या कोणत्याही सिस्टीम अजून कोणतीही जोडणी न करता 'सरळ' मराठीत टंकन करू देत नाहीत. हा खरा अडथळा आहे. शिवाय मराठी संगणक कळफलकही अजून मला दिसले नाहीत.\nज्या दिवशी हे 'सहजतेने' होईल तेंव्हा मराठी आंतरजालावर खुली होईल.\nपंत, बरह चा उपयोग करावा\nहैयो हैयैयो [31 Oct 2009 रोजी 03:57 वा.]\nपंत, बरह चा उपयोग करावा\nआणि मासॉ च्या कोणत्याही सिस्टीम अजून कोणतीही जोडणी न करता 'सरळ' मराठीत टंकन करू देत नाहीत. हा खरा अडथळा आहे. शिवाय मराठी संगणक कळफलकही अजून मला दिसले नाहीत.\nनमस्कार पंत, बरह नामक एक बहुभाषी-टंकनप्रक्रिया-सुलभीकरण-प्रणाली आहे, त्याचा वापर करावा. त्याने आपणांस सरळ मराठीत सरल टंकन करणे सहजशक्य होईल. तसेच आपणांस इतर भाषांमधून टंकणे असल्यास तेही सहजशक्य होईल. मी स्वतः बरह उपयोग करतो. (कन्नड शब्द 'बरह', त्याचा मराठी अर्थ 'लिहिणे' असा.)\nअवांतरः गमभन मध्ये तेलुगु, मलयाळम् तथा तमिळभाषेत अचूक कसे काय टंकावयाचे हे कोडे मला अद्यापपावेतो उलगडलेले नाही. बाङ्लाभाषेत टंकताना अक्षरे फार छोटी दिसतांत. उर्दुभाषेत टंकताना मात्र गमभन छान आहे. तरीही गमभन वर टंकलेले उर्दु दुसरीकडे चिकटवतांना (चिटकवतांना) अक्षरे उलटीपालटी होतात, त्याची काळजी घ्यावी लागते.\nलेटिन् अथवा रोमन् लिपींची इंद्रनेत्रावरील मक्तेदारी संपुष्टात येते आहे हे पाहून थोडासा नॉस्टल्जिक् झालो परंतु भारतीय भाषांमधून अभिव्यक्ती करणे सोपे होते आहे हे काय कमी नाही\n उडियामध्ये टंकतांना कानेमात्रेमध्ये काही उलटीपालटी गडबड झालेली आहे, ती गमभन आणि बरहा दोन्हीहीमध्ये होते.\nतमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु\nआपला उपाय छान आहे. मी तसेच करेन.\nपण प्रश्न सगळ्याच लोकांना सहजतेने आहे त्या ऑपरेटींग सिस्टीम द्वारेच\nआपापल्या स्थळावर जाता यावे हे सर्वात सोपे नाही का\nमग ती सोय होणे आवश्यक आहे असे माझे म्हणणे आहे. ही सोय जर इंग्रजी तसेच चीनी भाषे साठी आहे तर मग भारतीय भाषांसाठी का नको\nइथे आपली सरकारी धोरणे आणि त्यांची या कंपन्याना वाकवण्याची क्षमता कमी पडते असे वाटते.\nबरह चा उच्चार सांगितल्याबद्दल आभार. मी त्यास बरहा म्हणत असे.\nगमभन अजून हळू हळू सुधारत् जाईलच. ज्या कोणत्या तरी टेक्स्ट ऍडिटर वापरून गमभन बनवले आहे तसेच कुणीतरी गमभन वापरून् पुढचे काही प्रगत प्रत बनवेल.\n(हो गमभन चा साचा एका फुकट मिळणार्‍या एडिटरवर आधारीत आहे. पुढे फक्त अक्षरे कशी उमटावीत हे सांगण्याचे काम गमभन करत असावे अशी माझी समजूत आहे.)\nहैयो हैयैयो [01 Nov 2009 रोजी 03:54 वा.]\nबरह चा उच्चार सांगितल्याबद्दल आभार. मी त्यास बरहा म्हणत असे.\nधन्यवाद. मीही पूर्वी गमभनस गमाभाना म्हणत असे. (सरिगामा सारखे). गमभन ह्या नांवामागील कोडे एका मित्राने कळविल्यावर उलगडले. असो.\nपण प्रश्न सगळ्याच लोकांना सहजतेने आहे त्या ऑपरेटींग सिस्टीम द्वारेच\nआपापल्या स्थळावर जाता यावे हे सर्वात सोपे नाही का\nमग ती सोय होणे आवश्यक आहे असे माझे म्हणणे आहे. ही सोय जर इंग्रजी तसेच चीनी भाषे साठी आहे तर मग भारतीय भाषांसाठी का नको\nइथे आपली सरकारी धोरणे आणि त्यांची या कंपन्याना वाकवण्याची क्षमता कमी पडते असे वाटते.\nसरकारी धोरणे - त्यांना वाकविण्यासाठी प्रथम आपण सरकारास वाकविणे शिकलो पाहिजे\nतमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु\nमाझ्या मते http://mr.upakram.org या ऐवजी //मराठी.उपक्रम.संस्था असा यु.आर.एल् बनविता येईल. बरोबर ना\nhttp चे काय होणार\nभ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा() उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे\nहैयो हैयैयो [01 Nov 2009 रोजी 03:45 वा.]\nhttp चे काय होणार\nहट्टी अभ्यासकांची मराठीतून परिक्षा घेण्याचा उपक्रम राबविणारी संस्था ;-)\nतमिळ्नाट्लेर्न्दु डैर्रक्टा मराट्टिदेडत्तुक्कु वंदु सेट्लान ओरु चिन्नमनिदनिन एळुत्तु यिदु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/Marathi", "date_download": "2018-04-26T11:10:09Z", "digest": "sha1:CXG7DHDGUDGKKS4H6QULU2CQA5JXANBT", "length": 3487, "nlines": 88, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "Marathi - Wiktionary", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nइंग्रजी शब्द ( हा शब्द इंग्रजी भाषेत वापरात येतो)\nशब्दार्थ :Marathi= मराठी भाषा,मराठी- एक भारतीय इंडो-युरोपीय दक्षिण गटातील भाषा ,\n• इतर भाषेतील समानार्थी शब्द\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00600.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/gavcha-ganesh/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%82-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-116091300013_1.html", "date_download": "2018-04-26T11:33:26Z", "digest": "sha1:EUXZUDGVY74FPXXN2Y3IIVG5IYDNBOBY", "length": 12494, "nlines": 152, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गणपतीपुळे: स्वंभू गणपती | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे.\nसह्याद्री पर्वतातील डोंगराळ भागात विराजलेली नैसर्गिक मूर्ती आणि जवळच पश्चिमेला अरबी समुद्रामुळे हे मंदिर आगळेवेगळे आहे. गणपतीची मूर्ती डोंगराच्या बाजूला असल्याने तिला प्रदक्षिणा घालण्यासाठी संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालणे क्रमप्राप्त असते. एक किलोमीटर लांबीचा हा प्रदक्षिणामार्ग समुद्र, वाळूचा किनारा आणि नारळ पोफळीच्या झाडांमुळे अतिशय विलोभनीय आहे.\nगणपतीपुळे हे रत्नागिरीपासून 24 किलोमीटर अंतरावर आहे. गणपतीपुळ्याला सुंदरसा समुद्र किनारा लाभला आहे. आसपासचा परिसर अतिशय आल्हाददायक आहे. इथून जवळच 2 किमी अंतरावर मालगुंड ह्या गावात कवी केशवसुत ह्यांचे स्मारक आहे. हे स्थान रेवस रेड्डी सागरी महामार्गावर वसलेले पर्यटन स्थळ आहे. गणपतीपुळे आणि आसपासच्या नेवरे, मालगुंड आणि भंडारपुळे या गावांत गणेशोत्सव काळात गणपतीची मूर्ती आणून आराधना केली जात नाही. गणपतीपुळ्याचा लंबोदर हाच ग्रामस्थांचा गणपती अशी येथील ख्याती आहे.\nया 64 अंकानुसार जाणून घ्या आपल्या समस्येचे हल, फक्त 1 क्लिक द्वारे\nकरा ऑनलाईन श्रीगणेश पूजा\nहरतालिका विशेष : अखंड सौभाग्यप्राप्तीचे व्रत\nबाप्पांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी\nयावर अधिक वाचा :\nपुराणातील गणेश गणेश महिमा\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nवेळेचे लक्ष ठेवा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. आर्थिक खर्च वाढेल. महत्त्वाच्या कार्यांमध्ये सावधगिरी बाळगा. स्त्री पक्षाचे लक्ष ठेवा.\nआपल्या सर्व कार्यांना योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज आपण गंभीर विचार करू शकता.\nअधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा.\nस्त्री पक्षाचा आधार मिळेल. कामात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रकरणांमध्ये काळजीपूर्वक कार्ये करा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा.\nउत्साहजनक वार्ता मिळाल्याने आनंदित राहाल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. लोकप्रसिद्धि वाढेल व व्यापारात उत्तम योग.\nएखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल.\nआज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे.\nसामाजिक कामात सावधगिरी बाळगा. नोकरीपेशा व्यक्ती कामात व्यस्त राहातील. एखाद्या स्त्रीचा आधार राहील.\nइच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील.\nशेयरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य देखील चांगले राहील.\nएखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेम रोमांसमध्ये स्थिती अनुकूल राहील.\nआपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरपेशा व्यक्ती आपल्या कामात लक्ष द्या व अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2710", "date_download": "2018-04-26T11:21:50Z", "digest": "sha1:5QXU2QPOBQRS2HKCDUB5M3IERXVNODFL", "length": 101060, "nlines": 369, "source_domain": "mr.upakram.org", "title": "ज्युलियाचे धर्मांतर आणि हिंदू... | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nज्युलियाचे धर्मांतर आणि हिंदू...\nज्युलिया रॉबर्टस या इंग्रजी अभिनेत्रीने हिंदू धर्माचा स्वीकार केल्याची बातमी नुकतीच टीव्हीवर वाचली. आपल्या इट, प्रे, लव्ह या चित्रपटासाठी भारतात आल्यावर हिंदुत्त्वाची ओळख झाल्याचे ज्युलियाने सांगितले आहे.\nतर एकंदरच मला या निमित्ताने काही प्रश्न पडले आहेत त्यांची उत्तरे कुणाला देता आली तर द्यावीत. कदाचित या प्रश्नांची उत्तरे आधीच बर्‍याच जणांना माहित असतील तर निदान ती मलादेखील कळू द्यावीत. मला पडलेले काही प्रश्न असे...\n१) हिंदू धर्माबाबत पाश्चात्त्यांमध्ये काय कल्पना आहेत काही काळापूर्वीच्या साधू, बैरागी, विवेकानंदांचे भाषण वगैरे कल्पना सोडून सध्याच्या काळात हिंदू धर्माबाबत विचार करण्याच्या पद्धतीत बदल झालेला आहे का काही काळापूर्वीच्या साधू, बैरागी, विवेकानंदांचे भाषण वगैरे कल्पना सोडून सध्याच्या काळात हिंदू धर्माबाबत विचार करण्याच्या पद्धतीत बदल झालेला आहे का किंवा पूर्वी हिंदू धर्माबाबत काय समजूती होत्या किंवा पूर्वी हिंदू धर्माबाबत काय समजूती होत्या\n२) भारतात असलेल्या उपक्रमींना \"तुमचा हिंदू धर्म काय आहे हो तुम्ही कशाची भक्ती करता तुम्ही कशाची भक्ती करता\" असे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. तरी परदेशी असलेल्या उपक्रमींना असे प्रश्न विचारले जातात का\" असे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. तरी परदेशी असलेल्या उपक्रमींना असे प्रश्न विचारले जातात का अशावेळी ते काय उत्तर देतात\n३)मला तर हिंदू असूनही या धर्माबाबत काडीचीही माहिती नाही. मग मला कुणी कधीकाळी तुमच्या हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान किंवा फिलॉसफी काय आहे असे विचारले तर मी काय उत्तर देऊ असे विचारले तर मी काय उत्तर देऊ विकिवरचा हिंदू हा लेख खूपच छोटा वाटतो. त्यात फिलॉसफीच्या भागात हिंदू धर्माचे सहा भाग सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा, वेदान्त सांगितले आहेत हे काय आहेत विकिवरचा हिंदू हा लेख खूपच छोटा वाटतो. त्यात फिलॉसफीच्या भागात हिंदू धर्माचे सहा भाग सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा, वेदान्त सांगितले आहेत हे काय आहेत मला याबाबत काहीच कसे माहित नाही मला याबाबत काहीच कसे माहित नाही का ही माहिती माझ्यापासून पद्धतशीरपणे दडवून ठेवण्यात आली का ही माहिती माझ्यापासून पद्धतशीरपणे दडवून ठेवण्यात आली\n४) ख्रिश्चनांचा जसा बायबल आणि मुसलमानांचा जसा धर्मग्रंथ कुराण आहे तसा हिंदूंचा कोणता ग्रंथ मानावा भगवदगीता मुसलमानांना जसे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कुराणात सापडते तसे रोज असे केले पाहिजे, इतक्या वेळा प्रार्थना केली पाहिजे, याला भजले पाहिजे अशा काही गाईडलाईन्स गीतेत आहेत का ख्रिश्चन बहुधा दर रविवारी चर्चमध्ये जातात, मुसलमान दिवसात पाच वेळा नमाज पडतात तसे हिंदू धर्मात काय करावे असे सांगितले आहे\n५)याचाच पुढचा प्रश्न असा की असा एक ग्रंथ नसल्याने किंवा हिंदुत्त्वाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या, भलत्याच असल्याने नवीन हिंदू धर्मात प्रवेश करणार्‍यांना गोंधळल्यासारखे होत असावे का\n६) अलीकडेच मीना प्रभू यांचे गाथा इराणी हे पुस्तक वाचले. इराणच्या प्रवासात मीना प्रभू यांनी इराणमधल्या बर्‍याच कट्टर मुसलमानांशी धर्मावर चर्चा केली. शिवाय आपण नास्तिक असल्याचे, देवावर बिलकुल विश्वास नसल्याचे, देव इत्यादी संकल्पना मानत नसल्याचे देखील सांगितले. हे कसे शक्य आहे असे कुणीसे विचारता त्यांनी मी हिंदू असूनही नास्तिक असू शकते व या धर्मात नास्तिक्यवाद वगैरे शाखा असल्याचे सांगितले. असे हे खरेच काही आहे काय अशा कोणकोणत्या शाखा सांगता येतील हिंदू धर्माच्या\n७) हिंदू धर्माचे स्वरुप समजावून घेण्यासाठी काय केले पाहिजे याबाबत कोणती पुस्तके आहेत जी वाचण्यासारखी आहेत\n८) नुकतीच नेमाडे यांची हिंदू कादंबरी प्रकाशित झाली. त्यावर उपक्रमावर उल्लेखनीय अशी परिक्षणेही आली. तर या पुस्तकाच्या मलपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे \" वेगवेगळ्या काळातील समाजरचनेच्या गरजांनुसार आणि अनेक विचारवंत, तत्त्वज्ञांनी मांडलेल्या तात्विक विचारधारांमुळे हिंदू संस्कृतीत नवनवी भर पडत गेली, बदल होत गेले. येणारी प्रत्येक विचारधारणा सामावून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे संस्कृतीची वीण बहुरंगी होत गेली\" खरेच आपला धर्म सगळे काही सामावून घेणारा आहे का सगळे सामावून घेणारा म्हणजे काय सगळे सामावून घेणारा म्हणजे काय हे चांगले की वाईट\n९)भारतात मराठी लोकांचे धर्माचार (हा शब्द अचू़क म्हणता येणार नाही ) वेगळे (त्यातले परत ब्राम्हण, मराठा आणि अजून इतर जातींचे वेगळे), गुजराती वेगळे, दक्षिणेकडचे वेगळे, उत्तर भारतीय वेगळे, बंगाली वेगळे, परत पूर्वोत्तर राज्यात अजून वेगळे असे आहेत. हे सगळेच तसे हिंदू आहेत. मग यांच्यात जोडणारे असे काय आहे या सगळ्यांना एकत्र हिंदू का म्हणावे/म्हटले गेले आहे\n१०) भारतात अनेक वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे पंथ, संप्रदाय, परत नवीन नवीन येणारे बुवा, महाराज, त्यांचे अनुयायी असे आणि इतर मला माहित नसलेले असे अनेक, वेगवेगळे हिंदू धर्माचे असंख्य मार्ग आहेत. हे खूपच जास्त आहेत असे वाटत नाही मुसलमानांच्या शिया सुन्नी, ख्रिश्चनांच्या कॅथलिक, प्रोटेस्टंट यांच्या तुलनेत मुसलमानांच्या शिया सुन्नी, ख्रिश्चनांच्या कॅथलिक, प्रोटेस्टंट यांच्या तुलनेत आणि हे चांगले की वाईट\nसध्या तरी इतकेच प्रश्न सुचले आहेत. बाकीचे सुचतील तसे विचारीन.\nबाकी, ज्युलियाच्या धर्मांतराबाबत तुमचे काय मत आहे चित्रपट प्रसिद्ध होण्यापूर्वीचा हा एक प्रसिद्धीस्टंट आहे असे वाटते का चित्रपट प्रसिद्ध होण्यापूर्वीचा हा एक प्रसिद्धीस्टंट आहे असे वाटते का की पुढच्या भविष्यात भारत सगळ्या जगाचे आध्यात्मिक ( की पुढच्या भविष्यात भारत सगळ्या जगाचे आध्यात्मिक () नेतृत्व करेल असा आशावाद, असे विचार अनेक जणांनी बोलून लिहून ठेवले आहेत त्याची ही सुरुवात आहे) नेतृत्व करेल असा आशावाद, असे विचार अनेक जणांनी बोलून लिहून ठेवले आहेत त्याची ही सुरुवात आहे ( किंवा ऍंजेलिना जोलीच्या मुलं दत्तक घेण्याला सुरुवात केल्यानंतर अशा दत्तक घेण्याला जे ग्लॅमर आले तसे याबाबतीत होण्याची शक्यता आहे का ( किंवा ऍंजेलिना जोलीच्या मुलं दत्तक घेण्याला सुरुवात केल्यानंतर अशा दत्तक घेण्याला जे ग्लॅमर आले तसे याबाबतीत होण्याची शक्यता आहे का हिंदू धर्मात प्रवेश करण्याचे प्रमाण यापुढे वाढेल हिंदू धर्मात प्रवेश करण्याचे प्रमाण यापुढे वाढेल आणि त्यातून मग पूर्वेचे आध्यात्मिक ज्ञान आणि पश्चिमेची वैज्ञानिक प्रगती, भौतिक ज्ञान यांचा मेळ घालून हे जग अधिक सुंदर करण्याचा विचार कुणीतरी मांडला आहे ( बहुतेक डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन ) त्याची ही सुरुवात आहे\nधर्मांतराचा विचार करताना मला यातील काही प्रश्न पडायचे, पण उत्तरे अर्थातच कोणी देऊ शकले नाही.\nमला याव्यतिरिक्त काहे प्रश्न पडायचे:\n१. जेव्हा एखादी अहिंदू व्यक्ती हिंदू धर्मात प्रवेश करते, तेव्हा तिची जात कोणती असते\n२. शिवाजीमहाराजांनी जेव्हा नेताजी पालकरांना पुन:श्च हिंदू धर्मात सामावून घेतले, तेव्हा, नेताजी पालकरांची जात कोणती झाली जर त्यांची पूर्वीचीच जात कायम राहिली असेल तर, जे मुळातच अहिंदू आहेत (उदा. ज्युलिया रॉबर्टबाई ), त्यांचे काय\nजुईलीताईंचे हिंदू धर्मात स्वागत\nज्युलियाने हिंदू झाल्यावर नाव काय घेतले (उखाणा नाही हं धर्मांतर झाल्यावर नाव काय घेतले. आधी धर्मांतर केले की नाव बदलावे असे का उगीच शेकू म्हणून गेला की नावात काय आहे उगीच शेकू म्हणून गेला की नावात काय आहे पण असो.) ज्युलियाला जुईली राबटेकर (तसे माझ्या डोक्यात रावळे, रावले ;-) अशी अनेक आडनावे आली होती. आडनाव मराठी असले की झाले.) असे नाव द्यावेसे वाटते.\nइट,प्रे आणि लवमध्ये (मी ट्रेलर पाहिला होता.) जुईलीताई इटली (कोणीतरी इड्ली म्हणालं), भारत आणि बालीमध्ये जातात वगैरे वगैरे. हे धर्मबदल वगैरे चित्रपटाची जाहीरात नसली म्हणजे मिळवलं.\nहे अभिनेते मोठ्या व्यक्तिंच्या, धर्मांच्या वगैरे भूमिकेने प्रेरित होतात तसे गुंड, दहशतवादी वगैरेंच्या भूमिकांनीही प्रेरित होतात का नाही म्हणजे उद्या ओसामाची भूमिका केली तर अल कायदा जॉईन करतील काय हे लोक्स\nअसो. प्रतिसाद हलकेच घ्यावा. तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे फारशी माहित नाहीत. मागे एकदा एका द. अमेरिकन बाईने मला विचारले होते - \"आर यू इंडू\" मी तिला (मूर्खासारखे) उत्तर दिले \"आय ऍम इंडियन.\"\nबायदवे, ज्युलियाला नेमाड्यांची हिंदू कादंबरी वाचायला दिली पाहिजे.\nहा हा हा :)\nजुलिया चे जुईली फारच सुंदर :) राबेटकर करून तुम्ही अगदीच देशस्थ बनवला तिला, ते फारसा रुचत नाहीये, पण मला काही सुचत पण नाहीये...पण माधव जुलिअन ह्यांचासारखे जुईली robert कसे राहील\nबाकी मुल प्रश्न फारच गहन आहेत, हिंदू हे जगातील सर्वात क्लिष्ट अश्या सोसायटीचे नाव आहे हे मात्र नक्की, त्याला कोणी भगवा रंग देतात, कोणी अडगळ म्हणतात, कोणी राजकारण करतात, कोणी धर्म म्हणतात, कोणी फक्त लिहिण्यापुरते आहेत, कोणी अर्थ देण्यचा प्रयत्न करतात, कोणी शोधण्याचा प्रयत्न करतात, कोणी समजून घेण्याचा प्रयत्न करतात, कोणी खूपच क्लिष्ट आहे असे म्हणून सोपी वाट शोधण्याचा प्रयत्न करतात.\nपण शूल मध्ये सयाजी शिंदे म्हणतात त्याप्रमाणे - क्या है कानून तुम्हारे मेरे जैसे ४ लोगोने मिलके तय किया तो हो गया कानून तुम्हारे मेरे जैसे ४ लोगोने मिलके तय किया तो हो गया कानून मै सोचता हून मै उनसे उपर हून तो अब मै जो कहेता हून वोह है कानून ( भावना समजून घ्याव्यात, हिंदी अगदीच गरीब आहे)...त्याप्रमाणे क्या है हिंदू मै सोचता हून मै उनसे उपर हून तो अब मै जो कहेता हून वोह है कानून ( भावना समजून घ्याव्यात, हिंदी अगदीच गरीब आहे)...त्याप्रमाणे क्या है हिंदू १ लाख(अधिक/वजा) वर्ष काही लोकांना काही वाटते ते हिंदू का १ लाख(अधिक/वजा) वर्ष काही लोकांना काही वाटते ते हिंदू का मला वाटते मी त्यांच्यापेक्षा हुशार आहे तेंव्हा आज मला जे अमुक/तमुक वाटते ते म्हणजे हिंदू.\nबाकी पश्चिमी सभ्यतेला आपण म्हणजे - साप/मांत्रिक/हत्ती ह्यापलीकडे फार काही नाही. :प\nजुईली नाव छान आहे, पण आडनावाचे काही तरी चांगले निवडावे लागेल. रावले ठेवायला हरकत नाही, पण मग आपले सतीश रावले 'जुईली आमचीच' म्हणून धावत पुढे जातील. मग आम्ही स्वागतेच्छुंच्या रांगेत इतकावेळ कशासाठी थांबलोय\nयापूर्वी आम्ही सँड्रा बुलकचे नामकरण 'सुंदरा पोळ', मेगन फॉक्सचे 'मेघा कोल्हे', अँजेलिना जोलीचे ' अंजली जोशी', केट विन्स्लेटचे 'केतकी वनस्थळी' केले आहे. मँडी मॉरीचे 'मंदा मोरे' जमले आहे, पण डेमी मूरला 'ढमी मोरे' म्हणणे जीवावर आल्याने तात्पुरते तिला 'देविका मोरे' म्हणत आहोत.\nजेनिफर हडसन, जेनिफर गार्नर, इमा वॅटसन या नावांवर अद्याप विचार सुरु आहे. याबाबत उपक्रमींच्या सूचनांचे स्वागत.\nनितिन थत्ते [07 Aug 2010 रोजी 06:51 वा.]\nआडनावाचे भारतीयीकरणच करायचे तर राऽबर्ट पण चालेल. :)\nज्युलिया हे नाव भारतीयच आहे\nमाझ्या परिचितांमधील एका मुलीचे नाव ज्युलिया आहे आणि ती संपूर्ण भारतीय आहे. त्यामुळे ज्युलियाचे भारतीयीकरण म्हणजे नेमके काय करायचे हा प्रश्न पडला.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nज्युलियाला नेमाड्यांची हिंदू कादंबरी वाचायला दिली पाहिजे.\nज्युलियाला नेमाड्यांची हिंदू कादंबरी वाचायला दिली पाहिजे.\nत्यातले तिला काय कळेल\nज्युलियाला इतक्या लवकर नेमाड्यांची हिंदू कादंबरी वाचायला देऊ नका. बिच्चारी 'प्रीटी वूमन' जगण्याची ती समृद्ध अडगळ बघून वेडीपिशी होईल. नेमाडे वाचल्यावर त्यापेक्षा 'स्लीपिंग विथ द एनिमी' परवडले म्हणायची वेळ येईल. खरं तर घरी आलेल्या पाहुण्याला प्रथमच अडगळीची खोली दाखवण्यात काय अर्थ आहे. शोरुम महत्त्वाची की गोडाऊन\nकालांतराने ज्युलियाला अनेक महत्त्वाच्या गोष्टींची माहिती करुन देण्याची गरज आहे. वटपौर्णिमा आणि हरितालिकेचे उपवास, चातुर्मासातील व्रतवैकल्ये व कहाण्या, करवा चौथ, ओटी भरणे, घूंगट घेणे, पाळण्यात वरवंट्याला कुंची घालून ठेवण्यामागील शास्त्र आणि बरेच काही. ती चुकून गायत्री मंत्र म्हणेल किंवा गुरुचरित्र वाचेल. शनी शिंगणापूरला जाऊ नकोस आणि कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनाला गेलीस तर कठड्याच्या मागूनच दर्शन घे, असे बजावावे लागेल.\nसाखरपुडा, बाळंतविडा, डोहाळजेवण, मंगळसूत्र, बाजूला बसणे, अंगाला लावणे, दृष्ट काढणे, अंगारा फुंकणे यांचे भाषांतर कसे करावे, यावर सध्या काम सुरु आहे.\n(सर्व मजकूर ह. घ्या.)\nपाहुणी नाही आता ती\nखरं तर घरी आलेल्या पाहुण्याला प्रथमच अडगळीची खोली दाखवण्यात काय अर्थ आहे.\nती आता पाहुणी नाही राहिली. घरातलीच एक आहे. कालांतर झालेले आहे.\nशोरूम दाखवून झालेली आहे. (त्यामुळेच तर ती हिंदू झाली. ;))\nआता गोडाऊन पहाण्याची वेळ आलेली आहे.\nहिंदू धर्मात ज्युलियाचे स्वागत. तिने तिच्या मुलांचीही नावे बदलून गणेश, महालक्ष्मी आणि कृष्ण-बलराम अशी केली आहेत असे समजते. तिन्ही रॉबर्ट्स यांचेही हिंदू धर्मात स्वागत.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nप्रमोद सहस्रबुद्धे [06 Aug 2010 रोजी 17:00 वा.]\nतुमचे प्रश्न संख्येने खूप आहेत. या विषयावर भरपूर वाद (हिंदू शब्दाची व्याख्या काय) झालेले आहेत. सावरकरांचे हिंदुत्व हे पुस्तक. (http://www.savarkar.org) आणि इतर पुस्तके येथे मिळतील. ती वाचून तुमचे प्रश्न सुटतील असे नाही. याशिवाय त्यांनी केलेला खल समाजमान्य आहे असेही नाही. पण तो एक महत्वाचा विचार मानला जाऊ शकतो.\nमला असे वाटते की भारत सरकार जो स्वतःला हिंदू (वा अन्य धर्मीय देखील असावे) आहे असे सांगतो तो हिंदू अशी व्याख्या करते असे मी वाचले होते. त्यामुळे ती सर्वव्यापी होऊ शकते. माझ्या एका मित्राने हिंदू मुसलमान अशी जात वाचली होती.\nसर्व धर्मांची काही किमान विधी अपेक्षा असते. सहसा ते जन्म-नामकरण दरम्यानचे, लग्न आणि मृत्यु या तीन बाबतीत असतात. काही तत्वज्ञानात्मक असतात त्यातील दोन महत्वाचे देव आणि प्रेषित कसा व किती, आणि मृत्युनंतर काय होते. काही लोक यात धार्मिक पुस्तके,धर्मगुरु आणि चाली रिती टाकतात पण बहुदा हा धर्मांचा अनिवार्य भाग नसावा.\nवरील बाबीवरून कदाचित हिंदू धर्म स्पष्ट करता येईल विवाह विधी, मृत्युविधी (श्राद्धपक्ष) हे दोन महत्वाचे (मुंज हे तिसरे) विधी, अनेक देवांना हरकत नसणे, पुनर्जन्म हे तत्वज्ञानात्मक विचार अनिवार्य समजता येतील. हे ही पूर्ण पणे न करणारे लोक असतात (सर्वच धर्मात) त्यांना गुण देऊन (४ पैकी २ बाबी मानतोस ना तर तू हिंदू) पास करता येते.\nदुसर्‍या बाजूला कर्मठ लोक थोड्या थोड्या कारणाने लोकांना धर्माबाहेर काढू शकतात. त्यावर भरपूर लिहिण्यासारखे असेल.\nख्रिश्चन, ज्यू आणि मुसलमान यांच्या धर्मात पुस्तक महत्वाचे आहे. पण त्यांचा अर्थ काय यावरून फार मतमतांतरे आहेत. विशेषत: ख्रिश्चन धर्मात पंथांची (चर्चेसची) संख्या अमाप आहे. कदाचित हिंदूंच्या पंथांच्या संख्येत तुलना होऊ शकेल. मुसलामान धर्मात देखील दोनच पंथ नाहीत.\nशेवटचे नेमाडे बहुतेक हिंदू संस्कृतीबद्दल लिहित आहेत धर्माबद्दल नाही.\nहिंदू : संप्रदाय की संस्कृती\nशेवटचे नेमाडे बहुतेक हिंदू संस्कृतीबद्दल लिहित आहेत धर्माबद्दल नाही.\n-'हिंदू' ही एक(नेमाड्यांच्या शब्दात 'तृतीयपुरुषी अनेकवचनी') जीवनपद्धती आहे असा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलेला आठवतो.\nहिंदू असा कोणता 'धर्म'(ईश्वर उपासना संप्रदाय) अशा अर्थाने अस्तित्वात आहे असे वाटत नाही.\nतुमच्या प्रतिसादाने प्रश्न उलगडण्याचा बराच प्रयत्न केला आहे. आभार. पण बर्‍याचदा खूप जड चर्चा चालू असतात आणि त्या माझ्या बर्‍याच डोक्यावरुन जातात. आणि आता हे प्रश्न इतके सोपे आहेत, सोप्या भाषेत विचारले आहेत तर त्यांना अजूनही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही असं मला वाटतंय. सोप्या प्रश्नांना उत्तर देणे अवघड असते काय\nशेवटचे नेमाड्यांनी हिंदू संस्कृतीबद्दलच लिहिले आहे. त्यात वाद नाही. पण ते धर्मालाही तसेच सरळ लागू पडते आहेच की. तशी संस्कृती आणि धर्म यांच्यात सीमारेषा असलीच तरी ती खूप धूसर असावी.\nसोपे प्रश्न पण अनेक उत्तरे\nप्रमोद सहस्रबुद्धे [07 Aug 2010 रोजी 17:11 वा.]\nआणि आता हे प्रश्न इतके सोपे आहेत, सोप्या भाषेत विचारले आहेत तर त्यांना अजूनही समाधानकारक उत्तर मिळालेले नाही असं मला वाटतंय. सोप्या प्रश्नांना उत्तर देणे अवघड असते काय\nखरंय. सोपे प्रश्न कधी कधी कठीण जातात.\nतुम्हाला अधिकृत उत्तर हवे आहे असे वाटले. आणि ती पात्रता अंगात नाही.\n१) हिंदू धर्माबाबत पाश्चात्त्यांमध्ये काय कल्पना आहेत काही काळापूर्वीच्या साधू, बैरागी, विवेकानंदांचे भाषण वगैरे कल्पना सोडून सध्याच्या काळात हिंदू धर्माबाबत विचार करण्याच्या पद्धतीत बदल झालेला आहे का काही काळापूर्वीच्या साधू, बैरागी, विवेकानंदांचे भाषण वगैरे कल्पना सोडून सध्याच्या काळात हिंदू धर्माबाबत विचार करण्याच्या पद्धतीत बदल झालेला आहे का किंवा पूर्वी हिंदू धर्माबाबत काय समजूती होत्या किंवा पूर्वी हिंदू धर्माबाबत काय समजूती होत्या\nतुम्ही लोकांची वर्गवारी करून एकच मत हवे आहे अशी अपेक्षा धरता आहात. माझ्या मते हा प्रश्न थोडासा गैरलागू आहे.\n२) भारतात असलेल्या उपक्रमींना \"तुमचा हिंदू धर्म काय आहे हो तुम्ही कशाची भक्ती करता तुम्ही कशाची भक्ती करता\" असे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. तरी परदेशी असलेल्या उपक्रमींना असे प्रश्न विचारले जातात का\" असे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता जवळजवळ नाहीच. तरी परदेशी असलेल्या उपक्रमींना असे प्रश्न विचारले जातात का अशावेळी ते काय उत्तर देतात\n३)मला तर हिंदू असूनही या धर्माबाबत काडीचीही माहिती नाही. मग मला कुणी कधीकाळी तुमच्या हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान किंवा फिलॉसफी काय आहे असे विचारले तर मी काय उत्तर देऊ असे विचारले तर मी काय उत्तर देऊ विकिवरचा हिंदू हा लेख खूपच छोटा वाटतो. त्यात फिलॉसफीच्या भागात हिंदू धर्माचे सहा भाग सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा, वेदान्त सांगितले आहेत हे काय आहेत विकिवरचा हिंदू हा लेख खूपच छोटा वाटतो. त्यात फिलॉसफीच्या भागात हिंदू धर्माचे सहा भाग सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा, वेदान्त सांगितले आहेत हे काय आहेत मला याबाबत काहीच कसे माहित नाही मला याबाबत काहीच कसे माहित नाही का ही माहिती माझ्यापासून पद्धतशीरपणे दडवून ठेवण्यात आली का ही माहिती माझ्यापासून पद्धतशीरपणे दडवून ठेवण्यात आली\nमला वाटते याचे काहीसे उत्तर मी पूर्वीच्या प्रतिसादात दिले आहे. दर्शनांचे तत्वज्ञान हे सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी चांगले सागितले आहे. (हिस्टरी ऑफ इंडीयन फिलॉसॉफी हे पुस्तक). विवेकानंदांचे सायन्स ऑफ रिलिजन हे सांख्य अद्वैत यावरचे एक चांगले पुस्तक मला आठवले. राधाकृष्णन यांचे पुस्तक वाचण्याचा मी प्रयत्न केला पण जमले नाही. या उलट रसेल चे हिस्टरी ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी हे पुस्तक सहज वाचनीय आहे. तुम्ही दिलेल्या ६ दर्शनात चार्वाक आणि वौद्ध ( हे पुस्तक). विवेकानंदांचे सायन्स ऑफ रिलिजन हे सांख्य अद्वैत यावरचे एक चांगले पुस्तक मला आठवले. राधाकृष्णन यांचे पुस्तक वाचण्याचा मी प्रयत्न केला पण जमले नाही. या उलट रसेल चे हिस्टरी ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी हे पुस्तक सहज वाचनीय आहे. तुम्ही दिलेल्या ६ दर्शनात चार्वाक आणि वौद्ध () अशी दोन दर्शने राहिली. मला वाटत नाही की ही माहिती तुमच्या पासून दडवून ठेवली गेली असेल. ही दर्शने सहसा कोणालाच माहिती नसतात हे मात्र खरे.\n४) ख्रिश्चनांचा जसा बायबल आणि मुसलमानांचा जसा धर्मग्रंथ कुराण आहे तसा हिंदूंचा कोणता ग्रंथ मानावा भगवदगीता मुसलमानांना जसे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर कुराणात सापडते तसे रोज असे केले पाहिजे, इतक्या वेळा प्रार्थना केली पाहिजे, याला भजले पाहिजे अशा काही गाईडलाईन्स गीतेत आहेत का ख्रिश्चन बहुधा दर रविवारी चर्चमध्ये जातात, मुसलमान दिवसात पाच वेळा नमाज पडतात तसे हिंदू धर्मात काय करावे असे सांगितले आहे\nआपल्याकडे श्रुती स्मृती पुराणोक्त असा वाक्प्रचार आहेत. त्यात श्रुती म्हणजे चार वेद आणि वेदांग (उपनिषदे वगैरे), स्मृती म्हणजे मुख्यत्वे मनुस्मृती, पुराणे १८ आहेत. हे सर्व ग्रंथ उतरत्या क्रमाने महत्वाचे मानले गेले आहेत. प्रत्यक्षात गीतेला यात स्थान दिसत नाही. बहुदा ते धर्माच्या पुनरुत्थान करणार्‍यांनी (शंकराचार्य) आणले असावे. पण हे ग्रंथ कुराण बायबलच्या तोडीचे मानता येतील. कुराण हा मुसलमानांचा एकमेव ग्रंथ नाही त्यानंतर हदीस येतो. त्याही पुढे जाऊन (ही देखील उतरंड) पुढील खलिफांच्यावर्तनातून झालेला न्याय वगैरे येतो.\nमुसलमान पाच वेळा (रोज) नमाज पढतात आणि ख्रिश्चन दर रविवारी चर्चला जातात हे मिथ आहे. ही वर्तने आदर्श मुसलमान वा ख्रिश्चनांची असू शकतात. मला वाटते आदर्श हिंदूंची राहणी पाळणारे हल्ली कोणी फारसे नसावे. त्यामुळे हा गोंधळ होतो.\n५)याचाच पुढचा प्रश्न असा की असा एक ग्रंथ नसल्याने किंवा हिंदुत्त्वाच्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या, भलत्याच असल्याने नवीन हिंदू धर्मात प्रवेश करणार्‍यांना गोंधळल्यासारखे होत असावे का\nमला नाही वाटत की त्यांना गोंधळल्यासारखे होत असेल. पण काय जाणे.\n६) अलीकडेच मीना प्रभू यांचे गाथा इराणी हे पुस्तक वाचले. इराणच्या प्रवासात मीना प्रभू यांनी इराणमधल्या बर्‍याच कट्टर मुसलमानांशी धर्मावर चर्चा केली. शिवाय आपण नास्तिक असल्याचे, देवावर बिलकुल विश्वास नसल्याचे, देव इत्यादी संकल्पना मानत नसल्याचे देखील सांगितले. हे कसे शक्य आहे असे कुणीसे विचारता त्यांनी मी हिंदू असूनही नास्तिक असू शकते व या धर्मात नास्तिक्यवाद वगैरे शाखा असल्याचे सांगितले. असे हे खरेच काही आहे काय अशा कोणकोणत्या शाखा सांगता येतील हिंदू धर्माच्या\nधर्माचरण (विधी) केल्यावर तुम्ही मनात त्याविषयीची काय भावना ठेवता याला महत्व राहत नाही. त्यामुळे असे गैरसमज पसरवले जातात. (नास्तिकांना हिंदू धर्मात स्थान आहे.) तुम्ही विधी तोडले तर जातबाह्य (पर्यायाने धर्मबाह्य केले जातात.) हल्लीचे उत्तरेतील सगोत्र विवाहाचे प्रकरण आठवते ना\n७) हिंदू धर्माचे स्वरुप समजावून घेण्यासाठी काय केले पाहिजे याबाबत कोणती पुस्तके आहेत जी वाचण्यासारखी आहेत\nमी म्हणीन सुरुवातीपासून प्रयत्न करा. (पहिले वेद वाचा मग उपनिषदे वगैरे) भरपूर करमणूक होईल शिवाय माहिती फर्स्ट सोर्स कडून मिळेल. यातील वेद चित्रावशास्त्रींनी मराठीत आणि सातवळेकर यांनी हिंदीत आणले आहेत. इंग्रजीतील भाषांतर तर जालावर उपलब्ध आहे.\n८) नुकतीच नेमाडे यांची हिंदू कादंबरी प्रकाशित झाली. त्यावर उपक्रमावर उल्लेखनीय अशी परिक्षणेही आली. तर या पुस्तकाच्या मलपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे \" वेगवेगळ्या काळातील समाजरचनेच्या गरजांनुसार आणि अनेक विचारवंत, तत्त्वज्ञांनी मांडलेल्या तात्विक विचारधारांमुळे हिंदू संस्कृतीत नवनवी भर पडत गेली, बदल होत गेले. येणारी प्रत्येक विचारधारणा सामावून घेण्याच्या प्रवृत्तीमुळे संस्कृतीची वीण बहुरंगी होत गेली\" खरेच आपला धर्म सगळे काही सामावून घेणारा आहे का सगळे सामावून घेणारा म्हणजे काय सगळे सामावून घेणारा म्हणजे काय हे चांगले की वाईट\nनेमाडे हिंदू हा धर्म या अर्थाने वापरत नाहीत. हिंदू धर्म शतकभरापूर्वी अतिशय कर्मठ (सामावून न घेणारा) म्हणून प्रसिद्ध होता.\nहे चांगले का वाईट\n९)भारतात मराठी लोकांचे धर्माचार (हा शब्द अचू़क म्हणता येणार नाही ) वेगळे (त्यातले परत ब्राम्हण, मराठा आणि अजून इतर जातींचे वेगळे), गुजराती वेगळे, दक्षिणेकडचे वेगळे, उत्तर भारतीय वेगळे, बंगाली वेगळे, परत पूर्वोत्तर राज्यात अजून वेगळे असे आहेत. हे सगळेच तसे हिंदू आहेत. मग यांच्यात जोडणारे असे काय आहे या सगळ्यांना एकत्र हिंदू का म्हणावे/म्हटले गेले आहे\nयाचे मला वाटणारे उत्तर मी पूर्वी दिले आहे.\n१०) भारतात अनेक वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे पंथ, संप्रदाय, परत नवीन नवीन येणारे बुवा, महाराज, त्यांचे अनुयायी असे आणि इतर मला माहित नसलेले असे अनेक, वेगवेगळे हिंदू धर्माचे असंख्य मार्ग आहेत. हे खूपच जास्त आहेत असे वाटत नाही मुसलमानांच्या शिया सुन्नी, ख्रिश्चनांच्या कॅथलिक, प्रोटेस्टंट यांच्या तुलनेत मुसलमानांच्या शिया सुन्नी, ख्रिश्चनांच्या कॅथलिक, प्रोटेस्टंट यांच्या तुलनेत आणि हे चांगले की वाईट\nयाचे मला वाटणारे उत्तर मी पूर्वी दिले आहे.\nपरत एकदा सविस्तर प्रतिसादासाठी आपला आभारी आहे. पुस्तकांच्या नावांसाठीही धन्यवाद.\nमात्र हिस्टरी ऑफ इंडियन फिलॉसफी हे धुंडाळता सुरेंद्रनाथ दासगुप्ता यांचे पुस्तक असल्याचे दिसत आहे. हरकत नाही. आपण नावापुढे प्रश्नचिन्ह दिलेच होते.\nहोता होईल तेवढे वाचन करुनच या प्रश्नांची उत्तरे सापडतील बहुतेक.\nमहापुरे जेथे झाडे जाती तेथे लव्हाळी (गवत पाते) वाचती\nहिन्दू ही जगण्याची एक जीवन पद्धति आहे. जगातील सर्वात प्राचीन धर्म म्हणून हिन्दू धर्म ओळखला जातो. प्राचीन काळा पासून हिंदू धर्मावर परकीय आक्रमणे होत आली आहेत पण या सर्व आक्रमणा तून हा धर्म नष्ट झाला नाही याचे कारण या धर्माची सर्वसमावेशकता. इतर ख्रिस्त, मुसलमान धर्मा प्रमाणे हिंदू ला धर्म प्रचारा करता हाती तलवार कधी ही घावी लागली नाही. हे एक या धर्माचे वैशिष्ट्य आहे. मोगल आले त्यांना पण या धर्माने सामावून घेतले. कित्येक मुसलमान हिदू पेक्षा जास्त शुद्ध येथील प्रांतिक भाषा बोलतात,चालीरीती अवलंबतात. जर तुम्ही कोकणात गेला तर कोण मुसलमान कोण ब्राम्हण ये सुद्धा त्यांच्या अस्सल मराठी बोलण्या वरून समजत नाही. राजकीय नेते सोडले तर स्थानिक पातळीवर हिंदू-मुसलमानाचे सण उत्सव,उरूस-यात्रा या कोणत्या ही धर्म भावने वर आधारित नसतात.\nरामायण महाभारत या दोन ग्रंथाचा प्रभाव सर्वदूर भारत भर पसरला आहे. जीवनाचे सर्व रंग या दोन ग्रंथात चित्रित केले गेले आहेत, राम आणि कृष्ण ही दोन आदर्श भारतीय समाजाचे आहेत .त्यात राम हा सत्यवादी राजा आदर्श पुत्र बंधू म्हणून ओळखला जातो. तर श्रीकृष्ण हा सर्व रंगात रंगून गेलेला तरीही हवाहवासा वाटणारा सखा सवंगडी, मित्र , गोपींचा हरी, मीरेचा सत की नाव खेवहिया सतगुरु, भवसागर तर आयो मीरा के प्रभु गिरधरनागर, हरख-हरख जस पायो॥ युद्धाच्या पार्श्वभूमी वर श्रीकृष्णाने भांबावलेल्या अर्जुनाला जीवनाचे तत्वज्ञान सांगितले ते अजरामर झाले आहे. त्याचा आजही व्यवस्थापन शास्त्रात उपयोग शिक्षणा साठी केला जातो. हिदू ग्रथ,भाषा संस्कृती यावर भारतीयान पेक्षा आज पाशिमात्य जास्त अभ्यास करत आहेत\nमहत्वाचे म्हणजे या धर्माला असा कोणता ही एक देव नाही.त्याच बरोबर कोण्या एकाचीच भक्ती पूजा करायची, अमाक्यावारी मंदिरात जा ही सक्ती नाही. ह्या धर्मात अनेक पंथ आहेत. प्रत्येकाची पूजा आराधना करण्याची पद्धत वेगळी तरी पण त्याने यांच्या परस्पराच्या संबंधात फरक पडत नाही. येथे दगडाला शेंदूर फासले की त्याला देवत्व प्राप्त होते एव्हडी या हिंदूची ईश्वरावर श्रद्धा आहे. आठवड्याचे सात ही वार वेगवेगळ्या देवाच्या दर्शनाचे असल्या मुळे भक्त आपल्या सोयी नुसार केंव्हाही देवाच्या दर्शनास जातो त्याने नाही गेले तरी फरक पडत नाही. मुंबई सारख्या वेगवान शहरात तर भक्त चालता-चालता कोणत्याही मंदिरा समोर नतमस्तक होतो. विविधतेत एकता हेच या धर्माचे व्यवच्छेदक लक्षण आहे. आणि कोण्या पाशिमात्य वाऱ्याने हे उडून जाणार नाही. महापुरे जेथे झाडे जाती तेथे लव्हाळी (गवत पाते) वाचती नम्रपणा हाच याचा गुण आहे.\nइतर ख्रिस्त, मुसलमान धर्मा प्रमाणे हिंदू ला धर्म प्रचारा करता हाती तलवार कधी ही घावी लागली नाही.\nपण हिंदू धर्माने कधी त्याच्या प्रसाराचा प्रयत्न केला आहे कधी प्रयत्न केलाच नाही तर तलवार घेण्याचा प्रश्नच येतो कुठे\nहिंदू धर्माने कधी प्रसाराचा प्रयत्न केला आहे की नाही यावर कोणी अधिक माहिती देईल का की आपला धर्म नेहमीच असा आमच्यात आलात तर या, आमच्यातून बाहेर गेलात, जा असा कशाचेही बरेवाईट न मानणारा राहिला आहे\nछान विषय.. नंतर वेळ होताच अनुभव टंकेन\nतुर्तास स्मृतीचित्रे वाचतोय.. इथे ज्युलियाचा सुरू झालेला प्रवास लक्षुमीबाईं इतका रोचक नसावा असे वाटते\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nबायबल आणि कुराणासारखे आपल्याला कसले बंधन नाही म्हणून तर मी आनंदाने हिंदू आहे\nअन्यथा मी या भानगडी राहिलेच नसतो\nतुम्ही विचारलेल्या काही प्रश्नांची काही उत्तरे विनोबाजींच्या गीता प्रवचने मध्ये आहेत.(सगळी नाहीत)\nमात्र सध्या तुम्ही रिलिजन आनि स्पिरिच्युआलिटी मध्ये गल्लत तर करत नाही आहात ना\nजुलियाबाई हिंदू झाल्या आहेत त्या बहुदा त्यातल्या स्पेरिचुअलिटीमुळे - माझा कयास. नक्की त्यांनाच माहीत.\nया शिवाय फेथफ्रीडम डॉट कॉम वरही भरपुर वाचण्यालायक खाद्य तुमच्यासाठी आहे.\nजरा शोधाशोध करावी लागेल.\nप्रकाश घाटपांडे [07 Aug 2010 रोजी 03:43 वा.]\nजुलियाबाई हिंदू झाल्या आहेत त्या बहुदा त्यातल्या स्पेरिचुअलिटीमुळे - माझा कयास. नक्की त्यांनाच माहीत.\nशक्य् आहे असे असेल तर प्रसिद्धीच्या स्टंटसाठी झाल्या असे म्हणता येणार नाही. कारण स्टंट साठी अन्यही मार्ग उपलब्ध असतात.\n समजा तुम्ही ख्रिश्चन किंवा मुसलमान असता तर बायबल आणि कुराण वाचून एवढे उपद्व्याप कोणी करा असे म्हणून हिंदू झाला असता\nरिलिजन आणि स्पिरिच्युआलिटी मध्ये गोंधळ झाला असण्याची शक्यता आहे. तरी मला काय हवे आहे ते पुरेसे स्पष्ट केले आहेच.\n१. पाश्चात्य कोण आहे यावर अवलंबून आहे. ब्रिटीश लोकांना भारताबद्दल बर्‍यापैकी माहिती असते. इतरांचे सामान्यीकरण करणे कठीण आहे. तरीही बॉलीवूडमुळे जनजागृती होते आहे. (फ्रान्समध्ये आम्हाला पाहून बरेचदा मुले-मुली दिलवालेची गाणी म्हणत असत.) आपल्याकडील जातींबद्दल सर्व लोकांना फार कुतूहल असते. तुम्ही अजूनही हे पाळता का असे विचारतात. मग त्यांना वेदांपासून सर्व इतिहास सांगवा लागतो. काहीलोक भारतभ्रमण केलेलेही असतात. अशा वेळी त्यांचे प्रश्न अधिक सयुक्तिक असतात. सिल्व्हियासारखे काही भारताच्या प्रेमातही पडतात आणि संधी मिळेल तेव्हा इथे येऊन धारावीतील मुलांना शिकवण्यासारखी कामे करून जातात.\n२. अशा वेळी त्यांना हिंदू आणि इतर धर्मातील फरक समजावून सांगावा लागतो. हिंदू ही जेनेरिक टर्म आहे त्याखाली अनेक संप्रदाय. देव-देवता, चालीरीती येतात. लै मोठा इषय, ऐकणार्‍याची आणि आपली सहनशक्ती किती आहे यावर किती सांगायचे हे अवलंबून असते. आपल्याकडे एक पुस्तक, एक देव असे नाही त्यामुळे गोंधळाला भरपूर वाव आहे.\nज्युलियाने हे पब्लिकसिटी ष्टंट म्हणून केले असावे असे वाटत नाही.\nहिंदू ही जेनेरिक टर्म आहे त्याखाली अनेक संप्रदाय. देव-देवता, चालीरीती येतात.\nहे वाक्य बरेच काही सांगणारे आहे.\nपाश्चात्त्यांच्या दृष्टिकोनाबद्दलची माहिती दिल्याबद्दलही धन्यवाद.\n'हिंदू होणे' म्हणजे नक्की काय\nवरील लेखात उपस्थित प्रश्न अगदी योग्य आहेत.\nकिंवा (माझ्यासह आणि नेमाड्यांसह) अनेक व्यक्ती हिंदू आहेत म्हणजे काय आहेत\nआजानुकर्णांना मागे मी विचरलेला एक प्रश्न असा - \"हिंदू ही कादंबरी मराठी अथवा अन्य भारतीय भाषा सोडून भाषांतरीत करता येईल का\"(म्हणजे त्या इतर भाषिकाने ती वाचली तर तिला त्यातून काय उमजेल\"(म्हणजे त्या इतर भाषिकाने ती वाचली तर तिला त्यातून काय उमजेल\nत्याही पलिकडे जाऊन नेहमीच विचारला जाणारा प्रश्न असा की कोणी भारताबाहेर जन्मणारी 'क्ष' व्यक्ती (जाणत्या वयात - तत्त्वज्ञान वाचून आणि समजून) हिंदू 'धर्म' स्विकारते तेव्हा ती\nखरोखरी हिंदू होते का आणि हिंदू धर्म स्विकारणे म्हणजे नक्की काय\n'य' व्यक्तीने (जाणत्या वयात - तत्त्वज्ञान वाचून आणि समजून) हिंदूधर्म सोडला आणि इतर धर्म स्विकारला म्हणजे तरी नक्की काय घडते\nय' व्यक्तीने (जाणत्या वयात - तत्त्वज्ञान वाचून आणि समजून) हिंदूधर्म सोडला आणि इतर धर्म स्विकारला म्हणजे तरी नक्की काय घडते\nमला याच बाबतीत पुढचा प्रश्न पडतो. एका वेळी दोन धर्म असणे शक्य आहे का कायद्याने नसेल तर गोष्ट वेगळी पण धर्मांच्या बाबतीत म्युच्युअली एक्सक्लुझिव्हिटी असते का कायद्याने नसेल तर गोष्ट वेगळी पण धर्मांच्या बाबतीत म्युच्युअली एक्सक्लुझिव्हिटी असते का मी सकाळी किरिस्ताव म्हणून चर्चमध्ये आणि दुपारी हिंदू म्हणून देवळात जाऊ शकतो का\nही सोय केवळ हिंदू धर्मातच आढळते.\nजैन, नास्तिक, बौद्ध, यांना 'हेही आमचेच' असे म्हणण्याचा प्रयत्न झालेला आहे. बुद्ध आणि महावीराला तर दशावतारातही घातलेले आहे.\nकुरुंदकरांनी लिहिले आहे की हिंदूंना जमले असते तर त्यांनी इस्लामलाही एक महंमदीय पंथ ठरविले असते.\nमुळात ज्युलिया मोडर हे आडनाव गृहीत धरून मग त्याचे अपभ्रंश शोधले माहिजेत ना 'आपली' संस्कृती अधिक पुरुषप्रधान आहे हे कसे विसरता येईल 'आपली' संस्कृती अधिक पुरुषप्रधान आहे हे कसे विसरता येईल\nहा आगलावेपणा कशाला करायचा\nमुळात ज्युलिया मोडर हे आडनाव गृहीत धरून मग त्याचे अपभ्रंश शोधले माहिजेत ना 'आपली' संस्कृती अधिक पुरुषप्रधान आहे हे कसे विसरता येईल 'आपली' संस्कृती अधिक पुरुषप्रधान आहे हे कसे विसरता येईल\nजुईली मोडक नाव कसे वाटेल पण मग विचार केला हा आगलावेपणा कशाला करायचा पण मग विचार केला हा आगलावेपणा कशाला करायचा बाहेर समाज नावाची एक अत्यंत गुंतागुंतीची चीज आहे. ती फक्त श्रावण मोडक ह्यांनाच ठाऊक असते. त्यामुळे त्यांची परवानगी घ्यायला हवी.\nकुरुंदकरांच्या पुस्तकाचे नाव देता येईल का इतर काही पुस्तके तुम्ही वाचली असल्यास त्यांचीही नावे द्या.\nत्यांचे केवळ जागरच मी वाचलेले आहे. आज ते चाळून बघितले (एफ३ का नसते) पण ते वाक्य सापडले नाही, म्हणून तो दावा मी मागे घेतो. ते विधान कुणाच्या लेखनात वाचले ते मला आठवत नाही.\nनेमाड्यांची कादंबरी समजेल का\nआजानुकर्णांना मागे मी विचरलेला एक प्रश्न असा - \"हिंदू ही कादंबरी मराठी अथवा अन्य भारतीय भाषा सोडून भाषांतरीत करता येईल का\"(म्हणजे त्या इतर भाषिकाने ती वाचली तर तिला त्यातून काय उमजेल\"(म्हणजे त्या इतर भाषिकाने ती वाचली तर तिला त्यातून काय उमजेल\nमराठी भाषकांनाच ही कादंबरी कितपत उमजेल हा मोठा प्रश्न आहे. सर्वश्री सहस्रबुद्धे आणि सौरभदा यांनी इतक्या पटकन ही कादंबरी संपवल्याचे वाचून माझ्या मनात न्यूनगंड निर्माण झाला. पुस्तकाचे एक एक पान मी मोठ्या प्रयत्नाने उलटवत आहे. तरीही एका वाचनात ही कादंबरी संपूर्ण समजेल असा गैरसमज अजिबात नाही. साध्या साध्या परिच्छेदांचे संदर्भ किती खोलवर जाणारे आहेत याची जाणीव सतत होत राहते. साधे उदाहरण म्हणजे नेमाड्यांनी सातपुड्याच्या अलीकडचे, पलीकडचे व सातपुड्यातल्या खिंडी यांचा एक संदर्भ दिला आहे. हे मला हिंदूधर्मातील जातीव्यवस्थेचे प्रतीक वाटते. (नेमाड्यांनाही तसेच वाटत असावे असा माझा कयास आहे.) थोडेसे लोक खिंडींमधून अलीकडून पलीकडे गेले पण ती रुढ वहिवाट होऊन एकत्र होणे कोणालाच जमले नाही वगैरे धाटणीची वाक्ये. हे वाक्य धर्मांतरितांबाबतचे रुपक म्हणूनही वापरता येईल का (हा संदर्भ चांगदेव चतुष्टयमधील बिनी आणि पारु सावनूर यांच्यावरुन ओढून आणला आहे)\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nप्रतीक देसाई [07 Aug 2010 रोजी 08:43 वा.]\nश्री.सौरभ यांच्या धर्माबाबतच्या दहा \"यक्ष\" प्रश्नापैकी \"भारतात अनेक वेगवेगळ्या जाती, वेगवेगळे पंथ, संप्रदाय, परत नवीन नवीन येणारे बुवा, महाराज, त्यांचे अनुयायी असे आणि इतर मला माहित नसलेले असे अनेक, वेगवेगळे हिंदू धर्माचे असंख्य मार्ग आहेत. हे खूपच जास्त आहेत असे वाटत नाही मुसलमानांच्या शिया सुन्नी, ख्रिश्चनांच्या कॅथलिक, प्रोटेस्टंट यांच्या तुलनेत मुसलमानांच्या शिया सुन्नी, ख्रिश्चनांच्या कॅथलिक, प्रोटेस्टंट यांच्या तुलनेत आणि हे चांगले की वाईट आणि हे चांगले की वाईट\" हा शेवटचा (मला) महत्वाचा वाटतो.\n\"हिंदू\" धर्म सर्वव्यापी म्हणून त्यातील धर्मतत्वेही लवचीक आहेत. बायबल, कुराण (माझा थोडा अभ्यास आहे) यातील शिकवण त्या त्या धर्मीयांच्या कल्याणाप्रतच जरी असली तरी त्यातील काही बंधने आपल्या हिंदुमनाला जाचक वाटण्यासारखी आहेत (उदा.इस्लाम मूर्तीपूजा मानत नाही हे सर्वश्रुत आहे, पण तसे कुणी केले तर ते \"अक्षम्य पाप\" मानले जाते. अर्थात हा आदेश मुस्लिमधर्मीयांसाठी आहे. कुराणात अन्य धर्मातील अशाबाबतीतील श्रद्धेवर टीका नाही. पण प्रेषितानंतर त्यांच्या अनुयायांनी साम्राज्यविस्ताराच्या नावाखाली मूर्तीपूजा हे पाप आहे हे अंगिकारले अन् मग मूर्तीभंजनाचे ते अघोर प्रकार सुरू झाले. असो. तो विषय वेगळा आहे.); पण हिंदू धर्माचे \"सर्वांना सामावून\" घेण्याचे जे तत्व आहे ते समाज रचनेतील विविध उतरंडीला मोहक वाटत गेले व एकातून् दोन, दोनातून चार असे अर्थ काढणार्‍या गुरुंची आणि त्यांच्या राहुट्यांची संख्याही त्याप्रमाणात वाढत गेली त्यामुळे गवेगळ्या जाती, वेगवेगळे पंथ, संप्रदाय, परत नवीन नवीन येणारे बुवा, महाराज, त्यांचे अनुयायी हा प्रवास वाढत गेला. मग माझीच छाटी किती डौलात फडफडते यावर रणकंदन.\nपण असे असले तरी हिंदू धर्माची स्पिरिच्युआलिटीची जी भावना आहे (जी ज्युलियाला आवडली असे म्हटले जात आहे) तीतून \"चांगला माणूस\" तयार होईल अशी निखळ श्रद्धा असते. शेवटी धर्माचा इतिहास हा अखेर माणसाचाच इतिहास असतो. पृथ्वीच्या उगमापासून माणूस \"जन्मजात चांगला\" नव्हताच; पण उत्क्रांतीच्या उलाढालीत \"धर्मा\"चे तत्वज्ञान उदयाला आले, नंतर त्याला वेगवेगळ्या \"नामा\"चे किरण लाभले. हिंदूत माणुसकीची (\"आपल्यातील वाटा भुकेलेल्याला देणे\") भावना प्रबळ राहिली आहे. ख्रिश्चनात जेवणातील \"उरलेसुरले\" टाकून देण्याचा प्रघात आहे, पण हिंदु गृहिणी \"असु दे, उद्या कुणाच्या तरी पोटाला जाईल\" या हेतुने उरलेला स्वयंपाक झाकून सुरक्षित ठेवते.\nधर्मातील हा विचार सुंदरच आहे....म्हणून मला चांगला वाटतो.\nहिंदू धर्माची स्पिरिच्युआलिटीची जी भावना आहे\nहे जरा सविस्तर सांगता का ही भावना म्हणजे काय ही भावना म्हणजे काय अशा कोणत्या भावनेमुळे ज्युलियाला हिंदू धर्माबाबत आकर्षण वाटू लागले असावे\nमुसलमानांच्या शिया सुन्नी, ख्रिश्चनांच्या कॅथलिक, प्रोटेस्टंट यांच्या तुलनेत\nकिरिस्तावांमध्येही भरपूर प्रकार आहेत. कॅथोलिक, प्रोटेस्टंट, मेथडिस्ट, ऍंग्लिकन, ऑर्थोडॉक्स, येहोवाज विटनेस.. यादी लई मोठी आहे.\nजीझस ख्राईस्ट... यादी चांगलीच मोठी आहे. हिंदूना टक्कर देऊन राहिले भौ\nडुंबा हो रे डुंबा हो रे डुंबा हो रे\nदुव्यातील माहीतीनुसार किरिस्तावांचे ३८,००० डिनॉमिनेशन्स आहेत\nहिंदूत माणुसकीची (\"आपल्यातील वाटा भुकेलेल्याला देणे\") भावना प्रबळ राहिली आहे.\nसंघाचे निरीक्षण तुमच्या निरीक्षणाच्या विपरित आहे.\nख्रिश्चनात जेवणातील \"उरलेसुरले\" टाकून देण्याचा प्रघात आहे\nकाही संदर्भ आहे काय\nप्रतीक देसाई [07 Aug 2010 रोजी 17:54 वा.]\n१. 'तो' संदर्भ वाचला होताच; पण संघ हा \"इन टोटो\" हिंदूधर्मियांच्या मताचे प्रतिक होऊ शकत नाही असा मानणारा प्रबळ घटक आहेच. त्यामुळे 'वाट्या' विषयीचे मत (भिन्नता असली तरी) हे कुटुंबसापेक्ष असेल असे म्हणू या. माझ्या पाहण्यातील जी कुटुंबे आहेत तिथे अशा प्रकारचे पालन कटाक्षाने केले जाते (आजकाल 'वृद्धाश्रम' हे एक अशा कार्यासाठी चांगले स्थान निर्माण झाले आहे.)\n२. ख्रिश्चन जेवणातील उरलेसुरले टाकणे... याचा संदर्भ थोडासा वाचनात होताच, तो असा :\nइथे लेफ्ट ओव्हरचा अर्थ 'उरले सुरले' असाच होत असणार आणि पुढे म्हटल्याप्रमाणे जर ख्रिश्चन स्वतः लेफ्ट ओव्हर अन्न गृहण करीत नसेल तर तो स्वतःही इतरानी ते स्वीकारावे असे म्हणत नाही. हेही खरे की ही शिकवण सार्वत्रीक स्वरूपात अंमलात आणली जात असेल किंवा नाही याचा विदा मिळविणे कठीण आहे. शेवटी ही बाब \"ऑब्झर्वेशन\" गटात येते.\nअलिकडे आफ्रिकेत कामे करून परतलेल्या कित्येक ख्रिश्चन धर्मगुरूंच्या विचारसरणीत लक्षणीय फरक पडला आहे. मला माझ्या काही ख्रिश्चन मित्रांच्या घरी राहण्याचा काही वेळा प्रसंग येतो, तर अशाच एका प्रसंगी त्यांच्या समवेत एका रविवारी चर्चमध्ये गेलो होतो त्यावेळी एका धर्मोपदशकाने जे व्याख्यान दिले त्यात त्यानी \"लेफ्ट ओव्हर फूड आणि रिसायकलिंग\" चे महत्व विशद केले होते (म्हणजेच दुसर्या अर्थाने ख्रिश्चन उरलेसुरले अन्न ठेवीत नाही हे त्यांनी म्हटले). त्यांच्या मते आफ्रिकेतील काही बारमाही दुष्काळ प्रजेसाठी अशा प्रकारचे रिसायकलिंग फूड देता येण्यासारखे आहे आणि त्याला परमेश्वराचा आशीर्वादही लाभेल. अर्थात हे नक्कीच त्यांच्या धर्मशिकवणीविरूद्ध नसेल.\nख्रिश्चनात जेवणातील \"उरलेसुरले\" टाकून देण्याचा प्रघात आहे, पण हिंदु गृहिणी \"असु दे, उद्या कुणाच्या तरी पोटाला जाईल\" या हेतुने उरलेला स्वयंपाक झाकून सुरक्षित ठेवते.\nवर संदर्भ विचारला आहेच पण पुन्हा विचारते.\nहिंदू धर्मात अनेक घरांत शिळे-पाके खायला घातले जात नाही. ताजा स्वयंपाक घरातल्या माणसांना (विशेषतः पुरुषांना) जावा अशी रीत असते. शिळेपाके घरातल्या गृहिणी, नोकरवर्ग आणि मग पाळीव प्राणी (त्यांच्या पोटांवर अत्याचार) दिले जाते.\nयावरून हिंदू धर्मात अन्नाची नासाडी केली जात नाही असे म्हणता येईल पण हे ख्रिश्चनांत होते असे आहे का\nप्रतीक देसाई [07 Aug 2010 रोजी 18:04 वा.]\n>>> यावरून हिंदू धर्मात अन्नाची नासाडी केली जात नाही असे म्हणता येईल पण हे ख्रिश्चनांत होते असे आहे का\nवर एक संदर्भीय खुलासा दिला आहेच. तरीही वरील वाक्याशी सहमत आहे.\nहिंदू घरात शिळेपाके खायाला देत नाही ही स्थिती देशातील सर्वच हिंदू घरात आहे असे विधान करणे थोडे धाडसाचे होईल. आर्थिक परिस्थितीनुसार या स्थितीत फरक पडत असतो. दोन वेळेच्या पोटभर अन्नाला महाग असलेली लाखो कुटुंबिय आहेत, त्यातील आईमाईताई दुपारच्या वेळी असे अन्न शिल्लक राहिलेच तर ते रात्रीच्या वेळी कामी येईल असे म्हणतेच म्हणते. इथे पुरुष, स्त्री, मुलगा, मुलगी असा भेदभाव नसतो. \"अन्न टाकू नये\" हा रोखठोक विचार थोर ठरतो.\nज्या मध्यमवर्गीयांच्याकडे नोकर/नोकराणी आहेत त्यांना रात्रीच्या वेळी राहिलेले अन्न देण्याचा प्रघात सर्वत्र आहे, आणि ते चांगल्या स्थितीत आहे हेदेखील पाहिले जाते (हे मी पाहिले आहे). त्यामुळे पोटावर अत्याचारचा प्रश्न येऊ नये असे वाटते.\nआर्थिक परिस्थितीनुसार या स्थितीत फरक पडत असतो. दोन वेळेच्या पोटभर अन्नाला महाग असलेली लाखो कुटुंबिय आहेत\nआर्थिक परिस्थिती बरोबरच जात-पातही येथे आहे हे ध्यानात घेणे आवश्यक आहे. विशेषतः, काही दाक्षिणात्य तथाकथित सवर्ण कुटुंबांचा (अगदी अमेरिकेतही) असा अनुभव आहे की घरातील पुरूषांना शिळेपाके दिले जात नाही. द. भारतात अशी प्रथा पाहिलेली आहे जिथे अन्नाला महाग असले तरीही शिळेपाके खायचे नाही. जैनांमध्येही हे पाहिलेले आहे. त्याचवेळेस घरातील नोकरांना, कुत्र्याला आणि बायकांना हे अन्न दिले जाते. अशावेळी आर्थिक परिस्थिती हा एकच निकष नसावा. असो.\n\"अन्न टाकू नये\" हा रोखठोक विचार थोर ठरतो.\nया विचारासह \"मी जे अन्न निकृष्ट म्हणून खाणार नाही ते इतरांनाही देणार नाही.\" हा विचारही थोर नाही पण अगदीच टाकाऊ नाही असे वाटते.\nप्रमोद सहस्रबुद्धे [08 Aug 2010 रोजी 12:45 वा.]\nकुराणात अन्य धर्मातील अशाबाबतीतील श्रद्धेवर टीका नाही. पण प्रेषितानंतर त्यांच्या अनुयायांनी साम्राज्यविस्ताराच्या नावाखाली मूर्तीपूजा हे पाप आहे हे अंगिकारले अन् मग मूर्तीभंजनाचे ते अघोर प्रकार सुरू झाले.\nमाझ्या माहितीत हे चुकीचे आहे. पैगंबरांच्या वेळी पूर्ण अरबदेश मूर्तीपूजक आणि अनेकेश्वरवादी होता. या धर्माचे आता कोणीच शिल्लक राहिले नाही. त्या अनेक देवातील एक देव 'अल्ला' होता. तोच एकटा देव बाकीचे देव नाहीत अशी त्यांची भूमिका होती. या मूर्तीपूजक अरबांविरुद्ध त्यांनी एक मोठी मोहिम उघडली (शेवटी शेवटी). जे लोक इस्लामचा स्वीकार करीत ते स्वत: आपल्या हाताने आपल्या घरातील मूर्त्या फोडून टाकीत. हे करण्यास पैगंबरांची प्रेरणा होती. अशा मूर्तिपूजकांविरुद्ध कुराणात अनेक वचने सापडतील. (नक्की संदर्भ काढायचे कष्ट काढत नाही.)\nमूर्तिपूजा हे खूप मोठे पाप आहे हे सुरुवातीपासून इस्लाम मधे होते. अगदी आपली आई मूर्तिपूजक होती (इस्लाम जन्मायच्या आधीच तिचे निधन झाले) आणि तिला स्वर्ग मिळणार नाही या भावनेने पैगंबर दु:खी असत.\nप्रतीक देसाई [08 Aug 2010 रोजी 14:36 वा.]\n>>> हे करण्यास पैगंबरांची प्रेरणा होती. <<<\nमाझ्याकडे \"कुराण\" ची प्रत आहे. वेळ लागेल, पण तुम्ही म्हणता तो संदर्भ पाहतो व प्रतिसाद देतो.\nप्रमोद सहस्रबुद्धे [08 Aug 2010 रोजी 17:00 वा.]\nमी काही दिवसांपूर्वी कॅरन आर्मस्ट्राँग यांचे 'मुहमद अ बायोग्राफी ऑफ द प्रोफेट' पुस्तक वाचले होते. इतर पुस्तकांपेक्षा हे बरेच चांगले पुस्तक आहे. इस्लामचे तत्वज्ञान जरा नीटसे समजते.\nअरब कोणत्या देवांची पूजा करत\nइस्लामचा जन्म होण्यापूर्वी अरब लोक मूर्तिपूजा करत असत, हे वाचनात आले आहे, पण या मूर्ती कोणत्या देवतांच्या होत्या इजिप्शियन, ग्रीक, माया, इन्का, वैदिक अशा संस्कृती ज्या देवतांना पूजत असत त्यांचा तपशील आजही सापडतो. तसा या अरब देवतांचा तपशील उपलब्ध आहे का इजिप्शियन, ग्रीक, माया, इन्का, वैदिक अशा संस्कृती ज्या देवतांना पूजत असत त्यांचा तपशील आजही सापडतो. तसा या अरब देवतांचा तपशील उपलब्ध आहे का यावर काही लेखन झाले आहे का\nकुरेशी टोळी महायान बौद्ध होती की हिंदू, ते अज्ञात असल्याचे कुरुंदकरांनी जागर या पुस्तकात दिले आहे.\nप्रमोद सहस्रबुद्धे [08 Aug 2010 रोजी 16:51 वा.]\nपूर्वीच्या अरब धर्मात अल्लाला तीन मुली होत्या. अल् लाट, अल् उजा आणि अल् मनत. बर्‍याच अरबांना त्यांच्या विषयी आस्था होती. ज्याला सैतानाची आयत (बहुसंख्य मुसलमानांच्या मते हे खरे नाही.) म्हणता येईल त्यात याचा उल्लेख आहे असे म्हणतात. रश्दीने याचाच वापर आपल्या पुस्तकात केला.\nयाशिवाय बरेच देव होते. कुठे तरी वाचले की ३६० देव होते. प्रत्येकाची वर्षाच्या एका दिवशी पूजा व्हायची. मात्र याचा संदर्भ नक्की नाही.\nइस्लामपूर्व अरबी देव बरेच आहेत. इजिप्शियन आयसीसप्रमाणे अरबी देवता इश्तार. ही देवी सुप्रसिद्ध आहे. सहस्त्रबुद्ध्यांनी सांगितल्याप्रमाणे अल् लात, अल् उज्झा, मनत् वगैरे देवताही आहेत. हे देव मूळ अक्केडियन किंवा मेसोपोटेमियन संस्कृतीतील असावेत असा अंदाज बांधला जातो. अधिक माहिती येथे मिळेल.\nबाकी मूर्तीभंजनाच्या या सुप्रसिद्ध चित्रात अनेक इस्लामपूर्व देव बघता येतील. :-)\nचित्र लहान दिसत असल्याने कडेच्या देवांच्या आकृती ओळखता येत नाहीत, पण तुम्ही दिलेला वरील दुवा पाहताना एक मजेशीर योगायोग आढळला. अरबी देवतांमध्ये रुदा नावाची देवता आहे. ते नाव रुद्र या संस्कृत नावापासून आले असावे, असे रुदाबाबतच्या विकी माहितीत नमूद केले आहे. दुसरी एक देवता सुवा आहे. मग रुदा हे नाव रुद्राचे आणि सुवा हे नाव सूर्याचे तर नसेल\nते नाव रुद्र या संस्कृत नावापासून आले असावे, असे रुदाबाबतच्या विकी माहितीत नमूद केले आहे. दुसरी एक देवता सुवा आहे. मग रुदा हे नाव रुद्राचे आणि सुवा हे नाव सूर्याचे तर नसेल\nहो, ते नाव रुद्र या संस्कृत नावावरून आले आहे हे मी देखील वाचले पण अधिक ठोस माहिती मिळवायला हवी. :-) शिवाय रुद्र कुठून उत्पन्न झाले तेही तपासावे लागेल.\nबाकी, सर्व पुरातन संस्कृती एकमेकांत मिसळलेल्या आहेत आणि त्यांच्यात विलक्षण साम्य शोधता येते म्हणून तर आमचा त्यांचा इतिहास या समुदायाची निर्मिती केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/maharashtra/ashok-chavan-solapur-29185", "date_download": "2018-04-26T11:31:00Z", "digest": "sha1:A4QRA6B2Q57BSCFOFLR6T7HF3CYY4QFH", "length": 12632, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "ashok chavan in solapur विरोधकांचीही जागा हडपण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव | eSakal", "raw_content": "\nविरोधकांचीही जागा हडपण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव\nसोमवार, 6 फेब्रुवारी 2017\nसोलापूर - निवडणुका आल्या की आमचे पटत नाही असे सांगायचे. केंद्रातील व राज्यातील सत्तेचा संसार मात्र एकत्रित करायचा. सत्ताधारी व विरोधक या राजकारणातील दोन्ही जागा हडपण्याचा प्रयत्न शिवसेना-भाजप करत आहे. त्यामुळेच राज्याच्या सत्तेत एकत्रित राहणारे हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. उद्धव ठाकरे यांना भाजपचे विचार पटत नसतील तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असा सल्ला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिला.\nसोलापूर - निवडणुका आल्या की आमचे पटत नाही असे सांगायचे. केंद्रातील व राज्यातील सत्तेचा संसार मात्र एकत्रित करायचा. सत्ताधारी व विरोधक या राजकारणातील दोन्ही जागा हडपण्याचा प्रयत्न शिवसेना-भाजप करत आहे. त्यामुळेच राज्याच्या सत्तेत एकत्रित राहणारे हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. उद्धव ठाकरे यांना भाजपचे विचार पटत नसतील तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असा सल्ला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिला.\nसोलापूर जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रदेशाध्यक्ष चव्हाण सोलापूरला आले होते. सोलापुरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चव्हाण म्हणाले, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून शिवसेना-भाजप आपली औकात दाखवत आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दिलेले एकही आश्‍वासन राज्यातील व केंद्रातील भाजप सरकारने पूर्ण केले नाही. दुष्काळ, शेती, वस्त्रोद्योग या क्षेत्रातील प्रश्‍न आजही गंभीर आहेत. विकासाचे प्रश्‍न प्रलंबित आहेत. या प्रश्‍नांवर बोलण्या ऐवजी सत्ताधारी शिवसेना-भाजप एकमेकांवर आरोप करून जनतेचे लक्ष दुसरीकडेच वळविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी केला. विरोधकांना भीती दाखवून राजकारण करण्याची नीती भाजपची जुनीच असल्याचा टोलाही त्यांनी मारला.\nकोथळे प्रकरणाची सुनावणी लांबणीवर - अॅड. उज्ज्वल निकम\nसांगली - पोलिसांकडून कोठडीत मारहाणीनंतर मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या हत्या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्‍यता आहे. कारण...\nदुहेरी हत्याकांडातील आरोपी रामदास शिंदे यास फाशीच\nनाशिक : सातपूरच्या कार्बननाका परिसरात मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी घरमालकाचा मुलगा आरोपी रामदास शिंदे यास आज नाशिकचे प्रधान जिल्हा व...\nनगर - स्थायी समितीची सभा 12 मिनिटात गुंडाळली\nनगर : केंद्राने अमृत योजनेसाठी 128 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे. या योजनेतील कामे व इतर विषयासंदर्भात स्थायी समितीची सभा झाली. यात...\nते आले ते राहिले आणि जिंकुन गेले. असे मी कुणा व्यक्तीबद्दल नाही तर दिडशे वर्षे राज्य करून गेलेल्या इंग्रजांबददल म्हणतेय. त्यांनी जी निती \"तोडो फोडो...\nनगरसेवकांचा स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांच्या दालनात धुडगूस\nऔरंगाबाद - स्थायी समिती सदस्यपदाच्या निवडीसाठी दोन वर्षांपूर्वी ज्या नगरसेवकांनी पदाचा राजीनामा दिला होता, त्या नगरसेवकांवर अन्याय झाल्यामुळे नगरसेवक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/wet-dry-garbage-collection-decision-36202", "date_download": "2018-04-26T11:31:13Z", "digest": "sha1:KTZ3DYSNF4KZIYEWRTPDZKDGOJAZWWWD", "length": 14059, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Wet, dry garbage collection decision घराघरांतून ओला, सुका कचरा संकलनाचा निर्णय | eSakal", "raw_content": "\nघराघरांतून ओला, सुका कचरा संकलनाचा निर्णय\nबुधवार, 22 मार्च 2017\nनाशिक - महापालिकेतर्फे 1 मे महाराष्ट्र दिनापासून घराघरांतून ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे वेगळा न केल्यास अशा नागरिकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पहिल्या चुकीला पाचशे रुपये, तर दुसऱ्या चुकीनंतर प्रत्येकी एक हजार रुपये दंड आकारला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी आज दिली.\nनाशिक - महापालिकेतर्फे 1 मे महाराष्ट्र दिनापासून घराघरांतून ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे वेगळा न केल्यास अशा नागरिकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पहिल्या चुकीला पाचशे रुपये, तर दुसऱ्या चुकीनंतर प्रत्येकी एक हजार रुपये दंड आकारला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी आज दिली.\nशहरात घराघरांतून घंटागाडीद्वारे कचरा संकलित केला जातो. त्यासाठी आतापर्यंत 206 घंटागाड्या तैनात करण्यात आल्या आहेत. नवीन घंटागाड्यांमध्ये ओला व सुका कचरा संकलित करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. घंटागाडी ठेकेदारांना दोन्ही प्रकारचा कचरा संकलित करणे बंधनकारक करण्यात आल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने नागरिकांकडे मोर्चा वळविला आहे. घरामधूनच कचरा प्राप्त करताना ओला व सुका असे विभक्तीकरण नागरिकांना बंधनकारक केले आहे. घरातूनच ओला व सुका कचरा बाहेर न पडल्यास दंड आकारला जाणार आहे. दंड करूनही सुधारणा न झाल्यास तीव्र कारवाई होणार आहे.\nगोदावरीचे प्रदूषण रोखण्यासाठी 1 एप्रिलपासून नदीपात्र व परिसरात कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पहिल्या चुकीला पाचशे रुपये, तर त्यानंतरच्या चुकांसाठी पाच हजार रुपये दंड आकारला जाईल. फेरीवालेसुद्धा कारवाईच्या कचाट्यात सापडणार आहेत. पहिल्या चुकीला एक हजार रुपये, तर त्यानंतरच्या चुकांवर पाच हजार रुपये दंड आकारला जाईल. पूजाविधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निर्माल्य तयार होत असल्याने ते गोदापात्रात टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यासाठी रामकुंड परिसरात मोठी कुंडी उपलब्ध करून दिली जाईल. या संदर्भात आयुक्त पुरोहितांशी बैठक घेऊन चर्चा करणार आहेत.\nशहरात मोठ्या प्रमाणात जुने फ्रीज, टीव्ही, संगणक आदी ई-कचरा बाहेर पडत आहे. त्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ई-कचरा संकलित करण्यासाठी वेस्ट कलेक्‍शन सेंटर उभारले जाणार आहे. स्वतंत्र जागा शोधताना ई-कचरा संकलनासाठी स्वतंत्र निविदाप्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nनदी पात्रालगत मच्छरदाणी अंगावर घेऊन आंदोलन\nमांजरी (पुणे) : येथील मुळा-मुठा नदीमध्ये पसरलेल्या जलपर्णीमुळे नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचा त्रास होऊ लागला आहे. स्थानिक स्वराज्य...\nआर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी गणवेश\nसटाणा : येथील मविप्र संचलित लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमधील इयता दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे शालेय गणवेश विद्यालयातील...\nनगर - स्थायी समितीची सभा 12 मिनिटात गुंडाळली\nनगर : केंद्राने अमृत योजनेसाठी 128 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे. या योजनेतील कामे व इतर विषयासंदर्भात स्थायी समितीची सभा झाली. यात...\nलासुर्णेमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी\nवालचंदनगर (पुणे) : युवकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करुन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पुणे जिल्हा...\nसिनेमाच्या टीझर पोस्टरद्वारे समजला ‘रेडू’चा नेमका अर्थ\n'रेडू' असे गमतीशीर नाव असलेला एक मराठी सिनेमा लवकरच येत आहे. मात्र या 'रेडू'चा नेमका अर्थ काय रेड्याला रेडू म्हटले असेल का... रेड्याला रेडू म्हटले असेल का...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/vidarbha/forest-officer-engineer-arrested-bribe-case-35329", "date_download": "2018-04-26T11:28:50Z", "digest": "sha1:SRDOGUFEH3NSWXNPMG4YWPGP7WPIMBW7", "length": 13345, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "forest officer engineer arrested in bribe case तीन लाख 20 हजारांची लाच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह अभियंत्याला अटक | eSakal", "raw_content": "\nतीन लाख 20 हजारांची लाच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह अभियंत्याला अटक\nगुरुवार, 16 मार्च 2017\nनागपूर - वनविभागातील रपटा बांधकामाचे बिल काढण्यासाठी कंत्राटदाराला 3 लाख 20 हजारांची लाच मागणारे वनपरिक्षेत्र अधिकारी आणि शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. अशोक काशीराम माकडे (वय 54) आणि अनिल पडोळे अशी आरोपींची नावे आहेत.\nनागपूर - वनविभागातील रपटा बांधकामाचे बिल काढण्यासाठी कंत्राटदाराला 3 लाख 20 हजारांची लाच मागणारे वनपरिक्षेत्र अधिकारी आणि शाखा अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. अशोक काशीराम माकडे (वय 54) आणि अनिल पडोळे अशी आरोपींची नावे आहेत.\nतक्रारदार हे वनविभागातील बांधकाम ठेकेदार आहेत. त्यांनी 2016 मध्ये वनविभागातील काटोल परिक्षेत्रातील रपटा बांधकामाचे सब कॉंट्रॅक्‍ट घेतले होते. त्यासाठी शासकीय प्रक्रिया पूर्णपणे आणि पारदर्शकपणे पार पाडली होती. बांधकाम ठेक्‍यातील चार रपटे तयार करण्यात आले. त्या चारही बांधकामाचे बिल 11 लाख 46 हजार रुपये काढायचे होते. त्यासाठी तक्रारदार यांनी रितसर अर्ज आणि बिल संबंधित कागदपत्रे तयार केली आणि वनविभाग काटोल कार्यालयात दिली. गेल्या महिन्याभरापासून बिल सादर केल्यानंतही फाइल टेबलवरच अडकविल्यामुळे तक्रारदारांनी वनक्षेत्र अधिकारी अशोक माकडे यांची भेट घेतली. त्याने बिल काढून देण्यासाठी 3 लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिल्याशिवाय बिल शासनाकडे पाठविणार नसल्याची धमकी माकडेने दिली. त्यानंतर तक्रारदाराने नागपूर वनविभाग कार्यालयातील शाखा अभियंता अनिल पडोळे यांची भेट घेतली. त्यांच्याकडून पूर्ण केलेल्या बांधकामांची मोजमाप पुस्तिका बिल काढण्यासाठी मागितली. अनिल पडोळे यानेही पुस्तिका देण्यासाठी 20 हजार रुपयांची मागणी केली. यासोबतच वनविभागातील आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पैसे दिल्याशिवाय बिल मंजूर करणार नसल्याचा इशारा दिला होता. संपूर्ण कार्यालयातील अधिकाऱ्यांची मानसिकता पाहता तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. आज बुधवारी सकाळी अकराला वनविभाग कार्यालयात सापळा रचण्यात आला. अशोक माकडे याने लाचेची तीन लाख रुपयांची रक्‍कम आणि अनिल पडोळे याने 20 हजारांची लाच स्वीकारली. दोन्ही अधिकाऱ्यांना रंगेहात अटक केली. या प्रकरणी सीताबर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.\nआर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांसाठी गणवेश\nसटाणा : येथील मविप्र संचलित लोकनेते पं. ध. पाटील मराठा इंग्लिश स्कूलमधील इयता दहावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे शालेय गणवेश विद्यालयातील...\nदुहेरी हत्याकांडातील आरोपी रामदास शिंदे यास फाशीच\nनाशिक : सातपूरच्या कार्बननाका परिसरात मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी घरमालकाचा मुलगा आरोपी रामदास शिंदे यास आज नाशिकचे प्रधान जिल्हा व...\nनगर - स्थायी समितीची सभा 12 मिनिटात गुंडाळली\nनगर : केंद्राने अमृत योजनेसाठी 128 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे. या योजनेतील कामे व इतर विषयासंदर्भात स्थायी समितीची सभा झाली. यात...\nलासुर्णेमध्ये डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी\nवालचंदनगर (पुणे) : युवकांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करुन देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन पुणे जिल्हा...\nपाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करा -प्रवीण माने\nवालचंदनगर (पुणे) : अर्बन बॅंकेचे संचालक वसंत पवार यांच्या आत्महत्येस पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदार असुन त्यांच्यावर आत्महत्सेस प्रवृत्त...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://zeenews.india.com/marathi/tags/DMK.html", "date_download": "2018-04-26T12:05:21Z", "digest": "sha1:HBIIYQQAMJ4667WZ3SDUMOSLPC4EQDRE", "length": 13137, "nlines": 111, "source_domain": "zeenews.india.com", "title": "DMK - Latest News on DMK | Read Breaking News on Zee News Marathi", "raw_content": "\nप्रादेशिक पक्षांमध्ये डीएमके सर्वात मालामाल तर, एआयडीएमके दुसऱ्या क्रमांकावर\nअसोशिएशन फॉर डेमॉक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालानुसार प्रादेशिक पक्षांच्या संपत्तीबाबत धक्कादायक आकडे पुढे आले आहेत. या अहवालानुसार देशभरातील प्रादेशिक पक्षांपैकी तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) आणि ऑल इंडिया अण्णा द्रमुक मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) पक्षाकडे सर्वाधिक संपत्ती आहे.\nअभिनेते कमल हसन सप्टेंबर अखेरपर्यंत करणार राजकीय पक्षाची घोषणा\nप्रसिद्ध सुपरस्टार अभिनेते कमल हसन यांच्या चाहत्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.\nतामिळनाडूमध्ये राजकीय घमासान, AIADMKत बंडाळी उफाळली\nतामिळनाडूमध्ये राजकीय घमासान सुरुच आहे. AIADMK मध्ये नवी अंतर्गत बंडाळी उफाळून आलीये. पलानीस्वामी-पनीरसेल्वम समर्थकांनी पक्षाचे उप महासचिव टीटीव्ही दिनकरन यांचा पुतळा जाळला.\nजयललितांच्या अण्णाद्रमुक पक्षाचे निवडणूक चिन्ह गोठवले\nतामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या अण्णाद्रमुक पक्षाचं निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाकडून गोठवण्यात आले आहे. अण्णाद्रमुकमधल्या पनीरसेल्व्हम आणि शशिकला यांच्यात या चिन्हावरुन संघर्ष सुरु आहे.\nस्टॅलिन यांना सभागृहातून बाहेर काढल्याचा निषेध, चेन्नईमध्ये आंदोलन\nतामिळनाडू विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावेळी द्रमुकचे नेते एम.के. स्टॅलिन यांना सभागृहातून बाहेर काढण्यात आल्याच्या निषेध म्हणून द्रमुकच्यावतीने चेन्नईमध्ये उपोषण, आंदोलनाला सुरुवात केली आहे.\nतामिळनाडूत पुन्हा जयललिता यांना बहुमत\nतामिळनाडूत दर पाचवर्षांनी सत्ता बदलण्याचा इतिहास होता, मात्र यावेळी पुन्हा जयललिता यांनी बाजी मारली आहे. जयललिता यांना राज्यात बहुमत मिळाले आहे.\nजयललिता - तामिळनाडूला पहिल्यांदा पीएमपदाची संधी\nआपल्या जीवनात कठीण परिस्थितीचा संघर्ष करून, सतत पुढे जात रहाणं, हा ध्यास जर कुणी ठेवला असेल, तर ते नाव आहे जयललिता.\n राजनीती : आपल्याच मुलाची केली पक्षातून हकालपट्टी\nद्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) या पक्षानं माजी केंद्रीय मंत्री आणि पक्षाचे दक्षिण क्षेत्रातील संघटन सचिव एम. के. अलागिरी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय.\nपाठिंबा काढला; स्टॅलिनच्या घरावर छापे\nकेंद्रातील यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर २४ तासांच्या आत डीएमकेचे नेते करुणानिधी यांचा मुलगा एम. के. स्टॅलिन यांच्या घरावर सीबीआयचे छापे पडलेत.\nडीएमके सरकारची साथ सोडल्यामुळे सरकार अडचणीत आलंय..अशातच संकटकाळी मदतीला धावणा-या समजावादी पक्षाने अट घातल्यामुळे सरकारची चांगलीच कोंडी झालीय...त्यातचं भाजपने समाजवादी पक्षाच्या सुरात सुर मिसळवून राजकीय खेळी केलीय..\nअखेर मैत्री तुटलीच; ‘डीएमके’च्या तीन मंत्र्यांचे राजीनामे\n‘डीएमके’चा यूपीएशी अखेर काडीमोड झालाय. डीएमकेच्या तीन मंत्र्यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना भेटून आपल्या मंत्रीपदाचे राजीनामे सोपवलेत तर आणखी दोन मंत्रीही लवकरच राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत.\nकेंद्र सरकार झुकलं, डीएमकेची मागणी मान्य\nश्रीलंकेत तमिळींवर अन्याय होत आहे. मानवी हक्कांचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे युनोमध्ये श्रीलंकेविरोधात प्रस्ताव आणण्याबाबत भारताने प्रयत्न करावा. तसेच श्रीलंकेविरोधात आवाज उठवावा, अशी डिएमकेची मागणी होती. मात्र, सरकारने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने केंद्रीतील युपीए सरकाचा पाठिंबा डीएमकेने काढला. त्यामुळे केंद्रातील सरकार अडचणीत सापडले होते. डीएमकेपुढे सरकारने गुडघे टेकले. त्यांची मागणी मान्य केल्याने सरकारचा धोका टळला आहे.\nडीएमकेने यूपीए सरकारचा पाठिंबा काढून घेतला\nयूपीए सरकारचा पाठिंबा डिमकेने काढून घेतला आहे. यूपीएमधून डीएमके बाहेर पडली आहे. डीएमकेनं पाठिंबा काढून घेतल्याने सरकारचा धोका वाढला आहे.\nराष्ट्रपतीपदाच्या शर्यतीमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांची आगेकूच कायम आहे. डीएमके या पक्षानेही आता मुखर्जी यांच्या नावाला संमती दिली आहे. प्रणव मुखर्जी यांच्या नावाला आमचा विरोध नाही, असं तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे प्रमुख करुणानिधी यांनी स्पष्ट केलं.\n२०१९ वर्ल्ड कपचं वेळापत्रक आयसीसीकडून निश्चित, पाहा कधी आहेत भारताचे सामने\nशैलेश निमसे यांची त्यांच्याच पत्नीने का केली हत्या\nगंभीरचा कौतुकास्पद निर्णय, घेणार नाही आयपीएलचे पैसे\nव्हिटॉमिन डी च्या कमतरतेमुळे नाही तर या ४ चुकीच्या सवयींमुळे हाडे कमकूवत होतात\nमुंबईच्या या खेळाडूंवर प्रशिक्षक महेला जयवर्धने नाराज\n'न्यूड' मानसिकतेवर आघात करणारा सिनेमा\nगंभीरच नाही तर या खेळाडूंनाही आयपीएलदरम्यान सोडावं लागलं कर्णधारपद\nखुशखबर : शिक्षकांच्या बदल्या आता 'ऑनलाईन' होणार\nमैदानावर भिडले होते धोनी-कोहली, साक्षी-अनुष्कामध्येही सुरु होता मुकाबला\n'Bom Diggy Diggy'गाण्यावर चिमूकलीचा डान्स पाहून चकीत व्हाल (व्हिडिओ)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00601.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vegetarian-recipes/veg-recipe-117121400016_1.html", "date_download": "2018-04-26T11:23:19Z", "digest": "sha1:ANQY7OBEWI53OQIF6X5AFXN63SSOOZRV", "length": 8593, "nlines": 104, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चायनीज व्हेज फिंगर्स | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : उकडून स्मॅश केलेले बटाटे, दोन टेबलस्पून चिरलेला कोबी, दोन मोठे तमचे बारीक चिरलेला कांदा, दोन मोठे चमचे बारीक चिरलेलं गाजर, दोन मोठे चमचे बारीक चिरलेली ढोबळी मिरची, दोन मोठे चमचे आलं, लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट, एक मोठा चमचा तेल, एक मोठा चमचा सोया सॉस, एक लहान चमचा व्हिनेगर, चिमुटभर अजीनोमोटो, ड्राय ब्रेड क्रम्स, दोन ते तीन चमचे मक्याचं पीठ.\nकृती : सर्वप्रथम कढईत तेल घेऊन चांगलं गरम होऊ द्यावं. गरम तेलामध्ये आलं-लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट घालून लालसर होईपर्यंत परतून घ्यावं. आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा, कोबी, गाजर, ढोबळी मिरची टाकून लालसर होईपर्यंत परतून घ्यावं. या मिश्रणामध्ये सोया सॉस, अजिनोमोटो आणि मीठ मिसळावं. हे मिश्रण जास्त शिजवू नये. थोडं क्रंची ठेवावं. तयार झाल्यावर मिश्रण मोठ्या बाऊलमध्ये काढून थंड करायला ठेवावं. मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात ड्राय ब्रेड क्रम्स मिसळावेत. हाताने वळून मिश्रणाला फिंगर्सचा लंबगोलाकार आकार द्यावा. नंतर ते मक्याच्या पीठामध्ये घोळून घ्यावे. दुसर्‍या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवावं. तेल तापल्यानंतर यात फिंगर्स सोडून लाल रंगावर तळून घ्यावे. कुरकुरीत चायनीज व्हेज फिंगर्स तयार आहेत. टोमॅटो सॉस अथवा हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.\nलो कॅलोरी मटार कचोरी\nयावर अधिक वाचा :\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nआयआयटी मुंबईची सौरचूल सर्वात अव्वल\nआयआयटी पवईत मुंबईतील तरुण शास्त्रज्ञांनी बनवलेली सूर्यप्रकाशावर चालणारी सौरचूल देशात नंबर ...\nसोने आणि चांदीच्या किंमती सतत वाढ\nगेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती सतत चढताना दिसत आहेत. अक्षय तृतीयानंतर ...\nस्कूल व्हॅनला भीषण अपघात, १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nउत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे रेल्वे गाडी आणि स्कूल व्हॅनला भीषण अपघात झाला असून या ...\nशिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला\nबलात्कार प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला. या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00602.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%85%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2018-04-26T11:46:32Z", "digest": "sha1:THBMITBXVITGHMMM77MHM2H327YQW67B", "length": 9492, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारताच्या लोकसभेचे अध्यक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nभारताच्या लोकसभेचे अध्यक्ष हा भारतीय संसदेच्या लोकसभा ह्या कनिष्ठ सभागृहाचा अध्यक्ष व सभापती आहे. प्रत्येक लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांपैकी एकाची अध्यक्षपदी निवड केली जाते. लोकसभा अध्यक्षाचा कार्यकाळ ५ वर्षाचा असून साधारणपणे तो सत्ताधारी पक्षाचाच सदस्य असतो. लोकसभेचे कामकाज सुरळीत चालवण्याची व शिस्त राखण्याची जबाबदारी अध्यक्षावर असते. कामकाजामध्ये सतत व्यत्यय आणणाऱ्या सदस्यांना तात्पुरते निलंबित करण्याचा हक्क देखील अध्यक्षाला आहे. लोकसभा अध्यक्ष लोकसभेपुढे अनेक विधायके व ठराव मांडतो व त्यावर चर्चा व मतदान घडवून आणतो.\nसुमित्रा महाजन ह्या लोकसभेच्या विद्यमान अध्यक्ष आहेत.\n1 ग.वा. मावळणकर — 15 मे 1952 27 फेब्रुवारी 1956 &0000000000000003.000000३ वर्षे, &0000000000000288.000000२८८ दिवस पहिली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\n8 बलराम जाखड 22 जानेवारी 1980 15 जानेवारी 1985 &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000359.000000३५९ दिवस सातवी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\n10 शिवराज पाटील 10 जुलै 1991 22 मे 1996 &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000317.000000३१७ दिवस दहावी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस\n12 जी.एम‌.सी. बालयोगी — 24 मार्च 1998 19 ऑक्टोबर 1999 &0000000000000001.000000१ वर्ष, &0000000000000209.000000२०९ दिवस बारावी तेलुगू देसम पक्ष\n14 सोमनाथ चॅटर्जी — 4 जून 2004 31 मे 2009 &0000000000000004.000000४ वर्षे, &0000000000000361.000000३६१ दिवस चौदावी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष\n16 सुमित्रा महाजन 5 जून 2014 विद्यमान &0000000000000003.000000३ वर्षे, &0000000000000324.000000३२४ दिवस सोळावी भारतीय जनता पक्ष\nलोकसभा अध्यक्षाचे अधिकृत संकेतस्थळ\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० ऑगस्ट २०१५ रोजी १३:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/narendra-modi-led-bjp-has-just-one-issue-hindutva-karnataka-cm-siddaramaiah-1615860/", "date_download": "2018-04-26T11:40:56Z", "digest": "sha1:P3L5FXFL7JF2UCK6N5GHTDZN4NZGG4HZ", "length": 15772, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Narendra Modi led BJP has just one issue Hindutva Karnataka CM Siddaramaiah | ‘हिंदुत्त्व हाच मोदी सरकारचा एकमेव अजेंडा’ | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\n‘हिंदुत्त्व हाच मोदी सरकारचा एकमेव अजेंडा’\n‘हिंदुत्त्व हाच मोदी सरकारचा एकमेव अजेंडा’\nभाजपाकडून सध्या सातत्याने अनावश्यक मुद्दे उकरुन काढले जात आहेत.\nSiddaramaiah : कर्नाटकमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वारंवार शाब्दिक चकमकी घडत आहेत.\nसध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी अनावश्यक मुद्द्यांवरून एकसारखीच भाषा बोलत आहेत. त्यांच्याकडे हिंदुत्त्वाशिवाय बोलायला कोणताच ठोस मुद्दा उरला नसल्याने असे होत आहे, अशी टीका कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी केली. सिद्धरमय्या यांनी शनिवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सिद्धरमय्या यांनी मोदी सरकारवर आगपाखड केली. भाजपाकडून सध्या सातत्याने अनावश्यक मुद्दे उकरुन काढले जात आहेत. योगी आदित्यनाथही अशाच मुद्द्यांवर बोलतात आणि अमित शहादेखील त्यांचीच री ओढतात. या नेत्यांकडे मांडण्यासाठी ठोस मुद्देच उरलेले दिसत नाहीत. पंतप्रधान मोदीनींही कदाचित तेच पालूपद लावले तर आश्चर्य वाटायला नको, असे सिद्धरमय्या यांनी म्हटले.\nसंघ आणि भाजपवाले माणुसकी नसलेले हिंदू – सिद्धरमय्या\nकर्नाटकमधील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वारंवार शाब्दिक चकमकी घडत आहेत. यामध्ये भाजपने कर्नाटकमधील काँग्रेस सरकारविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. मात्र, कर्नाटकमध्ये सत्ताधारी काँग्रेसविरोधात कोणतीही प्रस्थापितविरोधी लाट (अँटी-इन्कम्बन्सी) नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सहजपणे विजय मिळवेल, असा दावा सिद्धरमय्या यांनी केला. राहुल गांधीही कर्नाटकधील पक्षाच्या कामगिरीवर खूष आहेत, असेही सिद्धरमय्या यांनी सांगितले.\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nकाही दिवसांपूर्वी सिद्धरमय्या यांनी संघ परिवार आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांना दहशतवादी संबोधून नवा वाद ओढवून घेतला होता. त्यानंतर भाजपचे नेते सिद्धरामय्या यांच्यावर तुटून पडले होते. त्यांनी या विधानासाठी माफी मागावी, अशी मागणी भाजपाने केली होती. मात्र, सिद्धरमय्या यांनी माफी मागण्यास नकार दिला. मी संघ आणि भाजपचे कार्यकर्ते हिंदू दहशतवादी असल्याचे म्हटले होते. मी देखील हिंदू आहे. मात्र, माझ्यात माणुसकी आहे. याउलट संघ आणि भाजपचे लोक माणुसकी नसलेले हिंदू आहेत, असे स्पष्टीकरण सिद्धरमय्या यांनी दिले होते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविराटसाठी 'बुरे दिन', पराभवानंतर ठोठावला १२ लाखांचा दंड\nबसचालकाच्या इअरफोनमुळे १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00604.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/mumbai-shiv-sena-bjp-face-off-in-bhandup-civic-by-poll-467387", "date_download": "2018-04-26T11:19:46Z", "digest": "sha1:SPI3FWNYMLAEZMSOOS7U3YMWRWHB44IP", "length": 14197, "nlines": 139, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "मुंबई: वॉर्ड 116 च्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी", "raw_content": "\nमुंबई: वॉर्ड 116 च्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी\nसेना भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 116 च्या पोटनिवडणूकीची आज मतमोजणी होणार आहे.\nमुंबईतील प्रभाग क्र. ११६ भांडूप पश्चिममध्ये काँग्रेस पक्षाच्या तत्कालीन नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे काल फेरनिव़डणूक घेण्यात आली होती...\nमहापालिकेतलं संख्याबळ वाढवण्यासाठी सेना भाजप मध्ये चुरशीची स्पर्धा रंगलीय...\nपालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच प्रमिला पाटील यांचं निधम झालं. त्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आलीय...\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nऔरंगाबाद : रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, स्थानिक निवासी डॉक्टर संपावर\nपुणे : समर कॅम्पसाठी चेन्नईहून आलेले तीन विद्यार्थी मुळशी धरणात बुडाले\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nमुंबई: वॉर्ड 116 च्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी\nमुंबई: वॉर्ड 116 च्या पोटनिवडणुकीची आज मतमोजणी\nसेना भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 116 च्या पोटनिवडणूकीची आज मतमोजणी होणार आहे.\nमुंबईतील प्रभाग क्र. ११६ भांडूप पश्चिममध्ये काँग्रेस पक्षाच्या तत्कालीन नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या निधनामुळे काल फेरनिव़डणूक घेण्यात आली होती...\nमहापालिकेतलं संख्याबळ वाढवण्यासाठी सेना भाजप मध्ये चुरशीची स्पर्धा रंगलीय...\nपालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच प्रमिला पाटील यांचं निधम झालं. त्यामुळे ही पोटनिवडणूक घेण्यात आलीय...\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00608.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F-special-%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-116100600008_1.html", "date_download": "2018-04-26T11:35:03Z", "digest": "sha1:KGS3BHCCV4IQOCVJ23GO7TTSAEHHVHXT", "length": 7436, "nlines": 147, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सैराट special भुलाबाई चे गाने.... | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसैराट special भुलाबाई चे गाने....\nइडकीत जावु की खिड़कीत जावु खिड़की त होती मिर्ची .\nभुलाबाई ला लेक झाली नाव ठेवा आर्ची ....\nइडकीत जावुकी खिड़कीत जावु\nभुला बाई ला मुलगा झाला\nइडकीत जावुकी खिड़कीत जावु\nखिड़की त होत्या बांगळ्या\nभुला बाई ला मुलगा झाला\nइडकीत जावु की खिड़की त जावु खिड़की त होता नीम..\nभुला बाई ला मुलगा झाला\nइडकीत जावु की खिड़की त\nजावु खिड़की त होता. ताज...\nभुला बाई ला मुलगा झाला नाव ठेवा नागराज....\n|| एक कडू सत्य ||\nभेट .... कधीतरी . . . आपलीच आपल्याशी\nआई म्हणायची 'श्री' लिहावे\nयावर अधिक वाचा :\nज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता यांचे निधन\nटेलिव्हिजनच्या विविध मालिकांमधून प्रसिधी मिळालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता ...\nरीना चा \"कॅरी ऑन\" व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल\nनिसर्ग हि मानवाला लाभलेली सर्वात मोठी भेट आहे. निसर्गामुळे मानव आणि इतर सजीव जगू शकतात. ...\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी\nउमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा ...\nतिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट महोत्सव पुणे २०१८\nदरवर्षी प्रमाणे यंदाही शिवस्वराज्य प्रतिष्ठान तर्फे, तिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट ...\nयंदाच्या उन्हाळी सुट्टीतील सर्वात माहौल मेसेज\nनवरा ऑफिसात असतांना अकोल्याची काजोलबाई मुलांना घेऊन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी माहेरी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00609.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/aurangabad-cm-devendra-fadnavis-ajit-pawar-went-together-for-a-marriage-ceremony-481563", "date_download": "2018-04-26T11:36:05Z", "digest": "sha1:WTF45G56UT4UNXAL6WIHHG356QLOFQCA", "length": 13427, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "औरंगाबाद : मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचा एकत्र विमान प्रवास", "raw_content": "\nऔरंगाबाद : मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचा एकत्र विमान प्रवास\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी एकाच विमानातून प्रवास केला. एका लग्नसोहळ्याला हजेरी लावण्यासाठी दोन्ही नेते एकाच विमानातून रवाना झाले. महत्वाचं म्हणजे विमानतळावर उतरल्यानंतर दोघंही एकाच गाडीनं लग्नसोहळ्यात पोहोचले.\nस्कूल बसबाबत सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nऔरंगाबाद : रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, स्थानिक निवासी डॉक्टर संपावर\nपुणे : समर कॅम्पसाठी चेन्नईहून आलेले तीन विद्यार्थी मुळशी धरणात बुडाले\nस्कूल बसबाबत सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nऔरंगाबाद : मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचा एकत्र विमान प्रवास\nऔरंगाबाद : मुख्यमंत्री आणि अजित पवार यांचा एकत्र विमान प्रवास\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी एकाच विमानातून प्रवास केला. एका लग्नसोहळ्याला हजेरी लावण्यासाठी दोन्ही नेते एकाच विमानातून रवाना झाले. महत्वाचं म्हणजे विमानतळावर उतरल्यानंतर दोघंही एकाच गाडीनं लग्नसोहळ्यात पोहोचले.\nस्कूल बसबाबत सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/delhi-ib-suspect-terrorist-attack-in-gujarat-live-1030-am-488459", "date_download": "2018-04-26T11:35:45Z", "digest": "sha1:SWDZWIY75WCY47EDQZ35J6WN3CELKEB4", "length": 14936, "nlines": 134, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "अहमदाबाद : दहशवादी हल्ल्याच्या शक्यतेने मोदी-गांधींच्या रोड शोला परवानगी नाही!", "raw_content": "\nअहमदाबाद : दहशवादी हल्ल्याच्या शक्यतेने मोदी-गांधींच्या रोड शोला परवानगी नाही\nगुजरातमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणेने वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शोला अहमदाबाद पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सुरुवातीला कायदा आणि सुव्यवस्था, तसंच ट्रॅफिकचं कारण देत रोड शो ला परवानगी नाकारल्याचं सांगण्यात आलं. मात्र, विधानसभा निवडणूक सुरु असताना दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंंत्रणेने वर्तवली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या रोड शोला परवानगी नाकारल्याची माहिती समोर येत आहे.\nस्कूल बसबाबत सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nऔरंगाबाद : रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, स्थानिक निवासी डॉक्टर संपावर\nपुणे : समर कॅम्पसाठी चेन्नईहून आलेले तीन विद्यार्थी मुळशी धरणात बुडाले\nस्कूल बसबाबत सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअहमदाबाद : दहशवादी हल्ल्याच्या शक्यतेने मोदी-गांधींच्या रोड शोला परवानगी नाही\nअहमदाबाद : दहशवादी हल्ल्याच्या शक्यतेने मोदी-गांधींच्या रोड शोला परवानगी नाही\nगुजरातमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणेने वर्तवली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या रोड शोला अहमदाबाद पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. सुरुवातीला कायदा आणि सुव्यवस्था, तसंच ट्रॅफिकचं कारण देत रोड शो ला परवानगी नाकारल्याचं सांगण्यात आलं. मात्र, विधानसभा निवडणूक सुरु असताना दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंंत्रणेने वर्तवली आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या रोड शोला परवानगी नाकारल्याची माहिती समोर येत आहे.\nस्कूल बसबाबत सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सूचना काय आहेत\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://www.igrmaharashtra.gov.in/", "date_download": "2018-04-26T10:58:51Z", "digest": "sha1:APTV62HLLLXX2YJ4LP6QE6FZDT4QZ5N7", "length": 12066, "nlines": 223, "source_domain": "www.igrmaharashtra.gov.in", "title": "नोंदणी व मुद्रांक विभाग : महाराष्ट्र शासन", "raw_content": "\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nनोंदणी व मुद्रांक विभाग\nया आर्थिक वर्षाचा तपशील (2018-2019)\nअभिहस्तातंरणपत्र आणि विक्री चे दस्त\nसर्व दिवशी (सुट्टीच्या दिवशीसह) सकाळी ७ ते रात्री ९ पर्यंत\nऑनलाइन नोटीस ( मॅरेज ) एप्लिकेशन\nमाहिती अधिकार(महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 (सेवा हमी कायदा))\nनवीनतम यूआयडीएआय मार्गदर्शक तत्त्वांनुसार नोंदणी प्रक्रियेदरम्यान आधार प्रमाणीकरणासाठी वापरले जाणारे डिव्हायसेस UID अनुरूप असणे आवश्यक आहे. यूआयडीएआयने हे देखील कळविले आहे की, अशा सर्व अनुरुप नसलेल्या यूआयडी डिव्हायसेसची सेवा 06 डिसेंबर 2017 पासून बंद केली जाईल. यूआयडी मार्गदर्शक तत्त्वांचे अनुपालन करण्यासाठी आपण आपल्या बायोमेट्रिक डिव्हाइसेसची नोंद करण्याचे सुचवले आहे. नोट: डिव्हाइसेसची नोंदणी करण्यासाठी, कृपया संबंधित OEM वेबसाइट्सला भेट द्या.\nसेवानिवृत्त सहायक संचालक,नगर रचना, नगर रचनाकार व सहायक नगर रचनाकार यांची सेवा करार पध्दतीने नियुक्ती करण्यासाठी निवडसूची (Empanelment)\nशेतक-यांनी शेती आणि पीक कर्ज रु.2,50,000/- च्या मर्यादेपर्यंत निष्पादीत केलेल्या संलेखावर आकारणी योग्य असलेली नोंदणी फी व मुद्रांक शुल्कात सूट देणेबाबत आदेश (मराठी)\nशेतक-यांनी शेती आणि पीक कर्ज रु.2,50,000/- च्या मर्यादेपर्यंत निष्पादीत केलेल्या संलेखावर आकारणी योग्य असलेली नोंदणी फी व मुद्रांक शुल्कात सूट देणेबाबत अधिसूचना (मराठी)\nशेतकऱ्यांनी शेती आणि पीक कर्जाशी संबंधित निष्पादित अधिसूचना व आदेश (English)\nदिनांक १ एप्रिल, २०१६ पासून जर निवासी किंवा कृषि मालमत्ता ही पती, पत्नी, मुलगा, मुलगी, नातू, नात, मरण पावलेल्या मुलाची पत्नी यांना बक्षीस दिलेली असेल तर त्याकरिता करण्यात येणा-या बक्षिसपत्राच्या दस्तावर रु.२००/- इतकी नोंदणी फी देय असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-254771.html", "date_download": "2018-04-26T11:16:26Z", "digest": "sha1:2P5EDEDGIC45QJHZRHBMPSAWZWDWL7JZ", "length": 10596, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बंजारा समाजाचा होळीचा जलसा", "raw_content": "\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबंजारा समाजाचा होळीचा जलसा\n13 मार्च : आनंदासोबतच सप्तरंगांची उधळण करणारा सण म्हणजे होळी.बंजारा समाजातही होळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे.\nबंजारा समाजाच्या प्रत्येक तांड्यावर होळीच्या काळात हा असा जलसा सुरू असतो. रात्रभर गाणं बजावणं सुरू असतं.बंजारा समाजात शिमग्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बंजारा समाजातील लग्नसोहळा, जन्मोत्सवातील अनेक सोहळे शिमग्यात साजरे केले जातात. नागर संस्कृतीतील लोकांसाठी होळी दोन दिवसांची असली तरी बंजारा समाजाची होळी महिनाभर सुरू असते.\nआपल्या देशात अनेक समाज आणि संस्कृतींनी आपलं वेगळं अस्तित्व टिकवून ठेवलंय.बंजारा समाजानंही आपल्या संस्कृतीची गुंफण रंगोत्सव समजल्या जाणाऱ्या होळीभोवती गुंफत आपलं सांस्कृतिक वेगळेपण जपलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nज्यूस पिण्यासाठी गाडी थांबवली, चोरांनी काच फोडून साडेपाच लाख पळवले\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00610.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/News/International/2017/03/20120626/news-in-marathi-hindu-marriage-act-approved-by-pakistan.vpf", "date_download": "2018-04-26T11:18:36Z", "digest": "sha1:OVJUKDV5QO6EPKR523XN2JNLX6FAQN2H", "length": 13374, "nlines": 243, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "हिंदू विवाह कायद्यास पाक राष्ट्रपतींची मंजुरी", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\nमुख्‍य पान वृत्त विदेश\nहिंदू विवाह कायद्यास पाक राष्ट्रपतींची मंजुरी\nइस्लामाबाद - पाकिस्तानचे राष्ट्रपतीं ममनून हुसैन यांनी पाकिस्तानातील अल्पसंख्यांक हिंदू समाजाशी निगडीत असणाऱ्या बहुप्रतिक्षीत हिंदू विवाह कायद्यास मान्यता दिली आहे. यानंतर हिंदू विवाहास कायदेशीर मान्यता मिळणार आहे. पंतप्रधान कार्यालयानेही या बातमीस दुजोरा देत, पंतप्रधानानांशी चर्चा केल्यानंतर राष्ट्रपती यांनी हिंदू विवाह कायदा २०१७ ला मंजुरी दिली असल्याचे सांगितले.\nपाकिस्तनसोबत लंडनमध्ये द्विपक्षीय बैठक नाही,...\nलंडन - कॉमनवेल्थसंदर्भातील बैठकीला लंडनमध्ये भारत व\nजगातील सर्वाधिक वयोवृद्ध महिलेचे वयाच्या ११७...\nटोकियो - जगातील सर्वाधिक वृद्ध असलेल्या महिलेचे शनिवारी निधन\nलग्नाला नकार दिला म्हणून तीन मुलींवर अॅसिड...\nइस्लामाबाद - पाकिस्तानातील पंजाब प्रांताच्या एका भागात\nअॅपलला ६० अब्ज डॉलर्सचा तोटा, मोबाईलची घटली...\nताइपेई - अपुऱ्या मागणीमुळे गेल्या २ दिवसात अॅपल या आयफोन\nलंडनमध्ये तिरंगा जाळणाऱ्यांवर तातडीने कारवाई...\nलंडन - भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार\n'...तर भारत बनणार अर्थव्यवस्थेचा पॉवरहाऊस'\nवॉशिंग्टन - भारताने जर धोरणांमध्ये सुधारणा केली तर भारत\nबौद्ध वारसा असल्याने मंगोलिया आपला आध्यात्मिक शेजारी - सुषमा स्वराज उलानबातर - सामायिक बौद्ध\nइम्रान खानची तिसरी बायको गेली घर सोडून, वाचा नेमके काय झाले इस्लामाबाद - आपल्या तिसऱ्या\nसुरक्षित बहुदेशीय प्रणालीच्या फेररचनेसाठी फ्रान्सची अमेरिकेला हाक वाशिंग्टन - फ्रान्सचे\nकोईम्बतूर आणि विशाखापट्टणममध्येही एका क्लिकवर उबेर देणार घरपोच खाद्यपदार्थ नवी दिल्ली - एका क्लिकवर\n'बौद्ध पंरपरा असलेल्या भारत-मंगोलियाचा कट्टरवाद रोखण्यात महत्त्वाची भूमिका' उलानबाटार - बौद्ध पंरपरा\nभारत-मलेशिया करणार संयुक्त युद्ध अभ्यास नवी दिल्ली - भारतीय लष्कर आणि मलेशियाचे सैन्य\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nपंचायत राज कमिटीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची लूट, ऑडियो व्हायरल रत्नागिरी - पंचायत राज\nजयललितांचे 'बायोलॉजिकल सॅम्पल' उपलब्ध नाही, अपोलो रूग्णालयाचा अहवाल चेन्नई - तमिळनाडूच्या\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही ..राखी सावंतचा सवाल मुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nमहाड एमआयडीसीत केमिकल कंपनीला भीषण आग रायगड - महाड एमआयडीसीमधील प्रिव्ही केमिकल कंपनीला\nपिंपरी-चिंचवडमधील कुदळवाडीत टायरच्या गोदामाला भीषण आग पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/program/he-pahach/amol-kolhe-in-vachal-tar-vachal-272536.html", "date_download": "2018-04-26T11:22:36Z", "digest": "sha1:XHA3J5GY6KRHI6THBU4SSZMHVZKECLQ5", "length": 8380, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वाचाल तर वाचालमध्ये अमोल कोल्हे", "raw_content": "\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nवाचाल तर वाचालमध्ये अमोल कोल्हे\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nविशेष कार्यक्रम : साय-फाय 'स्पाय'\nवाचाल तर वाचाल : धनंजय दातार आणि अरविंद जगताप यांच्यासोबत\nविशेष कार्यक्रम रिपोतार्ज : बिबट्यांची दुनिया\nस्वानंद किरकिरेंसोबत वाचाल तर वाचाल\n'वाचाल तर वाचाल'मध्ये -गिरीश कुबेर\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00611.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2919", "date_download": "2018-04-26T11:27:33Z", "digest": "sha1:NW77QMTLAEKGAQ6TKCGSS3FE4SF5HFZH", "length": 3530, "nlines": 40, "source_domain": "mr.upakram.org", "title": "नवशिक्यांकरता ईंग्रजी शब्द? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमी या संकेतस्थळावर नवीन आहे. अनेक सुंदर मराठी शब्द न कळल्याने उत्तम लिखाण तुटक वाटते. कालांतराने सवय नक्कीच होईल. पण अनेक नवीन लोक सवय होण्याची वाट न पाहता उपक्रमाला रामराम ठोकत असण्याची शक्यता आहे. निव्वळ वाचनाकरता देखील ते बहुदा पुन्हा इकडे फिरकत नसणार. याबद्दल आधी नक्कीच विचार झाला असणार.\nअशा शब्दांवरून उंदीर फिरवल्यास ईंग्रजी शब्द दिसतील अशी व्यवस्था (किंवा तत्सम काही) करता येऊ शकेल का येथील सदस्य जेंव्हा ते नवीन् होते तेंव्हा काय करायचे\nऑन्लाईन डिक्शन-या व गुगल ट्रान्सलेटर\nमराठी शब्द न कळल्यास अनेक ऑन्लाईन डिक्शन-या व गुगल ट्रान्सलेटर वापरुन सुरुवात करता येइल, असे वाटले. येथे तुम्ही सुचवलेला तांत्रिक बदल होइल किंवा कसे हे मी सांगु शकत नाही पण तोपर्यंत सोय हवी असल्यास वरील पर्याय सांगावेसे वाटले.\nहिन्दी आहे हे माहीत आहे. मराठी पण आहे\nमराठी-ईंग्रजी अणी ईंग्रजी-मराठी शब्दकोशांचे दुवे कुठे मिळतील\nअनुदिनी : स्पेअर्ड नो एक्सपेन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/tracker/comments?page=6", "date_download": "2018-04-26T11:27:14Z", "digest": "sha1:W54XT2Q7YXBWO5TLX5RQWDEHLJ4TX6M5", "length": 5226, "nlines": 63, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रतिसाद | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nलेख लिनक्स विषयी थोडेसे उबंटू - इंटरनेट प्रसाद मेहेंदळे 04/13/2013 - 01:32\nलेख लिनक्स विषयी थोडेसे मस्त लेख\nलेख लिनक्स विषयी थोडेसे उत्तम माहिती अनिरुद्ध पत 04/12/2013 - 12:58\nचर्चेचा प्रस्ताव समाज रचनेला अर्थ आहे. खालची केस उचकटून सांगा राव. नितिन थत्ते 04/12/2013 - 12:41\nचर्चेचा प्रस्ताव समाज रचनेला अर्थ आहे. चुकीचा मोड आहे... समतादर्शन 04/11/2013 - 20:38\nलेख भविष्यातील काही तंत्रज्ञान सुविधा (भाग 1/3) 'ब्लेडलेस फॅन' अनिरुद्ध पत 04/10/2013 - 13:03\nलेख भविष्यातील काही तंत्रज्ञान सुविधा (भाग 1/3) ब्लेडलेस फॅन: तुलनात्मक माहिती प्रभाकर नानावटी 04/10/2013 - 09:44\nलेख भविष्यातील काही तंत्रज्ञान सुविधा (भाग 1/3) नवे तन्त्राज्ञान अनिरुद्ध पत 04/09/2013 - 13:36\nचर्चेचा प्रस्ताव संशोधन प्रकल्पात सहभागी होण्यासाठी आवाहन सहभागी व्हायची ईच्छा आहे अनिरुद्ध पत 04/09/2013 - 13:12\nलेख भविष्यातील काही तंत्रज्ञान सुविधा (भाग 1/3) छान\nचर्चेचा प्रस्ताव संशोधन प्रकल्पात सहभागी होण्यासाठी आवाहन सहभाग प्रकाश घाटपांडे 04/06/2013 - 05:40\nलेख नैतिकतेचा ब्रह्मघोटाळा कन्फ्यूजन योगोनाम... राही 04/04/2013 - 05:17\nलेख सुरकोटला अश्व भाग 3 आभार\nलेख सुरकोटला अश्व भाग 3 तांबडी माती राही 04/02/2013 - 12:31\nलेख ती येत आहे भारतीय बनावटीच्या होन्डा अक्टिवा तसेच अक्सेस १२५ अनिरुद्ध पत 04/02/2013 - 12:06\nलेख सुरकोटला अश्व भाग 3 तफावत पुणेकर 04/02/2013 - 09:19\nलेख सुरकोटला अश्व भाग 3 सोडलेल्या वस्तू चंद्रशेखर 04/02/2013 - 05:37\nलेख सुरकोटला अश्व भाग 3 खेळणी, दागिने यांचे काय\nलेख नशीबात नसलेली पुस्तके रक्तरेखा कपिलमुनी 04/01/2013 - 19:34\nलेख सुरकोटला अश्व भाग 3 गम्मत चाणक्य 04/01/2013 - 15:23\nलेख सुरकोटला अश्व भाग 3 शहर सोडणे चंद्रशेखर 04/01/2013 - 10:51\nलेख सुरकोटला अश्व भाग 3 छान\nलेख सुरकोटला अश्व भाग 3 शंका चंद्रशेखर 03/31/2013 - 04:30\nलेख सुरकोटला अश्व भाग 3 दोन शंका राही 03/30/2013 - 13:35\nलेख सुरकोटला अश्व भाग 3 मस्त चाणक्य 03/29/2013 - 16:18\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vastu-lekh-news/maharera-hearing-1615602/", "date_download": "2018-04-26T11:42:42Z", "digest": "sha1:BUD7EZDJF26KQOPWMUSSHQP4KT5GVR6I", "length": 23841, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "MAHARERA Hearing | ‘रेरा’ सुनावणी : प्रत्यक्ष कामकाज आणि समेट | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\n‘रेरा’ सुनावणी : प्रत्यक्ष कामकाज आणि समेट\n‘रेरा’ सुनावणी : प्रत्यक्ष कामकाज आणि समेट\nरेरा कायद्यातील तक्रार निवारण हा ग्राहकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे.\nमहारेरा प्राधिकरण ही महाराष्ट्र राज्यातील बांधकाम व्यवसायाचे नियंत्रण करणारी अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. प्रकल्प आणि एजंट नोंदणी, तक्रार निवारण आणि एकंदर रेरा कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी ही रेरा प्राधिकरणाची मुख्य कर्तव्ये आहेत.\nरेरा कायद्यातील तक्रार निवारण हा ग्राहकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. रेरा प्राधिकरणाकडे दाखल झालेल्या तक्रारींची प्रचंड संख्या हे त्याचेच द्योतक आहे. रेरा कायद्यातील तक्रारीच्या कामकाजाचे दोन मुख्य टप्प्यात विभाजन होते. पहिल्या भागात सर्व कामकाज ऑनलाईन अर्थात महारेरा पोर्टल द्वारे करण्यात येते आणि दुसऱ्या टप्प्यात तक्रारीची प्रत्यक्ष सुनावणी होऊन निकाल दिला जातो.\nमहारेरा प्राधिकरणाच्या वेबसाईटवर तक्रार दाखल करणे, तक्रार आणि कागदपत्रांची एक प्रत विरोधी पक्षाला पाठविणे आणि तक्रार आणि कागदपत्रांच्या प्रती महारेरा कार्यालयात दाखल करणे ही पहिल्या टप्प्यातील कामे आहेत. महारेरा प्राधिकरणाकडे कागदपत्रे दाखल केल्यावर पहिला टप्पा संपुष्टात येतो.\nदुसऱ्या टप्प्याची सुरुवात होते सुनावणीच्या पहिल्या तारखेने. पहिल्या आणि त्यानंतरच्या प्रत्येक तारखेची माहिती तक्रारदाराला ईमेलद्वारे आणि महारेरा पोर्टलद्वारे कळविण्यात येते. या माहिती मध्ये तक्रारीची सुनावणी कोणाकडे आहे याची माहिती नसते, परंतु सुनावणी किती वाजता आहे हे कळविण्यात येते. आपली तक्रार कोणाकडे आहे याच्या माहितीकरता तक्रारदाराला तारखेच्या एक दिवस आधी महारेरा वेबसाईटवरील डेली कॉज लिस्ट बघावी लागते. डेली कॉज लिस्ट म्हणजे एखाद्या दिवशी सुनावणी होणाऱ्या सर्व प्रकरणांची यादी. या यादीत महारेरा अध्यक्ष, महारेरा सदस्य/ निवाडा अधिकारी आणि महारेरा सदस्य यांच्यासमोर सुनावणीला येणाऱ्या प्रकरणांची यादी दिलेली असते. या यादीवरून तक्रारदाराला आपली तक्रार कोणाकडे आणि किती वाजता आहे याची निश्चित माहिती होते.\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nतक्रारीच्या सुनावणीची पहिली तारीख ही सामान्यत: विरोधी पक्ष हजर होण्याकरता किंवा त्यांच्या तर्फे अधिकृत प्रतिनिधी किंवा वकिल हजर होण्याकरता असते. विरोधी पक्ष हजर न झाल्यास त्याच दिवशी एकतर्फी निकाल देणे किंवा एकतर्फी निकालाकरता किंवा सुनावणीकरता पुढील तारीख देणे यापैकी एक काहीतरी होते. काही प्रकरणांत तक्रारदारच गैरहजर राहिल्यास एक किंवा दोन तारखा देण्यात येतात आणि तक्रारदार सलग गैरहजर राहिल्यास तक्रारदारास त्या तक्रारीचे कामकाज चालविण्यात रस नसल्याचे गृहित धरून तक्रार निकाली काढण्यात येते. विरोधी पक्ष हजर झाल्यास, सर्वप्रथम तक्रारदार आणि विरोधी पक्षात समेट होण्याची शक्यता विचारात घेण्यात येते. तक्रारदार आणि विरोधी पक्ष उभयतांनी समेटाचा प्रयत्न करायची तयारी दर्शविल्यास समेटाचा प्रयत्न करण्याकरता काही कालावधी देण्यात येतो. उभयतांमध्ये समेट यशस्वी झाल्यास पुढील तारखेला समेटाच्या अटी व शर्ती महारेरा प्राधिकरणाकडे दाखल करण्यात येतात आणि त्या समेटानुसार तक्रार निकाली काढण्यात येते.\nसमेटाचा प्रयत्न अयशस्वी झाल्यास गुणवत्तेच्या आधारावर (मेरिटवर) तक्रारीच्या सुनावणीस प्रारंभ होतो. सामान्यत: समेट अयशस्वी झाल्यास विरोधी पक्षास तक्रारीस जबाब देण्याकरता थोडा कालावधी देण्यात येतो. विरोधी पक्षाने जबाब दाखल केल्यावर त्या जबाबाचा प्रतिवाद करण्याकरता किंवा त्याला आवश्यक प्रतीजबाब देण्याकरता तक्रारदाराने अवधीची मागणी केल्यास तक्रारदारास अवधी देण्यात येतो.\nलेखी तक्रार, जबाब आणि प्रतीजबाब झाल्यावर तोंडी युक्तिवाद करायचा असल्यास त्याकरता देखिल संधी देण्यात येते. तक्रारदार आणि विरोधी पक्ष यांना स्वत:ला किंवा अधिकृत प्रतिनिधी किंवा वकिलाद्वारे तोंडी युक्तिवाद सादर करता येतो. युक्तिवाद झाल्यावर तक्रारीची सुनावणी बंद करण्यात येते आणि अल्पावधीतच त्याच्यावर निकाल किंवा आदेश देण्यात येतो.\nया सगळ्या प्रक्रियेत उपस्थित होणारा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे समेटाचा. या बाबतीत सर्वात पहिला प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे तक्रारदाराने समेट करावा की करू नये या प्रश्नाचे उत्तर हे मुख्यत: तक्रारीतील मागणीवर अवलंबून आहे. तक्रारीमध्ये जर व्याज किंवा नुकसान भरपाईची मागणी केलेली असेल तर अंतीम मागणी ही मुख्यत: पैशांचीच असल्याने समेट करायला हरकत नाही. पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे समेट स्विकारताना तक्रारीतील मागणीच्या किती वर किंवा खाली समेट स्विकारावा या प्रश्नाचे उत्तर हे मुख्यत: तक्रारीतील मागणीवर अवलंबून आहे. तक्रारीमध्ये जर व्याज किंवा नुकसान भरपाईची मागणी केलेली असेल तर अंतीम मागणी ही मुख्यत: पैशांचीच असल्याने समेट करायला हरकत नाही. पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे समेट स्विकारताना तक्रारीतील मागणीच्या किती वर किंवा खाली समेट स्विकारावा या प्रश्नाचेदेखिल ठाशीव उत्तर देणे शक्य नाही. किती समेट स्विकारावा हे प्रत्येक तक्रारीचे स्वरुप आणि तक्रारदारावर अवलंबून आहे. समेटाचा विचार करताना विचारात घ्यायचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आदेशाची अंमलबजावणी. मागील लेखांत आपण आदेश आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यातील फरक आणि अडचणी लक्षात घेतलेल्या आहेत. त्या पाश्र्वभूमीवर विचार करायचा झाल्यास, समेटाने निकाली निघालेल्या तक्रारीत तक्रारदाराला त्वरीत आणि नियमीत लाभ, व्याज किंवा नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता निश्चितच अधिक असते. अर्थात समेटानुसार ठरलेल्या अटी व शर्तीचे पालन होईलच याचीदेखील खात्री देता येत नाही. विशेषत: जर तक्रारदारास मिळणारे व्याज, नुकसानभरपाई किंवा इतर आर्थिक लाभ हे भविष्यात मिळणार असतील तर प्रत्यक्ष मिळत नाहीत तोवर त्याबाबत काहिशी साशंकता कायम असते. तक्रारदाराने समेट स्विकारताना या सर्वच मुद्दय़ांचा सारासार विचार करून जास्तीतजास्त लाभ, व्याज, नुकसान भरपाई किंवा फायदा प्रत्यक्षात मिळाल्याशिवाय समेट स्विकारण्याची घाई करू नये. समेटाच्या अटींनुसार जर विरोधी पक्ष टप्प्याटप्प्याने पैसे किंवा लाभ देणार असेल तर तक्रार निकाली न काढता प्रलंबित ठेवण्याची विनंती करून बघावी, जेणेकरून विरोधी पक्षाने समेटाच्या अटींचा भंग केल्यास नव्याने तक्रार दाखल न करता आहे तिच तक्रार पुढे चालवता येणे शक्य होईल. या सर्व मुद्दय़ांचा एकसमयावच्छेदेकरून आणि आवश्यकता पडल्यास त्याबाबत इतर तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊनच अंतिम निर्णय घेणे हे तक्रारदाराची दीर्घकालीन हिताचे ठरते.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविराटसाठी 'बुरे दिन', पराभवानंतर ठोठावला १२ लाखांचा दंड\nबसचालकाच्या इअरफोनमुळे १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00612.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AC%E0%A5%AD%E0%A5%A9", "date_download": "2018-04-26T11:46:57Z", "digest": "sha1:HWG4RHVTPQAK2MIKSMIDF5OTUPNO6SGP", "length": 5558, "nlines": 199, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ६७३ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ६ वे शतक - ७ वे शतक - ८ वे शतक\nदशके: ६५० चे - ६६० चे - ६७० चे - ६८० चे - ६९० चे\nवर्षे: ६७० - ६७१ - ६७२ - ६७३ - ६७४ - ६७५ - ६७६\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या ६७० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ७ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मार्च २०१३ रोजी ०७:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00613.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://akolazillamarathamandal.com/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95/", "date_download": "2018-04-26T11:05:05Z", "digest": "sha1:RMRJ4VTKFVCCNQYN5JA6N2G4WEZI3R4T", "length": 2321, "nlines": 43, "source_domain": "akolazillamarathamandal.com", "title": "संपर्क - अकोला जिल्हा मराठा मंडळ", "raw_content": "\nअकोला जिल्हा मराठा मंडळ\nसर्व समाजातील मंगलकार्यासाठी मराठा मंडळाचे प्रशस्त सभागृह उपलब्ध\nबुकींगसाठी संपर्क -श्री. विजय रामकृष्ण रोकडे 9552369102\nअधिक माहिती,किंवा इतर चौकशीसाठी\n(आपण ही माहिती मराठी, इंग्लीश किंवा हिंदी भाषेत लिहू शकता)\nतुमचा इ-मेल आयडी (अनिवार्य)\nतुमचा प्रश्न किंवा संदेश\nमराठा मंदिर सभागृह , वसतिगृह, महिला समिती , लिटील स्टार हायस्कूल\nसंस्थेची स्थापना, विद्यमान कार्यकारिणी, संस्थेची आजवरची वाटचाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/manoranjan/ranbir-one-week-perison-34682", "date_download": "2018-04-26T11:33:27Z", "digest": "sha1:C5CIICOO4OKQ4WXWYH2YIKACC6USHOO3", "length": 10217, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "ranbir one week in perison एक आठवडा रणबीर तुरुंगात | eSakal", "raw_content": "\nएक आठवडा रणबीर तुरुंगात\nशनिवार, 11 मार्च 2017\nबॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर एक आठवडाभर तुरुंगात राहणार आहे. आश्‍चर्याचा धक्‍का बसला ना पण, थोडं थांबा. रणबीरने कोणताही गुन्हा केलेला नाही. राजकुमार हिराणी यांचा आगामी चित्रपट हा संजय दत्तवरील बायोपिक आहे. यामध्ये रणबीर संजय दत्तच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यासाठी तो एक आठवडा राहणार आहे.\nबॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर एक आठवडाभर तुरुंगात राहणार आहे. आश्‍चर्याचा धक्‍का बसला ना पण, थोडं थांबा. रणबीरने कोणताही गुन्हा केलेला नाही. राजकुमार हिराणी यांचा आगामी चित्रपट हा संजय दत्तवरील बायोपिक आहे. यामध्ये रणबीर संजय दत्तच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यासाठी तो एक आठवडा राहणार आहे.\nसंजय दत्तच्या बायोपिकसाठी रणबीर सध्या खूप मेहनत घेतोय. त्यासाठी त्याने तब्बल 13 किलो वजन वाढविले आहे. तसेच संजयसारखे चालण्यासाठी व त्याच्यासारख्या स्टाइलसाठी त्याने दोनशे तास संजयचे व्हिडीओ पाहिले आहेत. ही भूमिका वास्तव्यात उतरवण्यासाठी रणबीर भोपाळमध्ये गेला असून, तिथल्या तुरुंगात एक आठवडा राहणार आहे.\nइतक्‍यात लग्न नाही - राजकुमार राव\nगुडगाववरून आलेला एक सामान्य मुलगा आज अनेक मुलींच्या दिलों की धडकन बनला आहे. राजकुमार राव सध्या \"ओमेर्ता' चित्रपटातून दहशतवाद्याची भूमिका साकारतो...\n'वीरे दी वेडींग'चा ट्रेलर लॉन्च; करीना, सोनमचा बिनधास्त अॅटीट्युड\nऑरगॉझम ला हिंदीत काय म्हणतात हे आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 'वीरे दी वेडींग' या सिनेमातून मिळू शकतील हे सिनेमाच्या ट्रेलरवरुन तरी दिसत...\nउज्वल निकम कोथळे खून प्रकरणाची माहिती घेण्यासाठी सांगलीत\nसांगली - विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे सांगलीत दाखल झाले आहेत. यावेळी निकम हे बहुचर्चित अनिकेत कोथळे खून प्रकरणाची माहिती घेणार आहेत. खानापूर...\nकाही दिवसांपूर्वी अनुष्का शर्माचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यामध्ये ती एका म्हाताऱ्या बाईसारखा मेकअप केलेली दिसत होती. तो मेकअप \"झीरो'...\nशिवसेनेच्या आगपाखडीवर भाजपचा काणाडोळा\nमुंबई - नाणार प्रकल्प तसेच नगर येथे झालेल्या हत्येप्रकरणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00614.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-ratnagiri-national-highway-39638", "date_download": "2018-04-26T11:22:25Z", "digest": "sha1:AQNI4HZEPZT62Z2JDTCKSYAYEPVF4P4E", "length": 14571, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur-Ratnagiri National highway कोल्हापूर-रत्नागिरीचे होणार चौपदरीकरण | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 12 एप्रिल 2017\nकोल्हापूर - कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय राज्यमार्ग क्रमांक १६६ चे लवकरच रुंदीकरण होऊन हा मार्ग चौपदरी होणार आहे. त्यासाठी ४२ गावांतील भूसंपादनाची प्रक्रिया आता सुरू झाली असून त्यावर हरकत घेण्यासाठी आजपासून २१ दिवसांचा कालावधी जाहीर केला आहे. शाहूवाडी, पन्हाळा आणि करवीर तालुक्‍यातील जमिनींचे संपादन केले जाणार आहे. त्याचा तपशील भूसंपादन अधिकारी क्रमांक सहा यांच्याकडे उपलब्ध आहे.\nकोल्हापूर - कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय राज्यमार्ग क्रमांक १६६ चे लवकरच रुंदीकरण होऊन हा मार्ग चौपदरी होणार आहे. त्यासाठी ४२ गावांतील भूसंपादनाची प्रक्रिया आता सुरू झाली असून त्यावर हरकत घेण्यासाठी आजपासून २१ दिवसांचा कालावधी जाहीर केला आहे. शाहूवाडी, पन्हाळा आणि करवीर तालुक्‍यातील जमिनींचे संपादन केले जाणार आहे. त्याचा तपशील भूसंपादन अधिकारी क्रमांक सहा यांच्याकडे उपलब्ध आहे.\nलेखी हरकतीही त्यांच्याकडेच द्याव्या लागणार आहेत. कोल्हापूर आणि कोकणला जोडणारा १६६ क्रमांकाचा राज्यमार्ग सध्या वाहतुकीस अपुरा पडत आहे. अनेक वाहनांचे अपघात होत आहेत. कोकणला जोडणारा हा मार्ग इतर मार्गांपेक्षा अधिक वापरात आहे. याच बरोबर पुणे-बंगळूर महामार्गावरून कोल्हापूर मार्ग रत्नागिरीला जाण्यासाठी या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. सध्या अरुंद असलेल्या या मार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी नुकताच नवी दिल्लीतील केंद्रशासनाच्या सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय यांनी भूसंपादनाचे नियोजन केले आहे. यामध्ये शाहूवाडी तालुक्‍यातील २४ गावांतील भूसंपादन होणार आहे. यामध्ये आंबा, तळवडे, केर्ली, निळे, करुगळ, येलूर, जाधववाडी, पेरीड, कोपरडे, चनवाड, ससेगाव, करंजोशी, भैरीवाडी, सावे, गोगवे, बांबवडे, उमकेवाडी, वाडीचरण, डोगोली, खुलटाळवाडी आदी गावांचा समावेश आहे. पन्हाळा तालुक्‍यातील १० गावांचा समावेश आहे. यामध्ये आवळी, पैजारवाडी, देवाळे, नावली, बोरपाडळे, नेबापूर, आंबवडे, पिंपळे, दानेवाडी, कुशिरे आदी गावांचा समावेश आहे. तसेच करवीर तालुक्‍यातील आठ गावांचा समावेश असून त्यामध्ये केर्ले, पडवळवाडी, केर्ली, निगवे दुमाला, भुयेवाडी, भुये, जठारवाडी, शिये यांचा समावेश आहे.\nशेती, खासगी जमीन, बिनशेती, ग्रमपंचायतीची जमीन अशा सर्वांचा यात समावेश आहे. त्यांचे सिटीसर्व्हे क्रमांक, गट क्रमांक ही अधिसूचनेद्वारे जाहीर केले आहेत. ज्यांना भूसंपादनाबाबत अक्षेप असेल त्यांनी त्यांच्या हरकती लेखी स्वरूपात उपजिल्हाधिकारी, भूसंपादन अधिकारी क्रमांक सहा यांच्याकडे लेखी स्वरूपात मांडाव्या लागणार आहेत. त्यासाठी २१ दिवसांची मुदत आहे. यानंतर सक्षम अधिकाऱ्यांकडून हरकतीबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी आणि चौकशीसाठी मुदत दिली जाणार आहे. त्यानंतरच त्याचे रेखांकन अंतिम केले जाणार आहे. आक्षेप स्वीकारणे किंवा नाकारणे हा सर्वाधिकार सक्षम प्राधिकाऱ्यांकडे असणार आहे.\nसिनेमाच्या टीझर पोस्टरद्वारे समजला ‘रेडू’चा नेमका अर्थ\n'रेडू' असे गमतीशीर नाव असलेला एक मराठी सिनेमा लवकरच येत आहे. मात्र या 'रेडू'चा नेमका अर्थ काय रेड्याला रेडू म्हटले असेल का... रेड्याला रेडू म्हटले असेल का...\nआसाराम ते नित्यानंद वादग्रस्त बाबांची परंपरा\nनवी दिल्ली : वादग्रस्त अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्या विरोधात सुरू असलेल्या बलात्कार प्रकरणाचा आज जोधपूर न्यायालयात निकाल जाहीर झाला झाला आणि...\nसेंद्रिय शेतीकडे वळणे आवश्यक - छत्रपती संभाजीराजे\nसंगेवाडी (सोलापूर) : आज रासायनिक खताच्या अतिवापरामुळे शेतीची उत्पादन क्षमता कमी होत आहे. तसेच मानवाचे आरोग्य धोक्यात आहे. रासायनिक खताच्या...\nसाठ क्रेट्स टोमॅटो विक्रीतून आले वजा चारशे बत्तीस रुपये\nतळवाडे दिगर (नाशिक) : गेल्या तीन ते चार महिन्यापासून टोमॅटोच्या दरात मोठी घसरण झाली असून टोमॅटो उत्पादक शेतकरी हवालदिल झाला असून, आत्ता तर चक्क...\nट्रक्टर ट्रॉली व दुचाकीच्या धडकेत दोघे गंभीर जखमी\nफलटण (सातारा) : गिरवी नाका चौक येथे सकाळी साडे आठच्या सुमारास गिरवी रोड लगत ट्रक्टर ट्रॉली व दुचाकी धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00615.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/dahanu-boat-carrying-40-school-students-overturned-in-sea-1615741/", "date_download": "2018-04-26T11:36:44Z", "digest": "sha1:WXELRAXTRIZMY4PTGYCY3KYBD3KJB3QN", "length": 16673, "nlines": 227, "source_domain": "www.loksatta.com", "title": "dahanu boat carrying 40 school students overturned in sea | डहाणूच्या समुद्रात ४० विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बोट उलटली | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nडहाणूच्या समुद्रात ४० विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बोट उलटली, ४ जणांचा मृत्यू\nडहाणूच्या समुद्रात ४० विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली बोट उलटली, ४ जणांचा मृत्यू\nघटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरु\nडहाणूत बोट उलटून ४० विद्यार्थी समुद्रात बुडाले या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु करण्यात आले आहे\nडहाणूत ४० विद्यार्थ्यांना समुद्रात सहलीसाठी घेऊन गेलेली बोट उलटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पालघर जिल्ह्यातील के. एल. पोंडा या हायस्कूलमधील विद्यार्थ्यांची सहल गेली होती. ४० विद्यार्थ्यांना घेऊन निघालेली ही बोट समुद्रात २ नॉटिकल अंतरावरच उलटली आणि बुडाली. या घटनेत ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती ‘एएनआय’ने ट्विट केली आहे.\nबोट उलटल्याची माहिती मिळताच तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. आत्तापर्यंत ३२ विद्यार्थ्यांना वाचवण्यात यश आले आहे. आजूबाजूला असलेल्या बोटी तातडीने या विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी या ठिकाणी गेल्या. ४० विद्यार्थ्यांमध्ये मुलींचाही समावेश आहे. तसेच हे सगळे विद्यार्थी ११ वी आणि १२ वीमध्ये शिकणारे आहेत अशीही माहिती समोर आली आहे.\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nया घटनेत ज्या मुलांना पाण्याबाहेर काढण्यात आले आहे, त्या मुलांना डहाणू कॉटेज रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अँब्युलन्सही आणण्यात आल्या आहेत.तसेच या ठिकाणी मदत आणि बचाव कार्य पाहण्यासाठीही बघ्यांची मोठी गर्दी जमली आहे.\nविद्यार्थ्यांना घेऊन जाणारी ही बोट नेमकी का उलटली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. के. एल. पोंडा या शाळेचे विद्यार्थी या सहलीत सहभागी झाले होते. सहलीचा आनंद लुटतानाच विद्यार्थ्यांना या भयानक अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. साधारण साडेतीन किलोमीटर अंतर गेल्यावर ही बोट अचानक उलटली आहे. यामुळे विद्यार्थी पाण्यात पडले, जे लक्षात येताच इतर बोटींनी विद्यार्थ्यांची मदत केली आणि विद्यार्थ्यांना वाचवण्याचे आणि मदत कार्य सुरु केले. डहाणू पोलीस आणि कोस्ट गार्ड यांच्या मदतीने बुडालेल्या इतर मुलांचा शोध घेण्यात येतो आहे.\nउत्साहाच्या भरात सहलीसाठी निघालेल्या मुलांना नेमके काय होणार आहे याची पुसटशीही कल्पना नव्हती. मात्र अचानक झालेल्या या प्रकारामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nविराटसाठी 'बुरे दिन', पराभवानंतर ठोठावला १२ लाखांचा दंड\nबसचालकाच्या इअरफोनमुळे १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nबे-अकली मुख्याध्यापक आणि बे-जबाबदार पालक. भारतात फार थोड्या जणांना पोहायचे ज्ञान असते हे ठाऊक असूनसुद्धा अशा धोकादायक ली काढणाऱ्यांवर खरे तर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला हवेत.\nबोटीवर लाईफ जॅकेट आदी सोयी होत्या का ते सुद्धा शोधून काढा आणि दोषींना जबरी शिक्षा ठोठवा.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00616.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/mumbai/shiv-sena-agents-party-24947", "date_download": "2018-04-26T11:13:36Z", "digest": "sha1:SQCVNEC6POYDXLTK6QOUWP2QCQC34MHY", "length": 15909, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "shiv sena agents party शिवसेना हा तर दलालांचा पक्ष! | eSakal", "raw_content": "\nशिवसेना हा तर दलालांचा पक्ष\nशनिवार, 7 जानेवारी 2017\nमुंबई - शिवसेना हा दलालांचा पक्ष आहे. त्यांचा प्रत्येक नगरसेवक, शाखाप्रमुख हप्ते खातो. शिवजयंतीच काय, पण गणेशोत्सवाच्या नावावरही हप्ते वसुलीचा यांचा धंदा आहे. या महाभ्रष्ट पार्टीच्या प्रत्येक नगरसेवकाच्या विभागातील प्रत्येक कामात कमिशन गोळा केले जाते, असे जळजळीत आरोप मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले. \"सकाळ'च्या कार्यालयात \"कॉफी विथ सकाळ' या उपक्रमात शुक्रवारी त्यांनी महापालिकेतील भ्रष्टाचारावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी शिवसेनेबरोबर भाजपलाही फैलावर घेतले.\nमुंबई - शिवसेना हा दलालांचा पक्ष आहे. त्यांचा प्रत्येक नगरसेवक, शाखाप्रमुख हप्ते खातो. शिवजयंतीच काय, पण गणेशोत्सवाच्या नावावरही हप्ते वसुलीचा यांचा धंदा आहे. या महाभ्रष्ट पार्टीच्या प्रत्येक नगरसेवकाच्या विभागातील प्रत्येक कामात कमिशन गोळा केले जाते, असे जळजळीत आरोप मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केले. \"सकाळ'च्या कार्यालयात \"कॉफी विथ सकाळ' या उपक्रमात शुक्रवारी त्यांनी महापालिकेतील भ्रष्टाचारावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी शिवसेनेबरोबर भाजपलाही फैलावर घेतले.\nमहापालिकेतील भ्रष्टाचारावर तोफ डागतानाच, शिवसेना-भाजप मुंबईचा विकास करण्यात अपयशी ठरल्याचा सणसणीत आरोप त्यांनी केला. निरुपम म्हणाले की, दरवर्षी पावसाळ्यात मुंबई ठप्प होते. रुग्णालयात रुग्णांना जमिनीवर झोपावे लागते. रस्तेदुरुस्तीवर हजारो कोटींचा खर्च होतो, पण खड्डे कायम असतात. त्यांनी पाणी माफियाही पोसले आहेत. नवा रस्ता बनवण्यासाठी येणाऱ्या खर्चापेक्षा पालिका रस्ते दुरुस्तीवर जास्त खर्च करते. तीही निकृष्ट दर्जाची असते. यासाठी कंत्राटदारांची लॉबी काम करत आहे. याला फक्त शिवसेनाच जबाबदार नाही, तर भाजपही आहे. दोन्ही पक्ष मुंबईचा विकास करण्यात निक्कमे ठरले आहेत, अशी टीका निरूपम यांनी केली.\nपहिल्यांदाच निवडून आलेला युतीचा नगरसेवकही अडीच वर्षांत महागडी गाडी घेतो. एका झोपडीतून अनेक आलिशान घरांत जातो. विभागातील प्रत्येक कामात त्यांचे कमिशन असते. शिवसेनेचे शाखाप्रमुख व नगरसेवक गणपती, शिवजयंतीच्या नावाखाली हप्तेखोरी करतात, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.\nवेगळे लढले तरी लक्ष्य करणार\nमहापालिकेतील भ्रष्टाचाराची मुख्यमंत्र्यांनीच एका अर्थाने कबुली दिली आहे. त्यात भाजपही सहभागी आहे. शिवसेना आणि भाजपमध्ये सत्तेचे वाटप झाले आहे. या भ्रष्टाचारातून भाजप बाजूला नाही. दोघांनीही मुंबईचे वाटोळे केले आहे. हे दोन्ही पक्ष महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढले तरी या पक्षांना आम्ही यावरून लक्ष्य करणार आहोत, असे निरुपम यांनी सांगितले.\nराष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबईत अस्तित्वच नाही, हे त्यांचे नेतेही खासगीत कबूल करतात. राष्ट्रवादीशी युती करू नये, असे मुंबईतील सर्व कॉंग्रेस नेत्यांचे मत आहे. त्यांचे अस्तित्व असलेल्या काही जागांबाबत विचार करता आला असता; पण कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी झाली तर शिवसेना-भाजपचाच फायदा होईल. त्यामुळे स्वतंत्र लढलेले बरे, असे मत निरुपम यांनी मांडले.\nनोटाबंदीनंतर बॅंक खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा रद्द केली नाही तर नागरिक रस्त्यावर उतरतील. नोटाबंदी ही फसलेली योजना आहे. पैसे काढण्याची मर्यादा देशाच्या कायद्याविरोधात आहे. यातून काळा पैसा बाहेर आलाच नाही, उलट आता तर दहशतवाद्यांकडेही नव्या नोटा सापडत आहेत. मोदींचे सर्व दावे फोल ठरले आहेत, असे निरुपम म्हणाले.\nनगर - स्थायी समितीची सभा 12 मिनिटात गुंडाळली\nनगर : केंद्राने अमृत योजनेसाठी 128 कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे. या योजनेतील कामे व इतर विषयासंदर्भात स्थायी समितीची सभा झाली. यात...\nनगरसेवकांचा स्थायी समिती सभापती गजानन बारवाल यांच्या दालनात धुडगूस\nऔरंगाबाद - स्थायी समिती सदस्यपदाच्या निवडीसाठी दोन वर्षांपूर्वी ज्या नगरसेवकांनी पदाचा राजीनामा दिला होता, त्या नगरसेवकांवर अन्याय झाल्यामुळे नगरसेवक...\nकर्नाटक विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर\nनवी दिल्ली : आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून, राज्यात 12 मेला मतदान होणार आहे. या निवडणुकांचे निकाल 15 मेला जाहीर केले जाणार आहेत...\nकाँग्रेसने फेडरल फ्रंटमध्ये सामील होण्याबाबत विचार करावा - ममता बॅनर्जी\nकोलकाता - काँग्रेस सोबत आल्यास फेडरल फ्रंटची ताकद वाढेल याचा फायदा राज्यात भाजपला रोखण्यास होईल. काँग्रेसने फेडरल फ्रंटमध्ये सामील होण्याबाबत विचार...\nबारामती - एक हजाराहून अधिक कापडी पिशव्यांचे वाटप\nबारामती (पुणे) : प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी पिशव्यांची सवय लागावी यासाठी येथील एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने आज एक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00618.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mahaforest.nic.in/news_details.php?lang_eng_mar=Mar&aid=2386", "date_download": "2018-04-26T11:44:28Z", "digest": "sha1:SNO4SVYG4OBDQ5LYPSG43UB46M5FK2T6", "length": 1074, "nlines": 4, "source_domain": "mahaforest.nic.in", "title": "", "raw_content": "ई निविदा सुचना मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प (13/04/2018)\nसिपना वन्यजीव विभाग :- चौराकुंड व� सेमाडोह वन विश्राम गृह परिसरातील रूम दुरुस्ती व प्रसाधन गृहाची दुरुस्ती�\nसिपना वन्यजीव विभाग :- हतरु,रायपूर व माखला� वन विश्राम गृह परिसरातील रूम दुरुस्ती व प्रसाधन गृहाची दुरुस्ती\nगुगामल� वन्यजीव विभाग :- तारुबांदा व ढाकना� �वन विश्राम गृह परिसरातील रूम दुरुस्ती व प्रसाधन गृहाची दुरुस्ती", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00619.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/happy-sankrant-118011300019_1.html", "date_download": "2018-04-26T11:40:38Z", "digest": "sha1:QMVGADFBEMESAWHCJE5RKQGTYSWEGYNW", "length": 10869, "nlines": 110, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मकरसंक्रांत सेलिब्रेटी कोट | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसंक्रात हा सण माझ्यासाठी खुप स्पेशल आहे. दहा वर्षापुर्वी माझं लग्न झालं तेव्हा संक्रांत हा माझा पहिला सण होता. तेव्हापासून आजपर्यंत संक्रांतीच्या आदल्या दिवशी सासरची मंडळी आमच्या गावी बुधला जातो. बोगीच्या दिवशीचं पारंपारिक पद्धतीची भाजी आणि भाकरी अशी मेजवाणी असते. संक्रांतीच्या सकाळी आम्ही गावी गेल्यानंतर देवळात वंसासाठी जातो. आणि संक्रांतीच्या संध्याकाळी सर्व स्त्रिया एकत्र येऊन हळदी –कुंकू साजरा करतो. गावात सणाचा एक वेगळा उत्साह असतो तो दरवर्षी मी अनुभवते. कितीही मॉर्डन झालो तरी दरवर्षी संक्रांत ही आम्ही पारंपारिक पद्धतीनं आणि घरच्यांसोबत साजरी करतो.\nपर्णिता तांदुळवाडकर, मिसेस इंडिया\nलहानपणापासून आईने बनवलेले तिळाचे लाडू खाऊन आम्ही मोठे झालोय. संक्रांतीला नवीन कपडे परिधान करुन वर्षाचा पहिला सण कुटुंबासोबत साजरा करतो. संक्रांतीच्या निमित्ताने मी प्रेक्षकांना मोठा सॉरी बोलू इच्छितो. काही दिवसांपुर्वी एका मालिकेतील माझी भूमिका प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली होती. ती मालिका मी माझ्या काही वैयक्तिक कारणामुळे सोडली. मालिका सोडल्यांनतर अनेक प्रेक्षकांनी मला भेटून आणि विविध माध्यमांतून मालिका का सोडली अशी विचारणा केली, अनेकांनी नाराजी व्यक्त केली. तर आज संक्रांतच्या निमित्ताने माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना मनापासून सॉरी बोलू इच्छितो.\nसंक्रांत म्हणजे नवीन संधी\nसंक्रांत म्हणजे सुर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे जायला प्रारंभ करतो तो दिवस. माझ्यासाठी आयुष्यात पडलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठीची नवीन संधी म्हणजे संक्रांत. संकटावर क्रांतीकारी मात करुन आयुष्य सुंदर बनवण्यासाठी नवीन संधी म्हणजे संक्रांत. लहानपणी जेव्हा घरी संक्रांत साजरी व्हायची तेव्हा मी नेहमीच लाडू खाण्यासाठी पहिली खटपट करायची. असेच एकदा लहान असताना मी घाईघाईत तीळाचा पुर्ण लाडू गिळला होता. आणि तो गळ्यात अडकला होता. अथक परिश्रमानंतर तो लाडू निघाला. पण प्रत्येक संक्रांतीचा पहिला लाडू खाताना त्या लाडवाची आठवण होते.\nकल्पिता राणे, मिसेस टॅलेंटेंड इंडिया वर्ल्ड़वाईड\n'रेडा'वर स्वार होऊन येत आहे मकर संक्रांती\nमकर संक्रांतीला राशीनुसार दान केल्याने मिळेल हे फळ\nमकर संक्रांती: हे धान्य दान करा\nसंक्रांतीवर सूर्याचा हा मंत्र आपल्यासाठी शुभ\nयावर अधिक वाचा :\nज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता यांचे निधन\nटेलिव्हिजनच्या विविध मालिकांमधून प्रसिधी मिळालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता ...\nरीना चा \"कॅरी ऑन\" व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल\nनिसर्ग हि मानवाला लाभलेली सर्वात मोठी भेट आहे. निसर्गामुळे मानव आणि इतर सजीव जगू शकतात. ...\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी\nउमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा ...\nतिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट महोत्सव पुणे २०१८\nदरवर्षी प्रमाणे यंदाही शिवस्वराज्य प्रतिष्ठान तर्फे, तिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट ...\nयंदाच्या उन्हाळी सुट्टीतील सर्वात माहौल मेसेज\nनवरा ऑफिसात असतांना अकोल्याची काजोलबाई मुलांना घेऊन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी माहेरी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00620.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2018-04-26T11:03:25Z", "digest": "sha1:ABRS736ULMWW6EMGNYGLBAXXTTNWJTI2", "length": 3196, "nlines": 74, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "अतिसार - Wiktionary", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)\nइतर भाषेत उच्चार :\n• इतर भाषेतील समानार्थी शब्द\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00621.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/krida-news/pakistan-hockey-federation-invites-fih-president-narendra-batra-in-pakistan-for-world-xi-match-tries-to-pacify-the-relations-between-two-countries-1608425/", "date_download": "2018-04-26T11:43:46Z", "digest": "sha1:ASJCMXPYPZDQZ3OHNAV3O7DEENG5OEPS", "length": 17969, "nlines": 212, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pakistan Hockey Federation invites FIH president Narendra Batra in Pakistan for World XI match tries to pacify the relations between two countries | भारत पाकिस्तान हॉकी सामन्यांसाठी पाकची शिष्टाई नरेंद्र बात्रांना पाकिस्तान भेटीचं आमंत्रण | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nभारत-पाकिस्तान हॉकी सामन्यांसाठी पाकची शिष्टाई, नरेंद्र बात्रांना पाकिस्तान भेटीचं आमंत्रण\nभारत-पाकिस्तान हॉकी सामन्यांसाठी पाकची शिष्टाई, नरेंद्र बात्रांना पाकिस्तान भेटीचं आमंत्रण\nबात्रा आंतराष्ट्रीय हॉकी संघटनेचे अध्यक्ष\nनरेंद्र बत्रांच्या मध्यस्थीने दोन देशांमधले संबध सुधारण्यासाठी पाकिस्तानचे प्रयत्न\nभारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये बिघडलेले क्रीडा संबंध सुधारण्यासाठी पाकिस्तानकडून वारंवार प्रयत्न होताना दिसत आहेत. भारताकडून या प्रयत्नांना दाद मिळत नसल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने द्विपक्षीय कराराचा भंग केल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाविरुद्ध (BCCI) आयसीसीकडे दाद मागितली आहे. मात्र पाकिस्तान हॉकी संघटना भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांसाठी अद्यापही आशावादी असल्याचं पहायला मिळतंय. २०१८ साली जानेवारी महिन्यात World XI विरुद्ध पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या हॉकी सामन्यांकरता पाकिस्तान हॉकी संघटनेने, आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेचे प्रमुख नरेंद्र बात्रा यांना कराची आणि लाहोरमध्ये येण्याचं आमंत्रण दिलं आहे.\n“या सामन्यांसाठी आम्ही प्रत्येक देशांच्या हॉकी संघटनेच्या प्रमुखांना पाकिस्तानात बोलावत आहोत. बात्रांना आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेचे अध्यक्ष या नात्याने आम्ही आमंत्रित करत आहोत”, असं पाकिस्तान हॉकी संघटनेचे सचिव शाहबाज अहमद यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत म्हटलं आहे. १८ जानेवारी रोजी World XI संघ पाकिस्तानात दाखल होणार आहे. यानंतर १९ जानेवारी रोजी कराची आणि २१ जानेवारी रोजी लाहोरला हे सामने खेळवले जाणार आहेत.\nया सामन्यांना प्रसिद्धी मिळण्यासाठी पाकिस्तान हॉकी संघटना, माजी खेळाडूंनाही पाकिस्तानात येण्याचं निमंत्रण देणार आहे. नरेंद्र बत्रांच्या येण्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातले हॉकीचे सामने पुन्हा सुरु होणार असतील, तर या गोष्टीचं आम्ही नक्की स्वागत करु, असं शाहबाज अहमद यांनी सांगितलं. याआधी नरेंद्र बात्रा यांनीही आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेचा अध्यक्ष या नात्याने, भारत विरुद्ध पाकिस्तान हॉकी सामन्यांना आपला पाठींबा असल्याचं म्हणलं होतं.\nहॉकी प्रशिक्षक जोर्द मरीन यांच्या कामगिरीचं मुल्यमापन होणार, राष्ट्रकुल स्पर्धेतलं अपयश भोवण्याची शक्यता\nभारताची मलेशियावर २-१ ने मात, उपांत्य फेरीत प्रवेश निश्चीत\nअटीतटीच्या लढाईत भारताची वेल्सवर मात, एस.व्ही.सुनीलचा गोल ठरला निर्णायक\n….त्याने सामना जिंकला आणि प्रेमही इंग्लंडच्या बास्केटबॉलपटूचं प्रेयसीला भर मैदानात प्रपोज\nभारतीय महिला हॉकी संघाची इंग्लंडवर मात, उपांत्य फेरीच्या शर्यतीतलं आव्हान कायम\nतिसऱ्या पंचांची पाकिस्तानवर मेहरनजर, अखेरच्या सेकंदात गोल झळकावत पाकिस्तानकडून सामन्यात बरोबरी\nअवश्य वाचा – भारत – पाकिस्तान हॉकी सामन्यांना माझा पाठींबा – नरेंद्र बात्रा\n“या सामन्यांसाठी पाकिस्तान हॉकी संघटना, भारताचे माजी खेळाडू धनराज पिल्ले आणि प्रगत सिंह यांनाही आमंत्रण देण्यास उत्सुक आहे. मात्र इतक्या कमी वेळात या दोन खेळाडूंना व्हिसा मिळेल याची खात्री आम्हाला देता येत नाहीये. मात्र या सामन्यांमधून कोणत्याही क्रीडा सामन्यांसाठी पाकिस्तान ही सुरक्षित जागा असल्याचं आम्हाला दाखवून द्यायचं आहे”. पाकिस्तान हॉकी संघटनेचे अध्यक्ष निवृत्त ब्रिगेडीअर खालिद खोकर यांनी पत्रकारांना माहिती दिली. सध्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पाकिस्तान १३ व्या क्रमांकावर फेकला गेला आहे. त्यामुळे या सामन्यांमधून पाकिस्तान हॉकी संघाच्या कामगिरीत सुधारणा होते का हे पहावं लागणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nहॉकी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१८ – भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याने स्पर्धेचा श्रीगणेशा\nराष्ट्रकुल स्पर्धा २०१८ – भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा, राणी रामपालकडे संघाचं नेतृत्व\nहॉकी प्रशिक्षक जोर्द मरीन यांच्या कामगिरीचं मुल्यमापन होणार, राष्ट्रकुल स्पर्धेतलं अपयश भोवण्याची शक्यता\nभारताची मलेशियावर २-१ ने मात, उपांत्य फेरीत प्रवेश निश्चीत\nअटीतटीच्या लढाईत भारताची वेल्सवर मात, एस.व्ही.सुनीलचा गोल ठरला निर्णायक\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nकृत्रीम सोनेरी हात जोडत सुप्रिसद्ध मॉडेलने केले लग्न\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00625.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathi.eenaduindia.com/News/Business/2017/04/12113004/news-in-mararthi-Vivo-launched-new-phone-under-IPL.vpf", "date_download": "2018-04-26T11:14:45Z", "digest": "sha1:LDDRMHOODPMKTP7X32F34MFWNJ2SDSK7", "length": 12152, "nlines": 240, "source_domain": "marathi.eenaduindia.com", "title": "VIVO कंपनीचा 'आयपीएल' धमाका, स्पेशल एडिशनचे लाँचिंग", "raw_content": "\nराष्‍ट्रीय उद्याने आणि अभयारण्‍ये\nमुंबई -राष्ट्रवादी एक कुटुंब, कुटुंबात चर्चा होऊन प्रदेशाध्यक्ष निवड होईल -तटकरे\nरायगड - प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत ऐकू आले १२ स्फोट\nरायगड - महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही ऑरगॅनिक कंपनीत स्फोट आणि आग\nमुंबई - अभिनेत्री ममता कुलकर्णीची शहरातील मालमत्ता जप्त करण्याचे कोर्टाचे आदेश\nपुणे - मुळशी धरणात बुडाले चेन्नईचे तीन विद्यार्थी, एकाचा सापडला मृतदेह\nकलबुर्गी - भाजपचे लिंगायत नेते चंद्रशेखर हिरेमठ काँग्रेसमध्ये दाखल\nमुंबई - ध्यानचंदसाठी सुनील गावस्कर तर खेलरत्नसाठी कोहलीच्या शिफारसीचे वृत्त\nऔरंगाबाद - घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचा संप सुरू\nवर्धा - हेल्मेटसक्तीमुळे वर्धा शहरात वाढली हेल्मेटची विक्री\nवर्धा - देवळी तालुक्यातील एकपाळा येथे बोगस बीटी बियाण्याची ३६ पाकिट जप्त\nवर्धा - काचनूरला गॅस्ट्रोची लागण, वेदांत कुमरे या ७ वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nगोंदिया - कंत्राटी संगणक परिचालकांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा\nमुख्‍य पान वृत्त व्‍यापार\nVIVO कंपनीचा 'आयपीएल' धमाका, स्पेशल एडिशनचे लाँचिंग\nनवी दिल्ली - VIVO मोबाईल कंपनीने, VIVO V5 हे आयपीएल स्पेशल एडिशन लाँच केले आहे. २५ हजार ९९० रुपयांचा हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.\nपेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ, पाच...\nनवी दिल्ली - इंधन दरवाढीच्या आगीत सामान्य नागरिक होरपळून\nअॅपलला ६० अब्ज डॉलर्सचा तोटा, मोबाईलची घटली...\nताइपेई - अपुऱ्या मागणीमुळे गेल्या २ दिवसात अॅपल या आयफोन\n'...तर भारत बनणार अर्थव्यवस्थेचा पॉवरहाऊस'\nवॉशिंग्टन - भारताने जर धोरणांमध्ये सुधारणा केली तर भारत\nमराठवाड्यासह राज्यात रेशीम उद्योगाला देणार...\nजालना - कमी पाणी, अल्प गुंतवणूक व कमी कालावधीमध्ये भरघोस\nअॅपलला ६० अब्ज डॉलर्सचा तोटा, मोबाईलची घटली मागणी ताइपेई - अपुऱ्या मागणीमुळे गेल्या २\nपेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ, पाच वर्षातील उच्चांकी दर नवी दिल्ली - इंधन दरवाढीच्या\n'...तर भारत बनणार अर्थव्यवस्थेचा पॉवरहाऊस' वॉशिंग्टन - भारताने जर धोरणांमध्ये सुधारणा\nभारतातील आघाडीच्या प्रवासी वाहनांमध्ये मारुती सुझुकीच्या पाच गाड्या चेन्नई - २०१७-१८ आर्थिक\nमराठवाड्यासह राज्यात रेशीम उद्योगाला देणार चालना - अर्जुन खोतकर जालना - कमी पाणी, अल्प\nआंबेडकर जयंती : भीम अॅप यूजर्सना आजपासून मिळणार कॅशबॅक नवी दिल्ली - भीम अॅपचा वापर\n'या' सेलिब्रिटीजना करावा लागला होता...\nकठुआ बलात्कार प्रकरणी 'या' सेलिब्रिटीजनी...\n'खुशी' ने केले ग्लॅमरस फोटोशूट... करतेय का...\n२० वर्षांपासून 'सलमान'सोबत आहे शेरा......\nदिशा पटानीची अशी आहे टायगरच्या बहिणीसोबत...\n'या' अभिनेत्रींनी केल्या वेश्यांच्या...\n'हा' आहे करिष्माचा स्टनिंग समर लुक...\n'ही' आहे दिशाची 'लेफ्टनंट' बहिण...\nपंचायत राज कमिटीच्या नावाखाली कर्मचाऱ्यांची लूट, ऑडियो व्हायरल रत्नागिरी - पंचायत राज\nजयललितांचे 'बायोलॉजिकल सॅम्पल' उपलब्ध नाही, अपोलो रूग्णालयाचा अहवाल चेन्नई - तमिळनाडूच्या\nआसाराम बापूला मृत्यूदंड का नाही ..राखी सावंतचा सवाल मुंबई - स्वयंघोषित गॉडमॅन आसाराम\nमहाड एमआयडीसीत केमिकल कंपनीला भीषण आग रायगड - महाड एमआयडीसीमधील प्रिव्ही केमिकल कंपनीला\nपिंपरी-चिंचवडमधील कुदळवाडीत टायरच्या गोदामाला भीषण आग पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00627.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/pune-d-s-kulkarni-not-arrested-after-24-hours-special-story-477486", "date_download": "2018-04-26T11:26:54Z", "digest": "sha1:VMQIK4ZSHQZ2KQHKJ6VF7UYCA4J6QZXD", "length": 13167, "nlines": 133, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "स्पेशल रिपोर्ट : डीएसकेंना अटक करण्यास पुणे पोलिसांची टाळाटाळ", "raw_content": "\nस्पेशल रिपोर्ट : डीएसकेंना अटक करण्यास पुणे पोलिसांची टाळाटाळ\nबांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांचा अटकपूर्व जमीन अर्ज बुधवारी पुणे जिल्हा न्यायालयाने फेटाळला. मात्र या प्रकरणाचा तपास करणारी पुणे पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा डीएसकेंना अटक करण्यास टाळाटाळ करत आहे.\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nऔरंगाबाद : रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, स्थानिक निवासी डॉक्टर संपावर\nपुणे : समर कॅम्पसाठी चेन्नईहून आलेले तीन विद्यार्थी मुळशी धरणात बुडाले\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nस्पेशल रिपोर्ट : डीएसकेंना अटक करण्यास पुणे पोलिसांची टाळाटाळ\nस्पेशल रिपोर्ट : डीएसकेंना अटक करण्यास पुणे पोलिसांची टाळाटाळ\nबांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी यांचा अटकपूर्व जमीन अर्ज बुधवारी पुणे जिल्हा न्यायालयाने फेटाळला. मात्र या प्रकरणाचा तपास करणारी पुणे पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा डीएसकेंना अटक करण्यास टाळाटाळ करत आहे.\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/mumbai/no-use-of-newspaper-for-eatables-271494.html", "date_download": "2018-04-26T11:05:54Z", "digest": "sha1:7GXT3ZISWQTESA4FKRTKQO4UMWM7NBJC", "length": 11065, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुंबईत खाद्य पदार्थ विक्रीसाठी वृतपत्राचे कागद वापरण्यावर बंदी?", "raw_content": "\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nमुंबईत खाद्य पदार्थ विक्रीसाठी वृतपत्राचे कागद वापरण्यावर बंदी\nमुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यावरचे खाद्य पदार्थ हे वृत्तपत्रांच्या कागदात बांधून दिले जातात. पण वृत्तपत्राची शाई ही आरोग्यास खूपच अपायकारक असते\nमुंबई,07 ऑक्टोबर: मुंबईत आता रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्री करताना वृत्तपत्रांच्या कागद वापरावर बंदी येण्याची शक्यता आहे.शिवसेनेने तशी मागणीच केली आहे.\nमुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यावरचे खाद्य पदार्थ हे वृत्तपत्रांच्या कागदात बांधून दिले जातात. पण वृत्तपत्राची शाई ही आरोग्यास खूपच अपायकारक असते. त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. या कागदाच्या वापारावर बंदी घाला अशी मागणी शिवसेनेचे वरळी भागातील नगरसेवक आशिष चेंबूरकर यांनी केली आहे. येत्या काळात या विषयावर चर्चा होऊन बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.\nत्यामुळे स्वस्तात मिळणाऱ्या वृत्तपत्राच्या कागदांऐवजी आता विक्रेते कुठले कागद वापरतील आणि ही बंदी कितपत पाळली जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nमुंबईत नाणार बचाव समितीची पत्रकार परिषद प्रकल्पग्रस्तांनी उधळली\nसचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार \nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wiktionary.org/wiki/Type", "date_download": "2018-04-26T11:24:29Z", "digest": "sha1:JNDJLMGNCXZ5AXKMEYYMTVQ536WNBPXG", "length": 2855, "nlines": 67, "source_domain": "mr.wiktionary.org", "title": "Type - Wiktionary", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n(FUEL) कार्यशाळेने संगणक प्रणालीं करिता प्रमाणित शब्द :प्रकार\nस्थानिकीकरणाकरिता सदा ऊपयूक्त नोंदी\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० एप्रिल २०१७ रोजी १२:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00628.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/490", "date_download": "2018-04-26T11:29:55Z", "digest": "sha1:LGRMUZ7H67EZRRYPU6UZJ6YJF65352YF", "length": 26065, "nlines": 99, "source_domain": "mr.upakram.org", "title": "भारतीय ज्योतिषशास्त्र | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nग्रंथप्रदर्शनातून बाहेर पडता पडता दुर्लक्षित ठिकाणी उपेक्षितासारखे पडलेले एक पुस्तक सहज दृष्टोत्पत्तीस पडल आणि मी ते डोळे झाकून खरेदी केलं. ते पुस्तक म्हणजे.\"भारतीय ज्योतिषशास्त्र अथवा भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास\" ले. शं.बा.दिक्षित'. डॊ.थीबोसारख्या पाश्चात्य विद्वानाला हे पुस्तक मूळातून वाचण्यासाठी मराठी भाषा शिकावी लागली त्या मराठी भाषेत गेल्या शंभर वर्षात फक्त तीन आवृत्त्या निघाल्या.प्रकाशनाला अव्वल व्यवसायाचे स्वरुप हे आत्ताच आले आहे आणी पुर्वी नव्हते असे नाही. ग्रंथलेखक आपल्या प्रस्तावनेत म्हणतात,\"प्रस्तुत ग्रंथ शास्त्रीय पडल्यामुळे ह्याचा खप अर्थातच कमी होणार. त्यामुळे छापण्याचे मोठ्या खर्चाचे आणि जोखमीचे काम माझ्यासारख्याने झाले नसते.\" आर्यभूषण प्रेसने हा ग्रंथ छापला.\nइथे ज्योतिषशास्त्र हा शब्द खगोलशास्त्र या मूळ अर्थाने वापरला आहे, भविष्यशास्त्र या अर्थाने नव्हे. हा ग्रंथ दोन भागांमध्ये मांडला आहे.पहिल्या भागात वैदिक काल आणि वेदांगकाल यातील ज्योतिषशास्त्राचा इतिहास आहे. तर दुस-या भागात ज्योतिष सिद्धांत कालाच्या ज्योतिषशास्त्राचा इतिहास आहे. पहिल्या भागात शतपथ ब्राह्मणातील 'कृत्तिका पुर्वेपासून चळत नाही' अशा आशयाच्या वाक्यावरुन वेदकाळ काढला आहे.मेष,वृषभ या संज्ञा केव्हा निर्माण झाल्या वार कधी प्रचारात आले वार कधी प्रचारात आले त्याकाळी वर्षारंभ कसा मानत त्याकाळी वर्षारंभ कसा मानत महाभारताचा काळ ठरवण्यासाठी दिक्षितांनी महाभारत सर्व दृष्टिने वाचले.पण त्यात वार व मेषादि संज्ञा सापडल्या नाहीत असा उल्लेख ते आवर्जून करतात. महाभारताच्या प्रक्षिप्त भागातून मूळ ग्रंथ शोधणे हे किती अवघड असते महाभारताचा काळ ठरवण्यासाठी दिक्षितांनी महाभारत सर्व दृष्टिने वाचले.पण त्यात वार व मेषादि संज्ञा सापडल्या नाहीत असा उल्लेख ते आवर्जून करतात. महाभारताच्या प्रक्षिप्त भागातून मूळ ग्रंथ शोधणे हे किती अवघड असते गणिताद्वारे त्यांनी वैदिक काळ हा शकापुर्वी ६००० ते १५०० वर्षे व त्यानंतर वेदांग काळ हा शकापुर्वी ५०० वर्षे पर्यंत असा ठरवला, या मर्यादा स्थूल मानाने ठरवल्या आहेत.शकापुर्वी ५०० वर्षे च्या सुमारास मेषादि संज्ञा आपल्याकडे प्रचारात आल्या आणि त्यापूर्वी ५०० वर्षे अगोदर वार आले. ते खाल्डियन इजिप्शियन किंवा ग्रीक संस्कृतीतून आले असावेत असा निष्कर्ष दिक्षित साधार नोंदवतात. त्यांच्या मते महाभारताचा काळ शकापूर्वी ३००० ते १५०० वर्षे असा आहे.( पुस्तकातील उल्लेख शकाचे आहेत. वाचकांनी त्यात ७८ वर्षे मिळ्वल्यास इ.स. मिळतात)\nदुस-या भागात ज्योतिषशास्त्राच्या तीन स्कंदाविषयी सविस्तर विवेचन केले आहे.पहिला सिद्धांत वा गणित स्कंध दुसरा संहिता स्कंध व तिसरा जातक अथवा होरा स्कंध म्हणजेच फलज्योतिष विषयक काही माहिति दिली आहे. प्राचीन काळतील वेधयंत्रे,वेधपद्धती, अपौरुषेय ग्रंथ व इतर ज्योतिष ग्रंथकार यांची सविस्तर माहिती,अनेक प्रकारच्या पंचांगांची माहिती, निरनिराळ्या प्रांतांमधील पंचांगे, पंचांगातील त्रुटी व पंचांग संशोधन विचार यासाठी दिक्षितांनी ५० हून अधिक पाने खर्च केली आहेत.\nशेवटी उपसंहारात युरोपियनांच्या अभिप्रायांचे खंडन केले आहे. भारतीय ज्योतिषशास्त्राला वेधपरंपरा नाही या आक्षेपांचे जोरदार खंडन ग्रीकांपासून आम्ही काय घेतले यामध्ये दिक्षित करतात. ग्रंथनिर्मितीसाठी उत्तेजना पुण्याच्या 'दक्षिणा प्राइझ कमिटी कडून त्यावेळी मिळाली.त्यासाठी त्यांनी ४५० रुपयांचे बक्षिसही ठेवले होते. ते १८९१ मध्ये दिक्षितांना मिळाले.परंतु हा ग्रंथ मुद्रित स्वरुपात १८९६ मध्ये आला आणि दोन वर्षांनी दिक्षितांचा मृत्यू झाला. आपल्या ४५ वर्षांच्या आयुष्यामध्ये ब-याच परिश्रमांनी निर्माण झालेल्या ग्रंथात अजूनही कमतरता आहे असं दिक्षितांना शेवटपर्यंत वाटत आलं. दिक्षित हे हुषार ज्योतिषी होते म्हणून एकदा एका संस्थानिकाने त्यांना वर्षफल वर्तवण्यास सांगितले पण दिक्षितांचा फलज्योतिषावर पूर्ण विश्वास नसल्याने त्यांनी ते नाकारले. तरी देखील \"फलज्योतिषात तथ्य असावे असे मला अलीकडे वाटू लागले आहे. तथापि माझा पक्का विश्वास नाही.मी तत्संबंधाने शोध घेत आहे. या फलज्योतिषाच्या संबंधाने खरे थोडे व ढोंग फार असा प्रकार झाला आहे.तेव्हा यात खरे आहे तरी किती हे मला पहायचे आहे.म्हणूनच अलिकडे कुंडल्या टिपणे फलज्योतिषासंबंधी ग्रंथ वगैरे पहात असतो\" असे दिक्षित एके ठिकाणी म्हणतात. दुर्दैवाने त्यांना पुढील संशोधनास अवसरच मिळाला नाही.असा हा ग्रंथ दुर्मीळ झाल्याने त्याची द्वितीयावृत्ती १९३१ साली आर्यभूषणनेच काढली. यात श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, चि,वि,वैद्य, गो.स.आपटे यांनी मुक्तकंठाने प्रशंसन केले आहे. व ग्रंथाचे ऋण मान्य केले आहे. प्रा.र.वि.वैद्यांनी याचे इंग्रजी भाषांतर केले. हिंदीत तो अनुवादित झाला. भारत सरकार प्रकाशन व प्रकाशन ब्युरो सूचना विभाग उ.प्र. यानी तो प्रकाशित केला.पण मराठीत मात्र दुर्मिळ राहिला.महाराष्ट्र शासन प्रकाशनाने त्याची दखल घेतली नाही. शेवटी वरदा बुक्स यांनी त्या ग्रंथाचे महत्व लक्षात घेता तृतीय आवृत्ती १९८९ मध्ये काढली. जिज्ञासू व चिकित्सक अभ्यासकांना हा ग्रंथ म्हणजे पाटीभर फुलांच्या गुंजभर अत्तरासारखे आहे. ज्यातली माहिती डोळे झाकून प्रमाण मानावी एवढी विश्वासार्हता या ग्रंथामध्ये आहे. एखाद्या मुद्द्यावर इतरांची काय मते आहेत ही माहिती द्यायला ग्रंथलेखक विसरला नाही.\nप्रकाशक - वरदा बुक्स, सेनापती बापट रोड पुणे ४११०१६ पृष्ठे:- ५६६\nकिंमत- चारशे रुपये फक्त\nवरचे सगळे वाचून हा ग्रंथ संग्रही असलाच पाहिजे ही जाणीव दिली आहे.\nपण मराठीत मात्र दुर्मिळ राहिला.\nहे मात्र अगदी जाणवले आपल्या इतक्या मोठ्या पुस्तक परिक्षण लेखाला प्रतिसाद येवू नयेत हे पाहून मला मनापासून वाईट वाटते आहे.\n(की हा वीकएंड चा परिणाम म्हणायचा\nमराठी ज्योतिष्यात एकतर 'ज्योतिष म्हणजे भंपकपणा' किंवा त्याविरुद्ध बोलल्यास 'तीव्र भावनादुखी' या दोनच बिंदुंवर लोकसमुदाय आहे की काय अशी शंका येते आहे. (हे इतिहासालाही तितकेच लागू\nज्योतिषाचा 'आपण (आपण म्हणजे वरील दोन्ही ध्रुवांवर राहणारे लोक)समतोल पणे अभ्यास करू या' असा दृष्टीकोन फारसा दिसत नाही हे आपले दुर्दैव आहे.\nतरीही ज्यांना यात रस आहे ते कसेही पुस्तके मिळवून अभ्यास करतातच हा आशेचा किरण.\nघाटपांडे साहेब, आपला यातला व्यासंग पाहून असा लेखक वाचक उपक्रमावर आहे याचा मनापासून आनंद होतो आहे\nवरदा बुक्सचा संपर्क दुरध्वनी क्रमांक देवू शकाल काय (हा क्रमांक आपल्या सर्व पुस्तक परिक्षणात आला तरीचालेल :) )\nशिवाय पोस्टाने पुस्तके पाठवण्याचे सोय आहे का त्यासाठी काय अटी आहेत त्यासाठी काय अटी आहेत (आवांतरः पुण्याचे दुकान म्हणजे अटी असणारच (आवांतरः पुण्याचे दुकान म्हणजे अटी असणारच ;) काय योगेशराव खरंय ना ;) काय योगेशराव खरंय ना\nप्रकाश घाटपांडे [01 Jul 2007 रोजी 04:22 वा.]\nवरदा बुक्स, सेनापती बापट रोड पुणे ४११०१६ , दूरध्वनी ०२० २५६५५६५४\nपोस्टाने पुस्तक पाठवण्याची सोय उपलब्ध. एका पुस्तकासाठी सुद्धा. (काही अडचण भासल्यास माझा संदर्भ दिलात तर निराकरण होईल)\nमराठी ज्योतिष्यात एकतर 'ज्योतिष म्हणजे भंपकपणा' किंवा त्याविरुद्ध बोलल्यास 'तीव्र भावनादुखी' या दोनच बिंदुंवर लोकसमुदाय आहे की काय अशी शंका येते आहे.\nज्योतिषाचा 'आपण (आपण म्हणजे वरील दोन्ही ध्रुवांवर राहणारे लोक)समतोल पणे अभ्यास करू या' असा दृष्टीकोन फारसा दिसत नाही हे आपले दुर्दैव आहे.\nयाच मुद्दयावर मी इंटरफेस म्हणून काम करतो.\nआपल्या इतक्या मोठ्या पुस्तक परिक्षण लेखाला प्रतिसाद येवू नयेत हे पाहून मला मनापासून वाईट वाटते आहे.\n'परिक्षण' हा खूप मोठा शब्द झाला हो तेवढी माझी लायकी नाही. ग्रंथ परिचय करुन देण्याचे भाग्य मला लाभले यातच खूप समाधान आणि अभिमान (आत्मस्तुतीचा दोष तेवढी माझी लायकी नाही. ग्रंथ परिचय करुन देण्याचे भाग्य मला लाभले यातच खूप समाधान आणि अभिमान (आत्मस्तुतीचा दोष )आहे. हा लेख १९९० कि ९१ साली युनिक फिचर्स ने लोकमत व अन्य काही दैनिकात प्रसिद्ध केला होता. दिक्षितांचे अफाट परिश्रम व जीवन वृत्तांत वाचला कि नतमस्तक व्हायला होत.\nहे पुस्तक १९८९ पर्यंत क्चचित एखाद्या ग्रंथालयात दुर्मिळ संदर्भ म्हणून फक्त तिथे बसून वाचायला परवानगी असे. एका मित्राच्या मदतीने (वशिल्याने)मी ते पुस्तक घरी घेउन आलो. इतके जीर्ण होते कि झेरॉक्सवाला ते काळजी पुर्वक हाताळेल कि नाही याची साशंकता, बाईंडींग सुटलेले. अशा परिस्थितीत चक्क् ते चोरावे. फारफार तर मित्राचे डिपॉजीट जप्त होईल. दंड होईल तो आपण भरु. असे विचार मनात आले. पण मित्राचा विश्वासघात करणे जीवावर आले. या पार्श्वभूमीवर ते पुस्तक मला ग्रंथप्रदर्शनात दिसल्यावर मी ते विकत घेतले ,पण मनात चोरल्याचीच भावना. पटकन् चारशे रुपये देउन ( नशीब त्या वेळी एवढी मोठी रक्कम खिशात होती) मी घाईघाईत सटकायला निघालो. तेवढ्यात काउंटरवरच्या माणसाने म्हणले,\" अहो थांबा\" ( मनात विचार पकडले गेलो वाटत) २५ % सवलत आहे सध्या. उरलेले पैसे आणि पावती घेउन जा.\" आणि माझा जीव भांड्यात पडला.\nनंतर भाव्यांना व्यक्तिगत पत्र लिहून (ठिकाण-राज्य राखीव पोलीस बलगट क्र.२ रामटेकडी, बराक) आभार मानले. अस हे मनात कोरलेले पुस्तक.\n(अवांतर- आता मी मी पणा पुरे\nपुस्तक परिचय अत्यंत आवडला\nआपण कष्ट घेऊन येथे लिहिलेला अशा अलोकप्रिय विषयावरील लेख आवडला. गुंडोपंतांनी जे लिहिले आहे त्याच्याशी मी संपूर्णपणे सहमत आहे.\nनिखळ शास्त्रीय कुतूहल आता दुर्मिळ झाले आहे खरे.\nअसे सुंदर पुस्तक स्कॅन करून जालावर चढवण्याची आवश्यकता वाटते, मग ते स्वामित्वहक्काचे कसेही असो.\nप्रकाश घाटपांडे [03 Jul 2007 रोजी 16:32 वा.]\nवरदा बुक्स ह्या संस्थेने समजा आता ह्या पुस्तकाच्या प्रती काढणे बंद केले असेल, तर त्यांच्याकडून हे पुस्तक स्कॅन करण्याची परवानगी मिळवणे सोपे जाईल. अर्थातच स्कॅन करण्या आधी अशी परवानगी घेणे आवश्यक. ती मिळाली, तर मी आपल्याला पुण्यात याहू आणि गूगलसाठी पुस्तके स्कॅन करणार्‍या संस्थेचा पत्ता देईन. त्यांना हे पुस्तक नेऊन दिल्यास आपसूकच विश्वजालावर हे पुस्तक उपलब्ध होईल.\nया बाबत मी भाव्यांशी बोलतो. ते नक्की परवानगी देतील असा विश्वास मला वाटतो. अनमोल ठेवा असलेल्या जुन्या ग्रंथांचे जतन व्हावे असे कुणाही सूद्न्य माणसाला वाटेल.\nइन्दि इस् रेअल्ल्य् अ फन्तस्तिच् लन्गुअगे. आन्य् होव् रिघ्त् नोव् इ अम् बुस्य् इन् म्य् a+ certification अन्द् थिस् इस् रेअल्ल्य् अ रिहघ्त् देअल् फोर् अल्ल् हिन्दुस्.\nपण याहू किंवा गूगल\nपण याहू किंवा गूगल हे पुस्तक \"कायम विनामुल्य\"स्वरूपात वाचकाला उपलब्ध करून देतील ना नक्की\nनाहीतर, ते उगाच पहिली ४ पाने द्यायचे आणी नंतर बाकी पानांसाठी भरा पैसे\nमला कोणत्याही फुकट काही देणार्‍या कंपनी विषयी आधी शंकाच येते\nया बुक स्कॅनींग प्रकल्पावर एक शंका निरुपण करणारा लेख लिहा बॉ जमलं तर\nम्हण्जे कसा आहे हा प्रकल्प\nकाय् काय् सुविधा असणार वगैरे...\nआणी या सगळ्यात याहू ला काय फायदा\nते गुगल पासून कसे वेगळे\nप्रकाश घाटपांडे [06 Jul 2007 रोजी 03:55 वा.]\nखरं तर या पुस्तकाच्या प्रती अजून पडून् आहेत. श्री भाव्यांशी मी बोललो. व्यावहारिक दृष्ट्या हे जर जालावर फुकट उपलब्ध झाले तर त्या प्रती तशाच पडून् राहतील ही चिंता होतीच्, पण माझे आर्जव लक्षात घेता तसेच दुर्मिळ साहित्य काळाच्या पडद्या आड जाउ नये ही इच्छा असल्याने त्यानी जालावर चढवायला परवागी दिली आहे. भाव्यांकडे दुर्मिळ पुस्तकांचा खजानाच् आहे. तो पाहिला कि मनुष्याचे डोळे सखाराम गटणे सारखे लकाकतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/bedhadak/who-is-playing-with-life-of-young-govindas-267339.html", "date_download": "2018-04-26T11:32:14Z", "digest": "sha1:2RRYYBO3D6M366WRP2EDMJ4S3IVHWQKQ", "length": 8138, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दहीकाल्यात गोविंदाच्या जीवाशी कोण खेळतंय?", "raw_content": "\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nदहीकाल्यात गोविंदाच्या जीवाशी कोण खेळतंय\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nबेधडक : शांतता कोर्ट चालू आहे\nविशेष बेधडक 'गोरखपूर'चा अन्वयार्थ\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00630.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRBS/MRBS083.HTM", "date_download": "2018-04-26T12:17:01Z", "digest": "sha1:3J3LRBCZRWDMUKAHLFZGJKQICXT23D2H", "length": 8613, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - बोस्नियन नवशिक्यांसाठी | भूतकाळ १ = Prošlost 1 |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > बोस्नियन > अनुक्रमणिका\nत्याने एक पत्र लिहिले.\nतिने एक कार्ड लिहिले.\nत्याने एक नियतकालिक वाचले.\nआणि तिने एक पुस्तक वाचले.\nत्याने एक सिगारेट घेतली.\nतिने चॉकलेटचा एक तुकडा घेतला.\nतो बेईमान होता, पण ती प्रामाणिक होती.\nतो आळशी होता, पण ती मेहनती होती.\nतो गरीब होता, पण ती श्रीमंत होती.\nत्याच्याकडे पैसे नव्हते, फक्त कर्ज होते.\nत्याच्याकडे सुदैव नव्हते, फक्त दुर्दैव होते.\nत्याच्याकडे यश नव्हते, फक्त अपयश होते.\nतो संतुष्ट नव्हता, तर असंतुष्ट होता.\nतो आनंदी नव्हता, तर उदास होता.\nतो मैत्रीपूर्ण नव्हता, तर वैरभावाचा होता.\nमुले योग्य पद्धतीने बोलावयास कसे शिकतील\nएखादी व्यक्ती जन्माला आल्यावर लगेचच ती इतरांशी संवाद साधते. लहान बाळांना काही हवे असल्यास ते रडतात. वयाच्या काही महिन्यांचे झाल्यावर ते काही सोपे शब्द बोलू शकतात. वयाच्या दोन वर्षे असताना ते जवळजवळ 3 शब्द असणारे वाक्ये बोलू शकतात. मुले बोलायला लागल्यावर आपण त्यांच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. परंतु, लहान मुलांनी त्यांची मूळ भाषा किती चांगल्या पद्धतीने बोलावी यावर आपण प्रभाव टाकू शकतो. त्यासाठी, मात्र आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागेल. या सर्वांपेक्षा मुलांच्या शिकण्यास नेहमी प्रवृत्त केले पाहिजे. जेव्हा लहान मूल बोलते तेव्हा त्यास याची जाणीव व्हावयास हवी की तो कशात तरीयशस्वी होत आहे. लहान मुलांना सकारात्मक प्रतिक्रिया म्हणून स्मितहास्य आवडते. मोठी मुले त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये संवाद शोधत असतात. ते त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या भाषेप्रमाणे स्वतःला अभिमुख करतात. त्यामुळे त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे भाषा कौशल्य महत्वाचे आहे. मुलांनी देखील हे जाणून घेतले पहिजे की भाषा ही मौल्यवान आहे. परंतु, त्यांनी या प्रक्रियेमध्ये मजा लुटली पाहिजे. तथापि, मोठ्याने वाचन केल्याने त्यांना कळेल की भाषा किती रोमांचक आहे. पालकांनी देखील हे शक्य तितक्या वेळा त्यांच्या पाल्याबरोबर केले पाहिजे. जेव्हा गोष्टी मुलांच्या अनुभवास येतात तेव्हा त्यांना त्याबद्दल बोलावयाचे असते. द्विभाषिक म्हणून मोठ्या होणार्‍या मुलांना निश्चित आणि कडक नियमांची आवश्यकता असते. त्यांना माहिती पाहिजे की कोणाबरोबर कोणती भाषा बोलावयाची आहे. अशा पद्धतीने ते दोन भाषांमधील फरक जाणून घेऊ शकतील. लहान मुले जेव्हा शाळेत जायला लागतात, तेव्हा त्यांची भाषा बदलते. ते नवीन बोली भाषा बोलायला शिकतात. अशा वेळी पालकांनी त्यांची मुले कशी बोलतात याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. संशोधन असे दर्शविते की, पहिली भाषा मेंदूवर कायमची बिंबविली जाते. लहान मुले म्हणून आपण जे काही शिकतो ते आपल्याबरोबर आयुष्यभर असते. लहान मूल असताना जो त्याची मूळ भाषा व्यवस्थितपणे शिकतो त्याला त्याचे नंतर चांगले परिणाम मिळतात. तो नवीन गोष्टी लवकर आणि चांगल्या पद्धतीने शिकतो - फक्त परदेशी भाषा नाही...\nContact book2 मराठी - बोस्नियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00631.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://crushtheinfosecexams.com/category/cissp-exam-prep/?lang=mr", "date_download": "2018-04-26T11:33:31Z", "digest": "sha1:JJ563IXZ5C5IXNGHS23FZFAWI77FHQRS", "length": 15451, "nlines": 60, "source_domain": "crushtheinfosecexams.com", "title": "CISSP परीक्षा तयारीच्या – InfoSec परीक्षा क्रश", "raw_content": "\nCISSP एक समावेश कठोर गरजा आयटी सुरक्षा क्षेत्रात जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त प्रमाणपत्र आहे 75% योग्य प्रश्न प्रमाण. अमेरिकन अधिकृत उचलून सह. त्यांच्या DoDD मध्ये संरक्षण विभाग 8570 व प्रमाणपत्र ANSI आयएसओ / IEC प्रमाणन, CISSP नाव आपल्याला प्राप्त करण्यासाठी मदत किंवा नोकरी ठेवा किंवा करू शकता की एक मौल्यवान प्रमाणपत्र प्रतिनिधित्व.\nप्रती सह 93,000 लोक प्रमाणित 149 देश, CISSP एक जागतिक मानक आहे आणि कधी कधी नोकरी स्थितीत आवश्यक. आपण आपल्या CISSP नाव कमाई विचार करत असाल तर, खालील प्रमाणपत्र आपल्या मार्गावर आपण मदत करू शकता.\nCISSP प्रमाणपत्र किंवा प्रमाणित माहिती प्रणाल्या सुरक्षा व्यावसायिक ते एक श्रेणीत काम पात्र व शेतात आहे त्या संभाव्य कर्मचारी सांगते की मान्यताप्राप्त प्रमाणपत्र आहे, सुरक्षा सल्लागार आणि व्यवस्थापक समावेश शेतात सह, आयटी संचालक, विश्लेषकांच्या, प्रणाली अभियंते, आणि अधिक.\nतपासणी करून 8 डोमेन आणि 250 प्रश्न, चाचणी व्यापक आहे आणि अभ्यास भरपूर आवश्यक. मात्र, तो प्रथम ANSI आयएसओ / IEC अधिकृत माहिती सुरक्षा परीक्षा आहे, आयटी अनेक हे अत्यंत इष्ट करते आणि रोजगार संबंधी आहे, विशेषत: अमेरिकन साठी. सरकारने, जे त्याच्या प्रमाणपत्र मानक CISSP वापरते.\nआपण कसे CISSP प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आश्चर्य असाल तर, तुम्ही खालील मार्गदर्शक तत्त्वे वापरू शकता. CISSP आवश्यकता संबंधित क्षेत्रात काम अनुभव पाच वर्षे किंवा काम अनुभव चार वर्षे आणि चार वर्ष किंवा उच्च पदवी समावेश. आपण देखील धावा आहे 700 एक एक कमाल किंवा उच्च 1000 स्कोअर. सह 250 समावेश प्रश्न 20 नॉन-स्कोअरिंग संख्याशास्त्रीय प्रश्न, सुमारे एक गरज या सरासरी 75% योग्य उत्तर.\nतुम्ही परीक्षेत पास एकदा, आपण अनुप्रयोग उर्वरित पूर्ण करण्यासाठी नऊ महिने आहे, एक एक पृष्ठांकन मिळत समावेश (आय.एस.सी.)इतका सदस्य, अर्ज नोंद फॉर्म पूर्ण आणि आचारसंहिता कोड सदस्यता. आपण दर तीन वर्षांनी आपल्या CISSP नूतनीकरण आहे 40 सीपीई निरंतर शिक्षण दर वर्षी क्रेडिट्स किंवा एकूण 120 तीन वर्षांत.\nCISSP खर्च $549 आपण पूर्ण सहा तास परीक्षा आगाऊ नोंदणी केल्यास. Rescheduling खर्च $50 आणि खर्च रद्द $100. आपण निधी मदत मिळविण्यासाठी मंजूर CITREP अर्ज करणे निवडू शकता. आपण आपल्या चाचणी जेथे यावर अवलंबून, आपल्याला एक अतिरिक्त भरावे लागेल $50 प्रक्रिया शुल्क आपला अर्ज सादर करताना. आपण वार्षिक भरावे लागते $85 CISSP देखभाल शुल्क. हे खर्च अभ्यास किंवा CISSP पुस्तके खर्च समाविष्ट करू नका, परीक्षा घेऊन येत नाहीत जे.\nCISSP परीक्षा शिक्षण घेत\nहे CISSP परीक्षा अभ्यास महत्वाचे आहे, आपण आधीच आपल्या शेतात अनुभवी आहेत जरी. द (आय.एस.सी.)इतका काही अहेतुक प्रशिक्षण साहित्य देते, पण पर्याय बहुतांश मुक्त नाहीत. CISSP प्रशिक्षण पर्याय अर्पण समावेश (आय.एस.सी.)तसेच अधिकृत तृतीय पक्ष शिक्षक व PReP अभ्यासक्रम ².\nCISSP पुस्तके सराव प्रश्न उपलब्ध आहेत, सराव परीक्षा आणि उत्तर होणारं. अधिकृत (आय.एस.सी.)CISSP करण्यासाठी इतका मार्गदर्शक पुठ्ठा बांधणीचे पुस्तक आणि सोपे स्वत: ची अभ्यास प्रवेश एक ईबुक म्हणून उपलब्ध आहे. आपण एक सराव परीक्षा अनुप्रयोग डाउनलोड करू शकता, जे प्रत्येक लहान सराव चाचणी शुल्क 25 प्रश्न.\nतुम्ही स्वत: ची अभ्यास चांगले नाहीत तर, नंतर एक तृतीय पक्ष CISSP गृहपाठ नक्कीच आणखी एक पर्याय आहे. हे सहसा CISSP पुस्तके समावेश, सराव परीक्षा, सामान्य ज्ञानाची चाचणी घेणे बँका, आणि कधी कधी इन्स्ट्रक्टर किंवा शिक्षक सहाय्य. द (आय.एस.सी.)इतका तसेच अनेक ई-लर्निंग संधी देते, 'संपूर्ण ई-लर्निंग अभ्यासक्रम समावेश’ साठी $599 किंवा वैयक्तिक अभ्यासक्रम विभाग $99 प्रत्येक, आपण एक डोमेन किंवा त्यांना सर्व वर ब्रश आहे की नाही हे आधारित निवडू शकतो.\nआहेत 17 अमेरिकन अधिकृत CISSP प्रशिक्षण प्रदाते. अधिक सखोल ई-शिक्षण आणि शिक्षक अभ्यासक्रम तसेच एकाधिक तृतीय पक्ष प्रदाते. CISSP सराव प्रश्न अधिकृत उपलब्ध आहेत (आय.एस.सी.)तृतीय पक्ष अनुप्रयोग द्वारे इतका अनुप्रयोग आणि guidebook किंवा. तसेच आपण विनामूल्य काही सराव प्रश्न आणि परीक्षा डाउनलोड करू शकता (आय.एस.सी.)इतका वेबसाइट.\nसर्वोत्तम CISSP ऑनलाइन प्रशिक्षण अभ्यासक्रम पहा.\nCISSP परीक्षा समावेश 250 प्रश्न कमाल मध्ये घेतले 6 तास. आपण आठ डोमेन सुमारे आधारित अभ्यास:\nसुरक्षा आणि रिस्क मॅनेजमेंट\nकम्युनिकेशन आणि नेटवर्क सुरक्षा\nओळख आणि प्रवेश व्यवस्थापन\nप्रत्येक डोमेन विशिष्ट लक्ष केंद्रीत एकाधिक विभाग मध्ये वाटून आहे, आपण एकदा विशिष्ट क्षेत्र सर्वकाही उत्तर देण्याची अनुमती देऊन. बहुतेक प्रश्न अनेक पर्याय आहेत, परंतु आपण देखील आपण परीक्षा घेऊ निवडा जेथे अवलंबून लिहिले प्रश्नांची उत्तरे करण्यास सांगितले जाऊ शकते. तेथे असताना 250 प्रश्न, केवळ 230 त्यांना प्रतवार लावलेल्या आहेत, आणि उर्वरित 20 संख्याशास्त्रीय आहेत, परंतु आपण एक परिपूर्ण साध्य करण्यासाठी त्या सर्व बरोबर मिळविण्यासाठी आहेत 1000 स्कोअर.\nबहुतांश घटनांमध्ये, आपल्या चाचणी परिणाम checkout प्रक्रियेदरम्यान आली आहेत, तुम्ही परीक्षा पूर्ण लगेच. मात्र, त्वरित परिणाम उपलब्ध नाहीत तर, नंतर आपण आठ आठवडे जास्तीत जास्त आत मेल द्वारे त्यांना प्राप्त होईल.\nआपण आपल्या चाचणी परिणाम प्राप्त एकदा, तुम्ही रोजगार आणि शिक्षण पुरावा CISSP अर्ज नोंद भरू शकता, आपल्या चाचणी स्कोअर, आणि एक एक पृष्ठांकन (आय.एस.सी.)इतका सदस्य. तुम्ही परीक्षा अपयशी पाहिजे, आपण आत पुन्हा तो पुन्हा घ्या अदा करू शकता 30 दिवस, एक वर्ष कालावधीत तीन कसोटी जास्तीत जास्त.\nCISSP नोकरी आणि संधी\nCISSP नियुक्त व्यक्ती सुरक्षा सल्लागार समावेश रोजगार अनेक पात्र, सुरक्षा व्यवस्थापक, आयटी संचालक आणि व्यवस्थापक, सुरक्षा लेखा, सुरक्षा उंचीच्या, सुरक्षा विश्लेषकांच्या, सुरक्षा प्रणाली अभियंते, मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी, सुरक्षा संचालक, नेटवर्क उंचीच्या, आणि अधिक. उपलब्ध रोजगार खूप CISSP पदे साठी बदलू कारण, पगार पातळी तसेच थोडा बदलू, पण साधारणपणे श्रेणीत $60,000-$120,000 दर वर्षी.\nCISSP एक प्रतिष्ठित आणि मोठ्या प्रमाणावर मान्यता प्रमाणपत्र आहे आणि एक आपण त्यात आपल्या कारकिर्दीत पुढे मदत करू शकता किंवा येत आहे, काही हरकत नाही आपण करणार्यांना आहेत काय स्थान. अभ्यास करणे आणि परीक्षा स्वत: ला तयार सर्वोच्च शक्य धावसंख्या पार हे सुनिश्चित करण्यासाठी महत्वाचे आहे. अधिक CISSP मिळवा आणि येथे सायबर सुरक्षा रोजगार माहिती.\nएप्रिल 5, 2018 /0 टिप्पण्या/करून जेम्स काठ\nCISA अभ्यासक्रम & प्रमाणपत्र\nसर्वोत्तम CISA पुनरावलोकन अभ्यासक्रम\nसर्वोत्तम CISM अभ्यास साहित्य & पुनरावलोकन अभ्यासक्रम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00633.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.esakal.com/sampadakiya/black-money-and-election-funds-18127", "date_download": "2018-04-26T11:30:24Z", "digest": "sha1:XT72K6AXRUWH7IYKLKCTI3PVBVDG535Q", "length": 16809, "nlines": 65, "source_domain": "www.esakal.com", "title": "black money and election funds काळ्या पैशावर \"निवडणूक निधी'चा इलाज | eSakal", "raw_content": "\nकाळ्या पैशावर \"निवडणूक निधी'चा इलाज\nअविनाश कोल्हे (राज्यशास्राचे प्राध्यापक)\nसोमवार, 28 नोव्हेंबर 2016\nनिवडणुकांसाठी राजकीय पक्षांना जो खर्च करावा लागतो, त्याची सरकारी निधीमार्फत सोय केल्यास काळ्या पैशांना आळा बसेल. मात्र, ही उपाययोजना करताना तिचा हितसंबंधी लोक गैरवापर करणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी.\nनिवडणुकांसाठी राजकीय पक्षांना जो खर्च करावा लागतो, त्याची सरकारी निधीमार्फत सोय केल्यास काळ्या पैशांना आळा बसेल. मात्र, ही उपाययोजना करताना तिचा हितसंबंधी लोक गैरवापर करणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी.\nअलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणुकांदरम्यान राजकीय पक्षांना सरकारी तिजोरीतून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी सूचना केली होती. राजकीय पक्षांना सरकारी तिजोरीतून निधी उपलब्ध झाला, तर त्यांना गैरमार्गाने मिळणाऱ्या पैशांवर अवलंबून राहावे लागणार नाही. असे झाले तर राजकीय पक्षांना काळा पैसा व त्यासाठी संघटित गुन्हेगारांकडे हात पसरावा लागणार नाही. याबद्दल देशव्यापी चर्चा व्हावी व त्यानंतरच निर्णय व्हावा. अनेक अभ्यासकांच्या मते भारतातील काळ्या पैशांची जननी म्हणजे निवडणुका जिंकण्यासाठी राजकीय पक्षांना करावा लागणारा प्रचंड खर्च. यावर नियंत्रण आणता आले व या खर्चासाठी काही समाजमान्य व्यवस्था करता आली, तर काळा पैसा व तो पुरवणाऱ्या संघटित गुन्हेगारीचा राजकीय पक्षांवर असलेला वरचष्मा संपुष्टात येईल. या संदर्भात वेळोवेळी चर्चा झाल्या आहेत. मात्र, यावर तोडगा काढला पाहिजे. दर निवडणुकीनंतर निवडणुका लढवण्याचा खर्च वाढत आहे. शिवाय, दर निवडणुकीनंतर नवनवे पक्ष अस्तित्वात येतात व त्या प्रमाणात निवडणुकांचा खर्च वाढतो. हे सर्वच एक दुष्टचक्र आहे. आज ना उद्या हे भेदणे गरजेचे आहे.\nपाश्‍चात्त्यांच्या तुलनेने आपल्याकडील निवडणूक खर्च फार आहे. याचे एक कारण म्हणजे आपली लोकसंख्या. स्वतंत्र भारतात 1952 मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांत सुमारे साडेसतरा कोटी लोक मतदान करायला पात्र होते. आज हा आकडा सत्तर कोटी झाला आहे. या सत्तर कोटी मतदारांकडे किमान एकदा अगदी 50 पैशांच्या कार्डाद्वारे पोचायचे असेल, तर पक्षाला किमान पस्तीस कोटी रुपये लागतील. याप्रकारे खर्च वाढत जातो व जेवढे जास्त उमेदवार असतील, तेवढा खर्च वाढतो. यासाठी प्रत्येक पक्षाला निधी उभारावा लागतो. मात्र, त्यासाठी कोणताही राजमार्ग उपलब्ध नाही.\nकाही अभ्यासकांच्या मते, खासगी कंपन्यांना राजकीय पक्षांना निधी देण्याची परवानी दिली, तर काळ्या पैशाला मोठ्या प्रमाणात आळा बसेल. स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे अशी बंदी नव्हती. पण 1967 मधील चौथ्या निवडणुकीत बड्या भांडवलदारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्वतंत्र पक्षाला चांगले यश मिळाले. इंदिरा गांधींना संशय होता, की या यशामागे बड्या भांडवलदारांचा पैसा आहे. म्हणून त्यांनी कंपनी कायद्यात दुरुस्ती करून यावर बंदी आणली. मात्र, त्यामुळे निवडणुकांत काळ्या पैशांचा वावर कमी न होता वाढला. म्हणजे रोगापेक्षा उपाय भयंकर ठरला.\n1969 मध्ये आलेल्या बंदीच्या आधी निवडणुकांत काळा पैसा नव्हता असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. इंदिरा गांधींनी 1969 मध्ये कंपन्यांनी राजकीय पक्षांना निधी देण्यावर बंदी घातली, तेव्हा त्यांचे हेतू फार उदार नव्हते, त्यांना स्वतःच्या खुर्चीची काळजी होती. ही बंदी 2013 मध्ये उठवण्यात आली; पण काळ्या पैशांचा प्रभाव कमी झालेला नाही.\nसरकारी तिजोरीतून राजकीय पक्षांना निवडणुका लढवण्यासाठी निधी मिळावा, ही एक चांगली योजना असू शकते. मात्र, अनेक चांगल्या सरकारी योजनांचा जसा चुथडा होतो, तसे याचे होऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. केवळ सरकारी निधी मिळतो म्हणून अनेक मंडळी राजकीय पक्ष काढतील. आधीच आपल्या देशात राजकीय पक्षांची संख्या भरमसाट आहे. आपल्या देशात राजकीय पक्ष चालवणे हा एक किफायतशीर व्यवसाय आहे. निवडणुका आल्या की किरकोळ पक्ष उमेदवार उभे करतात व यथावकाश योग्य तो सौदा करून उमेदवार मागे घेतात. यातील सौदेबाजी घृणास्पद आहे.\nया संदर्भात जर्मनी वापरत असलेल्या प्रारूपाची वारंवार चर्चा होत असते. जर्मनीत राजकीय पक्षांसाठी सरकार निधी तयार करते व दरवर्षी अर्थसंकल्पात तरतूद करून या निधीत योग्य भर घालण्यात येते. नव्या निवडणुका आल्या, की प्रत्येक मान्यताप्राप्त पक्षाला या निधीतून पैसे मिळतात. हे पैसे त्या पक्षाला मागच्या निवडणुकीत एकूण किती टक्के मते मिळाली त्याच्या प्रमाणात असतात. भारताचा विचार केला, तर 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विविध पक्षांना 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत किती टक्के मते मिळाली होती, त्या प्रमाणात निधी उपलब्ध होईल. याचा अर्थ असा, की प्रत्येक निवडणुकीत विविध पक्षांना मिळणारा सरकारी निधी कमी-जास्त असेल. जर्मनी वापरत असलेल्या प्रारूपावर काही अभ्यासकांचे आक्षेप आहेत. त्यांच्या मते आधीच अतिशय भ्रष्ट असलेल्या राजकीय पक्षांना या प्रकारे करदात्यांचा पैसा देणे म्हणजे भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणे ठरेल. पण, असा आक्षेप घेताना एक गोष्ट विसरली जाते, ती म्हणजे पूर्णपणे बेहिशेबी पैशांतून होणाऱ्या व्यवहारांपेक्षा हिशेबात असलेल्या पैशांचा निवडणुकीत वापर होणे केव्हाही चांगले. निधी देणाऱ्या व्यक्तीचे व्यावसायिक हितसंबंध आणि सत्तेवर आलेल्या पक्षाने घेतलेले निर्णय याची चिकित्सक तपासणी करता येणे शक्‍य झाले पाहिजे. सरकारी निधीमुळे तसे करता येऊ शकेल. यातून पारदर्शकतेकडे जाता येईल. सध्या निधीचे अधिकृत मार्ग नसल्याने अनधिकृतरीत्या पैशांचे व्यवहार होतात आणि मग भ्रष्टाचारावर कोणाचाच अंकुश राहात नाही.\nमान्यताप्राप्त राजकीय पक्ष बनण्यासाठी ज्याप्रमाणे काही अटी घातल्या जातात, त्याप्रमाणे अटी घातल्या, तर केवळ निधीसाठी पक्ष काढणाऱ्यांना चाप बसेल. अर्थात, काळ्या पैशांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कायदे कडक करणे आणि असलेल्या कायद्यांची सक्षम अंमलबजावणी करणे, हे आव्हान उरतेच.\nनदी पात्रालगत मच्छरदाणी अंगावर घेऊन आंदोलन\nमांजरी (पुणे) : येथील मुळा-मुठा नदीमध्ये पसरलेल्या जलपर्णीमुळे नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचा त्रास होऊ लागला आहे. स्थानिक स्वराज्य...\nकोथळे प्रकरणाची सुनावणी लांबणीवर - अॅड. उज्ज्वल निकम\nसांगली - पोलिसांकडून कोठडीत मारहाणीनंतर मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या हत्या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर जाण्याची शक्‍यता आहे. कारण...\nदुहेरी हत्याकांडातील आरोपी रामदास शिंदे यास फाशीच\nनाशिक : सातपूरच्या कार्बननाका परिसरात मायलेकांच्या दुहेरी हत्याकांडप्रकरणी घरमालकाचा मुलगा आरोपी रामदास शिंदे यास आज नाशिकचे प्रधान जिल्हा व...\nबेळगाव परिक्षेत्राच्या आयजीपीना फोनवरून जीवे मारण्याची धमकी\nबेळगाव - बेळगाव उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक अलोक कुमार यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 21 एप्रिलला...\nआसाराम ते नित्यानंद वादग्रस्त बाबांची परंपरा\nनवी दिल्ली : वादग्रस्त अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याच्या विरोधात सुरू असलेल्या बलात्कार प्रकरणाचा आज जोधपूर न्यायालयात निकाल जाहीर झाला झाला आणि...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00634.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://lokmat.news18.com/news/article-250433.html", "date_download": "2018-04-26T11:21:41Z", "digest": "sha1:JPKLS3NDZDJ5FKS5LXQNSMWAPAMAOP3W", "length": 12537, "nlines": 119, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "उद्धव ठाकरे हे 'सज्जन गृहस्थ', दिग्विजय सिंगांनी केलं कौतुक", "raw_content": "\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nलोकलच्या फर्स्ट क्‍लासमध्ये पोलिसांना नो एंट्री\nडोंबिवलीत चेंबरवर चक्क मुंबई-ठाणे पालिकेची झाकणं \nमुंबई विद्यापीठाला केव्हा मिळणार नवा कुलगुरू\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nकुशीनगर स्कूलबस अपघात : ... म्हणून ड्रायव्हरला ट्रेनचा आवाजच आला नाही\nउत्तर प्रदेशमध्ये रेल्वे क्रॉसिंगवर स्कूलबसचा अपघात, 13 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू\nसहिष्णू देशांच्या यादीत भारत चौथ्या तर कॅनडा पहिल्या क्रमांकावर\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nया वर्षी कानच्या रेड कार्पेटवर कंगनाचा जलवा\nश्रद्धा कपूर लग्न करतेय\nमहेश मांजरेकर काँग्रेसच्या वाटेवर\n मग मालदिवला नक्की जा\nरणबीर कपूर संजूबाबाच्या रूपात\nआज सचिनचा 45वा वाढदिवस...\nआसामी वधू झाली मराठमोळी सून\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nरायडू-धोनीची कमाल, चेन्नईचा आरसीबीवर 'सुपर' विजय\nगौतम गंभीरने दिला दिल्ली डेयरडेव्हिल्सच्या कर्णधारपदाचा राजीनामा\nक्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला\n... आणि मी बिग बॉसच्या घरात\nही तर हिंस्र श्वापदांची रानटी वस्ती\nउपाशी पोटांची किमान थट्टा तरी करू नका\n'समाजावर याचा फरक पडेल'\nआसारामच्या भक्तांना अश्रू अनावर\n'आसारामची पूजा करणे थांबवा'\n'आमचेही हात मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले'\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nबेधडक : महाभियोगाचे राजकारण\nबेधडक : आरपारची लढाई\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nउद्धव ठाकरे हे 'सज्जन गृहस्थ', दिग्विजय सिंगांनी केलं कौतुक\n17 फेब्रुवारी : शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायानं राजकारणात अनेक घडामोडी होतात. आता मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेसला शिवसेनेचा पुळका आला आहे. उद्धव ठाकरे हे 'सज्जन गृहस्थ' असल्याचं सर्टिफिकेटच काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी दिलंय. अमित शहांसारखे काळे उद्योग उद्धव ठाकरेंनी केले नसल्याचा टोलाही त्यांनी भाजपला लगावलाय.\nउद्धव ठाकरेंनी आपली संपत्ती जाहीर करावी असं भाजपच्या नेत्यांनी आव्हान दिलं होतं. त्यापार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी उद्धव ठाकरेंची बाजू घेतली आहे. उद्धव ठाकरे हे सभ्य व्यक्ती असून त्यांची भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याशी तुलनाच होऊ शकत नाही असं सिंग यांनी म्हटलं आहे. ज्या प्रकारचे काळे धंडे शहा यांनी केलेत तसे उद्योग उद्धव ठाकरे यांनी केले नसल्याचंही सिंग यांनी म्हटलं आहे. नोटाबंदीनंतर नरेंद्र मोदींची लोकप्रियता कमी झाल्यामुळेच मुंबईच्या होर्डिंग्जवर देवेंद्र फडणवीस यांची छबी झळकत असल्याची बोचरी टीकाही सिंग यांनी केली आहे.\nकाही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी मुंबईत काँग्रेसनं मेट्रो आणल्याचं जाहीर सभेत सांगितलं होतं. उद्धव ठाकरेंनी केलेल्या कौतुकाची एकप्रकारे काँग्रेसनं परतफेड केलीये. काही काळापासून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पूरक भूमिका घेत असल्याची चर्चा आहे. पण असं असलं तरी काँग्रेस आणि शिवसेनेत वैचारिक मतभेद असून दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं सिंग सांगायला विसरले नाहीयंत.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: digvijay singhshivsenauddhav thackareyउद्धव ठाकरेकाँग्रेसदिग्विजय सिंगशिवसेना\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nपुणे : समर कॅम्पसाठी आलेल्या 3 चिमुरड्यांचा मुळशी धरणात बुडून मृत्यू\nबाळ जन्मलं अन् दुसऱ्या मिनिटाला आधार कार्ड काढलं \nमामाच्या गावाला जाणाऱ्या चिमुरड्याचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू\nकाँग्रेसचे हातही मुस्लिमांच्या रक्ताने माखलेले -सलमान खुर्शीद\nसूर्य ओकतोय आग, थंड हवेची ठिकाणही तापू लागली\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nसांगलीच्या स्मृती मानधनाची अर्जुन क्रीडा पुरस्कारासाठी शिफारस\nमहाडच्या केमिकल कंपनीत स्फोट, प्लांट जळून खाक\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00635.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2", "date_download": "2018-04-26T11:42:01Z", "digest": "sha1:TNUYTVB7IB25YCIBFXT4Q37PSE3L45U3", "length": 9442, "nlines": 82, "source_domain": "mr.wikisource.org", "title": "अलीकडील बदल - विकिस्रोत", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोध\nया विकिवर झालेल्या सर्वात अलीकडील बदलांचा या पानावर मागोवा घ्या.\nविकिस्रोत:मराठी युनिकोड टायपिंग चाचणी स्पर्धेत सहभागी व्हा. ** अनुक्रमणिका पानांची यादी\nविकिस्रोत:समस्त लेखक (कॉपीराईट फ्री) ** विकिस्त्रोतःसमस्त लेखक(कॉपी राईटेड)\nनवी पाने ** नवीन सदस्यांचे योगदान ** तपासणी करायचे साहित्य\nOCR4wikisource प्रणाली वापरण्याचा कृती आराखडा\nइतर मराठी सहप्रकल्पांतील बदल: (विक्शनरीतील ;विकिबुक्स मधील;विकिक्वोट मधील;विकिपीडिया मधील) -\nअलीकडील बदलाऐवजी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल दाखवा\nनोंदणीकृत सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n१७:१२,२६ एप्रिल २०१८ पासून सुरुवात करुन, नविन केल्या गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिस्रोत विकिस्रोत चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा साहित्यिक साहित्यिक चर्चा पान पान चर्चा अनुक्रमणिका अनुक्रमणिका चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nया संपादनाने नवीन पान तयार झाले (नविन पानांची यादी हेही पाहा)\nहे एक किरकोळ संपादन आहे\nहे संपादन एका सांगकाम्याकडून केले गेले आहे\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00636.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "https://mayureshkulkarni.wordpress.com/2011/03/14/%E0%A4%9B%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-26T11:05:51Z", "digest": "sha1:WEI3CZIB445DYOWN3SHUP4XBSYLWG7NS", "length": 13943, "nlines": 125, "source_domain": "mayureshkulkarni.wordpress.com", "title": "छोट्या दिसणाऱ्या मोठ्या गोष्टी | Isolated Portal | Mayuresh Kulkarni", "raw_content": "\nMayuresh Kulkarni's Blog | मयुरेश कुलकर्णीचा ब्लॉग\n विचारांवर चर्चा\t> छोट्या दिसणाऱ्या मोठ्या गोष्टी\nछोट्या दिसणाऱ्या मोठ्या गोष्टी\nछोट्या दिसणाऱ्या मोठ्या गोष्टी\nआज अचानक मी विचार करायला लागलो की चहाच्या टपरीवर दोन प्रकारचे चहा मिळतात. एक साधा आणि एक स्पेशल. या दोघात एक-दोन रुपयांचा फरक असतो म्हणून सहसा लोकं थोडे जास्त पैसे भरून स्पेशल चहा मागवतात. ही गोष्ट खरंच खूप छोटी आहे पण आहे मजेशीर. थोडक्यात, स्वत:च्या पाकीटाला जास्त धक्का लागत नसेल तर लोकं चहा सारख्या साध्या गोष्टी पण स्पेशल घेतात. मग हाच विचार किंवा हीच छोटी गोष्ट सगळीकडे दिसू लागली. आम्ही लहान असताना एका चॉकलेट बरोबर एक स्टिकर मिळायचं म्हणून तेच चॉकलेट घ्यायचो. मग ते चॉकलेट सर्वात चांगलं किंवा सर्वात स्वस्त नसेलही, पण आम्ही त्या स्टिकरसाठी ते घ्यायचो. आणि त्या चॉकलेट तयार करणाऱ्या कंपनीलाही ही गोष्ट माहित होती. काहीतरी चांगलं किंवा आपल्याला हवं असणारं फुकट मिळतय या साठी कधीकधी आपण जास्त पैसे (कळत किंवा नकळत) खर्च करतो. आजकाल सगळीकडेच हा प्रकार दिसतो. बाजारात हे घेतलं तर ते फुकट मिळतं यावरच कितीतरी दुकानं चालतात.\nया असल्या दुकानात आपण जावं का जाऊ नये, किंवा या फुकट मिळणाऱ्या गोष्टी चांगल्या की नाही ते मला माहित नाही. पण जर आपण दुकानाचा आणि बाजाराचा विचार न करता हीच गोष्ट आपल्या जीवनात वापरता येईल का ते बघितलं पाहिजे. जसं छोट्या छोट्या गोष्टीतून खूप आनंद मिळू शकतो, तसंच अशा छोट्या गोष्टी सांभाळल्या तर मजा येईल. पण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. एकतर आपल्याला त्रास झाला नाही पाहिजे. दुसरं म्हणजे मित्रांचा किंवा घरातल्या लोकांचा विचार करून आपण निस्वार्थीपणे त्यांच्यासाठी काहीतरी छोटं आणि त्यांना आनंद देणारं केलं पाहिजे. म्हणजे आनंद देणाऱ्या मोठ्या गोष्टी करू नका असं मी म्हटतच नाही, पण छोट्या गोष्टी केल्या की त्या लक्षात पण राहतात आणि त्या त्यांना आपेक्षीत पण नसतात. अशा लहान गोष्टी आपल्या जवळच्यांना हे दर्शवून देतात की आपण त्यांचा विचार करतो, त्यांच्या आवडी-निवडी माहिती करून घेऊन त्यांच्या मनासारखं करायचा प्रयत्न करतो. या सगळ्यातून त्यांच्यासाठी आपलं प्रेम आणि त्यांचं अपल्या जीवनातलं महत्व त्यांना सांगावं लागत नाही, ते त्यांना आपोआप कळतं. आणि आपण काही अपेक्षा ठेवल्या नाहीत तरी त्यांना पण आपल्यासाठी अशाच छोट्या पण आपल्याला आनंद देणाऱ्या गोष्टी कराव्याशा वाटतात. तुम्ही काहीतरी चांगलं केलं की ते तुमच्याकडे परत येतच.\nआपण म्हणतो की वाईट गोष्टी लक्षात राहतात, पण छोट्या चांगल्या गोष्टी पण लक्षात राहतात. एक उदाहरण माझ्या लहानपणीचं. आम्ही माझ्या मामाकडे बरेचवेळा जायचो आणि मला माझा मामा खूप आवडायचा (अजूनही आवडतो). पण मला त्याची थोडी भितीपण वाटायची. माझ्याकडून चूक झाली की तो ओरडायचा आणि तो ओरडला की मला वाईट तर वाटायचंच, पण भिती पण वाटायची. मग एके दिवशी मी त्याच्याकडे गेलो असताना, त्याने मला फिरायला नेले. घरी येताना आईस-क्रिम पण दिले. मस्त गप्पा मारत आम्ही घरी आलो, भिती गेली आणि मामा अजून आवडू लागला. परत आता इतक्या वर्षांनंतर ते आईस-क्रिम एकदम छोटं वाटतं. तो कदाचित ते विसरलाही असेल. पण इतकी लहान गोष्ट माझ्या लक्षात आहे, कारण त्या एका छोट्या गोष्टीने माझं आणि माझ्या मामाचं नातं बदललं. आम्ही मित्र बनू लागलो आणि आता मोठं झाल्यावर आमचं नातं अजून चांगलं झालं. या सगळ्याचं पहिलं पाऊल म्हणजे ती एक संध्याकाळ आणि ते छोटं वाटणारं आईस-क्रिम.\nअजून एक उदाहरण म्हणजे दान देणं. काही संस्था ज्या गरीब विद्यार्थांच्या शिक्षणासाठी काम करतात, किंवा गावात शाळा बांधतात किंवा समाज सुधारण्यासाठी काम करतात त्या आपल्याला हेच सांगतात. तुम्हाला जमेल तेवढं दान करा, कारण कुठलंच दान लहान नसतं. मला काही वेळा असं वाटायचं की जर मी दान करायचं ठरवलं आणि माझ्याकडे देण्यासाठी फार कमी असेल तर मला लाजल्यासारखं होईल. एकतर मला लाजल्यासारखं होईल आणि घेणाऱ्याला मी त्यांचा अपमान करतोय असंही वाटू शकतं. पण आता असं वाटतं की जर चांगल्या मनाने थोडंसं काहीतरी चांगलं केली तरी ते कमी नसतं. माझ्यासारख्या भरपूर लोकांनी जर छोटं छोटं दान केलं तर सगळं मिळून ते मोठं होईल. सेतू बांधताना खारूताईने तिला जेवढं जमलं तेवढं तिने केलं.\nअनोळखी माणसांना मदत करणं तर दूर राहिलं आपण आपल्या लोकांना तरी खुश करू शकतो. वाटतं तेवढं अवघड नाही हे करणं. या छोट्या दिसणाऱ्या मोठ्या गोष्टी आहेत. कधीतरी आईला किंवा बायकोला फुलं देणं, लहान मुलांना झोपण्याआधी गोष्टी सांगणं, मित्रांना त्यांच्या वाढदिवसाला त्यांच्या आवडीच्या गोष्टी देणं आणि काही नाही तर प्रत्येकाचं हसून रोज स्वागत करणं. अशा काही स्वस्त आणि छोट्या गोष्टी करून पण आपण कितीतरी बदल घडवू शकतो. फक्त आपलं मन प्रामाणिक आणि निरपेक्ष असलं पाहिजे.\nकोणासाठी, का आणि कसं लिहावं\nCategories | चर्चांचे वर्ग\nCharacters | व्यक्ति आणि व्यक्तित्व (12)\n माझ्या काही कविता (87)\nMonthly Posts | महिन्यातल्या चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00638.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://abpmajha.abplive.in/videos/hardik-patel-new-video-claims-he-s-drunk-update-report-478849", "date_download": "2018-04-26T11:18:46Z", "digest": "sha1:NK5YDHEDRT7CQPWNF7MFMCLRHCGTISY2", "length": 13548, "nlines": 136, "source_domain": "abpmajha.abplive.in", "title": "गुजरात: हार्दिक पटेलचा आणखी एक व्हिडीओ", "raw_content": "\nगुजरात: हार्दिक पटेलचा आणखी एक व्हिडीओ\nगुजरातमध्ये निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना हार्दिक पटेलचा आणखी एका व्हिडीओ समोर आलाय.\nयात हार्दिक पटेल स्पष्टपणे दिसत आहे. न्याय यात्रेच्या दुसऱ्या दिवशी हार्दिक आणि त्याच्या मित्र-मैत्रिणींनी मद्यप्राशन केल्याचा त्यात आरोप आहे. 21 मे रोजी मोदींच्या दौऱ्याआधी हार्दिक पटेलसह 50 जणांनी मुंडन केलं होतं. त्यावेळचा हा व्हिडीओ असल्याचं बोललं जातंय.\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nऔरंगाबाद : रुग्णांच्या नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, स्थानिक निवासी डॉक्टर संपावर\nपुणे : समर कॅम्पसाठी चेन्नईहून आलेले तीन विद्यार्थी मुळशी धरणात बुडाले\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\nमुंबई : सचिन तेंडुलकरच्या शारदाश्रम शाळेचं नाव बदलणार\nअंकोला, कर्नाटक : मोदींचा अॅपवरुन संवाद, तर राहुल गांधींचा रोड शो\nगुजरात: हार्दिक पटेलचा आणखी एक व्हिडीओ\nगुजरात: हार्दिक पटेलचा आणखी एक व्हिडीओ\nगुजरातमध्ये निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना हार्दिक पटेलचा आणखी एका व्हिडीओ समोर आलाय.\nयात हार्दिक पटेल स्पष्टपणे दिसत आहे. न्याय यात्रेच्या दुसऱ्या दिवशी हार्दिक आणि त्याच्या मित्र-मैत्रिणींनी मद्यप्राशन केल्याचा त्यात आरोप आहे. 21 मे रोजी मोदींच्या दौऱ्याआधी हार्दिक पटेलसह 50 जणांनी मुंडन केलं होतं. त्यावेळचा हा व्हिडीओ असल्याचं बोललं जातंय.\nपालघर : आगवन तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू\nमुंबई: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबट्याच्या हल्ल्यात वनरक्षकाचा मृत्यू\nघे भरारी : टिप्स : उन्हात त्वचेची काळजी कशी घ्यावी\nकर्नाटक निवडणूक: राहुल गांधी यांचा अंकोलात रोड शो\nघे भरारी : स्टाईलबाजी : प्रिंटेड साड्यांवर हटके ब्लाऊजचा ट्रेण्ड\nVIDEO: फिल्म इंडस्ट्रीत कास्टिंग काऊच कॉमन: उषा जाधव\nघे भरारी : व्हा क्रिएटिव्ह : फोटो ठेवण्यासाठी आकर्षक 'क्यूब'\n712 जालना: कृषी उत्पन्न बाजार समितीत रेशीम कोषाची बाजारपेठ\nघे भरारी : आरोग्य : आंब्याच्या पानांचे औषधी गुणधर्म\nनांदेड : शिक्षक भरती घोटाळ्यातील काशीराम चव्हाण एबीपी माझावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2529", "date_download": "2018-04-26T11:38:10Z", "digest": "sha1:GF27O2ZV5F5BHZ4HJFP2MPGH46NFHE2E", "length": 23401, "nlines": 62, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कारण संकल्पनेबाबत (लेखक - बर्ट्रंड रसेल): भाग ३/७ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकारण संकल्पनेबाबत (लेखक - बर्ट्रंड रसेल): भाग ३/७\nभाग ३ : काही प्रचलित पण असयुक्तिक उक्तींबाबत चर्चा\nया ऊहापोहाचे महत्त्व काय अंशतः महत्त्व असे, की यातून विज्ञानाच्या कार्यपद्धतीचे अधिक तथ्यात्मक वर्णन मिळेल. अंशतः महत्त्व हे, की या प्रकारच्या कारण संकल्पनेमुळे उद्भवणारी मानवी इच्छेची चुकीची उपमा, आणि तिच्यातून फळणारे चुकीचे युक्तिवाद दूर व्हावेत. त्या हेतूने तत्त्वज्ञानाच्या इतिहासात मोठा भाग घेतलेली काही तत्त्वे मी उदाहरणादाखल विचारात घेणार आहे.\n(१) \"कार्य आणि कारण यांचे एकमेकांशी साम्य असते.\" हे तत्त्व occasionalism मध्ये केंद्रभूत होते, पण अजूनही पूर्णपणे विझलेले नाही. (अनुवादकाची टीप : या पंथात प्रत्येक घटना देवाच्या विवक्षित इच्छेने होते असा मूलभूत विचार असतो) अजूनही असे मानले जाते, की जर पूर्वी काही मानसिक पदार्थ नसेल, तर तशा विश्वात मन उद्भवू शकणार नाही. या विचाराचा आधार हाच की मन आणि जडपदार्थ इतके वेगळे असतात, की मनाचे कारण जड पदार्थांमध्ये असू शकत नाही. आणखी विवक्षित उदाहरण असे - आपल्यामधील ज्या तथाकथित उदात्त प्रवृत्ती आहेत, त्या आधीपासून अस्तित्वात असलेल्या तशाच उदात्त तत्त्वातून उद्भवू शकतात. नाहीतर त्या अतर्क्य आहेत, असे मानले जाते. हे सर्व दृष्टिकोन कार्यकारणभावाच्या सिद्धांताची अतिसुलभीकृत आवृत्ती मानण्यातून येतात. जर \"कारण\" आणि \"कार्य\" यांना काही अर्थ दिलाच, तर विज्ञानातून असे दिसते, की त्या गोष्टी फारच असमान असतात - \"कारण\" हे अवघ्या विश्वाच्या दोन स्थिती असतात, आणि \"कार्य\" ही विवक्षित घटना असते.\n(२) \"कारण हे इच्छेसारखे असते, का तर कारण आणि कार्यामध्ये समजून येईल असा संबंध (intelligible nexus) असतो.\" मला वाटते की हे तत्त्व कित्येक तत्त्वज्ञांच्या कल्पनांमध्ये भिनलेले असते, पण अशा रीतीने उघड सांगितल्यास ते त्याचा नकार देतील. मन हे जड पदार्थांमधून उत्पन्न होणार नाही, या आधीच्या दृष्टिकोनात हे तत्त्वसुद्धा कार्यरत असावे. \"समजून यावा असा संबंध\" म्हणजे काय हे मला नीट कळत नाही : त्याचा अर्थ \"कल्पनाशक्तीला ओळखीचा वाटणारा संबंध\" असा काही असावा. मनोनिर्धाराने केलेली कृती आणि त्या कृतीचे फल यांच्यामधला संबंध \"समजून यावा असा\" असला, तर याच अर्थाने. नाहीतर त्या संबंधात समजून यावे, असे काही विशेष नाही. या प्रकारचा संबंध तथाकथित कार्यकारणभावाच्या सिद्धांताच्या \"घटनां\"च्या मध्येच दिसून येऊ शकतो. कार्यकारणभावाच्या ऐवजी विज्ञानात जे कायदे दिसतात, त्यांच्या अन्वये दोन घटनांमध्ये असा संबंध शोधायला जागाच राहिलेली नाही.\n(३) \"कारण हे कार्यास घडण्याची सक्ती करते, कार्य मात्र त्या प्रकारे कारणास घडण्याची सक्ती करत नाही.\" ही समजूत पूर्वनिर्धारिततेच्या (determinismच्या) नावडीत कार्यरत असलेली दिसते. परंतु वास्तविक ही समजूत वरील दुसर्‍या तत्त्वाशी निगडित आहे. आणि ते तत्त्व त्यागले की हे तत्त्वही कोसळते. ’सक्ती’ची व्याख्या आपण अशी करू शकतो : \"जर परिस्थितीमुळे ’अ’ला इच्छेविरुद्ध काही करावे लागते, किंवा इच्छा असून काही करता येत नाही, तर परिस्थितीच्या कारणाने होणार्‍या कार्याची ’अ’वर सक्ती होते.\" या व्याख्येत \"कारण\" शब्दाचीसुद्धा कुठलीतरी व्याख्या सापडली आहे, हे अध्याहृत आहे - या मुद्द्यापाशी मी परत येईन. सध्या मला इतकेच स्पष्ट करायचे आहे, की ’सक्ती’ ही संकल्पना गुंतागुंतीची आहे, आणि तीत इच्छेची आडवणूक अध्याहृत आहे. जोवर व्यक्ती इच्छेप्रमाणे करतो, तोवर कुठलीच सक्ती नाही. पूर्वघटनांच्या गणितातून त्याच्या इच्छा किती का निर्धारित असेनात. आणि इच्छेचा संदर्भ नाही तर सक्तीचा प्रश्नच येत नाही. म्हणूनच सामान्यतया कारणाने कार्याची सक्ती होते, असे म्हणण्याने दिशाभूल होते.\nयाच तत्त्वाची एक संदिग्ध आवृत्ती \"सक्ती\"च्या ठिकाणी \"निर्धारण\" (determine) असा शब्द वापरते. असे म्हणतात की कारणाने कार्य ज्या प्रकारे निर्धारित होते, त्या प्रकारे कार्य कारणाला निर्धारित करत नाही. \"निर्धारित करणे\" म्हणजे नेमके काय ते स्पष्ट नाही. मला माहीत असलेला नेमका सुस्पष्ट अर्थ असा - गणितातील अनेकास-एक संबंध (one-many relation) किंवा फलन (function) संबंध. समजा आपण मानले की कारणे अनेक असू शकतात, पण कार्य एकच असते. म्हणजे जर अमुक कारण असले, तर तमुक कार्य असतेच, पण जर तमुक कार्य असले, तर कारण अनेक पर्यायांपैकी कुठलेही एक असू शकते. असे असल्यास, आपण या अर्थाने म्हणू शकतो की कारणाने कार्य निर्धारित होते, पण कार्याने कारण निर्धारित होत नाही. मात्र कारणांचे अनेकत्व कसे येते यासाठी कार्याची संकल्पना ढोबळ आणि मर्यादित व्याप्तीची ठेवावी लागते, आणि कारणाची संकल्पना नेमकी आणि मोठ्या व्याप्तीची ठेवावी लागते. अनेक पूर्वघटिते मनुष्याच्या मृत्यूचे \"कारण\" होऊ शकतात, कारण मृत्यू ही संकल्पना ढोबळ आणि मर्यादित व्याप्तीची आहे. परंतु आपण उलट मार्ग चोखळला, आणि \"कारण\" म्हणून विवक्षित विषप्राशन निवडले, आणि \"कार्य\" म्हणून पाच मिनिटांच्या नंतर जगातील सर्व परिस्थिती निवडली, तर आपल्याला कारणांच्या ऐवजी कार्यांचे अनेकत्व मिळेल. अशा प्रकारे कारण आणि कार्य यांच्यामधली तथाकथित असंमिती (lack of symmetry) केवळ मृगजळ आहे.\n(४) \"जेव्हा कारणाचे अस्तित्व संपते तेव्हा ते क्रिया चालवू शकत नाही, का तर ज्याचे अस्तित्व संपले ते नसतेच.\" ही एक सामान्य उक्ती आहे, आणि त्याहूनही सामान्य अनुक्त पूर्वग्रह आहे. बर्गसनची \"durée\" (कालांतर) ही संकल्पना आकर्षक असण्यामागे हे तत्त्व आहे, असे मला वाटते. ज्या अर्थी भूतकाळ आता परिणाम करत आहे, त्याअर्थी तो अजून कुठल्यातरी तर्‍हेने अवशिष्ट असला पाहिजे, ही ती संकल्पना होय. कारणे \"क्रिया चालवतात\" ही समजूत या उक्तीमधील चूक आहे. इच्छाप्रयासाच्या (volition) बाबतीतच \"क्रिया चालवणे\" ही संकल्पना लागू आहे, वेगळ्या कुठल्या बाबतीत नाही : संकल्पाप्रमाणे कार्य होते तेव्हा इच्छाप्रयास \"क्रिया चालवतो\" असे म्हणतात. जाणीवपूर्वक म्हणा, नेणिवेने म्हणा, कारणाची इच्छाप्रयासाशी सरमिसळ केल्यामुळे कारण \"क्रिया चालवते\" अशी समजूत होते. आपण पाहिलेच आहे, की कारण हे कार्यापासून काही कालांतराने विभागलेले असते, आणि कारण संपुष्टात आल्यानंतरच कार्यास करणीभूत होते.\nइच्छाप्रयास \"क्रिया चालवण्याच्या\" वरील व्याख्येबद्दल कोणी आक्षेप घेईल की इच्छाप्रयास कारणत्वाने कार्य घडवतो, तेव्हाच तो क्रिया चालवतो. जेव्हा ते कार्य आपोआप इच्छाप्रयासानंतर घडते, तेव्हा इच्छाप्रयास क्रिया चालवत नाही. इच्छाप्रयास \"क्रिया चालवण्याचा\" हाच सामान्य अर्थ आहे, हे निश्चित. पण यात कारणाची व्याख्याच वेगळी आहे (अनुवादकाची टीप : कारणानंतर कार्य होते आणि होतेच अशी काही व्याख्या आपण आधी बघितली). आणि आपण ज्या व्याख्येचे खंडन करण्यात गुंतलेलो आहोत, ती सोडून ही वेगळी व्याख्या आपल्याला सध्या स्वीकारता येत नाही. (अनुवादकाची टीप : वेगळीच व्याख्या स्वीकारली, तर खंडन न करताच विषय बदलला, असे होईल.) आपल्या व्याख्येने आपण म्हणू, की इच्छाप्रयास \"क्रिया चालवतो\" ते केव्हा - आदमासे समान परिस्थितीमध्ये आदमासे समान इच्छाप्रयास केल्यास त्यानंतर संकल्पित कार्य होण्याचा कुठला कायदा असेल, तर इच्छाप्रयास क्रिया चालवतो. परंतु हा खूपच धूसर विचार आहे, आणि आपण अजून चर्चेत न घेतलेल्या अनेक संकल्पनांचा यात शिरकाव होतो. या ठिकाणी आपण महत्त्वाचे लक्ष देण्यालायक काय तर हे - मी प्रतिपादन केल्याप्रमाणे जर आपण नेहमीची \"कारण\" संकल्पना त्यागली, तर ही नेहमीची \"क्रिया चालवणे\" संकल्पना आपल्यासाठी बंद होते.\n(५) \"कारण ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणावेगळ्या ठिकाणी कार्य चालवू शकत नाही.\" ही उक्ती फारच मोठ्या क्षेत्रात पसरलेली आहे. न्यूटनविरुद्ध हा मोठा आक्षेप होता, आणि अजूनही ही उक्ती \"दूरवरील क्रियां\"बद्दल पूर्वदूषितग्रहाचा स्रोत बनून राहिलेली आहे. या उक्तीमधून तत्त्वज्ञानात काय-काय आले - अल्पकालिक क्रियांचा (transient actionचा) नकार, तिथून अद्वैत (monism) आणि तिथून लाइब्नित्सचा विश्वकणवाद (monadism). याच्या समांतर कालविषयक जोडणीबद्दलची जी उक्ती आहे, ही तशीच आहे. कारणे \"क्रिया चालवतात\", म्हणजे कुठल्यातरी संदिग्ध प्रकारे आपल्या इच्छाप्रयासांसारखी आहेत, यावर या उक्त्या आधारित आहेत. आणि काळाच्या जोडणीसारखेच ठिकाणाच्या जोडणीबद्दल या उक्तीमधून येणारे निष्कर्ष पूर्णतः निराधार आहेत.\nमूळ लेखाबाबत सर्व हक्क \"बर्ट्रंड रसेल पीस फाउंडेशन\"कडे आहेत. हे मराठी भाषांतर आणि आंतरजालावर होणारे प्रकाशन अनुमतिप्राप्त आहे.\nयेथे सर्व भागांचे दुवे दिले जातील. शिवाय जर काही चुका असतील तर त्यांचे शुद्धिपत्र दिले जाईल. शक्यतोवर या प्रतिसादाला उपप्रतिसाद देऊ नये, ही वाचकांना विनंती आहे.\nभाग १: प्रास्ताविक, कार्यकारणभाव आणि आवश्यकता, आवश्यकतेच्या व्याख्या\nभाग २: आवश्यकतेच्या व्याख्या पुढे चालू, कार्यकारणभावाची सुधारित व्याख्या, घटना आणि त्यांच्यामधील कालांतर\nभाग ३ : काही प्रचलित पण प्रामादिक उक्तींबाबत चर्चा\nभाग ४ : कार्यकारणभावाऐवजी विज्ञानात कुठले कायदे असतात ते मूलभूत असतात का\nभाग ५ : तुलनात्मक आणि कामचलाऊ अलग व्यवस्था, पूर्णनिर्धारितता आणि हेतुसाधकता\nभाग ६ : पूर्णनिर्धारितता, भूत-भविष्यकाळामधील इच्छानिर्धारणातला फरक\nभाग ७ : स्वतंत्र निर्धारणशक्तीचा कूटप्रश्न, इतिसारांश\nराजेशघासकडवी [04 Jun 2010 रोजी 10:43 वा.]\nपूर्णपणे समजलं नाही, पुन्हा एकदा वाचेन. मात्र वेगवेगळ्या पातळीवरच्या किंवा स्केलवरच्या घटनांचा (कार्यं व कारणं) विचार केल्यामुळे खूप वैचारिक गोंधळ झाल्याचं जाणवतंय. पण १. व २. प्रकारची विचार करण्याची पद्धत आपल्याला अनेक वेळा वैचारिक मांडणीतून जाणवते. कधी कधी १. प्रकारची कारणपरंपरा हे अनुत्तर किंवा चक्रीय उत्तर वाटतं. उदा. पेशींमध्ये काही जीवद्रव असल्यामुळे त्या सजीव असतात. किंवा मेंदूमध्ये एक लपलेला स्व असतो...\nकार्य व कारण संकल्पनाच नष्ट कराव्याशा का वाटल्या असाव्यात याची थोडी कल्पना येतेय.\nभौतिक घटना या तर केवळ असतात... आपण जर उलटी फिरवलेली फिल्म बघितली तर (कमी शक्यतेशिवाय) काहीच 'चुकीचं' दिसणार नाही. यानेच कार्य व कारण कल्पनांना तडा जात नाही का\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948126.97/wet/CC-MAIN-20180426105552-20180426125552-00639.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://feelingsandviewpoint.blogspot.com/2008/11/blog-post_9134.html", "date_download": "2018-04-26T13:29:09Z", "digest": "sha1:4OFIKUMMURX3ZYEJ4MJXWLXLDDJ7MHWT", "length": 4084, "nlines": 100, "source_domain": "feelingsandviewpoint.blogspot.com", "title": "Blue Crescent: पट्टराणी..", "raw_content": "\nपदराबरोबर प्रपंचाची प्रतिष्ठा खोचून\nपट्टराणी तू वावरलीस त्याच्या राजघरात\nठेवलं नाहीस बांधून त्या राधेच्या रमणाला\nभामेच्या वल्लभाला, कॄष्णेच्या केशवाला,\nतुझ्या असतेपणाच्या तलम भरजरी वेढ्यात\nतो पालांडून गेला असेल जेव्हा युगाच्या अवकाशातलं\nवर्तमान आणि भविष्याचं विराटपण सहजपणे\nतेव्हा राजवाड्याच्या भुलभुलॆय्यातली लहान लहान अंतरं\nचकवे आणि तळघरं तू पार करत असशील निर्धाराने\nकालयवन, जरासंध, शिशुपाल, कौरव.. दुष्टशक्तींच्या विनाशात\nतो महानायक गुंतला असेल\nतेव्हा तू असशील मुलाला पाजवत, निजवत, गोष्टी सांगत\nबापाच्या दूर असण्यानं तो दुखावू नये म्हणून काळजी घेत\nउद्याचा यदुनायक वाढवत असशील\nतुझं आईपण अवघड आणि बाईपण त्याहूनही अवघड\nतरी कशी सोपंच करत गेलीस तू त्याला\nतुझ्या आयुष्यातून निसटून जगडव्याळ पसरत जाणं \nकसं समजलं तुला हे अवघडातलं सोपेपण\nम्हणजे स्वाभाविक जगण्यासाठी दुस-याला मोकळं करणं \nआणि म्हणजेच संपूर्ण प्रेम करणं\nगोष्ट – एका छोट्याशा कोंबडीची \nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nपहिला पाऊस, पहिली आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2016_04_10_archive.html", "date_download": "2018-04-26T13:39:38Z", "digest": "sha1:XWRTQCQGTYNJIMU6O4PZRY6INDVSLR53", "length": 239908, "nlines": 3264, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.com", "title": "Dainik Sanatan Prabhat: 04/10/16", "raw_content": "\nश्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर न जाता खालूनच दर्शन घेणार \nधर्मपरंपरा जपण्याचा श्री शनिशिंगणापूर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिलांचा निर्धार \nधर्मपरंपरा जपणार्‍या श्री शनिशिंगणापूर आणि पंचक्रोशी येथील ग्रामस्थ महिलांचे अभिनंदन या ग्रामस्थ महिलांचा आदर्श सर्वत्रच्या हिंदु महिलांनी घ्यावा \nडावीकडून श्री. अभय वर्तक, सौ. नंदिनी सुर्वे, कु. प्रतिक्षा कोरगांवकर (बोलतांना) आणि अधिवक्ता श्री. संजीव पुनाळेकर\nश्री शनिशिंगणापूर, ९ एप्रिल - गुढीपाडव्याच्या दिवशी श्री शनैश्‍वर देवस्थानच्या विश्‍वस्तांनी श्री शनिदेवाचा चौथरा महिलांना दर्शनासाठी मोकळा केला आहे. त्यानंतर अनेक महिला आणि भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी श्री शनिदेवाचे चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेतले. असे असले, तरी शनिशिंगणापूर आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ महिलांनी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर न जाता खालूनच दर्शन घेण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.\nश्री शनिशिंगणापूर आणि पंचक्रोशीतील महिलांनी देवस्थानच्या निर्णयाविषयी सांगितले की, बाहेरगावच्या महिलांनी श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाऊन दर्शन घेतले, तरी आम्ही आमची धर्मपरंपरा कायम पाळू आणि खालूनच दर्शन घेऊ. श्री शनिशिंगणापूर गावासह सोनई, बेल्हेकरवाडी, खरवंडी, पानसवाडी, वडाळा, घोडेगाव, नेवासे, चांदा, उंबरे, ब्राह्मणी, करजगाव, रस्तापूर, राहुरी या गावांतील एकाही महिलेने श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर न जाता खालूनच दर्शन घेतले.\nमहिलांनी शनीच्या समोर जाऊ नये - शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती\nहरिद्वार - महिलांसाठी शनीची पूजा निषिद्ध आहे. शनीची पूजा केल्याने अनिष्ट होऊ शकते. त्यामुळे त्यांनी शनीच्या समोर जाऊ नये, असे मत ज्योतिष आणि द्वारका या पिठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी व्यक्त केले. शंकराचार्य पुढे म्हणाले की, महिलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे जावे; परंतु धर्माच्या क्षेत्रात ज्या मर्यादा आणि परंपरा त्यांच्या संदर्भात आहेत, त्याचे त्यांनी पालन केले पाहिजे; कारण त्यातच त्यांचे हित आहे. मंदिरात देवतेच्या प्रतिमेला किंवा मूर्तीला स्पर्श करण्याचा आणि त्यांची पूजा करण्याचा अधिकार केवळ त्या मंदिरातील पुजार्‍यांना असतो. इतर सर्वजण लांबूनच दर्शन घेतात.\nएड्स जनजागृतीच्या कार्यक्रमात हनुमान चालिसाच का कुराण, बायबल किंवा अन्य धार्मिक साहित्यांचे कथन का नाही कुराण, बायबल किंवा अन्य धार्मिक साहित्यांचे कथन का नाही - मुंबई उच्च न्यायालय\nनागपूर महानगरपालिकेने एड्सविषयीच्या जनजागृतीसाठी कस्तुरचंद पार्क मैदानात हनुमान चालिसा कथनाचे आयोजन केले आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. या याचिकेवर सुनावणी करतांना हनुमान चालिसाच का , कुराण, बायबल किंवा अन्य धार्मिक साहित्यांचे कथन का नाही , कुराण, बायबल किंवा अन्य धार्मिक साहित्यांचे कथन का नाही हनुमान चालिसा आणि एड्स जनजागृतीचा काय संबंध हनुमान चालिसा आणि एड्स जनजागृतीचा काय संबंध फक्त हिंदूंनाच एड्सची लागण होते का फक्त हिंदूंनाच एड्सची लागण होते का भारत फक्त हिंदूंसाठीच का भारत फक्त हिंदूंसाठीच का केवळ हनुमान चालिसाच्या पठणाने रुग्ण या भयंकर रोगातून बरा होणार का केवळ हनुमान चालिसाच्या पठणाने रुग्ण या भयंकर रोगातून बरा होणार का, या शब्दात न्यायलयाने खडसावले. त्यानंतर आयोजकांनी दोन्ही कार्यक्रमांचे वेगवेगळे आयोजन करण्याचा निर्णय घेतला. हनुमान चालिसा पठण आणि एड्स जनजागृती कार्यक्रम यांमध्ये तासाभराचे अंतर ठेवण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.\nगोवा मुक्तीसाठी लढलेल्या काश्मिरी स्वातंत्र्यसैनिकांना ५४ वर्षांनंतर निवृत्ती वेतन मिळणार \nवर्ष १९५४-१९५५ या कालावधीत गोव्याला पोर्तुगिजांच्या जोखडातूनमुक्त करण्यासाठी गोवा मुक्ती लढ्यात भाग घेतलेल्या जम्मू-काश्मीरमधील स्वातंत्र्यसैनिकांना गोवा मुक्तीच्या ५४ वर्षांनंतर स्वातंत्र्यसैनिकांसाठीचे केंद्रशासनाकडून मिळणारे निवृत्ती वेतन (पेन्शन) मिळणार आहे. राज्यपाल एन्.एन्. व्होरा यांनी दोन मासांच्या राष्ट्रपती राजवटीच्या काळात पुढाकार घेऊन स्वातंत्र्यसैनिकांना निवृत्ती वेतन देण्याविषयी जम्मू-काश्मिरच्या शासनाकडून प्रलंबित असलेले कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले.\nडॉ. तोगाडिया यांनी देशाला हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी भाजपला भाग पाडावे \nभारत स्वतंत्र झाला तेव्हा ८६ टक्के हिंदू होते. आज हे प्रमाण ७९ टक्क्यांवर आले आहे. ही चिंताजनक परिस्थिती पालटण्यासाठी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करावे लागेल. त्यासाठी राजसत्ता मिळवावी लागेल, देशाच्या घटनेत पालट करण्यासह कायदेही पालटावे लागतील. स्वकेंद्रित झालेल्या हिंदु समाजाला समाजकेंद्रित बनवल्यास ही परिस्थिती पालटेल अन्यथा एक वेळ अशी येईल की, हिंदूंवर स्वत:च्याच देशात अल्पसंख्यांक म्हणून रहाण्याची पाळी येईल, असे विश्‍व हिंदु परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगाडिया म्हणाले. (हिंदूंना स्वकेंद्रित न ठेवता व्यापक बनवायचे असेल, तर त्यांचा केवळ बाह्य विकास न करता आंतरिक विकास व्हायला हवा. त्यासाठी त्यांना धर्मशिक्षण देऊन साधना करण्यास उद्युक्त करणे आवश्यक आहे \nरणरागिणी शाखा धर्मपरंपरेच्या रक्षणासाठी महालक्ष्मीच्या मंदिरातील गर्भगृहाच्या बाहेर आधुनिकतावादी महिलांना रोखणार - कु. प्रतिक्षा कोरगावकर, 'रणरागिणी'शाखा, राज्य संघटक\nगुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर हिंदु जनजागृती समितीच्या 'रणरागिणी' शाखेकडून धर्मपरंपरा रक्षण चळवळीस प्रारंभ \n२२५ हून अधिक रणरागिणींची उपस्थिती\nकार्यक्रमाला आरंभ करतांना डावीकडून श्री. सुनील घनवट, पू.(कु.) स्वाती खाडये,\nसौ. वैशाली क्षीरसागर आणि कु. प्रतिक्षा कोरगावकर\nकोल्हापूर, ९ एप्रिल (वार्ता.) - कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिरातील गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी भूमाता ब्रिगेड आणि अवनी या दोन संघटना येत आहेत. आम्ही धर्मपरंपरेचे रक्षणासाठी आई महालक्ष्मीच्या मंदिरातील गर्भगृहात आधुनिकतावादी महिलांना प्रवेश मिळू देणार नाही, ही घोषणा आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून करत आहोत.\nगोव्यात प्रतिबंधित 'पीस टी.व्ही.'चे सर्रास प्रक्षेपण करणार्‍या केबल चालकांवर कारवाई करा - श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांची मागणी\nश्री. प्रमोद मुतालिक यांच्याकडून दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांना नोटीस\nप्रतिबंधित वाहिनी बंद करा, असे जर प्रशासनाला सांगावे लागत असेल, तर प्रशासन नावाचा खर्चिक डोलारा हवा कशाला प्रतिबंधित वाहिनी चालू असल्याविषयी अनभिज्ञ असणे, हे राष्ट्रासाठी धोकादायक \nपणजी, ९ एप्रिल (वार्ता.) - केंद्रशासनाने प्रतिबंधित केलेली 'पीस टी.व्ही.' वाहिनी प्रदर्शित करणारे केबलचालक आणि वितरक यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करणारी नोटीस श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांना त्यांच्या अधिवक्त्यांद्वारे पाठवली आहे.\nकाँग्रेस शासनातील तत्कालीन केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री मनिष तिवारी यांनी वर्ष २०१२ मध्ये लोकसभेत दिलेल्या उत्तरात देशात २४ वाहिन्यांवर बंदी आहे, असे सांगितले होते. देशाचे सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचे कार्य करणार्‍या या वाहिन्यांच्या प्रसारणासंदर्भात गोव्यातील अनेक नागरिकांच्या श्रीराम सेनेकडे तक्रारी केल्या आहेत. शासनाने नेमलेली जिल्हा प्रसिद्धीमाध्यम देखरेख समिती (मिडिया मॉनिटरिंग कमिटी) या संबंधी कोणतीही कारवाई करत नाही, असे लक्षात आल्यामुळे श्री. मुतालिक यांनी संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या नोटिसीची प्रत गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पाठवून या गंभीर प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे.\n... अन्यथा भारतमाता की जय न म्हणणार्‍या लाखो लोकांची मुंडकी छाटली असती \nपूर्वीपासून देशातील जनतेला राष्ट्रभक्ती शिकवली असती, तर भारतमाता की जय म्हणा, असे\nसांगावे लागले नसते, तसेच अशी घोषणा देण्यास नकार देणार्‍यास जनतेनेच धडा शिकवला असता \nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतमाता की जय न म्हणणार्‍यांना देशात रहाण्याचा अधिकार नाही, असे म्हटल्यानंतर आता एम्आयएम्चे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे नाव न घेता रामदेवबाबा म्हणाले, मान कापली, तरी मी भारतमाता की जय म्हणणार नाही, असे जर कुणी म्हणत असेल, तर मला त्यांना सांगायचे आहे की, आम्ही कायद्याचा आणि राज्यघटनेचा आदर करतो अन्यथा सहस्रावधीच काय; पण लाखो मुंडकी आम्ही छाटू शकतो. अशा प्रकारे बोलण्याची लोकांना लाज वाटायला हवी. प्रत्येकाने मातृभूमीचा आदर केला पाहिजे.\nमुसलमानांनी मुसलमानेतरांची हिंसा करणे कुराणला मान्य \nकुराणमधील शिक्षांची माहिती देणार्‍या इमामाचा व्हिडिओ सार्वजनिक \nनॉर्वे (युरोप) देशातील एका दूरचित्रवाणीवर झालेल्या कार्यक्रमात इमाम मुल्ला करेकर या धर्मगुरूंचा, मुसलमानेतरांसाठी कुराणमध्ये उल्लेख केलेल्या शिक्षांची माहिती देणारा व्हिडिओ सार्वजनिक झाला आहे. यामध्ये मुसलमानांनी मुसलमानेतरांची हिंसा करणे, हे कुराणला धरून आहे; जे इस्लामचा सन्मान करत नाहीत, त्यांना मारणे, हा मुसलमानांचा अधिकार आहे, असे करेकर या धर्मगुरूंनी म्हटल्याचे दिसत आहे.\nगोवा शासनाने मांडवीतील कॅसिनोंचा कालावधी १ वर्षाने वाढवला \nकॅसिनोंना पाठीशी घालणारे गोवा शासन उद्या महसूल मिळवणे, पर्यटन आदी\nकारणांखाली वेश्याव्यवसायही कायदेशीर केल्यास आश्‍चर्य नाही \nमांडवीतील कॅसिनो जहाजांच्या अनुज्ञप्तीचा कालावधी आणखी १ वर्षाने वाढवण्याचा तसेच काही महिने बंद असलेल्या पाचव्या रॉयल कॅसिनोच्या अनुज्ञप्तीचेही नूतनीकरण करण्याचा निर्णय ३१ मार्च २०१६ या दिवशी झालेल्या गोव्याच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी १४ ऑगस्ट २०१३ मध्ये राज्यशासनाने ३१ मार्च २०१६ नंतर कॅसिनो जहाजे मांडवी नदीतून न हटवल्यास कॅसिनोंच्या अनुज्ञप्त्यांचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला होता; मात्र आता हा निर्णय पालटला.\nगुढीपाडव्याविषयीच्या धर्मद्रोह्यांच्या विषारी प्रचाराला बळी पडू नका - ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवा\nदीपप्रज्वलन करतांना डावीकडून तिसरे पू. मोहनबुवा रामदासी,\nचौथे ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवा आणि अन्य मान्यवर\nसातारा, ९ एप्रिल (वार्ता.) - ब्राह्मणांनी कट रचून छत्रपती संभाजी महाराजांचा वध केला. यानंतर गुढीपाडव्याचा सण आनंदोत्सव म्हणून ब्राह्मण साजरा करू लागले, असा विषारी प्रचार आताचे धर्मद्रोही करत आहेत. या विषारी प्रचाराला सुज्ञ शंभुभक्तांनी बळी पडू नये, असे आवाहन राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळेबुवा यांनी केले.\nजेएन्यू प्रकरणी आरोपी विद्यार्थ्यांना शिक्षा करण्यासाठी विद्यापीठ कायदेशीर सल्ला घेणार \nदेशविरोधी घोषणा देणार्‍या विद्यार्थ्यांना १ मासानंतरही काहीच शिक्षा न करणार्‍या विद्यापिठातून\nभावी पिढी देशद्रोही निपजल्यास नवल नाही अशा विद्यार्थ्यांना थेट घरचा रस्ता दाखवा \nयेथील जेएन्यूच्या (जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या) आवारात डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांकडून देण्यात आलेल्या देशविरोधी घोषणांच्या प्रकरणी आरोपी विद्यार्थ्यांना कोणती शिक्षा देण्यात यावी, यासंदर्भात विद्यापिठाने कायदेशीर सल्ला मागितला आहे. ९ फेब्रुवारी या दिवशी जेएन्यूच्या आवारात एका कार्यक्रमात कन्हैया कुमार, अनिर्बन भट्टाचार्य आणि त्यांचे सहकारी विद्यार्थी यांनी पाकच्या समर्थनार्थ आणि भारताच्या विरोधात घोषणा दिल्याचा आरोप आहे.\nसाधकांनी कारागृहात राहून केलेली साधना\nस्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला \nसाधकांनी कारागृहात असतांना साधना, राष्ट्र, आणि धर्म (तात्त्विक विषय) यांच्या संदर्भात केलेले लिखाण\nवर्ष २००९ मध्ये मडगावला एका दुचाकीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे नाचणार्‍या पोलिसांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास, तसेच त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. या अशा कठीण प्रसंगांना साधकांनी केवळ साधनेच्या बळावर धीरोदत्तपणे तोंड दिले. यातून वाचकांच्या मनावर साधनेचे महत्त्व ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना करणे किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेच्या अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही साधना, राष्ट्र आणि धर्म यांविषयी केलेले तात्त्विक चिंतन पाहूया.\nसंकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले\n(म्हणे) श्री महालक्ष्मी मंदिरातील गाभारा प्रवेशासाठी १३ एप्रिलपासून लढा देणार \nहिंदूंनो, पुरोगामी आणि नास्तिकवादी यांच्याकडून करण्यात येणारे धर्मावरील आघात रोखण्यासाठी प्रभावी संघटन उभारा \nअशा नास्तिकवादी आणि पुरोगामी महिलांना जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांनी जिल्हा बंदी कारवाई करावी, अशी देवीभक्तांची अपेक्षा आहे \nतृप्ती देसाई यांचा धर्मावर आघात करण्याचा आणखी एक डाव \nकोल्हापूर, ९ एप्रिल - श्री शनैश्‍वर देवस्थानच्या विश्‍वस्तांनी गुढीपाडव्याच्या दिवशी श्री शनिदेवाचा चौथरा महिलांसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी चौथर्‍यावर जाऊन श्री शनिदेवाचे दर्शन घेतले. या वेळी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी सांगितले की, श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर प्रवेश मिळणे, हा केवळ प्रारंभ आहे. हा लढा चालू रहाणार असून कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरातील गाभार्‍यात प्रवेश मिळावा, याकरता १३ एप्रिलपासून लढा देणार आहोत.\nमहाराष्ट्र आणि बेळगाव येथे गुढीपाडवा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा \nहिंदु धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nठिकठिकाणी पदफेरी अन् शोभायात्रा यांचे आयोजन\nलक्ष वेधून घेणार्‍या पारंपरिक आणि ऐतिहासिक वेशभूषा\nयेथे चेलवद हट्टी आणि सुरते येथे गुढी उभारण्यात आली. या वेळी हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.\nजातीय राजकारणासाठी निर्मिलेला काल्पनिक शत्रू म्हणजे ब्राह्मण - डॉ. सच्चिदानंद शेवडे\nपुणे, ९ एप्रिल (वार्ता.) - आज अस्मितेची विस्मृती झाली आहे. जातीय राजकारणाला फोडणी देण्याकरता एक काल्पनिक शत्रू निर्माण केला गेला. तो म्हणजे ब्राह्मण. खोटे बोला; पण रेटून बोला या तत्त्वानुसार ब्राह्मणांनी इतरांना शिक्षण नाकारल्याचे आरोप केले जातात; पण वस्तूस्थिती तशी नाही. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर इतिहासकार म्हणून डाव्या विचारांच्या मंडळींना नेमण्यात आले आणि त्यांनी खोटा इतिहास पसरवला. ब्राह्मण समाजावर टीका करणारे अनेक लेख व्हॉट्स अ‍ॅपद्वारे पसरवले जात असतात; पण विरोधकांच्या आरोपांवर ब्राह्मण समाज विचार करून खोडून काढत नाही आणि त्यांना प्रत्युत्तरही देत नाही. ब्राह्मण समाजाची विचार करण्याची शक्ती क्षीण होत चालली आहे. ते व्यक्तच होत नाहीत. त्यामुळे ब्राह्मण समाजाला लक्ष्य केले जाते, असे रोखठोक प्रतिपादन डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी केले.\nसनातन संकुल (पनवेल) येथे गुढीपाडव्यानिमित्त बालसाधकांची प्रभातफेरी \nपनवेल - येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहुर्तावर देवद येथील सनातन संकुलातील बालसाधकांच्या प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते. सर्वच बालसाधकांनी सात्त्विक वेशभूषा परिधान केली होती. या वेळी त्यांनी उत्स्फूर्तपणे राष्ट्र आणि धर्म जागृतीपर घोषणाही दिल्या. देवद येथील शिवमंदिरापासून ही फेरी आरंभण्यात आली आणि सनातनच्या आश्रमात फेरीचा समारोप झाला. या वेळी प.पू. पांडे महाराज यांनीही बालसाधकांना मार्गदर्शन केले. पुढील वर्षी आणखी मोठी प्रभातफेरी काढण्याचे बालसाधकांनी ठरवले. श्रीमती अंजली भोसले, सनातन संकुलातील आेंकार ओशिवराचे अध्यक्ष श्री. सचिन पाटील, श्री. प्रमोद बेंद्रे आणि आधुनिक वैद्य दीपक जोशी यांनी या फेरीचे आयोजन केले होते.\nमालेगावात धर्मांधांकडून शाळेची जाळपोळ, पोलिसांवर दगडफेक\nमालेगाव - ५ वर्षीय बालिकेचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून ८ एप्रिल या दिवशी संतप्त धर्मांधांनी मदर आयेशा प्राथमिक शाळेची तोडफोड करत जाळपोळ केली. आयेशानगर भागातील खातून एज्युकेशन सोसायटीची ही शाळा आहे. धर्मांधांनी पोलिसांवरही दगडफेक करत ५ वाहने जाळली. या घटनेमुळे शहरात दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते. (दादरी हत्याकांड असो अथवा देहलीमधील चर्च आणि ख्रिस्ती शाळांवर झालेली आक्रमणे असोत, अशा बातम्यांना ऊठसूट प्रसिद्धी देऊन त्यांना धार्मिक रंग देणारी प्रसारमाध्यमे मालेगावची शाळा आणि तेथील पोलिसांवरील आक्रमणाच्या घटनेची साधी दखलही घेत नाहीत, हे लक्षात घ्या आक्रमण करणार्‍याची जात अथवा धर्म कोणता आक्रमण करणार्‍याची जात अथवा धर्म कोणता यांवरून प्रसिद्धीमाध्यमांच्या बातम्या बनत असतील, तर स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणारी प्रसिद्धीमाध्यमे 'धर्मांध'च होत यांवरून प्रसिद्धीमाध्यमांच्या बातम्या बनत असतील, तर स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणवणारी प्रसिद्धीमाध्यमे 'धर्मांध'च होत \nश्री तुळजाभवानी देवस्थानची २६५ एकर भूमी हडपणार्‍या दोषींवर कारवाई करा आमदार भरतशेठ गोगावले, शिवसेना\nभ्रष्टाचार्‍यांवर कठोर कारवाई होण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे \nमहाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी देवस्थानमध्ये सहस्रावधी कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या दोन्ही काँग्रेसने राज्यातील देवस्थानांनाही सोडलेले नाही. या घोटाळ्यातील सर्व दोषींवर तातडीने कारवाई करावी अन्यथा राज्यात प्रखर आंदोलन करावे लागेल, अशी चेतावणी शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांनी ५ एप्रिलला एका आंदोलनाद्वारे शासनाला दिली.\n१. महाराष्ट्राचे कुलदैवत श्री तुळजाभवानी देवस्थानाची जवळपास २६५ एकर जमीन तत्कालीन काँग्रेस शासनाच्या काळात अनधिकृतरित्या ७७ लोकांच्या नावे करण्यात आली आहे.\n२. मंदिरातील दानपेटीतील लिलावात भ्रष्टाचार करून अंदाजे शेकडो कोटी रुपयांहून अधिक संपत्तीची लूट केलेली आहे.\nतासगाव येथे बुधवार, १३ एप्रिल या दिवशी जाहीर हिंदु धर्मजागृती सभा \nप्रचारार्थ तासगाव येथे आज वाहनफेरी\nपत्रकार परिषदेत डावीकडून सचिन पवार,\nअभिजित घुले, डॉ. मानसिंग शिंदे आणि सौ. वैशाली राजहंस\nतासगाव (जिल्हा सांगली), ९ एप्रिल (वार्ता.) - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदूंमध्ये धर्माभिमान जागृत करून त्यांना धर्माचरण करण्यास कृतीप्रवण करणे, हिंदूसंघटन करणे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना या हेतूने तासगाव येथे १३ एप्रिल या दिवशी हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन केले आले आहे. ही सभा तासगाव येथील चंपाबेन वाडीलालच्या ज्ञानमंदिराच्या मैदानावर सायंकाळी ६ वाजता प्रारंभ होईल, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे डॉ. मानसिंग शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते ९ एप्रिल या दिवशी तासगाव येथील विष्णु मंदिर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. वैशाली राजहंस, बजरंग दलाचे सहसमन्वयक श्री. अभिजित घुले, श्रीशिवप्रतिष्ठानचे विभागप्रमुख आणि गोल्ला समाजाचे प्रदेशाध्यक्ष श्री. सचिन पवार उपस्थित होते.\nमहिलांना मंदिरामध्ये प्रवेश देण्याचा आदेश मागे घेण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात ४ याचिका प्रविष्ट\nमुंबई, ९ एप्रिल - मंदिर प्रवेश हा महिलांचा मूलभूत अधिकार आहे आणि मंदिर प्रवेश करणार्‍या महिलांना संरक्षण देणे, हे शासनाचे मूलभूत कर्तव्य आहे, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. हा आदेश मागे घेण्याच्या मागणीसाठी उच्च न्यायालयात ४ याचिका प्रविष्ट करण्यात आल्या आहेत; परंतु न्यायालयाने त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. (यापूर्वी प्रवेशासाठीची याचिका तात्काळ सुनावणीसाठी घेणार्‍या न्यायालयाचे त्याच्या विरोधातील याचिकेवरील भूमिका जनतेला चक्रावणारी वाटू शकते. - संपादक) मुख्य न्यायमूर्ती डी.एच्. वाघेला आणि न्यायमूर्ती एम्.एस्. सोनाक यांच्या खंडपिठासमोर ७ एप्रिल या दिवशी झालेल्या सुनावणीत सदर याचिकेवरील सुनावणी ११ एप्रिल या दिवशी ठेवली आहे. यापैकी एक याचिका अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचा प्रदेश प्रवक्ता श्री. दिलीप अलोनी यांनी दाखल केली आहे.\nभिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे 'इदगाह' पशूवधगृह बंद करण्याचा शासनाचा आदेश\nहिंदु विधीज्ञ परिषदेचे यश \nहिंदूंनो, या यशाविषयी भगवंताच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करा \nमुंबई, ९ एप्रिल (वार्ता.) - हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य आणि पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांचे भक्त श्री. धर्मराज चंदेल यांनी भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील इदगाह पशूवधगृहाच्या प्रदूषणामुळे ते बंद करण्यात यावे, यासाठी पुणे येथील राष्ट्रीय हरित लवादाकडे वर्ष २०१४ मध्ये याचिका प्रविष्ट केली होती. या याचिकेचा परिणाम म्हणून भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचा 'इदगाह' पशूवधगृह बंद करण्याचा आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला.\nया प्रकरणी हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी श्री. धर्मराज चंदेल यांच्या वतीने युक्तीवाद केला.\nया प्रकरणी झालेल्या सुनावणीच्या वेळी हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य-सचिवांना प्रत्यक्ष उपस्थित राहून काय कारवाई केली, याची माहिती देण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे ६ एप्रिल या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी मंडळाचे सदस्य सचिव श्री. अंबलगन हे प्रत्यक्ष उपस्थित होते. त्यांनी प्रविष्ट केलेल्या प्रतिज्ञापत्रात पुढील सूत्रे आहेत.\n(म्हणे) हिंदु राष्ट्राचे स्तोम बंद न केल्यास जनता मुडदे पाडील \nखालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.\nमुडदे पाडण्याची भाषा करणे राज्यघटनेत बसते का प्रकाश आंबेडकरांची ही सहिष्णुता आहे का \nप्रकाश आंबेडकर यांची मुक्ताफळे \nनागपूर येथील कस्तूरचंद पार्कवर ३ एप्रिल या दिवशी आयोजित जातिअंत परिषदेच्या निमित्ताने समरसतेच्या नावाखाली संघाची फसवेगिरी चालू आहे. त्यांना देशात वेगळी व्यवस्था निर्माण करायची आहे. सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या नावावर घटना पालटायची आहे. शासन आणि कायदा त्यांच्यासाठी दुय्यम गोष्ट आहे. त्यामुळेच आंदोलन करणार्‍यांना वेगवेगळी लेबले लावून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. असेच स्तोम देशात चालू ठेवून सत्ता चालवल्यास येणार्‍या काळात जनता त्यांचे मुडदे पाडल्याशिवाय रहाणार नाही, अशी मुक्ताफळे भारिप-बहुजन महासंघाचे नेते आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी उधळली.\nधारावीत गोमांस तस्करीचे जाळे उद्ध्वस्त\nमुंबई - देशात गोमांस बंदी असूनही गाय, बैल, तसेच म्हशीचे मांस देशाबाहेर तस्करी करणारे जाळे मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. गोमांस बंदी असूनही देशातल्या विविध ठिकाणांहून हे मांस रेल्वेने मुंबईतील धारावी येथे आणण्यात येत होते. धारावीतून समुद्रमार्गे पूर्वेकडील देशांना हे मांस पाठवण्यात येत होते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत ६.५ टन मांस आणि अवयव सापडले असून त्यांची किंमत १५ लक्ष रुपये इतकी आहे. मांस तस्करीचे एक मोठे जाळे देशात कार्यरत असून त्यातील एक टोक पोलिसांना सापडले आहे. पोलीस निरीक्षक संजय निकुंबे, साहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण धनावडे यांच्या पथकाने धारावीतील ६० फूट मार्ग जवळील एका गोदामात धाड टाकली. त्या वेळी पोलिसांना ६.५ टन गाय-बैल यांचे मांस आढळून आले. पोलिसांनी गोदामचा मालक शमशाद आझाद कुरेशी, अश्रफअली मियाँ, मोहम्मद सरताज कुरेशी यांना कह्यात घेतले.\nश्री शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाचा चौथरा महिलांना दर्शनासाठी खुला करण्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाची शक्यता\nश्री शनिशिंगणापूर, ९ एप्रिल - गुढीपाडव्याच्या दिवशी श्री शनैश्‍वर देवस्थानच्या विश्‍वस्तांनी श्री शनिदेवाचा चौथरा महिलांसह सर्वांना दर्शनासाठी खुला केला आहे. या निर्णयाला राजकीय कंगोरे आहेत, असे म्हटले जात आहे. देवस्थानच्या विश्‍वस्त मंडळामध्ये बहुतांश विश्‍वस्त माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, राष्ट्रवादीचे माजी आमदार शंकरराव गडाख यांचे समर्थक आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतर यापूर्वी कधीही या विषयात लक्ष न घातलेले श्रीरामपूरचे राष्ट्रवादीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे हे श्री शनिशिंगणापूरमध्ये महिलांना घेऊन प्रवेश करण्यासाठी आले होते. त्या वेळी त्यांना श्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर जाता आले नाही, तर त्यांनाच धक्काबुक्की केली होती. एकूणच या प्रकरणात स्थानिक राजकारणाच्या दृष्टीने पाहिले जात होते आणि त्याप्रमाणेच भूमिका अन् निर्णय घेतले जात होते. ८ एप्रिल या दिवशीही त्याच पद्धतीने निर्णय झाला असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत होती.\nगरोदर महिलांना हज यात्रेत सहभागी होण्यास बंदी \nबरेली (उत्तरप्रदेश) - केंद्रीय हज समितीकडून काढण्यात आलेल्या नव्या सूचनेनुसार हज यात्रेमध्ये ४ मास पूर्ण झालेल्या गरोदर महिलांना सहभागी होता येणार नाही. जर अशा महिलेने ही माहिती लपवण्याचा प्रयत्न केला आणि प्रवासाला आरंभ केला, तरी अर्ध्या प्रवासातून त्या महिलेला परत पाठवण्यात येईल. महिलांच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती बरेली हज सेवा समितीचे नजीम बेग यांनी दिली आहे. केंद्रीय हज सेवा समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अता-उर-रहमान यांनी हा आदेश दिला असल्याचे बेग यांनी सांगितले. (मंदिरात महिलांनी प्रवेश करण्यावरून आकांडतांडव करणार्‍या संघटना यावर तोंड उघडणार आहेत का \nहिंदू तेजा जाग रे \n : मालेगाव में धर्मांधों ने एक पाठशाला में तोडफोड एवं आगजनी कर पुलिस पर पथराव किया.\nक्या यह सहिष्णुता है अब इस पर सेक्युलरवादी मौन क्यों \nपुरोगामी याला सहिष्णुता म्हणणार का \nपुरोगामी याला सहिष्णुता म्हणणार का \nमालेगावमध्ये धर्मांधांनी ८ एप्रिल या दिवशी एका प्राथमिक शाळेची तोडफोड करत जाळपोळ केली, तसेच पोलिसांवरही दगडफेक करत ५ वाहने जाळली.\nमहिलांनी शनिशिंगणापूर येथे चौथर्‍यावर चढून शनिदेवाची पूजा न करण्यामागील शास्त्र\nशनिशिंगणापूर येथे महिलांनी चौथर्‍यावर चढून शनिदेवाची पूजा करण्याचा विषय सध्या माध्यमातून गाजत आहे.\n१. प्रत्येक स्थळाचे नियम पाळणे, हे समाजहिताच्या\nदृष्टीने प्रत्येकाला बंधनकारक असते \nएखाद्या स्त्रीने शनिशिंगणापूरच्या शनिदेवांची पूजा स्वतः करण्याचा आग्रह धरणे, यात काही तथ्य नाही. यामागे भाव तर नाहीच, उलट हट्ट आणि समाजात फूट पाडणे हे आहे. येथे लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे त्या त्या क्षेत्राचे नियम, रूढी आणि परंपरा पाळल्याच पाहिजेत, उदा. ताजमहाल हे काही प्रार्थनास्थळ नाही. ती शासकीय मालकीची जागा आहे; पण तेथे पादत्राणे काढून अनवाणी प्रवेश करावा लागतो. परदेशी प्रेक्षकांसाठी बुटांवर अनावरण घालावे लागते. गुरुद्वारात डोक्यावर टोपी, रूमाल किंवा पदर घ्यावा लागतो. हे नियम पाळायचे नसतील, तर सामाजिक स्थळी व्यक्तीने हट्टाने जाऊ नये. इतरांचे हक्क, अधिकार, मते तुडवणे म्हणजे लोकशाही नव्हे. मला नमाज पढायचा आहे, असे म्हणून एखाद्या स्त्रीने मशिदीत जाऊन तिचे काय होते ते पहावे.\nसंभाजी महाराज यांच्या बलीदान दिनाच्या निमित्ताने श्रीशिवप्रतिष्ठानची मूकपदयात्रा \nसांगली, ९ एप्रिल (वार्ता.) - छत्रपती संभाजी महाराज यांच्या न निघालेल्या अंत्ययात्रेचे स्मरण म्हणून श्रीशिवप्रतिष्ठानच्या वतीने त्यांना श्रद्धांजली म्हणून ८ एप्रिल या दिवशी मूकपदयात्रा काढण्यात आली. सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. सुनील फुलारी यांच्या उपस्थितीत ही पदयात्रा मारुती चौकातून प्रारंभ करण्यात आली. अग्रभागी छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा असलेली गाडी होती. शहरातील विविध मार्गांवरून जाऊन ही यात्रा परत मारुती चौकात आली. शेवटी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिकात्मक चितेला अग्नी देण्यात आला. या वेळी मोठ्या संख्येने धारकरी उपस्थित होते.\nमराठ्यांनो, जात, पद, पक्ष आणि संप्रदाय यांमध्ये न अडकता धर्मरक्षणासाठी पुढे या \nएकदा एका नातेवाइकाशी माझा पुढील संवाद झाला.\n१. मराठा हा मराठ्यांमुळेच मागे राहिला \nनातेवाईक : ब्राह्मणांमुळेच बहुजन समाजावर अन्याय झाला. आपला मराठा समाज मागे राहिला. आज सर्व महत्त्वाच्या पदांवर ब्राह्मणच आहेत.\nमी : गेली ६५ वर्षे संपूर्ण महाराष्ट्रावर मराठ्यांचेच राज्य आहे ना मग का नाही मराठ्यांची प्रगती झाली मग का नाही मराठ्यांची प्रगती झाली ब्राह्मण उच्च पदावर आहेत, ते त्यांच्या बुद्धीमुळे ब्राह्मण उच्च पदावर आहेत, ते त्यांच्या बुद्धीमुळे मराठ्यांना शिकायला कुणी अडवले होते का मराठ्यांना शिकायला कुणी अडवले होते का मराठा हा मराठ्यांमुळेच मागे राहिला.\nनातेवाईक : अफझलखानाच्या बाजूने लढणारे ब्राह्मण होते. संभाजीराजांना ब्राह्मणी मनुवादामध्ये लिहिल्याप्रमाणे मारले गेले. ब्राह्मणांनीच औरंगजेबाला तसे सांगितले. त्यांनी राजांचे शीर भाल्याला लटकवून उत्सव साजरा केला. त्याचे प्रतीक म्हणून गुढीपाडवा साजरा केला जातो, तो ब्राह्मणांनीच चालू केला. (असे सांगून ते ब्राह्मणांना शिवी देत होते.)\nओवैसींच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करा - आमदार डॉ. नीलम गोर्‍हे\nमुंबई, ९ एप्रिल - वारंवार गंभीर आणि प्रक्षोभक विधाने करून समाजात तेढ निर्माण करणार्‍या खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात यावा आणि ओवैसी यांनी परत परत अशी प्रक्षोभक विधाने करू नयेत म्हणून त्यांच्या विरोधात प्रतिबंधक स्वरूपाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या आमदार डॉ. नीलम गोर्‍हे यांनी नुकतीच विधान परिषदेत औचित्याच्या सूत्राद्वारे केली. लातूरमध्ये उद्गीर येथे १४ मार्च या दिवशी एम्.आय.एम्. पक्षाच्या वतीने एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ओवैसी यांनी गंभीर विधाने केली. इशरतजहाँ, हिमायत बेग हे दोघे अतिरेकी नसून त्यांना पूर्ण पाठिंबा आहे, भारतमाता की जय म्हणणार नाही, मोदी शासनाच्या काळात हिंसाचार आणि जेवढ्या दंगली झाल्या तेवढ्या कधीही झाल्या नाहीत, हिंदुस्थान ही कोणाच्या बापाची जहागीर नाही, अशी अनेक प्रक्षोभक विधाने त्यांनी केली आहेत. त्यांच्या या विधानांविषयी त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी डॉ. गोर्‍हे यांनी केली.\nराज्यकर्ते अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करत असल्याचे फलित म्हणजे सर्व ठिकाणी आढळणारा धर्मांधांचा उद्दामपणा \n१७.३.२०१६ या दिवशी मी मुंबई ते पनवेल असा लोकल रेल्वेने प्रवास करत होतो. डब्यामध्ये फार गर्दी होती. मी उभा राहून प्रवास करत होतो. थोड्या वेळाने एका कोपर्‍यात जागा झाली. तेवढ्यात त्या जागेसमोर बसलेल्या एका धर्मांधाने तेथे पाय ठेवले आणि तो आरामात भ्रमणभाषवर बोलत राहिला. मी जवळ गेल्यावरही तो पाय खाली घेत नव्हता. नंतर माझ्या सांगण्यानुसार त्याने पाय खाली घेतले. ती जागा रज-तमाने माखल्याने मला तेथे बसावेसे वाटत नव्हते. शेवटी निरुपाय म्हणून मी तेथे बसलो.\nनागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी सभ्यता राखावी, अशी अपेक्षा आहे; मात्र सभ्यता आणि नीतीनियम धाब्यावर बसवून धर्मांध नेहमीच कायदाबाह्य वागत असल्याचे सर्वत्र दिसते. रेल्वे आस्थापनाने ठिकठिकाणी आसनावर पाय ठेवू नये, प्रवाशांनी थुंकू नये, टपावरून प्रवास करू नये आदी सूचना लिहिलेल्या आहेत. तरीही धर्मांधांचा उद्दामपणा चालूच आहे.\nजिहादी आतंकवादास खतपाणी घालणार्‍या भारतातील उर्दू नियतकालिकांचा राष्ट्रद्रोही चेहरा उघड \nराष्ट्रप्रेमींनो, सामना, सनातन प्रभात, ऑर्गनायझर या राष्ट्रवादी नियतकालिकांना राष्ट्रद्रोही म्हणणारे तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी वस्तुत: राष्ट्रद्रोही असणार्‍या उर्दू नियतकालिकांच्या विरोधात ब्र ही काढत नाहीत, हे लक्षात घ्या \nजिहादी आतंकवादाविषयी दुटप्पी भूमिका घेणार्‍या अशा नियतकालिकांच्या विरोधात शासन कठोर कारवाई का करत नाही \nइंडिया पॉलिसी फाउंडेशन या राष्ट्रप्रेमी संघटनेकडून उर्दू नियतकालिकांच्या वृत्तांचे भाषांतर \nदेहली - जिहादी आतंकवादाच्या संदर्भात भारतातील उर्दू नियतकालिके दुटप्पी भूमिका घेत असल्याचे आता सिद्ध झाले आहे. तसेच यातून त्यांचा राष्ट्रद्रोही तोंडवळाही (चेहराही) उघड झाला असल्याचे इंडिया पॉलिसी फाउंडेशन या देहलीस्थित संघटनेने घेतलेल्या उर्दू नियतकालिकांच्या वृत्तांच्या आढाव्यातून लक्षात येते.\nहिंदु धर्माचे वैशिष्ट्य म्हणजे कुणीही व्यक्ती थेट देवाशी एकरूप होऊ शकते. ख्रिस्ती वा मुसलमानात पाद्री किंवा मुल्ला-मौलवी हे मध्यस्थ असतात. ते आपल्यासाठी देवाचा पुत्र किंवा प्रेषित देवाला साकडे घालतात. तसे हिंदु धर्मात नाही.\n- श्री. श्री. भट, ३/६, एव्हरेस्ट सोसायटी, डोंबिवली (प.) (संदर्भ : धनुर्धारी, मार्च २०१६)\nराज्यकर्त्यांनी धर्माविषयी अभ्यास करून मत व्यक्त करणे अपेक्षित \nकोणताही धर्म आतंकवाद शिकवत नाही. आतंकवादाला धर्माशी जोडू नका. आतंकवादाला आसरा आणि पाठिंबा देणार्‍यांवर कठोर कारवाईची आवश्यकता आहे. भारत आतंकवादासमोर झुकला नाही आणि झुकणारही नाही. - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nआतंकवादी स्वतः धर्मासाठी जिहाद करत आहोत, असे सांगतात, तसेच स्वतःच्या संघटनेचे नावही धर्माच्या आधारे ठेवतात. देशाने आतंकवादाच्या समोर झुकता कामा नये, हे ठिकच आहे, तरीही मागील ४० वर्षांत जिहादी आतंकवादामुळे झालेली हानीही मोठीच आहे, हे विसरता येत नाही \nममताबानोंच्या बंगाल राज्यात दीड वर्षात पूर्ण होणे अपेक्षित असलेला पूल सात वर्षांत एक चतुर्थांशच झाला \nउत्तर कोलकातामधील गणेश चित्रपटगृहाजवळ बांधकाम चालू असलेला पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत १७ जण ठार झाले. वर्ष २००९ मध्ये या पुलाच्या बांधकामास प्रारंभ झाला होता. हा पूल १६४ कोटी रुपयांत १८ मासांत पूर्ण होण्याचे लक्ष्य देण्यात आले होते; मात्र त्याचे ७ वर्षांत केवळ २५ टक्के एवढेच काम होऊ शकले.\nराजकारण्यांना बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले हे संतवचन ज्ञात नाही का \nप्राथमिक शिक्षण हे मराठी किंवा कोकणी म्हणजेच मातृभाषेतूनच हवे, असे वक्तव्य संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी भाजपच्या एका कार्यकर्ता मेळाव्यात बोलतांना केले होते. यावर माध्यमप्रश्‍नी नुसत्या तोंडाच्या वाफा नको, तर भाजप नेत्यांकडून कृतीची अपेक्षा आहे, असे मत भारतीय भाषा सुरक्षा मंचचे नेते अधिवक्ता उदय भेंब्रे यांनी व्यक्त केले.\nशासन जेएन्यूतील एका विद्यार्थ्यामागे प्रतिवर्षी ३ लक्ष ५० सहस्र रुपये अनुदान देते \nदेहलीतील जेएन्यूमध्ये (जवाहरलाल नेहरू विद्यापिठात) वसतीगृहाचे मासिक भाडे केवळ २० रुपये, तर वार्षिक शिक्षण शुल्क २२० रुपये आहे. एका विद्यार्थ्यामागे शासन प्रत्येक वर्षी ३ लक्ष ५० सहस्र रुपये अनुदान देते. एवढे पैसे वाया घालवून आम्ही निकृष्ट मानसिकता असणारी (कन्हैया कुमार सारखी) भावी पिढी निर्माण करत आहोत.- कॅप्टन एस्.बी. त्यागी\nन्यायालयाला हिंदु धर्मात ढवळाढवळ करण्याचा अधिकार कोणी दिला इस्लाम, ख्रिस्ती इत्यादींविषयी ते बोलत का नाही \nशनिशिंगणापूर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने ३० मार्च २०१६ या दिवशी महाराष्ट्र शासनाला दिलेल्या आदेशात ज्या ठिकाणी पुरूषांना प्रवेश मिळतो, त्या ठिकाणी महिलांनाही प्रवेश मिळायला हवा, असे म्हटले.\nसनातनच्या विविध आश्रमांमध्ये खालील उपकरणांची आवश्यकता \nसर्वत्रचे वाचक, हितचिंतक आणि धर्माभिमानी यांना नम्र विनंती \nसनातनच्या विविध आश्रमांमध्ये शेकडो साधक पूर्णवेळ साधना करत आहेत. राष्ट्र-धर्म यांच्या कार्यासाठी अधिकाधिक वेळ देता यावा, यासाठी पूर्णवेळ साधनेस आरंभ करणारे साधक, तसेच राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे सध्या आश्रमांमध्ये खालील उपकरणांची तातडीने आवश्यकता आहे.\nजे वाचक, हितचिंतक अथवा धर्माभिमानी वरील उपकरणे विकत घेण्यासाठी धनरूपात साहाय्य करू इच्छितात, त्यांनी श्री. विनायक आगवेकर यांना vaastunirmiti@gmail.com या संगणकीय पत्त्यावर अथवा ०८४५१००६०३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.\nधनाच्या त्यागाद्वारे राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात सहभागी होण्याची संधी दवडू नका \nसनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने उज्जैन सिंहस्थपर्वातील अध्यात्मप्रसाराच्या कार्यास स्थानिक नागरिक, हिंदुत्ववादी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून मिळालेला भरघोस प्रतिसाद\nपू. डॉ. चारुदत्त पिंगळे\nउज्जैन येथील सिंहस्थपर्व पूर्वसिद्धतेसाठी ५ - ६ साधक गेले २ मास (महिने) सतत सेवारत आहेत. फ्लेक्स प्रदर्शन लावणे; सात्त्विक वस्तूंचे वितरण; मेळाक्षेत्रात जागा उपलब्ध करून घेणे आणि त्यावर तंबू उभारण्याचे नियोजन अन् त्यांसाठी साहित्याची जमवाजमव; सिंहस्थ कार्यालयाच्या विविध अनुमती, उदा. भिंत रंगवण्याची, फ्लेक्स लावण्याची अनुमती मिळवणे; जिज्ञासू, हिंदुत्ववादी किंवा धर्माभिमानी यांच्याशी संपर्क करणेे इत्यादी सेवा चालू आहेत. या सेवा करतांना ईश्‍वरच हे कार्य करत आहे, याची अनुभूती साधकांना येत आहे. श्री गुरुकृपेने प्रशासकीय अधिकारी, राज्यकर्ते, स्थानिक व्यापारी आणि नागरिक यांच्याकडून मिळत असलेला उदंड प्रतिसाद अन् प्रसारकार्याला होत असलेले साहाय्य येथे देत आहोत.\n१. सिंहस्थपर्व मेळा कार्यालय आणि उज्जैन नगरपालिका यांच्याकडून मिळत असलेले सहकार्य\n१ अ. उज्जैन नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकार्‍यांनी कार्तिक मेळ्यात प्रदर्शन लावण्यासाठी अनुमती आणि अन्य सुविधा उपलब्ध करून देणे : उज्जैन येथे शासनाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे कार्तिक मासात (डिसेंबर २०१५ मध्ये) क्षिप्रा नदीच्या काठी कार्तिक मेळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळ्यासाठी जागा उपलब्ध करण्यापासून अनेक गोष्टींमध्ये शासनाकडून अनुमती घ्यावी लागते. अनेक मोठेे व्यापारी एक-दीड मास (महिने) आधी पैसे देऊन जागा आरक्षित करतात. आम्हाला मेळ्याविषयी कळले, तेव्हा तो आरंभ होण्यास थोडेच दिवस होते. आम्ही प्रशासकीय अधिकार्‍यांना भेटून सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे कार्य सांगितल्यावर त्यांनी लगेच वरिष्ठांशी बोलून आम्हाला अनुमती दिली. नगर पालिका स्वतः लावत असलेल्या प्रदर्शनाच्या जवळ त्यांनी ही जागा दिली. त्यासमवेत आसंदी-पटल, वीज इत्यादी सर्व विनामूल्य उपलब्ध करून दिले. शेवटच्या दिवशी आयोजित केलेल्या विशेष कार्यक्रमात सनातन संस्थेने कार्तिक मेळ्यामध्ये अध्यात्माचे ज्ञान देणारे अत्यंत सुंदर प्रदर्शन लावून प्रशासनाला सहकार्य केले, यासाठी संस्थेचे आभार व्यक्त केले.\nघरातील सर्वांवर साधनेचे संस्कार करणार्‍या, प्रेमळ आणि सेवेची तळमळ असलेल्या श्रीमती सुधा नामदेव लोंढे (वय ७५ वर्षे) \nसंगममाहुली, सातारा येथे रहाणार्‍या श्रीमती सुधा नामदेव लोंढे यांची १०.४.२०१६ या दिवशी पंच्याहत्तरी आहे. त्यानिमित्त त्यांच्या दोन नाती आणि सून यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.\n१ अ. साधकाला काहीतरी खायला दिल्याविना न पाठवणे : आजीमध्येे पहिल्यापासूनच पुष्कळ प्रेमभाव आहे. घरी आलेल्या प्रत्येक साधकाला काहीतरी खायला दिल्याविना ती पाठवत नाही. साधक हे घरातीलच आहेत, असा तिचा भाव असतो. ती साधकांना स्वतःच घरातील खाऊचा डबा दाखवून ठेवते आणि त्यातील खाऊ घेण्यास सांगते.\n१ आ. स्वतःच्या दुखण्याकडे लक्ष न देता इतरांचा विचार करणे : तिला पायदुखीचा तीव्र त्रास आहे. आम्ही तिचे पाय चेपून देऊ लागलो की, ती आम्हाला थांबवून आमची कामे करण्यास सांगते. प्रत्येक मासाला (महिन्याला) ती सर्व नातेवाइकांना स्वतःहून संपर्क करून त्यांची विचारपूस करते.\nसंतांप्रती भाव आणि साधकांप्रती प्रेमभाव असलेलेे उज्जैन नगरपालिकेचे सभापती श्री. सोनू गेहलोत \nश्री. सोनू गेहलोत यांच्याशी सनातनच्या एका हितचिंतकांच्या माध्यमातून परिचय झाला. त्यांना कार्तिक मेळ्याच्या उद्घाटनासाठीही निमंत्रित केले होते. त्या वेळी सनातन संस्थेचे कार्य जाणून ते प्रभावित झाले होते. पुढे सनातनचे संत आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्याशी त्यांची भेट व्हावी; म्हणून त्यांची वेळ मागण्यासाठी साधक गेले होते. तेव्हा त्यांनी नम्रपणे सांगितले, संतांनी आम्हाला भेटायला यायला नको. आम्ही संतांना भेटायला येतो. एकदा सेवेसाठी त्यांना भेटायला साधक त्यांच्या घरी गेले असता कार्यालयीन साहाय्यकाने त्यांच्या घराच्या बाहेर भेटीसाठी असलेल्या जागी साधकांना बसवले. श्री. सोनूजी घरी आले असता त्यांनी लगेच सर्व साधकांना घरात बोलावले आणि त्यांच्या कन्येला सांगून सर्वांना चहा दिला. - श्री. निषाद देशमुख\nउज्जैन येथे सिंहस्थपर्वानिमित्त सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राबवलेल्या भिंतींवर धर्मशिक्षणाविषयीचे लिखाण करणे या उपक्रमाला मिळालेला उदंड प्रतिसाद \nउज्जैन येथील सिंहस्थपर्वानिमित्त सनातनचे रंगकाम करणारे साधक भिंतींवर धर्मशिक्षणाविषयीची माहिती लिहित आहेत. उज्जैनमध्ये आतापर्यंत शासकीय माधव महाविद्यालय, चामुण्डामाता मंदिर, महाकाल मंदिर, स्नान मार्ग या ठिकाणच्या भिंतींवर साधकांनी धर्मशिक्षणाविषयीची माहिती लिहिली आहे. महामार्ग, पुलावरचे रस्ते अशा अन्य ठिकाणच्या भिंतींवर आध्यात्मिक माहिती लिहिण्याची सेवा चालू आहे. त्या वेळी साधकांना समाजातून मिळालेला प्रतिसाद पुढे देत आहोत.\nउज्जैन येथे ठिकठिकाणी लावण्यात आलेले फलक आणि रंगवण्यात आलेल्या भिंती\n१. तुमचे कार्य विवेकानंदांसारखे आहे, असे सांगून भिंतीवर आध्यात्मिक\nमाहिती लिहिणार्‍या साधकांना फळविक्रेत्याने केळी अर्पणात देणे\nसाधक दिवसा भिंत रंगवतांना एक फळवाला तिकडून चालला होता. त्याने साधकांशी संभाषण केले. साधकांनी त्यांना कार्य सांगून सेवा म्हणून भिंतीवर आध्यात्मिक माहिती लिहीत आहोत, असे सांगितल्यावर फळवाल्याने तुमचे कार्य विवेकानंदांसारखे आहे, असे सांगितले आणि रंगकाम करणार्‍या साधकांना खायला केळी अर्पण दिली. (धर्मकार्यात खारीचा वाटा उचलणारे असे धर्माभिमानी हीच खरी सनातन धर्माची आणि भारताची शक्ती आहे. - संपादक)\n२. साधक लिहित असलेल्या लिखाणाविषयी एका व्यक्तीने दर्शवलेली जिज्ञासा \nमाधव महाविद्यालय येथील भिंतीवर साधक अक्षरांत रंग भरत होते. तीनपैकी दीड वाक्यात रंग भरले होते.\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याला ६.३.२०१६ या दिवसापासून आरंभ झाल्याच्या संदर्भात कु. नंदिता वर्मा यांना जाणवलेली सूत्रे, श्रीकृष्णाने दिलेले ज्ञान आणि आलेल्या अनुभूती\nप.पू. डॉक्टरांच्या नावाचा जयघोष करण्यापूर्वी जाणवलेली\nसूत्रे, श्रीकृष्णाने दिलेले ज्ञान आणि आलेल्या अनुभूती\nअ. सर्व देवता परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर फुलांचा वर्षाव करत असल्याचे सूक्ष्मातून दिसले.\nआ. या प्रसंगी देवतांनी शंखनाद केल्यानंतर त्यातून ॐचा सूक्ष्म-नाद मला सूक्ष्मातून ऐकू आला. नंतर ॐचा सूक्ष्म-नाद संपूर्ण ब्रह्मांडात पसरला.\n२. श्रीकृष्णाने दिलेले ज्ञान\nअ. महर्षींनी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या नावामागे श्री लावणे (परात्पर गुरु श्रीजयंत बाळाजी आठवले असे नाव लिहिण्यास सांगणे), हे त्यांना यश-कीर्ती-समृद्धी भरभरून प्राप्त होणार आहे, याचे प्रतीक आहे.\nपू. सौ. अंजली गाडगीळ यांच्यासमवेत आम्ही रहाणार, असे महर्षींनी प्रथमच पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना सांगणे\nमहर्षींची शिकवण आणि कार्य \nपू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सांगितले की, नाडी तिचे मूळ स्थान सोडून कुठेही जात नाही. आमच्या घराण्यातील इतक्या वर्षांच्या परंपरेमध्ये नाडी स्थान सोडून कुठेही गेलेली नाही.\n१. पू. सौ. अंजली गाडगीळ यांच्यासमवेत आम्ही रहाणार, असे महर्षींनी प्रथमच पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांना सांगणे, याचे दर्शक म्हणून त्यांनी प्रत्यक्ष सप्तर्षींचा प्राण असणारी नाडी जवळ ठेवण्यास देणे आणि असे नाडीच्या इतिहासात प्रथमच होणे\nपू. डॉ. ॐ उलगनाथन् म्हणाले, नाडी कुठेही गेली, तर ती केवळ महर्षींच्या आज्ञेने नाडीवाचकाबरोबरच जाते. इतर कुणा नवख्या माणसाकडे नाडी कधीही जात नाही; परंतु येथे मात्र प्रथमच असे झाले आहे की, महर्षींनी मला सांगितले, आम्ही परम गुरुजींकडून आलेल्या या कार्तिकपुत्रीबरोबर (पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याबरोबर) आता रहाणार; म्हणून मी या २ - ३ नाड्या तुमच्याजवळ ठेवण्यासाठी देत आहे.\nपू. (सौ.) अंजली गाडगीळ\n२. काही काळाने महर्षि पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याशी नाड्यांद्वारे\nबोलू लागतील, असे पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सांगणे\nकाही काळाने महर्षि या नाड्यांद्वारे कार्तिकपुत्रीशी बोलू लागतील. त्यांचे विचार तिला कळू लागतील. (खरंच, बर्‍याच वेळा असे होते की, नाडीत पुढे लिहून येणारे विचार आधीच माझ्या मनात येतात. - सौ. गाडगीळ) तसेच नाड्यांतील चैतन्यही तिच्या शरिरातील ७२,००० (बहात्तर सहस्र) नाड्यांमध्ये महर्षि प्रवाहित करतील, असे सांगून पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी २ - ३ नाड्या आमच्याजवळ ठेवण्यास दिल्या.\n३. सप्तर्षीं जीवनाडीच्या जवळ सतत तुपाचा दिवा तेवत ठेवणे\nआम्ही कुठेही गेलो, तरी ज्या ठिकाणी रहातो, त्या ठिकाणी या नाड्यांजवळ तुपाचा दिवा सतत तेवत ठेवतो;\nप.पू. डॉक्टरांना आता सर्वत्र प्रसिद्धी मिळण्यास प्रारंभ होणार , याविषयी महर्षींनी दिलेले देवलोकातील संवादाचे एक उदाहरण\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nमहर्षींनी नाडीवाचन क्रमांक ६५मध्ये देवलोकात प.पू. डॉक्टरांविषयी\nशिव आणि पार्वती यांच्यात सुरू असलेल्या संवादाविषयी सांगणे\nदेवलोकात पार्वती शिवाला विचारते - हे देवा, या पृथ्वीवर अनेक सिद्ध, संत आणि महात्मे आहेत. या सर्वांना सोडून तुम्ही परम गुरुजींविषयी इतके बोलण्याचे, लिहिण्याचे कारण काय यावर शिव पार्वतीला सांगतात - हे देवी, इतर सर्व महान असले, तरी सध्या ते पृथ्वीवर सर्वत्र त्यांच्याच नावाचे अवडंबर माजवण्याचा प्रयत्न करत आहेत; परंतु परम गुरुजी एकमेव असे आहेत की, ज्यांचे असे नाही. त्यांना स्वतःच्या नावापेक्षा देवाचे नाव सर्वत्र व्हायला हवे, असे वाटते आणि म्हणूनच आम्हालाही वाटते की, आता परम गुरुजींचे नाव सर्वत्र व्हावे. - (पू.) सौ. अंजली गाडगीळ, ईरोड, तमिळनाडू. (११.३.२०१६, सायं. ६.२३)\nजयघोषाची कु. रजनी कुर्‍हे यांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये\n१. सगळ्यांना आनंदवार्ता मिळणार असल्याचे श्रीकृष्णाने सांगणे आणि दुपारी कार्यक्रम असल्याचे कळल्यावर आनंदवार्तेची पूर्वसूचना मिळाली, असे वाटणे : ६.३.२०१६ या दिवशी खोलीतील श्रीकृष्णाचे चित्र पाहिल्यावर त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू दिसले. श्रीकृष्णाला याचे कारण विचारल्यावर तो म्हणाला, आज पुष्कळ महत्त्वाचा दिवस आहे. सगळ्यांना आनंदवार्ता मिळणार आहे. नंतर मी हा विचार विसरून गेले. त्या दिवशी दुपारी कार्यक्रम असल्याचे कळले, तेव्हा या आनंदवार्तेची पूर्वसूचना मिळाली, असे वाटून कृतज्ञता व्यक्त झाली.\n२ अ. दुपारी २.२० ते ३ या\n२ अ १. सर्व देवता पुष्पवृष्टीसाठी उभ्या असणे : ब्रह्मांडात सर्व देवता पुष्पवृष्टीसाठी उभ्या असलेल्या दिसल्या. आजपासून प.पू. डॉक्टरांच्या अवतारी कार्याला प्रारंभ होणार असल्याने सर्व देवता त्यांच्यावर पुष्पवृष्टी करणार असल्याचे जाणवले.\nभावी पिढीमध्ये सुसंस्काराचे बीज पेरणार्‍या सात्त्विक मराठी अक्षरे आणि अंक लिहिण्याची पद्धत या ग्रंथाचे समाजात मोठ्या प्रमाणात वितरण होण्यासाठी प्रयत्न करा \nसनातन संस्थेच्या बालसंस्कार ग्रंथमालिकेत लवकरच बालकांमध्ये सात्त्विक अक्षरे रेखाटण्याच्या माध्यमातून सुसंस्काराचे बीजरोपण करणारा सात्त्विक मराठी अक्षरे आणि अंक लिहिण्याची पद्धत हा ग्रंथ प्रकाशित केला जाणार आहे. उन्हाळी सुटीनंतर शाळा चालू होईपर्यंत हा ग्रंथ अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने या ग्रंथाची वैशिष्ट्ये आणि या ग्रंथांच्या प्रसारासाठी करावयाचे प्रयत्न येथे दिले आहेत.\n१ अ. अक्षरयोगाची अनुभूती देणार्‍या सात्त्विक अक्षरांची पद्धती शिकवणारा ग्रंथ : लिखाण करतांना त्यातील अक्षरे सात्त्विक असल्यास त्याचा लिहिणार्‍या आणि वाचणार्‍या दोघांनाही लाभ होतो. अक्षरांत सात्त्विकता येण्यासाठी ते सुंदर दिसण्यासह त्यात देवतेचे तत्त्व आकर्षित करण्याची क्षमताही असणे आवश्यक आहे. याचा अभ्यास करून सनातनच्या साधकांनी प.पू. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रयोगांद्वारे शोधून काढलेली आणि अक्षरयोगाची अनुभूती देणारी सात्त्विक अक्षरे काढण्याची पद्धती शिकवणारा, हे या ग्रंथाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याच्या आरंभाविषयी महर्षींनी करण्यास सांगितलेल्या जयघोषासंदर्भात साधकांना जाणवलेली सूक्ष्मातील वैशिष्ट्ये\n६.३.२०१६ या दिवशी परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी अवतारी कार्याला आरंभ केल्याप्रीत्यर्थ महर्षींच्या आज्ञेनुसार रामनाथी आश्रमातील साधकांनी श्रीजयंत बाळाजी आठवले, जय गुरुदेव हा जयघोष केला. या ऐतिहासिक घटनेच्या संदर्भात सनातनच्या काही साधकांना आधीपासूनच काही त्रास जाणवले. काहींना पूर्वसूचना मिळाल्या. काही साधकांना प्रत्यक्ष जयघोष होण्यापूर्वी आणि जयघोष करतांना अनुभूती आल्या. प.पू. डॉक्टरांचे कार्य ब्रह्मांडभर पसरत असतांना साधकांमध्ये भाव वृद्धींगत होऊन त्यांचीही वाटचाल प्रगतीच्या दिशेने व्हावी, यासाठी महर्षींची किती कृपा आहे, हे येथे दिलेल्या अनुभूतींवरून लक्षात येईल. भगवंताने साधकांना भाववृद्धीची ही अनमोल भेट दिली, यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी अल्पच आहे. - संकलक\nअ‍ॅन्ड्रॉईड प्रणालीवरील सनातन पंचांगांच्या ५ लक्ष डाऊनलोड्सचा टप्पा पूर्ण \nटीप १ - १ डिसेंबर २०१५ ते ३१ मार्च २०१६ पर्यंत\nसाधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी यांना नम्र विनंती \nविविध औषधी गुणधर्मांनी युक्त अशा सनातन\nदंतमंजनामुळे होणारे लाभ लक्षात घ्या आणि दातांचे\nआरोग्य राखण्यासाठी ते वापरण्यास आजपासूनच आरंभ करा \nआतापर्यंत सनातन संस्थेने विविध नित्योपयोगी उत्पादनांची निर्मिती केली आहे. त्यातीलच एक उत्पादन म्हणजे सनातन दंतमंजन \nहिरड्यांना सूज आणि रक्तस्राव यांपासून वाचवणारे, मुखाची दुर्गंधी रोखणारे, तसेच अरुची (तोंडाची चव जाणे) नष्ट करणारे सनातन दंतमंजन वापरल्याने आतापर्यंत अनेक वाचक, हितचिंतक, तसेच साधक यांना विविध लाभ झाले आहेत.\nकल्याण येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन\nश्रीरामनवमीच्या दिवशी (१५ एप्रिल २०१६) श्रीराम जन्मभूमीस्थानावर श्रीरामाची पूजा करण्यास हिंदूंना विशेष अनुमती मिळावी \nमहाराष्ट्रात लागू झालेल्या गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हावी \nकर्नाटक शासनाने अर्थसंकल्पात केवळ अल्पसंख्यांकांसाठी केलेल्या आर्थिक तरतुदीचा विरोध व्हावा यांसाठी\n॥ राष्ट्रीय हिंदू आंदोलन ॥\nरविवार, १० एप्रिल २०१६, सायं. ५ वाजता\nस्थळ : रेल्वे स्थानकाच्या बाहेर, कोळसेवाडी रिक्शा स्टँडजवळ, गणपती मंदिरासमोर, कल्याण (पूर्व).\nसंपर्क : ८१०८६०३१३१ / ९८२१६६६१५०\nहिंदूंनो, या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा \nLabels: चौकटी, साधकांना सूचना\nसनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून\nकारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा \nमागील चार मासांपासून (महिन्यांपासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.\nयासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.\nपत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.\nफॅक्स : (०८३२) २३१८१०८\nरामनाथी आश्रमात रुग्ण साधकांना तैलमर्दन (तेलाने मालिश) करू इच्छिणारे सक्षम स्त्री-पुरुष साधक हवेत \nरामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमामध्ये 'पंचकर्म चिकित्सा विभागा'त रुग्ण साधकांना तैलमर्दन करण्यासाठी स्त्री-पुरुष साधकांची आवश्यकता आहे. या अंतर्गत प्रतिदिन १ - २ घंट्यांच्या अंतराने थोडा वेळ विश्रांती घेऊन दिवसभरात ७ - ८ घंटे सेवा उपलब्ध आहे. तैलमर्दनाचा अनुभव नसणार्‍या साधकांना 'ही सेवा कशी करावी ', तेही शिकवण्यात येईल. जे सक्षम साधक पूर्णवेळ किंवा न्यूनतम १ मास (महिना) आश्रमात राहून ही सेवा करू इच्छितात, त्यांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून वैद्या (कु.) अपर्णा महांगडे यांना ८४५१००६०८१ या भ्रमणभाषवर संपर्क करावा.\nपदप्रतिष्ठेच्या छोट्या स्वार्थासाठी 'हिंदु राष्ट्र-स्थापने'च्या मोठ्या ध्येयाचा विसर पडणारे हिंदुत्ववादी \nधर्मप्रेमी हिंदू वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून एकत्र येतात. एखादी संघटना मोठी होऊ लागली की, त्या संघटनेतील कार्यकर्त्यांमध्ये व्यक्तीगत महत्त्वाकांक्षा जागृत होतात आणि संघटनेत पदे, मानसन्मान, अधिकार या सूत्रांवरून गट-तट निर्माण होतात. काही वेळा ही पदे, मानसन्मान, अधिकार यांचा त्या सदस्यांनाही व्यक्तीगत स्तरावर काही लाभ होणार नसतो; पण केवळ अहंपोटी त्याला चिकटून राहिल्याने अपेक्षित कार्यही होत नाही अथवा संघटनेत फूट पडण्यापर्यंत परिस्थिती निर्माण होते. वस्तूतः प्रत्येक हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे सर्वोच्च ध्येय 'भारताला हिंदु राष्ट्र बनवणे' हेच असते; पण केवळ अहंकारापोटी निर्माण झालेल्या पदे, मानसन्मान, अधिकार आदी विचारांमुळे त्यांना सर्वोच्च ध्येयाचाही विसर पडतो. हिंदुत्ववाद्यांचे विशाल संघटन उभे करायचे असेल, तर प्रथम हिंदुत्ववाद्यांना अशा छोट्या-छोट्या स्वार्थांचा त्याग करावे लागेल. हा त्याग प्रत्येक हिंदुत्ववाद्याने केला, तर हिंदु राष्ट्र स्थापन होण्यास विलंब लागणार नाही.\n- (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nद्वेष, मत्सर आणि अहंकार हे साधकाचे प्रमुख शत्रू आहेत. त्यांच्यावर विजय मिळवला की, प्रगती झालीच \nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nलक्षणांवरून दिलेले नाव निर्गुणातील, तर बाकीची नावे सगुणातील असतात.\nभावार्थ : 'लक्षणांवरून दिलेले नाव निर्गुणातील', यातील निर्गुणातील म्हणजे आध्यात्मिक प्रगतीच्या लक्षणांवरून किंवा संप्रदायाप्रमाणे गुरूंनी शिष्याचे नाव ठेवलेले असते. याउलट आई-वडील सगुणातील लक्षणांवरून किंवा त्यांच्या प्रकृतीनुसार मुलाचे नाव ठेवतात.\n'गुरु मिळाले' असे म्हणू नये. 'गुरु दिले गेले', असे म्हटले पाहिजे. ज्याचा जो गुरु (नाम), तो त्याला आम्ही दिला. तोच तारील.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण'.)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\nनिवडणुकीला उभे रहाणारे काही मंदिरांतील पुजारी आणि महंत \nपरात्पर गुरु डॉ. आठवले\n'काही पुजारी आणि महंत निवडणुकीला उभे रहातात. 'देवाने आपल्याला निवडावे', याऐवजी 'मतदारांनी आपल्याला निवडावे', अशी त्यांची अपेक्षा असते, म्हणजे जनतेची सेवा करण्यासाठी देवापेक्षा त्यांचा मतदारांवर अधिक विश्‍वास असतो असे पुजारी आणि महंत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले, तरी ते राज्य चांगले चालवतील का असे पुजारी आणि महंत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले, तरी ते राज्य चांगले चालवतील का त्यांच्या हे लक्षात येत नाही की, देवाने त्यांना निवडले, तर त्यांच्याकडून जनतेची कल्पनातीत सेवा होऊ शकेल. देवावर श्रद्धा नसणारे पुजारी आणि महंत हिंदु धर्माला लांछनास्पद आहेत त्यांच्या हे लक्षात येत नाही की, देवाने त्यांना निवडले, तर त्यांच्याकडून जनतेची कल्पनातीत सेवा होऊ शकेल. देवावर श्रद्धा नसणारे पुजारी आणि महंत हिंदु धर्माला लांछनास्पद आहेत - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.\n- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nअपमान, अपमान आणि अपमान भारतीय शासनाचीच जर पाककडून वारंवार होणार्‍या भारताच्या अपमानाविषयीची सहनशीलता संपत नाही, तर भारतीय जनतातरी काय करणार भारतीय शासनाचीच जर पाककडून वारंवार होणार्‍या भारताच्या अपमानाविषयीची सहनशीलता संपत नाही, तर भारतीय जनतातरी काय करणार पठाणकोट आक्रमणाच्या अन्वेषणासाठी भारतात आलेले पाकचे शिष्टमंडळ अलीकडेच माघारी गेले. त्यांनी भारतीय भूमीत असतांना कोणत्या वर्तनाचा देखावा केला आणि पाकमध्ये परतल्यावर कोणत्या पद्धतीने अन्वेषणाचा अहवाल सिद्ध केला, हे सर्वांनाच ठाऊक आहे. हे पथक जेव्हा भारतीय प्रदेशात आले,\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nश्री शनिदेवाच्या चौथर्‍यावर न जाता खालूनच दर्शन घे...\nमहिलांनी शनीच्या समोर जाऊ नये \nएड्स जनजागृतीच्या कार्यक्रमात हनुमान चालिसाच का \nगोवा मुक्तीसाठी लढलेल्या काश्मिरी स्वातंत्र्यसैनिक...\nडॉ. तोगाडिया यांनी देशाला हिंदु राष्ट्र घोषित करण्...\nरणरागिणी शाखा धर्मपरंपरेच्या रक्षणासाठी महालक्ष्मी...\nगोव्यात प्रतिबंधित 'पीस टी.व्ही.'चे सर्रास प्रक्षे...\n... अन्यथा भारतमाता की जय न म्हणणार्‍या लाखो लोकां...\nमुसलमानांनी मुसलमानेतरांची हिंसा करणे कुराणला मान्...\nगोवा शासनाने मांडवीतील कॅसिनोंचा कालावधी १ वर्षाने...\nगुढीपाडव्याविषयीच्या धर्मद्रोह्यांच्या विषारी प्रच...\nजेएन्यू प्रकरणी आरोपी विद्यार्थ्यांना शिक्षा करण्य...\nसाधकांनी कारागृहात राहून केलेली साधना\n(म्हणे) श्री महालक्ष्मी मंदिरातील गाभारा प्रवेशासा...\nमहाराष्ट्र आणि बेळगाव येथे गुढीपाडवा उत्साहपूर्ण व...\nजातीय राजकारणासाठी निर्मिलेला काल्पनिक शत्रू म्हणज...\nसनातन संकुल (पनवेल) येथे गुढीपाडव्यानिमित्त बालसाध...\nमालेगावात धर्मांधांकडून शाळेची जाळपोळ, पोलिसांवर द...\nश्री तुळजाभवानी देवस्थानची २६५ एकर भूमी हडपणार्‍या...\nतासगाव येथे बुधवार, १३ एप्रिल या दिवशी जाहीर हिंदु...\nमहिलांना मंदिरामध्ये प्रवेश देण्याचा आदेश मागे घेण...\nभिवंडी-निजामपूर महानगरपालिकेचे 'इदगाह' पशूवधगृह बं...\n(म्हणे) हिंदु राष्ट्राचे स्तोम बंद न केल्यास जनता ...\nधारावीत गोमांस तस्करीचे जाळे उद्ध्वस्त\nश्री शनिशिंगणापूर येथील श्री शनिदेवाचा चौथरा महिला...\nगरोदर महिलांना हज यात्रेत सहभागी होण्यास बंदी \nहिंदू तेजा जाग रे \nपुरोगामी याला सहिष्णुता म्हणणार का \nमहिलांनी शनिशिंगणापूर येथे चौथर्‍यावर चढून शनिदेवा...\nसंभाजी महाराज यांच्या बलीदान दिनाच्या निमित्ताने श...\nमराठ्यांनो, जात, पद, पक्ष आणि संप्रदाय यांमध्ये न ...\nओवैसींच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करा \nराज्यकर्ते अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करत असल्याच...\nजिहादी आतंकवादास खतपाणी घालणार्‍या भारतातील उर्दू ...\nराज्यकर्त्यांनी धर्माविषयी अभ्यास करून मत व्यक्त क...\nममताबानोंच्या बंगाल राज्यात दीड वर्षात पूर्ण होणे ...\nराजकारण्यांना बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले ...\nशासन जेएन्यूतील एका विद्यार्थ्यामागे प्रतिवर्षी ३ ...\nन्यायालयाला हिंदु धर्मात ढवळाढवळ करण्याचा अधिकार क...\nसनातनच्या विविध आश्रमांमध्ये खालील उपकरणांची आवश्य...\nसनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयु...\nघरातील सर्वांवर साधनेचे संस्कार करणार्‍या, प्रेमळ ...\nसंतांप्रती भाव आणि साधकांप्रती प्रेमभाव असलेलेे उज...\nउज्जैन येथे सिंहस्थपर्वानिमित्त सनातन संस्था आणि ह...\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याला ६.३...\nपू. सौ. अंजली गाडगीळ यांच्यासमवेत आम्ही रहाणार, अस...\nप.पू. डॉक्टरांना आता सर्वत्र प्रसिद्धी मिळण्यास प्...\nजयघोषाची कु. रजनी कुर्‍हे यांना जाणवलेली सूक्ष्मात...\nभावी पिढीमध्ये सुसंस्काराचे बीज पेरणार्‍या सात्त्व...\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याच्या आ...\nअ‍ॅन्ड्रॉईड प्रणालीवरील सनातन पंचांगांच्या ५ लक्ष ...\nसाधकांसाठी सूचना आणि वाचक, हितचिंतक अन् धर्मप्रेमी...\nकल्याण येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन\nरामनाथी आश्रमात रुग्ण साधकांना तैलमर्दन (तेलाने मा...\nपदप्रतिष्ठेच्या छोट्या स्वार्थासाठी 'हिंदु राष्ट्र...\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nनिवडणुकीला उभे रहाणारे काही मंदिरांतील पुजारी आणि ...\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ ॥ ॐ श्री जय जय ...\nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-festivals/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8-116021000015_1.html", "date_download": "2018-04-26T13:22:43Z", "digest": "sha1:QFPYHOW3MEOGFPZNEKGJQ6EZ37GZUUE2", "length": 10520, "nlines": 131, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "वसंत पंचमीला या मंत्राने करा देवी सरस्वतीला प्रसन्न | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवसंत पंचमीला या मंत्राने करा देवी सरस्वतीला प्रसन्न\nपौराणिक शास्त्रांमध्ये देवी सरस्वतीला विद्या आणि कलेची देवी मानले आहे. जीवनात गौरव आणण्यासाठी सरस्वतीची पूजा केली पाहिजे. वसंत पंचमीच्या दिवशी किंवा प्रत्येक बुधवारी ह्या सरस्वती मंत्राचा जप केल्याने देवी प्रसन्न होते आणि सुख- सौभाग्य, विद्या आणि बुद्धी लाभते.\nया कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता\nया वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना \nया ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा पूजिता\nसा मां पातु सरस्वति भगवती निःशेषजाड्यापहा ॥\nभुलाबाईची गाणी: पहिली गं भुलाबाई\nयावर अधिक वाचा :\nया कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता\nवसंत पंचमीला या मंत्राने करा देवी सरस्वतीला प्रसन्न\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nवेळेचे लक्ष ठेवा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. आर्थिक खर्च वाढेल. महत्त्वाच्या कार्यांमध्ये सावधगिरी बाळगा. स्त्री पक्षाचे लक्ष ठेवा.\nआपल्या सर्व कार्यांना योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज आपण गंभीर विचार करू शकता.\nअधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा.\nस्त्री पक्षाचा आधार मिळेल. कामात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रकरणांमध्ये काळजीपूर्वक कार्ये करा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा.\nउत्साहजनक वार्ता मिळाल्याने आनंदित राहाल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. लोकप्रसिद्धि वाढेल व व्यापारात उत्तम योग.\nएखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल.\nआज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे.\nसामाजिक कामात सावधगिरी बाळगा. नोकरीपेशा व्यक्ती कामात व्यस्त राहातील. एखाद्या स्त्रीचा आधार राहील.\nइच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील.\nशेयरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य देखील चांगले राहील.\nएखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेम रोमांसमध्ये स्थिती अनुकूल राहील.\nआपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरपेशा व्यक्ती आपल्या कामात लक्ष द्या व अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://full2dhamaal.wordpress.com/2012/03/21/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B3/", "date_download": "2018-04-26T13:16:25Z", "digest": "sha1:4J4GIFUVBDCVXPFQR5UI7RGKONG35BOC", "length": 5066, "nlines": 92, "source_domain": "full2dhamaal.wordpress.com", "title": "खादाडी…भाग १…मिसळ.. | full2dhamaal", "raw_content": "\nमला भारतीय संघ आवडतो….\nमाझे ह्या पृथ्वीतलावर का येणे झाले\nतर त्यासाठी जी कारणे आहेत त्यात\nखादाडीचा नंबर पण आहे….आणि त्यात पण मिसळीचा नंबर प्रथम…\nसुदैवाने डोंबिवलीत मिसळ पुरवठा करणारी ४ उत्तम ठिकाणे आहेत..\nही ठिकाणे चढत्या क्रमात आहेत…\n१. स्मशान भूमीजवळ, शिव-मंदिराजवळ चौकात एक हॉटेल आहे,\n(नाव विसरलो,बहुदा जय-भवानी असे नाव असेल..)..\nजर तुम्ही , त्या भागाच्या आसपास असाल आणि\nजास्त चालू शकत नसाल तर जा…नाहीतर नंबर २ कडे वळा…\nदुकान दाराकडून अपमान (किमान शब्दात कमाल अपमान)\nसहन करायची आणि कमीत-कमी जागेत आणि\nठाण्याला मामलतदारची मिसळ खाण्याएव्हढा वेळ नसेल\nतर आणि तरच इकडे जा..\nडोंबिवली पश्चिम..एव्हरेस्ट बिल्डींग..तळ मजला..\n३. डोंबिवली एम.इ.डी.सी. कॉलोनी..\nलास्ट बस स्टोप..सुभाष डेरीच्या बाजूला..\nवडे, सामोसे, मुग भजी व मिसळ ह्या सर्व गोष्टी बऱ्या मिळतात..\nएकदा ट्राय करायला हरकत नाही..\nमानपाडा रोड वर स्टेशन जवळ डोंबिवली पूर्वेला\nसपन बेकरीच्या बाजूला हे ठिकाण आहे..\nब) बसायला पुरेशी जागा\nड) अंगावर न येणारा तिखट-पणा..\nआस्वादालाच संध्याकाळी ७ च्या सुमारास बिर्याणी मिळते….ती पण एकदा ट्राय करायला हरकत नाही…\nयावर आपले मत नोंदवा\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nएक अंकी नाटक “तेरी मेरी यारी तो…..”\nआपले बुवा बरे आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lingbhed-bhram-amangal-news/who-removed-homosexuality-from-mental-illness-1629386/", "date_download": "2018-04-26T13:31:49Z", "digest": "sha1:N7L2L4PDGT3E5SO5P6PH6F7TWDQS5FBF", "length": 26739, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "WHO removed homosexuality from mental illness | ‘आजार-विकृती’पासून सुटका | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nलिंगभेद भ्रम अमंगळ »\nमी आजवर सर्व क्षेत्रांतील शेकडो नव्हे, तर हजारो समलिंगी व्यक्तींशी बोललेलो आहे.\nसमलैंगिकता ‘बरी’ करण्यासाठी फ्रॉइडच्या चिकित्सापद्धतीसोबतच अन्य वेगवेगळ्या प्रकारच्या भोंदूगिरीच्या पद्धती कुचकामी ठरल्या. अगदी जनुकीय क्षेत्रात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचे आपल्या डीएनएमध्ये ‘गे जीन’ शोधण्याचे प्रयत्नही अयशस्वी ठरले. अखेर जागतिक आरोग्य संघटनेने समलैंगिकतेला मानसिक आजाराच्या यादीतून आणि सर्व प्रकारच्या वैद्यकीय विकृतींमधून काढून टाकलं. समलैंगिकांसाठी हा खूप मोठा विजय होता.\nअल्फ्रेड किन्सीचं समलैंगिकतेवरचं संशोधन केवळ मानसशास्त्र किंवा वैद्यकशास्त्र या शाखांपुरतंच मर्यादित नव्हतं, हे आपण गेल्या लेखात पाहिलंच. किन्सीच्या संशोधन प्रक्रिया आणि त्याच्या संशोधनाच्या एकूण पद्धतींचा वापर आधुनिक जाहिरात व्यवसाय, सामाजिक अभ्यास यांबरोबरच अगदी निवडणुकींचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रामध्ये म्हणजे सेफॉलॉजीमध्येही वापरला गेला. एखादा मोठा समाजगट कशा प्रकारे वर्तन करतो किंवा विचार करतो, तो कशा प्रकारे हिंसक होतो हे जाणण्यासाठी किन्सीचं संशोधन उपयुक्त होतं.\nपुढं जगभरात लैंगिक वर्तनांच्या झालेल्या अभ्यासांमध्ये सगळीकडेच, सर्व समाजांमध्ये समलिंगी पुरुषांची टक्केवारी जवळजवळ सारखीच असल्याचं आढळून आलं. विशेष म्हणजे, ज्या समाजांमध्ये समलैंगिकता हे पाप मानलं गेलेलं नाही, उदाहरणार्थ, भारत, समलिंगी व्यक्तींचं प्रमाण तामिळनाडू, राजस्थान किंवा आंध्र प्रदेश यांसारख्या काही विशिष्ट राज्यांत थोडंसंच जास्त आहे, असं काही छोटय़ा संशोधनांमधून दिसून आलं आहे. म्हणजेच आपण भारतीय अमेरिकन किंवा युरोपियन लोकांपेक्षा काही वेगळे नाही. आणि कसे असणार अखेर आपण या भूतलावर होमोइरेक्ट्स याच माकडांपासून उत्क्रांती होऊन निर्माण झालेलो आहोत ना अखेर आपण या भूतलावर होमोइरेक्ट्स याच माकडांपासून उत्क्रांती होऊन निर्माण झालेलो आहोत ना पाश्चिमात्य देशांतला माणूस भले आपल्यापेक्षा जरा वेगळा दिसत असेल आणि त्याच्या केसांचा किंवा त्वचेचा रंग वेगळा असेल, पण आपणा सगळ्यांच्या धमन्यांमधून वाहणारं रक्त सारखंच आहे. अफ्रिकेतल्या एखाद्या काळ्या माणसानं दिलेलं रक्त स्वीकारायला भारतीय माणसाला कुठलीच जनुकीय अडचण नाही. ‘वसुधैव कुटुंबकम् पाश्चिमात्य देशांतला माणूस भले आपल्यापेक्षा जरा वेगळा दिसत असेल आणि त्याच्या केसांचा किंवा त्वचेचा रंग वेगळा असेल, पण आपणा सगळ्यांच्या धमन्यांमधून वाहणारं रक्त सारखंच आहे. अफ्रिकेतल्या एखाद्या काळ्या माणसानं दिलेलं रक्त स्वीकारायला भारतीय माणसाला कुठलीच जनुकीय अडचण नाही. ‘वसुधैव कुटुंबकम्’ हा मंत्र खूप व्यापकपणे सर्वत्र लागू होतो. वीस लाख वर्षांपूर्वी जेव्हा माकडांनी झाडं सोडून जमिनीवर राहायला सुरुवात केली, तेव्हा आपल्या साऱ्यांचा जन्म अफ्रिकेतल्याच एका आईच्या पोटी जन्मलेल्या बाळाची उत्क्रांती होऊन झालेला आहे. आपलं हे ‘आदिमानवाचं’ रूप अजूनही फारसं बदललेलं नाही, हे दंगली, युद्ध आणि हो, अगदी लैंगिक संबंधांमधूनसुद्धा दिसत राहतंच.\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nया भारतीय कंपनीला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पसंती\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nआज भारत सरकार आणि सर्व राज्य सरकारांनी ही परिस्थिती मान्य केली पाहिजे, की समलिंगी स्त्री-पुरुष एक घटक म्हणून आपल्या समाजात अस्तित्वात आहेत. कोणत्याही प्रकारे सरकार किंवा समाज त्यांना नाहीसं करून टाकू शकत नाही. सगळ्या जाती, धर्म, आणि देशांमध्ये लैंगिकतेमधील हा अल्पसंख्याक गट असतोच असतो. वेगवेगळ्या सांस्कृतिक बाबींमुळे त्याचं प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी कमी-अधिक असेलही, पण हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, सिख, जैन, दलित, बौद्ध आणि अगदी आदिवासींमध्येसुद्धा काही प्रमाणात समलिंगी व्यक्ती आढळतातच.\nसमलिंगी पुरुष सार्वजनिक रुग्णालयांमधील एचआयव्ही/ एड्ससाठी उपलब्ध करून दिलेल्या आरोग्य सेवा वापरतात, हे खुद्द शासनाच्याच नोंदीतून दिसून आलेलं आहे. पण खरी गोष्ट सांगायची तर, अशी आरोग्य सुविधा वापरण्याची कित्येकांना खूप भीती वाटत असते. आपण समाजातून बहिष्कृत केले जाऊ, आपल्याला शासन होईल अशी दहशत त्यांच्या मनामध्ये असते. पण समलिंगी व्यक्ती अगदी तुमच्या-आमच्यासारख्याच आजारी पडू शकतात ना भारतीय समाजातील या सामाजिक आणि आर्थिकदृष्टय़ा उपयोगी पडणाऱ्या घटकाची काळजी घेणं हे तुमचं-आमचं आणि शासनाचं कर्तव्य आहे.\nसमलिंगी चळवळीच्या हाती विजय लागण्याआधी अमेरिकेमध्ये मानसशास्त्रज्ञ आणि मनोविकारतज्ज्ञांच्या वर्तुळात वादविवादांच्या मोठय़ा फैरी झडल्या. अखेर अमेरिकन असोसिएशन ऑफ सायकायट्रीनं १९६० च्या उत्तरार्धात तर अमेरिकन असोसिएशन ऑफ सायकॉलॉजीनं १९७०च्या सुरुवातीला समलिंगी वर्तनाला मानसिक आजाराच्या यादीतून काढून टाकलं. यावर अंतिम मोहर उठवली ती जागतिक आरोग्य संघटनेनं म्हणजे डब्ल्यूएचओनं. संयुक्त राष्ट्र संघाच्या आधिपत्याखाली असणारी ही संघटना. जगातील सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी या संघटनेवर असते. १९७२ मध्ये समलैंगिकता हा मानसिक आजार नाही, असं डब्ल्यूएचओनं जाहीर केलं. आजवर भोगलेल्या साऱ्या शिक्षा, मारून टाकलं जाणं, विजेचे झटके देणं, रसायनं टोचून छळ करणं आणि सर्व प्रकारच्या चुकीच्या उपचार पद्धती यावर अखेर समलिंगी व्यक्तींनी विजय मिळवला होता. या प्रकारची लैंगिकता ही कुठलीही विकृती नाही, हे आता सिद्ध झालं होतं. याचं खास उदाहरण द्यायचं झालं तर आधुनिक संगणकाचा जनक, अ‍ॅलन टय़ुिरग याचं नाव घ्यावं लागेल. अ‍ॅलन टय़ुिरग हा शास्त्रज्ञ समलिंगी असल्यामुळे १९४० मध्ये ब्रिटिश सरकारनं त्याला रसायनांची इंजेक्शन्स देऊन त्याचं खच्चीकरण केलेलं होतं. त्यानं अखेर शरमेनं आत्महत्या केली होती. एका चांगल्या माणसाचा अशा प्रकारे खूनच करण्यात आला होता. अखेर या घटनेच्या ७५ वर्षांनंतर राणीने या घटनेबाबत माफी मागितली.\nपण विदेशातच नव्हे, तर आपल्या देशातही अनेक पुरुषांनी लज्जा आणि मानसिक खच्चीकरण यामुळे आत्महत्या केलेल्या आहेत. अर्थात, मी इथं त्यांची नावं घेऊ शकत नाही. कारण किती प्रतिभावान भारतीय लोकांनी या कारणामुळे मृत्यूला कवटाळलं, हे कळलं तर तुमच्यापैकी अनेकांना शरम वाटेल. पण अशा किती तरी प्रतिकूल गोष्टींना सामोरं जाऊन आम्ही, समलिंगी अभिमानानं, ताठ मानेनं उभे आहोत. आज आम्ही देशाचे आणि या पृथ्वीवरचे सन्माननीय नागरिक म्हणून वावरतो.\n‘हमसफर ट्रस्ट’चा अध्यक्ष म्हणून मी आजवर सर्व क्षेत्रांतील शेकडो नव्हे, तर हजारो समलिंगी व्यक्तींशी बोललेलो आहे. समलिंगी व्यक्तींबाबतचा सगळीकडे आढळणारा, समान धागा म्हणजे- त्यांना कायम नाकारलं जाणं, शिक्षा आणि छळ यांना सामोरं जावं लागतं. यापुढच्या लेखांमध्ये मी आता लैंगिक संबंध, लैंगिकता आणि लिंगभाव या साऱ्यांबद्दलची अगदी प्राथमिक माहिती तुम्हाला सांगणार आहे. आतापर्यंत मी तुम्हाला समलिंगी व्यक्तींचा सगळा इतिहासही थोडक्यात सांगितला. ‘असे लोक’ या जगात का अस्तित्वात आहेत, हेही आपण पाहिलं. आता आपण भारतीयांना लैंगिक संबंध, लैंगिकता आणि लिंगभाव या गोष्टी गोंधळात का पाडतात, हे पुढच्या लेखांमधून पाहणारच आहोत.\nयाआधी पाहिलेल्या गोष्टींचं सार सांगायचं तर, अखेर समलैंगिकता ‘बरी’ करण्यासाठी फ्रॉइडच्या चिकित्सापद्धतीसोबतच अन्य वेगवेगळ्या प्रकारच्या भोंदूगिरीच्या पद्धती कुचकामी ठरल्या. अगदी जनुकीय क्षेत्रात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचे आपल्या डीएनएमध्ये ‘गे जीन’ शोधण्याचे प्रयत्नही अयशस्वी ठरले. अर्थात अंध माणसानं एखाद्या अंधाऱ्या खोलीत सुई शोधण्यासारखाच हा प्रकार होता म्हणा. सरतेशेवटी या ‘आजार’ प्रकरणावर जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओनं) १९७२ मध्ये जीनिव्हा इथं सादर केलेल्या एका अभ्यासपूर्ण निबंधानं पडदा पाडला. डब्ल्यूएचओ ही संघटना सर्वासाठी आरोग्याचे निकष ठरवते. या सन्माननीय संघटनेनं समलैंगिकतेला मानसिक आजाराच्या यादीतून आणि सर्व प्रकारच्या वैद्यकीय विकृतींमधून काढून टाकलं. समलैंगिकांसाठी हा खूप मोठा विजय होता. या दिलासा देणाऱ्या विजयामुळे ते पुढच्या लढय़ासाठी मानसिकदृष्टय़ा तयार झाले.\nहे कसं घडलं, ते पाहू पुढच्या लेखात. मात्र तोवर या विषयावरची मतं आणि सूचना कळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nएका सफरचंदासाठी तिला मोजावे लागले ३३ हजार \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nया भारतीय कंपनीला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पसंती\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.khanakhazana.org/Shrikhand-recipe.html", "date_download": "2018-04-26T13:16:02Z", "digest": "sha1:HAR53IRJ55ME4ZXBPJQ5VUMPJWLKARF5", "length": 3473, "nlines": 79, "source_domain": "www.khanakhazana.org", "title": "श्रीखंड | Shrikhand Recipe in Marathi | Khanakhazana", "raw_content": "\nगोड पदार्थ म्हणून महाराष्ट्रात सणासुदीला श्रीखंड आवर्जून खाल्ले जाते.\n१ किलो मलईचा चक्का\nअर्धी वाटी जायफळाची पूड\nथोडे केशर व केशरी रंग\nचक्का व साखर थोडे थोडे एकत्र करून पुरणयंत्राला २ नंबरची जाळी लावून त्यातून काढा.नंतर त्यात दूध घालून मिश्रण सारखे करा.\nफार घट्ट वाटल्यास आणखी थोडे दुध घाला. नंतर त्यात मीठ, वेलदोड्याची व जायफळाची पूड, केशराची पूड व थोडा केशरी रंग घालून सारखे करा.\nश्रीखंड तयार झाले की, शोभिवंत भांड्यात काढून वरून बदाम-पिस्त्याचे काप व चारोळी पसरा.\nपांढरे श्रीखंड हवे असल्यास केशरी रंग घालू नये. पार्टीसाठी गुलाबी. पिवळे श्रीखंड करता येईल.\nआंब्याचा रस घालून आम्रखंडही करता येईल.\nहरभरे बटाट्याची चटपटीत भाजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photo-news/page/5/", "date_download": "2018-04-26T13:24:05Z", "digest": "sha1:3LDHYV2B5ZMXYKLVF5OQ5RRUNPUZP6ER", "length": 8540, "nlines": 197, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Photos, News Photos, Sports, Lifestyle, Gallery on marathi actors,actress |Loksatta.com | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nफेसबुकवरील भारतीय मुलाच्या लग्नात पोहोचली अमेरिकन...\nआजच्या मुलींचे प्रतिनिधित्व करणारी नवी बार्बी...\n‘आयएनएस विक्रांत’ची आठवण जपणारी ‘बजाज’ची नवी बाईक...\nकाय आहे अमित शहा यांचे वेगळेपण\nरणबीर-कॅटच्या ब्रेकअपला आलिया भट जबाबदार\n‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ ते ‘साथ...\nजाणून घ्या, कोण आहे प्रिन्स नरुला...\nमने जुळली.. पत्रिकाही जुळणार \n‘शाओमी’चा बहुप्रतिक्षीत ‘रेडमी-३’ दाखल, जाणून घ्या...\n‘गुरु’मध्ये फक्त हिरोलाच महत्त्व- संजय जाधव...\nकोल्हापूरात महालक्ष्मीच्या दर्शनाला पोहचली ‘चला हवा...\n‘धूम ४’ लवकरचं येतोय; यशराजने प्रसिद्ध...\nमुंबई मेट्रोची भाडेवाढ आणखी महिनाभरासाठी टळली...\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://sjsa.maharashtra.gov.in/mr/leather-industries-development-corp-maharashtra-lidcom-mr", "date_download": "2018-04-26T13:20:34Z", "digest": "sha1:ZYXYLPB5FXYN5ILLWH5L35FBONVNRUO5", "length": 58753, "nlines": 403, "source_domain": "sjsa.maharashtra.gov.in", "title": "संत रोहिदास चार्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nसमाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nअपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nविमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे\nमहाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग - पुणे\nअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महाराष्ट्र राज्य आयोग\nमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ लिमिटेड\nमहाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, मुंबई\nवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळ (मर्यादित), मुंबई\nमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित\nसंत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबई\nअनुसूचित जातीच्या मागासवर्गीय सहकारी सूतगिरण्यांना दिर्घ मुदत कर्ज मंजूर करण्याची योजना\nअनुसूचित जातींच्या स्वमदत गट करण्यासाठी मिनी ट्रॅक्टर व उप भाग प्रदान\nअनुसूचित जातीच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य मंजूर करणे\nकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना\nसंत रोहिदास चार्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ\nमुख्य पृष्ठ > महामंडळे > संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित\nसंत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाची स्थापना 1 मे, 1974 रोजी कंपनी अधिनियम 1956 अनुसार करण्यात आली. या महामंडळात विविध चर्मवस्तू उत्पादित करुन सदरच्या वस्तू शासकीय, निमशासकीय विभागांना पुरवठा करण्यात येतात.\nअनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत विविध योजना राबविण्यात येतात.\n५० टक्के अनुदान योजना\n१७.१ योजनेचे नांव ५० टक्के अनुदान योजना\n२ योजनेचा प्रकार राज्य शासनाच्या योजना\n३ योजनेचा उद्देश अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात.\n४ योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जातीतील चर्मकार समाज.\n५ योजनेच्या प्रमुख अटी\nअर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.\nअर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.\nअर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.\nअर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.\n( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.\n(ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे.\nजातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.\nअर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.\nमहामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.\n६ दिल्या जाणाया लाभाचे स्वरुप या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत रु.५०,०००/ पर्यंत गुंतवणूक असणाया व्यवसायासाठी सवलतीच्या व्याज दराने अर्थसहाय्य दिले जाते. या अर्थ सहाय्यापैकी रु. १०,०००/ कमाल मर्यादेपर्यंत ५० टक्के कर्जाची रक्कम महामंडळ अनुदान म्हणून देते. उर्वरित ५० टक्के कर्जाची परतफेड ३६ ते ६० समान मासिक हप्त्यांत अथवा बँकेने ठरवून दिलेल्या हप्त्यांत बँकेकडे परतफेड करावी लागते. बँकेकडून या योजनेखाली मिळणाया कर्जावर द.सा.द.शे. ९.५ ते १२.५ टक्के दराने व्याज आकारले जाते.\n७ अर्ज करण्याची पध्दत\nअर्जाचा नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल.\nअर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.\n८ योजनेची वर्गवारी रोजगारनिर्मिती\n९ संपर्क कार्यालयाचे नांव सोबत जिल्हा कार्यालयांची यादी जोडली आहे.\n५० टक्के अनुदान योजना सांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\n१ २०१२१३ ६२.२८ ६२४\n२ २०१३१४ ४७.२४ ४७५\n३ २०१४१५ ३५.२५ ३५३\n१७.२ योजनेचे नांव बीज भांडवल योजना\n२ योजनेचा प्रकार राज्य शासनाच्या योजना\n३ योजनेचा उद्देश अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात.\n४ योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जातीतील चर्मकार समाज.\n५ योजनेच्या प्रमुख अटी\nअर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.\nअर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.\nअर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.\nअर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.\n(अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.\n(ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे.\nजातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.\nअर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.\nमहामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.\n६ दिल्या जाणाया लाभाचे स्वरुप रु. ५०,००१/ ते रु.५,००,०००/ पर्यत प्रकल्प गुंतवणूक असणाया कोणत्याही व्यवसायासाठी बीज भांडवल योजने अंतर्गत राष्ट्रीयकृत बँकेमार्फत कर्ज पुरवठा सवलतीच्या दराने उपलब्ध करण्यांत येतो. या योजने अंतर्गत रु.५०,००१/ पासून ते रु.५,००,०००/ पर्यंतचा कर्ज पुरवठा द.सा.द.शे. ९.५ ते १२.५ टक्के व्याज दराने बँकेमार्फत करण्यांत येतो. या योजने अंतर्गत बँकेने मंजूर केलेल्या कर्ज रक्कमेपैकी ७५ टक्के कर्ज रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेमार्फत देण्यात येते. ५ टक्के रक्कम ही लाभार्थ्याने स्वतःचा सहभाग म्हणून बँकेकडे जमा करावयाची असते. उर्वरित २० टक्के रक्कम ही महामंडळ बीज कर्ज म्हणून देते. त्या रक्कमेपैकी रु.१०,०००/ अनुदान म्हणून देण्यात येतात तर उर्वरित रक्कम ही ४ टक्के या व्याजदराने बीज कर्ज म्हणून देण्यांत येते. या योजनेअंतर्गत मिळणाया कर्जाची परतफेड ही राष्ट्रीयकृत बँकेस व महामंडळास ३६ ते ६० मासिक हप्त्यांत एकाचवेळी करावयाची असते.\n७ अर्ज करण्याची पध्दत\nअर्जाचा नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल.\nअर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.\n८ योजनेची वर्गवारी रोजगारनिर्मिती\n९ संपर्क कार्यालयाचे नांव सोबत जिल्हा कार्यालयांची यादी जोडली आहे.\nबीज भांडवल योजना सांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\n१ २०१२१३ १०७.०७ २०७\n२ २०१३१४ ९४.३९ १६९\n३ २०१४१५ ९३.८४ १६२\n१७.३ योजनेचे नांव प्रशिक्षण योजना\n२ योजनेचा प्रकार राज्य शासनाच्या योजना\n३ योजनेचा उद्देश अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात.\n४ योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जातीतील चर्मकार समाज.\n५ योजनेच्या प्रमुख अटी\nअर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.\nअर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.\nअर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.\nअर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.\n( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.\n(ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे.\nजातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.\nअर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.\nमहामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.\n६ दिल्या जाणाया लाभाचे स्वरुप प्रशिक्षणार्थी व्यक्तीस रु.३००/ ते ४००/ विद्यावेतन देण्यात येते. सदर योजनेच्या अंतर्गत शिवणकला, सौंदर्य शास्त्र, संगणक, प्रशिक्षण चर्मोद्योग ई. व्यवसाय प्रशिक्षण संस्थेमार्फत दिले जाते.\n७ अर्ज करण्याची पध्दत\nअर्जाचा नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल.\nअर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.\n८ योजनेची वर्गवारी शैक्षणिक\n९ संपर्क कार्यालयाचे नांव सोबत जिल्हा कार्यालयांची यादी जोडली आहे.\nप्रशिक्षण योजना सांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\nअ.क्र. वर्ष खर्च प्रशिक्षणार्थी\n१ २०१२१३ १७.५४ ४१०\n२ २०१३१४ १७.०५ २०७\n३ २०१४१५ १०.१३ ७२६\n१७.४ योजनेचे नांव गटई स्टॉल योजना\n२ योजनेचा प्रकार राज्य शासनाच्या योजना\n३ योजनेचा उद्देश अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात.\n४ योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जातीतील चर्मकार समाज.\n५ योजनेच्या प्रमुख अटी\nअर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.\nअर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.\nअर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.\nअर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.\n( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.\n(ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे.\nजातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.\nअर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.\nमहामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.\n६ दिल्या जाणाया लाभाचे स्वरुप रस्त्याच्या कडेला काम करणाया कारागिरांना गटई स्टॉल पुरविण्याची योजना १०० टक्के अनुदान तत्वावर, आयुक्त समाजकल्याण पुणे व या महामंडळामार्फत संयुक्तपणे राबविण्यात येते.\n७ अर्ज करण्याची पध्दत\nअर्जाचा नमुना जिल्हा समाजकल्याण कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल.\nअर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा समाजकल्याण कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.\n८ योजनेची वर्गवारी आर्थिक उन्नती\n९ संपर्क कार्यालयाचे नांव सहाय्यक आयुक्त, जिल्हा समाजकल्याण कार्यालय\nगटई स्टॉल योजना सांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\n१ २०१२१३ १६५५.२९ ३६३६\n१७.५ योजनेचे नांव मुदती कर्ज योजना\n२ योजनेचा प्रकार केंद्र शासनाच्या योजना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एन.एस.एफ.डी.सी.), नवी दिल्ली यांच्या योजना\n३ योजनेचा उद्देश अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात.\n४ योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जातीतील चर्मकार समाज.\n५ योजनेच्या प्रमुख अटी\nअर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.\nअर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.\nअर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.\nअर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.\n( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.\n(ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे.\nजातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.\nअर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.\nमहामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.\n६ दिल्या जाणाया लाभाचे स्वरुप एनएसएफडीसी यांच्या विविध योजनांना उद्योगांना रु.१ लाख ते रु.२.५ लाख मुदती कर्ज सहाय्यता देते. तसेच वाहनांसाठी कर्ज मर्यादा वेगवेगळी आहे. सदर उद्योगाच्या लागत किंमतीच्या ७५ टक्के मुदती कर्ज देण्यात येते. त्याचबरोबर या महामंडळाकडून २० टक्के बीजकर्ज व रु.१००००/ अनुदान देण्यात येते. उर्वरित ५ टक्के लाभार्थ्यांचा सहभाग असतो. मुदती कर्जावर एनएसएफडीसी कर्जाच्या हिस्स्यावर द.सा.द.शे. ७ टक्के तसेच महामंडळाच्या बीज कर्जावर द.सा.द.शे. ४ टक्के आहे. रुपये ५ लाखापेक्षा जास्त उद्योगाच्या कर्जातील एनएसएफडीसी कर्जाच्या हिस्स्यावर द.सा.द.शे. ८ टक्के आहे व महामंडळाच्या बीज कर्जावर द.सा.द.शे. ४ टक्के आहे. मुदती कर्ज परतफेड दरमहा करावी लागेव व त्याचा कालावधी ६० हप्त्यांपर्यंत आहे.\n७ अर्ज करण्याची पध्दत\nअर्जाचा नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल.\nअर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.\n८ योजनेची वर्गवारी रोजगारनिर्मिती\n९ संपर्क कार्यालयाचे नांव सोबत जिल्हा कार्यालयांची यादी जोडली आहे.\nमुदती कर्ज योजना सांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\n१ २०१२१३ १२३३.८८ ७००\n२ २०१३१४ ६४८.०४ ४२५\n३ २०१४१५ ८१३.६९ ४७०\nसुक्ष्म पत पुरवठा योजना\n१७.६ योजनेचे नांव सुक्ष्म पत पुरवठा योजना\n२ योजनेचा प्रकार केंद्र शासनाच्या योजना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एन.एस.एफ.डी.सी.), नवी दिल्ली यांच्या योजना\n३ योजनेचा उद्देश अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात.\n४ योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जातीतील चर्मकार समाज.\n५ योजनेच्या प्रमुख अटी\nअर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.\nअर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.\nअर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.\nअर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.\n( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.\n(ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे.\nजातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.\nअर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.\nमहामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.\n६ दिल्या जाणाया लाभाचे स्वरुप या योजने अंतर्गत चर्मकार समाजातील लाभार्थ्यांना ५ टक्के व्याज दराने रु.५००००/ पर्यंत अर्थ सहाय्य दिले जाते. या रकमेमध्ये रु.१००००/ अनुदान दिले जाते व उर्वरीत रक्कम रु.४००००/ कर्ज म्हणून दिली जाते.\n७ अर्ज करण्याची पध्दत\nअर्जाचा नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल.\nअर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.\n८ योजनेची वर्गवारी रोजगारनिर्मिती\n९ संपर्क कार्यालयाचे नांव सोबत जिल्हा कार्यालयांची यादी जोडली आहे.\nसुक्ष्म पत पुरवठा योजना सांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\n१ २०१२१३ ४१५.७५ १६६३\n२ २०१३१४ २५८.२५ १०३३\n३ २०१४१५ ७५.२५ ३०१\n१७.७ योजनेचे नांव महिला समृध्दी योजना\n२ योजनेचा प्रकार केंद्र शासनाच्या योजना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एन.एस.एफ.डी.सी.), नवी दिल्ली यांच्या योजना\n३ योजनेचा उद्देश अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात.\n४ योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जातीतील चर्मकार समाज.\n५ योजनेच्या प्रमुख अटी\nअर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.\nअर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.\nअर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.\nअर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.\n( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.\n(ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे.\nजातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.\nअर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.\nमहामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.\n६ दिल्या जाणाया लाभाचे स्वरुप चर्मकार समाजातील विधवा, परित्यक्ता निराधार अशा महिला (अशा महिला लाभार्थींना प्राधान्य देण्यात येते.) तसेच सर्व महिला लाभार्थींसाठी महिला समृध्दी योजनेअंतर्गत कर्ज रक्कम रु.४००००/ व अनुदान रु.१००००/ असे दोन्ही मिळून रु.५००००/ पर्यंत ४टक्के व्याजदराने कर्ज देण्यात येते.\n७ अर्ज करण्याची पध्दत\nअर्जाचा नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल.\nअर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.\n८ योजनेची वर्गवारी रोजगारनिर्मिती\n९ संपर्क कार्यालयाचे नांव सोबत जिल्हा कार्यालयांची यादी जोडली आहे.\nमहिला समृध्दी योजना सांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\n१ २०१२१३ ४१.७५ १६७\n२ २०१३१४ ८१.५० ३२६\n३ २०१४१५ १४२.७५ ५७१\n१७.८ योजनेचे नांव महिला किसान योजना\n२ योजनेचा प्रकार केंद्र शासनाच्या योजना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एन.एस.एफ.डी.सी.), नवी दिल्ली यांच्या योजना\n३ योजनेचा उद्देश अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात.\n४ योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जातीतील चर्मकार समाज.\n५ योजनेच्या प्रमुख अटी\nअर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.\nअर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.\nअर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.\nअर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.\n( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.\n(ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे.\nजातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.\nअर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.\nमहामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.\n६ दिल्या जाणाया लाभाचे स्वरुप या योजने अंतर्गत ज्या महिलांच्या नावे शेत जमिनीचा सात/बाराचा उतारा आहे किंवा पतिपत्नी या दोघांच्या नावावर सात/बारा उतारा आहे अथवा पतीच्या नावांवर सात/बारा उतारा आहे व त्या महिला लाभार्थीचा पती प्रतिज्ञा पत्रा-ारे आपल्या पत्नीस शेतीपूरक व्यवसायासाठी या शेतजमिनीच्या नांवे कर्ज मंजूर करुन घेण्यास तयार असेल अशा महिला लाभार्थीस रु.५००००/ पर्यंत अर्थसहाय्य दिले जाते. यामध्ये रु.१००००/ अनुदान व उर्वरित रक्कम रु.४००००/ कर्ज स्वरुपात ५ टक्के व्याज दराने मंजूर करण्यांत येते. सदर कर्ज हे फक्त शेतीसाठी अथवा शेतीपूरक व्यवसायासाठीच देण्यांत येते.\n७ अर्ज करण्याची पध्दत\nअर्जाचा नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल.\nअर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.\n८ योजनेची वर्गवारी रोजगारनिर्मिती\n९ संपर्क कार्यालयाचे नांव सोबत जिल्हा कार्यालयांची यादी जोडली आहे.\nमहिला किसान योजना सांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\n१ २०१२१३ ४३.५० ८७\n२ २०१३१४ २७.२० ५५\n३ २०१४१५ १८.४० ३८\n१७.९ योजनेचे नांव शैक्षणिक कर्ज योजना\n२ योजनेचा प्रकार केंद्र शासनाच्या योजना राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ (एन.एस.एफ.डी.सी.), नवी दिल्ली यांच्या योजना\n३ योजनेचा उद्देश अनूसुचित जातीतील चर्मकार समाजातील (चर्मकार, ढोर, होलार, मोची इत्यादी) व्यक्तींना त्यांचे जीवनमान उंचविणे, समाजप्रवाहात त्यांना मानाचे स्थान मिळण्याच्या उद्देशाने त्यांचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी महामंडळामार्फत योजना राबविण्यात येतात.\n४ योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जातीतील चर्मकार समाज.\n५ योजनेच्या प्रमुख अटी\nअर्जदार हा अनुसूचित जातीतील चर्मकार समाजाचा असावा.\nअर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.\nअर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांपर्यत असावे.\nअर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव त्याला असावा.\n( अ) अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी रु.९८०००/ व शहरी भागासाठी रु.१२००००/ पर्यंत असावे.\n(ब) राज्य शासन पुरस्कृत योजनांसाठी शहरी व ग्रामीण भागातील उत्पन्न मर्यादा रु.१०००००/ पर्यंत असावे.\nजातीचा व उत्पन्नाचा दाखला तहसिलदार किंवा तत्सम सक्षम प्राधिकायाने दिलेला असावा.\nअर्जदाराने या महामंडळाकडून अथवा इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून आर्थिक लाभ घेतलेला नसावा.\nमहामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.\n६ दिल्या जाणाया लाभाचे स्वरुप एनएसएफडीसी नवी दिल्ली यांच्या कर्ज योजने अंतर्गत सन २००९ या वर्षापासून शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत आहे. सदर योजने अंतर्गत शैक्षणिक कर्ज मर्यादर देशात शिक्षणसाठी रु.१० लाख व परदेशासाठी रु.२० लाख इतकी आहे. या कर्जावर ४ टक्के व्याजदर आकारण्यात येतो.\n७ अर्ज करण्याची पध्दत\nअर्जाचा नमुना महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात विनाशुल्क स्वरुपात उपलब्ध असेल.\nअर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज भरुन संपूर्ण कागदपत्रांसह जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावयाचा आहे.\n८ योजनेची वर्गवारी शैक्षणिक\n९ संपर्क कार्यालयाचे नांव सोबत जिल्हा कार्यालयांची यादी जोडली आहे.\nशैक्षणिक कर्ज योजना सांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\n१ २०१२१३ ७.६२ १६\n२ २०१३१४ ५०.६६ ४९\nबॉम्बे लाईफ बिल्डींग, 5 वा मजला,\n45, वीर नरीमन रोड,\nदुरध्वनी क्रमांक: 2204 4186, 22047157\nमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ लिमिटेड\nमहाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, मुंबई\nवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळ (मर्यादित), मुंबई\nमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित\nसंत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबई\nआपली तक्रार पोस्ट करा\nआपली तक्रार पोस्ट करा\nकॉपीराइट© 2015 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महाराष्ट्र सरकार, सर्व हक्क राखीव.\nपृष्ठ अखेरचे अद्यतनित : 23 April, 2018 | अभ्यागत :\nशीर्षस्थानी क्रीडा करण थांबणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/font-problem/", "date_download": "2018-04-26T13:00:49Z", "digest": "sha1:B3ELEEH7IV2QUNFNN4SJXRKXRLUIFSCQ", "length": 8404, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "फॉण्ट प्रॉब्लेम | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/movies/fugay", "date_download": "2018-04-26T13:31:50Z", "digest": "sha1:RPWC4VI42AWBW6POICICC3PIXQCNJWEF", "length": 4075, "nlines": 54, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Fugay | Marathi Dhamaal", "raw_content": "\nदिग्दर्शक : स्वप्ना वाघमारे जोशी\nनिर्माता : अश्विन आंचन, अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार आणि अनुराधा जोशी\nनिर्मितीसंस्था : इंदर राज कपूर प्रस्तुत\nकलाकार : स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे\nकथा : सुबोध भावे आणि स्वप्नील जोशी\nपटकथा : हेमंत ढोमे, अभिजीत गुरू\nसंवांद : हेमंत ढोमे\nसंगीत दिग्दर्शक : मंदार चोळकर\nपब्लिक रिलेशन : अमृता माने\nकथानक : सुंदर समुद्र किनारा असलेल्या या पोस्टरवर रंगीबेरंगी फुगे पाहायला मिळत असून, हे फुगे पाहणाऱ्यांचे मन प्रसन्न करतात. शिवाय या टीजर पोस्टरमधील आणखीन एक गंमत म्हणजे सिनेमातील प्रमुख कलाकारांच्या आडनावात स्वप्नील भावे आणि सुबोध जोशी असा घोळ झालेला दिसून येत आहे. मुळात हा घोळ नसून स्वप्नील आणि सुबोधच्या आडनावांची ही अदलाबदल जाणूनबुजून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे खुद्द स्वप्नील आणि सुबोधने देखील त्याला दुजोरा देत आपापल्या ट्विटर अकाउंटचे ‘स्वप्नील भावे’ आणि ‘सुबोध जोशी’ असे नामकरण करून टाकले आहे. त्य\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/news/riaanche-pappa-aka-riteish-deshmukh-on-the-set-of-dholkichya-talawar", "date_download": "2018-04-26T13:23:19Z", "digest": "sha1:E4T7FDO62I2K2GPJVJTAPZKM7GC73LEB", "length": 9191, "nlines": 59, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "‘Riaanche Pappa’ aka Riteish Deshmukh on the set of ‘Dholkichya Talawar’ | Marathi Dhamaal", "raw_content": "\n‘ढोलकीच्या तालावर’च्या मंचावर रियानचे पप्पा म्हणजेच रितेश देशमुख\nमहाराष्ट्राचा लाडका आणि अष्टपैलू अभिनेता रितेश देशमुख याने कलर्स मराठीवरील ‘ढोलकीच्या तालावरच्या’ सेटवर हजेरी लावली. या मंच्यावर तो ‘बँकचोर’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आला होता. कलर्स मराठी आणि ढोलकीच्या तालावर तर्फे रितेश आणि जेनेलियाला एक खास भेट देण्यात आली. रितेशला फेटा आणि जेनेलियाला पैठणी हि भेट मिळाल्यानंतर तो भारावून गेला.\nअप्सरांना अफलातून लावण्या करताना बघून रितेश आश्चर्यचकित होता त्याला किती कौतुक करावे समजत नव्हते. मागील आठवड्यात मानाचा फेटा पटकावलेल्या स्नेहल आणि तनयाने खोपट येथील ST stand वर ‘कसं काय पाटील’ या गाण्यावर लावणी सादर करून प्रेक्षकांची पसंती मिळवली. तसेच या आठवड्यात ईश्वरी आणि ऋतुजा यांनी मानाचा फेटा पटकावला आहे, आणि आता या दोघींना फ्लश मॉब करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.\nया भागामध्ये रितेश देशमुखने ढोलकीच्या तालावरील छोट्या अप्सरांसोबत बरीच धम्माल मस्ती केली. मंच्यावर या छोट्या मुलींना त्यांचा जितु मामा खाऊ देतो पण यावेळेस हि जबाबदारी रितेश देशमुखने पार पाडली, लहान मुली देखील रितेश कडून खाऊ मिळाल्यामुळे खूपच खुश झाल्या. अनुष्काने रितेश देशमुखला प्रेमाने रियानचे पप्पा अशी हाक मारली जे ऐकून रितेश म्हणाला रियानचे पप्पा असं मला फक्त जेनिलिया म्हणते पण आता तू देखील म्हणालीस हे ऐकल्यावर मंचावरील सगळ्याच मुली त्याला रियानचे पप्पा म्हणून हाक मारू लागल्या.\nतसेच 2 mad ची स्पर्धक सोनल विचारे हिने रितेश देशमुखसाठी एक डान्स act सादर केला, ज्यामध्ये त्याच्या सुप्रसिध्द गाण्यांचा समावेश होता. तसेच हि मज्जा इथेच संपली नाही एका बाजूला लहान मुली, रितेश आणि जितु आणि दुसऱ्या बाजूला हेमंत ढोमे नी मोठ्या मुली यांच्या मध्ये रस्सी खेच स्पर्धा चांगलीच रंगली आणि ज्यामध्ये रितेशची टीम जिंकली.\nढोलकीच्या मंचावर प्रसिध्द असलेली ठेचा मोमेंट मध्ये रितेशने त्याची आठवण सांगितली, कि त्याला आई लातूरहून भाकरी आणि ठेचा पाठवते जो त्याला प्रचंड आवडतो. रितेश देशमुख, जितेंद्र जोशी, लहान मुली आणि हेमंत यांनी मंच्यावर बसून भाकरी आणि ठेचा मनसोक्त खाल्ला. ढोलकीच्या तालावरमधील मोठ्या मुलींनी रितेश दिश्मुख आणि जेनेलियाच्या प्रसिध्द अश्या ओरे पिया या गाण्यावर डान्स केला, जी त्याला खूप आवडला. तसेच समृद्धीने रितेशचा एक dialogue त्याच्या समोर बोलून दाखवला जे एकताच रितेश स्वत: मंच्यावर आला आणि त्याने तो dialogue पुन्हा तिच्याबरोबर म्हंटला. अश्याप्रकारे लहान मुलींनी आणि रितेश देशमुखने ढोलकीच्या मंच्यावर बरीच मज्जा मस्ती केली.\nया आठवड्यामध्ये ढोलकीच्या तालावर वेस्टर्न पद्धतीच्या जुन्या लावण्या सादर केल्या जाणार आहेत तेंव्हा बघायला विसरू नका ढोलकीच्या तालावर १२ आणि १३ जूनला रात्री ९.३० वा. तुमच्या लाडक्या अभिनेत्या रितेश देशमुखसोबत फक्त कलर्स मराठीवर.\nतुम्हाला हे वाचायला आवडेल \n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\nफर्जंद येतायेत ११ मे ला...\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nअंकुश आणि तेजस्विनीच नवीन रॉमेंटीक गाण...\nआता काय नवीन करतोय स्वप्नील जोशी...\n‘माझा एल्गार’ येणार १० नोव्हेंबरला...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation जाणून घ्या, तेजस्विनी पंडीतचे हॉलिडे प्लॅन्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00005.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/movies/ghanta", "date_download": "2018-04-26T13:34:02Z", "digest": "sha1:IJHBLILIQWGE4LTLIVNSYGEOK7A6XSNS", "length": 3743, "nlines": 52, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Ghanta | Marathi Dhamaal", "raw_content": "\nदिग्दर्शक : शैलेश काळे\nनिर्माता : शैलेश काळे, रोहित शेट्टी\nनिर्मितीसंस्था : दशमी स्टुडियो, ब्रम्हपुरा पिक्चर्स, येलो आय एन सी\nकलाकार : अमेय वाघ, सक्षम कुलकर्णी, आरोह वेलणकर, पुष्कर श्रोत्री, किशोर कदम, अनुजा साठे\nपटकथा : सुमित बोनकर\nसंगीत दिग्दर्शक : समिर साप्तिसकर\nपब्लिक रिलेशन : लीड मिडिया\nकथानक : अमेय वाघ, सक्षम कुलकर्णी आणि आरोह वेलणकर हे तिघं गेले काही दिवस प्रेक्षकांना टिझ करत आहेत ना त्यांच्याच घंटीजर हा नवा शब्द आहे.या तिघांनी मिळून पोस्टर आणि मोशन पोस्टरमधून आधीच घंटा वाजवली आहे आणि आता त्यांनी घंटीजर सादर केले आहे. म्हणजेच दशमी स्टुडियोज, ब्रम्हपुत्रा पिक्चर्स आणि यलो यल्लो INC प्रस्तुत ‘घंटा’ या चित्रपटाचे ऑफिशिअल पोस्टर आणि मोशन पोस्टर नुकतेच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले.\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation १५ मे ला ‘संस्कृती कला दर्पण’चा अविस्मरणीय सोहळा अनुभवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.rasik.com/cgi_bin/display_author.cgi?authorId=a89592&lang=marathi", "date_download": "2018-04-26T13:40:18Z", "digest": "sha1:CDZN6XFZPEGOFCOJ4MPNVUZVGFLD3YIQ", "length": 14477, "nlines": 181, "source_domain": "www.rasik.com", "title": "Marathi Books by गंगाधर गाडगीळ gaMgAdhar gADagIL", "raw_content": "\nBooks by गंगाधर गाडगीळ\nनिवडक गंगाधर गाडगीळ by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nसंपादक: सुधा जोशीगादगीळांच्या सुमारे पन्नास वर्षांच्या साहित्यिक क ...\nकडू आणि गोड by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nमहायुद्धोत्तर कालखंडातील नव्या वाङ्मयीन युगधर्माचे प्रतिनिधित्व कर ...\nएका मुंगीचे महाभारत by गंगाधर गाडगीळ Add to Cart\n\"आपलं जीवन हे महाभारतासारखीच एक कथा आहे. अशी उत्कट जाणीव प ...\nतलावातले चांदणे by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nविशिष्ट भावनांचा ललित आविष्कार हे ह्यातील प्रत्येक कथेचे वैशिS ...\nचीन एक अपूर्व अनुभव by गंगाधर गाडगीळ Add to Cart\n\"चीनचे प्रवासवर्णन हे अनुभवांचं प्रवासचित्रण असलं तरी प्राध ...\nगाडगीळांच्या कथा by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nगाडगीळांच्या कथांमधून व्यक्त होणारा अनुभव प्रामुख्याने शहरवासी ...\nभोपळा, बायको आणि डोंबलं by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nई-सकाळ रविवार ११ डीसेंबर २००५गमतीसाठी गंमत मौज प्रकाशन ...\nखाली उतरलेलं आकाश by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nहा कथासंग्रह १९७९ साली प्रथम प्रसिद्ध झाला. गाडगीळांना त्यांच्या व ...\nउद्धवस्त विश्व by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nहा कथासंग्रह प्रथम १९८२ साली प्रकाशित झाला. आधीच्या आवृत्तीनुसा ...\nकबूतरे by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nमराठी लघुकथेच्या इतिहासात गाडगीळांच्या कथा हा एक फार महत्त्वाc ...\nभरारी by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nएका सर्वसाधारण मराठी कुटुंबात जन्मलेल्या मंडलिकांनी आपल्या आयुष्या ...\nसफर बहुरंगी रसिकतेची by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nगंगाधर गाडगीळांची निवडक बहुरंगी प्रवासवर्णने.संपादनः चंद्रक ...\nवर्षा by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nगाडगीळांच्या कथेचे महत्त्व केवळ ऐतिहासिक स्वरूपाचे आहे, असे नाही. ...\nऊन्ह आणि पाऊस by गंगाधर गाडगीळ Add to Cart\n१९४६-४७ पासून 'नवकथालेखक' हे आपल्या नावामागे लागलेलं विशेषण ग ...\nसोनेरी कवडसे by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nगाडगीळांच्या कथांतील विविधता आणि अनुभवांचा एक साचा मोडून त्याचे ...\nवेगळें जग by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nवेगळं जग (१९५८) व स्वप्नभूमी (१९५९) या दोन कथासंग्रहांचा मिळून ...\nएकेकीची कथा by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nमराठीतील नामवंत कथालेखक गंगाधर गाडगीळ यांच्या वैशिष्ट्यप ...\nगंधर्वयुग by गंगाधर गाडगीळ Add to Cart\n\"मुंबईचे प्रेक्षक आता बदलले होते आणि नवरा बायकोनं जोडप्यानं नाट ...\nपाळणा by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nगाडगीळांच्या प्रत्येक कथेत आकार घेणार्‍या पात्र-प्रसंगांनुसार त्यांच ...\nमुंबई होते उद्योगनगरी by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nदेशाची आर्थिक राजधानी मुंबई हिचा सात बेटांपासून ते बाका नगरी हा ...\nमन्वंतर by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nन्यायमूर्ती माधवराव रानडे यांच्या जीवनावरील चरित्रात्मक कादंबरी ...\nकाजवा by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nकाजवा हा कथासंग्रह १९६० साली प्रथम प्रकाशित झाला. कथार्थानुसा ...\nआठवण by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nएखाद्या अनुभवाला, भाववृत्तीला अनेक अंगं असतात. आणि ती एकमेकांहून ...\nप्रारंभ by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nकादंबरी विश्वात गंगाधर गाडगीळांनी तीन भिन्न प्रकृतीच्या कादंबर्‍या ...\nखरं सांगायचं म्हणजे by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nविनोदबुद्धी हे गाडगीळांच्या बहुरंगी व्यक्तिमत्त्वाचे एक आकर्षक अंग. ...\nअशा चतुर बायका by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nआम्ही आपले ढढ्ढोपंत by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nगुणाकार by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nसात मजले हास्याचे by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nबुगडी माझी सांडली ग by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nबंडू by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nस्नेहलता बंडूला अमेरिकेत नेते by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nआर्थिक प्रश्न - काल, आज आणि उद्या by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nनव्या वाटा by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nबंडू, जगू आणि खतरनाक अब्दुल्ला by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nपाण्यावरची अक्षरे by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nबाबांचं कलिंगड आणि मुलीचा स्वेटर by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nबंडू बायकांची नाकं कापतो by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nनायगाराचे नादब्रह्म by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nसाहित्याचे मानदंड by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nहिममय अलास्का by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nलिलीचं फूल by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nबंडू मोकाट सुटतो by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nस्वातंत्र्योत्तर काळात निर्माण झालेल्या नव्या औद्योगिक संस्कृतीमुळे मध ...\nमुंबई आणि मुंबईकर by गंगाधर गाडगीळ Add to Cart\n\"या मुंबई शहरात मी वाढलो, जगलो. या शहराने मला घडवले. त्यामु ...\nहसर्‍या कथा गंगाधर गाडगीळांच्या by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nसंकलन - विजया देव\"साहित्यिक गंगाधर गाडगीळ ही मुद्रा गेली जवळ ...\nसाता समुद्रापलीकडे by गंगाधर गाडगीळ Add to Cart\n\"सातासमुद्रापलिकडे\" मध्ये गाडगिळांनी प्रवासवर्णन या सकल्पनेलाच ए ...\nदुर्दम्य by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nलोकमान्य टिळकांच्या चरित्रावर आधारित कादंबरी, अर्थातच लोकमान्यां ...\nएका मुंगीचे महाभारत - भाग १ by गंगाधर गाडगीळ Add to Cart\n\"आपलं जीवन हे महाभारतासारखीच एक कथा आहे. अशी उत्कट जाणीव प ...\nनिवडक फिरक्या by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nसंपादन: प्रा. गो. मा. पवारगंगाधर गाडगीळ हे मराठी साहित्यातलं ...\nपाच नाटिका by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nबंडू ऑफिसात जातोदोन शून्ये आणि दोनरहस्य आणि तरुणीजोडगोळीबंडू च ...\nएका मुंगीचे महाभारत - भाग २ by गंगाधर गाडगीळ Add to Cart\n\"आपलं जीवन हे महाभारतासारखीच एक कथा आहे. अशी उत्कट जाणीव प ...\nमुंबईच्या नवलकथा by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nबंडू बिलंदर ठरतो by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nगोपुरांच्या प्रदेशात by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nबंडू-नानू आणि गुलाबी हत्ती by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nबंडू नाटक करतो by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nबंडूचे गुपचुप by गंगाधर गाडगीळ Add to Cart\nलंब्याचवड्या गोष्टी by गंगाधर गाडगीळ Add to Cart\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/453459", "date_download": "2018-04-26T13:25:41Z", "digest": "sha1:5HDRGLLOUORT42P5Y3RE77D6ISC2Y7ON", "length": 4529, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "‘माणूस एक मातीचा’चे पोस्टर रिलिज - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » ‘माणूस एक मातीचा’चे पोस्टर रिलिज\n‘माणूस एक मातीचा’चे पोस्टर रिलिज\nऑनलाईन टीम / मुंबई :\nएका वेगळे कथानक आणि आशयघन विषयावर आधारित ‘माणूस एक माती’ हा चित्रपट लवकरच भेटीला येत असून, त्याचे पोस्टर रिलिज करण्यात आले. सध्या प्रत्येकजण आपापल्या कामात व्यग्र आहे. कोणालाच कोणासाठी वेळ नाही. या धकधक्कीच्या जीवनात लोकांना नात्यांचा कसा विसर पडतोय, याचे चित्रण करणारा ‘माणूस एक माती’ हा चित्रपट आहे.\nया चित्रपटात सिध्दार्थ जाधव प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात सिध्दार्थ हा लुक त्याच्या आतापर्यंतच्या सगळय़ा चित्रपटांपेक्षा खुप वेगळा असेल. या चित्रपटाचे दिग्दर्शक सुरेश झाडे असून संगीतकार -गीतकार प्रशांत डेहाऊ आणि अमर देसाई आहेत.\nशिवम वानखेडे टू मॅडचा अस्सल डान्सर\nपरंपरेच्या कोंदणातील नात्यांची कथा घाडगे ऍण्ड सूनमध्ये\nरिंकू राजगुरुच्या नव्या चित्रपटाचे नाव ‘कागर’\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.dhananjaymaharajmore.com/category/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9/", "date_download": "2018-04-26T13:02:19Z", "digest": "sha1:5YGJEV43LBEDLZQBYAO6JFRPS3KSKGNV", "length": 6511, "nlines": 111, "source_domain": "www.dhananjaymaharajmore.com", "title": "सार्थ सुभाषित संग्रह Archives | धनंजय महाराज मोरे", "raw_content": "\nश्री नवनाथ कथासार ग्रंथाच्या पारायणाची पूर्वतयारी\nCategory Archives: \"सार्थ सुभाषित संग्रह\"\nArchive by Category \"सार्थ सुभाषित संग्रह\"\nसार्थ सुभाषित संस्कृत मराठी sarth subhashit sanskrit\nसार्थ सुभाषित संग्रह सुभाषित\n१) 🌸 सुभाषित 🌸 इंद्रियाणां तु सर्वेषां यद्येकं क्षरतींद्रियम् | तेनास्य क्षरति प्रज्ञा दृते: पादादिवोदकम् || अर्थ :- पखालीला एक छिद्र पडलें तरी त्यांतून जसें हळूहळू सर्व पाणी निघून जातें , तसें इंद्रियांतून एक इंद्रिय जरी विषयासक्त झाले तरी त्या द्वारें हळूहळू मनुष्याची बुद्धि नष्ट होते. संग्रह: धनंजय महाराज मोरे🙏 2) 🌸 सुभाषित 🌸 शक्यो […]\nMore by धनंजय म. मोरे\nहवी ती माहिती शोधा\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nDhananjay GAYAK KIRATNKAR CONTACT Maharaj MAHARAJ CONTACT more MRIDANG MRUDANG ORGAN PAKHWAJ TABLA WADAK WARKARI CONTACT अभंग आरती किर्तनकार कीर्तन कीर्तनकार गायक ग्रंथ दिंडी अभंग दुर्गे दुर्घट भारी देवीची आरती संस्कृत आरती धनंजय नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ पाऊली भजन भागवतकार मनुस्मृती manusmruti manu smrutu महाराज महाराज फोन मालिका मृदंग मोरे वादक वारकरी अभंग वारकरी भजन वारकरी भजनी मालिका वारकरी मालिका वारकरी संपर्क संतांचे अभंग संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा सार्थ ज्ञानेश्वरी सॉफ्टवेअर\nधनंजय महाराज मोरे, मु. मांगवाडी, पो. भर, ता. रिसोड, जिल्हा वाशिम (विदर्भ)- 444506\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/star-profile-marathi/%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AA-10-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87-113092700016_1.html", "date_download": "2018-04-26T13:34:57Z", "digest": "sha1:NOMNYL2URLR2MVULHSRJWR2ZYKNQSFNO", "length": 7599, "nlines": 134, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Top 10 Songs of Lata Mangeshkar | लता मंगेशकर यांची टॉप 10 मराठी गाणे | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलता मंगेशकर यांची टॉप 10 मराठी गाणे\nगीतकार : सुरेश भट, गायक : लता मंगेशकर, संगीतकार : पं. हृदयनाथ मंगेशकर,\nआज गोकुळात रंग खेळतो हरी\nराधिके, जरा जपून जा तुझ्या घरी\nतो चटोर चित्तचोर वाट रोखतो\nहात ओढूनी खुशाल रंग टाकतो\nरंगवून, रंगूनी गुलाल फासतो\nसांगते अजूनही तुला परोपरी\nसांग श्याम सुंदरास काय जाहले\nरंग टाकल्याविना कुणा न सोडले\nज्यास त्यास रंग रंग रंग लागले\nएकटीच वाचशील काय तू तरी\nत्या तिथे अनंगरंग रास रंगला\nतो पहा मृदुंग मंजिर्‍यात वाजला\nहाय वाजली फिरुन तीच बासरी\nपुढे पहा : आज उदास उदास दूर पांगल्या साऊल्या\nया कलाकारांनी करवले आहे हेअर ट्रान्सप्लांट\nबॉलीवूड 2015 : अभिनेत्यांचा स्कोरकार्ड\nबॉलीवूड 2015: अभिनेत्रींचा स्कोरकार्ड\nकाजोलने रिजेक्ट केल्या होत्या या सुपरहिट फिल्म्स....\nयावर अधिक वाचा :\nलता मंगेशकर यांची टॉप 10 मराठी गाणे\nज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता यांचे निधन\nटेलिव्हिजनच्या विविध मालिकांमधून प्रसिधी मिळालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता ...\nरीना चा \"कॅरी ऑन\" व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल\nनिसर्ग हि मानवाला लाभलेली सर्वात मोठी भेट आहे. निसर्गामुळे मानव आणि इतर सजीव जगू शकतात. ...\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी\nउमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा ...\nतिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट महोत्सव पुणे २०१८\nदरवर्षी प्रमाणे यंदाही शिवस्वराज्य प्रतिष्ठान तर्फे, तिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट ...\nयंदाच्या उन्हाळी सुट्टीतील सर्वात माहौल मेसेज\nनवरा ऑफिसात असतांना अकोल्याची काजोलबाई मुलांना घेऊन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी माहेरी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2015/11/blog-post_8.html", "date_download": "2018-04-26T13:43:06Z", "digest": "sha1:UIXMSD4GY2P5EUGIQ3VIV7ORAIBUX6KP", "length": 34928, "nlines": 216, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: बिहारच्या विधानसभा निकालांची शहा-निशा", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nबिहारच्या विधानसभा निकालांची शहा-निशा\n१९७८ च्या आसपासची गोष्ट आहे. ऑस्ट्रेलियाच्या कॅरी पॅकर याने क्रिकेटची एक सर्कस सुरू केली होती. मर्यादित षटकाच्या खेळांसाठी त्याने जगातल्या नामवंत खेळाडूंना विकत घेऊन अनेक देशाच्या राष्ट्रीय संघांचा पुरता बोर्‍या वाजवला होता. प्रामुख्याने इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व वेस्ट इंडीजच्या खेळाडूंना पोटभर पैसे मोजून त्याने खरेदी केले आणि चार संघात विविध स्पर्धांचे थेट चित्रण चालविले होते. त्याच्याकडे खेळणार्‍यांना राष्ट्रीय संघांनी बंदी घातली आणि नव्या खेळाडूंचे संघ तयार केले. त्यात नवखेपणा व अनुभवाचा अभाव होता. इंग्लंडने तर माईक ब्रियर्ली या उतर वयातल्या खेळाडूला कप्तान करून नव्या पोरांना त्याच्या हाती सोपवले. त्याने खरेच त्यातून उमद्या खेळाडूंची टिम तयार केली. मग त्यातून उदयास आलेल्या अष्टपैलू आयन बोथम याच्याकडे इंग्लंडचे नेतृत्व सोपवण्यात आले आणि चांगला तोच संघ असूनही इंग्लंड पराभूत होऊ लागला. त्या अपयशाची जबाबदारी घेताना बोथमने व्यक्त केलेले मत आज आठवले. तो उत्तम व सर्वात चांगला खेळाडू होता. पण नेतृत्व करायला आपण लायक नाही, याची त्याने कबुली देत नेतृत्व सोडले. पण तेव्हाच त्याने मांडलेला एक मुद्दा महत्वाचा होता. आपल्यातील गुणवत्ता ओळखून तिचा नेमका वापर ब्रियर्ली उत्तम करू शकत असे. मला स्वत:च्या गुणांचीही पारख नाही, की माझेच गुण मी उपयोगात आणू शकत नाही, अशी कबुली बोथमने दिली होती. लोकसभा निवडणूकीत उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याची जबाबदारी मोदींनी अमित शहांकडे सोपवली आणि त्यांनी चमत्कार घडवून दाखवला. पण त्या राज्यामध्ये शहांना धाडण्याचा निर्णय मोदींचा होता. त्यांच्याच रणनितीनुसार शहांनी उत्तर प्रदेशात मोठे यश मिळवून दाखवले होते. पण ते यश आपलेच असे शहांना वाटले आणि त्यांच्या पक्षातील चहात्यांना वाटले. त्याचे परिणाम समोर आहेत.\nशहा यांना ठरवून दिलेल्या रणनितीनुसार उत्तम अंमलबजावणी करता येते. पण ते उत्तम रणनितीकार नाहीत. त्याची प्रचिती पक्षाध्यक्ष झाल्यापासून येत आहे. त्यानी प्रथम लोकसभेत झालेल्या आघाड्या व युत्या मोडून टाकण्याचा सपाटा लावला. त्यात नवी युती होती हरयाणातील आणि जुनी युती होती महाराष्ट्रातील या दोन युत्या मोडल्या, तरीही भाजपाला बर्‍यापैकी यश मिळाले. कारण त्यांनी कॉग्रेस वा अन्य पक्षातून विजयी होऊ शकणारे उमेदवार आयात केले होते. अधिक मोदींच्या यशाला अजून ग्रहण लागले नव्हते, की विरोधक लोकसभेच्या पराभवातून सावरलेले नव्हते. पण त्यातून एक संदेश अमित शहांनी देशभर पाठवला. भाजपा शत्रूंच्या आधी आपल्या मित्रांचा काटा काढतो. दुसरीकडे शत-प्रतिशत भाजपाचा पवित्रा घेऊन शहांनी ‘पार्लमेन्ट टु पंचायत’ भाजपा अशा कॉग्रेसी भुमिकेत भाजपा नेला. म्हणजे देशात कुठल्याही अन्य पक्षाला स्थान असू नये, अशीच एकूण भूमिका घेतली गेली. ही अर्थात भाजपाची भूमिका नसेल, पण शहांनी तसे भासवले होते. थोडक्यात त्या भूमिकेतून त्यांनी आपल्या विरोधात सर्व पक्षांनी आपापले मतभेद बाजूला ठेवून एकत्र येण्याचीच सक्ती बहुतेक पक्षांना केली. दिल्लीत मग त्याचेच पडसाद उमटले. केजरीवाल हे तसे दिल्लीतले आव्हान नव्हते. सहज भाजपा तिथे विधानसभेत बहुमत व यश मिळवू शकला असता. पण अमित शहांनी दिल्लीची सुत्रे आपल्याच हाती घेतली आणि दिल्लीत आयुष्यभर पक्षासाठी राबलेल्यांना बाजूला फ़ेकून दिले. किरण बेदी यांना पक्षात आणून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार करताना, दिल्लीच्या कोणाही पक्षनेत्याला शहांनी विश्वासात घेतले नाही. थोडक्यात मुळचा दिल्लीतला कार्यकर्ता व पक्ष गारद करून टाकला. तर फ़ोडाफ़ोडीतून बाकीच्या पक्षांना व मतदारला केजरीवाल यांच्या आश्रयाला जाण्याची जणू सक्तीच केली.\nएकूण लोकसभेत जे यश मोदी व त्यांच्या अन्य सल्लागारांनी गणित मांडून मिळवले होते. त्याच्या विपरीत कारभार शहा अध्यक्ष झाल्यापासून सुरू झाला. महाराष्ट्रात त्याचा पाया घातला गेला. राष्ट्रवादी वा अन्य पक्षातून उमेदवारांची आयात करून मोठा पक्ष होण्याची मजल भाजपाने मारली, तरी बहुमत हुकले. तिथेच शहानितीतला दोष समोर आला होता. त्याचे दुष्परीणाम असलेल्या जागा गमावण्यातून दिल्लीत दिसलेले होते. पण म्हणून सुधारणा कोणी करायची मोदी म्हणजे व्हिसा एटीएम कार्ड, अशी काहीशी समजूत शहा व भाजपाच्या अनेक नेत्यांनी करून घेतली. मग मोदींना सभेत आणून उभे करायचे, की शेंदुर फ़ासलेला कुठलाही दगड निवडून येणार, अशा मस्तीत मागले दहा महिने भाजपा वावरतो आहे. म्हणून तर कालपरवाच आपण युती तोडण्याचा पराक्रम केला, असे एकनाथ खडसे कसे छाती फ़ुगवून सांगत होते ना मोदी म्हणजे व्हिसा एटीएम कार्ड, अशी काहीशी समजूत शहा व भाजपाच्या अनेक नेत्यांनी करून घेतली. मग मोदींना सभेत आणून उभे करायचे, की शेंदुर फ़ासलेला कुठलाही दगड निवडून येणार, अशा मस्तीत मागले दहा महिने भाजपा वावरतो आहे. म्हणून तर कालपरवाच आपण युती तोडण्याचा पराक्रम केला, असे एकनाथ खडसे कसे छाती फ़ुगवून सांगत होते ना बिहारमध्ये त्याचीच किंमत मोजावी लागली आहे. कारण इथे झाले, तेच बिहारमध्ये केले. जीतनराम मांझी यांना सोबत घेताना आधीपासूनचा लोकप्रिय दलित नेता मित्र, रामविलास पासवान यांना अंधारात ठेवल्याने तेही नाराज होते. पण शहांना आवरणार कोण बिहारमध्ये त्याचीच किंमत मोजावी लागली आहे. कारण इथे झाले, तेच बिहारमध्ये केले. जीतनराम मांझी यांना सोबत घेताना आधीपासूनचा लोकप्रिय दलित नेता मित्र, रामविलास पासवान यांना अंधारात ठेवल्याने तेही नाराज होते. पण शहांना आवरणार कोण उलट दुसरीकडे आपले अहंकार बाजूला ठेवून दोन दशकांची दुष्मनी गुंडाळून लालू व नितीश एकत्र आले होते. आपले ११६ आमदार असताना त्याहीपेक्षा कमी जागी लढायला नितीश राजी झाले. इतकेच नव्हेतर लालूचे २२ आमदार असताना त्यांना शंभर जागा देण्यापर्यंत नितीशनी लवचिकता दाखवली. पण अमित शहा मात्र जराही झुकायला राजी नव्हते. त्यांची अखंड मनमानी चालू राहिली. महाराष्ट्र वा दिल्लीतल्या अनुभवातून काहीही शिकायचे नाही, असा त्यांनी चंग बांधला होता. शत्रूमध्ये मित्र शोधायचे आणि मित्रांमध्ये शत्रू निर्माण करायची, नवी रणनिती वर्षभर बिनबोभाट राबवली गेली. बिहारमध्ये निकाल त्याच रणनितीचा लागला.\nप्रचारातला प्रमुख चेहरा वा भाजपा म्हणजे नरेंद्र मोदी असाच पेश केला जात असेल, तर पराभवही त्यांचाच झाला, हे नाकारता येणार नाही. पण म्हणून वास्तवात तो मोदींचा पराभव नाही. व्यवहारात तो शहा रणनितीचा दारूण पराभव आहे. अर्थात त्याची जबाबदारी शेवटी मोदींचीच आहे. त्यांच्या मतानेच शहांची निवड पक्षाध्यक्ष म्हणून झालेली असेल, तर शहांच्या प्रतापाची जबाबदारी मोदींना उचलावीच लागेल. पण सवाल नुसती जबाबदारी पत्करण्याचा नाही, तर त्यातून सावरण्याचा आहे. यातून पक्ष व मोदी निस्तरणार कसे ज्याप्रकारे अमित शहा किंवा काही नेते तोंडपाटिलकी करून मित्रांना दुखावतात, त्यांच्या मुसक्या मोदी बांधू शकणार आहेत काय ज्याप्रकारे अमित शहा किंवा काही नेते तोंडपाटिलकी करून मित्रांना दुखावतात, त्यांच्या मुसक्या मोदी बांधू शकणार आहेत काय जिथे पक्षाची शक्ती कमी आहे व जिथे मित्रांची गरज आहे, तिथे शत-प्रतिशत होण्यापेक्षा जिथे कोणी मित्रच नाही, तिथे पक्षाचे बळ वाढवण्याची रणनिती गरजेची आहे व होती. त्याऐवजी मित्रांना दुखावण्यापासून शहांनी सुरूवात केली. आत्मघात तिथे झाला आहे. मोदींनी आपल्या बारापंधरा वर्षाच्या राजकारणात केलेली एकमेव वा सर्वात मोठी चुक म्हणजे अमित शहांना पक्षाध्यक्ष पदावर आणणे. ती चुक स्विकारून दुरूस्त केली नाही, तर आगामी लोकसभेपर्यत शहा भाजपाची (राहुल) कॉग्रेस करून दिल्याखेरीज रहाणार नाहीत, इतकाच या निकालाचा अर्थ आहे. कारण बिहारमध्ये भाजपाने अपेक्षित भरारी घेतली नाही, इतकेच नुकसान नाही. मोदींचा राजकीय उदय होण्यापुर्वी व शहा भाजपाचे अध्यक्ष होण्यापुर्वी जी शक्ती बिहारमध्ये होती, त्याचाही बोजवारा शहांनी उडवून दाखवलेले आहे. काम नेमून दिल्यावर उत्तम रितीने पार पाडण्याची क्षमता शहांमध्ये आहे. पण स्वत: निर्णय घेऊन वा योजना आखून काम तडीस नेण्याची गुणवत्ता त्यांच्यापाशी नाही; याचा पुन:प्रत्यय बिहारी निकालांनी आणून दिला आहे. आणखी एकदा लोकसभा जिंकायची असेल, तर सर्वात आधी मोदींना शहाप्रकरणी शहा-निशा करावी लागेल. बाकी बिहार निकालाचे विश्लेषण सवडीने करू.\n आता शहांना बदलले तरी दुखावलेले जुने मित्र परत आपलेसे होणार नाहीत. महाराष्ट्रात शिवसेने बरोबर तरी संबंध सुधारण्यास मोदींना खुपच कष्ट घ्यावे लागतील.\nभाऊ काका उत्तम विश्लेषण भाजपा जमिनीवर येणे गरजेचे आहे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व पुसायला निघालेल्या शहांना हा एक धडा आहे,\nरशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन एकदा म्हणले होते \"लोकशाही सर्वोत्तम यात प्रश्नच नाही, पण देश लोकशाहीसाठी तयार आहे कि नाही हे महत्वाचे आहे\". लोकशाहीत मतदार राजा असतो वगैरे गुळगुळीत झालेली वाक्ये आपण कायम वापरत असतो पण बिहारचे निकाल बघताना व्लादिमिर पुतीनचे हे वाक्य आठवते.\nलालू प्रसाद यादव हा माणूस खर तर कायद्याने सिद्ध झालेला गुन्हेगार आहे. ३० सप्टेंबर २०१३ रोजी न्यायालयाने ५ वर्षाची कैद सुनावल्यानंतर हा माणूस फक्त अडीच महिन्यानंतर bail वर सुटला तो अजून बाहेरच आहे. कायद्याने त्याला ६ वर्षांपर्यंत कुठलीही निवडणूक लढवता येत नाही, पण तो निवडणूक प्रचार करू शकतो, ८० उमेदवार निवडून आणू शकतो आणी सरकार चालवू शकतो. नितीशनी आधीची निवडणूक लालूच्या जंगल राज्याविरुद्ध लढवली व जिंकली आणि ह्या वेळी लालूशीच हातमिळवणी केली. सामान्य बुद्धीचा कोणीही माणूस म्हणेल की लालू खर तर जेलमध्ये पाहिजे आणि नितीशच्या सद्सद्विवेक बुद्धीवर शंका व्यक्त करेल, पण बिहारचा मतदार ह्या जोडीला प्रचंड बहुमताने निवडून देतो हि खरच भीतीदायक गोष्ट आहे. विकासात तळाला आणी गुन्हेगारीत प्रथम अशी बिहारची आज ओळख आहे पण लालूशी हातमिळवणी करण्यात ना नितीशना काही सोयर सुतक ना त्याला भरभरून यश देणाऱ्या मतदारांना. दुर्दैव्याने Joseph de Maistre याचं \"Every nation gets the government it deserves.\" हे वाक्य बिहारच्या बाबतीत लागू पडत अस खेदानी म्हणाव लागत.\nबिहारच्या जनतेला भ्रष्ट्रचारी लालु हे मोदीपेक्षा जवळचे वाटतात मोदी व शाहा यांना आत्मपरीक्षणाची गरज आहेच .....\nपण अमित शहाने याही खेपेस फक्त दिलेले काम तडीस न्यायचे (च) काम केले नसेल असे कशावरुन, महाराष्ट्र, दिल्ली व बिहार मधील रणनिती अमित शहानी (च) बनविली हे कशावरुन \nशत प्रतिशत योग्य विश्लेषण \nखूप छान लिखाण आहे अप्रतिम अगदी अचूक विश्लेषण. मी आपला चाहता झालोय मला आपला ब्लोग जरा उशीरच माहित झाला पण मी आता आपला ब्लोग नियमित वाचतोय.\nवाजपेयी आणि अडवाणी नेतेपदी असताना त्यांनी जाणीवपूर्वक दुसरी फळी निर्माण केली होती. या दुसऱ्या फळीत प्रमोद महाजन, अरूण जेटली, सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडू इत्यादींचा समावेश होता.तशी दुसरी फळी निर्माण व्हायला हवी. प्रत्येक वेळी मोदींच्या नावावर लोक मते देणार नाहीत हे जाणून घ्यायला हवे. आणि नुसत्या मोदींच्या नावावर मिळणारी मते यापुढच्या काळात law of diminishing marginal returns प्रमाणे कमी होत जाणार आहेत हे ध्यानात घेऊन अशी दुसरी फळी निर्माण करणे खूपच गरजेचे आहे हे नक्कीच.\nबिहारच्या निकालाचे परिक्षण भाजपा आपापल्या परिने करीलच, पण नरेन्द्र मोदिंना जे कमवायचे होते, ते त्यांच्याच पक्षाच्या वाचाळांनी घाल्विले हे नक्की. असल्या वाचाळवीरांना आपली खासदारकी पाच वर्षे टिकली तरी पुरेसे आहे, त्यांना पक्षाची कसलिहि फिकीर नाही\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nडब्बा है रे डब्बा. अंकलका टिव्ही डब्बा\nदेशद्रोही, दहशतवादी आणि परकीय हस्तक //// महायुद्धा...\nछोटा राजन देशप्रेमी की गुन्हेगार\nमोदींनी सोनियांना कशाला बोलावले\nमिस्टर ओबामा, सव्वा दोनशे वर्षे मागे जा\nअण्णांची महत्ता कोणी, कशी संपवली\nतहरीर चौक ते सिरीया लिबीया //// महायुद्धाची छाया...\nबेगानी शादीमे अब्दुल्ला दिवाना\n‘अमिर’ संहिष्णूता आणि गरीब असंहिष्णूता\n२६/११ आणि तिसरे महायुद्ध\nमुस्लिमाचा तरी मुस्लिमावर विश्वास आहे\nतुकाराम ओंबळे यांना अनावृत्त पत्र\nआभार आणि अभिनंदन, ‘जागत्या’ मित्रांनो\nधार्मिक यादवीच्या वाटेवर युरोप\nभीम-बकासूर आणि तुरडाळीची भाकडकथा\nसौदी सिंहासन डळमळू लागलेय\nछोटा शकील आणि खोटा शकील\nखरे घातपाती आपल्याच आसपास\nपाकप्रेमी हुतात्मे, फ़ोर्डप्रेमी महात्मे\nजिहाद प्रतिकारक झुंडींचा प्रादुर्भाव\nउघडा डोळे बघा नीट\nपॅरीस, मुंबई आणि बेडकांची वस्ती\nमतदाराचे, नावडते निवडतात आवडते\nसन्मान मागू नये, तो संपादन करावा\nकोणी काय मिळवले, काय गमावले\nबिहार सिर्फ़ झांकी है, उत्तरप्रदेश बाकी है\nबिहारच्या विधानसभा निकालांची शहा-निशा\nकुछ तो गडबड है भाई\nराकेश मारियांची बदली अकस्मात का झाली\n‘बाजीगर’, ये ‘डर’ का ‘अंजाम’ है\nमायावती, मुलायम आणि शत-प्रतिशत भाजपा\nनिधीचे नाक दाबले, संहिष्णूतेचे तोंड उघडले\nउडाला तर पक्षी, बुडाला तर बेडूक\nहे समजून घ्या, पवार साहेब\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/dnb-doctors-will-not-participate-in-the-nationwide-strike/", "date_download": "2018-04-26T13:00:06Z", "digest": "sha1:OY6XUXKFE7NTPP4ZYK7OV53RBL7OUK4W", "length": 10207, "nlines": 140, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "‘डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड’ डॉक्टरांचा आयएमएच्या संपाला पाठिंबा नाही | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी ‘डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड’ डॉक्टरांचा आयएमएच्या संपाला पाठिंबा नाही\n‘डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड’ डॉक्टरांचा आयएमएच्या संपाला पाठिंबा नाही\nइंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी केंद्र सरकारच्या नॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाच्या विरोधात एक दिवसाचा संप पुकारलाय. लाखो डॉक्टर संपावर गेलेत. पण, डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्डच्या डॉक्टरांनी या संपाला समर्थन दिलेलं नाही. डिएनबीचे ३०,००० डॉक्टर या संपात सहभागी होणार नाहीयेत. संघटनेच्या ट्विटर हँडलवर संपात सहभागी न होण्याचा निर्णय जाहीर करण्यात आलाय.\nनॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाविरोधात, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या लाखो डॉक्टरांनी देशव्यापी संप पुकारलाय. यामुळे रुग्ण व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जातेय. पण, डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्डच्या डॉक्टरांनी या संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. डिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड संघटनेच्या ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती देण्यात आलीये.\nडिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड अध्यक्षा डॉ. सपना सिंह,\nनॅशनल मेडिकल कमिशन विधेयकाचं स्वागत करतो\nआम्ही संपामध्ये सहभागी होणार नाही\nपण डीएनबी डॉक्टरांच्या मागण्यांबाबत आम्ही अधिकाऱ्यांची चर्चा करणार आहोत\nनिती आयोगाने आणि रणजित रॉय चौधरी समितीने नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन आणि नॅशनल मेडिकल कमिशनचं पोस्ट ग्रॅज्युएट बोर्डाचं एकत्रीकरण करण्याचं सुचवलं आहे\nपण लोकसभेत सादर केलेल्या विधेयकात याबाबत उल्लेख नाही\nदोन पोस्ट ग्रॅज्युएट बोर्ड आणि पीजी क्विलिफिकेशन यामुळे येणाऱ्या काळात भेदभाव आणि भ्रष्टाचार वाढेल\nआमची मागणी नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन आणि नॅशनल मेडिकल कमिशनचं पोस्ट ग्रॅज्युएट बोर्डाचं एकत्रीकरण करण्याची आहे\nया विधेयकाला आमची सहमती आहे, पण काही गोष्टींवर चर्चा करून बदल होणं गरजेचं\nडिप्लोमॅट ऑफ नॅशनल बोर्ड संघटनेचे ३०,००० डॉक्टर या संपात सहभागी होणार नाहीयेत. सकाळी सुरू झालेल्या संपाला आता सात तास उलटलेत. पण, अजूनही रुग्ण व्यवस्थेवर याचा परिणाम झालेला नाही.\nPrevious articleजाणून घ्या डॉक्टरांना ‘नॅशनल मेडिकल कमिशन विधेयक’ का मान्य नाही\nNext articleआमचं पुढचं पाऊल बेमुदत संप, आयएमएचा इशारा\n‘MBBS डॉक्टरांना बढती आधी ग्रामीण भागात सेवा सक्तीची करा’- उपराष्ट्रपती\nका म्हणतोय कोहली डोन्ट ड्रिंक अॅन्ड ड्राईव्ह\n‘स्मोकलेस टोबॅको’चं उत्पादन, विक्री, आयातीवर बंदी घाला’\nडेंग्यूवर भारतीय शास्त्रज्ञांनी बनवलं आयुर्वेदीक औषध\nपोद्दार आयुर्वेद रुग्णालयातील डॉक्टरांचा आमरण उपोषणचा इशारा\nआयुर्वेद डॉक्टरांचा संप- पोद्दार रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी फेटाळले डॉक्टरांचे आरोप\nआयुर्वेद डॉक्टरांचा संप, आयुष मंत्रालयाने घेतली दखल\nपोद्दार महाविद्यालयातील डॉक्टरांनी उपसलं आंदोलनाचं हत्यार\nराज्यात ब्रीजकोर्स करणाऱ्या आयुष डॉक्टरांच्या संख्येत वाढ\nअसा झाला भारतामध्ये होमिओपॅथीचा उगम आणि प्रसार\nमुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\n..आणि होमिओपॅथी अस्तित्त्वात आली\n‘अवयवदानाबाबत जनजागृती निर्माण करण्याची गरज,’ अनुप्रिया पटेल\n उपटू नका, वाचवणं शक्य आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/10/blog-post_34.html", "date_download": "2018-04-26T13:34:26Z", "digest": "sha1:N3WFRT2VTZMAHC7MUHPKK5YLSYOBI2XK", "length": 29161, "nlines": 193, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: जरा हटके जरा बचके", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nजरा हटके जरा बचके\nत्या मोर्चानंतर मेळावा झाला, त्यात एका पोलिस शिपायाने आपल्या नोकरीची पर्वा न करता व्यासपीठावर जाऊन पोलिसांच्या बचावाला पुढे आला म्हणून राज ठाकरे यांचे अभिनंदन केले होते. ह्याला सामान्य माणसाची कृतज्ञता म्हणतात, जी प्रतिष्ठीत मान्यवरांकडे क्वचितच आढळते.\n२०१२ च्या ऑगस्ट महिन्यात मुंबईत एक मोठी घटना घडलेली होती. दूर पलिकडे कुठे म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांच्या विरोधात बौद्ध भिक्षूंनी दंगली पेटवल्या होत्या. त्यामुळे हजारो मुस्लिमांना जीव मुठीत धरून पळ काढावा लागला होता. त्याच्या झळा इथल्या मुस्लिमांना किंवा मुस्लिम संघटनांना इतक्या भाजून काढणार्‍या होत्या, की रझा अकादमी नावाच्या संघटनेने मुंबईत त्या हिंसेच्या विरोधात मोठा मोर्चा काढला होता. आझाद मैदानावर मेळावा आणि मोर्चा असा कार्यक्रम होता. तिथे अकस्मात दंगल पेटवली गेली. मजेची गोष्ट म्हणजे त्या व्यासपीठावरून काही पोलिस अधिकार्‍यांनीही भाषणे केल्याच्या बातम्या होत्या. मात्र दंगल पेटली, तेव्हा मुस्लिम दंगेखोरांनी पहिला हल्ला चढवला होता, पोलिसांवरच तेव्हा कुणा दंगेखोराला एका अधिकार्‍याने बकोटीला धरून पकडले, तर तात्कालीन पोलिस आयुक्तांनी त्या अधिकार्‍यालाच दमदाटी करून दंगेखोराला सोडायला फ़र्मावले होते. तिथे हजर असलेल्या पोलिस व टिव्हीच्या गाड्यांनाही आगी लावल्या गेल्या. दुकानांची मोडतोड व जाळपोळ झालेली होती. अश वेळी मोठा पोलिस फ़ौजफ़ाटा उपस्थित असताना सामान्य नागरिकांना कोणते संरक्षण मिळाले होते तेव्हा कुणा दंगेखोराला एका अधिकार्‍याने बकोटीला धरून पकडले, तर तात्कालीन पोलिस आयुक्तांनी त्या अधिकार्‍यालाच दमदाटी करून दंगेखोराला सोडायला फ़र्मावले होते. तिथे हजर असलेल्या पोलिस व टिव्हीच्या गाड्यांनाही आगी लावल्या गेल्या. दुकानांची मोडतोड व जाळपोळ झालेली होती. अश वेळी मोठा पोलिस फ़ौजफ़ाटा उपस्थित असताना सामान्य नागरिकांना कोणते संरक्षण मिळाले होते नजिकच्या बोरीबंदर स्थानकात महिला पोलिसांशीच मुस्लिम दंगेखोरांनी लैंगिक चाळे केल्याची घटनाही गाजलेली होती. तेव्हा पोलिस व नागरिकांच्या न्याय्य हक्कासाठी व सुरक्षेच्या मागणीसाठी कोण हरीचा लाल पुढे सरसावला होता नजिकच्या बोरीबंदर स्थानकात महिला पोलिसांशीच मुस्लिम दंगेखोरांनी लैंगिक चाळे केल्याची घटनाही गाजलेली होती. तेव्हा पोलिस व नागरिकांच्या न्याय्य हक्कासाठी व सुरक्षेच्या मागणीसाठी कोण हरीचा लाल पुढे सरसावला होता फ़ार कशाला, दंगा माजवून मुस्लिम जमाव पांगला तर त्यांना अटक करण्याचीही धमक पोलिसांनी दाखवली नव्हती. संशयितांना लगेच पकडू नका, रमझान महिना संपेपर्यंत कळ काढा, असे आदेश दिल्याच्याही बातम्या होत्या. विसरून गेले सगळे शहाणे, तो काळ फ़ार कशाला, दंगा माजवून मुस्लिम जमाव पांगला तर त्यांना अटक करण्याचीही धमक पोलिसांनी दाखवली नव्हती. संशयितांना लगेच पकडू नका, रमझान महिना संपेपर्यंत कळ काढा, असे आदेश दिल्याच्याही बातम्या होत्या. विसरून गेले सगळे शहाणे, तो काळ तेव्हा एक संघटना त्याविरुद्ध आवाज उठावायला पुढे सरसावलेली होती, तिचे नाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना होते.\nआज त्याच मनसेने पाक कलाकारांचा समावेश असलेल्या चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रतिबंध घालण्याची मागणी केल्यावर अनेकांना पोलिस व कायदा आठवला आहे. त्या लोकांना पोलिस व कायदा किती व कोणाचे संरक्षण करू शकतो, हे अजून कळलेले नाही काय ज्या पोलिसांना आपल्याच सहकारी महिला पोलिसांवर लैंगिक हल्ले झाल्यावर गुन्हेगारांना जागच्या जागी रोखता आले नाही; किंवा पाठलाग करून पकडण्याची हिंमत झाली नाही, त्यांच्याकडून कसल्या सुरक्षेची अपेक्षा करायची ज्या पोलिसांना आपल्याच सहकारी महिला पोलिसांवर लैंगिक हल्ले झाल्यावर गुन्हेगारांना जागच्या जागी रोखता आले नाही; किंवा पाठलाग करून पकडण्याची हिंमत झाली नाही, त्यांच्याकडून कसल्या सुरक्षेची अपेक्षा करायची तेव्हा त्याच पोलिसांच्या अब्रु व सुरक्षेसाठी मनसेने आवाज उठवला असेल, तर आज तेच पोलिस मनसे वा तिचा नेता राज ठाकरे याच्या विरोधात कुठली कारवाई करू शकतील तेव्हा त्याच पोलिसांच्या अब्रु व सुरक्षेसाठी मनसेने आवाज उठवला असेल, तर आज तेच पोलिस मनसे वा तिचा नेता राज ठाकरे याच्या विरोधात कुठली कारवाई करू शकतील त्यांच्यापाशी तो नैतिक अधिकार तरी उरतो काय त्यांच्यापाशी तो नैतिक अधिकार तरी उरतो काय सेक्युलर थोतांडामुळे भारतातल्या कायद्यांनी आपला कायदेशीर अधिकार कधीच गमावला आहे. नैतिक अधिकार रझा अकादमीच्या दंगलीनंतर गमावलेला आहे. पण मुद्दा पोलिसांचा नाहीच. ते बिचारे गळ्यात पट्टा बांधलेल्या शिकारी कुत्र्यासारखे आज्ञेचे बांधिल असतात. त्यांचा पट्टा ज्यांच्या हाती असतो, त्यांच्याच इच्छेनुसार त्यांना शिकार करता येते. असे पोलिस करण जोहरच्या चित्रपटाला संरक्षण देणार म्हणजे काय सेक्युलर थोतांडामुळे भारतातल्या कायद्यांनी आपला कायदेशीर अधिकार कधीच गमावला आहे. नैतिक अधिकार रझा अकादमीच्या दंगलीनंतर गमावलेला आहे. पण मुद्दा पोलिसांचा नाहीच. ते बिचारे गळ्यात पट्टा बांधलेल्या शिकारी कुत्र्यासारखे आज्ञेचे बांधिल असतात. त्यांचा पट्टा ज्यांच्या हाती असतो, त्यांच्याच इच्छेनुसार त्यांना शिकार करता येते. असे पोलिस करण जोहरच्या चित्रपटाला संरक्षण देणार म्हणजे काय कलाकार म्हणून ज्यांना आज अविष्कार स्वातंत्र्याचा पुळका आला आहे, त्यांनी आपल्याच उपजातीतल्या माध्यमांच्या ओबीव्हॅन रझा दंगलखोरांनी पेटवल्या, तेव्हा कुठे बिळात दडी मारून बसलेले होते कलाकार म्हणून ज्यांना आज अविष्कार स्वातंत्र्याचा पुळका आला आहे, त्यांनी आपल्याच उपजातीतल्या माध्यमांच्या ओबीव्हॅन रझा दंगलखोरांनी पेटवल्या, तेव्हा कुठे बिळात दडी मारून बसलेले होते त्या वाहिन्या किंवा अन्य पत्रकारांनी तरी किती आवाज उठवला होता त्या वाहिन्या किंवा अन्य पत्रकारांनी तरी किती आवाज उठवला होता त्या घटनेविरुद्ध न्याय मागण्यासाठी मनसेने मोर्चा काढला, त्यालाही बंदी घालण्यात आली होती. ती झुगारून मोर्चा निघाला, हे इतक्यात आपण विसरून गेलो आहोत काय त्या घटनेविरुद्ध न्याय मागण्यासाठी मनसेने मोर्चा काढला, त्यालाही बंदी घालण्यात आली होती. ती झुगारून मोर्चा निघाला, हे इतक्यात आपण विसरून गेलो आहोत काय सगळा कायदा वा राज्यघटना कोणासाठी आहे सगळा कायदा वा राज्यघटना कोणासाठी आहे भारतीयांच्या वा देशभक्तांच्या मुसक्या बांधण्यासाठी देशाचे कायदे अस्तित्वात आलेले आहेत काय\nतेव्हा मुंबई महापालिकेच्या दारातील अमर जवान स्मारकाची मोडतोड करण्यात आली. ती नुसती सुरूवात होती. त्याची छायाचित्रेही प्रसिद्ध झालेली होती. भारतीय जवान सैनिकांच्या स्मारकाची अशी मोडतोड त्या दंगेखोरांनी कशासाठी केलेली होती म्यानमारच्या मुस्लिमांना भारतीय सैनिकांनी मारलेले जाळलेले नव्हते. मग त्याच हिंसेच्या निषेधासाठी भारतीय सेनेच्या विटंबनेतून हे मुस्लिम दंगेखोर काय सिद्ध करत होते म्यानमारच्या मुस्लिमांना भारतीय सैनिकांनी मारलेले जाळलेले नव्हते. मग त्याच हिंसेच्या निषेधासाठी भारतीय सेनेच्या विटंबनेतून हे मुस्लिम दंगेखोर काय सिद्ध करत होते जे कोणी भारतीय स्वातंत्र्य व सार्वभौमत्व यांच्या संरक्षणाला पुढे येतील, त्यांना आम्ही शिल्लक ठेवणार नाही. जमेल तिथे, शक्य असेल त्या पद्धतीने, भारताच्या सुरक्षेसाठी लढणार्‍यांची अवहेलना; ही त्यामागची प्रेरणा आहे. ती रझा अकादमी आयोजित त्या मोर्चातून, हिंसेतून व्यक्त झाली होती. तीच भावना फ़वादखान नावाचा पाकिस्तानी कलाकार आपल्या मौनातून व्यक्त करतो आहे. तो पेशावरच्या हिंसेचा निषेध करतो. पॅरीस वा अन्य कुठल्या हत्याकांडाचा निषेध करतो. पण उरी येथील भारतीय जवानांच्या हत्याकांडाचा निषेध मात्र फ़वादखान करत नाही. फ़वादच कशाला जे कोणी कलेचे महान प्रेषित आज बोलत आहेत, त्यांनी १९ सप्टेंबरला उरीची घटना घडल्यापासून कधी त्या हिंसेचा निषेध केला होता जे कोणी भारतीय स्वातंत्र्य व सार्वभौमत्व यांच्या संरक्षणाला पुढे येतील, त्यांना आम्ही शिल्लक ठेवणार नाही. जमेल तिथे, शक्य असेल त्या पद्धतीने, भारताच्या सुरक्षेसाठी लढणार्‍यांची अवहेलना; ही त्यामागची प्रेरणा आहे. ती रझा अकादमी आयोजित त्या मोर्चातून, हिंसेतून व्यक्त झाली होती. तीच भावना फ़वादखान नावाचा पाकिस्तानी कलाकार आपल्या मौनातून व्यक्त करतो आहे. तो पेशावरच्या हिंसेचा निषेध करतो. पॅरीस वा अन्य कुठल्या हत्याकांडाचा निषेध करतो. पण उरी येथील भारतीय जवानांच्या हत्याकांडाचा निषेध मात्र फ़वादखान करत नाही. फ़वादच कशाला जे कोणी कलेचे महान प्रेषित आज बोलत आहेत, त्यांनी १९ सप्टेंबरला उरीची घटना घडल्यापासून कधी त्या हिंसेचा निषेध केला होता चित्रपटाच्या प्रदर्शनाला बंदी येणार म्हटल्यावर सारवासारवी सुरू झाली आहे. प्रदर्शनाचे नाक दाबले गेल्यावर निषेधाचे तोंड उघडले आहे. पण त्यातला कोणीही फ़वादखान वा कुणा पाकिस्तानी कलाकाराला उरीचा निषेध करण्यासाठी एका शब्दाने आग्रह करताना दिसलेला नाही. इथे गयावया करण्यापेक्षा करण जोहर वा अनुराग कश्यपसारखे दिवटे फ़वादलाच निषेधाचे दोन शब्द उच्चारण्याचा आग्रह एकदाही करू शकलेले नाहीत. कारण त्यांचीही प्रेरणा तीच अमर जवान स्मारकाची विटंबना करण्यातून आलेली असते. मनसेने तेव्हाही आवाज उठवला होता आणि आजही उठवते आहे.\nफ़वादखान किंवा तत्सम पाकिस्तानी कलाकारांना भारतात वाडगा घेऊन यावे लागते. कारण त्यांच्यातल्या तथाकथित प्रतिभासंपन्न कलेला पाकिस्तानात कुठलाही वाव राहिलेला नाही. नाटक, चित्रपट, गाणे-संगीत अशा गोष्टी इस्लामबाह्य म्हणून त्यांना भिकेला लावलेले आहे. त्यामुळे त्यांचे कलाप्रेम खरे असेल, तर पाकिस्तानातील कलेचा गळा घोटणार्‍यांच्या विरोधात त्यांनीच कंबर कसून उभे रहायला हवे. त्यासाठी भारतीय कलाकार वा बॉलिवुडने हातभार लावला, तर त्याचे स्वागतच करायला हवे. पण पाकिस्तानी कलेचा गळा घोटणार्‍यांच्या विरोधात फ़वादखान उभा ठाकलेला नाही. तर त्यांचीच पाठराखण करण्यासाठी तो मौन धारण करून बसला आहे. प्रतिभेला चालना देण्यासाठी तो झटत नाही, तर कलेला प्रोत्साहन देणार्‍या सार्वभौम भारताच्या व भारतीयांच्या जीवावर उठलेल्या पाकिस्तानी जिहादी मारेकर्‍यांच्या समर्थनाला फ़वादखान खतपाणी घालतो आहे. म्हणूनच त्याचा चित्रपट वा अभिनय, कलाक्षेत्रालाच मारक आहे. तो भारतीयच नव्हेतर जागतिक कलाक्षेत्राला मिळालेला शाप आहे. भारतीय जवान सैनिक फ़क्त देशाची सुरक्षा करीत नाहीत, तर भारतीय कलाक्षेत्राला व प्रतिभेला जे अविष्कार स्वातंत्र्य लाभलेले आहे, त्याचीच जपणूक करण्यासाठी आपल्या प्राणाचे मोल मोजत असतात. करण जोहर, अनुराग कश्यप यांच्या प्रतिभेचा गळा घोटणार्‍या जिहादींना रोखण्यासाठी उरी येथे सैनिकांनी आपले प्राण पणाला लावलेले आहेत. म्हणूनच त्यांच्या प्रतिष्ठेसाठी उभा रहाणारा राज ठाकरे असेल, किंवा मनसे वा अन्य कोणीही असेल, त्याची भारतीय कलावंतांनी पाठ थोपटायला पुढे आले पाहिजे. तेच कलास्वातंत्र्य असते. नाहीतर रझा अकादमी आणि तिचे दंगेखोर तुमचा कधीच फ़डशा पाडून मोकळे झाले असते. मनसे वा शिवसेनेच्या गुंडगिरीचा निषेध करणे फ़ॅशन असते. पण अब्रु जायची वेळ येते, तेव्हा युक्तीवाद नव्हेतर अशा आक्रमकांनीच जगाची प्रतिष्ठा व सभ्यता जपलेली आहे. कारण हे पक्ष व तसली माणसे तुमच्यासारखी नॉर्मल नसतात. ‘जरा हटके’ असतात. त्यांच्याबाबत ‘जरा बचके’ असण्यातच शहाणपणा आहे.\nछान भाऊ,या घटने नंतर पोलिसांना कळले असेल आपले कोण आजपर्यंत गृहखात्याला गुलामा प्रमाणे वागवले आहे मुंबई सारख्या मोठ्या शहरात छोट्या घटना होतच राहिल्यात खात्यावर चढलेला गंज उतरायला हवा चमक ✨ यायला हवी पोलिस मित्र वाटायला हवेत संकट नको\nएकदम मार्मिक बोललात भाऊ...आणि हे तुम्ही बोललात त्याबद्दल आधी धन्यवाद...नाहीतर तुष्टीकरणाच्या राजकारणात लाळ चाटायची तेवढी बाकी ठेवली आहे tv वाल्यांनी....\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nआघाडी युतीला अर्थ नाही\nशिकारी खुद यहॉ, शिकार हो गया\nलंबी रेस का घोडा\nकेक आणि पावाची गोष्ट\nक्वेट्टा आणि उरीतले साधर्म्य\nजरा हटके जरा बचके\nअमित शहा नको, केजरीवाल व्हा\nऐ दिल है मुश्कील\nराहुल गांधी आगे बढो\nयुपीएचे सर्जिकल स्ट्राईक (२)\nयुपीएचे सर्जिकल स्ट्राईक (१)\nयह तो सिर्फ़ झांकी है\nसीमोल्लंघन: देश बदल रहा है\nकॉग्रेसमुक्त भारत, जिहादमुक्त जग\nझेंडा पाकिस्तानचा, अजेंडा कॉग्रेसचा\nश्रीमंता घरचे बेताल पोर\nपाक हस्तक कसे काम करतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://amai.org.nz/wordpress/events/action~agenda/page_offset~-1/request_format~html/tag_ids~24/", "date_download": "2018-04-26T13:37:56Z", "digest": "sha1:6RUP3HCJUEIJFZJ66SP653KU42BGXRE5", "length": 6243, "nlines": 126, "source_domain": "amai.org.nz", "title": "Events | Auckland Marathi Association", "raw_content": "\nआपल्या महाराष्ट्रला वरदान लाभले आहे ते अतिशय समृद्ध संस्कृतीचे…\nही भूमी आहे शिवाजी महाराजांची…\nही भूमी आहे एकापेक्षा एक महान संतांची…\nराणी लक्ष्मीबाईंपासून ते मेधा पाटकारांपर्यंत, टिळकांपासून ते दाभोळकरांपर्यंत, फुल्यांपासून ते आमटेंपर्यंत… या महाराष्ट्राने आपल्याला इतकी महान व्यक्तिमत्व दिलेली आहेत कि नावं घेऊ तेवढी कमीच, कोणा एकाची महती सांगायची म्हटली तर शब्द अपुरे पडतील. तसंच ओव्या, गवळणी, पोवाडे, गणेशवंदना, लावण्या अश्या अनेक सांस्कृतिक परंपरांनी समृद्ध असलेल्या आपल्या या महाराष्ट्राचा एक दिन…\nआपल्या संस्कृतीचा हा दिन म्हणजेच १ मे “महाराष्ट्र दिन”.…\nह्या वर्षी हाच महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी आपलं मंडळ तुमच्यासाठी घेऊन येतंय एक अस्सल मराठमोळा कार्यक्रम आणि तोही तुमच्या आवडत्या कलाकाराबरोबर…\nआपल्या महाराष्ट्रला वरदान लाभले आहे ते अतिशय समृद्ध संस्कृतीचे…\nही भूमी आहे शिवाजी महाराजांची…\nही भूमी आहे एकापेक्षा एक महान संतांची…\nराणी लक्ष्मीबाईंपासून ते मेधा पाटकारांपर्यंत, टिळकांपासून ते दाभोळकरांपर्यंत, फुल्यांपासून ते आमटेंपर्यंत… या महाराष्ट्राने आपल्याला इतकी महान व्यक्तिमत्व दिलेली आहेत कि नावं घेऊ तेवढी कमीच, कोणा एकाची महती सांगायची म्हटली तर शब्द अपुरे पडतील. तसंच ओव्या, गवळणी, पोवाडे, गणेशवंदना, लावण्या अश्या अनेक सांस्कृतिक परंपरांनी समृद्ध असलेल्या आपल्या या महाराष्ट्राचा एक दिन…\nआपल्या संस्कृतीचा हा दिन म्हणजेच १ मे “महाराष्ट्र दिन”.…\nह्या वर्षी हाच महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी आपलं मंडळ तुमच्यासाठी घेऊन येतंय एक अस्सल मराठमोळा कार्यक्रम आणि तोही तुमच्या आवडत्या कलाकाराबरोबर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0", "date_download": "2018-04-26T13:40:13Z", "digest": "sha1:PULHNKNYMHNTLEN4FTFVTHMU5BET3K6K", "length": 7531, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विक्रम साराभाई अंतराळ केंद्र - विकिपीडिया", "raw_content": "विक्रम साराभाई अंतराळ केंद्र\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nविक्रम साराभाई अंतराळ केंद्र (हिंदी: विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र; मल्याळम: വിക്രം സാരാഭായ് ബഹിരാകാശകേന്ദ്രം) हे भारताच्या इस्रो संस्थेचे मोठे संशोधन केन्द्र आहे. येथे अग्निबाण आणि अंतराळयानांबद्दलचे संशोधन होते. हे केरळ राज्याची राजधानी तिरुवअनंतपुरम येथे आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nभारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रम माहिती\nटी.इ.आर.एल.• विक्रम साराभाई अंतराळ केंद्र • इस्रो उपग्रह केंद्र • सतीश धवन अंतराळ केंद्र • लिक्वीड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्र• स्पेस ॲप्लिकेशन केंद्र • आय.एस.टी.आर.ए.सी. • मास्टर कंन्ट्रोल फॅसिलीटी • इनर्शियल सिस्टम युनिट • नॅशनल रिमोट सेंन्सिंग एजन्सी • भौतिकी संशोधन कार्यशाळा\nएस.आय.टी.ई. • आर्यभट्ट • रोहिणी • भास्कर • ॲप्पल • इन्सॅट सेरीज • इन्सॅट-१अ • इन्सॅट-१ब • इन्सॅट-१क • इन्सॅट-१ड • इन्सॅट-२अ • इन्सॅट-२ब • इन्सॅट-३अ • इन्सॅट-३ब • इन्सॅट-३क • इन्सॅट-३ड • इन्सॅट-३इ • इन्सॅट-४अ • इन्सॅट-४ब • इन्सॅट-४क • इन्सॅट-४कआर • आय.आर.एस. सेरिज • एस.आर.ओ.एस.एस. • कार्टोसॅट • हमसॅट • कल्पना-१ • ॲस्ट्रोसॅट • जीसॅट • रिसॅट १ • सरल • आयआरएनएसएस १ ए • आयआरएनएसएस १ बी • आयआरएनएसएस १ सी\nप्रयोग आणि प्रक्षेपण यान\nएस.एल.वी • ए.एस.एल.वी • जी.एस.एल.वी • पी.एस.एल.व्ही. • स्पेस कॅप्सुल रिकव्हरी प्रयोग • भारतीय चंद्र मोहिम • ह्युमन स्पेस फ्लाईट • गगन • मंगळयान • भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-३\nटी.आय.एफ़.आर. • आय.एन.सी.ओ.एस.पी.ए.आर. • रामन संशोधन संस्था • भारतीय ॲस्ट्रोफिजिक्स संस्था • आय.यु.सी.ए.ए. • डिपार्टमेन्ट ऑफ स्पेस • अंतरिक्ष • इस्रो • एरोस्पेस कमांड • डी.आर.डी.ओ.\nविक्रम साराभाई • होमी भाभा • सतीश धवन • राकेश शर्मा • रवीश मल्होत्रा • कृष्णस्वामी कस्तुरीरंगन • जयंत नारळीकर • यु. रामचंद्रराव • एम. अण्णादुराई • आर.व्ही. पेरूमल\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जानेवारी २०१८ रोजी १२:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/friendship-day-marathi/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%88-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0-113080400002_1.html", "date_download": "2018-04-26T13:21:48Z", "digest": "sha1:B6RDOIKPEWIZT6IM4DHDBO6UU6XQVL2N", "length": 16351, "nlines": 112, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Friendship day in Marathi, Friendship day Special in Marathi | फ्रेंडशीपही जिंदगी है यार.... | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nफ्रेंडशीपही जिंदगी है यार....\nयारा ...यारा...फ्रेंडशीपचा खेळ सारा.... असं म्हणत आपल्या जीवनाची दुनियादारी पूर्ण करीत असताना मैत्री या नात्याला अनन्यसाधारण महत्त्व असतं नाही. कारण मैत्री हे दोन शब्द उच्चारताच हृदयाच्या कोंदनामध्ये, आठवणींच्या मखमली कापड्याने गुंडाळेली एक प्रतिमा आपल्या सर्वांच्या नयनांसमोर अवतरते. तर त्याच प्रतिमेच्या संदर्भातील सर्व नव्या-जुन्या आठवणी एका चित्रपटाप्रमाणे हृदयात साठल्या जातात. एवढेच नव्हे तर त्या आठवणींमध्ये गुंतून जाऊन आपल्या नयनांच्या कडा कधी ओल्या होतात हे आपणासही समजत नाही. मग ती प्रतिमा त्याची असो अथवा तिची असो. असे असतानाच नेमकी हीच प्रतिमा आपल्या नयनांमध्ये आपण का साठवून ठेवली आहे याच प्रतिमेच्या आठवणींनी आपल्या नयनांच्या कडा अश्रूंनी का ओल्या व्हाव्यात, असा प्रश्न आपण कधी आपल्या मनाला विचारला तर हे आठवणींनी भारावलेलं मन सांगेल की हीच खरी मैत्री आहे. जी तुझ्या सुख, दु:खांच्या क्षणांमध्ये अगदी एकरूप होऊन तुला मदतीचा हात देत असते. वेड्या, उगाच नाही कुणाचं मन कुणासाठी विरघळत आणि कुणाचे नयन कुणासाठी अश्रू ढाळत. हीच खरी किमया असते या मैत्रीच्या नात्याची. उगाच नाहीत अशा भावना उफाळून येत मैत्रीची साक्ष देण्यासाठी.\nमैत्री हे नाते रक्ताचे नसले तरीही त्या नात्याला श्वासाइतके महत्त्व आहे. कारण या नात्यामध्ये असणारा आपलेपणा, विश्वास, आत्मविश्वास आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संकटसमयी धावून येण्याची जिद्द हेच होय. या शुध्द भावनांच्या आधारावर असणारी मैत्री ही कोणाबरोबर असावी याचा काही नियम नाही. मैत्री ही लहानांची मोठ्याशी, मुलाची मुलीशी तर संकट समयी धावून येणा-या प्रत्येक व्यक्तीशी आपली मैत्री असते. या मैत्रीला कोणत्याही भेदभावाचा डाग नाही. त्यामुळेच या नात्याचे महत्त्व रक्ताच्या नात्यापेक्षाही मोठे आहे.\nआपली जीवनाची पावलं पडू लागली की आपण मैत्री या बंधनात अडकतो. जीवनाच्या प्रत्येक टप्यावर आपल्या मैत्रीचा बगिचा वेगळ्याच दुनियादारीने फुलत असतो. त्यामध्ये शाळेतील मैत्री, कॉलेज जीवनातील मैत्री अन् संकट समयी धावून येणारी मैत्री याचा समावेश आहे. शाळेतील मैत्री खेळण्या-बागडण्याचा आनंद देते तर कॉलेजच्या मैत्रीची जिंदगी काही औरच असते. तिची मला खूप काळजी वाटतेय, तू पोहचलास का घरी, तू जेवलीस का, तू जेवलीस का, ती आज कॉलेजला आलीच नाही, तू आजारी आहेस का, ती आज कॉलेजला आलीच नाही, तू आजारी आहेस का, काही मदत लागली तर फोन कर, अरे.. यार मैत्रीसाठी काय पण... अशा एक ना अनेक वाक्यांनी कॉलेज जीवनातील मैत्रीचे स्वरूप अगदीच जिवलग झाल्याचे आपणास दिसून येते. कॉलेज कट्ट्यावरील मित्र-मैत्रिंणीची चाललेली एकमेकांबाबतची विचारपूस, मैत्रीच्या भावनांना आपलेपणाचा सुगंध कधी दरवळून टाकते हे आपल्यालाही कळत नाही. तर जिवापाड प्रेम करणा-या मित्रांच्या मनातील हितगुज जाणून घेत असतानाही जीवनातील सुख, दु:खांचा सारीपाट आपल्याला नेहमीच ठेंगणा वाटत असतो. पण या मैत्रीची ताकद म्हणावी तरी किती, काही मदत लागली तर फोन कर, अरे.. यार मैत्रीसाठी काय पण... अशा एक ना अनेक वाक्यांनी कॉलेज जीवनातील मैत्रीचे स्वरूप अगदीच जिवलग झाल्याचे आपणास दिसून येते. कॉलेज कट्ट्यावरील मित्र-मैत्रिंणीची चाललेली एकमेकांबाबतची विचारपूस, मैत्रीच्या भावनांना आपलेपणाचा सुगंध कधी दरवळून टाकते हे आपल्यालाही कळत नाही. तर जिवापाड प्रेम करणा-या मित्रांच्या मनातील हितगुज जाणून घेत असतानाही जीवनातील सुख, दु:खांचा सारीपाट आपल्याला नेहमीच ठेंगणा वाटत असतो. पण या मैत्रीची ताकद म्हणावी तरी किती जिवलग मित्रासाठी मित्राने आपले प्राण पणाला लावल्याची उदाहरणे आपल्याला कमी का माहीत आहेत. मैत्री ही नेमकी हात आणि डोळ्यांसारखी आहे. जर हाताला लागले तर डोळ्यांत पाणी येतं आणि डोळ्यात पाणी आले तर ते पुसण्यासाठी हातच पुढे येतात. तसे मित्राच्या कोणत्याही दु:खात मदतीसाठी मैत्रीचेच हात पुढे येतात. या सर्वांमध्ये मित्र किंवा मैत्रिणीविषयी असणारी निढळ, स्वच्छ, निःस्वार्थी भावना आपल्या हृदयामध्ये आपसूकच गोडवा निर्माण करून जाते. मैत्रीतील ते रुसणं, हसणं आणि उगाचंच कशावरून तरी भांडणं हे या मैत्रीमध्ये अधिकच रंग निर्माण करून जातं. पुन्हा त्या मित्राच्या अथवा मैत्रिणीच्या आठवणीमध्ये स्वप्नांची दुनिया रंगविताना आपणच आपल्या मनाला दोष दिल्याशिवाय राहात नाही. त्याचे कारण म्हणजे स्वतःपेक्षा आपलीच जास्त काळजी घेणा-या मित्राचं मन आपण दुखावलेलं असतं. आयुष्यामध्ये कोणतीही संकटं ठेचकाळली तरी आपण ती मैत्रीच्या आधाराने सर करून त्या संकटावर मात करीत असतो. यामागे मैत्रीतून मिळालेला आधार आणि तितक्याच उन्मेषाचा असलेला विश्वास हा महत्त्वाचा ठरतो. तिचा चुकलेला मार्ग तो सावरतो तर त्याच्या चुकांवरती चार शब्द सुनावण्यासाठी तीही मागेपुढे पाहात नाही.\nमैत्रीत असतो ना एवढा हक्क त्याला आणि तिला. अशीच असते ही मैत्री, जी जीवनाच्या प्रत्येक उंबरठ्यावर प्रत्येक क्षणाला एकमेकांच्या मदतीला धावते. तर सुखाचे क्षण व्दिगुणित करून दु:खाच्या समयाला विश्वासाचा आधार देते. अशाच या मैत्रीचा गौरव करणा-या फ्रेंडशीप डे साठी सर्व मित्रांना हार्दिक शुभेच्छा...यारा...यारा...फ्रेंडशीपचा खेळ सारा....\nFriendship Day : जुनं सारं जपताना नव्याशी जमवून घेतलं\nमैत्रीच्या मंदिरात मैत्रीची वात\nनेट वरची थेट 'दोस्ती'\nफ्रेंडशिप डे : राशीनुसार कोणत्या रंगाचे गिफ्ट द्याल\nयावर अधिक वाचा :\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nआयआयटी मुंबईची सौरचूल सर्वात अव्वल\nआयआयटी पवईत मुंबईतील तरुण शास्त्रज्ञांनी बनवलेली सूर्यप्रकाशावर चालणारी सौरचूल देशात नंबर ...\nसोने आणि चांदीच्या किंमती सतत वाढ\nगेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती सतत चढताना दिसत आहेत. अक्षय तृतीयानंतर ...\nस्कूल व्हॅनला भीषण अपघात, १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nउत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे रेल्वे गाडी आणि स्कूल व्हॅनला भीषण अपघात झाला असून या ...\nशिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला\nबलात्कार प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला. या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/jagatkaran-news/india-and-pakistan-kashmir-conflict-1271370/", "date_download": "2018-04-26T13:30:19Z", "digest": "sha1:762N6TJFZUEU3AA56XZQDEUXDGQNHZTP", "length": 31324, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "india and pakistan Kashmir conflict | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nकाश्मीरचे आंतरराष्ट्रीयीकरण आणि पाकिस्तान\nकाश्मीरचे आंतरराष्ट्रीयीकरण आणि पाकिस्तान\nबुऱ्हान वानीला भारतीय सुरक्षारक्षकांनी कंठस्नान घातल्यानंतर काश्मीर खोरे गेले काही दिवस धगधगत आहे.\nनवाझ शरीफ आणि नरेंद्र मोदी (संग्रहित छायाचित्र)\nकाश्मीर मुद्दय़ाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याच्या पाकिस्तानच्या रणनीतीला जागतिक स्तरावर कोणी फारसे महत्त्व देत नसल्याने या मुद्दय़ावर त्याच्याकडे दुर्लक्ष करणे अधिक श्रेयस्कर असेल. पाकशी चर्चा सुरू ठेवताना भारताने अन्य महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे..\nबुऱ्हान वानीला भारतीय सुरक्षारक्षकांनी कंठस्नान घातल्यानंतर काश्मीर खोरे गेले काही दिवस धगधगत आहे. पाकिस्तानने वानीविषयी प्रशंसापर उद्गार काढून या वादात उडी मारली आहे. १९ जुलैला त्यांनी ‘काळा दिवस’ साजरा केला. संयुक्त राष्ट्रसंघात काश्मीरचा मुद्दा उपस्थित करून मूलत: द्विपक्षीय असलेल्या या गोष्टीला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे. भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील कायम प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी मानवी हक्कांच्या चर्चेदरम्यान उचापतखोर पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देत दहशतवादाचा उपयोग अधिकृत नीती म्हणून करण्याच्या त्यांच्या धोरणाचा समाचार घेतला. अर्थात भारतासोबतच्या प्रत्येक मुद्दय़ाला संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या निर्मितीपासून चालू आहे.\nआंतरराष्ट्रीय राजकारणात ‘जागतिक सरकार/ अधिसत्ता’ अस्तित्वात नाही. मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर जागतिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची निर्मिती करण्यात आली. संयुक्त राष्ट्रसंघ मुख्यत: विविध जागतिक मुद्दय़ांबाबत चर्चाविनिमय करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. या मुद्दय़ाबाबत काही निर्णय संयुक्त राष्ट्रसंघाची आमसभा सुचवू शकते. या निर्णयांना नैतिक अधिष्ठान असते. मात्र निर्णय घेतल्यावर त्याच्या अंमलबजावणीचे फारसे अधिकार संयुक्त राष्ट्रसंघाला नाहीत. थोडक्यात महत्त्वाच्या मुद्दय़ांबाबत जागतिक पातळीवर मत तयार करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठाचा वापर केला जातो. त्यामुळेच एखाद्या गोष्टीला आंतरराष्ट्रीय स्वरूप देऊन दबावाची रणनीती अंगीकारण्यासाठीदेखील संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठाचा वापर होतो. भारताची बरोबरी करण्याच्या हव्यासाने पाकिस्तानच्या निर्मितीपासूनच त्या देशाच्या धोरणकर्त्यांनी जंगजंग पछाडले आहे. त्यामुळेच कुठल्याही व्यासपीठावर भारतावर कुरघोडी करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असतो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठाचा वापर मुख्यत: भारताला खिजवण्यासाठी आणि दबाव टाकण्यासाठी करण्याची पाकिस्तानची जुनी रणनीती आहे.\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nया भारतीय कंपनीला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पसंती\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nस्वातंत्र्यानंतर काश्मीर किंवा इतर कोणत्याही द्विपक्षीय मुद्दय़ाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याच्या पाकिस्तानच्या प्रयत्नांना भारताने दुर्लक्षित केले नाही. प्रत्येक वर्षी संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत पाकिस्तान काश्मीरचा मुद्दा उपस्थित करतो. सुरुवातीच्या काळात भारताने आपले प्रतिपादन करताना पाकिस्तानच्या मुद्दय़ाचे खंडण करण्याचा जोरकस प्रयत्न केला. १९५७ मध्ये तत्कालीन भारतीय संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांनी सलग आठ तास भाषण करून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले होते. शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि चीन यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानची तळी उचलून धरल्याने भारताची अनेकदा पंचाईत झाली होती. सोव्हिएत युनियनने भारताला पाठिंबा दिला असला तरी १९७१ नंतर भारत आणि पाकिस्तानमधील सीमारेषेचे पुनर्निर्धारण करण्यासाठी ते फारसे उत्सुक नव्हते. जागतिक सत्ता-समतोलाचे प्रतिबिंब संयुक्त राष्ट्रसंघाच्या कामकाजावर पडलेले दिसून येते. यामुळेच पाकिस्तानसोबतचे प्रश्न द्विपक्षीय पातळीवरच सोडवले जावे, अशी तात्त्विक भूमिका भारताने मांडावयाला सुरुवात केली.\n१९७२च्या सिमला करारानुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रश्न द्विपक्षीय मार्गानेच सुटतील ही भूमिका दोन्ही देशांनी मान्य केली होती. त्यानंतर १९९९च्या लाहोर जाहीरनाम्यात याचा पुनरुच्चार करण्यात आला. १९६० मधील सिंधू पाणीवाटप कराराची यशस्वी अंमलबजावणी भारत आणि पाकिस्तान द्विपक्षीय पद्धतीने वादाची उकल करता येऊ शकते याचे उत्तम उदाहरण आहे. तद्वतच चिनाब नदीवरील बाग्लिहार धरणाचा प्रश्नदेखील भारत आणि पाकिस्तानने २०१० मध्ये द्विपक्षीय पातळीवर सोडविला. याचाच अर्थ द्विपक्षीय पातळीवर समस्या सोडविण्यास अधिक वाव आहे हे पाकिस्ताननेदेखील लक्षात घ्यावे. काश्मीरचा प्रश्न केवळ द्विपक्षीय पद्धतीने सुटेल हे जागतिक सत्तांच्या गळी उतरविण्यात आज भारत यशस्वी झाला आहे. केवळ एक नित्यक्रम म्हणून पाकिस्तान काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर उचलण्याचा प्रयत्न करतो. संयुक्त राष्ट्रसंघानेदेखील काश्मीर मुद्दय़ाची गंभीर दखल घेऊन त्यावर उपाययोजना करण्याचे टाळले आहे.\nगेल्या काही वर्षांत मात्र भारताची उंचावलेली प्रतिमा, जागतिक राजकारणात इतर मुद्दय़ांविषयी भूमिका बजावण्याची इच्छाशक्ती यामुळे भारताने संयुक्त राष्ट्रसंघात केवळ पाकिस्तानभोवती पिंगा घातला नाही तर महत्त्वपूर्ण जागतिक मुद्दय़ांवरदेखील भर दिला आहे आणि जागतिक मुद्दय़ांची उकल करण्यात सहभाग नोंदवला आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघातील भाषणात पाकिस्तानचा उल्लेखदेखील केला नाही. तसेच, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या भाषणानंतर ‘राइट टू रिप्लाय’ या राजनयिक आयुधांचा वापर कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केला. पाकिस्तानला अनुल्लेखाने मारण्याचा हा प्रयत्न होता. गेल्या वर्षी पाकिस्तानने सार्वभौमत्वाच्या तत्त्वाखाली भारतपुरस्कृत सार्क उपग्रहाचा मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघात उपस्थित करून या प्रकल्पात आडकाठी निर्माण केली. पाकिस्तानच्या नकारानंतर उप-प्रादेशिक पातळीवर दक्षिण आशियाई उपग्रह पाठवण्याचे निश्चित करून भारताने पाकिस्तानच्या विरोधाची फिकीर न करता इतर शेजारी राष्ट्रांशी संबंध दृढ करण्यावर भर दिला आहे.\nपाकिस्तानचे वर्तन लहान मुलासारखे आहे. त्यांनी जास्त दंगा केला तर त्यांना चुचकारावे, परंतु काश्मीर मुद्दय़ाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याच्या पाकिस्तानच्या रणनीतीला जागतिक स्तरावर कोणी फारसे महत्त्व देत नसल्याने या मुद्दय़ावर त्याच्याकडे दुर्लक्ष करणे अधिक श्रेयस्कर असेल. अर्थात लष्करी क्षमता बळकट करण्यासोबतच ‘चर्चा’ हा पाकिस्तानसोबतचे प्रश्न सोडविण्याचा सकारात्मक पर्याय आहे हे नाकारण्यात हशील नाही.\n१९९८ मध्ये अणुस्फोटानंतर भारत आणि पाकिस्तानबद्दल जागतिक मत प्रतिकूल झाले होते. मात्र भारताची आर्थिक प्रगती आणि मोठी बाजारपेठ पाश्चात्त्य देशांना खुणावत होती. त्यातूनच अमेरिकेने भारतासोबत संवाद साधायला सुरुवात केली. जागतिक सत्तांनी भारताचा पाकिस्तानसमवेत नव्हे तर स्वतंत्रपणे विचार करायला हवा, असा विचार भारतीय धोरणकर्त्यांनी मांडणे चालू केले. त्याचेच प्रतिबिंब भारताने अमेरिकेसोबत चालू केलेल्या संवादात उमटत होते. ‘भारत-पाकिस्तान’मध्ये ‘डी-हायफनायझेशन’ प्रक्रियेला प्राधान्य देऊन ‘भारत आणि पाकिस्तान’ असा विचार केला जावा या भूमिकेला नुकतेच यश येऊ लागले आहे. अमेरिकेने त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयात भारतासाठी वेगळा कक्ष निर्माण केला आहे. अमेरिका भारतासोबतच्या संबंधांचा विचार केवळ पाकिस्तानच्या परिप्रेक्ष्यातून नव्हे तर इतर जागतिक प्रक्रियेच्या संबंधाने करत आहे. अर्थात भारताच्या प्रगतीने केवळ पाकिस्तान नव्हे तर चीनदेखील नाखूश आहे. जागतिक निर्णयप्रक्रियेत भारताला स्थान मिळू नये यासाठी चीनदेखील प्रयत्नशील आहे. भविष्यात भारत हा चीनला आव्हान निर्माण करू शकतो अशी धास्ती बीजिंगमधील नेत्यांना वाटते आहे. त्यामुळेच आण्विक पुरवठादार गटाचे सदस्यत्व भारताला मिळू नये यासाठी चीनने आखलेल्या रणनीतीत भारत-पाकिस्तान ‘री-हायफनायझेशन’चा कंगोरा दुर्लक्षित करता येणार नाही.\nआज भारतासमोर पाकिस्तान वगळता इतर अनेक जागतिक मुद्दे आ वासून उभे आहेत. हवामान बदल, चीनच्या उदयानंतर जागतिक व्यवस्थेतील बदलता समतोल आणि देशांतर्गत विकासासाठी आर्थिक राजनयाचा तर्कसंगत उपयोग यांच्यावर भारताला अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यामुळे गेल्या आठवडय़ात मोदी यांनी पाकिस्तानच्या पलीकडे परराष्ट्र धोरणाचा विचार करण्याची मानसिकता निर्माण करण्याची गरज व्यक्त केली. तसेच लष्करी रणनीतीत पाकिस्तानसोबतच चीनच्या सीमेलगत अधिक लक्ष देण्याची गरज अनेक अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही वर्षांत भारताने या दृष्टीने पावले उचलली आहेत. लडाखमधील चीनलगतच्या सीमेवर सुरक्षाव्यवस्थांची क्षमता वाढवण्यात आल्यासंबंधीचा अहवाल गेल्याच आठवडय़ात ‘द हिंदू’ या दैनिकात प्रसिद्ध झाला होता.\nसंयुक्त राष्ट्रसंघाच्या कामकाजात जागतिक सत्ता-समतोलाचे प्रतिबिंब दिसून येते. गेल्या काही दिवसांतील काश्मिरातील घडमोडींबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव बान की मून यांनी चिंता व्यक्त केली. मून यांनी केवळ काश्मीरविषयी मत प्रदर्शित केल्याने भारताने नाराजी व्यक्त केली. परंतु त्याच वेळी महासत्ता असलेल्या अमेरिकेत वंशभेदातून होत असलेल्या हत्याकांडाविषयी संयुक्त राष्ट्रसंघाने अवाक्षरही उच्चारले नाही. म्हणजेच थोडक्यात जागतिक पातळीवर एक महत्त्वपूर्ण जागतिक सत्ता म्हणून उदयाला येण्यासाठी भारताला अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे हेच यातून दिसून येते.\nलेखक दिल्लीस्थित सोसायटी फॉर पॉलिसी स्टडीज् संस्थेत सीनिअर रिसर्च असोसिएट म्हणून कार्यरत आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nएका सफरचंदासाठी तिला मोजावे लागले ३३ हजार \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nया भारतीय कंपनीला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पसंती\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-christmas/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%88-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%87-111122300010_1.htm", "date_download": "2018-04-26T13:29:30Z", "digest": "sha1:W6SYVVG3OTGTB47HFTQHWBIAIG3CXXBC", "length": 10317, "nlines": 135, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "maliai biscuit, christmas recipe, special | मलई बिस्किटे | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : 1/2 किलो मैदा, पाव किलो साखर, दोन वाट्या सायीचे दही, 5 ग्रॅम अमोनिया, 2 चमचे बेकिंग पावडर, अर्धा चमचा सोडा, एक वाटी तूप, व्हॅनिला किंवा जो आवडत असेल तो इसेन्स.\nकृती : मैद्यात बेकिंग पावडर व सोडा घालून चांगले मिसळावे. दही, साखर, तूप व अमोनिया हे सर्व एकत्र करून हाताने फेसून घ्यावे. नंतर त्यात वरील मिसळलेल्या मैदा घालनू पीठ मऊसर भिजवावे. फार घट्ट वाटल्यास थोडे दूध घालावे. आदल्या दिवशी पीठ तयार करून ठेवून दुसऱ्या दिवशी त्याची जाड पोळी लाटावी व बिस्किटे कापून ओव्हनमध्ये भाजावीत.\nयावर अधिक वाचा :\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nवेळेचे लक्ष ठेवा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. आर्थिक खर्च वाढेल. महत्त्वाच्या कार्यांमध्ये सावधगिरी बाळगा. स्त्री पक्षाचे लक्ष ठेवा.\nआपल्या सर्व कार्यांना योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज आपण गंभीर विचार करू शकता.\nअधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा.\nस्त्री पक्षाचा आधार मिळेल. कामात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रकरणांमध्ये काळजीपूर्वक कार्ये करा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा.\nउत्साहजनक वार्ता मिळाल्याने आनंदित राहाल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. लोकप्रसिद्धि वाढेल व व्यापारात उत्तम योग.\nएखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल.\nआज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे.\nसामाजिक कामात सावधगिरी बाळगा. नोकरीपेशा व्यक्ती कामात व्यस्त राहातील. एखाद्या स्त्रीचा आधार राहील.\nइच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील.\nशेयरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य देखील चांगले राहील.\nएखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेम रोमांसमध्ये स्थिती अनुकूल राहील.\nआपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरपेशा व्यक्ती आपल्या कामात लक्ष द्या व अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/09/blog-post_15.html", "date_download": "2018-04-26T13:37:55Z", "digest": "sha1:F2JUXAIITX4VXKF5EIJ2LT4KMB3TWJY5", "length": 26294, "nlines": 177, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: राजघराण्यातली ‘समाजवादी’ यादवी", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nआजच्या पिढीला कदाचित राजनारायण माहिती नसतील आणि अनेक अनुभवी पत्रकारही या उत्तरप्रदेशी राजकीय नेत्याला विसरून गेले आहेत. जिथे समाजवादी नाव घेणार्‍या पक्षाला त्यांचे स्मरण उरलेले नाही, तिथे बाकीच्यांची काय कथा पण राजनारायण यांनाच गुरू मानणारे अनेकजण आज विविध समाजवादी गटांचे म्होरके राजकारणात नामवंत म्हणून ओळखले जातात. त्यात बिहारचे लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान आहेत, तसेच उत्तरप्रदेशातील मुलायमसिंग यादव यांचाही त्यात समावेश होतो. राजनारायण यांची आज आठवण होण्याचे कारण राजकारणात आलेला घराणेशाही हा शब्दप्रयोग पण राजनारायण यांनाच गुरू मानणारे अनेकजण आज विविध समाजवादी गटांचे म्होरके राजकारणात नामवंत म्हणून ओळखले जातात. त्यात बिहारचे लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान आहेत, तसेच उत्तरप्रदेशातील मुलायमसिंग यादव यांचाही त्यात समावेश होतो. राजनारायण यांची आज आठवण होण्याचे कारण राजकारणात आलेला घराणेशाही हा शब्दप्रयोग १९७० च्या दशकात राजनारायण कमालीचे फ़ॉर्मात होते आणि उत्तर भारतातील समाजवादी विचारांचे नेतृत्व त्यांच्याकडेच होते. इंदिरा गांधी व कॉग्रेस यांना संपवण्याची भूमिका घेऊन राजकारण खेळलेला व त्यासाठी अनेक राजकीय कसरती करणारा नेता, अशी त्यांची ख्याती होती. त्यांनी आपला समाजवादी पक्ष वा गट, त्यासाठी चरणसिंग यांच्या भारतीय क्रांती दलात विसर्जित करून, भारतील लोकदल नावाचा पक्ष स्थापन केला. त्याचाच वारसा आज लालू-मुलायम चालवित असतात. कॉग्रेसमुक्त भारत ही नरेंद्र मोदींची घोषणा नवी असली, तरी त्याची मूळ संकल्पना राजनारायण यांचीच १९७० च्या दशकात राजनारायण कमालीचे फ़ॉर्मात होते आणि उत्तर भारतातील समाजवादी विचारांचे नेतृत्व त्यांच्याकडेच होते. इंदिरा गांधी व कॉग्रेस यांना संपवण्याची भूमिका घेऊन राजकारण खेळलेला व त्यासाठी अनेक राजकीय कसरती करणारा नेता, अशी त्यांची ख्याती होती. त्यांनी आपला समाजवादी पक्ष वा गट, त्यासाठी चरणसिंग यांच्या भारतीय क्रांती दलात विसर्जित करून, भारतील लोकदल नावाचा पक्ष स्थापन केला. त्याचाच वारसा आज लालू-मुलायम चालवित असतात. कॉग्रेसमुक्त भारत ही नरेंद्र मोदींची घोषणा नवी असली, तरी त्याची मूळ संकल्पना राजनारायण यांचीच म्हणूनच त्यांनी १९७१ साली इंदिरा गांधी यांच्या विरोधात रायबरेलीतून निवडणूक लढवली होती आणि १९७७ सालात तिथूनच इंदिराजींना पराभूतही केलेले होते. पण त्यांचा खरा रोख कॉग्रेसच्या घराणेशाहीवर होता. इंदिराजी ह्या नेहरूंच्या वारस म्हणून आणि पुढे संजय गांधी मातेचा वारसा घेऊन राजकारणात आले, त्याला राजनारायण यांनी घराणेशाही असे नाव दिले होते. आज त्यांच्याच वैचारिक वारसांना त्याच आजाराची लागण झाली असल्याने या दिवंगत समाजवादी नेत्याचे स्मरण झाले.\nसंजय गांधी राजकारणात आले, तेव्हा कॉग्रेसचे निवडणूक चिन्ह गायवासरू असे होते. संजय गांधी अमेठीतून लोकसभेला उभे राहिले, तेव्हा राजनारायण यांनी गायबछडा अशीही शेलकी भाषा वापरली होती. पण त्यांचीच पुण्याई सांगत मागल्या दोनतीन दशकात उत्तरभारतीय राजकारणात पुढे आलेले लालू व मुलायम यांनी समाजवादी विचारसरणीलाच घराण्याची मालमत्ता करून टाकले. त्यापैकी लालूंच्या घराण्य़ात अजून तरी बेबनाव पुढे आलेला नाही. पण मुलायमच्या घराण्यात बेबंदशाही माजलेली आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीत उत्तरप्रदेशात भाजपाने ७१ आणि त्याच्या मित्रपक्ष अपना दलने दोन जागा जिंकल्या होत्या. उरलेल्या सात जागात पाच समाजवादी व दोन कॉग्रेसच्या खात्यात गेल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना भाजपाचे अमित शहा म्हणाले होते, उत्तरप्रदेशात अन्य कुठला पक्ष शिल्लक उरलेला नाही. त्याकडे पत्रकारांनी प्रश्नार्थक नजरेने बघितले तेव्हा शहा उत्तरले, अन्य दोन पक्षांना सात जागा मिळाल्या आहेत. पण ते नावापुरते पक्ष आहेत, त्या सात जागा दोन घराण्यात वाटल्या गेल्या आहेत. त्याचे कारणही स्पष्ट होते. सोनिया व राहुल असे दोनच कॉग्रेस उमेदवार निवडून आले आणि समाजवादी पक्षाचे पाच जिंकले ते सर्वच्या सर्व मुलायमच्या कुटुंबातले आप्तस्वकीय होते. म्हणजे भाजपा सोडल्यास अन्य कुठल्या ‘पक्षाला’ जागा मिळाल्या नाहीत, तर दोन घराण्याचे सदस्य त्यात यशस्वी होऊ शकले. त्यापैकी कॉग्रेसकडे देशाची सत्ता होती, तर समाजवादी पक्षाकडे उत्तरप्रदेशची सत्ता होती. ते मुलायमच्या कुटुंबाचेच राज्य आहे. प्रत्येक सत्ताकेंद्र वा सत्तापद हे मुलायमच्या कुटुंबातच राखून ठेवलेले आहे. आता त्याच सत्तेला घराण्यातल्या यादवीने घरघर लागली आहे. कारण घरातली भांडणे राजकीय चव्हाट्यावर आलेली असून, त्यातून मार्ग काढताना मुलायमची तारांबळ उडालेली आहे.\nमागल्या खेपेस मायावतींना पराभूत करून उत्तरप्रदेश विधानसभेत बहूमत मिळवल्यानंतर मुलायमनी धाडसी निर्णय घेतला. मुख्यमंत्रीपदी त्यांनी आपला लाडका मुलगा अखिलेश यादव याला स्थानापन्न केले. पण स्पर्धेत मुलगा एकटाच नव्हता. त्याच्याही आधीपासून मुलायमचे दोन सख्खे भाऊ राजकारणात येऊन थोरल्याला हातभार लावत होते. त्यांच्यातही आधीपासून स्पर्धा चालूच होती. पुतण्या मुख्यमंत्रीपदी बसला आणि त्यात तिसरा स्पर्धक आला. त्यात राज्यसभेत पक्षाचे नेतृत्व रामगोपाल यादव यांच्याकडे होते, तर धाकट्या भावाला पुतण्याच्या हाताखाली ज्येष्ठमंत्री म्हणून रुजू व्हावे लागले. पण वडील आपण आहो्त हे दाखवण्याची संधी शिवपाल काकांनी एकदाही सोडली नाही. त्या भांडणात दिल्लीचे काका रामगोपाल पुतण्याच्या बाजूने उभे राहिले आणि घरातल्या भांडणाला जोर चढत गेला. काही महिन्यांपुर्वी निवडणूकीची जुळवाजुळव म्हणून शिवपाल काकांनी परस्पर कौमी एकदा दल पक्षाचे समाजवादी पक्षात विसर्जन करून आणण्याचा प्रयास केला. पण त्यामुळे खवळलेल्या मुख्यमंत्री पुतण्याने नाराजी उघड व्यक्त केली आणि त्याच्याच पित्याला ते विसर्जन निकालात काढावे लागले होते. तिथून काका पुतण्याचे भांडण अधिक उघड व स्पष्टपणे समोर येऊ लागले. जसजशी निवडणूक जवळ येत चालली आहे, तसे हे भांडण विकोपास चालले आहे. पुत्राचा आक्षेप असतानाही मुलायमनी नव्याने अमरसिंग यांना पक्षात आणले आणि खासदारकीही बहाल केली. आता शिवपाल यादव यांच्या निकटवर्ति दोन मंत्र्यांसह दोन अधिकार्‍यांना डच्चू देऊन अखिलेशने कोण बॉस आहे, त्याची साक्ष दिली. ही पित्यासाठीही धक्कादायक बाब होती. कारण अखिलेशने परस्पर शिवपाल काकांची तीन मोठी खातीही हिसकावून घेतली. मग तात्काळ सारवासारव करण्यासाठी मुलायमनी राज्यातील पक्षाध्यक्षपद अखिलेशकडून काढून घेत, तिथे शिवपालची नेमणूक करून टाकली आहे.\nथोडक्यात आता घरातली यादवी चव्हाट्यावर आलेली आहे. ज्या पद्धतीने शिवपाल यांची खाती काढून घेतली व त्यांच्या निकटवर्तियांना बाहेरचा दरवाजा दाखवला गेला, त्याला मुलायमची मान्यता नव्हती. हे सहज लक्षात येऊ शकते. म्हणजेच मुलगा पित्याला दाद देईनासा झाला, असाच त्याचा अर्थ होतो. पण निवडणूका समोर उभ्या असताना पिताही तडकाफ़डकी पुत्राला मुख्यमंत्री पदावरून हुसकावून लावू शकणार नाही. हेच लक्षात घेऊन अखिलेशने पित्यासमोर पेच उभा केला आहे. शिवपाल यांनीही तक्रार करण्यापेक्षा ‘मुख्यमंत्र्यांचे विशेषाधिकार’ असल्याचे गोलमाल उत्तर दिले आहे. पण आगामी निवडणूका संपल्यावर पक्षाचे संसदीय मंडळच भावी मुख्यमंत्री ठरविल असे जाहिरपणे सांगत, अखिलेश पक्षाचा भावी मुख्यमंत्री नाही, असा इशाराही देऊन टाकला आहे. त्याचा सोपा अर्थ इतकाच होतो, की मुलायमच्या कुटुंबातील आपसातली भांडणे आता विकोपाला गेलेली असून, त्यामागे समाजवादी पक्ष फ़रफ़टत चालला आहे. पण त्याबद्दल पक्षातला कोणी ज्येष्ठ नेता कुणाला जाब विचारू शकत नाही, की मध्यस्थीही करू शकत नाही. कारण नाव समाजवादी पक्ष असले तरी त्याचा समाजवादी किंवा डॉ. लोहियांच्या विचारसरणीशी काडीचा संबंध उरलेला नाही. ती ठरल्या दिवशी वा तिथीला पुजायची दैवते आहेत. बाकी त्यांचे देव्हारे माजवून आपली मनमानी करायाला लालू वा मुलायम मोकळे आहेत. त्यांच्या शब्दाच्या बाहेर जाईल त्याला पक्षात स्थान नाही. घराणेशाही हा परवलीचा शब्द झाला आहे. आज राजनारायण हयात असते, तर त्यांना आपल्या वारसांनी कोणत्या थराला राजकारण नेऊन ठेवले त्याच्या किती वेदना झाल्या असत्या पण ज्या समाजवादी लोकांना लोहिया वा राजनारायण आठवतही नाहीत, त्यांना अशा पुर्वजांच्या भावनांशी काय कर्तव्य असेल ना\nछान भाऊ मस्तच निरीक्षण\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nसहन होत नाही, सांगता येत नाही\nदुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये\nएक मराठा लाख मराठा\nएक गाव एक पाणवठा\nउथळ पाण्याला खळखळाट फ़ार\nतुम्ही नाक तर दाबा\nजागा मराठा आम जमाना बदलेगा\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nइतिहास असा घडवला जातो\nफ़िदायिन ही जुनीच भारतीय संकल्पना\nखामोशी सुनाने लगी है दास्ताँ\nजी२० नावाची चिनी दंतकथा\nमराठा मोर्च्याची कारणमिमांसा (१)\nएक देश एक मतदान\nछचोर सभ्यता झक मारली\nअमिताभच्या जागी इमरान हाशमी\nलौट के बुद्दू घरको आये\nशिकारी खुद यहा शिकार हो गया\nआपल्याच डोळ्य़ावर विश्वास ठेवावा का\nलोकांना भ्रष्टाचार आवडतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://annahazarethinks.blogspot.co.uk/2015/04/", "date_download": "2018-04-26T13:27:10Z", "digest": "sha1:FHXR77OFPQSV4VULVUDLLNVENSV5JER2", "length": 78842, "nlines": 167, "source_domain": "annahazarethinks.blogspot.co.uk", "title": "ANNA HAZARE SAYS...: April 2015", "raw_content": "\n3 अप्रैल 2015 के भूमि अधिग्रहण अध्यादेश में बदलाव जरुरी...\nमा. नरेंद्र मोदी जी,\nसाऊथ ब्लॉक, राईसीना हिल,\nनई दिल्ली - 110011.\nदेश भर के किसानों के प्रदीर्घ संघर्ष के बाद, अंग्रेज़ सरकार के सन्‌ 1894 बनाये हुए भूमिअधिग्रहण कानून को बदल कर, स्वाधीनता के 68 वर्षों बाद, सन्‌ 2013 में भूमिअधिग्रहण, पुनर्वास व पुनर्स्थापन में पारदर्शिता व उचित मुआवजे के अधिकार का नया कानून विगत सरकार को बनाना पडा उक्त कानून की कुछ मुद्दे किसान हित के पक्ष में थे उक्त कानून की कुछ मुद्दे किसान हित के पक्ष में थे नई सरकार ने सत्तासीन होने पर इस कानून में बदलाव हेतु 31 दिसम्बर 2014 को अध्यादेश जारी किया, जिसमें किसान हित के कई सारे मुद्दे में बदल हुआ है नई सरकार ने सत्तासीन होने पर इस कानून में बदलाव हेतु 31 दिसम्बर 2014 को अध्यादेश जारी किया, जिसमें किसान हित के कई सारे मुद्दे में बदल हुआ है इन बदलावों के किसानों पर अन्यायमूलक होने के कारण देश के कई स्वयं सेवी संगठन, किसान संगठन व किसान हित की सोच रखने वाले अनेक विध संस्थान व संगठनों ने विरोध प्रदर्शित किया इन बदलावों के किसानों पर अन्यायमूलक होने के कारण देश के कई स्वयं सेवी संगठन, किसान संगठन व किसान हित की सोच रखने वाले अनेक विध संस्थान व संगठनों ने विरोध प्रदर्शित किया देश के कई भागों में आंदोलन शुरु हुए देश के कई भागों में आंदोलन शुरु हुए सरकार को यह आश्वासन देना पडा कि अगर यह कानून किसान विरोधी है तो हमउसमें उचित संशोधन करेंगे सरकार को यह आश्वासन देना पडा कि अगर यह कानून किसान विरोधी है तो हमउसमें उचित संशोधन करेंगे फिर 3 अप्रैल 2015 को सरकार द्वारा नया अध्यादेश जारी हुआ फिर 3 अप्रैल 2015 को सरकार द्वारा नया अध्यादेश जारी हुआ पर उसमें भी आश्वासन के मुताबिक किसान हित के पक्ष में कोई संशोधन नहीं हुआ पर उसमें भी आश्वासन के मुताबिक किसान हित के पक्ष में कोई संशोधन नहीं हुआ इसलिए विरोधी आन्दोलन भी थमने का नामनहीं ले रहे इसलिए विरोधी आन्दोलन भी थमने का नामनहीं ले रहे यह अध्यादेश किसान हित के पक्ष में है ऐसा बार बार सरकार द्वारा बताया जा रहा है और जनता को भ्रमित किया जा रहा है यह अध्यादेश किसान हित के पक्ष में है ऐसा बार बार सरकार द्वारा बताया जा रहा है और जनता को भ्रमित किया जा रहा है अब देश की जनता के सामने हमने यही बात यथा-तथ्य रखने की कोशिश की है कि ये किसान हित में है या किसान विरोधी है\n1) अध्यादेश द्वारा किये गये बदलाव : 27 सितम्बर 2013 के कानून में प्रयुक्त ‘निजि कम्पनी’ (Private Company) शब्द प्रयोग स्थान पर निजि संस्थान (Private Entity) शब्दों का प्रयोग किया गया है इस बदलाव के करने के पीछे सरकार की मंशा क्या है\nसरकार के इरादे : निजि कम्पनी शब्द प्रयोग के कारण कम्पनी एक्ट 1956 के अधीन रहते सरकार अपनी मर्ज़ी के संस्थानों को ज़मीन आबंटित नहीं कर पाती थी, और चूं कि सम्भवत: सरकार का इरादा वैसा था, इस लिए यह बदलाव लाया गया एकल संस्थान, साझा (भागीदारी) संस्थान, कम्पनी, कॉर्पोरेशन, स्वयंसेवी संगठन या कानूनन संस्थापित किसी भी संस्थान को भूमिआबंटित करना अब सम्भव है जो कि पहले नहीं हो पाता था एकल संस्थान, साझा (भागीदारी) संस्थान, कम्पनी, कॉर्पोरेशन, स्वयंसेवी संगठन या कानूनन संस्थापित किसी भी संस्थान को भूमिआबंटित करना अब सम्भव है जो कि पहले नहीं हो पाता था हो सकता है कि, सरकार के करीबी लोगों को लाभ मिले इस हेतु से यह बदलाव लाया गया है हो सकता है कि, सरकार के करीबी लोगों को लाभ मिले इस हेतु से यह बदलाव लाया गया है अब कोई निजि संस्थान किसी प्रकल्प: स्कूल, कॉलेज, होटल आदि बनाना चाहे तो नये अध्यादेश के तहत्‌ किसानों की ज़मीन अधिग्रहित कर इन संस्थानों के लिए सरकार उपलब्ध करा सकती है अब कोई निजि संस्थान किसी प्रकल्प: स्कूल, कॉलेज, होटल आदि बनाना चाहे तो नये अध्यादेश के तहत्‌ किसानों की ज़मीन अधिग्रहित कर इन संस्थानों के लिए सरकार उपलब्ध करा सकती है परिणामी गरीब किसानों की हज़ारों एकड ज़मीन का अधिग्रहण किया जा सकता है और उन्हें भूमिहीन बनाया जा सकता है परिणामी गरीब किसानों की हज़ारों एकड ज़मीन का अधिग्रहण किया जा सकता है और उन्हें भूमिहीन बनाया जा सकता है इसका लाभ समाज के धन सम्पन्न वर्ग के संस्थानों को ही मिलने वाला है इसका लाभ समाज के धन सम्पन्न वर्ग के संस्थानों को ही मिलने वाला है यह किसान हित के विरोधी तो है ही यह किसान हित के विरोधी तो है ही क्या सरकार का यही इरादा है कि, अपने करीबी लोगों को इसका लाभ मिले क्या सरकार का यही इरादा है कि, अपने करीबी लोगों को इसका लाभ मिले इसके सिवा अन्य क्या कारण हो सकता है, जो निजि कम्पनी के स्थान पर निजि संस्थान को लाना पडे\n2) सन्‌ 2013 भूमिअधिग्रहण मुख्य कानून के विभाग 2 का उपविभाग 2 में अन्य प्रावधान के पश्चात्‌ निम्न प्रावधानों का समावेश किया गया है खण्ड 10अ में उल्लेखित प्रकल्प तथा उस में दिए उद्दिष्टों के लिए किये गये भूमिअधिग्रहण को इस उपविभाग की शर्त 1 के प्रावधान अनुसार छूट मिलेगी खण्ड 10अ में उल्लेखित प्रकल्प तथा उस में दिए उद्दिष्टों के लिए किये गये भूमिअधिग्रहण को इस उपविभाग की शर्त 1 के प्रावधान अनुसार छूट मिलेगी मुख्य कानून 2 का उपविभाग 1 में अन्य प्रावधानों के पश्चात्‌ किए गये प्रावधानों के समावेश के कारण 10अ में उल्लेखित प्रकल्पों को 80 प्रतिशत ज़मीन मालिकों की पूर्व सम्मति की शर्त में से छूट मिल गई है\nसरकार के किये इन बदलावों के चलते अब निजि संस्थान व उद्योजकों के वास्ते अपनी मर्ज़ी के मुताबिक किसानों की ज़मीन अधिग्रहित करना सरकार के लिए सम्भव हो गया है इसका सीधा असर यों होगा कि, किसान अपने मूलभूत अधिकारों से हाथ धो बैठेगा इसका सीधा असर यों होगा कि, किसान अपने मूलभूत अधिकारों से हाथ धो बैठेगा जनतन्त्र विरोधी यह कानून किसानों पर अन्याय मूलक है जनतन्त्र विरोधी यह कानून किसानों पर अन्याय मूलक है सालों साल जो उस ज़मीन के स्वामी रहे हैं, उनकी ज़मीन उनकी अनुमति के बगैर छीन कर उद्योजकों या निजि संस्थानों को मुहैया करवाने की कृति सा़फ दर्शाती है कि, सरकार के क़दमअब बजाय जनतन्त्र के, तानाशाही की दिशा में अग्रसर हो रहे हैं\nअ) भारत अथवा देश के किसी हिस्से की रक्षा हेतु या राष्ट्रीय सुरक्षा हेतु आवश्यक प्रकल्प जिनमें संरक्षण सिद्धता व रक्षा सामग्री उत्पादन प्रकल्प का समावेश हो\nनिजि संस्थानों का समावेश रक्षा सामग्री उत्पादन प्रकल्पों में करने पर रक्षा सामग्री के दुरुपयोग होने की सम्भावना को नकारा नहीं जा सकता इस कारण देश की अन्तर्गत सुरक्षा के लिए ख़तरा पैदा हो सकता है इस कारण देश की अन्तर्गत सुरक्षा के लिए ख़तरा पैदा हो सकता है इसे देश अथवा देश के किसी हिस्से की सुरक्षा का ख़याल कहना आत्मवंचना ही होगी इसे देश अथवा देश के किसी हिस्से की सुरक्षा का ख़याल कहना आत्मवंचना ही होगी केवल मुना़फा खोरी करने वाले निजि संस्थानों को किसानों की ज़मीन उनकी अनुमति के बग़ैर मुहैया करवाने की कृति किसानों के हित में कतई नहीं है, उन पर अन्याय कारी है केवल मुना़फा खोरी करने वाले निजि संस्थानों को किसानों की ज़मीन उनकी अनुमति के बग़ैर मुहैया करवाने की कृति किसानों के हित में कतई नहीं है, उन पर अन्याय कारी है रक्षा सामग्री उत्पादन में संलग्न निजि संस्थानों को देश के शत्रु राष्ट्र कई प्रलोभनों में उलझाने की कोशिशें भी कर सकते है रक्षा सामग्री उत्पादन में संलग्न निजि संस्थानों को देश के शत्रु राष्ट्र कई प्रलोभनों में उलझाने की कोशिशें भी कर सकते है क्या ये निजि संस्थान उन प्रलोभनों से ख़ुद को बचा पाएंगे क्या ये निजि संस्थान उन प्रलोभनों से ख़ुद को बचा पाएंगे कहीं दुश्मनों से सॉंठ-गॉंठ कर बैठे तो कहीं दुश्मनों से सॉंठ-गॉंठ कर बैठे तो हमें लगता है कि इस विषय में गम्भीरता पूर्वक पुनर्विचार करना ज़रूरी है\nइ) बिजली सप्लाई से ले कर अन्य ग्रामीण इलाके में मूलभूत सुविधा के अन्य प्रकल्प इस कानून के तहत्‌ ग्रामीण विभागों में मूलभूत सुविधा प्रकल्पों की व्याख्या बडी लम्बी चौडी की गई है इस कानून के तहत्‌ ग्रामीण विभागों में मूलभूत सुविधा प्रकल्पों की व्याख्या बडी लम्बी चौडी की गई है मगर उस में स्पष्टता का अभाव है मगर उस में स्पष्टता का अभाव है ब्यौरे के अभाव में सुविधा प्रकल्प का नामले कर कोई उद्योजक, कोई निजि संस्थान अपने मन मा़िफक कोई भी उद्योग वहॉं पर ला सकेंगे और फलस्वरूप बडे पैमाने पर किसानों की भूमि अधिग्रहित होगी, इस में नुकसान किसानों का ही होगा\nई) गरीब जनता को घर तथा वाज़िब (कम) दामवाले गृह प्रकल्प यहॉं पर भी वाज़िब मूल्य की व्याख्या में स्पष्टता का अभाव है यहॉं पर भी वाज़िब मूल्य की व्याख्या में स्पष्टता का अभाव है कैसे भरोसा करें कि इन गृह प्रकल्पों का सोंग ओढ कर गृह निर्माण व्यवसायी तथा भू-माफिया इसमें घुसपैठ नहीं कर पाएंगे कैसे भरोसा करें कि इन गृह प्रकल्पों का सोंग ओढ कर गृह निर्माण व्यवसायी तथा भू-माफिया इसमें घुसपैठ नहीं कर पाएंगे कई शहरों में ऐसी घटनाएं घट चुकी हैं, और हो भी रही हैं कई शहरों में ऐसी घटनाएं घट चुकी हैं, और हो भी रही हैं इस पर से ज़ाहिर तो यही हो रहा है कि, सरकार भी यही चाहती है कि किसानों की ज़मीनें बडे पैमाने पर बग़ैर अनुमति के अधिग्रहित की जाएं और गृह निर्माण व्यवसायियों को दी जाएं इस पर से ज़ाहिर तो यही हो रहा है कि, सरकार भी यही चाहती है कि किसानों की ज़मीनें बडे पैमाने पर बग़ैर अनुमति के अधिग्रहित की जाएं और गृह निर्माण व्यवसायियों को दी जाएं किसानों की ज़मीन की लूट करने हेतु भू-माफिया इन नितियों का लाभ उठा सरके है किसानों की ज़मीन की लूट करने हेतु भू-माफिया इन नितियों का लाभ उठा सरके है ज़रूरी है कि सरकार इन स्थितियों का गहन अध्ययन करें और सही दिशा में क़दमउठाएं\nउ) सम्बन्धित सरकारें व उनके उद्यमसंस्थानों द्वारा स्थापित उद्यमविभाग जिनके लिए रेल मार्ग अथवा सडक के दोनों तरफ की 1 किमी ज़मीन का अधिग्रहण किया जाएगा कानून में किया गया यह प्रावधान देश के पर्यावरण तथा लोक तन्त्र की दृष्टि से गम्भीर चिन्ताजनक है कानून में किया गया यह प्रावधान देश के पर्यावरण तथा लोक तन्त्र की दृष्टि से गम्भीर चिन्ताजनक है हमारे देश में करीब 62,000 किमी रेल मार्ग, 92,000 किमी लम्बे राष्ट्रीय महामार्ग, तथा 132,000 किमी लम्बाई के राज्य महामार्ग हैं हमारे देश में करीब 62,000 किमी रेल मार्ग, 92,000 किमी लम्बे राष्ट्रीय महामार्ग, तथा 132,000 किमी लम्बाई के राज्य महामार्ग हैं कितने लाख एकड ज़मीन का अधिग्रहण होगा इसका अन्दाज़ा लगा पाना मुश्किल ही है\nसडकों के दोनों तऱफ वृक्षों की कतारें हैं बडे परिश्रमपूर्वक करोडों रुपयों की लागत से इन वृक्षों का संवर्धन हुआ है बडे परिश्रमपूर्वक करोडों रुपयों की लागत से इन वृक्षों का संवर्धन हुआ है इस निर्णय की चपेट में ये सभी वृक्ष आ गये हैं इस निर्णय की चपेट में ये सभी वृक्ष आ गये हैं अगर ये वृक्ष कट जाते हैं तो पर्यावरण की असीमित हानि होगी अगर ये वृक्ष कट जाते हैं तो पर्यावरण की असीमित हानि होगी औद्योगिक इकाइयों के बढते जाने से एक तऱफ रोज़ाना लाखों टन कोयला, डीज़ल, पेट्रोल, रॉकेल आदि इन्धन जलाये जाते हैं औद्योगिक इकाइयों के बढते जाने से एक तऱफ रोज़ाना लाखों टन कोयला, डीज़ल, पेट्रोल, रॉकेल आदि इन्धन जलाये जाते हैं उनमें से निकलने वाले कार्बन डाई ऑक्साइड की बढती मात्रा से बीमारियॉं बढ रही हैं, पर्यावरण की हानि हो रही है, तापमान बढता जा रहा है उनमें से निकलने वाले कार्बन डाई ऑक्साइड की बढती मात्रा से बीमारियॉं बढ रही हैं, पर्यावरण की हानि हो रही है, तापमान बढता जा रहा है दिन-ब-दिन पर्यावरण का सन्तुलन बिगड रहा है दिन-ब-दिन पर्यावरण का सन्तुलन बिगड रहा है ऐसी स्थिती में सडकों के दो-तऱफा लगे वृक्षों का कटना बडा ही दुर्भाग्यपूर्ण साबित होगा ऐसी स्थिती में सडकों के दो-तऱफा लगे वृक्षों का कटना बडा ही दुर्भाग्यपूर्ण साबित होगा पर्यावरण की हानि के प्रति बे़िफक्र रवैया, बग़ैर किसानों की अनुमति के उनकी लाखों एकड ज़मीन का अधिग्रहण केवल इसी बात का संकेत करता है कि इस सरकार को न तो लोक तन्त्र की परवाह है न ही किसानों के हित का ख़याल, उनके दिल में ख़याल होगा तो सिर्फ उद्योजकों का, अपने करीबी लोगों के विविध संस्थानों का\nए) निजि-सरकारी साझा प्रकल्पों सहित सभी मूलभूत सुविधा प्रकल्प व सामाजिक सुविधा प्रकल्प जिनमें ज़मीन पर सरकार का स्वामित्व बना रहता है यह तो ठीक ही है कि सरकार का स्वामित्व बना रहेगा, फिर भी ज़रूरी है कि अधिसूचना जारी होने के पूर्व, ऐसे प्रकल्प के लिए आवश्यक न्यूनतमज़मीन के मद्देनज़र सम्बन्धित सरकार भूमिअधिग्रहण की व्याप्ति सुनिश्चित करे यह तो ठीक ही है कि सरकार का स्वामित्व बना रहेगा, फिर भी ज़रूरी है कि अधिसूचना जारी होने के पूर्व, ऐसे प्रकल्प के लिए आवश्यक न्यूनतमज़मीन के मद्देनज़र सम्बन्धित सरकार भूमिअधिग्रहण की व्याप्ति सुनिश्चित करे उसमें भी कानून के तहत सर्वेक्षण करवा कर अनुपजाऊ बंजर ज़मीन का ही अधिग्रहण करे उसमें भी कानून के तहत सर्वेक्षण करवा कर अनुपजाऊ बंजर ज़मीन का ही अधिग्रहण करे इस बदल में भी स्पष्टता का अभाव ही है इस बदल में भी स्पष्टता का अभाव ही है निजि-सरकारी साझा प्रकल्प के माने कौन से प्रकल्प इस बारे में भी स्पष्टता नहीं है निजि-सरकारी साझा प्रकल्प के माने कौन से प्रकल्प इस बारे में भी स्पष्टता नहीं है वही बात है मूलभूत सुविधा प्रकल्पों की या सामाजिक सुविधा प्रकल्पों की वही बात है मूलभूत सुविधा प्रकल्पों की या सामाजिक सुविधा प्रकल्पों की स्पष्टता के अभाव में ऐसे प्रकल्पों को सामाजिक प्रभाव मूल्यांकन अध्ययन में से भी छूट देने की बात सर-असर किसान हित के विरोध में है स्पष्टता के अभाव में ऐसे प्रकल्पों को सामाजिक प्रभाव मूल्यांकन अध्ययन में से भी छूट देने की बात सर-असर किसान हित के विरोध में है कानून जब बनता है तो उस कानून की हर बाबत में स्पष्टता का होना निहायत ज़रूरी है कानून जब बनता है तो उस कानून की हर बाबत में स्पष्टता का होना निहायत ज़रूरी है अगर नहीं होगी तो अपने अपने हित के परिप्रेक्ष्य में उसका अर्थ निकालने को हर किसी को स्वतन्त्रता होगी, और इसमें ठगा जाएगा केवल बेबस किसान अगर नहीं होगी तो अपने अपने हित के परिप्रेक्ष्य में उसका अर्थ निकालने को हर किसी को स्वतन्त्रता होगी, और इसमें ठगा जाएगा केवल बेबस किसान इस लिए ज़रूरी है कि सरकार हर बाबत को स्पष्ट करे इस लिए ज़रूरी है कि सरकार हर बाबत को स्पष्ट करे किसानों की ज़मीन बग़ैर उनकी अनुमति के निजि संस्थान तथा उद्योजकों को उपलब्ध करवाने से किसानों के मूलभूत अधिकार स्वातन्त्र्य पर ही आँच आ रही है किसानों की ज़मीन बग़ैर उनकी अनुमति के निजि संस्थान तथा उद्योजकों को उपलब्ध करवाने से किसानों के मूलभूत अधिकार स्वातन्त्र्य पर ही आँच आ रही है यह लोकतन्त्र के विरोधी है यह लोकतन्त्र के विरोधी है कुछ समझ नहीं आता जब सरकार कहती है कि इस कानून में किसानों के हित की रक्षा की गई है कुछ समझ नहीं आता जब सरकार कहती है कि इस कानून में किसानों के हित की रक्षा की गई है अगर ऐसा है तो सरकार इसे स्पष्ट करे अगर ऐसा है तो सरकार इसे स्पष्ट करे सरकार का कहना यूं भी है कि अनुपजाऊ ज़मीन तथा बंजर ज़मीन का सर्वेक्षण करा कर रिकार्ड कराने में जनता को भ्रमित किया जाता रहा है सरकार का कहना यूं भी है कि अनुपजाऊ ज़मीन तथा बंजर ज़मीन का सर्वेक्षण करा कर रिकार्ड कराने में जनता को भ्रमित किया जाता रहा है क्या है इसका मतलब क्या है इसका मतलब किस लिए यह सब हो रहा है\nदेश की जनता और हमभी इसी लिए मॉंग करते हैं कि देश भर की कुल ज़मीन का सर्वेक्षण करना चाहिए उनकी स्तर के अनुसार उन्हें क्लास 1 से 6 तक प्रमाणित करें उनकी स्तर के अनुसार उन्हें क्लास 1 से 6 तक प्रमाणित करें क्लास 1 से 4 तक की ज़मीनें उद्यमक्षेत्र को नहीं देनी चाहिए क्लास 1 से 4 तक की ज़मीनें उद्यमक्षेत्र को नहीं देनी चाहिए क्लास 5 व 6 की ज़मीनें उद्यमक्षेत्र को उपलब्ध कराने का कानून बनाया जाना चाहिए क्लास 5 व 6 की ज़मीनें उद्यमक्षेत्र को उपलब्ध कराने का कानून बनाया जाना चाहिए ऐसे कानून के बनने से कृषि उपज और औद्योगिक उत्पादन दोनों भी साथ साथ बढते जाएंगे ऐसे कानून के बनने से कृषि उपज और औद्योगिक उत्पादन दोनों भी साथ साथ बढते जाएंगे देश के विकास में मददगार बनेंगे देश के विकास में मददगार बनेंगे सरकार आज ऐसी ज़मीनें लेना चाहती है सरकार आज ऐसी ज़मीनें लेना चाहती है जिसमें सालाना दो या अधिक फसलें ली जाती हैं जिसमें सालाना दो या अधिक फसलें ली जाती हैं यह किसान और कृषि विरोधी है यह किसान और कृषि विरोधी है इससे कृषि उपज घटेगी इससे कृषि उपज घटेगी कालान्तर में अनाज की समस्या पैदा होगी\n3) मुख्य कानून विभाग 3 धारा J उपधारा I में-\nअ)कम्पनी कानून 1956 के स्थान पर कम्पनी कानून 2013 होगा\nइ) धारा वाई y के बाद निम्न धारा जोडी जाएगी\nवाईवाई yy : निजि संस्थान मतलब सरकारी संस्थान अथवा उद्यमके अलावा अन्य कोई भी संस्थान जिनमें एकल संस्थान, साझा संस्थान, कम्पनी, कॉर्पोरेशन, स्वयंसेवी संगठन अथवा प्रचलित कानून के तहत्‌ स्थापित अन्य कोई भी संस्थान समाविष्ट होंगे\nइस बात से स्पष्ट होता है कि, 2013 का कम्पनी कानून लागू कर के सरकार अपने करीबी अधिक से अधिक संस्थानों को अधिग्रहण के दायरे में लाना चाहती है Public Private Partnership के चलते भविष्य में सरकार इन्हें ऐसे प्रकल्प सौंप देगी जिनके लिए पूर्व अनुमति की आवश्यकता नहीं रहेगी Public Private Partnership के चलते भविष्य में सरकार इन्हें ऐसे प्रकल्प सौंप देगी जिनके लिए पूर्व अनुमति की आवश्यकता नहीं रहेगी कहने की ज़रूरत नहीं है कि यह निर्णय केवल उद्योग जगत व निजि संस्थानों के हित में लिया गया है\n4) नया अध्याय III-अ को जोडना\nमुख्य कानून में अध्याय 3 के बाद निम्न अध्याय जुडेगा\nअध्याय II व अध्याय III के प्रावधान कुछ विशेष प्रकल्पों को लागू नहीं होंगे\n(विशिष्ट प्रकल्पों को छूट देने का सम्बन्धित सरकारों को अधिकार)\n10अ - सार्वजनीन हितरक्षण हेतु अध्याय II व अध्याय III के प्रावधान लागू करने में से सम्बन्धित सरकार किसी भी प्रकल्प को छूट दे सकती है\n5) मुख्य कानून धारा 87 के बदले में नई धारा 87\nमें धारा 87 को बदल कर निम्न धारा आएगी\nइस कानून के तहत्‌ केन्द्र सरकार अथवा राज्य सरकार में सेवारत या पूर्व सेवारत किसी व्यक्ति के द्वारा इस प्रकार का अपराध हुआ हो तो सम्बन्धित सरकार की पूर्व अनुमति मिलने पर ही कोड ऑफ क्रिमिनल प्रोसीजर की धारा 197 में दिये गये प्रावधानों के अनुसार न्यायालय उस अपराध पर कार्रवाई करेगा\nइस नई धारा 87 के प्रावधान सम्पूर्णतया किसान हित विरोधी हैं यह बात सा़फ ज़ाहिर है\nयदि कोई बाधित किसान केन्द्र अथवा राज्य सरकार के किसी अफसर के खिला़फ अदालत में शिकायत करना चाहता है तो भी सम्बन्धित सरकार की अनुमति के बग़ैर न्यायालय कोई कार्रवाई नहीं कर पाएगा अब जिसके खिलाफ शिकायत करनी है उसीसे अनुमति लेनी पडे तो यह कैसे सम्भव हो सकता है अब जिसके खिलाफ शिकायत करनी है उसीसे अनुमति लेनी पडे तो यह कैसे सम्भव हो सकता है अधिग्रहण प्रक्रिया में फैसले का मुख्य अधिकार ज़िलाधीश के अधीन है अधिग्रहण प्रक्रिया में फैसले का मुख्य अधिकार ज़िलाधीश के अधीन है उसीकी अनुमति ले पाना शिकायत कर्ता के लिए कैसे सम्भव हो सकता है उसीकी अनुमति ले पाना शिकायत कर्ता के लिए कैसे सम्भव हो सकता है यह निर्णय लोकतन्त्र का गला घोंटने वाला सबित होगा\n6) धारा 101 में संशोधन\nमुख्य कानून धारा 101 में “पॉंच वर्ष की कालावधि” के बदले निम्न शब्द आएंगे- ‘‘किसी प्रकल्प की स्थापना हेतु निर्धारित अवधि अथवा अधिक तम पॉंच वर्ष इनमें से जो बाद में/ ज़्यादह हो वह\nइस संशोधन से साबित हो रहा है कि, निर्धारित कालावधि के बारे में लाया गया बदलाव किसानों के हित के विरोध में है कोशिश यह की गई है कि, किसानों की ज़मीनें अधिकाधिक कालावधि के लिए सरकार या उद्यमक्षेत्र के कब्ज़े में रहे कोशिश यह की गई है कि, किसानों की ज़मीनें अधिकाधिक कालावधि के लिए सरकार या उद्यमक्षेत्र के कब्ज़े में रहे इस लिए सही प्रावधान यही होगा कि, अधिक तमकालावधि की समय सीमा पॉंच वर्ष ही बनी रहे इस लिए सही प्रावधान यही होगा कि, अधिक तमकालावधि की समय सीमा पॉंच वर्ष ही बनी रहे इस समय सीमा में यदि प्रकल्प स्थापित नहीं हो पाया तो अधिग्रहित ज़मीन मूल मालिक को या उसके वारिसों को अविलम्ब लौटा देनी चाहिए\n7) धारा 113में संशोधन :\nमुख्य कानून धारा 113 उपधारा (1) में\nअ) ‘‘इस विभाग के प्रावधान के बदले ‘‘इस कानून के प्रावधान’’ इन शब्दों का प्रयोग होगा\nइ) दी गई शर्तों में ‘‘दो वर्ष की कालावधि’’ के बदले ‘‘पॉंच वर्ष की कालावधि’’ इन शब्दों का प्रयोग होगा\nइस संशोधन द्वारा सरकार ने कानून द्वारा प्रदत्त अपने अधिकारों में वृद्धि ही की है ज़मीन अधिग्रहण को ले कर यदि कोई विवाद उत्पन्न होता है, तो किसान को अब पॉंच वर्ष तक इन्तज़ार करना पडेगा ज़मीन अधिग्रहण को ले कर यदि कोई विवाद उत्पन्न होता है, तो किसान को अब पॉंच वर्ष तक इन्तज़ार करना पडेगा इस लिए पॉंच वर्ष के बदले दो वर्ष की कालावधि ही उचित होगी इस लिए पॉंच वर्ष के बदले दो वर्ष की कालावधि ही उचित होगी यह संशोधन भी किसान हित विरोधी ही है\nयद्यपि सरकार यों कहती है कि यह कानून किसानों की हित में है, तथापि ऊपर उल्लेखित मुद्दों से सा़फ हो जाता है कि, किस तरह इस कानून द्वारा किसानों के प्रति अन्याय हो रहा है यह अध्यादेश यदि कानून में परिवर्तित हो जाता है तो पूरे देश को अनाज की आपूर्ति करने वाले अन्नदाता किसानों की कई पीढियॉं बरबाद हो जाएंगी यह अध्यादेश यदि कानून में परिवर्तित हो जाता है तो पूरे देश को अनाज की आपूर्ति करने वाले अन्नदाता किसानों की कई पीढियॉं बरबाद हो जाएंगी देश के अनाज उत्पादन पर बहुत ही बुरा असर होगा देश के अनाज उत्पादन पर बहुत ही बुरा असर होगा इस कानून के लागू होने पर किसानों समेत देश की जनता के हर वर्ग में सरकार के प्रति आक्रोश और असन्तोष की आग भडक उठेगी इस कानून के लागू होने पर किसानों समेत देश की जनता के हर वर्ग में सरकार के प्रति आक्रोश और असन्तोष की आग भडक उठेगी देश के पर्यावरण पर विपरीत असर पडेगा देश के पर्यावरण पर विपरीत असर पडेगा पर्यावरण सन्तुलन के बिगडने पर देश के कुछ हिस्सों में अकाल तो कहीं पर असमय वर्षा जैसी प्राकृतिक आपदाओं का सामना किसानों को करना पडेगा पर्यावरण सन्तुलन के बिगडने पर देश के कुछ हिस्सों में अकाल तो कहीं पर असमय वर्षा जैसी प्राकृतिक आपदाओं का सामना किसानों को करना पडेगा इसलिए देश में भूमिअधिग्रहण कानून के विरोध में चल रहा यह आन्दोलन किसी पार्टी विशेष के खिला़फ न होते हुए केवल किसान, समाज, राज्य व राष्ट्रहित सम्बन्धी समस्या को ले कर चल रहा है इसलिए देश में भूमिअधिग्रहण कानून के विरोध में चल रहा यह आन्दोलन किसी पार्टी विशेष के खिला़फ न होते हुए केवल किसान, समाज, राज्य व राष्ट्रहित सम्बन्धी समस्या को ले कर चल रहा है हमने यह स्पष्ट करने का प्रयास किया है कि ‘‘भूमिअर्जन पुनर्वास और पुनर्व्यवस्थापन में उचित प्रकार व पारदर्शिता अधिकार (संशोधन) विधेयक 2015’’ किस प्रकार किसानों के हित विरोधी है हमने यह स्पष्ट करने का प्रयास किया है कि ‘‘भूमिअर्जन पुनर्वास और पुनर्व्यवस्थापन में उचित प्रकार व पारदर्शिता अधिकार (संशोधन) विधेयक 2015’’ किस प्रकार किसानों के हित विरोधी है सरकार से अनुरोध है कि, हमारे प्रतिपादन में यदि कोई त्रुटियॉं हों तो जवाबी ख़त से हमें अवगत कराये, ता कि आन्दोलनकारी अपनी गलती को समझ पाएं सरकार से अनुरोध है कि, हमारे प्रतिपादन में यदि कोई त्रुटियॉं हों तो जवाबी ख़त से हमें अवगत कराये, ता कि आन्दोलनकारी अपनी गलती को समझ पाएं और यदि त्रुटियॉं न हों तो इस विधेयक में उचित संशोधन कर के किसानों की हितरक्षा करने वाला कानून बना दिजीए\nसरकार बार बार कह रहीं है की, भूमिअधिग्रहण अध्यादेश किसानों के हित में है, लेकिन उपरोक्त प्रावधानों को देखते हुए ऐसा लगता है की, यह अध्यादेश साफ तौर पर किसान हित के विरोध में है इसलिए अध्यादेश का पूरी तरह गम्भीरता से अध्ययन कर के हमने उपरोक्त मुद्दे उठाएं है इसलिए अध्यादेश का पूरी तरह गम्भीरता से अध्ययन कर के हमने उपरोक्त मुद्दे उठाएं है ऐसे स्थिती में किसानों के हित के बारे में, सरकार का कहना सच है या हमने उठाएं मुद्दे यह जनता के सामने स्पष्ट होना जरुरी है ऐसे स्थिती में किसानों के हित के बारे में, सरकार का कहना सच है या हमने उठाएं मुद्दे यह जनता के सामने स्पष्ट होना जरुरी है इसलिए हमारे इस पत्र के जवाब मे सरकार की राय हमें 25 अप्रील तक मिलने की आशा करते है\nकि. बा. उपनाम अण्णा हजारे\n3 एप्रिल 2015 रोजी काढलेल्या भूमी अधिग्रहण अध्यादेशामध्ये बदल करण्याची गरज...\nमा. नरेंद्र मोदी जी,\nसाऊथ ब्लॉक, राईसीना हिल,\n3 एप्रिल 2015 रोजी काढलेल्या भूमी अधिग्रहण अध्यादेशामध्ये बदल करण्याची गरज...\nइंग्रजांनी बनविलेला भूमी अधिग्रहण 1894 चा कायदा बदलून स्वातंत्र्याच्या 68 वर्षानंतर 2013 मध्ये देशातली शेतकऱ्यांच्या प्रदीर्ष संघर्षानंतर त्यावेळच्या सरकारने भूमी अधिग्रहण, पुनर्वसन आणि पुर्नस्थापना मध्ये पारदर्शकता आणि उचीत भरपाईच्या अधिकारा विषयीचा 2013 चा कायदा अस्तीत्वात आणला. त्या कायद्यात शेतकऱ्यांच्या हिताच्या काही गोष्टींचा विचार करण्यात आला होता. परंतू नवीन सत्तेवर आलेल्या सरकारने 2013 च्या भूमी अधिग्रहण, पुर्नवसन आणि पुर्नस्थापना कायद्यात बदल करुन 31 डिसेंबर 2014 रोजी जो अध्यादेश काढला त्यात 2013 च्या भूमी अधिग्रहण कायद्यातील शेतकऱ्यांच्या हिताच्या असणाऱ्या तरतूंदीमध्ये बदल केला. केलेला बदल शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असल्यामूळे देशातील अनेक स्वयंसेवी संस्था, शेतकरी संघटना, व इतर शेतकऱ्यांबद्दल आस्था असणाऱ्या विविध संस्था व संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. देशातील सर्व भागामध्ये या बदलाच्या विरोधात आंदोलने सुरु झाली. त्यामुळे सरकारने जनतेला असे आश्वासन दिले कि, हा कायदा शेतकरी विरोधी असेल तर आम्ही यामध्ये सुधारणा करू. आणि 3 एप्रिल 2015 रोजी सरकारने नविन अध्यादेश काढला. नवीन अध्यादेश जो काढला त्यामध्ये दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांच्या हिताच्या सुधारणा केल्या नाही. तो अध्यादेश शेतकऱ्यांच्या विरोधी असल्याने देशभर सुरु झालेली आंदोलने अद्यापही चालू राहिली आहेत. हा अध्यादेश शेतकऱ्यांच्या हिताचा आहे असं सरकार वेळोवेळी देशातील जनतेला सांगत असल्याने जनतेमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे की, शेतकऱ्यांच्या विरोधी आहे की, शेतकऱ्यांच्या विरोधी आहे याची वस्तुस्थिती आम्ही देशातील जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत.\nसध्य स्थितीत हा कायदा कसा शेतकरी विरोधी आहे याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे:\n1) अध्यादेशाद्वारे केलेला बदल – 27 सप्टेंबर 2013 च्या भुमीअधिग्रहण कायद्यामध्ये खाजगी कंपनी (Private Company) असा शब्द आहे त्यामध्ये या सरकारने त्याठिकाणी 3 एप्रिल 2015 च्या अध्यादेशाव्दारे खाजगी संस्था (Private Entity) असा शब्द वापरण्याची तरतूद करून 2013 च्या भुमीअधिग्रहण कायद्यात बदल केला आहे. असा बदल करण्याचा सरकारचा उद्देश काय होता\nशासनाचा हेतू - सरकारने हा केलेला बदल याला कारण म्हणजे खाजगी कंपनी हा शब्द कंपनी अक्ट 1956 च्या कायद्यामध्ये येतो त्यामूळे सरकारला कुठलीही जमीन सरकारला आपल्या मर्जीप्रमाणे कोणत्याही कंपनी किंवा संस्थांना देता येत नाही हे लक्षात आल्यावर आणि सरकारला मोठ्या प्रमाणावर खाजगी संस्थांना जमिनी देण्याची इच्छा असल्याने या सरकारने खाजगी कंपनीच्या ऐवजी खाजगी संस्था (Private Entity) हा शब्द त्याठिकाणी समाविष्ट़ करुन खाजगी संस्थानासुध्दा जमीन अधिग्रहण करुन द्यायचा या सरकारचा हेतू स्पष्ट झालेला आहे. ज्यात प्रामुख्याने एकल संस्था, भागीदारी संस्था, कंपनी, कार्पोरेशन, सेवाभावी संस्था किंवा प्रचलित कायद्यान्वये स्थापित झालेल्या कोणत्याही अन्य संस्थांचा समावेश असु शकतो. वरील संस्थांना 2013 च्या कायद्यामधील खाजगी कंपनी या शब्दामुळे जमीन अधिग्रहण करुन देणे सरकारला शक्य़ नव्हते त्यामुळे सरकारने आपल्या जवळच्या लोकांची सोय करण्याच्या स्वार्थापोटी खाजगी कंपनी ऐवजी खाजगी संस्था हा शब्द त्याठिकाणी वापरुन 2013 च्या भुमीअधिग्रहण कायद्यात बदल केला. 3 एप्रिल 2015 च्या अध्यादेशाव्दारे या सरकारने जर खाजगी संस्था एखादा प्रकल्प उदा. शाळा, महाविद्यालये, हॉटेल्स अशाप्रकारचे इतर कोणतेही उद्योग जर या संस्था उभे करु इच्छित असतील तर याव्दारे अशा उद्योगांना सरकार नवीन तरतूदी प्रंमाणे शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करुन देऊ शकते. त्यामुळे गरिब शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन अधिग्रहीत होऊ शकते व तो शेतकरी भुमिहीन होऊ शकतो. हा कायदा समाजातील धनदांडग्या व्यक्तींना व त्यांच्या संस्थांना फलदाई ठरणार आहे. असा निर्णय शेतकरी विरोधी आहे. या निर्णयामुळे सरकार आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या संस्थांची सोय करण्यासाठी तर असा बदल करु इच्छित नाही ना अन्यथा खाजगी कंपनी (Private Company) ऐवजी खाजगी संस्था (Private Entity) असा बदल करण्याचे कारण काय\n2) 2013 भुमिअधिग्रहण मुख्यकायद्यातील विभाग 2 मधील उपविभाग (2) मध्ये दुसऱ्या तरतुदीनंतर खालील तरतुदींचा समावेश केला आहे. “कलम 10अ मध्ये उल्लेखीत प्रकल्पासाठी आणि त्यातील दिलेल्या उद्दिष्टांसाठी केलेले भूमि अधिग्रहण या उपविभागातील पहिल्या अटीतील तरतुदीनुसार वगळण्यात येईल.”\nमुख्य कायदा 2 मधील उपविभाग (1) मध्ये दुसऱ्या तरतुदी नंतर केलेल्या तरतुदींच्या समावेशामुळे 10अ मध्ये उल्लेक केलेल्या प्रकल्पांना शेत मालकांच्या 80 टक्के पुर्वपरवानगीच्या अटीमधून वगळण्यात आले आहे.\nसरकारने अशा केलेल्या बदलांमूळे आता सरकार खाजगी संस्थांना, उद्योगपतींना शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय आपल्या मनमर्जी प्रमाणे शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहण करुन देऊ शकते. या कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या अधिकारावरच गदा येणार आहे. असा कायदा लोकशाही प्रक्रियेला मारक ठरणार असून शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे.\nशेतकरी वर्षानुवर्षे ज्या जमिनीचा मालक आहे त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन त्या जमिनी उद्योगपतींना किंवा खाजगी संस्थांना देणे म्हणजे या सरकारची लोकशाही कडून हुकूमशाहीकडे वाटचाल चालली आहे. हे स्पष्टपणे दिसून येते. 10अ मध्ये उल्लेख केलेले प्रकल्पांना मालकांच्या 80 टक्के पुर्वपरवानगीच्या अटी मधून वगळण्यात आले ते प्रकल्प खालील प्रमाणे.\n1) भारत किंवा भारताच्या कुठल्याही भागाच्या संरक्षणासाठी आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्वाचे प्रकल्प ज्यात संरक्षणाची तयारी किंवा सामुग्रीच्या उत्पादनाचे प्रकल्प येऊ शकतात.\nखाजगी संस्थांना सरक्षणाच्या सामुग्रीच्या उत्पादन प्रकल्पामध्ये सामावून घेतल्यास खाजगी संस्था संरक्षण सामुग्रीचा दुरुपयोग करु शकतात. त्यामुळे देशाच्या अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी सरकार जो भारत किंवा भारताच्या कोणत्याही भागाच्या संरक्षणाचा विचार करत आहे तो साध्य होणे शक्य नाही. फक्त नफा कमविणाऱ्या खाजगी संस्थांना शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय जमिन अधिग्रहित करुन देणे शेतकऱ्यांच्या हिताचे नसून शेतकऱ्यांवर अन्याय करणारे आहे.\nखाजगी संस्थांना संरक्षणाच्या सामुग्रीच्या उत्पादन प्रकल्पमध्ये समावेश केले तर त्या संस्था आपल्या शत्रु राष्ट्राशी अमीषाला बळू पडून हातमिळवनी करु शकण्याचा धोका आहे. म्हणून ज्या वेळेला आपण अशा उत्पादनाचा विचार करता त्यावेळी कायद्यामध्ये सर्वसाधारण खाजगी संस्था बाबत पुर्नविचार होणे आवश्यक आहे.\n2) विजपुरवठ्यासह अन्य ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा प्रकल्प.\n- या कायद्यामध्ये ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा प्रकल्पांची व्याख्या खुप विस्तीर्ण आहे आपण येथे फक्त मुलभूत सुविधा म्हटले आहे. यामधुन मुलभूत सुविधाची व्याख्याच स्पष्ट़ होत नाही. अशा सुविधा देताना कोणते उद्योग त्यामध्ये येतात याचा तपशिल दिलेला नाही. त्यामूळे फक्त सुविधा प्रकल्पाच्या नावाखाली अनेक उद्योगपती, अनेक खाजगी संस्था आपल्या मनासारखे कुठलेही उद्योग सुरु करतील आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची जमिन अधिग्रहित केली जाईल. त्यामूळे शेतकऱ्यांवर अन्याय होईल.\n3) गरीब जनतेसाठी घरे व परवडणारे गृहप्रकल्प-\nया कायद्यात परवडणारे गृहप्रकल्प असे म्हटले आहे. याची व्याख्या स्पष्ट होत नाही. अशा गृह प्रकल्पांच्या नावाखाली बांधकाम व्यवसायिक, भू-माफिया लोक मधे येऊन त्याचा गैरफायदा घेऊ शकणार नाहीत याची काय शाश्वती आज अनेक शहरात अशा घटना घडत आहेत. यातून स्पष्टपणे दिसत आहे की, मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याच्या जमिनी विनापरवाना घेऊन बांधकाम व्यावसायिंका देण्याचा सरकारचा हा एक प्रकारचा डाव तर नाही ना आज अनेक शहरात अशा घटना घडत आहेत. यातून स्पष्टपणे दिसत आहे की, मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याच्या जमिनी विनापरवाना घेऊन बांधकाम व्यावसायिंका देण्याचा सरकारचा हा एक प्रकारचा डाव तर नाही ना अशा धोरणांमुळे भू-माफिया शेतकऱ्याच्या जमिनी लुटण्यासाठी पुढे आल्याशिवाय राहणार नाहीत. यासाठी सरकारने सखोल अभ्यास करुन पाऊल उचलने गरजेचे आहे.\n4) संबंधीत सरकारे आणि त्यांच्या उद्योग संस्थांनी स्थापन केलेले औद्योगीक विभाग ज्यासाठी निर्धारित रेल्वेमार्ग किंवा रस्त्यांच्या दोन्ही बाजुस 1 कि.मी. पर्यंतची जागा ताब्यात घेतली जाईल.\nया कायद्यतील केलेला हा बदल देशाच्या पर्यावरणाच्या दृष्टीने व लोकशाहीच्या दृष्टीने धोक्याचा आहे. आपल्या देशात अंदाजित 62,000 कि.मी. रेल्वेमार्ग आहे. 92,000 कि.मी. राष्ट्रीय महामार्ग आहेत. 1,32,000 कि.मी. राज्य मार्ग आहेत. त्यामूळे किती लाख एकर जमिन अधिग्रहित केली जाणार आहे याचा अंदाज घेणे अवघड आहे.\nस्वातंत्र्यानंतर आजपर्यंत दुतर्फा वृक्ष लागवड केलेली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला कोट्यवधी रुपये खर्च करुन वृक्ष वाढविले आहेत. या निर्णयामुळे ही सर्व वृक्ष तोडली जाणार आहेत. हे वृक्ष तुटली तर ही बाब पर्यावरणाच्या दृष्टीने धोक्याची आहे. एका बाजूला आपण औद्योगिक क्षेत्र वाढवत आहोत ते वाढल्यामूळे रोज लाखो टन पेट्रोल, डिझेल, रॉकेल, कोळसा यासारखे इंधन जाळत आहोत त्यातून निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईड मुळे माणसांचे आजार वाढत आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे व तापमान दिवसेंदिवस वाढत आहे त्यामूळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. अशा अवस्थेत रस्त्याच्या दुतर्फा लावलेली लाखो झाडे तोडने हे चुकीचे आहे. आज लाखो एकर जमीन शेतकऱ्यांची परवानगी न घेता अधिग्रहित केली जाणार आहे हे लोकशाही विरोधी आहे. याचा अर्थ असा होतो की हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचे नाही. ते फक्त उद्योगपतींचा आणि आपल्या जवळच्या विविध संस्थांचा विचार करते.\n5) खाजगी-सरकारी भागीदारीच्या प्रकल्पासह सर्व मुलभूत सुविधा प्रकल्प आणि सामाजिक सुविधा प्रकल्प ज्यात जमिनीची मालकी सरकारकडेच राहते -\nपरंतू अधिसुचना जारी करण्याआधी अशा प्रकल्पांसाठी संबंधीत सरकारने किमान आवश्‌यक जागा लक्षात घेऊनच भूमी अधिग्रहणाची व्याप्ती निश्चित केली पाहिजे. संबंधीत सरकारने नापिक जमीन, ओसाड जमीन इ. चे नियमाप्रमाणे सर्वेक्षण करुन नोंद करणे.\nया कायद्यातील केलेला बदल अस्पष्ट़च आहे. त्यात खाजगी-सरकारी, भागीदारी प्रकल्प म्हणजे कोणते प्रकल्प़ हे स्पष्ट़ होत नाही. मुलभूत सुविधा प्रकल्प म्हणजे कोणते मुलभूत सुविधा प्रकल्प हे स्पष्ट़ होत नाही. तसेच सामाजिक सुविधा प्रकल्पामध्ये कोणत्या प्रकल्पाचा समावेश होतो हे ही स्पष्ट़ नाही. म्हणून अशा प्रकारच्या प्रकल्पासाठी त्यांची कसलीही व्याख्या स्पष्ट़ न करता अशा प्रकल्पांना सामाजिक प्रभाव मुल्यमापनाच्या अभ्यासातुनही वगळून शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करणे हे पूर्णत: शेतकरी विरोधी आहे. ज्या वेळी कुठलाही कायदा होतो त्या कायद्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही स्पष्ट असायला हवी. कायद्यामध्ये स्पष्टीकरण नसेल तर प्रत्येक जण आप-आपल्या परिने त्याचा अर्थ लावतील आणि शेतकऱ्यांवर त्याचा खराब प्रभाव पडेल. म्हणून या प्रत्येक गोष्टीचे सरकारने स्पष्टीकरण करने आवश्यक आहे. खाजगी संस्थांना व उद्योगपतींना शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय वरील प्रकल्पासाठी सरकार जमिन अधिग्रहण करुन देऊ शकते. या कायद्यामुळे शेतकऱ्याच्या अधिकार स्वातंत्र्यावरच गदा येत आहे. लोकशाही प्रक्रियेला ते मारक आहे. या कायद्यात शेतकऱ्याचे हित कुठे आहे हे समजत नाही. ज्या वेळी सरकार म्हणते हा कायदा शेतकऱ्याच्या हिताचा आहे तर त्याचे स्पष्टीकरण सरकारने द्यावे. सरकारने आणखीही असे म्हटले आहे की, नापीक जमिन व ओसाड जमिन इ. चे नियमाप्रमाणे सर्वेक्षण करुन नोंद करणे ही एक प्रकारची जनतेची दिशाभूल आहे. हे सर्व कशासाठी\nम्हणून देशातील जनतेची व आमची मागणी होती की, देशातील एकुण जमिनीचा सर्वे करावा व त्याचे क्लास 1/2/3/4/5/6 ग्रेड बनवावे. क्लास 1/2/3/4 ही जमिन औद्योगिक क्षेत्राला दिली जाणार नाही व क्लास 5/6 ची जमिन औद्योगिक क्षेत्रास दिली जाईल असा कायदा करणे आवश्यक आहे. जेणे करुन कृषी उत्पादन वाढेल व औद्योगिक उत्पादनही वाढेल आणि या देशाच्या विकासाला मदत होईल. दोन पेक्षा जास्त पिके (बहुपिके) ज्या जमिनीत निघतात अशा जमिनी सरकार घेण्याचा जो प्रयत्न करत आहे ते शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. त्यामूळे देशातील कृषी उत्पादन घटेल. आज नव्हे तर कालांतराने अन्न-धान्याच्या समस्येला सामोरे जावे लागेल. हे नाकारता येत नाही.\n3) मुख्यं कायद्यातील विभाग 3 कलम j पोटकलम i मध्ये\nअ) “कंपनी कायदा 1956” हे शब्द व आकडे बदलून “कंपनी कायदा 2013” हे शब्द व आकडे घातले जातील.\nब) कलम (वाय-y) नंतर खालील कलम घातले जाईल.\n“(वाय-yy) खाजगी संस्था म्हणजे सरकारी संस्था किंवा उद्योग सोडून कुठलीही अन्य संस्था ज्यामध्ये एकल संस्था, भागीदारी संस्था, कंपनी, कार्पोरेशन, सेवाभावी संस्था किंवा प्रचलित कायद्यान्वये स्थापित झालेली कुठलीही अन्य संस्थांचा यात समावेश असु शकतो.\nमुख्यं कायद्यातील विभाग 3 मध्ये, कलम (j) पोटकलम (i) मध्ये कंपनी कायदा 1956 हे शब्द आणि आकडे बदलून कंपनी कायदा 2013 हे शब्द व आकडे घालणे व कलम (वाय-y) नंतर खालील कलमांचा समावेश करणे.\n“(वाय-yy) खाजगी संस्था म्हणजे सरकारी संस्था किंवा उद्योग सोडून कुठलीही अन्य संस्था ज्यामध्ये एकल संस्था, भागीदारी संस्था, कंपनी, कार्पोरेशन, सेवाभावी संस्था किंवा प्रचलित कायद्यान्वये स्थापित झालेली कुठलीही अन्य संस्थांचा यात समावेश असु शकतो.”\nयातून असे स्पष्ट होते की, 2013 चा कंपनी कायदा लागू करुन सरकार अधिग्रहणाच्या प्रंक्रियेत जास्तीत जास्तं आपल्या जवळच्या संस्थांना समाविष्टं करु इच्छिते. Public private partnership मध्ये सरकार यांना भविष्यात विनापरवानगी प्रकल्प देऊ शकते. यातून असे स्पष्ट होते की, हा निर्णंय उद्योग क्षेत्राच्या व खाजगी संस्थांच्या हितासाठी घेतला गेला आहे.\n4) नवीन प्रकरण III-अ जोडणे\nमुख्यं कायद्यामध्ये प्रकरण III नंतर खालील प्रकरण जोडले जाईल.\nप्रकरण II व प्रमाण III मधील तरतुदी कांही विशिष्टं प्रकल्पांना लागू होणार नाहीत.\n(संबंधीत सरकारला विशिष्टं प्रकल्प वगळण्याचा अधिकार)\n10अ – सार्वजनिक हिताच्या दृष्टीने संबंधित सरकार या कायद्याच्या प्रकरण II व III मधील तरतुदी लागु करण्यातून खालीलपैकी कुठलेही प्रकल्प वगळु शकते:\n5) विभाग 87 ऐवजी नविन विभाग 87:\nमुख्य कायद्यात विभाग 87 खालील प्रमाणे बदलला जाईल:\n87. जर या कायद्यानुसार अशा प्रकारचा गुन्हा घडतेवेळी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारमध्ये नोकरीला असलेल्या अथवा पुर्वी नोकरीला असलेल्या व्यक्तीकडून असा गुन्हा झाला असेल तर, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसीजर च्या कलम 197 मध्ये दिलेल्या तरतुदीनुसार संबंधीत सरकारची पुर्वसंमती असेल तरच कोर्ट अशा गुन्ह्यांची दखल घेईल.\nमुख्य कायद्यात विभाग 87 ऐवजी नविन विभाग 87 जो जोडलेला आहे हा विभाग व त्यातील तरतूद ही पूर्ण़पणे शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याचे दिसून येते.\nजर एखाद्या बाधित शेतकऱ्यास केंद्र सरकार किंवा राज्य सरकारमध्ये नोकरीला असलेल्या अथवा पुर्वी नोकरीला असलेल्या व्यक्तीबाबत तक्रार नोंदवायची असल्यास संबंधीत शासनाच्या परवानगीशिवाय न्यायालयाला तशा तक्रारीची दखल घेता येणार नाही. ज्याच्या विरोधात तक्रार नोंदवायची आहे त्याच्याच परवानगीने ही तक्रार नोंदविणे कशे शक्य़ आहे अधिग्रहण प्रक्रियेमध्ये जिल्हाधिकारी हा प्रमुख निर्णय अधिकारी आहे व त्याच्याच विरोधात संबंधीत तक्रारकर्ता न्यायालयात कशी तक्रार करु शकेल अधिग्रहण प्रक्रियेमध्ये जिल्हाधिकारी हा प्रमुख निर्णय अधिकारी आहे व त्याच्याच विरोधात संबंधीत तक्रारकर्ता न्यायालयात कशी तक्रार करु शकेल हा निर्णय म्हणजे लोकशाहीची गळचेपी आहे.\n6) विभाग 101 मधील सुधारणा :\nमुख्य कायद्यात कलम 101 मध्ये “पाच वर्षाचा कालावधी” ऐवजी खालील शब्द घालावेत “कुठल्याही प्रकल्प स्थापनेसाठी निर्धारीत केलेला कालावधी किंवा जास्तीत जास्त पाच वर्षे” यातील नंतरचा / जास्तीचा जो असेल तो.\nमुख्य कायद्यात कलम 101 मध्ये “पाच वर्षाचा कालावधी” ऐवजी “कुठल्याही प्रकल्प स्थापनेसाठी निर्धारीत केलेला कालावधी किंवा जास्तीत जास्त पाच वर्षे” हे वापरण्यात आले आहे.\nयातून असे निर्देशित होते की, निर्धारित केलेला कालावधी बाबतचा बदल हा शेतकरी विरोधी आहे. तसेच शेतकऱ्यांच्या जमिनी या जास्तीतजास्त़ कालावधीसाठी शासनाकडे / उद्योगक्षेत्राकडे कशा राहील याची काळजी घेतलेली आहे. त्यामुळे हा कालावधी पाच वर्षेच असला पाहिजे. सदर कालावधीत प्रकल्प़ स्थापित न झाल्यास सदर अधिग्रहीत जमीन संबंधीत जमीन मालकास किंवा त्याच्या वारसदारास तात्काळ परत केली जावी.\n7) कलम 113 मधील सुधारणा :\nमुख्य कायदा कलम 113 उपकलम (1) मध्ये\nअ) “ह्या भागातील तरतुदी” हे शब्द काढून तिथे “ह्या कायद्यातील तरतुदी” हे शब्द घालावेत.\nब) दिलेल्या अटीमध्ये “दोन वर्षाचा कालावधी” ऐवजी “पाच वर्षाचा कालावधी” हे शब्द घालावेत.\n“ह्या भागातील तरतुदी” ऐवजी “ह्या कायद्यातील तरतुदी” हे शब्द वापरुन शासनाने या कायद्यातील त्यांच्याकडे असलेल्या अधिकारात वाढच केलेली आहे. समजा जमीन अधिग्रहणामध्ये जर काही वाद निर्माण झाला तर शेतकऱ्यास पाच वर्ष़ वाट पहावी लागेल त्यामुळे पाच वर्षाऐवजी दोन वर्षाचाच कालावधीच योग्य़़ आहे म्ह़णून हा बदलसुध्दा शेतकरी विरोधातीलच असल्याचे दिसून येते.\nएका बाजुला सरकार जरी असे म्हणत असेल हा कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे पण वरील उदाहरणांवरुन हे लक्षात येते की हा कायदा कसा शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. या अध्यादेशाचे जर कायद्यात रुपांतर झाले तर देशातील अन्नदात्या शेतकऱ्यांचे पिढ्या न पिढ्याचे नुकसान होईल. त्याचबरोबर देशातील अन्नधान्य उत्पादनावर फार मोठ्या प्रमावर परिणाम होईल. असा कायदा लागू झाला तर देशातील शेतकऱ्यांसहीत सर्व जनतेमध्ये सरकारच्या विरोधा असंतोष निर्माण होईल. देशाच्या पर्यावरणावर घातक परिणाम होईल. पर्यावरणाचे संतूलन ढासळल्यामुळे देशात काही भागात दुष्काळ व काही भागात अवकाळी पाऊस यासारख्या घटनांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागेल. म्हणून आज देशात भूमी अधिग्रहण कायद्याच्या विरोधात सुरु असलेले आंदोलने हे कुठल्याही पक्ष पार्टी व्यक्ती च्या विरोधात नसून शेतकरी, समाज, राज्य, राष्ट्रहिताच्या प्रश्नासाठी हे आंदोलन चालू असल्याने सरकारला विनंती आहे की भूमी अर्जन पुनर्वास और पुनर्व्यवस्थापन मध्ये उचित प्रकार आणि पारदर्शिका अधिकार (संशोधन) विधेयक 2015 हे शेतकऱ्यांसाठी कशे अन्याय कारक आहे. हे सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. आमच्या लिहण्यामध्ये काही उणिवा असतील तर आपण आम्हाला उलट टपाली पत्र पाठवून कळवावे. जेणे करुन आंदोलकांची चुक कळू शकेल. उणिवा नसतील तर सरकारने या विधेयकामध्ये बदल करुन शेतकऱ्यांच्या हिताचे विधेयक आणावे ही विनंती.\nसरकार वेळोवेळी म्हणत आहे की, भूमी अधिग्रहण अधिनियम शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. पण वरील तरतुदी पाहिल्यानंतर असे वाटत आहे की, हा अधिनियम पुर्णपणे शेतकऱ्यांच्या हिताच्या विरोधात आहे. त्यामूळे या अधिनियमाचा पुर्णपणे गंभीरतापूर्वक अभ्यास करुन वरील मुद्दे उपस्थित केले आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हिताबाबत सरकारचे म्हणणे खरे आहे की, आम्ही उपस्मुथित केलेले मुद्दे हे जनतेच्या समोर स्पष्ट हेणे जरुरी आहे. त्यामूळे या पत्राचे उत्तर व सरकारचे मत आम्हाला 25 एप्रिल पर्यंत मिळण्याची अपेक्षा आहे.\nकि. बा. तथा अण्णा हजारे\n3 अप्रैल 2015 के भूमि अधिग्रहण अध्यादेश में बदलाव ...\n3 एप्रिल 2015 रोजी काढलेल्या भूमी अधिग्रहण अध्यादे...\nभूमी अधिग्रहण बिल आंदोलन कोणत्याही पक्ष-पार्टीच्या...\nभूमी अधिग्रहण बील आंदोलन किसी पक्ष, पार्टी के विरो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://www.rasik.com/cgi_bin/display_author.cgi?authorId=a35708&lang=marathi", "date_download": "2018-04-26T13:40:14Z", "digest": "sha1:XPY66RVTUPKIIF3DITAH3IBO56IU6R6M", "length": 5911, "nlines": 87, "source_domain": "www.rasik.com", "title": "Marathi Books by रंगनाथ पठारे raMganAtha paThAre", "raw_content": "\nBooks by रंगनाथ पठारे\nताम्रपट by रंगनाथ पठारे Add to Cart\nमहाराष्ट्र राज्य पुरस्कार प्राप्त पुस्तक.साहित्य अकादमी पुरस्कार १९९९ ...\nगाभ्यातील प्रकाश by रंगनाथ पठारे Add to Cart\nस्त्री, तिचं दु:ख, निमूटपणे सारं सोसणं, विशाल करुणा हा रंगनाथ ...\nआस्थेचे प्रश्न by रंगनाथ पठारे Add to Cart\nगेल्या तीन वर्षांत रंगनाथ पठारे यांनी वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेले लेक ...\nशंखातला माणूस by रंगनाथ पठारे Add to Cart\nकथारचनेच्या विविध शक्यतांशी खेळणे हा रंगनाथ पठारे यांचा ...\nटोकदार सावलीचे वर्तमान by रंगनाथ पठारे Add to Cart\nभूतकाळ कितीही मागे टाकायचा म्हटलं, तरी त्याच्या मुशीतच वर्तमाना ...\nईश्वर मृतात्म्यास शांती देवो\nनगर-महानगर, निम्म शहर-खेडे या सगळ्याना पोटात घेऊन माणसाचा निख ...\nदिवे गेलेले दिवस by रंगनाथ पठारे Add to Cart\n'दिवे गेलेले दिवस' ही रंगनाथ पठारे यांची पहिली कादंबरी. पहिलेपण ...\nचित्रमय चतकोर by रंगनाथ पठारे Add to Cart\nमराठीतील समकालीन प्रतिष्ठित कादंबरीकार रंगनाथ पठारे यांच्या नव ...\nकोंभालगतचा प्रवास - निवडक रंगनाथ पठारे by रंगनाथ पठारे Add to Cart\nसंपादक - एकनाथ पगार ...\nभर चौकातील अरण्यरुदन by रंगनाथ पठारे Add to Cart\nगोष्ट लिहिण्याची गोष्ट सांगण्याचा हा काही पहिलाच प्रयोग नव्हे.भर ...\nचोषक फलोज्ञान by रंगनाथ पठारे Add to Cart\nप्रकाशन Jउन २०१५\"मराठी लेखकांनी स्त्री-पुरुष संबंध या विषयापास ...\nकवीचे अखेरचे दिवस by रंगनाथ पठारे Add to Cart\n'कवीचे अखेरचे दिवस' -रशियन कवी, ब्लादिमीर मायकोवस्की, त्याच्या अक ...\nहारण by रंगनाथ पठारे Add to Cart\n... हारण निघाली. पडत निघाली. तीरासारखी निघाली. आता हा तीर कुठे ...\nतीव्र कोमल दु:खाचे प्रकरण by रंगनाथ पठारे Add to Cart\nनिवेदन हा कथेचा आत्मा. किंबहुना कथेला गोष्ट म्हटले तर निवेदक हे त्य ...\nछत्तीसगड नियोगींचे आंदोलन आणि सद्यस्थिती by रंगनाथ पठारे Add to Cart\nसत्वाची भाषा by रंगनाथ पठारे Add to Cart\nदु:खाचे श्वापद by रंगनाथ पठारे Add to Cart\nचक्रव्यूह by रंगनाथ पठारे Add to Cart\nनामुष्कीचे स्वगत by रंगनाथ पठारे Add to Cart\nगाभार्‍यातील प्रकाश by रंगनाथ पठारे Add to Cart\nआजची कादंबरी नोंदी आणि निरीक्षणे by रंगनाथ पठारे Add to Cart\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/dakhal-news/vadhdivsache-zad-book-by-eknath-kumbhar-1608821/", "date_download": "2018-04-26T12:54:30Z", "digest": "sha1:I3XHFLFCSUXJANBYQCGHYNPJVK4AUUXR", "length": 13724, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "vadhdivsache zad book by Eknath Kumbhar | वाढदिवसाचा आराध्यवृक्ष | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nएकनाथ कुंभार यांचे ‘वाढदिवसाचे झाड’ हे पुस्तकही एक निराळी आणि पर्यावरणस्नेही कल्पना सुचवणारे आहे.\nवाढदिवसाचा आनंद इतरांशी वाटून घेण्यासोबतच त्या दिवशी काहीतरी विधायक काम हातून घडावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी वाढदिवस साजरा करण्याच्या निरनिराळ्या कल्पक पद्धती आजवर शोधल्या गेल्या आहेत. एकनाथ कुंभार यांचे ‘वाढदिवसाचे झाड’ हे पुस्तकही एक निराळी आणि पर्यावरणस्नेही कल्पना सुचवणारे आहे. ती म्हणजे, वाढदिवशी झाड लावून तो साजरा करणे. परंतु कुंभार यांनी त्याला जन्मनक्षत्रांचा आधार दिला आहे. आपल्या वाढदिवशी जन्मनक्षत्रांशी संबंधित आराध्यवृक्ष लावण्याची ही कल्पना आहे. आपला जन्म ज्या क्षणी झाला त्या क्षणी आकाशात चंद्र ज्या नक्षत्राबरोबर असेल ते आपले जन्मनक्षत्र. अशी एकूण २७ नक्षत्रे आहेत. ते नक्षत्र रात्री आकाशात दिसते कसे, ते ओळखायचे कसे, त्याबद्दल ग्रीक व हिंदू पुराणांत काय सांगितले आहे, त्या नक्षत्राची देवता कोणती, आदी प्रश्नांची उत्तरे या पुस्तकात मिळतातच; सोबत त्या- त्या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव व संभाव्य व्याधींविषयीची माहितीही दिली आहे. या व्यांधींवर उपयुक्त ठरू शकतील अशा वृक्षाचे रोपण वाढदिवशी करण्याविषयी पुस्तकात सुचवण्यात आले आहे. उदा. मृगशीर्ष नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना घशाचा त्रास होऊ शकतो. या नक्षत्राचे झाड आहे- खैर. खैरापासून मिळणाऱ्या काताचा उपयोग घशाशी निगडित व्याधींवर होऊ शकतो. तारकासमूह व खगोलशास्त्राविषयीची माहितीही पुस्तकात वाचायला मिळते.\nया भारतीय कंपनीला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पसंती\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\n‘वाढदिवसाचे झाड’- एकनाथ कुंभार, मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस,\nपृष्ठे- १०४, मूल्य- ४८० रुपये.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo: गोलंदाजांची धुलाई करणारा धोनी जेव्हा मुलीचे केस वाळवण्यात रमतो\nफुलं विक्रेत्या मुलानं नाकारले मिस वर्ल्ड मानुषीचे उपकार, कारण वाचून तुम्हालाही अभिमान वाटेल\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nया भारतीय कंपनीला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पसंती\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.dhananjaymaharajmore.com/category/%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-26T12:56:23Z", "digest": "sha1:2765YCBPS4QWAVB635FPRNRLEGYZXD7E", "length": 14232, "nlines": 195, "source_domain": "www.dhananjaymaharajmore.com", "title": "सॉफ्टवेअर Archives | धनंजय महाराज मोरे", "raw_content": "\nश्री नवनाथ कथासार ग्रंथाच्या पारायणाची पूर्वतयारी\nसंपूर्ण वारकरी भजनी मालिका sampurn warkari bhajani malika varkari bhajan वारकरी भजन वारकरी अभंग दिंडी अभंग\nईतर लेख ग्रंथ धार्मिक सॉफ्टवेअर\nसंपूर्ण वारकरी भजनी मालिका श्री विठ्ठल प्रसन्न वारकरी भजनी मालिका संकलक-संपादक–प्रकाशक धनंजय विश्वासराव मोरे (B.A./D.J./D.I.T.) आवृती पहिली दिनांक : २६/०९/२०१५ कीर्तनकार, प्रवचनकार, भागवतकार, मु. मंगलवाडी पोस्ट. भर ता. रिसोड जिल्हा वाशिम ४४४५०६ मोबाईल नं 9422938199 9823334438 […]\nMore by धनंजय म. मोरे\nग्रंथ धार्मिक सॉफ्टवेअर अभंग कीर्तन दिंडी अभंग भजन मालिका वारकरी अभंग वारकरी भजन वारकरी भजनी मालिका वारकरी मालिका संतांचे अभंग सार्थ ज्ञानेश्वरी\nवारकरी ग्रंथ लिहा संत तुकाराम महाराज ग्रंथ संत तुकाराम महाराज अभंग गाथा संत तुकाराम महाराज हरिपाठ संत तुकाराम महाराज हिंदी अभंग संत तुकाराम महाराज स्थितीपर अभंग संत तुकाराम महाराज नामपर अभंग संत तुकाराम महाराज बाळक्रीडा अभंग संत ज्ञानेश्वर महाराज ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराज अभंग गाथा ज्ञानेश्वरी (अनुक्रमनिकेसह) ओवीबद्ध ज्ञानेश्वरी (सार्थ) चांगदेवपासष्टी (सार्थ) अमृतानुभव (संत […]\nMore by धनंजय म. मोरे\nधनंजय महाराज मोरे व्दारा संपादित ई वारकरी भजनी मालिका भजनी मालिका\nईतर लेख ग्रंथ सॉफ्टवेअर\nधनंजय महाराज मोरे व्दारा संपादित ई वारकरी भजनी मालिका भजनी मालिका आता गुगल प्ले स्टोअर वर Google play store वारकरी भजनी मालिका विनामूल्य :> वारकरी भजनी मालिका येथे डाउनलोड करा. (Google play store) वारकरी भजनी मालिका फ्रि :> वारकरी भजनी मालिका येथे डाउनलोड करा. (Google play store) वारकरी भजनी मालिका मोफत :> वारकरी भजनी मालिका येथे डाउनलोड करा. (Google play store) वारकरी भजनी मालिका फुकट […]\nMore by धनंजय म. मोरे\nधनंजय महाराज मोरे व्दारा संपादित ई वारकरी भजनी मालिका आता गुगल प्ले स्टोअर वर Google play store वारकरी भजनी मालिका विनामूल्य :> वारकरी भजनी मालिका येथे डाउनलोड करा. (Google play store) वारकरी भजनी मालिका फ्री :> वारकरी भजनी मालिका येथे डाउनलोड करा. (Google play store) वारकरी भजनी मालिका फ्रि :> वारकरी भजनी मालिका येथे डाउनलोड करा. (Google play store) वारकरी भजनी मालिका मोफत :> वारकरी […]\nMore by धनंजय म. मोरे\nई वारकरी भजनी मालिकाआता गुगल प्ले स्टोअर वर Google play store धनंजय महाराज मोरे यांनी वारकरी संत साहित्य\nधनंजय महाराज मोरे व्दारा संपादित ई वारकरी भजनी मालिका आता गुगल प्ले स्टोअर वर Google play store धनंजय महाराज मोरे यांनी वारकरी संत साहित्य व प्राचीन हिंदू धार्मिक साहित्य इंटरनेट (महाजालावर) शुद्ध स्वरुपात देण्यासाठी स्वतःला वाहून घेतले आहे. त्यासाठी त्यांनी काही अँन्ड्रॉईड फोन अॅप्लिकेशन सॉफ्टवेअर तयार केले आहेत. त्याची यादी. कोणतेही सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यासाठी खालील रकान्यात येथून डाऊनलोड करा या शब्दावर […]\nMore by धनंजय म. मोरे\nहवी ती माहिती शोधा\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nDhananjay GAYAK KIRATNKAR CONTACT Maharaj MAHARAJ CONTACT more MRIDANG MRUDANG ORGAN PAKHWAJ TABLA WADAK WARKARI CONTACT अभंग आरती किर्तनकार कीर्तन कीर्तनकार गायक ग्रंथ दिंडी अभंग दुर्गे दुर्घट भारी देवीची आरती संस्कृत आरती धनंजय नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ पाऊली भजन भागवतकार मनुस्मृती manusmruti manu smrutu महाराज महाराज फोन मालिका मृदंग मोरे वादक वारकरी अभंग वारकरी भजन वारकरी भजनी मालिका वारकरी मालिका वारकरी संपर्क संतांचे अभंग संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा सार्थ ज्ञानेश्वरी सॉफ्टवेअर\nधनंजय महाराज मोरे, मु. मांगवाडी, पो. भर, ता. रिसोड, जिल्हा वाशिम (विदर्भ)- 444506\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2016_06_27_archive.html", "date_download": "2018-04-26T13:42:53Z", "digest": "sha1:HYMW3GUFGC4RODDIXT3CMSY4AWHUBJ73", "length": 249741, "nlines": 3100, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.com", "title": "Dainik Sanatan Prabhat: 06/27/16", "raw_content": "\nसनातन संस्थेवर बंदी आणण्यासाठी रा.स्व. संघाचा महाराष्ट्र सरकारवर दबाव \nसंघाच्या सूत्रांच्या हवाल्याने डीएन्ए वृत्तपत्राने प्रसिद्ध केले वृत्त \nरा.स्व. संघाचा हवाला देऊन डीएन्ए सारखे इंग्रजी दैनिक अशा प्रकारचे वृत्त प्रकाशित\nकरत असेल, तर संघ आणि भाजप सरकार यांनी याचा खुलासा करणे अपेक्षित आहे \nमुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला सनातन संस्थेचे अस्तित्व नकोसे झाल्याने संघाने महाराष्ट्र सरकारला पुरेशी आवश्यक कारणे देऊन सनातन संस्थेवर बंदी घालण्याची प्रक्रिया चालू करण्यास सांगितले आहे. त्यामुळेच गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास सी.बी.आय.कडे सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे, अशी बातमी डी.एन.ए. या इंग्रजी वृत्तपत्राने दिली आहे.\nया वृत्तात म्हटले आहे की,\n१. उच्च न्यायालयाने गोविंद पानसरे यांच्या हत्येचे अन्वेषण सी.बी.आय.कडे सोपवण्यास विरोध केला आहे आणि पोलिसांनाच अन्वेषण पुढे नेण्यास सांगितले आहे, तरीही राज्य सरकारने सनातन संस्थेवर बंदी आणण्याची पाऊले उचलण्यास प्रारंभ केला आहे.\n२. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोविंद पानसरे यांच्या हत्येचे अन्वेषण सी.बी.आय.कडे सोपवण्याचा निर्णय घेण्यामागे या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्थेला गोवल्यास संस्थेवर बंदी आणणे सोपे जाणार आहे, असे कारण आहे.\nअल्पवयीन मुलांवर होणार्‍या लैंगिक अत्याचारांविरुद्ध होऊ घातलेल्या कायद्याला विरोध करण्यासाठी चर्चने १ सहस्र ३०० कोटी रुपये खर्च केले \nहिंदूंच्या संतांवरील कथित लैंगिक शोषणाच्या\nआरोपांवरून त्यांची अपकीर्ती करणारे ख्रिस्त्यांच्या\nचर्चमधून होणार्‍या लैंगिक शोषणावर मात्र मौन बाळगतात \nयू यॉर्क - अल्पवयीन मुलांवरवरील लैंगिक अत्याचारांच्या विरोधात न्यायालयात चालू असलेल्या खटल्यांत आरोपींवर दिवाणी दावे लावून हानीभरपाई मागणे सोयीस्कर व्हावे; म्हणून न्यू यॉर्क राज्याच्या कायदेमंडळात नवीन कायदा करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. हा कायदा होऊ नये; म्हणून अमेरिकेतील कॅथॉलिक चर्चने कायदेमंडळातील सदस्यांवर दबाव आणून त्यांचे मन वळवण्यासाठी दबावगटांचे साहाय्य घेतलेे. या दबावगटावर सुमारे १ सहस्र ३०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. लैंगिक अत्याचारांच्या आरोपांमुळे चर्चची प्रतिष्ठा धुळीस मिळाली आहे. तसेच आजपर्यंत चर्चने पीडित मुलांच्या हानीभरपाईपोटी कोट्यवधी रुपये दिले आहेत. आज अनेक पीडित मुले वयाच्या मुदतीत हानीभरपाईचे खटले दाखल करू शकत नाहीत, तसेच त्यांचे कुटुंबीय समाजात होणार्‍या अपकीर्तीलाही घाबरतात. नवीन कायद्याने या मुलांना आणि त्यांच्या पालकांना चर्चवर खटले भरणे सोयीचे होईल; म्हणूनच कॅथॉलिक चर्चने या कायद्याला तीव्र विरोध केला आहे.\nअमेरिकेच्या पश्‍चिम व्हर्जिनियामध्ये वादळी पावसामुळे २३ जणांचा मृत्यू \nमहर्षींची दिव्य भविष्यवाणी खरी ठरली \nमहर्षींनी याआधी वादळी पाऊस आणि त्यामुळे होणारी भीषण हानी यांविषयी भविष्यवाणी केली होती. अमेरिकेतील वादळी पाऊस पहाता महर्षींची दिव्य वाणी किती सत्य आहे, याची प्रचीती येते.\nवॉशिंग्टन - अमेरिकेच्या पश्‍चिम व्हर्जिनिया प्रांतात वादळी पावसामुळे २३ जणांचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी लोकांना पाणी साचल्यामुळे अडकून पडावे लागले आहे. ६६ सहस्र लोकांना विजेविना रहावे लागत आहे. पूरस्थितीमुळे हानी झालेल्या घरांतील लोकांसाठी १७ आश्रयस्थाने स्थापन करण्यात आली आहेत.\nराजकारणात शिरण्यापेक्षा निर्भयतेने धर्मकार्य करा - आमदार राजासिंह ठाकूर, तेलंगण\nप्रचंड घोषणांच्या गजरात हिंदूसिंह श्री. राजासिंह ठाकूर\nयांना उपस्थित हिंदुत्वनिष्ठांकडून अभिवादन \nपंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या सांगता सोहळ्यात आवाहन \nरामनाथी (गोवा) - राजकारण हे महामार्गावरील कचराकुंडीप्रमाणे आहे. राजकारणात शिरल्यानंतर धर्मकार्य करण्यासाठी अनेक बंधने येतात. राजकारणात गेल्यावर गुलाम बनावे लागते. पूर्वीच्या आणि आताच्या राजकारणात पुष्कळ भेद आहे. पूर्वी तत्त्वांच्या आधारे राजकारण केले जात होतेे; आज मात्र ही परिस्थिती पालटली आहे. त्यामुळे राजकारणात जाण्याचा विचार न करता निर्भयपणे धर्मकार्य करत रहा. जो धर्मकार्य करतो, त्याचे साक्षात् ईश्‍वर रक्षण करतो, असे आवाहन तेलंगणमधील भाजपचे आमदार राजासिंह ठाकूर यांनी केले. ते रामनाथी (गोवा) येथे २५ जून या दिवशी अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी बोलत होते. या वेळी व्यासपिठावर सिरोही संस्थान, राजस्थानचे महाराजाधिराज महाराव रघुवीरसिंहजी बहादूर, भोपाळ (मध्यप्रदेश) येथील धर्मपाल शोध पिठाचे संचालक प्रा. रामेश्‍वर मिश्र आदी मान्यवर उपस्थित होते.\nब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा अनोखा संगम असलेले श्री. राजासिंहजी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाच्या वेळी सभागृह घोषणांनी दणाणून गेले. त्यांच्या व्यासपिठावरील उपस्थितीनेही सभागृहात हिंदुत्वाचे चैतन्य सळसळत होते. हिंदुत्वनिष्ठ विचारांना कृतीची जोड असल्यामुळे हिंदूंचे सिंहच असणारे श्री. राजासिंह यांच्या मार्गदर्शनाने उपस्थितांमध्ये हिंदुत्वाचे स्फुल्लिंग चेतवले. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही श्री. राजासिंहजी ठाकूर यांचे मार्गदर्शन संस्मरणीय ठरले.\nमंदिरांच्या भूमीवर शेती करण्यास अन्य धर्मियांना बंदी \nआंध्रप्रदेश शासनाचा अभिनंदनीय निर्णय \nभाग्यनगर - आंध्रप्रदेश शासनाने सरकारीकरण केलेल्या मंदिरांच्या तसेच अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानाच्या शेतभूमीवर त्या धर्माच्या बाहेरील मजुराला शेती करण्यास बंदी घालणारा आदेश दिला आहे. तसेच आता शेती करत असलेल्या अशा मजुरांना शेती करण्याचे थांबवण्याचाही आदेश दिला आहे. हा आदेश नोव्हेंबर २०१५ मध्ये देण्यात आला होता; मात्र आता प्रत्यक्ष शेतीची कामे चालू झाल्याने त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यामुळे आता मंदिरांच्या भूमीवर मुसलमान किंवा ख्रिस्ती मजूर काम करू शकत नाहीत.\n१. शासनाने मंदिरांची भूमी भाडेपट्टीवर घेतलेल्यांना नोटिसा जारी करून भूमी तात्काळ सोडण्यास सांगितले आहे. तसेच जे दलित आहेत, त्यांना ते ख्रिस्ती धर्म मानत नसल्याचे चर्चकडून शपथपत्र घेऊन यावे, असेही सांगण्यात आले आहे.\nबारामुल्लामध्ये २ आतंकवादी ठार\nश्रीनगर - जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रणरेषेवरून घुसखोरी करत असलेल्या २ जिहादी आतंकवाद्यांना सैनिकांनी ठार केले. सैनिकांनी या आतंकवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त केली.\nएन्एस्जीचे सदस्यत्व मिळाले तर हानीच \nनवी देहली - अणूपुरवठादार देशांच्या गटाचे (एन्एस्जीचे) सदस्यत्व मिळवण्यासाठी भारताला याचना करण्याची आवश्यकता नाही. सध्याच्या परिस्थितीत एन्एस्जीचे सदस्यत्व मिळाले, तर हानीच आहे, असे मत भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी व्यक्त केले आहे. मोदी सरकारचे पाकविषयीचे धोरण पूर्णत: फसले आहे. जितक्या लवकर हे धोरण पालटले जाईल, तितके ते हिताचे आहे, असेही ते म्हणाले.\nपाक क्रिकेटपटू इमरान खान यांच्या पक्षाच्या सरकारकडून आतंकवाद्यांच्या मदरशांना आर्थिक साहाय्य \nइस्लामाबाद - खैैबर पख्तूनख्वा प्रांताच्या सरकारमधील मंत्री हबीब रहमान यांनी म्हटले आहे की, इमरान खान यांचा पक्ष तहरीके इंसाफच्या सरकारकडून हक्कानी नेटवर्कशी संबंधित असणार्‍या मदरशांना प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपयांचे आर्थिक साहाय्य दिले जात आहे. हक्कानी नेटवर्क एक आतंकवादी संघटना आहे. या मदरशांना सौदी अरबकडूनही मोठ्या प्रमाणात पैसे दिले जातात.\nजिहादी आतंकवाद्यांकडून पॅराशूट, फुगे किंवा पॅराग्लायडिंग यांच्या माध्यमातून अमरनाथ यात्रेवर आक्रमणाची शक्यता \nअमरनाथ यात्रेवर आक्रमण करण्याचा प्रयत्न झाल्यास एकालाही हज यात्रेला जाऊ देणार नाही,\nअशी चेतावणी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती \nजम्मू - २ जुलैपासून आरंभ होणार्‍या अमरनाथ यात्रेवर जिहादी आतंकवादी आक्रमण करण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत काश्मीरमध्ये आतंकवादी आणि सैनिक यांच्यातील चकमकी पहाता सैन्यदल चिंतीत आहे. आतंकवादी यात्रेवरील आक्रमणासाठी पॅराशूट, फुगे किंवा पॅराग्लायडिंग यांचा वापर करू शकतात, अशी गोपनीय माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. यामुळे या वस्तूंच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.\nमोगल बादशहा अकबरही गंगाजल ग्रहण करायचा \nनवी देहली - मोगल बादशहा अकबर शुद्ध गंगाजल ग्रहण करायचा, असे वक्तव्य केंद्रशासनाने सर्वोच्च न्यायालयामध्ये केले आहे. उत्तराखंड येथे अलकनंदा आणि भागीरथी नदीवर होणार्‍या २४ जलवीज प्रकल्पावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू आहे. वर्ष २०१३ मध्ये आलेल्या पुरानंतर न्यायालयाने अलकनंदा आणि भागीरथी या नद्यांच्या प्रकल्पावर बंदी घातली आहे. आस्थापनांनी ही बंदी हटवण्याची मागणी केली आहे. यापूर्वी होऊन गेलेल्या मोगल बादशहांनीही गंगाजलाचे वैशिष्ट्य मान्य केले होते. जल विकास मंत्रालयाने न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करून गंगा नदीचे संरक्षण करणे, तसेच तिला प्रदूषणमुक्त करणे सरकारचे दायित्व असल्याचे सांगत गंगा नदीच्या धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वाविषयीही वक्तव्य केले आहे. गंगा नदी भारताची ओळख आहे. अन्य नद्यांमध्ये नाही, असे विशेष तत्त्व गंगाजलामध्ये आहे. ५० कोटी लोकांच्या उत्पन्नाचे साधन हे आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.\nम्यानमार येथे पुन्हा बौद्ध आणि मुसलमान यांच्यात तणाव \nअवैधरित्या बनवण्यात येणारा मदरसा पाडला \n* अहिंसावादी बौद्धांनाही धर्मांधांची गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रसंगी कायदा हातात घ्यावा लागतो \n* हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजणारे म्यानमारच्या बौद्धांविषयी कधीच तोंड उघडत नाहीत यंगून - म्यानमारच्या बागो शहरामध्ये बौद्ध आणि रोहिंग्या मुसलमान यांच्यात अनधिकृतरित्या बनवण्यात येणार्‍या एका मदरशावरून झालेल्या संघर्षात एक मुसलमान घायाळ झाला, तर मदरशाची भिंत पाडण्यात आली.\nबागो येथील थूई था मेईन या गावात ५०० घरे आहेत. त्यात मुसलमानांची केवळ ४० घरे आहेत. येथील अब्दुल शरीफ याने विनाअनुमती घराच्या परिसरातच मदरशाचे निर्माण चालू केले. त्याला एका बौद्ध महिलेने विरोध केला. (भारतात बहुसंख्य हिंदू असतांना एकही हिंदु महिला किंवा पुरुष असा विरोध करण्याचे धाडस करू शकत नाही - संपादक) तेव्हा दोघांत वाद झाला. याची माहिती मिळताच २०० बौद्ध लगेच येथे पोचले आणि त्यांनी तोडफोड चालू केली. (बौद्धांचा संघटितपणा - संपादक) तेव्हा दोघांत वाद झाला. याची माहिती मिळताच २०० बौद्ध लगेच येथे पोचले आणि त्यांनी तोडफोड चालू केली. (बौद्धांचा संघटितपणा - संपादक) यात शरीफ घायाळ झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर त्याच्या परिवाराला पोलिसांनी अन्यत्र हालवले. या घटनेनंतर घाबरलेल्या ७० मुसलमानांनी पोलीस ठाण्यातच आश्रय घेतला आहे. सध्या येथे शांतता आहे.\nआतंकवाद्यांच्या आक्रमणात ८ भारतीय पोलीस ठार झाल्यावर पाक उच्चायुक्त म्हणतात, इफ्तार पार्टीचा आनंद घ्या \nपाक उच्चायुक्ताच्या इफ्तार पार्टीत फुटीरतावाद्यांचा सहभाग \nपाकशी मैत्री करण्याचा प्रयत्न करणार्‍या केंद्र सरकारला चपराक \nआतातरी सरकार शहाणे होणार कि स्वतःचे शहाणपण दाखवत रहाणार \nनवी देहली - भारतातील पाकचे उच्चायुक्त अब्दुल बसीत यांनी आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीत काश्मीरमधील फुटीरतावादी नेते उपस्थित होते. (देशद्रोही फुटीरतावाद्यांना शत्रू राष्ट्राशी जवळीक करू देणारे राज्यकर्ते कधीतरी देशद्रोह्यांवर नियंत्रण मिळवू शकतील का - संपादक) याच वेळी काश्मीरमध्ये पाक पुरस्कृत आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ८ पोलीस ठार झाल्याची घटना घडली. यावर प्रतिक्रिया देतांना बसीत म्हणाले की, हा रमझानचा महिना आहे. आता इफ्तारची पार्टी आहे. त्यावर बोला आणि पार्टीचा आनंद घ्या. बसीत यांनी या आक्रमणाचा निषेधही केला नाही. अब्दुल बसीत आणि फुटीरतावादी नेते यांच्यात स्वतंत्र काश्मीरच्या सूत्रावर चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र बसीत यांनी अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले. आम्ही राजकीय चर्चेसाठी नव्हे, तर इफ्तार पार्टीचा आनंद लुटण्यासाठी एकत्र जमलो आहोत, असे बसीत म्हणाले.\nमुंबई येथील एका तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी काँग्रेसचे शिवानंद हुल्याळकर यांना अटक\nनैतिकता नसलेल्या काँग्रेसवर या प्रकरणी बंदीची मागणी केल्यास चुकीचे काय \nमुंबई - येथील काँग्रेसचे शिवानंद हुल्याळकर यांना एका तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली २४ जून या दिवशी रात्री वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. (या प्रकरणी काँग्रेस पक्ष हुल्याळकर यांच्यावर कारवाई करणार कि पक्ष आपले दायित्व झटकणार \n१. पीडित तरुणीला हुल्याळकर याने कामानिमित्त मॉरिशसला नेले होते. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केल्याचे या तरुणीने म्हटले आहे.\n२. त्या तरुणीने स्वत:ची सुटका करून मुंबईला आल्यावर पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर आणि सहआयुक्त देवेन भारती यांची भेट घेतली आणि तक्रार मांडली. त्यावर पडसलगीकर यांनी तातडीने तक्रार प्रविष्ट करण्याचे आदेश दिले आणि त्यानंतर हुल्याळकर यांना अटक केली आहे.\n३. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित ठाकरे यांनी सांगितले की, पीडीत तरुणीची आणि हुल्याळकर याची १ वर्षापूर्वी ओळख झाली होती. त्या तरुणीला हुल्याळकर याने त्याच्या आस्थापनाची मालक बनवतो आणि घर देतो, असे आमिष दाखवून जबरदस्तीने शरीर संबंध ठेवले, तसेच वारंवार मारहाण केल्याचीही तक्रार दिली आहे. (अशा नराधमांना कठोरात कठोर शासन व्हायला हवे. - संपादक) ४. शिवानंद हुल्याळकर याने त्यांच्या फेसबूक या संकेतस्थळावर इंडियन नॅशनल काँग्रेस, असे लिहिले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पगडी देतांनाचे छायाचित्रही त्याने फेसबूकच्या डीपीवर ठेवले आहे.\nसिल्लोड (संभाजीनगर) येथून गोवंशियांना गोशाळेत घेऊन जाणार्‍या पोलिसांवर धर्मांधांकडून आक्रमण, २ धर्मांध अटकेत\nगोवंश रक्षण आणि धर्मांधांच्या मुसक्या आवळण्यासाठी शासन कधी कृतीशील होणार \nसंभाजीनगर - जळगाव येथून एक मालवाहू ट्रक गोवंशियांना घेऊन सिल्लोडकडे जात असतांना त्याचा अपघात झाला. त्या वेळी जमावाने सदर ट्रक थांबवून पोलिसांना कळवले. पोलिसांनी आटोक्यात आणत त्या ट्रकचा पंचनामा केला. त्यानंतर पोलीस तो ट्रक शासनाधीन करून गोशाळेकडे घेऊन जात असतांना दुचाकीवरून आलेल्या १० हून अधिक धर्मांधांनी पोलिसांवर आक्रमण केले. (यावरून धर्मांधांचा वाढता उद्दामपणा लक्षात येतो. - संपादक) सदर आक्रमणात काही पोलिसांना धक्काबुक्की झाली असून १ पोलीस कर्मचारी घायाळ झाला आहे. (धर्मांधांच्या आक्रमण प्रसंगी पोलीस मात्र शेपूट घालून गप्प बसतात आणि मार खातात, हेच यावरून सिद्ध होते. - संपादक) या प्रकरणी पोलिसांनी शेख अजीम शेख बशीर आणि शेख फैयाज शेख कादीर यांना अटक केली आहे.\n१. पोलीस गोशाळेत ट्रक घेऊन जात असतांना धर्मांधांनी त्यांच्यावर आक्रमण करत तो ट्रक घेऊन ते पसार झाले. ही माहिती सिल्लोड ग्रामीण पोलिसांना कळताच त्यांनीही ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी धर्मांधांनी पोलिसांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न केला.\n२. या वेळी धर्मांधांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांना मारहाणही केली आहे. परिस्थितीचे गांभीर्य पहाता पोलिसांनी जादाची कुमक मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलिसांनी सिल्लोड ग्रामीण, शहर आणि वडोदा बाजार पोलीस ठाण्यात एकूण ४० जणांवर गुन्हा प्रविष्ट केला आहे.\nराज्य महिला आयोगाकडे पोलिसांच्या विरोधातीलच अधिक गार्‍हाणी (तक्रारी) \nजनतेचे रक्षक नव्हे, तर भक्षक बनलेले पोलीस \nसंभाजीनगर, २६ जून - येथील सुभेदारी सभागृहामध्ये २५ जून या दिवशी राज्य महिला आयोगाच्या विजया रहाटकर यांनी २ घंटे ३० मिनिटे नागरिकांसाठी वेळ दिला. यामध्ये घेण्यात आलेली २० हून अधिक गार्‍हाणी पोलिसांच्या विरोधातील होती. यात महिला पोलीस, २ माजी पोलीस उपअधीक्षक, माजी आयुक्त यांच्या विरोधातील गार्‍हाणे होते. (अशा पोलिसांमुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन होते. या पोलिसांना खड्यासारखे बाजूला करून कठोर शासन करणे आवश्यक आहे. - संपादक) या वेळी नावाचा तसेच पदाचा अपवापर करून मालमत्ता हडपणे, कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण करणे, असे प्रकार होत असल्याची इतर गार्‍हाणीही मांडण्यात आली. (राज्यातील महिलांना सुरक्षित करण्यासाठी राज्य महिला आयोग कोणती उपाययोजना करणार - संपादक) या वेळी भाजप महिला मोर्च्याच्या पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्त्या उपस्थित होत्या.\nपंजाबमधील मलेरकोटला येथे कुराणच्या कथित अवमानावरून धर्मांधांकडून हिंसाचार \nअकाली दल-भाजप सरकार धर्मांधांना रोखू शकत नाही.\nखलिस्तानवाद्यांचे कायमचे मागे लागलेले संकट ते कसे रोखणार \nचंडीगड - पंजाबचे मुसलमानबहुल शहर मलेरकोटला येथे कुराणाची फाटलेली पाने मिळाल्यावरून धर्मांधांकडून हिंसाचार करण्यात आला. यात अनेक गाड्या जाळण्यात आल्या, तसेच अन्य संपत्तीचीही हानी करण्यात आली. (हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान झाल्यावर हिंदू शासकीय यंत्रणांना निवेदने देतात, तरीही हिंदूंना असहिष्णु आणि आतंकवादी ठरवण्यात येते; तर मुसलमानांच्या श्रद्धास्थानांचा कथित अवमान झाल्यावरही ते कायदा हातात घेतात; तरीही त्यांच्याविषयी कुणालाही काही बोलायचे नसते - संपादक) या वेळी पोलिसांनी हवेत गोळीबार करून त्यांच्यावर नियंत्रण मिळवले.\nपंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदरसिंह यांनी आरोप केला की, अकाली दलाच्या स्थानिक आमदार फरजाना खातून यांचे पती आणि माजी पोलीस महासंचालक इजहार आलम यांच्या सुरक्षारक्षकांनी नागरिकांवर गोळीबार केला ज्यात अनेक जण घायाळ झाले.\nपंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंह बादल यांनी लोकांना शांत रहाण्याचे आवाहन केले; मात्र अमरिंदरसिंह यांनी आरोप केला की, आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच राज्यातील शांतता भंग करून अस्थिरता निर्माण करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे.\n३० सप्टेंबरपर्यंत अघोषित संपत्ती घोषित करा \nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जनतेला आवाहन \nकरबुडवे कधीही अशा आवाहनांना प्रतिसाद देणार\nनाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाईच केली पाहिजे \nनवी देहली - शासनाने अवैधरित्या संपत्ती बाळगणार्‍या नागरिकांना अघोषित संपत्ती घोषित करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देऊ केली आहे. त्यानंतर मात्र करबुडव्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. स्वेच्छेने देशांतर्गत अघोषित संपत्ती घोषित करणारे लोक स्वत:वर होणारी दंडात्मक कारवाई होण्यापासून स्वत:ला वाचवू शकणार आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २६ जून या दिवशी केले. ते आकाशवाणीवरील मन की बात या कार्यक्रमातून जनतेला मार्गदर्शन करत होते. या वेळी मोदी यांनी देशात चांगला पाऊस पडावा, तसेच नागरिकांनी पावसाचा आनंद घ्यावा, पण थेंबन् थेंब साठवून ठेवावा, असेही ते म्हटले.\n(म्हणे) बांगलादेशातील भारतीय नागरिक सुरक्षित \nबांगलादेशमध्ये प्रतिदिन अनेक हिंदूंच्या हत्या होत असतांना\nबांगलादेशचे उपउच्चायुक्त सलाउद्दीन नोमन चौधरी यांची धादांत खोटी माहिती\nनागपूर - बांगलादेशात हिंदू-मुसलमान अशी तेढ असल्याचा प्रचार विरोधकांकडून केला जात आहे; मात्र वास्तवात बांगलादेशमध्ये वास्तव्यास असलेल्या नागरिकांना कुठलीही दुय्यम वागणूक दिली जात नाही. ते पूर्णपणे सुरक्षित आहेत, असा दावा बांगलादेशचे उपउच्चायुक्त सलाउद्दीन नोमन चौधरी यांनी केला आहे. सिव्हिल लाइन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित विश्‍व बांगला परिषदेसाठी ते आले असतांना त्यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.\nहिंदुत्ववादी संघटनांनी बांगलादेशमध्ये हिंदूंच्या होणार्‍या हत्यांविषयीचे आरोप फेटाळून लावतांना सलाउद्दीन नोमन यांनी सांगितले की, आतंकवाद्यांकडूनच खरा धोका आहे. विरोधक त्याचा शासनाशी संबंध जोडत आहेत. बांगलादेशी नागरिकांना जी वागणूक दिली जाते, तीच भारतीय नागरिकांनाही दिली जाते. बांगलादेशी असो अथवा भारतीय असो दोघांच्याही सुरक्षेच्या संदर्भात देशाचे पंतप्रधान अब्दुल हमीद पूर्णपणे समान काळजी घेत आहेत.\nगोमंतकियांचे पोर्तुगीज पारपत्र घेण्याचे प्रमाण घटणार \nब्रिटन युरोपियन समूहातून बाहेर पडल्याचा परिणाम\nपणजी - ब्रिटन युरोपियन समूहातून बाहेर पडला आहे. त्यामुळे पोर्तुगालचे पारपत्र घेऊन ब्रिटनमध्ये गेलेल्या गोव्यातील लोकांचे अधिकार अल्प होणार आहेत. ब्रिटनने या लोकांसाठी विशेष कायदा न बनवल्यास या लोकांना ब्रिटनमधून बाहेर पडावे लागणार आहे. यामुळे गोव्यातून पोर्तुगीज नागरिकत्व घेण्याचे प्रमाणात घटण्याची शक्यता आहे, अशी माहिती अनिवासी भारतीय कार्यालय संचालक उल्हास कामत यांनी दिली.\nपुण्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील युवक घेणार भजनाचे धडे\nपुणे - गेल्या २ वर्षांपासून पंढरपूरला जाणार्‍या वारीमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील युवक-युवती यांची दिंडी सहभागी होते. ज्याप्रमाणे वारकरी वारीमध्ये हरिनाम आणि भजन करतात, तसे त्या दिंडीतील युवकांना करता यावे, यासाठी येथील सिंहगड रस्त्यावरील श्री विठ्ठल मंदिरात २६ जून या दिवशी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी १०० हून अधिक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील युवकांनी हे दिंडीत सहभागी असणार्‍या टाळकरी आणि विणेकरी मंडळी यांच्याकडून प्रशिक्षण घेतले.\nचिखली (जिल्हा पुणे) येथे उभारण्यात येणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ कागदोपत्रीच \nहज हाऊस उभारायचे असते, तर आतापर्यंत त्याच्या उभारणीस आरंभ झाला असता.\nपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची संतपीठ घोषणा पोकळ आश्‍वासन ठरू नये \nचिखली, २६ जून - येथील नगरसेवक दत्ता साने यांनी केलेल्या मागणीनुसार येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या नावाने संतपीठ उभारण्याची घोषणा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने वर्षभरापूर्वी केली होती. त्यासाठी चिखली गायरानातील सुमारे ८ एकर जागाही या प्रकल्पासाठी निश्‍चित केली होती; परंतु अद्यापपर्यंत या संतपिठाच्या उभारणीसाठी कोणतीही हालचाल दिसून येत नाही.\nसध्या चालू होणार्‍या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने राज्यातील वारकरी संप्रदायाचे लक्ष वेधून घेतलेल्या या संतपिठाचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वारकरी संप्रदायातील सर्व कलागुणांचे जतन, प्रसार आणि शिक्षण ही संतपिठाची संकल्पना आहे. संतपिठामध्ये संत साहित्याचा अभ्यास आणि मराठी संस्कृतीचे संशोधन करण्याचे नियोजन आहे. पदविका, पदवी आणि संशोधनावर आधारित असा या पिठाचा अभ्यासक्रम असणार आहे; परंतु प्रकल्पासाठीची जागाच उपलब्ध न झाल्याने हे सारे नियोजन बारगळेल कि काय, अशी चर्चा वारकर्‍यांमध्ये चालू आहे.\nहलकर्णी (जिल्हा कोल्हापूर) येथे मंदिरात चोरी \nगडहिंग्लज, २६ जून (वार्ता.) - हलकर्णी (तालुका गडहिंग्लज) येथील बिरोबा मंदिरातील तिजोरी फोडून सोन्याचे सुमारे ६० सहस्र रुपयांचे दागिने चोरल्याच्या प्रकरणी गडहिंग्लज पोलिसांत गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. २५ जून या दिवशी सकाळी ही घटना उघडकीस आली. २५ जून या दिवशी नेहमीप्रमाणे पहाटे ५ वाजता पुजारी मंदिर उघडण्यासाठी गेले असता त्यांना समोरील ग्रीलच्या दाराचे कुलूप नसल्याचे, तसेच गाभार्‍यातील लोखंडी तिजोरीचे दार उचकटलेले दिसले. चोरट्याने चांदीचा मुखवटा, चांदीचे दागिने तिथेच विस्कटून टाकले होते. (हिंदूंनो, निद्रिस्त आणि अकार्यक्षम पोलीस मंदिरांचे संरक्षण करतील, या भ्रमात न रहाता मंदिरांचे रक्षण करण्यासाठी मंदिर समितीमधील भाविकांचे नियोजन करा. मंदिरांतील चोरीच्या वाढत्या घटना कायदा-सुव्यवस्थेची दु:स्थिती दर्शवतात \nअकोला येथील श्री गणपति मंदिरात चोरी\nअकोला - येथील खेडकर नगरातील श्री गणपति मंदिरात चोरी झाल्याची घटना घडली. चोरट्याने मंदिरातील चांदीची छत्री आणि दानपेटी चोरून नेली. या प्रकरणी गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.\n(म्हणे) केंद्र आणि राज्य शासनाने कुठे नेऊन ठेवला आहे भारत माझा \nस्वतःच्या हातात सत्ता असतांना देश आणि राज्य यांना आर्थिक\nदिवाळखोरीच्या उंबरठ्यावर ठेवणारे शरद पवार यांचे बोल \nपिंपरी (पुणे), २६ जून - केंद्र आणि राज्य शासनाकडून केवळ योजनांच्या घोषणाच होत आहेत. प्रत्यक्षात सकारात्मक चित्र दिसत नाही. शेतकरी दुष्काळाने होरपळला असून आत्महत्या करत आहेत. उद्योग संकटात आहेत. कामगारांना भविष्याची चिंता आहे, अशी भयावह परिस्थिती असून आता त्यांच्याच भाषेत बोलायचे, तर कुठे नेऊन ठेवला आहे भारत माझा हेच का ते अच्छे दिन हेच का ते अच्छे दिन , अशी टीका माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेरगाव येथे झालेल्या राष्ट्र्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात केली. या वेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, महापौर शकुंतला धराडे आदी उपस्थित होते.\nसनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावरील आक्रमणाला हिंदूंनी संघटितपणे विरोध करावा - अधिवक्ता रणजित घाटगे\nसनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा \nकोल्हापूर येथे हिंदुत्ववाद्यांची बैठक\nअधिवक्ता श्री. रणजित घाटगे\nकोल्हापूर, २६ जून (वार्ता.) - सध्याचा काळ हिंदुत्ववादी संघटनांच्या दृष्टीने अत्यंत वाईट आहे. यापूर्वी देशात काँग्रेस शासन होते आणि त्यांनी हिंदुविरोधी असल्याने हिंदु संघटनांना लक्ष्य करून कार्यकर्त्यांचे मानसिक खच्चीकरण करून त्यांना जीवनातून उठवले. सध्या हिंदुत्ववादी शासन असूनही काँग्रेस राजवटीपेक्षा वाईट अनुभव येत आहे. सर्व हिंदु संघटनांनी संघटित होऊन आक्रमणास विरोध केला पाहिजे. सनातन संस्था सध्या जात्यात असून अन्य संघटनांवर केव्हाही वरवंटा फिरू शकतो. आम्ही सर्व हिंदु संघटना निरपराधी असणारी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे प्रतिपादन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहरप्रमुख आणि अधिवक्ता श्री. रणजित घाटगे यांनी येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या हिंदुत्ववादी संघटना प्रतिनिधींच्या बैठकीत केले. येथील महादेव मंदिरात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.\nआषाढी पालखी सोहळा प्रस्थान काळात आळंदीत (पुणे) प्लास्टिक पिशव्यांवर बंदी\nआषाढी पालखी सोहळ्यापुरती प्लास्टिक पिशव्यांवर\nबंदी न घालता ती कायमस्वरूपी घालणे आवश्यक \nआळंदी - आषाढी पायीवारी पालखी सोहळा प्रस्थान काळात आळंदी नगरपरिषदेने शहरात प्लास्टिक पिशव्या आणि थर्माकोलच्या पत्रावळ्या यांवर बंदी घातली आहे. या प्रकारचे व्यवसाय करणारे विक्रेते शहरात कोठेही आढळून आल्यास वा त्या निर्देशाचे उल्लंघन झाल्यास दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश मुख्याधिकारी डॉ. संतोष टेंगळे यांनी दिले आहेत. यासंबंधित शहरातील नागरिक आणि व्यापारी यांना तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.\nजुलै मासात १२ दिवस अधिकोष (बँका) बंद रहाणार\nसिंधुदुर्ग - जुलै मासात जवळपास १२ दिवस अधिकोष (बँका) बंद रहाणार आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये काही बँकांचे विलीनीकरण होणार आहे. याविरोधात स्टेट बँक ऑफ बीकानेर अँड जयपूरच्या कर्मचार्‍यांचा १२ आणि २८ जुलैला देशव्यापी संप आहे. तसेच ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचाही संप आहे.\nप्रत्येक मासातील दुसरा आणि चौथा शनिवार आणि रविवार नियमित सुट्टी, तसेच ६ जुलैला ईदची सुट्टी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशनच्या आवाहनानुसार इतर बँकांचा १३ जुलैला देशव्यापी संप आहे, तर २९ जुलैला युनाइटेड फोरम ऑफ बँक युनियनने आवाहन केल्यानुसार सर्व बँका बंद रहाणार आहेत.\n२९ जून या दिवशी पुणे येथे वारकरी-धारकरी संगमासाठी उपस्थित रहा \nश्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे आवाहन\nसांगली, २६ जून (वार्ता.) - महाराष्ट्रातील सर्व वारकरी आळंदी, देहू येथून निघून श्री ज्ञानोबा आणि श्री तुकोबाराय यांच्या पालख्या घेऊन प्रतिवर्षी पुणे येथे मुक्कामी येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कार्य यशस्वी होण्यासाठी संतांच्या दर्शनाला जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. हीच त्यांची पद्धत अनुसरून वारकरी-धारकरी संगम अर्थात भक्तीगंगा शक्तीगंगा संगम याचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमासाठी बुधवार, २९ जून या दिवशी पुणे येथे श्री जंगली महाराज मंदिराच्या सभोवतालच्या परिसरात दुपारी २ वाजेपर्यंत यावे, असे आवाहन सातारा येथील श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि श्रीशिवप्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात येत आहे.\nइंग्रजीचे स्तोम थांबवून मातृभाषेतूनच मुलांना शिक्षण द्या - अभिनेता शरद पोंक्षे\nपिंपरी (पुणे), २६ जून - सध्याच्या भारतीय शिक्षणपद्धतीचा ज्ञानी होण्याशी काहीच संबंध राहिलेला नाही. सध्या मुलांना ८ वीपर्यंत अनुत्तीर्ण करायचे नाही, अशी टूम काढली गेली आहे. उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण असे खाचखळगे नसतील, तर मुले शिकणार कशी लोकमान्य टिळक, सावरकर घडणार कसे लोकमान्य टिळक, सावरकर घडणार कसे ९० प्रतिशत शाळा या डॉन बॉस्को, सेंट फ्रान्सिस अशा आहेत. त्यामुळे शैक्षणिक अभ्यासक्रमात संत, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक यांचा त्रोटक उल्लेख असतो; मात्र फ्रेंच राज्यक्रांती, दुसर्‍या महायुद्धाचा इतिहास रंगवून सांगितला जातो. यासाठी इंग्रजीचे स्तोम थांबवून मातृभाषेतूनच मुलांना शिक्षण दिले पाहिजे, असे आवाहनात्मक प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी केले. येथील संदीपभाऊ वाघेरे युवा मंचाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. या वेळी खासदार अमर साबळे आणि आमदार अधिवक्ता गौतम चाबुकस्वार हेही उपस्थित होते.\nश्री. पोंक्षे पुढे म्हणाले की, संतांनी हा महाराष्ट्र घडवला; मात्र त्या महाराष्ट्रात संत ज्ञानेश्‍वर, संत नामदेव यांच्या नावाने शाळा नाहीत. पैशांपलीकडे एक जगणे असते, हे शिकवले जात नाही. भारतात प्रत्येकी ३ मिनिटाला एक बलात्कार होतो. अशा परिस्थितीत मुलींनी स्वरक्षणार्थ पुढे यावे.\nसव्वाशे कोटी जनतेची शक्ती चांगल्या कामासाठी वापरली गेल्यास शासनाची आवश्यकता नाही - पंतप्रधान\nशासनविहीन व्यवस्थेकडे वाटचाल होण्यासाठी राजा\nआणि प्रजा धर्माचरणी असणे आवश्यक आहे \nपुणे - देशातील नागरिकच खरा स्मार्ट असल्याने देशातील १२५ कोटी जनतेची शक्ती चांगल्या कामासाठी वापरली गेल्यास शासनाची आवश्यकता नाही. (नागरिकांना खरेच स्मार्ट करायचे असेल आणि सुशासन हवे असेल, तर धर्मशिक्षणाला पर्याय नाही, हेही तितकेच सत्य आहे, हे मोदींनी जाणावे. - संपादक) शासनाशिवायही जग अधिक गतीने पुढे जाऊ शकते. पूर्वी अधिक गरीब होण्याची स्पर्धा होती. आता ती पालटून पुढे जाण्याची स्पर्धा या स्मार्ट सिटीप्रकल्पाच्या माध्यमातून चालू झाली आहे. शहरीकरण हे संकट नसून गरिबी पचवण्याची संधी आहे. तंत्रज्ञान हे सामूहिक सेवेचे उत्तम माध्यम आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी केले. येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी सभागृहात २५ जून या दिवशी पार पडलेल्या अमृत, स्मार्ट सिटी आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत एकात्मिक नागरी विकास प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल विद्यासागर राव, महापौर प्रशांत जगताप आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.\nया वेळी पंतप्रधानांचे स्वागत महापौर जगताप यांच्या हस्ते पुणेरी पगडी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन करण्यात आले. पुणे स्मार्ट सिटीच्या १४ प्रकल्पांचे, केंद्र शासनाच्या स्मार्ट नेट या संकेतस्थळाचे आणि मेक युवर सिटी स्मार्ट या स्पर्धेचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.\nसहावीच्या इतिहासाच्या पुस्तकातील सुधारित नकाशे बालभारतीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध\nपुणे, २६ जून - इयत्ता ६ वीच्या इतिहासाच्या पुस्तकातील नव्या अभ्यासक्रमातील मौर्यकालीन नकाशे पालटण्यात आले आहेत. बालभारतीकडून सुधारित नकाशे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. इयत्ता ६ वीच्या इतिहासाच्या पुस्तकात नकाशे चुकीचे असल्याचा आरोप मुंबई भुगोल शिक्षक संघटनेने एक मासापूर्वी केला होता. त्यानंतर हा पालट करण्यात आला आहे. (बालभारतीच्या चुका दाखवून ते पालटण्यासाठी प्रयत्न केलेल्या मुंबई भुगोल शिक्षक संघटनेचे अभिनंदन \n) सलमान खानला राज्य महिला आयोगाची नोटीस\nमहिला आयोगाने सलमान खानवर कठोर कारवाई करावी, ही अपेक्षा \nमहिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे प्रकरण\nसंभाजीनगर, २६ जून - अभिनेता () सलमान खान याने सुल्तान या चित्रपटातील भूमिकेच्या अनुषंगाने एका पत्रकार परिषदेत महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाने त्याला नोटीस बजावली आहे. त्याच्या सुनावणीसाठी २९ जून या दिवशी आयोगाच्या मुंबई कार्यालयात उपस्थित रहाण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nरहाटकर म्हणाल्या, सलमानचे ते वाक्य अत्यंत हीन असून त्याच्या या बोलण्यातून चुकीचा संदेश जाऊ शकतो. या विधानाची राज्य महिला आयोगाने गंभीर नोंद म्हणूनच त्याला नोटीस बजावली आहे.\nभेंड (जिल्हा बीड) येथे पहिल्याच पावसात जलशिवार योजनेतील बंधारा फुटला\nजलशिवार योजनेतही असेच होत राहिले, तर काँग्रेस शासन आणि आताचे शासन यांत काय भेद \nबीड, २६ जून - दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना वरदान ठरलेली राज्य शासनाची जलशिवार योजना ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे शेतकर्‍यांच्या मुळावर उठली आहे. येथील गेवराई तालुक्यातील भेंड येथे ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे जलशिवार योजनेतील बंधारा पहिल्याच पावसात फुटून २५० एकर शेतीची हानी झाली आहे. (असे निकृष्ट बंधारे बांधणार्‍या भ्रष्ट ठेकेदारांना काय शिक्षा करणार - संपादक) बंधारा सिद्ध करत असतांना खोदकाम केलेली माती ठेकेदाराने काढली नसल्याने ही घटना घडली आहे. (याची त्वरेने चौकशी करायला हवी - संपादक) बंधारा सिद्ध करत असतांना खोदकाम केलेली माती ठेकेदाराने काढली नसल्याने ही घटना घडली आहे. (याची त्वरेने चौकशी करायला हवी - संपादक) जिल्हा प्रशासनाने बंधार्‍याच्या बाजूची माती तत्काळ काढण्याचे आदेश दिले होते; परंतु ठेकेदाराने माती काढलीच नाही. बंधार्‍यातील पाण्याचा विसर्ग एवढा प्रचंड होता की, काही क्षणातच संपूर्ण शेतातील माती आणि नव्याने पेरलेली बी-बियाणे वाहून गेली आहेत.\nपंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे वाळू तस्करांकडून महसूलच्या अधिकार्‍यांवर दगडफेक\nकायद्याचा धाक न राहिलेले वाळू तस्कर \nसोलापूर, २६ जून - येथील पंढरपूर तालुक्यातील उंबरे येथे भीमा नदीच्या पात्रात अवैध वाळू उत्खनन असलेल्या ठिकाणी कारवाई करण्यासाठी गेलेल्या एका मंडल अधिकार्‍यासह ५ जणांच्या पथकावर वाळू तस्करांनी दगडफेक केली. या प्रकरणी ७ जणांवर गुन्हा प्रविष्ट केला आहे.\n१. महसूल अधिकार्‍यांनी वाळू तस्करांकडे स्वामित्व हक्काच्या (रॉयल्टी) पावत्यांची विचारणा केली असता त्यांनी त्या पथकावर दगडफेक केली.\n२. पंढरपूरचे तहसीलदार नागेश पाटील यांनी या घटनेविषयी माहिती देतांना सांगितले की, उंबरे येथे कारवाई करण्यास जाण्याआधी पोलीस संरक्षण मागितले होते; परंतु ते मिळाले नाही. (पोलीस संरक्षण का मिळाले नाही, याची चौकशी व्हायला हवी - संपादक) भविष्यात वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठीची मोहीम आणखी तीव्र करण्यात येईल. (अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना आवश्यक आहे - संपादक) भविष्यात वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठीची मोहीम आणखी तीव्र करण्यात येईल. (अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना आवश्यक आहे \nभूपाल माळी आत्महत्या प्रकरणात अधिवक्ता झाकीर झुसेन आणि अधिवक्ता नासिर जमादार यांच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट\nमिरज, २६ जून (वार्ता.) - मिरज कृष्णाघाट रस्त्यावर घरभूमीच्या वादातून आत्महत्या केलेल्या भूपाल रामू उपाख्य रामचंद्र माळी यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी पोलिसांनी अधिवक्ता झाकीर हुसेन मोईद्दीन जमादार आणि त्यांचे भाऊ अधिवक्ता नासीर जमादार या दोघांच्या विरुद्ध गुन्हा प्रविष्ट केला आहे. या संदर्भात भूपाल माळी यांचे चिरंजीव विशाल माळी यांनी महात्मा गांधी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दोघा जमादार बंधूंना अजून अटक झालेली नाही.\nआर्द्रता नियंत्रित करण्याचे दायित्व देवस्थान समितीचे अधिक आहे \nश्री महालक्ष्मीच्या मूर्तीवर पांढरे डाग पडल्याचे प्रकरण\nमूर्तीच्या संदर्भातील या अडचणी चालू रहाणार आणि त्यामुळे त्या संदर्भात होणारे धर्माचरणही अल्प होत जाणार. त्यामुळे धर्मशास्त्रानुसार मूर्ती पालटणे आणि सर्व धर्माचार चालू करणे हाच या सर्वांवरील मूलभूत उपाय आहे. - संपादक\nकोल्हापूर, २६ जून (वार्ता.) - श्री महालक्ष्मी मूर्तीवरील रासायनिक संवर्धन प्रक्रियेनंतर गाभार्‍यातील आर्द्रता नियंत्रित करण्यासाठी नियुक्त केलेल्या अभ्यास समितीने सुचवलेल्या उपायांमध्ये श्रीपूजकांचे दायित्व अल्प आणि देवस्थान समितीचे अधिक आहे. असे असतांना समितीने कोणकोणत्या उपाययोजनांवर कार्यवाही केली आणि आर्द्रता नियंत्रणाचे दायित्व केवळ श्रीपूजकांचेच आहे का, असा प्रश्‍न श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी हक्कदार श्रीपूजक मंडळाने केला आहे.\nगोव्याचे मंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांच्याकडून पोर्तुगीज दूतावास बंद करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार \nअसा दूरदर्शीपणा अन्य नेते दाखवतील तो राज्यासाठी सुदिन ठरेल \nपणजी, २७ जून (वार्ता.) - ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याचा निर्णय मतदानाद्वारे घेतला आहे. यामुळे पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारून पोर्तुगीजमार्गे ब्रिटनला गेलेले सहस्रो गोमंतकीय अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर पोर्तुगीज नागरिकत्व देण्याचे प्रकार बंद व्हावेत, यासाठी गोव्यातील पोर्तुगीज दूतावास कार्यालय बंद करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार मगो पक्षाचे नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांनी केला.\nब्रिटनमधील जे सहस्रो गोमंतकीय आता अडचणीत सापडले आहेत, त्यांना गोवा राज्याने साहाय्य करावे, अशी मागणीही श्री. ढवळीकर यांनी केली आहे. श्री. ढवळीकर म्हणाले, पोर्तुगीज दूतावास कार्यालयाची गोव्यात आवश्यकता नाही. त्यामुळे हे कार्यालय बंद केले जावे किंवा हे कार्यालय गोव्यातून अन्यत्र स्थलांतर केले जावे. सहस्रो गोमंतकीय भारतीय नागरिकत्व सोडून पोर्तुगालमार्गे युरोपात जातात आणि पोर्तुगालचे नागरिकत्व स्वीकारतात हे चिंताजनक होते आणि आहे.\nलोकहोे, अमेरिकेतील कॅथलिक चर्चचे खरे स्वरूप जाणा \nअल्पवयीन मुलांवर होणार्‍या लैंगिक अत्याचारांच्या विरोधात आरोपींवर खटला चालवून हानीभरपाई मागण्यासाठी न्यूयॉर्क राज्याने नवीन कायदा करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. त्याला विरोध करण्यासाठी कॅथलिक चर्चने दबावगटांवर १ सहस्र ३०० कोटी रुपये खर्च केले.\nहिंदू तेजा जाग रे \n : नाबालिकोंपर हो रहे यौन अत्याचारोंपर न्यूयॉर्क में बन रहे कानून का कैथलिक चर्च ने किया विरोध \nकैथलिक चर्च का वास्तविक रूप \nमहाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीवर प्रशासक नेमा - दीपकबाबा शिंदे\nवालचंद महाविद्यालयाच्या वादाचे प्रकरण\nसांगली, २६ जून (वार्ता.) - आजही एम्.टी.ई.चे अध्यक्ष हे श्री. विजय पुसाळकर हेच आहेत. महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी (एम्.टी.ई.)वर पृथ्वीराज देशमुख आणि श्रीराम कानिटकर यांनी बळजोरीने घुसखोरी केली आहे. त्यांच्या विरोधात धर्मादाय आयुक्त, तसेच पोलीस ठाण्यात वेळोवेळी तक्रारी करण्यात आल्या आहेत. शासनाने त्यांच्या अवैध कृत्यांना आळा घालण्यासाठी एम्.टी.ई.वर प्रशासक नेमावा, अशी मागणी महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे सदस्य आणि वालचंद वाचवा कृती समितीचे निमंत्रक श्री. दीपकबाबा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. या वेळी श्री. विजय पुसाळकर उपस्थित होते.\nपंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा हिंदुत्वनिष्ठांच्या अपूर्व उत्साहात समारोप \nअधिवेशनस्थळ जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्च्या जयघोषाने दुमदुमले \nभावपूर्ण वातावरणात हिंदुत्वनिष्ठांचा एकमेकांना निरोप\nआगामी काळात हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य व्यापक स्तरावर अन्\nगतीने करण्याचा हिंदुत्वनिष्ठांचा संकल्प\nविद्याधिराज सभागृह, रामनाथ देवस्थान, रामनाथी (गोवा) - हिंदु राष्ट्र स्थापनेचे सोनेरी ध्येय उराशी बाळगून देशभरात, तसेच विदेशातही अनेक हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते निःस्वार्थीपणे धर्म अन् राष्ट्र रक्षणाचे कार्य करत आहेत. हिंदुत्वासाठी लढणार्‍या या शिलेदारांना एखाद्या माळेतील धाग्याप्रमाणे एकत्रित गुंफण्याचे कार्य अखिल भारतीय हिंदू अधिवेशन करत आहे. आध्यात्मिक अधिष्ठान ठेवून धर्मकार्य करणारे हे हिंदुत्वनिष्ठच भविष्यातील हिंदु राष्ट्राचे शिल्पकार आहेत. हिंदुत्वनिष्ठांना धर्मकार्यासाठी आध्यात्मिक आणि मानसिक उर्जा पुरवणारे अखिल भारतीय हिंदू अधिवेशन गत ४ वर्षांप्रमाणे याही वर्षी हिंदुत्वनिष्ठांच्या अपूर्व उत्साहात यशस्वीरित्या पार पडले.\nहिंदु राष्ट्र येण्यासाठी अर्जुनाप्रमाणे प्रयत्न करणे आवश्यक - श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती\nसुदर्शन वाहिनीवर हिंदु राष्ट्र निर्मितीची शक्यता आणि त्यातील अडचणी या विषयावर चर्चा\nअखिल भारतीय हिंदू अधिवेशनातून जनसंवाद कार्यक्रमाचे प्रसारण\nडावीकडून सूत्रसंचालक श्री. सुरेश चव्हाणके, श्री. रमेश शिंदे, श्री. अनिल धीर,\nश्री. अर्जुन संपथ, आणि श्री. विष्णुशंकर जैन\nरामनाथी (गोवा) - जेव्हा धर्मावर संकटे येतात, तेव्हा त्याच्या पुनरुत्थानासाठी मी स्वतः अवतार घेतो, असे भगवान श्रीकृष्णानेे गीतेमध्ये सांगितले आहे. त्यानुसार हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी स्वतः भगवान श्रीकृष्ण येणारच आहे. त्यासाठी आपल्या सर्वांची अर्जुन बनण्याची सिद्धता झाल्यास निश्‍चितपणे हिंदु राष्ट्र येईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. रमेश शिंदे यांनी केले. पंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या प्रथम दिवसाच्या अंतिम सत्रात सुदर्शन वाहिनीच्या वतीने आयोजित जनसंवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी हिंदु राष्ट्र निर्मितीची शक्यता आणि त्यातील अडचणी या विषयावर चर्चा करण्यात आली. या वेळी भारत रक्षा मंचचे राष्ट्रीय सचिव खोरधा (ओडिशा) येथील श्री. अनिल धीर, तमिळनाडू येथील हिंदू मक्कल कच्छीचे (हिंदू जनता पक्षाचे) संस्थापक अध्यक्ष अर्जुन संपथ आणि गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील हिंदू फ्रंट फॉर जस्टिसचे (हिंदू न्याय मंचचे) प्रवक्ता श्री. विष्णुशंकर जैन सहभागी झाले होते. अधिवेशनाला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनीही या चर्चेमध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदर्शन वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांनी केले.\n२ वर्षांच्या आत नेपाळला पुनश्‍च हिंदु राष्ट्र बनवू - डॉ. माधव भट्टराय\nकाठमांडू (नेपाळ) येथील सनातन हिंदु मोर्च्याचे अध्यक्ष डॉ. माधव भट्टराय म्हणाले, युरोपीय लोकांच्या प्रभावाखाली येऊन नेपाळी हिंदूंची संस्कृती नष्ट करण्यासाठी नेपाळला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घोषित करण्यात आले. धर्मनिरपेक्ष नेपाळ असे घोषित करून हिंदु राष्ट्राची मागणी करणार्‍या नेपाळी हिंदूंच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी संविधानात आम्ही सनातन हिंदु धर्माचे रक्षण करू असे वाक्य घालण्यात आले आहे. हा विरोधाभास ही शुद्ध फसवणूक आहे; कारण जेव्हा नेपाळमध्ये संविधानाविषयी जनमत घेण्यात आले, त्या वेळी ८५ प्रतिशत हून अधिक नेपाळी जनतेने नेपाळ हिंदु राष्ट्रच असावे, असा कौल दिला; पण हा कौल डावलत नेपाळला धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून घोषित करण्यात आले. नेपाळच्या संसदेतील दोन तृतीयांश प्रतिनिधी साम्यवादी आहेत. या साम्यवादी संसदेच्या प्रभावाखाली हिंदु असुरक्षित आहेत. त्यामुळे नेपाळला हिंदु राष्ट्र बनवण्याचे आंदोलन आम्ही चालूच ठेवणार असून येत्या दोन वर्षांच्या आतच नेपाळला पुनश्‍च हिंदु राष्ट्र बनवू. हे हिंदु राष्ट्र केवळ शाब्दिकदृष्ट्या नको, तर हिंदु राष्ट्रामध्ये शासनप्रणालीच सनातन धर्मानुसार चालणारे शासन अपेक्षित आहे.\nकेवळ साधनेमुळे अधिवेशनाला उपस्थित राहू शकलो - अधिवक्ता बिभूती भूषण पलेई, जिल्हा सचिव, प्रज्ञान क्रियायोग मिशन, सुंदरगढ, ओडिशा\nअधिवक्ता बिभूती भूषण पलेई\nनामस्मरण केल्यावर आपल्या व्यावहारिक अडचणी सुटतात आणि आपण करत असलेली कामे निर्विघ्नपणे पार पडतात. मध्यंतरी माझा अपघात झाला होता. या संकटातून देवानेच मला वाचवले. या अपघातामुळे मला विश्रांती घेण्यास सांगितली होती; मात्र देवाच्या कृपेनेच मी या हिंदू अधिवेशनासाठी उपस्थित राहू शकलो.\nक्षत्रिय लढवय्यांमुळेच भारतात हिंदू शिल्लक - महाराजाधिराज महाराव रघुवीरसिंहजी बहादूर, सिरोही संस्थान, राजस्थान\nरामनाथी (गोवा) - पृथ्वीराज चौहान यांचे वंशज आणि राजस्थान येथील सिरोही संस्थानचे महाराजाधिराज महाराव रघुवीरसिंहजी बहादूर म्हणाले, जगभरात ४६ इस्लामी राष्ट्रे आहेत. क्षत्रियांच्या योगदानामुळे भारतात आज हिंदू शिल्लक राहिले आहेत अन्यथा भारत केव्हाच इस्लामी राष्ट्र झाले असते. क्षत्रिय लढवय्ये कधीच माघार न घेता शेवटच्या क्षणापर्यंत लढत रहातात.\nत्यांनी सांगितलेली अन्य सूत्रे\n१. पृथ्वीराज चौहान यांनी १४ वर्षे राज्य केले. ते १४ लढायांपैकी एकही लढाई हरले नाहीत; कारण त्यांना देवीचा आशीर्वाद होता.\nसनातन संस्थेला आतंकवादी ठरवू पहाणार्‍या प्रसारमाध्यमांचा वैचारिक आतंकवाद \nएखाद्या सराईत रहस्यकथाकारालाही लाजवेल, अशा कपोलकल्पित\nकथा रचणार्‍या प्रसारमाध्यमांची पीतपत्रकारिता \nपीतपत्रकारिता म्हणजे कोणतीही शहानिशा न करता सनसनाटी निर्माण करण्यासाठी, वृत्तपत्रांचा खप वाढवण्यासाठी प्रसारित केलेली खोटी आणि निराधार वृत्ते होय \n१० जून या दिवशी सनातनचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या प्रकरणी संशयित आरोपी म्हणून केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांतून त्यांच्याविषयी आणि सनातनविषयी धादांत खोटी माहिती देणारी अनेक वृत्तांची मालिकाच चालू झाली. यामुळे सनातन संस्था, संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समिती यांची मोठ्या प्रमाणात अपकीर्ती झाली. त्यामुळे सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची सत्य बाजू लोकांच्या समोर येण्यासाठी अशा वृत्तांचे खंडण करणारे हे सदर क्रमशः प्रसिद्ध करत आहोत.\nसनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत\nभाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.\n(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)\nमनात येणार्‍या प्रतिक्रिया आणि नकारात्मक विचार दूर होण्यासाठी पू. राजेंद्र शिंदे आणि पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितल्यानुसार उपाय केल्याने आलेल्या अनुभती \n१९ जुलै २०१६ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करणार्‍या या दिवशी गुरुतत्त्व सहस्रोपटीने कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या सनातनच्या काही संतांची वैशिष्ट्ये गुरुपौर्णिमेनिमित्त प्रकाशित करत आहोत.\nमागील ३ मासापासून पू. राजेंद्र शिंदे माझ्या व्यष्टी साधनेचा आढावा घेत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्यात चांगले पालट जाणवत आहेत. प.पू. डॉक्टर आणि पू. राजेंद्र शिंदे यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मनात येणार्‍या जटील प्रतिक्रिया कशा न्यून झाल्या , त्याविषयी लिहून देत आहे.\n१. काही वर्षे प्रक्रिया राबवून\nआणि सतत मार्गदर्शन मिळूनही\nनकारात्मक विचारांवर मात करू न शकणे\nमाझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे माझ्या मनात पुष्कळ विचार आणि प्रतिक्रिया येत असत. त्यांवर नियंत्रण ठेवणे मला जमत नव्हते. मी काही वर्षे प्रक्रिया राबवून आणि मला सतत मार्गदर्शन मिळूनही नकारात्मक विचारांवर मात करायला मी असमर्थ होऊन हतबल झालो होतो. प.पू. डॉक्टरांच्या कृपेने मला पू. राजेंद्र शिंदे यांच्याकडे व्यष्टी साधनेचा आढावा देण्याचे भाग्य लाभले.\nगुरुपौर्णिमेला २२ दिवस शिल्लक\nगुरु आतही आहेत आणि बाहेरही आहेत. तुम्ही अंतर्मुख व्हावे,\nअशी परिस्थिती गुरु निर्माण करतात. तुम्हाला आत्म्याकडे म्हणजेच\nब्रह्माकडे ओढावे, म्हणून गुरु आतही म्हणजे हृदयात तयारी करत असतात.\nभोपाळ (मध्यप्रदेश) येथील प्रा. रामेश्‍वर मिश्र, मंगळुरू (कर्नाटक) येथील धर्माभिमानी श्री. दिनेश एम्.पी. आणि कल्याण (मुंबई) येथील धर्माभिमानी अधिवक्ता श्री. विवेक भावे जन्ममृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त \nहिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील धर्माभिमानी शिलेदार साधनापथावर अग्रेसर\nप्रा. रामेश्‍वर मिश्र (डावीकडे) यांचा सत्कार\nकरतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे\nश्री. दिनेश एम्.पी.(उजवीकडे) यांचा सत्कार\nकरतांना पू. नंदकुमार जाधव\nअवीट आनंदाचा ठेवा असलेली प.पू. गुरुदेवांची यवतमाळ येथील भेट आणि अनुभवलेली त्यांची लीला \nपरात्पर गुरु डॉ. जयंत आठवले\nयांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ...\nवर्ष २००४ मध्ये प.पू. गुरुदेव यवतमाळला आले होते. ते येण्यापूर्वी माझ्याकडून आपोआप प्रार्थना होत होत्या, हे गुरुदेवा, आपण रामाच्या रूपात या. त्या वेळी प्रार्थनेत एवढी शक्ती असते, हे ठाऊक नव्हते. आजही त्या सर्व घटना जशाच्या तशा चित्रपटासारख्या डोळ्यांसमोर येतात आणि पुष्कळ आनंद देतात. रामनाथी आश्रमात कु. राजश्रीताई सखदेव यांच्याशी बोलता बोलता मागील आठवणी निघाल्या आणि त्यांना सर्व सांगितले. त्या वेळी गुरुदेवांनी पुन्हा तेवढाच आनंद दिला. त्यातील अवीट गोडी तसूभरही अल्प होत नाही.\n१. प.पू. गुरुदेव आणि प.पू. कालीदास\nदेशपांडेकाका यांची सापडलो एकामेका\nअशा स्वरूपाची अविस्मरणीय भेट \nसंध्याकाळी ७ च्या सुमारास प.पू. गुरुदेव घरासमोर (कै. प.पू. कालीदास देशपांडेकाका यांच्या यवतमाळ येथील घरासमोर) आले. मी त्यांच्या गाडीजवळ गेले. त्या वेळी प.पू. देशपांडेकाका घराच्या पहिल्या खोलीच्या दारापाशी होते. (तेव्हा ते कुणात विशेष मिसळत नव्हते.) प.पू. गुरुदेवांची दृष्टी क्षणमात्र दाराच्या कोपर्‍यात उभ्या असलेल्या प.पू. देशपांडेकाकांवर गेली आणि ते दोघे ५ मिनिटे एकमेकांकडे बघतच राहिले. मी गोंधळून गेले. मला काय करावे ते समजत नव्हते. अकस्मात् प.पू. डॉक्टरांचा तोंडवळा पालटला. त्यांची दृष्टी एकाग्रतेने अंतरात्म्यात खोलवर पहात होती.\nप.पू. गुरुदेव पुष्कळ आनंदी आणि प्रफुल्लित झाले. त्यांच्या मुखावरून आणि देहावरून आनंद थुई-थुई नाचत होता. ते तोंडाने म्हणत होते, आता कसे सापडले शोधता शोधता इथे सापडले. प.पू. देशपांडेकाका गालातल्या गालात हसत होते. हे सर्व दृश्य म्हणजे अवीट आनंदाचा झरा होता. प.पू. गुरुदेवांनी प्रथमदर्शनीच यांना संत म्हणून ओळखले होते \nगुरुदेव, विष्णुके तुम अवतार हो \nप.पू. गुरुदेवांनी आपल्याला पुष्कळ अगदी भरभरून दिले आहे. मग आपणही त्यांना काही देऊया, असे मला वाटायचे; पण त्यांना आपण काय देणार , असा विचार माझ्या मनात यायचा.\nइतर अनेक साधक कविता लिहितात, तशी आपणही कविता करावी, असा विचार मनात यायचा; म्हणून माहिती असलेल्या एका प्रार्थनागीताच्या चालीवर मी एक ओळ गुणगुणत होतो; पण नाडीवाचन ऐकल्यावर एक दिवस काव्य सुचवावे; म्हणून प.पू. गुरुदेवांना तळमळीने प्रार्थना केली. तेव्हा त्यांचे गुणगान आणि महती गाणारी पुढील प्रार्थना त्यांनीच सुचवली.\nतुम ही राम हो, तुम ही कृष्ण हो \nश्रीजयंत में तुम ही समाए हो \nगुरुदेव तुम ही, ईश्‍वर तुम हो \nविष्णु के तुम अवतार हो ॥ धृ.॥\nगुरुकृपायोग सिखाकर शीघ्र प्रगति का मार्ग दिखा दिया \nमोक्षप्राप्ति और रामराज्य ध्येय व्यष्टि समष्टि का \nशरणागति से प्रार्थना है, मोक्ष तक हमें ले चलो ॥ १ ॥\nश्रीलंका येथील श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांची आध्यात्मिक पातळी एका वर्षात ६१ टक्क्यांवरून ६४ टक्के झाल्याविषयी सत्कार \nश्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् (डावीकडे)\nयांचा सत्कार करतांना पू. डॉ. चारुदत्त पिंगळे\nश्रीलंकेतील हिंदूंच्या रक्षणासाठी तळमळीने कार्य करणारे श्रीलंका येथील श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांनी ६१ टक्के आध्यात्मिक स्तर प्राप्त केला असल्याचे गत चतुर्थ अखिल भारतीय हिंदू अधिवेशनामध्ये घोषित करण्यात आले होते. धर्मबंधुत्वाची भावना असणारे आणि हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी उतारवयातही कार्यरत असणारे श्री. सच्चिदानंदन् यांनी ६४ टक्के आध्यात्मिक स्तर गाठल्याचे अधिवेशनात घोषित करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक पू. डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या हस्ते पुष्पहार घालून आणि श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देऊन श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांचा सत्कार करण्यात आला.\nहिंदू अधिवेशनाला साहाय्य करणार्‍या सनातनच्या हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार \nश्री रामनाथ देवस्थानचे सचिव श्री. गुरुप्रसाद कुंकळ्येकर\n(उजवीकडे) यांचा सत्कार करतांना राजस्थानचे\nमहाराजाधिराज महाराव रघुवीरसिंहजी बहादूर\nगोवा डेअरीच्या वितरण व्यवस्थापक सौ. रेश्मा\nतळावलीकर (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना\nसनातनच्या संत पू. (कु.) अनुराधा वाडेकर\nश्री नागेश-महारुद्र देवस्थानचे सचिव श्री. सतीश नमशीकर (उजवीकडे)\nयांचा सत्कार करतांना राजस्थानचे महाराजाधिराज महाराव रघुवीरसिंहजी बहादूर\nअधिवेशनासाठी सभागृह, तसेच हिंदुत्वनिष्ठांच्या निवासासाठी खोल्या उपलब्ध करून देणार्‍या मान्यवरांचा या वेळी सिरोही संस्थान, राजस्थानचे महाराजाधिराज महाराव रघुवीरसिंहजी बहादूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\n१. श्री रामनाथ देवस्थान समितीचे सचिव श्री. गुरुप्रसाद कुंकळ्येकर यांनी अधिवेशनासाठी सभागृह, तसेच निवासी खोल्या उपलब्ध करून दिल्या. हे अधिवेशन त्यांनी सभागृह उपलब्ध करून दिल्यामुळेच होऊ शकले, अशी कृतज्ञता श्री. कुंकळ्येकर यांच्याप्रती व्यक्त करण्यात आली.\nपुढील वर्षीचे अधिवेशन अधिक चांगले होण्यासाठी प्रयत्न करू \nश्री. कुंकळ्येकर यांनी उत्स्फूर्तपणे मीही एक हिंदूच असून मला या माध्यमातून धर्मकार्याची एक संधी मिळाली. यात मी काही केले नाही. पुढील वर्षीचे अधिवेशन अजून चांगले होण्यासाठी सुधारणा सांगाव्यात. त्यानुसार आम्ही पालट करू, असे नम्र आवाहन केले.\n साधकांचे जीवन उद्धारी ॥\nअक्षय्य तृतीयेला रामनाथी आश्रमात कलशारोहण समारंभ झाला. त्या वेळी मला पुढील काव्यपंक्ती सुचल्या.\nवर्षातून करावी एकदा तरी ॥ १ ॥\nभक्तगणांचे असे माहेर ॥ २ ॥\nहोई दुरून कळसाचे दर्शन \nपतित जीव होई पावन ॥ ३ ॥\nमुखाने करावे हरि उच्चारण \nसुटेल मग जन्म आणि मरण ॥ ४ ॥\nयेथे साधक करतात वारी साधनेची \nदोष आणि अहं घालवून वाट चालती प्रगतीची ॥ ५ ॥\nदेवाची आणि धर्माचरणाची आवड अन् प.पू. डॉक्टरांविषयी भाव असणारी ५३ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि उच्च स्वर्गलोकातून जन्माला आलेली पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड येथील चि. गायत्री विनय गर्गे (वय अडीच वर्षे) \nचि. गायत्री हिची २०१५ मध्ये आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती. आता ५३ टक्के आहे.\nजन्म ते १ वर्ष\nकेलेला वाढदिवस सर्वांना आवडणे\n१. आम्ही चि. गायत्रीचा पहिला वाढदिवस सभागृहात साजरा केला. त्या दिवशी यजमान आणि मी सातत्याने सभागृहाची सूक्ष्मातून शुद्धी करत होतो. सभागृहात क्रांतीकारकांच्या चित्रांचे प्रदर्शन लावले होते, तसेच सनातनची सात्त्विक उत्पादनेही ठेेवली होती. प्रत्यक्षातही मी जेव्हा सभागृहात पोहोचले, तेव्हा तेथे अतिशय प्रसन्न वाटून देवतांचे अस्तित्व जाणवत होते. येणार्‍या प्रत्येकाला तेथेच थांबावे, जाऊच नये, असे वाटत होते.\n२. चि. गायत्रीचे ७ सुवासिनींनी औक्षण करून नंतर श्रीरामरक्षेतील संरक्षककवचाचे १० श्‍लोक म्हणून तिच्या शरिराच्या संबंधित अवयवांवर अक्षता वाहिल्या. हे सर्व आलेल्या पाहुण्यांना पुष्कळ आवडले.\n१ ते २ वर्षे\n१. देवाची आवड असणे\n१ अ. खोलीतील बाळकृष्णाच्या चित्राकडे प्रसाद मागणे : गायत्री सवा वर्षांची असल्यापासून खोलीत लावलेल्या लोणी खाणार्‍या बाळकृष्णाच्या चित्राकडे पाहून हात पुढे करते आणि त्याच्याकडे प्रसाद म्हणून लोणी मागते. तिला बोलता यायला लागल्यापासून ती दे दे, असे म्हणते.\nव्यष्टी साधनेसंदर्भात प्रयत्न होत नाहीत; म्हणून निराशा आल्यावर श्रीकृष्णाला केलेली प्रार्थना \n१३.११.२०१४ या दिवशी सकाळी व्यष्टी साधनेसंदर्भात काहीच प्रयत्न होत नाहीत; म्हणून थोडी निराशा येऊ लागली होती. मनाच्या नकारात्मक स्थितीची जाणीव होताच श्रीकृष्णाने पू. बिंदाताईंनी वर्तमानात रहायला सांगितले आहे, याची आठवण करून दिली. वर्तमानात रहाण्यासाठी काय काय करता येईल याचे चिंतन चालू असतांना श्रीकृष्णाने खालील ओळी सुचवल्या.\nहे श्रीकृष्ण, कृष्ण नाम में पागल बना दे मुझे \nमन के बहकावों से, तन के विचारों से बचाना मुझे \nचूकों के पापों से दोष-अहं के आवरण से छुडाना मुझे ॥ १ ॥\nबाबा के (टीप) भजनों में दंग करा दे मुझे, सेवा के रंग में रंग दे मुझे \nलेन-देन की इस दुनिया में, व्यष्टि साधना का गांभीर्य आने दे मुझमेंे ॥ २ ॥\nजहां जहां मेरा मन लेकर जाएगा, गुरुकृपा की याद दिलाना मुझे,\nमाया की इस दुनिया में श्री गुरु के चरणों में झुकाना मुझे ॥ ३ ॥\nहे श्रीकृष्णा, तू सुचवलेल्या ओळी तुझ्याच चरणी अर्पण करतो.\nटीप : प.पू. भक्तराज महाराज\n- श्री. वैभव आफळे, देवद, पनवेल. (१३.११.२०१४)\nसनातनच्या शुद्धीयज्ञांचे (स्वभावदोष निर्मूलन सत्संगांचे) महाभारतकालीन युद्धाशी कसे साधर्म्य आहे, याविषयी सुचलेली सूत्रे\n१५.११.२०१४ या दिवशी दुपारपासून शारीरिक त्रासाचे प्रमाण वाढले. १६.११.२०१४ या दिवशी सकाळी पायातील वेदनांमुळे प.पू. पांडे महाराज यांच्या उपायांना बसणेही अशक्य झाले. त्या वेळी प.पू. डॉक्टरांना आणि श्रीकृष्णाला कळकळीची प्रार्थना झाली अन् त्यांनी सूक्ष्मातून एक दृश्य दाखवले. मला आकलन झालेला त्याचा अर्थ पुढीलप्रमाणे आहे.\nसध्या सनातनचे संत आणि साधक यांना जे तीव्र आध्यात्मिक त्रास होत आहेत, तेसुद्धा महाभारतकालीन युद्धाप्रमाणेच सूक्ष्मातून युद्ध चालू असल्याने होत आहेत. त्या युद्धात पांडव कौरवांशी लढत होते. आताच्या शुद्धी यज्ञात (सत्संगात) साधक त्यांचे जन्मोजन्मीचे प्रबळ दोष आणि अहं यांच्याशी लढत आहेत.\n२. लढण्याचे मार्गदर्शन कोण करते \nयुद्धात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या रथाचे सारथी होते. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णच अर्जुनास मार्गदर्शनही करत होते. आताचे शुद्धी यज्ञ (सत्संग) ही युद्धभूमी असून सर्व साधक अर्जुनाच्या रूपात आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या तत्त्वरूपातून संत मार्गदर्शन करत आहेत. कौरवांसह त्यांचे बलाढ्य सैन्य होते, तर सत्संगात स्वभावदोष आणि अहं यांच्याशी कसे लढावे, हे संत साधकांना शिकवत आहेत.\nचला चला साधकांनो, शुद्धीकरण यज्ञाला जाऊया \nसनातनचे संत आणि प्रसारसेवक जिल्ह्याजिल्ह्यांतूून शुद्धीकरण सत्संग घेत आहेत. गोरेगाव, मुंबई येथील साधक आणि माझे चुलतबंधू श्री. विवेक आफळे या सत्संगाविषयीची माहिती सांगतांना त्यांच्यातील कृतज्ञताभाव जागृत झाल्याचे जाणवले. दुसर्‍या दिवशी शुद्धीयज्ञाच्या (शुद्धीकरण सत्संगाच्या) होणार्‍या लाभाविषयी श्रीकृष्णकृपेने मला सुचलेल्या ओळी पुढीलप्रमाणे आहेत.\nचला चला हो शुद्धीयज्ञाला जाऊया \nअहं-दोषरूपी गाठोडे संगे घेऊन जाऊया ॥ १ ॥\nयज्ञाचे पौरोहित्य करत आहेत हो आपुले संत \nसाधकांना शुद्ध करून सवे नेण्या हिंदु राष्ट्र येईपर्यंत ॥ २ ॥\nहिंदु राष्ट्र आणायचे तुम्हा-आम्हा सर्वांमध्येे आधी \nप.पू. डॉक्टरांचा झाला संकल्प,\nसाधकांच्या दूर व्हाव्यात भव-तापादी व्याधी ॥ ३ ॥\nमिरज येथील सनातनच्या आश्रमात क्षणोक्षणी गुरुकृपेची आणि गुरूंच्या अस्तित्वाची येणारी अनुभूती\nमिरज आश्रमात वयस्कर साधकांची संख्या अधिक आहे आणि स्वच्छता, वाहनसेवा यांसाठी साधक अल्प आहेत. आश्रम मोठा असल्याने आणि सेवा अधिक असल्याने साधकसंख्या पुरेशी नसते, तरीही प्रत्येक प्रसंगात अडचण समोर आली की, भगवंत लगेचच त्यातून मार्ग काढतो. त्यातील काही प्रसंग देत आहे.\n१. वाहनचालक सेवेसाठी साधक\nउपलब्ध नसतांना इतर ठिकाणाहून\nमिरज आश्रमात काही दिवसांसाठी साधक येणे\nआश्रमात बर्‍याचदा वाहनचालकाची अडचण येते. अशी अडचण आली की, त्या वेळी लगेचच त्या सेवेसाठी साधक उपलब्ध होतो. एकदा आश्रमात वाहनसेवा करणारे दादा घरी गेले होते. आश्रमात चारचाकी वाहन चालवण्यासाठी कोणी चालक साधक उपलब्ध नव्हता. आता काय करायचे असा प्रश्‍न पडला; देव काहीतरी सोय करणार हे ठाऊक होते. त्यामुळे मी निश्‍चिंत होते. दुसर्‍या दिवशी रामनाथी आश्रमातून पू. (सौ.) गाडगीळकाकूंसमवेत श्री. परशुराम पाटीलदादा आले. त्यांची सेवा झाल्यावर त्यांना वेळ असायचा. त्यामुळे पुढील १५ दिवस चालक साधकाची अडचण आली नाही. यानंतरही एकदा वाहनसेवा करणारे दादा घरी गेल्याने आश्रमात चालक साधकाची अडचण येत होती. त्या मासातील धान्य खरेदीही राहिली होती. त्या वेळी श्री. घनश्याम गावडे रुग्णालयात उपचारांसाठी आले होते. तेव्हा दादांनी चालक म्हणून साहाय्य केले आणि त्या वेळी धान्य खरेदीही देवाच्या कृपेने कोणतीही अडचण न येता पूर्ण झाली. प्रत्येक वेळी अशी अडचण आली की, देव कोणत्या तरी साधकाच्या माध्यमातून येतो आणि ती सेवा पूर्ण होते. अशा कितीतरी अनुभूती आल्या आहेत.\nकु. सायली गाडगीळ (आताच्या सौ. सायली करंदीकर) हिच्या विवाहानिमित्त धार्मिक विधी चालू असतांना पू. मुकुल गाडगीळ आणि पू. (सौ.) अंजली गाडगीळ यांच्याभोवती तेज जाणवणे\n२४.४.२०१६ या दिवशी रामनाथी आश्रमात कु. सायली (पू. (सौ.) अंजली गाडगीळकाकू आणि पू. गाडगीळकाका यांची मुलगी) हिच्या विवाहानिमित्त धार्मिक विधी चालू होते. त्या वेळी पू. काका-काकूंच्या भोवती मला पुष्कळ तेज दिसले. भावविभोर अवस्थेत आपोआपच मी आसंदीवर कधी बसलो, ते मला समजलेच नाही. पू. काकूंच्या ठिकाणी मला जगन्माता दिसली. माते असा भावोद्गार माझ्या मनी उमटून गेल्याचे जाणवले. नंतर पू. गाडगीळकाकूंची भेट झाल्यावर मी माझी अनुभूती त्यांना कथन केली. त्या वेळी मलाही तेज जाणवले, असे त्या म्हणाल्या.\n- श्री. दीपक रा. छत्रे, रायंगिणी, बांदोडा, गोवा. (२५.४.२०१६)\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nहे असे आहे का ते तसे आहे का ते तसे आहे का हे असेही नाही, तसेही नाही.\n मग ते असेही आहे आणि तसेही आहे.\nभावार्थ : हे असे आहे का मधील हे मायेविषयी आहे. ते तसे आहे का मधील हे मायेविषयी आहे. ते तसे आहे का मधील ते ब्रह्मासंबंधी आहे. हे असेही नाही, तसेही नाही, म्हणजे म्हटले तर ही म्हणजे माया, असेही नाही म्हणजे दिसते तशी नसून ब्रह्म आहे आणि तशीही नाही म्हणजे ब्रह्म म्हटले तर ब्रह्मस्वरूपातही नाही. ते कशात नाही मधील ते ब्रह्मासंबंधी आहे. हे असेही नाही, तसेही नाही, म्हणजे म्हटले तर ही म्हणजे माया, असेही नाही म्हणजे दिसते तशी नसून ब्रह्म आहे आणि तशीही नाही म्हणजे ब्रह्म म्हटले तर ब्रह्मस्वरूपातही नाही. ते कशात नाही म्हणजे ब्रह्म सर्वत्र आहे, मायेतही आहे. मग ते असेही आहे आणि तसेही आहे म्हणजे माया आणि ब्रह्म दोन्ही एकच आहेत.\n(संदर्भ ः सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nआता एकेका रुग्णासाठीचे नव्हे, तर मरणोन्मुख स्थितीतील राष्ट्र आणि धर्म यांसाठी हजारो डॉक्टर (आधुनिक वैद्य) हवेत - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nकालक्रमणा करतांना मनुष्याकडून चुका घडतातच; पण प्रत्येक चुकीपासून\nआपण काहीतरी शिकलो, तरच पुढील आयुष्य यशस्वी होते.\nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\nसनातन संस्थेचे साधक डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केल्यानंतर पुढील १ आठवडा प्रसारमाध्यमांनी ज्या प्रकारची धादांत असत्य वृत्ते दिली आणि सनातन संस्था अन् तिचे साधक यांची जी अपकीर्ती केली, ती पहाता त्याला दुर्दैवाने पत्रकारितेचा धंदा असा शब्द वापरावा लागतो. आज भारतातील अपवाद वगळता सर्वच प्रसारमाध्यमे आणि त्यांचे पत्रकार हे तथाकथित निधर्मी, पुरोगामी, साम्यवादी विचारसरणींचा पुरस्कार करतात, हे आपण पहातो; मात्र हे करतांना एक पत्रकार म्हणून त्यांनी त्यांच्या व्यवसायाशी किमान नैतिक बांधिलकी राखणे तरी अपेक्षित आहे. हे सर्व परत एकदा सांगण्याची वेळ आली आहे, याचे कारण म्हणजे राणा अयुब नावाच्या अशाच स्वतःला मानवतावादी म्हणवणार्‍या महिला पत्रकाराने गुजरात फाईल्स नावाचे पुस्तक लिहून गुजरात दंगलीप्रकरणी स्वतःजवळ काही विशेष पुरावे असल्याचा आव आणत ढोंगीपणा आणि हिंदुद्वेष चालूच ठेवला असल्याचे समोर येत आहे.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nसनातन संस्थेवर बंदी आणण्यासाठी रा.स्व. संघाचा महार...\nअल्पवयीन मुलांवर होणार्‍या लैंगिक अत्याचारांविरुद्...\nअमेरिकेच्या पश्‍चिम व्हर्जिनियामध्ये वादळी पावसामु...\nराजकारणात शिरण्यापेक्षा निर्भयतेने धर्मकार्य करा \nमंदिरांच्या भूमीवर शेती करण्यास अन्य धर्मियांना बं...\nबारामुल्लामध्ये २ आतंकवादी ठार\nएन्एस्जीचे सदस्यत्व मिळाले तर हानीच \nपाक क्रिकेटपटू इमरान खान यांच्या पक्षाच्या सरकारकड...\nजिहादी आतंकवाद्यांकडून पॅराशूट, फुगे किंवा पॅराग्ल...\nमोगल बादशहा अकबरही गंगाजल ग्रहण करायचा \nम्यानमार येथे पुन्हा बौद्ध आणि मुसलमान यांच्यात तण...\nआतंकवाद्यांच्या आक्रमणात ८ भारतीय पोलीस ठार झाल्या...\nमुंबई येथील एका तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी काँ...\nसिल्लोड (संभाजीनगर) येथून गोवंशियांना गोशाळेत घेऊन...\nराज्य महिला आयोगाकडे पोलिसांच्या विरोधातीलच अधिक ग...\nपंजाबमधील मलेरकोटला येथे कुराणच्या कथित अवमानावरून...\n३० सप्टेंबरपर्यंत अघोषित संपत्ती घोषित करा \n(म्हणे) बांगलादेशातील भारतीय नागरिक सुरक्षित \nगोमंतकियांचे पोर्तुगीज पारपत्र घेण्याचे प्रमाण घटण...\nपुण्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील युवक घेणार...\nचिखली (जिल्हा पुणे) येथे उभारण्यात येणारे जगद्गुरु...\nहलकर्णी (जिल्हा कोल्हापूर) येथे मंदिरात चोरी \n(म्हणे) केंद्र आणि राज्य शासनाने कुठे नेऊन ठेवला आ...\nसनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्यावरील ...\nआषाढी पालखी सोहळा प्रस्थान काळात आळंदीत (पुणे) प्ल...\nजुलै मासात १२ दिवस अधिकोष (बँका) बंद रहाणार\n२९ जून या दिवशी पुणे येथे वारकरी-धारकरी संगमासाठी ...\nइंग्रजीचे स्तोम थांबवून मातृभाषेतूनच मुलांना शिक्ष...\nसव्वाशे कोटी जनतेची शक्ती चांगल्या कामासाठी वापरली...\nसहावीच्या इतिहासाच्या पुस्तकातील सुधारित नकाशे बाल...\n) सलमान खानला राज्य महिला आयोगाची नोटीस\nभेंड (जिल्हा बीड) येथे पहिल्याच पावसात जलशिवार योज...\nपंढरपूर (जिल्हा सोलापूर) येथे वाळू तस्करांकडून महस...\nभूपाल माळी आत्महत्या प्रकरणात अधिवक्ता झाकीर झुसेन...\nआर्द्रता नियंत्रित करण्याचे दायित्व देवस्थान समिती...\nगोव्याचे मंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांच्याकडून पोर...\nहिंदू तेजा जाग रे \nमहाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीवर प्रशासक ने...\nपंचम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचा हिंदुत्वनिष्ठांच...\nहिंदु राष्ट्र येण्यासाठी अर्जुनाप्रमाणे प्रयत्न कर...\n२ वर्षांच्या आत नेपाळला पुनश्‍च हिंदु राष्ट्र बनवू...\nकेवळ साधनेमुळे अधिवेशनाला उपस्थित राहू शकलो \nक्षत्रिय लढवय्यांमुळेच भारतात हिंदू शिल्लक \nसनातन संस्थेला आतंकवादी ठरवू पहाणार्‍या प्रसारमाध्...\nसनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत\nमनात येणार्‍या प्रतिक्रिया आणि नकारात्मक विचार दूर...\nगुरुपौर्णिमेला २२ दिवस शिल्लक\nभोपाळ (मध्यप्रदेश) येथील प्रा. रामेश्‍वर मिश्र, मं...\nअवीट आनंदाचा ठेवा असलेली प.पू. गुरुदेवांची यवतमाळ ...\nगुरुदेव, विष्णुके तुम अवतार हो \nश्रीलंका येथील श्री. मरवनपुलावू सच्चिदानंदन् यांची...\nहिंदू अधिवेशनाला साहाय्य करणार्‍या सनातनच्या हितचि...\n साधकांचे जीवन उद्धारी ॥\nदेवाची आणि धर्माचरणाची आवड अन् प.पू. डॉक्टरांविषयी...\nव्यष्टी साधनेसंदर्भात प्रयत्न होत नाहीत; म्हणून नि...\nसनातनच्या शुद्धीयज्ञांचे (स्वभावदोष निर्मूलन सत्सं...\nचला चला साधकांनो, शुद्धीकरण यज्ञाला जाऊया \nमिरज येथील सनातनच्या आश्रमात क्षणोक्षणी गुरुकृपेची...\nकु. सायली गाडगीळ (आताच्या सौ. सायली करंदीकर) हिच्य...\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ ॥ ॐ श्री जय जय ...\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/uncategorized/page/263", "date_download": "2018-04-26T13:13:06Z", "digest": "sha1:W2H6X33LF3AR3OEZBNX2LWQVIF6PEWGW", "length": 9830, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Top News Archives - Page 263 of 387 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nआमदार रमेश कदमांची पोलिसांना शिवीगाळ\nऑनलाईन टीम / मुंबई : तुरूंगात असूनही आमदार रमेश कदम यांची मुजोरी कमी झालेली नाही. रमेश कदम यांनी जेलमध्ये पोलिसांवर दादागिरी करत त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. रूटीन चेकअपसाठी रमेश कदम यांना मुंबईतील जे जे रूग्णालयात घेऊन जात असातान कदम रूग्णालयात जाण्यास तयार नव्हते. यावेळी पोलिसांनी व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिस अधिकाऱयाने रमेश कदम यांचश म्हणणश लिहून ...Full Article\nदमानिया यांना भुजबळांकडून अब्रुनुकसानीची नोटीस\nऑनलाईन टीम / मुंबई : कारागृहात शिक्षा भोगत असलेले राज्याचे माजी सार्वजनिक बांधकामंत्री छगन भुजबळ यांना कारागृहात व्हीआयपी ट्रिटमेंट दिली जात असल्याचा आरोप केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांना ...Full Article\nकुलभूषण जाधव यांना वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार : बागले\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : कुलभूषण जाधव यांची फाशीची शिक्षा थांबवण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिले आहेत. त्यांना वाचवण्यासाठी सरकारकडून पूर्ण प्रयत्न करण्यात येणार आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ...Full Article\nकुलभूषण जाधवप्रकरण ; आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निर्णय पाकला अमान्य\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीला अंतिम निकाल येईपर्यंत स्थगिती दिली. न्यायालयाने दिलेला हा निकाल पाकिस्तानला मान्य नाही. याप्रकरणाचे ठोस पुरावे आंतरराष्ट्रीय न्यायालयात ...Full Article\nइंटरनेट हायस्पीड करण्यासाठी इस्त्राs करणार 3 उपग्रहांचे प्रक्षेपण\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : इस्त्राsकडून देशातील इंटरनेट सेवा हायस्पीड करण्यासाठी तीन उपग्रह सोडण्यात येणार आहेत. जीसॅट-19, जीसॅट-11 आणि जीसॅट-20 या तीन उपग्रहांचे इस्त्राsकडून येत्या 18 महिन्यांत प्रक्षेपण ...Full Article\nट्रिपल तलाकप्रकरणाची सुनावणी पूर्ण ; सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : इस्लाम धर्मियांमध्ये चालू असलेल्या ट्रिपल तलाकप्रकरणाची सुनावणी आज सहा दिवसानंतर पूर्ण झाली असून, सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचा निकाल राखून ठेवला आहे. ट्रिपल तलाक ही ...Full Article\nसांगलीत सरपंचाची निघृण हत्या\nऑनलाईन टीम / सांगली : सांगलीत सरपंचाची निघृण हत्या करण्यात आली आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली गावचे विद्यमान सरपंच युवराज पाटील यांच्या मान आणि डेक्यावर वार केल्याने त्यांचा जागीच मृत्यू ...Full Article\nकुलभूषण जाधव यांच्या फाशीचा आज फैसला\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : हेरगिरी अणि विघातक कारवयांच्या आरोपावरून कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानाने ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेविरूद्ध भारताने पेलेल्या याचिकेवर नेदरलँड्समधील दी हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालय गुरूवारी निकाल ...Full Article\nभारतीय लष्कराला मिळणार नव्या तोफा\nऑनलाईन टीम / नवी दिल्ली : तब्बल तीन दशकांनंतर भारतीय लष्कराला नव्या तोफा मिळणार आहेत. अमेरिकेहून दोन अल्ट्रा लाईट हॉवित्झर तोफा भारतात आणण्यात आल्या आहेत.गुरूवारी राजस्थानमधील पोखरणमध्ये या तोफांची ...Full Article\nज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचे निधन\nऑनलाईन टीम /मुंबई : कणखर अभिनयाने सिनेसृष्टीत वेगळेपण जपणारी हरहुन्नरी अभिनेत्री रीमा लागू यांचं निधन झालं. त्या 59 वर्षांच्या होत्या. बॉलिवूडची ग्लॅमरस आई म्हणून रीमा लागू परिचीत होत्या. मुंबईतील ...Full Article\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/536524", "date_download": "2018-04-26T13:16:02Z", "digest": "sha1:D6KYLRH7C6BX7JE4DSY6QYOKNOL4LVEJ", "length": 6444, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सागरिका म्युझिकचे शॉर्टफिल्म दिग्दर्शनात पदार्पण - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » सागरिका म्युझिकचे शॉर्टफिल्म दिग्दर्शनात पदार्पण\nसागरिका म्युझिकचे शॉर्टफिल्म दिग्दर्शनात पदार्पण\nआजवर नेहमीच आगळय़ा वेगळय़ा प्रयोगांच्या मालिकेत सागरिका म्युझिकने भर दिली आहे. सागरिका म्युझिक आता लवकरच ‘चंदना’ ही मराठी शॉर्टफिल्म आपल्या भेटीस घेऊन येत असून म्युझिक व्हिडीओच्या दिग्दर्शनानंतर सागरिका म्युझिकच्या सागरिका दास यांनी आता शॉर्टफिल्मच्या माध्यमातून चित्रपट दिदर्शनातही पदार्पण केले आहे.\n‘चंदना’ या शॉर्टफिल्मचे कथानक हे दोन गाण्यांभोवती गुंफण्यात आले असून लगबग चालली… या गाण्याचा व्हिडीओ नुकताच सोशल साईट्सवर प्रदर्शित केला आहे. केवळ ग्रामीण भागातच नाही तर शहरातही लग्न हा स्त्राrच्या आयुष्यातील महत्वाचा भाग समजला जातो आणि त्याचा स्त्राrच्या शिक्षणावर परिणाम होतो. यातूनच समाजातील पुरुषप्रधान संस्कृतीचा आपल्याला अनुभव येतो. नेमका अनोख्या पद्धतीने या गाण्यात हा विषय मांडण्यात आला आहे. संगीता बर्वे लिखित या दोन्ही गाण्यांसाठी नव्या दमाच्या संगीतकार सुहित अभ्यंकर, गायिका राजेश्वरी पवार आणि गायक ओमकारस्वरूप बागडे यांनी आजकालच्या आयटम साँग्सच्या जमान्यात फीलगुड गाणी तयार केली असून स्त्राr शिक्षणासारख्या महत्वाच्या विषयाला महत्व दिले हे खरंच कौतुकास्पद आहे. याच गोष्टीमुळे सागरिका म्युझिकने यावर शॉर्टफिल्म तयार करण्याचा आणि ती दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला. चंदना या शॉर्टफिल्ममध्ये अभिनेत्री अश्विनी गिरी, मीरा जोशी आणि सुखदा बोरकर यांच्या अभिनयाची चुणूक पाहायला मिळणार आहे.\n6 सिनेमांचे नवीन पोस्टर रिलीज\nशनिवारपासून पुणेकरांना १६ एम.एम. चित्रपटांची मेजवानी\nअक्षय तृतीयाच्या शुभमूहुर्तावर ‘बोनस’ चित्रपटाचे टीझर पोस्टर लाँच\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/537217", "date_download": "2018-04-26T13:26:43Z", "digest": "sha1:GKEZK75AHEU36CNOT3EXJBOGSDOFVXTK", "length": 7421, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अनुलोभ संस्थेमार्फत विद्यार्थींना मोफत सायकल वाटप - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » अनुलोभ संस्थेमार्फत विद्यार्थींना मोफत सायकल वाटप\nअनुलोभ संस्थेमार्फत विद्यार्थींना मोफत सायकल वाटप\nटाकऊ पासून टिकाऊ या उपक्रमांतर्गत अनुलोभ संस्था व जनहीत ग्रुप इंचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आराळा येथे शालेय विद्यार्थींना सायकल वाटप करण्यात आले. यासाठी अनुलोभ संस्थेचे शिराळा विधानसभा क्षेत्र प्रमुख शशिकांत पवार व सुधीर बंडगर यांनी परीश्रम केले.\nशासनाच्या अनेक लोक कल्याणाच्या योजना ग्रामिण भागातील लोकांपर्यंत पोचत नाहीत. या योजना लोकापर्यंत पोचवण्याचे काम अनुलोभ संस्था राज्यभर करत आहे. विचार, नेतृत्व, योजना कृती यातून एकात्मिकाकडे हे अनुलोभचे कार्य आहे. तसेच सरकारी प्रयत्नांना जनसहभागाची साथ यातून विकास करण्याची अनुलोभ संस्था करत आहे. शशिकांत पवार यामाध्यमातून काम करत असतात. ते भाग सेवक म्हणून कार्य करत आहेत. अनुलोभ संस्था आणि जनहित ग्रुप यांनी एकत्र येऊन ज्या सायकली वापरात नाहीत. काही सायकली अडगळीत आहेत. त्या सायकली गोळा केल्या. त्या दुरुस्त करुन शिराळा तालुक्यातील आरळा हे पश्चिमेकडील टोकाचे गाव या †िठकाणी हाय्यर एज्युकेशन सोसायटीच्या गांधी विद्यालयात आसपासच्या अनेक वाडय़ा वस्तीवरील मुली चालत येतात, अशा मुलींना या सायकली देण्यात आल्या.\nयावेळी अनुलोभ चे भाग सेवक शशिकांत पवार, जनहीत ग्रुपचे अध्यक्ष प्रभाकर बाऊस्कर यांनी मनोगत व्यक्त करुन या उपक्रमाचा हेतू व गरज सांगितली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.टी.गोसावी हे होते. स्वागत व प्रास्ताविक क्रिडा शिक्षक सुधीर बंडगर यांनी केले. यावेळी क्रांतिवीर उमाजी नाईक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सर्जेराव जाधव, पर्यवेक्षक ए.एस.घोरपडे, राजाराम जाधव, अनुलोभ इंचलकरंजीचे जनसेवक प्रभारक भोळ, दिपक जाधव, महादेव देसाई, दिपक वेदपाठक, विकास बेलेकर, यशवंत पाटील, कासिम नदाफ, आदित्य बेलेकर उपस्थित होते. आभार एस.एस.नलवडे यांनी मानले.\nकपडे धुण्यास गेलेल्या माय-लेकीचा पाण्यात बुडून मृत्यू\nप्रियकराच्या मदतीने पत्नीकडून पतीचा खून उघड\nसोलापूर, बार्शी व करमाळा बाजार समितींचे आरक्षण जाहीर\n15 दिवसानंतरही परिवहन कामगारांचा संप बेदखल\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/shiv-jayanti-marathi/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%80-109021800061_1.html", "date_download": "2018-04-26T13:23:35Z", "digest": "sha1:OUCWWTLHWCY3BJOPRFKWA5IR74P6D6JY", "length": 18287, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "shivaji maharaj | शिवाजी महाराजांची थोरवी | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवस्तुनिष्ठ भूमिकेवरून विचार केला तरच शिवाजीमहाराजांच्या थोरवीचे आकलन होईल. त्यांनी स्वराज्यसंस्थापना केली याचा अर्थ त्यांनी मुसलमानांचे वर्चस्व नाहीसे केले. युरोपीय व्यापार्‍यांच्या वखारी लुटल्या आणि जाळल्या याचा अर्थ त्यांच्या आक्रमक वृत्तीला पायबंद घातला. ते लोकोत्तर पुरूष होते याविषयी वाद असण्याचे कारण नाही. जगातील कोणत्याही विभूतीच्या अंगी आढळणारे अनेक असाधारण गुण त्यांच्या ठायी एकत्रित झाले होते. लहानपणापासून नाना प्रकारची संकटे सोसल्यामुळे त्यांना जगाचा विशेष अनुभव होता आणि त्याचा योग्य उपयोग करून घेण्याची बुद्धी स्वभावात:च त्यांच्या ठिकाणी होती. त्यांची राहणी साधी होती. त्यामुळे शिपाईगड्यांत त्यांच्यासंबंधी आपुलकी होती. त्या बळावर त्यांनी आपल्याभोवती जीवास जीव देणारे असंख्य मित्र गोळा केले होते.\nमहाराज नीतिमान होते. त्यांना कोणतेही व्यसन नव्हते. शत्रूच्या स्त्रियांना त्यांनी सुखरूपपणे त्यांच्या घरी पोहोचविल्याचे प्रसंग त्यांच्या चरित्रात आहेत. आपल्या आचरणाने त्यांनी प्रजेला नीतीचा धडा शिकविला होता. त्यांच्या राजनीतीत शक्ती व युक्ती या दोहींचा समन्वय होता. ते जसे शूर योद्धे होते तसे बुद्धिमान मुत्सद्दी होते. ध्येय आणि व्यवहार यांची सांगड घालण्याचे कौशल्य त्यांना साधले होते.\nत्यांची धर्मावर नि:सीम श्रद्धा होती. धर्मभावना त्यांच्या अंत:करणात सदैव जागृत होती. राष्ट्रोन्नती धर्मोन्नतीवर अवलंबून आहे अशी त्यांची दृढ धारणा होती. तिच्या अनुषंगाने त्यांची सारी कार्ये होत. राज्यव्यवहाराबाबत त्यांचा स्वभाव अत्यंत कडक होता. गुन्हेगाराला ते जबरदस्त शिक्षा दिल्याशिवाय राहात नसत. प्रतापराव गुजरांवरचा त्यांचा राग इतिहासात नमूद आहे. कारभारात महाराज कडक असले तरी मुळात ते अंत:करणाने कोमल व दयाशील होते.\nत्यांनी पैसा गोळा केला. कारण सैन्य ठेवण्यास पैसा उभारावा लागतो. आणि सैन्याशिवाय शत्रूला तोंड देता येत नाही. त्यांनी थोड्या पैशांत व थोड्या खर्चात फौजफाटा व गड, किल्ले यांची अत्यंत उत्तम व्यवस्था ठेवली. अडाणी मावळ्यांना त्यांनी हाताशी धरले व स्वराज्यस्थापनेचे कार्य केले. यात त्यांची योजकता व्यक्त होते. त्यांच्या पश्चात हे कार्य कुणास साधले नाही. कारण मराठ्यांशी जशी परंपरा ऐकू येते तशी मावळ्यांची परंपरा ऐकू येत नाही. या वस्तुस्थितीचा कदाचित आनुवंशिकतेशी संबंध असावा.\nराज्यकारभारात महाराज सदैव सावध होते. त्यांचे हेरांचे खाते होते. त्यांच्या हेरांत बहिर्जी नाईक प्रसिद्ध आहे. कारभार चालविण्यासाठी त्यांनी अष्टप्रधान नेमले होते. त्यांच्यात कामाची वाटणी करण्यात आली होती, त्यांची शिस्त अत्यंत कडक होती. त्यांनी जिंकलेल्या मुलुखावर चौथाई म्हणून एक नवीन हक्क बसविला. त्या चौथाईच्या उत्पन्नावर जिंकलेल्या प्रदेशाच्या संरक्षणाचा आणि फौजेच्या इतर खर्चाचा भार असे. तिच्यावरून इंग्रजांना तैनाती फौजेची कल्पना स्फुरली होती. महाराजांची फौज किती शिस्तबद्ध होती याची साक्ष त्यांचे हे पत्र देईल.\nपावसाळ्याच्या तोंडी त्यांनी सैन्याला ताकीद दिली आहे, ''पावसाळ्याकारणे पागेस सामा व दाणा व वरकड केला होता तो कित्येक खर्च होऊन गेला. परंतु जरूर जाले त्याकरिता कारकुनाकडून व गडोगडी गल्ला असेल तो देववून जैसीतैसी पागेची बेगमी केली आहे. असेल तोवरी धुंदी करून चाराल. मग पडत्या पावसात काही मिळणार नाही. उपास पडतील. घोडी मरावयास लागतील. म्हणजे विलातीस तसवीस देऊ लागाल. तरी रयतेस काडीचा आधार द्यावयाची गरज नाही. घलक पागेचे आहेत, खण धरून राहिले असतील, कोणी आगट्या करतील, कोणी भलतेच जागा चुली रंधनाला करतील, कोणी तंबाकूला आगी घेतील. गवत पडले आहे ऐसे अगर वारे लागले आहे ऐसे मनामन आणिता म्हणजे अविस्त्राच एखादा दगा होईल. रात्रीस दिवा घरात असेल, अविस्त्राच उंदीर वात नेईल, ते गोष्टी न हो. बदनामी ज्यावर येईल त्यास, मराठियाची तो इज्जत वाचणार नाही.\n(महाराष्ट्राच्या जीवनातील स्थित्यंतरे पुस्तकातून साभार)\nशिवचरित्रातून प्रेरणा घेऊ या\nछिंदमला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी\nभाजप उपमहापौर छिंदम यांनी वापरले शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द\nदृष्टिबाधितांनाही अनुभवता येणार \"प्रभो शिवाजी राजा\" ची चरित्रगाथा \nVideo : कसे होते गजानन महाराज\nयावर अधिक वाचा :\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nवेळेचे लक्ष ठेवा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. आर्थिक खर्च वाढेल. महत्त्वाच्या कार्यांमध्ये सावधगिरी बाळगा. स्त्री पक्षाचे लक्ष ठेवा.\nआपल्या सर्व कार्यांना योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज आपण गंभीर विचार करू शकता.\nअधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा.\nस्त्री पक्षाचा आधार मिळेल. कामात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रकरणांमध्ये काळजीपूर्वक कार्ये करा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा.\nउत्साहजनक वार्ता मिळाल्याने आनंदित राहाल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. लोकप्रसिद्धि वाढेल व व्यापारात उत्तम योग.\nएखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल.\nआज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे.\nसामाजिक कामात सावधगिरी बाळगा. नोकरीपेशा व्यक्ती कामात व्यस्त राहातील. एखाद्या स्त्रीचा आधार राहील.\nइच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील.\nशेयरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य देखील चांगले राहील.\nएखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेम रोमांसमध्ये स्थिती अनुकूल राहील.\nआपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरपेशा व्यक्ती आपल्या कामात लक्ष द्या व अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2018-04-26T13:38:20Z", "digest": "sha1:FOOALYQ2KNYP67RKFWXNEG2O5JLBPBC4", "length": 10365, "nlines": 152, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्रीनगर - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nश्रीनगर येथील जगप्रसिद्ध दाल सरोवर\nश्रीनगरचे जम्मू आणि काश्मीरमधील स्थान\nराज्य जम्मू आणि काश्मीर\nसमुद्रसपाटीपासुन उंची ५,२०० फूट (१,६०० मी)\nश्रीनगर ही भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्याची उन्हाळी राजधानी व राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. श्रीनगर शहर काश्मीर खोऱ्यात झेलम नदीच्या काठावर वसले असून ते जम्मूच्या २५० किमी उत्तरेस व दिल्लीच्या सुमारे ८०० किमी उत्तरेस स्थित आहे. २०११ साली श्रीनगरची लोकसंख्या सुमारे १२ लाख होती. श्रीनगर ऐतिहासिक काळापासून येथील रम्य हवामान, अनेक सरोवरे इत्यादींसाठी एक लोकप्रिय पर्यटनस्थळ राहिले आहे.\nकाश्मीर संस्थानाचे मुख्यालय राहिलेले श्रीनगर भारताच्या फाळणीनंतर वादाच्या भोवऱ्यात सापडले. पाकिस्तानच्या आगळिकीला घाबरलेल्या राजा हरी सिंगने २६ ऑक्टोबर १९४७ रोजी आपला तटस्थपणा संपुष्टात आणून काश्मीर संस्थानाला भारतात विलीन करण्याचा निर्णय घेतला व श्रीनगर भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्याचा भाग बनले. परंतु १९९० नंतर येथे सातत्याने फुटीरवादी व दहशतवादी संघटना कार्यरत आहेत ज्यामुळे येथील कायदा व सुव्यवस्था कमकूवत बनली आहे. २०१६ साली बुरहान वाणी नावाच्या लोकप्रिय फुटीरवादी नेत्याची भारतीय लष्कराने हत्या केली ज्यामुळे काश्मीर खोऱ्यात असंतोषाची प्रचंड लाट उसळली ती आजवर कायम आहे. त्यामुळे श्रीनगर येथील पर्यटन व्यवसाय बंद पडला आहे.\nदरवर्षी मे ते ऑक्टोबर ह्या उन्हाळी महिन्यांदरम्यान जम्मू आणि काश्मीर राज्याचे सर्व कामकाज श्रीनगरमधून चालते व उर्वरित काळाकरिता राज्याची राजधानी जम्मूमध्ये असते. श्रीनगर रस्ते व हवाई मार्गांद्वारे उर्वरित भारतासोबत जोडले गेले आहे. श्रीनगर रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेच्या बारामुल्ला-बनिहाल ह्या ११९ किमी लांबीच्या रेल्वेमार्गावर स्थित असून येथून सध्या केवळ डेमू प्रकारच्या गाड्या धावतात. ह्या मार्गावरील पीर पंजाल रेल्वे बोगदा हा भारताम्धील सर्वाधिक लांबीचा रेल्वे बोगदा आहे. जम्मू–बारामुल्ला रेल्वेमार्ग बांधून पूर्ण झाल्यानंतर श्रीनगरहून जम्मूमार्गे उर्वरित भारतापर्यंत रेल्वेसेवा शक्य होईल. राष्ट्रीय महामार्ग १ ए श्रीनगरला दिल्लीसोबत व कारगिल तसेच लेहसोबत जोडतो. श्रीनगर विमानतळ शहराच्या १२ किमी दक्षिणेस स्थित असून येथून देशाच्या बहुतेक सर्व प्रमुख शहरांसाठी थेट प्रवासी विमानसेवा उपलब्ध आहे.\nराष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान, श्रीनगर ही एन.आय.टी.पैकी एक असलेली तंत्रज्ञान शिक्षणसंस्था तसेच काश्मीर विद्यापीठ येथील प्रमुख शैक्षणिक संस्था आहेत.\nविकिव्हॉयेज वरील श्रीनगर पर्यटन गाईड (इंग्रजी)\nजम्मू आणि काश्मीरमधील शहरे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ फेब्रुवारी २०१८ रोजी १२:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/cheap-koryo+hand-blender-price-list.html", "date_download": "2018-04-26T13:17:19Z", "digest": "sha1:DOJ266VJN3AMO3FXYCVQIOD3ONZYXLMM", "length": 14008, "nlines": 391, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये कोरयो हॅन्ड ब्लेंडर | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nCheap कोरयो हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nस्वस्त कोरयो हॅन्ड ब्लेंडर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त हॅन्ड ब्लेंडर India मध्ये Rs.749 येथे सुरू म्हणून 26 Apr 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. कोरयो कभ 750 180 हॅन्ड ब्लेंडर Rs. 1,449 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये कोरयो हॅन्ड ब्लेंडर आहे.\nकिंमत श्रेणी कोरयो हॅन्ड ब्लेंडर < / strong>\n0 कोरयो हॅन्ड ब्लेंडर रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 362. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.749 येथे आपल्याला कोरयो खंबा 200 हॅन्ड मते हॅन्ड ब्लेंडर 300937435 उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nशीर्ष 10कोरयो हॅन्ड ब्लेंडर\nकोरयो खंबा 200 हॅन्ड मते हॅन्ड ब्लेंडर 300937435\nकोरयो कभ 750 180 हॅन्ड ब्लेंडर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://full2dhamaal.wordpress.com/2012/04/", "date_download": "2018-04-26T13:31:51Z", "digest": "sha1:VG3CGHM2TOZCYNIZKTMZRLCQBQG6H2QC", "length": 31131, "nlines": 186, "source_domain": "full2dhamaal.wordpress.com", "title": "एप्रिल | 2012 | full2dhamaal", "raw_content": "\nमला भारतीय संघ आवडतो….\nएप्रिल 4, 2012 · 9:46 सकाळी\nमागच्या आठवड्यात एक ओळखीची व्यक्ती\nदेवाघरी गेली..थोडे वाईट वाटले पण का कुणास ठावूक\nखरे तर गेलेल्या व्यक्ती विषयी असे बोलू नये\nपण खरेच वाटले की सुटली बिचारी..९०/९२ वय असेल..\n८५ ओलांडली आणि त्यांना लकवा झाला,\nपुढची ५/७ वर्षे अंथरुणालाच खिळून होती..\nरोज देवाची पार्थना करायची की मला घेवून चल..\nपण देव काही प्रसन्न होत न्हवता..परवा झाला…\nमागच्या भेटीत इच्छा नसतांना पण\nत्यांच्या भेटीला जावे लागले….\nमाझा स्वभाव माणूस घाणा नाही आहे…पण महिनोन महिने\nआजारी असलेल्या माणसांना भेटायला जायला नको वाटते…\nत्यांच्या पण काही अडचणी असतात…\nपण अशीच एक जनरीत म्हणून जावे लागते….\nअसल्याने तिने आधीच भेटीची वेळ ठरवली..\nत्यांच्या नातीनेच फोन उचलला होता त्यामुळे वेळ ठरवतांना काही अडचण\nनाही आली….बऱ्याच वेळा समान वय आणि त्यामुळे येणारे समान विचार, सुसंवाद साधायला मदत करतात…\nभेटायला गेलो..घरात इन-मीन चारच माणसे…\nआजारी व्यक्ती, तिची सून, नात आणि नातीचा मुलगा…\nघर स्वच्छ आणि नीट-नेटके होते तरी,\nघरावर एक उदास छाया पडलेली दिसत होती…\nनिदान मला तरी तसे जाणवत होते…\nखूप दिवसांनी त्या घरी गेल्याने हळूहळू जुन्या आठवणी निघाल्या..आणि मग तिच्या आठवणी मनात रुंजी घालायला लागल्या…\nसदैव हसतमुख आणि टवटवीत असलेला चेहरा आता दुर्मुख आणि मलूल दिसत होता…घरातील सतत असलेला गोतावळा आणि गडबड गोंधळ पण कुठेच दिसत न्हवता….ज्या हाताने एके-काळी सर्व आळीला पुरण-पोळी खायला घातली तोच हात आता स्वत:ची औषधाची गोळी पण घेवू शकत न्हवता आणि सलाईन व इंजेक्शनच्या सुयांनी खिळखिळा झाला होता…वेळ-प्रसंगी स्वत:च्या आईला पाठीवर घेवून दोन-दोन जिने चढणारे पाय आता चाकाच्या खुर्चीत पण बसायला नकार देत होते…जे कान परसदारी पडलेले पान पण ऐकू शकत होते ते आता कानाचे यंत्र लावून पण ऐकायला मदत करत न्हवता….सगळी गात्रे शिथिल तर झाली होतीच पण आता शरीर पण परावलंबी झाले होते…\nसुदैवाने घरचे ठीक होते म्हणून आर्थिक अडचण जास्त न्हवती पण सामाजिक अडचण मात्र खूप होती….गेली कित्तेक वर्षे सगळे कुटुंब ना कुठे एकत्र सहलीला गेले ना ही सिनेमाला…घरातील एक आजारी व्यक्ती संपूर्ण घर असे दुळे-पांगळे केलेले त्या व्यक्तीला पण आवडले नसते…पण म्हातारपण आणि आजारपण ह्यामूळे ती व्यक्ती हतबल झाली होती…\nती मंडळी पण आधीचा थोडा संकोच दूर करून मनापासून गप्पा मारू लागली…बोलतांना चुकून पण आजारी व्यक्तीचा उल्लेख मनात असूनही ओठावर आणला नाही….घरी आलो आणि थोड्या वेळाने त्यांच्या नातीचा फोन आला…आमची भेट तिला आणि तिच्या आईला आवडली असे म्हणाली…इतर मंडळी फक्त आजारपण आणि निरनिराळे औषधोपचार ह्या विषइच बोलत असल्याने आणि आम्ही कटाक्षाने तेच टाळल्याने तर आनंद झालाच, शिवाय त्यांच्या सेवा-सुश्रुतेच्या काळात आम्ही तिथे नसल्याने त्यांना जास्त समाधान वाटले…\nरात्री जेवण झाले आणि शतपावली करतांना मनात विचार आला, की अरे हे तर आपल्या बाबत पण नक्कीच होऊ शकते…आज आपल्याकडे आर्थिक पाठबळ आणि मनुष्यबळ आहे पण उद्या हे दोन्ही नसेल तर काय..बरे तसेही ७५ वय ओलांडले की आपण कुठेच शारीरिक मदत करू शकत नाही…बरं आपण तर काही साधू-संत नाही….की जेणेकरून देव आपल्याला स्वत: घ्यायला येईल…सालं हे असले परावलंबी जीवन जगण्यापेक्षा आणि इतरांना वेठीस धरण्यापेक्षा, मग आपण स्वत:, आपण होवून देवाघरी हसत-मुखाने आणि सर्वांचा मजेत निरोप घेवून गेलो तर…..\nचला एक ध्येय मिळाले…..\nआता निवृत्ती नंतर इच्छा मरणाचा कायदा लवकरात लवकर मंजूर व्हावा ह्यासाठी प्रयत्न करायच्या मागे लागावे\nयावर आपले मत नोंदवा\nएक वर्ष झाले आणि आम्हाला घरी जायची\nओढ लागली..कंपनीत रीतसर अर्ज केला\nआणि तिकीटाची वाट बघत बसलो…\nघरी तशी कल्पना दिली आणि घात झाला..\nदुसऱ्या दिवसापासून बायकोने सामानाची यादी\nद्यायला सुरुवात केली…ह्या वेळी सुका-मेव्या शिवाय\nइतरही यादी खूप होती…मी पण खूपच चिडलो आणि\nबायकोसाठी काहीच खरेदी करायची नाही असे ठरवले…\nएक दिवस रजेचा अर्ज मंजूर झाला आणि\nमी विनंती केल्याप्रमाणे दुबई थांबा असलेले तिकीट\nपण मिळाले… चला आता पूर्ण १ महिना फक्त आराम…\nविमान दुबईला एक थांबा घेवून मग\nमुंबईला जाणार असल्याने अजून थोडी खरेदी झाली…\nआई-वडिलांसाठी बिस्किटे आणि मुलांसाठी\nस्पेशल स्विस चॉकलेट्स…तेव्हढ्यात राणीची\n(म्हणजे आमच्या कुत्रीची) आठवण आली\nआणि मग तिच्या खास बाकरवड्यांची\n(ह्या दुबईत जरा स्वस्त मिळतात..)\nपण खरेदी करून झाली…\nपहाटे ३ वा. विमान मुंबईत उतरले आणि\nकाका मामांना नमस्कार करून मी बाहेर आलो..\nगुरुवार असून पण बायको आणि ड्रायव्हर सामान\nसामान ठेवले आणि बायको बरोबर मागे बसलो…तिने लगेच एका डिश मध्ये पोहे दिले आणि मग खावून झाल्यावर छान आले घातलेला चहा दिला…पहाटे ६ वा. डोंबिवलीला पोहोचलो..सासूबाई नुकत्याच उठून बसल्या होत्या…त्यांचा अजून चहा व्हायचाच होता…त्यामुळे बायको लगेच स्वयंपाक घरात पळाली…मी लगेच मुलांकडे धावलो…थोड्या वेळाने मुले तयार होवून शाळेत गेली…आज त्यांना मला घेवून शाळेत जायचे होते…माझे पण दहावी पर्यंत शिक्षण ह्याच शाळेत झाल्याने मी पण आवडीने गेलो…\nघरी आलो तोपर्यंत बायको कचेरीत जायला तयार झाली होती….लग्न झाल्या नंतर बायकोने कधी नोकरी नोकरी केली न्हवती…पण सध्या करत आहे….गरज आहे म्हणाली…….नवीन नोकरी असल्याने तिला कामावर जाणे भागच होते, असे तिने सांगितले….मी एक वर्ष दूर राहून घरी येतो काय आणि लगेच बायको कामावर जायला निघते काय…राग तर खूप आला पण गिळून टाकला….मनात शंभर आकडे मोजले आणि आन्हिके उरकायला सुरुवात केली…न्हाणीघरात जावून ३/४ मिनिटे होत नाहीत तोच राणीने (आमचे कन्यारत्न) भुंकून-भुंकून घर डोक्यावर घेतले…..सासूबाई काही घेवून जावू शकत न्हवत्या त्यामुळे, कशी-बशी आंघोळ उरकली आणि तिला खाली घेवून गेलो…\nघरी गेलो तो पर्यंत पेपर आला होता…सासू बाई आता गाढ झोपेत होत्या…ऐकायला तर येत न्हवतेच पण आता डोळेही साथ देत न्हवते…चहा गरम केला आणि मस्त पैकी पेपर वाचायला घेतला…(इ-पेपर पेक्षा असा पेपर मला वाचायला मला खूप आवडतो)….पहिले पान वाचून दुसऱ्या पानाकडे वळणार तोच सासूबाई उठून बसल्या आणि चहाची फर्माईश केली…पेपर टीपॉयवर ठेवला आणि लगेच चहा करायला धावलो……. मस्त पैकी त्यांना आवडतो म्हणून आले, गवती चहा आणि थोडी दालचिनी पावडर घालून चहा केला…मी आणलेली बिस्किटे पण दिली…अद्याप ब्याग उघडलेली नसल्याने बिस्किटे लगेच मिळाली…बिस्कीटांचा वास आला आणि राणीने पण हट्ट धरला…तिला तिचा खावू दिला….त्यांचा चहा होईपर्यंत वाशिंग मशीन मध्ये कपडे धुवायला टाकले…चहा पिवून झाला आणि सासूबाई परत झोपायला मोकळ्या झाल्या…\nआता घरात काय काय आहे म्हणून बघितले तर बायको पोळ्या करून गेली होती….शीत कपाटात भेंडी होती…चला आता मस्त भेंडीची भाजी करुया म्हणून भेंडी चिरली तोच दूरध्वनी वाजला…आमच्या मातोश्रींचाच होता त्यामुळे १०-१२ मिनिटे जुजबी बोलणे झाले…संध्याकाळी मला घरी यायचे आमंत्रण दिले….आणि मग तिथून जी काही कामे सुरु झाली म्हणता काय विचारू नका…\nराणीचा भात लावून झाला…कपडे धुवून झाले…कुकर लावून झाला…मध्येच मित्रांचे फोन झाले…कामवालीने दांडी मारल्याने केर-वारे झाले..कपडे वाळत टाकून झाले…दर २/४ तासांनी राणीला बाहेर घेवून जायला लागले आणि ती पण एव्हडी गुणाची की विधी करून झाले की लगेच घरात येत होती…\n१ वा. मुले आली मग मस्त गप्पा-टप्पा करत जेवण झाले….मुलाचा गृह-पाठ झाला आणि मग तो माझ्या बरोबर अभ्यास करत बसला…एकीकडे माझी भांडी घासणे, कपडे आवरणे इ. वरकड कामे सुरूच होती….एक तर रात्र भर झोप नाही, प्रवासाने अंग आंबून गेलेले आणि वर ही कामे काही संपत नाहीत…..\nदु. ४ वा. बायको आली आणि मग तयार होवून आम्ही आमच्या घरी गेलो…मुलाने सासूबाईना सोबत म्हणून घरीच राहायचे ठरवले…..माझी स्वारी जरा रागातच होती आणि हे बायकोला समजत असूनपण ती जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे मला जाणवतही होते, त्यामुळे रागात अजून भर पडत होती….\nघरी गेलो आणि आई व वडिलांचे सामान त्यांना दिले…मग तिथेच जेवायचा आईने प्रस्ताव ठेवला…मी होकार दिला…तोपर्यंत बायको जरा बाजारहाट करून आली…मग तिथेच जेवून आम्ही घरी यायला निघालो…येतांना बायको जवळ नवीन नोकरीचा विषय काढला तर तिने ती सोडली असे सांगितले….आता उद्या पासून घरकाम मला करायला लागणार नाही म्हणून राग थोडा निवळला….\nअजून ब्यागा उघडलेल्याच न्हवत्या…त्याचे दडपण होतेच…थोड्या रागातच बायकोला मी आज केली त्या सगळ्या कामांची यादी दिली तिने एकच वाक्य टाकले…तुमचे बरोबर आहे, तरी बरे आज दळण टाकणे, भाजी आणणे, बँकेतून पैसे काढणे, L.I.C.चे हप्ते भरणे इ. कामे न्हवती…रात्री मग तिने सांगितले की…..\n“एका मतीमंद मुलांच्या शाळेत बदली शिक्षक म्हणून ती दर रविवारी काम करत असे…रविवारी मुले घर-काम करायला मदत करतात म्हणून ते शक्य पण होत होते…..पण नेमकी आज अजून एक जण येवू शकणार न्हवती म्हणून मला पण जावे लागले….मी गेले नसते तरी चालले असते पण तुम्ही समजून घ्याल ही खात्री पण होती…पण आता उद्या पासून आपण दोघे राजा-राणी……”\nमग शांतपणे विचार केला अरे आज फक्त एक दिवस मी घरकाम करून कंटाळून गेलो….ही गेले वर्ष भर ही अधिक बाहेरची कामे पण हसत मुखाने करत आहे…शिवाय आपण जागा घेत आहोत त्याचे पण काम हिच्या कडेच, शिवाय आला गेला, मुलांचे आजार-पण, त्यांच्या शाळेत जावून येणे….मागच्या वर्षी सासरे वारले तर त्यांचे घर हिच्या आईच्या नावावर करून देण्यासाठी डोंबिवलीतील वकील ते ठाणे कचेरीत चकरा मारणे…बापरे मला तर नुसता विचार करूनच घाम फुटला….शिवाय मुद्दाम मला घ्यायला म्हणून विमान-तळावर पण आली…छे आपले चुकलेच…तिच्या साठी निदान एक सेंटची बाटली तरी आणायला हवी होती…\nमला माझ्या बायकोचा खरेच खूप अभिमान वाटला…दमली असशील म्हणून तिचे पाय चेपून दिले…आणि चिडलो म्हणून माफी पण मागितली…आपल्याच बायकोची माफी मागायला लाज कसली…आणि पौरुषाचा वृथा अभिमान पण कसला… तिने पण मोठ्या मनाने माफ केले…सकाळी थोडा उशिराच उठलो…राणी आणि बायको बाहेर गेले होते…आता आधी ब्यागा आवरुया म्हणून तिथे गेलो तर पेपर दिसला…पेपर आलाच होता म्हणून चहा आणि पेपर एकत्रच संपवला….\nसवई प्रमाणे पेपर ठेवायला टीपॉय पाशी गेलो तर तिथे कालचा आणि आधीचे कोरे-करकरित पेपर घडी मोडायची वाट बघत होते….\nयावर आपले मत नोंदवा\nआपले बुवा बरे आहे…\nमित्रच आता मित्रांचा खून करतात\nआणि वर खंडणी पण घेतात…\nआपले मित्र अजून पण टिकून आहेत..\nमैत्री खातर जान द्यायला पण तयार आहेत..\nत्यामुळे आपले बुवा बरे आहे…\nबायकोने प्रियकराला हाताशी धरले\nआणि नवऱ्याला ठार मारले\nआपली बायको मात्र अजून पण\nरात्री २ पर्यंत जेवायला थांबते..\nत्यामुळे आपले बुवा बरे आहे…\nमुलाने केला आईचा खून\nकारण आला दारू पिवून..\nआपली मुले काही असे करत नाहीत\nकारण ती अद्याप लहान आहेत..\nत्यामुळे आपले बुवा बरे आहे…\nभाजीचे हे भाव वाढले,\nसरकारने पण हात टेकले…\nआपण काही भारतात नोकरी करत नाही\nत्यामुळे आपले बुवा बरे आहे…\nअसते खूपच रांग तिकिटाला\nआपल्याला काही फरक पडत नाही\nकारण कार शिवाय आपण\nभाजी आणायला पण जात नाही..\nत्यामुळे आपले बुवा बरे आहे…\nज्वारी पासून दारू बनवणार\nआणि मग त्यातून कर मिळणार\nशेतकऱ्यांचे भले हो न होवो…\nज्वारीचे भाव मात्र नक्की वाढणार..\nआपले मुळात शेतच नाही…\nत्यामुळे आपले बुवा बरे आहे…\nकुस्तीगिराला आहे रोजची भ्रांत\nतरीपण आहे सरकार शांत..\nभुक्कड खेळाडू आहे क्रिकेटची शान…\nत्याला मात्र सगळ्यात मान…\nआपण काही कुस्ती बघत नाही…\nत्यामुळे आपले बुवा बरे आहे…\nI.P.L. बघण्यात वेळ कसा\nजातो ते कळत नाही\nकोण जिंकतो कोण हरतो\nत्याने काय फरक पडतो….\nअर्ध्या कपड्यातील आपलीच मुलगी\nतिच्या पालकांना पण काहीच\nकारण मेंदूतच काही शिरत नाही…\nमाझ्या जाड्या चामडीत, आज-काल\nसामाजिक जाणीवेची सुई काही शिरत नाही..\n“समाज गेला तेल लावत” असेच रोज\nम्हणाल्याशिवाय आपला दिवस सरत नाही….\nउद्याचा रोगट समाज बघायला आपण काही असणार नाही…\nमी काही अमर नाही, त्यामुळे मी काही असणार नाही\nअमरत्वाचा शाप नसल्याने आपले बुवा खरोखरच बरे आहे…\nएप्रिल 2, 2012 · 8:33 सकाळी\nकाल माझ्या वर्ग-मित्रा बरोबर बोलणे झाले….\nशाळे नंतर खूप दिवसांनी एक-मेकांशी बोलत असल्याने,\nत्याची सध्याची परीस्थिती काही माहित न्हवती…..\nत्याचे शाळेत असतांनाच एका वर्ग मैत्रिणीबरोबर सुत जुळले\nआणि नंतर ते विवाह-बेडीत अडकले….\nघराचा व्यवसाय असल्याने शिक्षण संपल्या बरोबर\nवयाच्या २१व्या वर्षी लग्न पण केले…\nआज त्याची मुलगी बी.इ.च्या शेवटच्या वर्षी आहे…\nत्याच्या अनुभवानुसार लवकर लग्न केल्याने\nत्याचे नुकसान तर काहीच झाले नाही\nतर उलट फायदाच झाला…कारण आज\nवयाच्या ४६व्या वर्षी तो कौटुंबिक जबाबदारीतून मुक्त झाला….\nमी मात्र अजून पुढची ७/८ वर्षे तरी ह्या जबाबदारीतून मुक्त होऊ शकणार नाही…..\nब्रिटीशांनी काही कायदे जाणून-बुजून केले त्यात हा कायदा पण असावा असे माझे मत आहे…(अर्थात ह्यात पण अपवाद असतीलच पण ते जर १०% पेक्षा जास्त नसल्याने त्यांच्याकडे लक्ष न दिलेले उत्तम….) ……कारण…\n१. उशीरा लग्न त्यामुळे उशीरा मुले, त्यामुळे वयाच्या ४०व्या वर्षी जे सामाजिक भान येते ते कौटुंबिक जबाबदारीमुळे प्रस्थापित शासनाविरोधात (चुकीचे पायंडे पडले असतील तर त्या विरोधात) लढा द्यायला नकार देते.\n२. बचत करायला शेवटची जेम-तेम ४/५ वर्षे मिळतात त्यातच पुढच्या कमीत कमी १५ वर्षांची सोय करायची असते…त्यामुळे ४०व्या वयापासूनच सामान्य व्यक्ती रस्त्यावर यायला तयार होत नाहीत…\nतुम्हाला पण अजून काही मुद्दे सुचत असतील तर जरूर सांगा….\nयावर आपले मत नोंदवा\nएक अंकी नाटक “तेरी मेरी यारी तो…..”\nआपले बुवा बरे आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/07/blog-post_5.html", "date_download": "2018-04-26T13:43:00Z", "digest": "sha1:FE7E6ACFX7YYFYLFFPAQ2J3IHUJY3X6F", "length": 26046, "nlines": 160, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: म्हणून रामदास ‘आठवले’", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nआपल्या सरकारची कारकिर्द सुरू होऊन पंचवीस महिने उलटल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खराखुरा पहिला मंत्रिमंडळ विस्तार केला आहे. त्यात कोण व किती आणि कुणाची मंत्री म्हणून वर्णी लागली, त्यावर आता दोनतीन दिवस चर्चा चालत राहिल. पण त्या शपथविधीच्या निमीत्ताने काही विनोद झाला आणि त्याचीच चर्चा सोशल माध्यमातून रंगली होती. दिर्घकाळ मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत असलेले रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, यांची अखेर केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली आहे. तो अर्थातच त्यांना आपला अधिकार वाटत होता आणि तसे त्यांनी वारंवार बोलूनही दाखवले होते. पण दोन वर्षे उलटून गेली तरी पंतप्रधानांनी आठवलेंना दाद दिलेली नव्हती. मग आता अकस्मात आठवले यांचा समावेश कशासाठी झाला असेल मंत्रीपदाची शपथ घ्यायला रामदासभाई आकर्षक व लक्ष वेधून घेणारी वेशभूषा करून पोहोचले होते. मात्र वेशभूषेत जास्त व्यग्रता राहिल्याने त्यांचे शपथेवरून लक्ष उडालेले असावे. म्हणून की काय, त्यांनी शपथ घेताना हातातला कागद वाचायला आरंभ केला. पण राष्ट्रपती ‘मै’ म्हणून थांबतात, त्याच्यापुढे नवोदिताने आपले नाव घेऊन शपथ वाचायची असते. रामदासभाई आपले नावच घ्यायला विसरले आणि पुढे शपथ वाचत गेले. राष्ट्रपतींनी त्यांना थांबवून नावासह शपथ घ्यायला भाग पाडले. १९८९ सालात तात्कालीन राष्ट्रपती वेंकटरामन यांनी विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारचा शपथविधी पार पाडला होता. त्यात हरयाणाचे चौधरी देवीलाल उपपंतप्रधान झालेले होते. पण शपथ घेताना त्यांनी ‘प्रधानमंत्री’ असा शब्द उच्चारला, तेव्हा राष्ट्रपतींनी त्यांना थांबवून ‘उपप्रधानमंत्री’ म्हणायला सांगितले होते. तर वेंकटरामन यांच्याकडे रागीट तिरपा कटाक्ष टाकून देवीलाल यांनी दुसर्‍यांना ‘प्रधानमंत्री’ अशीच शपथ घेतली होती. रामदास आठवल्यांनी तसे काही केले नाही, तर दुरूस्ती केली.\nअसो, मंगळवारी १९ मंत्र्यांना शपथ देण्यात आली आणि मोदी सरकारचा विस्तार पार पडला. त्यामागे उत्तरप्रदेश विधानसभेत यश मिळवण्याचा हेतू असल्याचा आरोप सर्वांनीच केलेला आहे. मग त्यातून उत्तरप्रदेश विधानसभा मतदानावर कसा प्रभाव पडू शकतो, त्याचा उहापोह बहुतेक वाहिन्यांवर राजकीय पंडीत अगत्याने करीत होते. त्यात मग वाराणसी परिसरातील दोन किंवा तीन मंत्री कसे समाविष्ट करून घेतलेत. कुठल्या जातीचे मंत्री घेतलेत. त्यामुळे सोशल इंजिनियरींग कसे साधले आहे, त्याचाही उहापोह खुप झाला. पण यापैकी कोणीही रामदास आठवले यांचाही समावेश महाराष्ट्रापेक्षा उत्तरप्रदेशच्या विधानसभांसाठी झाल्याचा साधा उल्लेखही केला नाही. त्याचबरोबर आपल्याला आमंत्रण मिळाल्यावर आदल्या दिवशी रामदासभाई काय बोलले, त्याचाही कुठे फ़ारसा गाजावाजा झाला नाही. मंत्रिमंडळ विस्तारात आपला नंबर लागतोय हे निश्चीत झाल्यावर; रामदास आठवले यांनी विविध विधाने केली असतील. पण त्यातले एक वक्तव्य खुप सांकेतिक वा सूचक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर प्रथमच एका रिपब्लिकनाला केंद्रीय मंत्रीपद लाभते आहे, असे रामदासभाई कुठेतरी म्हणाले. ते सूचक अशासाठी आहे, की ती वस्तुस्थिती आहे. बाबासाहेबांना नेहरू मंत्रिमंडळातून बाहेर पडावे लागले होते. तेव्हा किंवा त्यानंतर अनेक दलित मागास समाजाचे मंत्री केंद्राच्या सत्तेत बसलेले आहेत. पण कुठल्याही राज्यात वा केंद्रात कधी बाबासाहेबांचे स्वप्न म्हणून जन्माला आलेल्या रिपब्लिकन पक्षाला मंत्रिमंडळात स्थान मिळत नव्हते. १९९१ सालात प्रथमच महाराष्ट्रात शरद पवारांनी रिपब्लिकन ऐक्य मोडीत काढायला रामदास आठवले यांना हाताशी धरले आणि त्याला वजन येण्यासाठी नंतर त्यांना सरकारमध्ये सामिल करून मंत्रीपद दिलेले होते. त्यापुर्वी कोणा रिपब्लिकन नेत्याला त्याच पक्षाचा म्हणून मंत्रीपद मिळू शकलेले नव्हते.\nअर्थात बाबासाहेब नेहरू मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाचे सदस्य म्हणून सहभागी झालेले नव्हते. कारण तेव्हा तो पक्ष स्थापनही झालेला नव्हता. त्यांच्या हयातीत त्याची स्थापनाही होऊ शकलेली नव्हती. पुढल्या काळात तर एक एक करून रिपब्लिकन पक्षात फ़ुट पाडून, त्यातल्या नेत्यांना उचलण्याचेच राजकारण कॉग्रेसने केले. रामदास आठवले त्याला अपवाद होते. त्यांनी शरद पवारांच्या राजकारणाला हातभार लावला. पण रिपब्लिकन पक्षाचा नेता ही बिरुदावली कायम राखली. त्यांच्यानंतर कॉग्रेसने चंद्रकांत हंडोरे या रिपब्लिकन नेत्यालाही मंत्रीपद बहाल केले होते. पण कॉग्रेस पक्षात आल्यानंतर. त्यामुळे रामदास आठवले यांचा दावा खरा आहे. बाबासाहेबांनंतर कोणी आंबेडकरी चळवळीचा व पक्षाचा नेता केंद्रात मंत्री होऊ शकलेला नाही. तो मान आठवले यांच्या रुपाने रिपब्लिकन नेतृत्वाला प्रथमच मिळाला आहे. पण केवळ रिपब्लिकन नेतृत्वाला न्याय देण्यासाठीच हा समावेश झाला आहे काय मोदी हे धुर्त राजकारणी आहेत आणि म्हणूनच ते कुठलाही निर्णय राजकारणाच्या बाहेर जाऊन घेत नाहीत. रामदास आठवले भले महाराष्ट्रातील नेता आहेत. पण इथे त्यांचा राजकीय लाभ जितका मिळू शकतो, त्यापेक्षा अधिक राजकीय फ़ायदा उत्तरप्रदेशात मोदी उठवू शकतात. त्याचा धागा शोधायचा असेल, तर आठवले यांचे वक्तव्य काळजीपुर्वक वाचायला हवे. बाबासाहेबांच्या नंतर प्रथमच कोणी रिपब्लिकन नेता केंद्रात मंत्री होतोय. त्याचा अर्थ आपणच खरे बाबासाहेबांच्या राजकारणाचे वारस आहोत, असे आठवलेंना सुचवायचे आहे. आणि त्याची दुसरी बाजू अशी, की मायावतींपेक्षाही आपण बाबासाहेबांचे खरे अनुयायी आहोत, असे रामदासभाई सुचवित आहेत. तो वारसा घेऊनच कांशीराम यांनी उत्तर भारतात बसपा उभा केला आणि मायावती त्याचीच फ़ळे चाखत आहेत. त्याला शह देण्यासाठी भाजपाला उत्तरप्रदेशात रिपब्लिकन नेता व पक्ष किती उपयोगी असेल\nमायावती आणि मुलायम हे उत्तरप्रदेशातील तुल्यबळ प्रादेशिक नेते आहेत. त्यापैकी मुलायमच्या पक्षातच नव्हेतर कुटुंबातच रणधुमाळी माजलेली आहे. तशातच बसपामध्ये दुसर्‍या क्रमांकाचे नेते व विधानसभेतील विरोधी नेते स्वामीप्रसाद मौर्य यांनी मायावतींना सोडचिठ्ठी दिली आहे. मायावतींवर मौर्य यांनी गंभीर आरोप केले आहेत. त्यात वरीष्ठ जातीच्या नेत्यांना प्राधान्य दिल्याचाही आरोप आहे. सहाजिकच मौर्य ज्या जातीचे आहेत, तो घटक मायावतींपासून दुरावला आहे. त्यामुळे बसपाचा पाया सैल झाला आहे. त्यात उरलेले मायावतींचे जातव ज्ञातिबांधव आंबेडकरांना दैवत मानतात. त्यांच्यासमोर आठवले-मोदी जोडीने उभे राहिले; तर मायावतींचे राजकीय आव्हान आणखी खिळखिळे होऊन जाते. मायावतींनी सतत केंद्रीय राजकारणात कॉग्रेसला साथ दिली, पण त्यांच्यासह आंबेडकरी बसपाच्या कुठल्याही नेत्याला कॉग्रेसने मंत्रीपद कधी दिले नाही. त्याचाही गवगवा आठवले उत्तरप्रदेशच्या प्रचारात करू शकतात. बाबासाहेबांच्या नंतर मायावतींना केंद्रात संधी मिळत नसूनही, त्या कॉग्रेसच्या सोबत राहिल्या. पण भाजपाने आपल्याला बाबासाहेबांचा वारसा म्हणून न्याय दिला, असाही दावा उद्या आठवले करू शकतील. किंबहूना तोच करण्यासाठी आज त्यांना राज्यमंत्रीपद देण्यात आलेले आहे. दोन वर्षे आठवलेंनी सतत मागणी करूनही मंत्रीपद मिळत नव्हते. मग आताच भाजपा वा मोदींना रामदासभाई कशामुळे ‘आठवले’ त्या प्रश्नाचे हे उत्तर(प्रदेशात सामावलेले) आहे. म्हणूनच रामदासभाईंच्या शपथविधीतील चुकीची चर्चा करण्यापेक्षा त्यांनी त्याच्याआधी केलेल्या वक्तव्याची राजकीय दखल घेतली गेली पाहिजे. दुबळे मुलायम व खिळखिळ्या मायावती अशी राजकीय लढत झाली; तर त्यात भाजपाला उत्तरप्रदेशात विधानसभेचे बहूमत मिळवून द्यायला हेच रामदास आठवले खुप मोठी कामगिरी बजावू शकतात.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nकाश्मिर मरू देत, कराची संभाळा\nमुलायम, मायावती आणि उद्धव\nआपले मुल जगावेगळे कसे\nखोडकर मुलांचे काय करावे\nआशिष शेलार आगे बढो.....\nइमान की नियत ठिक नही\nपुण्यातली चतुर चिमुरडी (जोपासनापर्व -४)\nकाश्मिरची समस्या की कांगावा\nखोडकर मुलाची गोष्ट (जोपासनापर्व -३)\nआम्ही फ़क्त ऐकत असतो, आमुची खुशाली\nझाकीर नाईक आगे बढो\nराक्षस, बाटली आणि महापालिका (उत्तरार्ध)\nराक्षस, बाटली आणि महापालिका (पुर्वार्ध)\nझोपेचे सोंग सोडणार का\nचला, अण्णांनी मौन सोडले\nनवजात अर्भक आणि मनुष्यप्राणी (जोपासनापर्व -२)\nतुम इतना क्युं तिलमिला रहे हो\nगद्दार आणि त्यांच्यावरच मदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://full2dhamaal.wordpress.com/2012/01/19/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A3/", "date_download": "2018-04-26T13:14:42Z", "digest": "sha1:YQ4MMS3APHODKJAC5RKZYUK3CMO4UZXQ", "length": 3984, "nlines": 69, "source_domain": "full2dhamaal.wordpress.com", "title": "मामाची शिकवण….. | full2dhamaal", "raw_content": "\nमला भारतीय संघ आवडतो….\n← “डोंगर पोखरून उंदीर”\nजानेवारी 19, 2012 · 7:35 सकाळी\nमाझा मामा एका मंडळात सभासद होता.त्या मंडळाच्या सुधारणेसाठी त्याने एक १०-१२ पानी पत्र अध्यक्ष्याना लिहिले….त्यांचे उत्तर आले….\n” तुमचे पत्र मिळाले, एवढे मोठे पत्र पाठवू नका, आम्हाला इतर कामे आहेत, आणि तुमचे हस्ताक्षर सुधारा, एक-एक अक्षर लावत वाचतांना खूप वेळ गेला, बाकी…आम्ही १०-१२ मंडळीनी वेळ आणि देवाने दिलेले डोके खर्च करून हे मंडळ बनवले, यायचे असेल तर या नाहीतर फुटा”\nमामाने ते मंडळ सोडले….स्वता: चा धंदा सुरू केला आणि चार पैसे नौकरी करता करता अजून कमावू लागला…..\n१. मराठी typing मुळे ….झाकली मूठ सव्वा लाखाची…\n२. भरपूर लिहू नका , थोडक्यात पण मुद्देसूद लिहा…….वेळ हीच संपत्ती….\n३. मंडळात सभासद व्हा…..त्याना अक्कल शिकवू नका….बॉस इज ऑलवेज राईट….\n४. असंगाशी संग….मेंदूला पण चढतो गंज…..\nयावर आपले मत नोंदवा\n← “डोंगर पोखरून उंदीर”\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nएक अंकी नाटक “तेरी मेरी यारी तो…..”\nआपले बुवा बरे आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://feelingsandviewpoint.blogspot.com/2008/03/blog-post_494.html", "date_download": "2018-04-26T13:33:41Z", "digest": "sha1:2SRRTTOJIL3SFA3TFYIZAXFF53TFQ2RK", "length": 7611, "nlines": 138, "source_domain": "feelingsandviewpoint.blogspot.com", "title": "Blue Crescent: मी एक तुला फ़ूल दिले", "raw_content": "\nमी एक तुला फ़ूल दिले\nमी एक तुला फ़ूल दिले\nमी एक तुला फ़ूल दिले सहज नकळता\nत्या गंधातून मोहरली माझी कविता..\nत्या झरणीतून रुणझुणला शब्द ह्रुदयीचा\nत्या शब्दातून मोहरली माझी कविता..\nहे गगन निळे चांदण्यात भिजून चिंबले\nत्या चांदण्यास कनकाचे साज लाभले\nत्या चांद्ण्यास कनकाचे साज लाभता\nत्या साजातून मोहरली माझी कविता..\nका पान फ़ूल लज्जेने चूर जाहले \nका सळसळत्या वा-याचे नुपूर वाजले \nत्या नुपूरांचे किणकिणकिण सूर बहरता\nत्या बहरातूनी मोहरली माझी कविता..\nबघ उमलताच कलिकेची पाकळी जशी\nका शब्द शब्द फ़ुलवीतसे काव्यमानसी..\nत्या दोन मनी काव्याचे भाव लोटता\nत्या भावातून मोहरली माझी कविता..\n. एमिली डिकिनसन या कवयित्रीची एक ’शब्द’ या शब्दावर अप्रतिम कविता आहे..\nतसेच कविता म्हणजे काय या विषयावर अनेक परिसंवाद, चर्चा .. कविता घडतात. या कवितेत कविता कशी जन्माला आली त्याचे सुरेख वर्णन आहे. त्या चांदण्यास कनकाचे साज लाभता.. ही कल्पना फ़ार हळुवार आहे.. संदीप खरेची..\nअसे हालते आत हळुवार काही\nजसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा.. ही भावना काय असते ते ’हळुवार हलण्याचा’ अनुभव ही कविता देते. परत एमिलीचीच एक ’कविता’ या विषयावर कविता आहे.\nहे गाणे मला फ़ारसे माहीत नव्हते. ’तेजोमय नादब्रम्ह’ या अल्बममध्ये हे गाणे आहे. संगीत श्रीधर फ़डके व गायक सुरेश वाडकर.. खूप छान गोड गायले आहे.\nहे गाणे स्वत: श्रीधर फ़डके यांच्याकडून ऎकण्याचा एकदा योग आला होता. ’नकळता’ हा शब्द त्यांनी सहजपणे ’नकळ्त सारे घडले’ हा भाव व्यक्त करत उच्चारला .. ’निळे गगन’ .. हे या गाण्यात प्रसन्न भाव घेऊन येते. ’हे गगना’ मधले ’गगन’ उदास आहे.. निळाच रंग.. पण कवितेतील भावछटा घेऊन येतो. ’रूणझुण’ ’किणकिण’ हे शब्द चालीतून व उच्चारातून तो नाद योग्यपणे प्रकट करतात.. अगदी ती नाजूक, सलज्ज किणकिण ऎकू येते. संगीतकाराकडून गाणे ऎकण्याची वेगळीच मजा असते.. ती परत एकदा अनुभवायला मिळाली. ’फ़िटे अंधाराचे जाळे’ हे गाणे याच नावाच्या अल्बममधे श्रीधरजींनी गायले आहे.. ते ऎकूनही हेच जाणवते.\nयात तिला दिलेले फ़ूल हे सोनचाफ़्याचे असावे असे मला नेहमी वाट्ते..\nजळण्याचे बळ तूच दिले रे\nतुला पाहिले मी नदीच्या किनारी\nअवेळीच केव्हा दाटला अंधार\nमी एक तुला फ़ूल दिले\nतू माझ्या आयुष्याची पहाट..\nमन मनास उमगत नाही..\nमॆत्री… १ अचानक त्या दोघींची ओळख झाली. रोजच्याप्...\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nपहिला पाऊस, पहिली आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://full2dhamaal.wordpress.com/2012/01/31/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%9F/", "date_download": "2018-04-26T13:18:41Z", "digest": "sha1:ZL7KFLZJMI45U7GIWX6CL4RE7OYL67HF", "length": 2788, "nlines": 63, "source_domain": "full2dhamaal.wordpress.com", "title": "“क्लायंट” | full2dhamaal", "raw_content": "\nमला भारतीय संघ आवडतो….\nजयंत उवाच….”वर्तमान पत्र” →\nजानेवारी 31, 2012 · 11:22 सकाळी\nजॉन ग्रीशामची आणि माझी गाठ तशी अचानकच पडली….वाचनालयात पुस्तक चाळतांना “क्लायंट” दिसले……जरा बरे वाटले…..\nआणि काय सांगू ह्या माणसावर प्रेमच जडले हो……काल ह्याच कादंबरीवर आधारित सिनेमा पण बघितला…..पण कादंबरी सारखी मजा नाही आली….\nयावर आपले मत नोंदवा\nजयंत उवाच….”वर्तमान पत्र” →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nएक अंकी नाटक “तेरी मेरी यारी तो…..”\nआपले बुवा बरे आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/8?page=12", "date_download": "2018-04-26T13:14:07Z", "digest": "sha1:AS75ZVAS7XABDXFKYQGARP4Z32P2U5DW", "length": 6098, "nlines": 144, "source_domain": "mr.upakram.org", "title": "तत्त्वज्ञान | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसमर्थ रामदासांनी मूर्खलक्षणे लिहून आता इतकी वर्षे झाली. आजच्या काळात ही मूर्खलक्षणे सुसंगत आहेत का हे पाहाण्याचा हा एक प्रयत्न. त्यासाठी ही मूर्खांची लक्षणे काय आहेत हे पाहावे लागेल.\n\"कूटलिपी - एक विचार\"\nआणि श्री.हैयोहैयैयो, श्री.धनंजय यांना विशेषकरून,\nश्री.नानावटी यांचा दिवाळी अंकातील लेख वाचून वाटू लागले की आपण श्रद्धावान असू किंवा अश्रद्ध असू, आपल्याला न कळलेल्या बर्‍याच गोष्टी यात आल्या आहेत. स्वत:चा गोंधळ कमी करावयास लेख दोनदा वाचला व मग आकलन न झालेले मुद्दे लिहून काढले.\nशंकराचार्यांच्या \"ब्रह्म सत्य जगत् मिथ्या\" या तत्त्वज्ञानाचा परिणाम अध्यात्मावर आणि भारतीय लोकांवर पडल्याने ते निष्क्रीय झाले अशी विचारसरणी एका लेखात व्यक्त झाली होती. त्यावर प्रतिसाद दिला आहेच.\nआचार्य: इथे गार्गी मुलीने शंका व्यक्त केली आहे. तिचे निरसन करण्यासाठी आलो आहे. बोला काय शंका आहे\nदेनेवाला छप्पर फाडके देता है\nदेनेवाला छप्पर फाडके देता है\nनामसंकीर्तन साधन पैं सोपें |\nनामसंकीर्तन साधन पै सोपे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/gossips/amey--nipun-are-casting-shriya-pilgaonkar-in-their-2nd-episode", "date_download": "2018-04-26T13:34:18Z", "digest": "sha1:2AHVOAFIBTPQSUDOLJY3OIHEJERSOEEU", "length": 5195, "nlines": 56, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Amey & Nipun are casting Shriya Pilgaonkar in their 2nd Episode | Marathi Dhamaal", "raw_content": "\nराधिका, श्रिया नंतर ‘कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुन’ मध्ये कोणाचा नंबर\nराधिका आपटेच्या पहिल्या एपिसोडनंतर दुस-या एपिसोडमध्ये 'कास्टिंग काऊच विथ अमेय अँड निपुन' यामध्ये श्रिया पिळगावकर होती. अमेय वाघ आणि निपुन धर्माधिकारी यांच्या सोबतची धमाल पाहताना प्रेक्षकांना मजा येते. अर्थात हा सर्वांचा लाडका शो बनला आहे.\nअमेय आणि निपुन दोघांनी श्रियाची खेचायची पूर्ण तयारी केली होती पण श्रियासुध्दा त्यांच्या इतकीच स्मार्ट निघाली. फॅन चित्रपटातील श्रियाच्या भूमिकेमुळे अमेय आणि निपुनचा तो चर्चेचा विषय बनला होता.\nहा मराठीतला एकमेव ऑनलाईन शो आहे आणि या शोचं दिग्दर्शन सारंग साठेने केले आहे. या शोचा फॅन वर्गही वाढला आहे. एक वेगळ्या पठडीचा विनोद या शो मध्ये आहे. अशा प्रकारचा विनोद आपल्याला जरी अनोळखी असला तरी त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. आता प्रेक्षक आतुर आहेत हे जाणून घेण्यासाठी की पुढील एपिसोडमध्ये अमेय आणि निपुनच्या तावडीत कोण सापडणार\nतुम्हाला हे वाचायला आवडेल \n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\nसुबोध भावे करणार प्राजक्ता माळीसोबत स्क्रिन शेअर\n‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित मराठी चित्रपटाची निर्मिती करणार\n लाफ्टर क्वीन प्राजक्ता हनमघरचे झाले शुभमंगल\nइरफान खान आणि डलक्यूअर सलमान यांच्यासोबत झळकणार मिथिला पालकर\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation का आली तेजश्री प्रधान चर्चेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/category/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95/", "date_download": "2018-04-26T13:22:09Z", "digest": "sha1:K7A5TRKOEBEVTKVEI7L3XDKCQNWK6FQM", "length": 6887, "nlines": 148, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "नाशिक | MyMedicalMantra", "raw_content": "\n‘MBBS डॉक्टरांना बढती आधी ग्रामीण भागात सेवा सक्तीची करा’- उपराष्ट्रपती\nमाय मेडिकल मंत्रा - April 26, 2018\n‘स्मोकलेस टोबॅको’चं उत्पादन, विक्री, आयातीवर बंदी घाला’\nकाळी रिबीन बांधून आयएमएकडून पंतप्रधानांच्या वक्तव्याचा निषेध\nमहाराष्ट्र: ४२६४ रुग्णांमागे सार्वजनिक रुग्णालयात फक्त एक ‘खाट’\n#NoHonkingDay- थांबा…कानाचे पडदे फाटतील\nIIT मुंबईच्या शास्त्रज्ञांनी तयार केलं मधुमेहींसाठी कृत्रिम ‘स्वादुपिंड’\nमाय मेडिकल मंत्रा - April 24, 2018\nसाथीच्या आजारांवर आरोग्य विभागाने लक्ष द्यावं- आरोग्यमंत्री\nमाय मेडिकल मंत्रा - April 24, 2018\nमहाराष्ट्र- वाढत्या उन्हाचा नागरिकांना ‘ताप’\nमाय मेडिकल मंत्रा - April 24, 2018\nमाय मेडिकल मंत्रा - April 24, 2018\nयवतमाळ- आमिर खानच्या ‘पाणी फाऊंडेशन’ला डॉक्टरांचा हातभार\nमाय मेडिकल मंत्रा - April 23, 2018\nआता औषधंही मिळणार ऑनलाईन…\nअमरावती- भावांनी केलं बहिणीचं अवयवदान\nमाय मेडिकल मंत्रा - April 23, 2018\n…म्हणून डॉक्टरांनी घेतलं १ लाख मुलींना दत्तक\nमाय मेडिकल मंत्रा - April 23, 2018\nअहमदनगर: डॉक्टरांनी काढली युवकाच्या डोक्यात घुसलेली चावी\nमाय मेडिकल मंत्रा - April 21, 2018\nचिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना ‘फाशी’\nमाय मेडिकल मंत्रा - April 21, 2018\nडेंग्यूवर भारतीय शास्त्रज्ञांनी बनवलं आयुर्वेदीक औषध\nपोद्दार आयुर्वेद रुग्णालयातील डॉक्टरांचा आमरण उपोषणचा इशारा\nआयुर्वेद डॉक्टरांचा संप- पोद्दार रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी फेटाळले डॉक्टरांचे आरोप\nआयुर्वेद डॉक्टरांचा संप, आयुष मंत्रालयाने घेतली दखल\nपोद्दार महाविद्यालयातील डॉक्टरांनी उपसलं आंदोलनाचं हत्यार\n..आणि होमिओपॅथी अस्तित्त्वात आली\nराज्यात ब्रीजकोर्स करणाऱ्या आयुष डॉक्टरांच्या संख्येत वाढ\nअसा झाला भारतामध्ये होमिओपॅथीचा उगम आणि प्रसार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokbhramanti-news/penguins-parade-at-phillip-island-in-australia-1585637/", "date_download": "2018-04-26T13:23:47Z", "digest": "sha1:QP7O2NHSVJPODZSREWSLCYYZ7RFERNOC", "length": 25543, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Penguins Parade at Phillip Island in Australia | | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nबऱ्याचशा पेंग्विन्सनी घरटय़ाजवळ पोहोचताच चोचीत भरून आणलेला खाऊ आपल्या पिलांना भरवला.\nफिलिप आयलंड या बेटावर दररोज संध्याकाळी होणारी पेंग्विन पक्ष्यांची ‘घरवापसी’ पाहणे ही पर्यटकांसाठी पर्वणीच आहे.\nऑस्ट्रेलियाच्या फिलिप आयलंड या बेटावर दररोज संध्याकाळी होणारी पेंग्विन पक्ष्यांची ‘घरवापसी’ पाहणे ही पर्यटकांसाठी पर्वणीच आहे. तिथल्या छोटय़ाशा फेअरी पेंग्विन पक्ष्यांच्या जीवनविश्वात डोकावणे हे परीकथेतल्या स्वप्ननगरीसारखे आहे.\nऑस्ट्रेलिया खंडाच्या पूर्वेस ‘ग्रेट बॅरियर रीफ’ नावाची सागरी प्रवाळांची एक प्रचंड मोठी भिंत समुद्रात उभी आहे, आणि ती तब्बल ३ हजार किलोमीटर लांबीची आहे, असे शालेय पुस्तकांतून लहानपणी वाचले होते. ही बॅरियर रीफ आणि मागच्या दोन पायांवर उडय़ा मारत चालणारे कांगारू, या दोन गोष्टींव्यतिरिक्त ऑस्ट्रेलिया या देशात बघण्याजोगे असे फारसे काही नाही अशी आमची समजूत होती. पण, काही वर्षांपूर्वी आम्ही ऑस्ट्रेलियात जायचे ठरवल्यानंतर माहिती घ्यायला लागलो, तेव्हा लक्षात आले की त्या खंडप्राय देशात अनुभवण्याजोग्या अशा कितीतरी गोष्टी आहेत. पूर्वेकडचे घनदाट कुरांडा पर्जन्यवन, रंगीबेरंगी फुलपाखरांचे अभयवन, गरम हवा भरलेल्या बलूनद्वारे केली जाणारी हवाई सफर, पश्चिमेकडील एन्ट्रन्स नामक गावात अनुभवता येणारा पेलिकन् पक्ष्यांचा ‘माहेरवास’, अशा कितीतरी अद्भुतरम्य गोष्टी तिथे आहेत. तिथल्या फिलिप आयलंड या बेटावर दररोज संध्याकाळी होणारी पेंग्विन पक्ष्यांची ‘घरवापसी’ हीदेखील एक लक्षणीय अशी घटना आहे.\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nया भारतीय कंपनीला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पसंती\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nऑस्ट्रेलियाच्या आग्नेय भागात न्यू साउथ वेल्स प्रांतातील मेलबर्न शहराच्या दक्षिणेस दोन तासांच्या अंतरावर फिलिप आयलंड नावाचे एक छोटेसे बेट आहे. सुमारे २६ कि.मी. लांबीच्या या बेटामुळे न्यू साउथ वेल्सच्या किनारपट्टीवर येऊ घातलेल्या मोठमोठय़ा समुद्री लाटा अडवल्या जातात आणि त्यामुळे या किनारपट्टीचे संरक्षण होते. हे फिलिप आयलंड कॉन्क्रीटच्या पुलाद्वारे ऑस्ट्रेलियाच्या मुख्य भूमीशी जोडले गेलेले आहे. या बेटावर फेअरी पेंग्विन पक्ष्यांची मोठा अधिवास आहे. फेअरी पेंग्विन ही आकाराने अगदी छोटे असणाऱ्या पेंग्विन्सची एक जात. जेमतेम सव्वा फूट उंचीचे हे छोटे पेंग्विन पक्षी मोठय़ा एम्परर-पेंग्विनच्या पिलांसारखे दिसतात. पूर्ण वाढ झालेल्या फेअरी पेंग्विन्सची पाठीची बाजू निळसर करडय़ा रंगाची असते. त्यामुळे त्यांना लिट्ल ब्ल्यू पेंग्विन असेही म्हणतात. हे छोटे पेंग्विन्स ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि तास्मानिया या देशांच्या काही ठरावीक भागांत आढळतात. आग्नेय ऑस्ट्रेलियातील फिलिप आयलंड हे त्यांच्या वस्तीचे असेच एक महत्त्वाचे ठिकाण आहे. हे फेअरी पेंग्विन्स तिथल्या खडकाळ जमिनींतल्या बिळांमध्ये, झाडांच्या ढोल्यांमध्ये, किंवा खडकांच्या कपारींमध्ये घरटी करून राहतात. साधारणत: दहा-बारा घरटय़ांचा समूह म्हणजे एक वसाहत, याप्रमाणे फिलिप बेटावर या पेंग्विन्सच्या अनेक वसाहती तयार झालेल्या आहेत. काही घरटय़ांत या पेंग्विन्सची अंडी असतात, तर काहींमध्ये अगदी छोटी पिले आपल्या जन्मदात्यांची वाट बघत बसलेली असतात. दररोज सकाळी हे फेअरी पेंग्विन्स समुद्रात उतरून पोहत पोहत दूरवरच्या सफरीला जातात. भल्या पहाटे सूर्योदयापूर्वीच ते घरट्यातून बाहेर पडतात, आणि समुद्रात साधारणत: १५ ते २० मलांपर्यंतचा पल्ला गाठतात. दिवसभरात ही दूरवरची समुद्र-सफर पूर्ण करून अगदी सूर्यास्ताच्या सुमारास ते घरी परत येतात. एवढा वेळ पाण्यात पोहत राहायचे असल्याने त्यांना आपल्या पिसांची योग्य मशागत राखणे गरजेचे असते. त्यासाठी ते स्वत:च्या शेपटाकडील भागात असणाऱ्या तलग्रंथींमधील तेलकट द्रव चोचीने आपल्या पिसांवर लावत असतात. समुद्रात पोहत असताना ते पाण्यात खोलवपर्यंत सूर मारू शकतात. पण थोडा वेळ पाण्याखाली राहून पुन्हा लगेच पृष्ठभागाशी येतात. दिवसभर ते अन्न शोधतात, स्वत: पोटभर खातात आणि संध्याकाळी परत येताना आपल्या पिलांसाठी तोंडभरून खाद्य घेऊन येतात. बांगडे, पेडवे यांसारखे मासे, छोटे खेकडे आणि िझगे हे या पक्ष्यांचे नेहमीचे खाद्य असते. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी हे फेअरी पेंग्विन्स जेव्हा फिलिप बेटावर परत येतात, ते दृश्य मोठे बघण्याजोगे असते. दहा-बाराच्या गटांनी पोहत येऊन हे पक्षी किनारा चढून वर येतात आणि आपापल्या घरटय़ात पोहोचतात. घरटय़ाकडे जाताना एकमेकांना हाका मारल्यासारखे ओरडत परस्परांच्या सोबतीनेच ते चालतात. त्यांची ही सामूहिक घरवापसी बघण्यासाठी सूर्यास्ताच्या तासभर आधी या फिलिप बेटावर देशोदेशीचे पर्यटक येतात. आणि तिथल्या किनाऱ्याजवळ या घरपरतणीच्या जागेपासून थोडे अंतर राखून तिथे बैठक मारतात. तिथे दररोज अगदी मर्यादित संख्येनेच पर्यटकांना प्रवेश दिला जातो. फार मोठय़ा आवाजात बोलण्यास तिथे बंदी आहे, गडबड-गोंधळ केलेला चालत नाही. तसेच तिथे फोटो काढण्यासही मनाई आहे. तिथे गेल्यावर सुमारे अर्धा तास आम्ही वाट पाहत शांतपणे बसून राहिलो. सूर्य मावळण्याच्या बेतात होता. फेसाळ लाटा त्या बीचवर येऊन आदळत होत्या. बराच वेळ झाला तरी काही घडत नव्हते. काही वेळाने सूर्य जमिनीला टेकला. संधिप्रकाशाने अवघी पुळणी व्यापून गेली. आणि अचानक तिथे जमलेल्या लोकांमध्ये कुजबुज सुरू झाली.\nसगळे डोळे ताणताणून किनाऱ्याकडे पाहू लागले. पण तिकडच्या फेसाळ लाटांमुळे सुरुवातीला काहीच स्पष्ट दिसेना. सगळ्यांची उत्सुकता खूप ताणली गेली. मग काही वेळाने किनाऱ्यापलीकडे समुद्रात काही अस्पष्ट हालचाली दिसू लागल्या. चोची उंचावून लाटांसोबत वरखाली होणारी छोटी डोकी, फडफडवलेले इवले पंख आणि शुभ्र फेसाळ पाण्यातून हळूहळू पुढे सरकणारी करडी-काळी पक्ष्यांची रांग आता दिसू लागली. त्यांनी घोगऱ्या स्वरात काढलेले ‘‘ऑ.ऑऽऽ’ असे आवाज ऐकू येऊ लागले. आणि मग त्या फेसाळ लाटांवर शिस्तशीर तरंगत पोहत किनाऱ्याकडे येणारे फेअरी पेंग्विन्स दिसू लागले. त्यातले आघाडीवरचे काही पक्षी किनाऱ्याला लागले आणि आपल्या पसरट पायांनी तिथल्या पांढऱ्या वाळूवरून खुरडत खुरडत चालू लागले. दहा-बारा पेंग्विन्सची ती पहिली बॅच परेड केल्यासारखी रांगेने चालत चालत आमच्या दिशेने आली, आणि आपल्याच नादात आमच्याकडे ढुंकूनही न पाहता पुढे गेली. मग त्यानंतर दुसरी आणि तिसरी, अशा अनेक बॅचेसमध्ये हे इवलेसे पेंग्विन्स बेटावर दाखल झाले आणि आपापल्या वसाहतींकडे गेले. तो सारा परिसर त्यांच्या ‘‘ऑ.ऑऽऽ.ऑ.ऑऽऽ..ऑ.ऑऽऽ’’ अशा ओरडण्याने व्यापून गेला. बऱ्याचशा पेंग्विन्सनी घरटय़ाजवळ पोहोचताच चोचीत भरून आणलेला खाऊ आपल्या पिलांना भरवला. त्यातले काही चोचींनी पिलांना गोंजारू लागले. काही घरटय़ांतल्या अंडय़ांना पंखांखाली घेऊन शांतपणे बसून राहिले. त्यांची ही सारी लगबग बघत आम्ही सारे नि:शब्द बसून राहिलो. थोडय़ा वेळाने अंधार झाला. तिथे दिवे तर नव्हतेच, पण टॉर्च वगैरेही वापरायची परवानगी नव्हती. धूसर काळोखात आणि पक्ष्यांच्या अनोख्या नादरवात बुडालेल्या त्या अद्भुत बेटाचा, आणि तिथल्या छोटय़ाशा फेअरी पेंग्विन पक्ष्यांचा निरोप घेताना एखाद्या परीकथेतल्या स्वप्ननगरीतून वास्तवातल्या निष्ठुर जगात परत जात असल्याची भावना मनात होती.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nएका सफरचंदासाठी तिला मोजावे लागले ३३ हजार \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nया भारतीय कंपनीला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पसंती\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2142", "date_download": "2018-04-26T13:11:27Z", "digest": "sha1:5G475RF6ZOAXGZXLX6SJYUTSF4Q6B4CX", "length": 21748, "nlines": 161, "source_domain": "mr.upakram.org", "title": "तर्कक्रीडा:७६: सुंद उपसुंद | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसुंदोपसुंद हे जुळे बंधू तुम्हांला ठाऊक आहेतच.ते शिवभक्त होते.प्रत्येक सोमवारी शुचीर्भूत होऊन, कपाळावर भस्माचे पट्टे ओढून शिवव्रत करीत.त्या दिवशी दोघेही केवळ सत्यच बोलत असत.उर्वरित सहा दिवसांतील तीन दिवस (मंगळ,बुध,गुरु) सुंद सत्य बोलत असे तर उपसुंद असत्य.बाकी तीन दिवस(शुक्र,शनि,रवि) याच्या नेमके उलट.\nत्याकाळी एक चिनी प्रवासी सुंदकारण्यातून जात होता.त्याला हे जुळे बंधू वारंवार दिसले.परिचय झाला. पण त्यांतील सुंद कोण आणि उपसुंद कोण ते त्याला कधीच समजले नाही.मात्र त्यांचा सत्यासत्यकथनाचा नेम त्या प्रवाशाला चांगलाच ठाऊक होता.\nत्या चिनी प्रवाशाच्या अनुदिनीतील एक नोंद:--\n\".....रात्री एका शिवालयात झोप.सकाळी जाग.धो धो पाऊस.छत्री नाही. काय करावे देवळात कोपर्‍यात एक छत्री.पुजार्‍याला पृच्छा.म्हणाला जुळे भाऊ आले होते.त्यांतील एकाची....पुन्हा भेटतीलच तेव्हा देऊ..या विचाराने छत्री घेऊन बाहेर.दुपारी ऊन. विश्रांतीसाठी बागेत.\nतिथे कदंबवृक्षाखाली एक भाऊ.डोक्याला टोपी. कपाळावर भस्मपट्टे नाहीत.(म्हणजे आज सोमवार माही.) त्याला छत्री दाखवत जरा दटावणीच्या सुरात विचारले,\" या छत्रीच्या मालकाचे नाव काय\n\"उपसुंद\" तो निर्विकारपणे उत्तरला.\nजरा दूर चंपक वृक्षाखाली दुसरा भाऊ.डोक्याला फ़ेटा. कपाळावर भस्म नाही. जवळ गेलो.\n\"तुझे खरे नाव सांग.\" परत दटावणी.\n\"उपसुंद.\" त्याचे शांत उत्तर.\nथोडावेळ विचार .छत्री ज्याची त्याला....\"\nतर छत्रीचा धनी कोण\nयुक्तिवादासह उत्तर कृपया व्य. नि. ने.\nव्य. नि. उत्तरः १:\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nछत्री कुणाची याचे अचूक उत्तर श्री. आनंद घारे यांनी शोधले आहे.\nत्यांना एक असा प्रश्न पडला आहे की आपली छत्री पाहूनही तिचा मालक स्वस्थ कसा\nत्याकाळचे सामाजिक नीतिनियम असे होते की जी वस्तू आपली नाही ती शक्यतो घेऊच नये. मूळ मालकाच्या स्वाधीन करण्याचा शंभर टक्के विश्वास असेल तरच दुसर्‍याच्या वस्तूला हात लावावा.त्यामुळे आपली छत्री परत मिळणार याविषयी तो निश्चिंत होता. अस्वस्थचे कारण नव्हते.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.ऋषिकेश यांनी पर्याप्त युक्तिवादासह या कोड्याचे अचूक उत्तर पाठविले आहे. धन्यवाद\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nछत्री कोणाची या प्रश्नाचे अचूक उत्तर श्री.सुनील यांनी शोधले आहे. अपेक्षित असा युक्तिवादही लिहिला आहे.\n\"सुंदोपसुंदी\" या शब्दाचे मूळ काय असा प्रश्न श्री. सुनील यांनी विचारला आहे. त्याविषयी थोडक्यातः\n\"प्रह्लादपुत्र निकुंभाचे जुळे पुत्र सुंद आणि उपसुंद. त्यांचे एकमेकांवर फार प्रेम होते. त्यांनी ब्रह्मदेवाकडून असा वर मिळवला की आम्ही एकमेकांस मारले तरच आम्हाला मरण यावे. अन्यथा येऊ नये.या वराने उन्मत्त होऊन ते लोकांना फार त्रासूं लागले. तेव्हा इंद्राने तिलोत्तमा नावाची अप्सरा सुंदकारण्यात पाठविली.त्या लावण्यवतीच्या प्राप्तीसाठी ते भांडू लागले आणि शेवटी त्यांनी एकमेकांस मारले.\"\nअशी गोष्ट आहे. यावरून \"सुंदोपसुंदी\" म्हणजे भाऊबंदकी, अंतर्गत कलह, असा अर्थ रूढ झाला.\nसुंदोपसुंदी ह्या शब्दाचे मूळ सांगितल्याबद्दल धन्यवाद\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nअदिती यांनी कोड्याचे अचूक उत्तर पाठविले आहे. मोजक्या शब्दांत युक्तिवाद लिहिला आहे तो पटण्यासारखा आहे.\nत्या पुढे लिहितात:\"बर्‍याच दिवसांनंतर तर्कक्रीडेचे उत्तर शोधता आल्यामुळे खूप आनंद झाला. एरवी खट्टू होऊन नाद सोडावा लागत असे...\"\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.चतुरंग यांनी या कोड्याचे उत्तर आधीच पाठविले होते.त्यात किंचित् दोष होता. तो सुधारून त्यांनी पुन्हा उत्तर पाठविले. ते अचूक आहे. युक्तिवादही यथायोग्य आहे.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.धनंजय यांनी मोजक्या शब्दांत युक्तिवाद करून अचूक उत्तर शोधले आहे.\nत्यांनी तळटीप लिहिली आहे:\"यापेक्षा नेटकी, एका वाक्यातली सिद्धता आहे, असे वाटते. पण सुचत नाही.\"\nयावर पुष्कळ विचार केला पण त्यांनी लिहिलेल्या सिद्धतेतील एकही शब्द कमी करणे मला जमले नाही.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.अमित कुलकर्णी यांनी हे कोडे सोडवून त्याचे बरोबर उत्तर काढले आहे\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.विसुनाना यांनी चिनी प्रवाशाने छत्री कोणाला दिली ते नेमके शोधले आहे. त्यांच्या शैलीत युक्तिवाद करून पटवले आहे.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nभाऊराव आले नि उत्तर देऊन गेले|\nश्री.भाऊराव यांनी या कोड्याचे अचूक उत्तर कळविले आहे.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nछत्री नेमकी कोणाची हे शोधण्यात श्री.अभिजित यशस्वी ठरले आहेत. मात्र त्यांनी युक्तिवाद दिला नाही. ते लिहितातः\n\"डोक्यात आलेले विचार सिद्धतेच्या स्वरूपात मांडणे अवघड आहे..\"\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nचिनी प्रवाशाने छत्री ज्याची त्याला दिली म्हणजे कोणाला दिली(टोपीवाला/फेटेवाला) हे श्री.अक्षय यांनी बरोबर शोधले आहे. ते पुढे लिहितातः\"छत्री कोणाची आहे हे कळते पण कोणाचे नाव काय ते मात्र कळत नाही.\"\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nया कोड्याचे श्री.धनंजय यांनी पाठविलेले उत्तर :\nटोपीवाला सत्यवक्ता+फेटेवाला असत्यवक्ता असल्यास - छत्री उपसुंदाची आहे, आणि (फेटेवाला उपसुंद नाही=) टोपीवाला उपसुंद आहे -> छत्री टोपीवाल्याची आहे.\nटोपीवाला असत्यवक्ता+फेटेवाला सत्यवक्ता असल्यास - छत्री सुंदाची आहे, आणि (फेटेवाला उपसुंद आहे=) टोपीवाला सुंद आहे -> छत्री टोपीवाल्याची आहे.\nयापेक्षा नेटकी, एका वाक्यातली सिद्धता आहे, असे वाटते. पण सुचत नाही.\n(टोपीवाला सत्यवक्ता आणि फेटेवाला असत्यवक्ता) किंवा (टोपीवाला असत्यवक्ता आणि फेटेवाला सत्यवक्ता) = छत्री टोपीवाल्याची आहे.\nहेच बुलियन तर्काच्या भाषेत -\n(टोपीवाला सत्यवक्ता * फेटेवाला असत्यवक्ता) + (टोपीवाला असत्यवक्ता * फेटेवाला सत्यवक्ता) = छत्री टोपीवाल्याची आहे.\nवरील बूलियन वाक्य म्हणजे माझी वरची दोन वाक्ये जोडून केलेले महावाक्य आहे. हे योग्यच आहे. खरे तर कुठलाही युक्तिवाद कितीका लांब असेना, एकच बूलियन वाक्य असते.\nमला अपेक्षित \"एक\" वाक्य जरा वेगळे होते.\n\"बाय सिमेट्री, छत्री टोपीवाल्याची आहे.\"\n(१) असत्यवाचकाचे नाव बदलणे (२) टोपीधारकाचे नाव बदलणे (३) छत्री-टोपी संबंध बदलणे आणि (४) \"~\" (नकार) हा गणिती कारक (ऑपरेटर)\nअशा चार सिंबॉलिक लॉजिक प्रक्रिया मिळून \"सिमेट्री ग्रूप\" आहे. कुठलीही तीन कार्ये केलीत तर चवथे कार्य होते.\n(शक्यता १) टोपीवाला []सत्यवक्ता [उप]सुंद आणि फेटेवाला [अ]सत्यवक्ता []सुंद\n(शक्यता २) टोपीवाला [अ]सत्यवक्ता []सुंद आणि फेटेवाला []सत्यवक्ता [उप]सुंद\nया दोन शक्यतांमध्ये \"अ/०\"सत्य आणि \"०/उप\"सुंद यांची संमित (सिमेट्रिकल) आदलाबदल आहे.\nपण सिमेट्री-ग्रूप आहे, असे स्पष्ट नसले, तर माझे एक वाक्य \"बाय सिमेट्री, छत्री टोपीवाल्याची आहे\" हे एखाद्या वाचकाला कदाचित अविश्वसनीय वाटू शकेल. \"हे वाक्य नेटकेपणाने कसे विश्वसनीय करावे, ते कळत नाही\" असे मला प्रतिसादात म्हणायचे होते.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.चतुरंग यांचा सचित्र प्रतिसाद तसेच श्री.धनंजय यांचा प्रतिसाद यांत काहीतरी महत्त्वाचे आहे एव्हढेच समजते. अधिक समजणे माझ्या आकलनशक्तीच्या पलीकडचे आहे. बूलियन लॉजिक,सिंबॉलिक लॉजिक या विषयांचा मी अभ्यास केलेला नाही. आमच्या वेळच्या अभ्यासक्रमात या विषयांचा समावेश नव्हता.(शाळा कॉलेजात न शिकलेल्या विषयांचासुद्धा अभ्यास करता येतो हे मान्य आहे.)\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nया कोड्याचे श्री.विसुनाना यांचे उत्तर असे:\nशक्यता १: जर टोपीवाला खरे बोलत असेल तर फेटेवाला खोटे बोलणारः\nटोपीवाल्याने खरे सांगितल्याने छत्रीचा मालक उपसुंद. फेटेवाला खोटे बोलत असल्याने त्याचे नाव सुंद. म्हणजे टोपीवाला = उपसुंद.\nशक्यता २: जर टोपीवाला खोटे बोलत असेल तर फेटेवाला खरे बोलणारः\nटोपीवाल्याने खोटे सांगितल्याने छत्रीचा मालक सुंद. फेटेवाला खरे बोलत असल्याने त्याचे नाव उपसुंद. म्हणजे टोपीवाला = सुंद.\nदोन्ही शक्यतांत छत्री टोपीवाल्याचीच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b61327", "date_download": "2018-04-26T13:36:38Z", "digest": "sha1:VW3XB3VNHFHKQO62N3JUSDYBKFPPFZJ5", "length": 89356, "nlines": 426, "source_domain": "www.rasik.com", "title": "मराठी पुस्तक छावा, marathi book chhAvA chhAwA", "raw_content": "\nराजा शिवाजी हा निर्विवाद सिंहपुरुष होता. परंतु शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्यानं पण पुरेपूर उमजलं आहे. 'छावा'च्या जोरदार स्वागतानं तर हे सिद्ध झालं आहे.\nएक दोनच नव्हे तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेना-धुरंदर मराठ्यांच्या इतिहासात नवा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला. जंजिरेकर सिद्धी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीन लाखाची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब. या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच मराठ्यांच्या इतिहासात नवा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला. जंजिरेकर सिद्धी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीन लाखाची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब. या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच\nरणांगणाचा सत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलुखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येतांना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि 'बुधभूषणम' काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पावावा हे पाहिले की प्रतिभा देवदत्त असली तरी एक अजब व विस्मयकारी देणगी आहे असे म्हणावे लागते. तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमन एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्यायले की मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते, हे छाव्याने तुळापुरी सिद्ध केले. ही शोकांतिका खरीच पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी\nशिवराया आणि राजे संभाजी त्रिवार मुजरा स्वाभिमान आणि मान ताठ ठेवण्यासाठी इतिहास दिलात या जातिचा उद्धार केलात जोपर्यंत शेवटचा मराठा जीवंत असेल या पृथीवर तोपर्यंत ही गर्जना होत राहिल स्वाभिमान आणि मान ताठ ठेवण्यासाठी इतिहास दिलात या जातिचा उद्धार केलात जोपर्यंत शेवटचा मराठा जीवंत असेल या पृथीवर तोपर्यंत ही गर्जना होत राहिलछत्रपति शिवाजी महाराज की जय\nसंभाजी राजे मानायचे आमच्या वाटेवर येवून आमची वाटमारी करणार्याची आम्ही त्याच्यावातेवर जावून त्याची वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही हा इतिहास आहे आमचा वीर मराठा मी मराठा एक मराठा लाख मराठा\nमाझा राजा शिवछञपती फकत नावच काफी आहे\nशिवराय आहे आमच्या मनाचे केंद्र बिंदु म्हणूनच आमच्या दाखल्यावर धर्म आहे हिंदू.... जय शिवराय अफझल्या तुझं नशीब लय भारी... तुला भेटायला शिवराय आलं होतं म्हणून कोथळाच काढला... शंभूराजे असतेना... वाघानं फाडून खाल्ला असता तुला... 🚩🚩जय शंभूराजे🚩 👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👑 तुमच आमच नात काय.... जय जिजाऊ\nशिवपुत्र संभाजी महाराजांचा विजय असो.....\nशिवाजी महाराज सिंहपुरूष होते, परंतु संभाजीराजे सिंहाचा छावा होते , त्यांच्याचरणी माझा लवून मानाचा मुजरा ,मानाचा मुजरा\nशिवाजी महाराज सिंहपुरूष होते, परंतु संभाजीराजे सिंहाचा छावा होते , त्यांच्याचरणी माझा लवून मानाचा मुजरा ,मानाचा मुजरा\nअनेक झाले पुढेही होतील अगणित ह्या भुमीवरती जाणता राजा एकची झाला तो फक्त “राजा शिवछत्रपती” १ धर्म मराठा अभय मिळाले सर्व समानभान नित्य आचरले भगवा झेंडा घेऊन हाती केली चहूकडे जनजागृती तो फक्त “राजा शिवछत्रपती” २ जिजाऊ माऊली दिव्य प्रेरणा गुरू तुकाराम देऊ ज्ञाना धाडसी मावळे भवानी सोबती म्हणे हरहर महादेव गर्जती तो फक्त “राजा शिवछत्रपती” ३ स्वारी केली किल्ले घेऊनी काही जिंकुन काही बाधून मोगल नमले शिकस्त संपली भल्याभल्यांची झोप उडवीली तो फक्त “राजा शिवछत्रपती” ४ रयतेचं राज्य स्थापनेसाठी मावळे जमले विजयासाठी ऐक्यासाठी दिली आहुती मिळाली ज्यांना विरगती तो फक्त “राजा शिवछत्रपती” ५ मराठा राजा महाराष्ट्राचा म्हणती सारे माझा – माझा आजही गौरव गिते गाती ओवाळूनी पंचारती तो फक्त “राजा शिवछत्रपती” ६ || जय जिजाऊ ||...|| जय शिवराय ||....|| जय शंभुराजे||\nशिवाजि महाराज हे मराठी माणसाचे जरी दैवत असले तरी आपल्याला त्यांचा बद्दल आपल्याला 15% पण इतिहास नाही माहित त्यामुळे आपल्याला जे माहिती आहे ते आपण अपडेट करत रहा आणि मराठी राजाचा प्रचार करत रहा जय शिवराय जय संभाजी जय महाराष्ट्र\nछत्रपती शिवाजी महाराज : बहमनी कालखंडाचे विघटन झाल्यावर ज्या सरदारांच्या खांद्यावर विविध शाही सुखेनैव राज्य करीत होत्या, त्यात भोसले व जाधव या घराण्यांचा समावेश होता. मालोजी राजांपासून आपणास भोसले घराण्याचा इतिहास ज्ञात आहे. मालोजीराजे निजामशाहीतील प्रमुख मनसबदारांपैकी एक होते. त्यांना शहाजी व शरीफजी ही मुले होती. शहाजी राजांचे लग्न तत्कालीन कालखंडातील मातब्बर सरदार लखुजी जाधवराव यांची कन्या जिजाबाई यांच्याशी झाले. भातवडीच्या लढाईत पराक्रम गाजविल्यामुळे शहाजीराजांचे नाव सर्वदूर झाले. शहाजीराजे व मातु:श्री जिजाबाई यांस संभाजीराजे व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज अशी दोन पुत्ररत्ने झाली. संभाजीराजे लढाईत मारले गेले. निजामशाही, आदिलशाही, मुघल यांच्या संपर्कात आल्यावर शहाजीराजांना स्वतंत्र राज्य स्थापनेचे महत्त्व समजले होते. आजूबाजूची परिस्थिती, काळाचे दडपण, काही अन्य मर्यादा यांमुळे शहाजीराजांना स्वराज्य स्थापना करता आले नाही. त्यांचे स्वप्न पुत्र शिवाजींनी पूर्ण केले. दिनांक १९ फेब्रुवारी, १६३० रोजी जुन्नरजवळील शिवनेरी किल्ल्यावर शिवाजींचा जन्म झाला. आदिलशहाने शहाजीराजांना पुणे व सुपे प्रांताची जहागिरी दिली होती. शहाजीराजे बंगळुरात राहत असल्याने जहागिरीची व्यवस्था पाहण्यासाठी मातोश्री जिजाऊसाहेब, दादोजी कोंडदेव, शिवाजीराजे पुण्याला आले. शहाजी राजांनी शिवाजींच्या शिक्षणाची, लष्करी प्रशिक्षणाची व प्रशासनाच्या अभ्यासाची उत्तम व्यवस्था केली होती. शिवाजीराजांनी जहागिरीची पुनर्व्यवस्था केली. शेतीला प्राधान्य दिले. नि:पक्षपाती न्यायव्यवस्था उभारली. मातोश्री जिजाऊसाहेबांनी आपल्या मुलाच्या मनात दुर्दम्य महत्त्वाकांक्षा निर्माण केली. पुण्याच्या पश्चिमेला असणार्‍या बारा खोर्‍यांचा म्हणजे पर्यायाने बारा मावळांचा त्यांनी बंदोबस्त केला. जहागिर ताब्यात असली तरी जहागिरीतील किल्ले विजापूरकरांच्या ताब्यात होते. त्यामुळे शिवाजी राजांनी जहागिरीतील किल्ल्यांची डागडुजी केली. वयाच्या १५ व्या वर्षीच शिवाजी महाराजांनी तोरणा जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. ‘साम-दाम-दंड-भेद’ यांचा वापर करून कोंढाणा व पुरंदर किल्ले ताब्यात घेतले. १६४७ नंतर राजांनी मुरुंबदेव उर्फ राजगड घेतला. शिवाजी महाराजांच्या हालचालींनी शंकित झालेल्या आदिलशहाने शहाजीराजांना कैद केले. शिवाजीराजांनी संभाव्य संकटाला तोंड देण्याची तयारी केली. आदिलशाहाने फत्तेखान या सरदाराला स्वराज्यावर चाल करून पाठविले. मराठ्यांनी फत्तेखानाचा पुरंदरच्या परिसरात समोरासमोरच्या लढाईत पराभव केला. बंगळूर, कंदर्पी, कोंढाणा या किल्ल्यांच्या बदल्यात आदिलशाहाने शहाजीराजांची सुटका केली. या घटनाक्रमांनंतर जहागिरीची व्यवस्था राखण्याकडे शिवजीराजांनी लक्ष दिले. रांझे गावच्या बावाजी भिकाजी गुजर याने बदअंमल केला म्हणून राजांनी त्याचे हातपाय तोडण्याची शिक्षा दिली. १६४६ च्या सुमारासच राजांची मुद्रा पत्रांवर उमटू लागली. प्रतिपश्र्चंद्ररेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते (अर्थ - शहाजीचा पुत्र जो शिवाजी, त्याची ही मुद्रा आहे. (शुद्ध पक्षातील) प्रतिपदेच्या चंद्रलेखेप्रमाणे (दिवसेंदिवस) वाढत जाणारी व विश्र्वातील सर्वांना मान्य होणारी ही मुद्रा, सर्वांच्या कल्याणासाठी शोभत आहे.) आदिलशाही दरबारातील अशांत, अस्थिर वातावरणाचा फायदा घेऊन शिवाजींनी जावळीचे खोरे चंद्रराव मोर्‍याच्या ताब्यातून जिंकून घेतले व कोकणावरील प्रभुत्वाचा मार्ग खुला केला. प्रतापगड बांधवून घेतला. सुपे जिंकले, रोहिडा किल्ला जिंकला. त्यानंतर कल्याणचा खजिना लुटला. रायरीच्या डोंगरावर रायगड बांधवून घेतला. १६५७ च्या सुमारास शिवाजींनी कल्याण-भिवंडी जिंकले व तेथे जहाज बांधणीचे काम सुरू करून मराठ्यांच्या आरमाराचा श्रीगणेशा केला. उत्तर व दक्षिण कोकणावर प्रभुत्व मिळविण्याच्या दृष्टीने शिवाजींच्या हालचाली चालू असतानाच आदिलशाहाने अफझलखानाची नेमणूक शिवाजींविरुद्ध केली. अफझलखान हा त्या काळातील एक पाताळयंत्री, शक्तिमान, युद्धनिपुण सरदार होता. अफझलखानाने शिवाजींविरुद्ध आक‘मण करताना पंढरपूर, तुळजापूर या धार्मिक क्षेत्रांची हानी केली. शिवाजीराजे त्याला बधले नाहीत. युक्तीने त्याला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावून राजांनी दिनांक १० नोव्हेंबर, १६५९ रोजी त्याला ठार मारले. खानाच्या मृत्यूचा विलक्षण धक्का आदिलशहाला बसला, तर शिवाजीराजांचे नाव भारतभर पसरले. अदिलशहाचा दुसरा सरदार सिद्दी जौहर याने राजांस पन्हाळ्यात कोंडीत पकडले. राजांनी विशाळगडावर युक्तीने पलायन केले. राजांस विशाळगडावर सुखरूप पोहोचण्यासाठी बाजीप्रभू देशपांडे यांनी घोडखिंडीत स्वत:च्या प्राणांचे बलिदान दिले. शिवाजीराजे व मुघल - शिवाजीराजे व मुघल संघर्षातील महत्त्वाची घटना म्हणजे शाहिस्तेखान प्रकरण. औरंगजेबाने आपला मामा शाहिस्तेखान यास शिवाजींविरुद्ध पाठविले. खानाने पुणे येथील लाल महालात मुक्काम केला. राजांनी जिवाची बाजी लावून, लाल महालात निवडक सैन्यानिशी प्रवेश करून खानावर हल्ला चढविला. त्याची बोटे कापली व अक्षरश: अंतर्धान पावले. शाहिस्तेखान - स्वारीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राजांनी औरंगजेबाची आर्थिक राजधानी असलेले सुरत शहर लुटले. तेथील परकीय व्यापार्‍यांना लुटले. एतद्देशियांचे धन लुटणार्‍या व्यापार्‍यांस जरब बसविली. याचा प्रतिशोध घेण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंग या अजेय सेनापतीस पाठविले. मिर्झा राजे व दिलेरखानाने मराठ्यांचा पराभव करून शिवाजींस शरण येण्यास भाग पाडले. मिर्झाने २३ किल्ले व ४ लाख उत्पन्नाचा प्रदेश घेऊन राजांस आगरा येथे औरंगजेबाच्या भेटीस पाठविले. आगरा येथे पोहोचल्यावर औरंगजेबाने राजांस नजरकैदेत टाकून ठार मारण्याचा बेत आखला. परंतु शिवाजीराजे पुत्र संभाजींसह सुटका करून घेण्यात यशस्वी ठरले. ही सुटका जागतिक इतिहासातील एक आश्चर्यजनक घटना मानली जाते. औरंगजेबाला विलक्षण धक्का बसला. स्वराज्यात परतताच राजांनी मुघलांना तहात दिलेले किल्ले परत जिंकून घेण्याचा सपाटा लावला. कोंढाणा किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे यांस वीरमरण आले, परंतु किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. १६७० मध्ये राजांनी पुन्हा एकदा सुरतेवर स्वारी करून अमाप द्रव्य स्वराज्यात आणले. यानंतर मध्ययुगाच्या इतिहासातील आणखी एक अभूतपूर्व घटना घडली. ती म्हणजे दिनांक ६ जून, १६७४ रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. या सोहळ्यास काशीचे पंडित गागाभट्ट उपस्थित होते. यामुळे राजे छत्रपती झाले. या निमित्ताने त्यांनी अष्टप्रधान मंडळाची घोषणा केली. तांब्याचा पैसा ‘शिवराई’ आणि सोन्याचा ‘शिवराई होन’ अशी खास नाणी सुरू केली. ‘मराठा पातशहा एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.’ या प्रसंगी रघुनाथपंडित आणि धुंडिराज लक्ष्मण व्यास यांनी राज्यव्यवहार कोश सिद्ध केला. भाषेतील फार्सी शब्दांच्या ऐवजी त्यांना पर्यायी शब्द देण्याची किंवा स्वभाषीय वळण देण्याची छत्रपती शिवाजी राजांची योजना मध्ययुगात नक्कीच अनुकरणीय होती. पंचांग सुधारणेसाठी कृष्णज्योतिषीकडून ‘करणकौस्तुभ’ हा नवा करणग्रंथ सिद्ध केला. राज्यारोहणाच्या घटकेपासून नवा ‘राजशक’ सुरू करण्यात आला.राज्याभिषेकाचा सोहळा पाहून तृप्त झालेल्या मातोश्री जिजाऊसाहेबांचे निधन राज्याभिषेकानंतर झाले. यानंतर महाराजांनी दक्षिण दिग्विजयाची स्वारी ‘दक्षिणची पादशाही आम्हा दक्षिणीयांचे हाती राहे’ यासाठी हाती घेतली. भागानगरला जाऊन कुत्बशहाची भेट घेतली व आपला राज्यविस्तार दक्षिणेत केला. दिनांक ३ एप्रिल, १६८० रोजी वयाच्या ५० व्या वर्षी महाराज स्वर्गवासी झाले.\nअरे गर्वच नाही.. तर माज आहे मला मी मराठी असल्याचा... जय शिवाजी जय भवानी... कट्टर शिव भक्त Manas Bhosale\nछावा ही फक्त कादंबरी नसुन ते एक अर्धसत्य आहे, ते प्रत्येकाने वाचलेच पाहिजे. माझा सलाम या निधड्या छाव्याला आणी लेखकाला\nदोनच ओळी कायम याद ठेवा... शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते, निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..\nअरे गर्वच नाही.. तर माज आहे मला मी मराठी असल्याचा... जय शिवाजी जय भवानी... कट्टर शिव भक्त MAYUR MISAL\nआमची तुमची नाते काय जय जिजाउ जय शिवराय शिवपुत्र संभाजी महाराजांचा विजय असो. Gaurav jichkar From undri.\nदोनच ओळी कायम याद ठेवा... शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते, निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..\nजर माझ्या शिवरायांचे आयुष्य शतकाच्या पार असते तर, आज प्रत्येक मराठ्यांच्या घराला �� सोन्याचे दार �� असते..\nशिवराय आहे आमच्या मनाचे केंद्र बिंदु म्हणूनच आमच्या दाखल्यावर धर्म आहे हिंदू.... जय शिवराय अफझल्या तुझं नशीब लय भारी... तुला भेटायला शिवराय आलं होतं म्हणून कोथळाच काढला... शंभूराजे असतेना... वाघानं फाडून खाल्ला असता तुला... 🚩🚩जय शंभूराजे🚩 👑🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👑\nछावा ही फक्त कादंबरी नसुन ते एक अर्धसत्य आहे, ते प्रत्येकाने वाचलेच पाहिजे. माझा सलाम या निधड्या छाव्याला आणी लेखकाला\nअंधार्याला रात म्हणतात शिजलेल्या भाताला भात म्हणतात जे शिवाजी महाराजाचे नाव घेत नाही त्यांना हिझड्याची जात म्हणतात सिंहाच्या जबड्यापासुन हात मोजीत दात हिच द- ग्रेड मराठ्याची जात तेव्हाचे मराठे लवकर उठे राणात सुटे तलवार तुझे पण पिछे न हटे आताचे मराठे उशिरा उठे दारूवर सुटे ग्लास फुटे पण दारू न सुटे\nसिंहाच्या जबड्यात घालूनी हात मोजती दात ही जात मराठ्यांची छत्रपती संभाजीराजे भोसले राज्याभिषक दिनाच्या सर्वांना भगव्या शुभेच्छा..\nस्वताच्या मनगाटावर विश्वास आसणार्याला दुसर्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि आशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुध्दा करत नाही,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ;;;;;;;;;;;_संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्याविरुद्ध उभे ठाकले,,, तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामधी आहे,,,,,,,,,,,,,,,,,,,,, ;;;;;;;;;;;_संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्याविरुद्ध उभे ठाकले,,, तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामधी आहे....- छत्रपति शिवाजी महाराज- \nमराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी गेली ४६ वर्षे आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणि तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान प्राप्त करणारे ‘हिंदुहृदयसम्राट’ शिवसेनाप्रमुख बाळ केशव ऊर्फ बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला. सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर आणि उक्तीवर व्यंगोक्तीपूर्ण टिप्पणी करून सत्ताधीशांचीही भंबेरी उडविण्याची शक्ती ‘व्यंगचित्रकार बाळ ठाकरे’ यांच्या कुंचल्यात होती, तीच शक्ती ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांच्या लेखणीत आणि प्रखर वक्तृत्वातही होती. मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजविण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून गेली तब्बल ४६ वर्षे अविरतपणे चालविला आणि पार पाडला.. फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वर्तमानपत्रात व्यंगचित्रकार म्हणून आपल्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात करणारे बाळासाहेब ठाकरे यांना वडील प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांचा वारसा लाभला होता. आपल्या लेखणीतून, व्याख्यानांतून आणि लोकजागरण मोहिमांमधून समाजातील अनिष्ट रूढी-परंपरांवर कोरडे ओढणारे प्रबोधनकार ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन शिवसेनेची स्थापना करणाऱ्या बाळासाहेबांचा जन्म २३ जानेवारी १९२६ रोजी पुणे येथे झाला. लहानपणापासूनचे प्रबोधनाचे संस्कार, दिवसागणिक मनावर कोरली जाणारी स्वातंत्र्यलढय़ाची गाथा आणि पुढे संयुक्त महाराष्ट्राची प्रखर चळवळ यांतून बाळासाहेबांची वैचारिक दिशा स्पष्ट होत गेली, आणि बाळासाहेब ठाकरे ही एक झंझावाती शक्ती म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात उदयास येऊ लागली. १९६० मध्ये फ्री प्रेस मधील व्यंगचित्रकाराची नोकरी सोडून बाळासाहेबांनी स्वत:चे मार्मिक हे मराठीतील पहिले राजकीय आणि व्यंगचित्र साप्ताहिक सुरू केले, आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या हक्काची पहिली लढाई सुरू झाली. मुंबईतील परप्रांतीयांमुळे मराठी माणसाच्या भूमिपुत्र म्हणून असलेल्या हक्कांवर गदा येत असल्याची आरोळी मार्मिकमधून घुमली आणि बाळासाहेब ठाकरे या नावाचे मराठी मनांवरील राज्य सुरू झाले.. मराठी माणसावरील अन्याय केवळ व्यंगचित्रे काढून दूर होणार नाही, त्यासाठी अधिक संघटित प्रयत्न हे वास्तव जाणलेल्या बाळासाहेबांनी मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढणारी संघटना काढण्याचा निर्णय घेतला.. प्रबोधनकारांशी आणि सहकाऱ्यांशी दीर्घ विचारविनिमय झाला, आणि संघटनेचे नाव निश्चित झाले. १९ जून १९६६ या दिवशी महाराष्ट्रात शिवसेना नावाच्या संघटनेचा जन्म झाला, आणि बाळासाहेब ठाकरे यांना उभा महाराष्ट्र ‘शिवसेनाप्रमुख’ म्हणून ओळखू लागला.. महाराष्ट्र श्रीमंत आहे, पण मराठी माणूस गरीबच आहे, ही स्थिती बाळासाहेबांच्या शिवसेनेने मराठी माणसाच्या मनामनात जिवंत केली आणि मुंबई व महाराष्ट्रातील मराठी माणूस शिवसेनेच्या मागे उभा राहिला. स्थापनेनंतर चार महिन्यांतच, ऑक्टोबरमध्ये मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या पहिल्याच मेळाव्याला जवळपास पाच लाख लोकांची गर्दी झाली, तेव्हाच शिवसेनेच्या मान्यतेवर शिक्कामोर्तब झाले होते.. तेव्हापासून पुढे, महाराष्ट्रात आणि मुंबईत, बाळासाहेब ठाकरे आणि गर्दी हे समीकरण झाले. त्यांच्या सभांना होणाऱ्या विक्रमी गर्दीमुळे अन्य राजकीय पक्षांच्या सभा फिक्या ठरत गेल्या. स्थापनेनंतरच्या पुढच्या दशकात, राज्यातील काही राजकीय पक्षांच्या सोबतीने शिवसेनेने महाराष्ट्राच्या राजकारणावरही ठसा उमटविण्यास सुरुवात केली होती. सुरुवातीच्या काळात राजकीय क्षेत्र आणि कामगार क्षेत्रात दबदबा वाढविण्यासाठी शिवसैनिकांनी जाणीवपूर्वक अंगिकारलेल्या राडा संस्कृतीमुळे शिवसेनेची मुंबई आणि कोकणात जबरदस्त पकड बसली. तोवर मुंबईच्या कामगार क्षेत्रावर कम्युनिस्ट आणि समाजवादी संघटनांची पकड होती. ही मोडून काढण्यासाठी सेनेने प्रसंगी दंड, भेद नीतींचाही वापर केला आणि एकहाती अंमल प्रस्थापित केला. अमोघ वक्र्तृत्वाबरोबरच, भेदक व मनाचा ठाव घेणारे प्रभावशाली लेखन ही बाळासाहेबांची खास शैली होती. बाळासाहेबांच्या लेखनालादेखील त्यांच्या प्रखर भाषणांइतकीच प्रभावी धार होती, म्हणूनच महाराष्ट्रात त्यांच्या लेखन आणि भाषणांना ठाकरी शैली अशी अनोखी ओळख मिळाली. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिवसेनेचा राज्यातील प्रभाव वाढत असतानाच राजकारणातही ही संघटना पाय रोवत होती. मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा पहिल्यांदा फडकल्यानंतर राजकारणातील शिवसेनेचा ठसा अधिकच ठळक झाला, आणि महाराष्ट्रात मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी लढण्याकरिता स्थापन झालेली ही संघटना राजकीय पक्षाच्या रूपात उदयास येऊ लागली. राष्ट्रीय राजकारणातही शिवसेनेचे नाव अधोरेखित होऊ लागले. याच काळात शिवसे\nसंभाजीराजे हे अस एक नाव होत कि मराठीशाहीने शिवरायांच्या नंतर मोगलशाहीला मारलेली ती एक चपराक होती. देश धर्म पर मिटनेवाला शेर शिवा का शंभू छावा था शेवटी वाघ तो वाघच.\nशिवराज्याभिषेक तक्तारूढ व्हावे म्हणून, तक्त सुवर्णाचे, बत्तीस मणाचे, सिद्धं करविले. नवरत्ने अमोलिक जितकी कोषांत होती. त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने तक्तास जडाव केली. जडित सिंहासन सिद्धं केले, रायरीचे नाव ‘रायगड’ म्हणून ठेविले. तक्तास स्थळ तोच गड नेमीला. गडावरी तक्ती बसवावे असे केले. सप्तमहानदियांची उदके व थोर थोर नदियांची उदके व समुद्राची उदके, तीर्थक्षेत्रे नामांकित तेथील तीर्थोदके आणिली. सुवर्णाचे कलश केले व सुवर्णाचे तांबे केले. आठ कलश व आठ तांबे यांनी अष्टप्रधानांनी राजियांस अभिषेक करावा असा निश्चय करून, सुदिन पाहून मुहूर्त पाहिला. ‘शालीवाहन शके १५९६, ज्येष्ठ मासी शुद्ध १३स मुहूर्त पाहिला.’ साडेचार् हजार राजांना निमंत्रणे गेली. रायगडावर साडेचार हजार राजे जमले. गागाभट्टानि पवित्र साप्तनद्यांचे पाणी आणले. राजे ब्रम्हा मुहूर्तावर उठले, स्नान केले, शिवाई मातेला अभिषेक केला आणि जिजाऊ मातांचे दर्शन घेतले. कवड्यांच्या माळा घातल्या, जिरेटोप डोक्यावर घातला, भवानी तलवार कंबरेला जोडली आणि राजे गड फिरू लागले. राजे सभागृहात आल्याबरोबर साडेचार हजार राजांनी मानवंदना दिली, बत्तीस मणांचे सिंहासन वर ठेवलेले होते त्याला तीन पायर्या होत्या. पहिल्या पायरीवर पाऊल ठेवल्यावर राजांचे हृदय हेलावले, राजांच्या डोळ्यात अश्रू भरून आले आणि चटकन आठवण आली \" राजे लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये , शिवा न्हावी कितीही जन्माला येतील शिवा काशीद जन्माला येतील परंतु रयतेचा राजा, शिवाजी राजा पुन्हा जन्माला येणे नाही राजे\". राजांच्या डाव्या डोळ्यातून अश्रू गळाले. राजांनी दुसर्या पायरीवर पाय ठेवला आणि आठवण आली \" राजे तुम्ही सुखरूप विशालगडावर जावा आणि पाच तोफांची सलामी द्यावी. जोपर्यंत हे कान पाच तोफांची सलामी ऐकत नाही न राजे तोपर्यंत हा बाजीप्रभू देशपांडे देह ठेवणार नाही राजे.\" राजांच्या उजव्या डोळ्यातून अश्रू गळाला . तिसर्या पायरीवर पाऊल ठेवल्याबरोबर आठवण आली \"राजे आधी लगीन कोंडाण्याचे आणि मग माझ्या रायबाच. जगून वाचून आलोना राजे तर लेकराच लग्न करीन नाहीतर माय बाप समजून तुम्हीच लग्न लावून टाका. \" राजे धळाधळा रडू लागले. साडेचार हजार राजांना कळेना काय झाले. आज आनंदाचा दिवस, अनाथ झालेल्या हिंदुना बाप भेटणार, मराठी मातीला नवरा भेटणार , शिवाजी राजा होणार आणि राजांच्या डोळ्यातून अश्रू ... तोच तिथे उभ्या असलेल्या एका वडीलधार्या व्यक्तीला राजांनी आवाज दिला. मदारी काका जवळ आले आणि विचारले राजा आज आनंदाचा दिवस आणि तू रडतोस. त्यावर राजे म्हणाले काका ज्यांच्यामुळे माळा सिंहासन मिळाले तेच पाहायला राहिले नाहीत. कोणत्या तोंडाने या सिंहासनावर बसू काका. हे सिंहासन टोचेल मला. यातून उतराई होण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा. या गेलेल्यांचे पाईक म्हणून तुम्ही काहीतरी मागा. मदारी काकांनी सांगितले \" राजा अरे ते गेले तरी त्यांनी काही मागितले नाही, माझ्यासारख्याने काय मागावे \" राजे म्हणाले काहीतरी मागा काका म्हणजे मला उतराई होता येईल. यावर मदारी काका म्हणतात \" हे असेच म्हणतो ना शिवबा तर एकच दे, या बत्तीस मणांच्या सिंहासनाची चादर बदलण्याचे काम राजे या गरिबाला दे मला दुसरे काही नको.\"\nछत्रपती संभाजी महाराज की जय\nशिवाजी महाराज सिंहपुरूष होते, परंतु संभाजीराजे सिंहाचा छावा होते , त्यांच्याचरणी माझा लवून मानाचा मुजरा ,मानाचा मुजरा\nसंभाजी महाराजांनी वाघ फाडला ती कथा कोणत्या पुस्तकात आहे.....\nराजा शिवाजी हा निर्विवाद सिंहपुरुष होता. परंतु शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्यानं पण पुरेपूर उमजलं आहे. 'छावा'च्या जोरदार स्वागतानं तर हे सिद्ध झालं आहे. एक दोनच नव्हे तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेना-धुरंदर मराठ्यांच्या इतिहासात नवा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला. जंजिरेकर सिद्धी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीन लाखाची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब. या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच मराठ्यांच्या इतिहासात नवा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला. जंजिरेकर सिद्धी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीन लाखाची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब. या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच विखारी विश्वासघातक्यांची रणांगणाचा सत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलुखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येतांना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि 'बुधभूषणम' काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पावावा हे पाहिले की प्रतिभा देवदत्त असली तरी एक अजब व विस्मयकारी देणगी आहे असे म्हणावे लागते. तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमन एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्यायले की मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते, हे छाव्याने तुळापुरी सिद्ध केले. ही शोकांतिका खरीच पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी\nशिवाजी महाराज सिंहपुरूष होते, परंतु संभाजीराजे सिंहाचा छावा होते , त्यांच्याचरणी माझा झुकून मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा\nवाघाला, वाऱ्याला, आणि मराठ्याला ला कोणीही आडवू शकत नाही\nदोनच ओळी कायम याद ठेवा... शिवाजी महाराजांनी तुमचे भविष्य जाणले होते, निदान तुम्ही त्यांचा इतिहास विसरु नका..\nउत्कृष्ट कादंबरी प्रत्येकाने एकदा वाचलीच पाहिजे ...\nमहाराष्ट्राचा सिंहपुरुष शिवपुत्र राजा संभाजी\nउत्कृष्ट कादंबरी प्रत्येकाने एकदा वाचलीच पाहिजे . आपला इतिहास समजून,शिकून घेतलाच पाहिजे . खंत वाटते ती या कादंबरीत दाखविल्याप्रमाणे छत्रपतीवर झालेल्या विषप्रयोगाची.\nराजा शिवाजी हा निर्विवाद सिंहपुरुष होता. परंतु शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्यानं पण पुरेपूर उमजलं आहे. 'छावा'च्या जोरदार स्वागतानं तर हे सिद्ध झालं आहे. एक दोनच नव्हे तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेना-धुरंदर मराठ्यांच्या इतिहासात नवा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला. जंजिरेकर सिद्धी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीन लाखाची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब. या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच मराठ्यांच्या इतिहासात नवा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला. जंजिरेकर सिद्धी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीन लाखाची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब. या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच विखारी विश्वासघातक्यांची रणांगणाचा सत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलुखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येतांना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि 'बुधभूषणम' काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पावावा हे पाहिले की प्रतिभा देवदत्त असली तरी एक अजब व विस्मयकारी देणगी आहे असे म्हणावे लागते. तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमन एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्यायले की मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते, हे छाव्याने तुळापुरी सिद्ध केले. ही शोकांतिका खरीच पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी\nअरे गर्वच नाही.. तर माज आहे मला मी मराठी असल्याचा... जय शिवाजी जय भवानी... जय शंभू राजे.. कट्टर शिव भक्त सागर कुऱ्हाडे... ९५९४९८३१००\nमहाराष्ट्राचा सिंहपुरुष शिवपुत्र राजा संभाजी\nशिवाजी महाराज सिंहपुरूष होते, परंतु संभाजीराजे सिंहाचा छावा होते , त्यांच्याचरणी माझा लवून मानाचा मुजरा ,मानाचा मुजरा\nOther works of शिवाजी सावंत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} {"url": "https://sjsa.maharashtra.gov.in/mr/disclaimer-0", "date_download": "2018-04-26T13:13:25Z", "digest": "sha1:FCCXYOXCDXHZCNO7JJDY6VIQJ22UTSKC", "length": 6245, "nlines": 93, "source_domain": "sjsa.maharashtra.gov.in", "title": "अस्वीकरण | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nसमाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nअपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nविमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे\nमहाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग - पुणे\nअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महाराष्ट्र राज्य आयोग\nमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ लिमिटेड\nमहाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, मुंबई\nवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळ (मर्यादित), मुंबई\nमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित\nसंत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबई\nअनुसूचित जातीच्या मागासवर्गीय सहकारी सूतगिरण्यांना दिर्घ मुदत कर्ज मंजूर करण्याची योजना\nअनुसूचित जातींच्या स्वमदत गट करण्यासाठी मिनी ट्रॅक्टर व उप भाग प्रदान\nअनुसूचित जातीच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य मंजूर करणे\nकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना\nमुख्य पृष्ठ > अस्वीकरण\nआपली तक्रार पोस्ट करा\nआपली तक्रार पोस्ट करा\nकॉपीराइट© 2015 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महाराष्ट्र सरकार, सर्व हक्क राखीव.\nपृष्ठ अखेरचे अद्यतनित : 23 April, 2018 | अभ्यागत :\nशीर्षस्थानी क्रीडा करण थांबणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/news/world-television-premier-of-saangto-aika", "date_download": "2018-04-26T13:27:21Z", "digest": "sha1:SKXICOYMVHSERSKSHRAKQNIKRCYZ5FUT", "length": 6225, "nlines": 57, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "World Television Premier of ‘Saangto Aika’ | Marathi Dhamaal", "raw_content": "\n‘सांगतो ऐका’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर\nवर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरच्या माध्यमातून मनोरंजक चित्रपटांची मेजवानी देणाऱ्या झी टॅाकीजने येत्या रविवारी १८ जूनला ‘सांगतो ऐका’ या धमाल चित्रपटाची मेजवानी प्रेक्षकांसाठी आणली आहे. रविवारी दुपारी १२.०० वा. व सायंकाळी ७.०० वा. या चित्रपटाचा आस्वाद प्रेक्षकांना घेता यईल.\nप्रत्येकामध्ये एक हिरो दडलेला असतो, फक्त आपल्याला त्याला शोधता आले पाहिजे या संकल्पनेवर आधारलेला ‘सांगतो ऐका’ हा सिनेमा प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करतो. या चित्रपटात सचिन पिळगावकर मुख्य भूमिकेत आहे. सचिन पिळगावकर हे नेहमीच प्रयोगशील राहिले आहेत, मग ते निर्मिती, दिग्दर्शन असो किंवा अभिनय, नृत्य संगीत असो चित्रपटसृष्टीतील असंख्य दिग्गजांसोबत सचिनजीनी काम केले आहे. नेहमीच काहीतरी वेगळं करण्यासाठी उत्सुक असणाऱ्या सचिनजीनी ‘सांगतो ऐका’ या चित्रपटात एका अनोख्या सोंगाड्याची भूमिका साकारली आहे.\nआपल्यापैकी प्रत्येकालाच वाटतं की, आपण सांगतोय ते लोकांनी एकदा तरी ऐकलं पाहिजे, यावर आधारित ‘सांगतो ऐका’ या चित्रपटात सचिन पिळगावकर यांच्या सोबत संस्कृती बालगुडे, पूजा सावंत, मिलिंद शिंदे, वैभव मांगले, भाऊ कदम, विजय चव्हाण, जगन्नाथ निवंगुणे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. सर्वसामान्य माणूस असामान्य परिस्थितीत काय करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. ‘सांगतो ऐका’ प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे.\nप्रसारण - झी टॅाकीजवर रविवार १८ जून दुपारी १२.०० व सांयकाळी ७.०० वा\nतुम्हाला हे वाचायला आवडेल \n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\nफर्जंद येतायेत ११ मे ला...\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nअंकुश आणि तेजस्विनीच नवीन रॉमेंटीक गाण...\nआता काय नवीन करतोय स्वप्नील जोशी...\n‘माझा एल्गार’ येणार १० नोव्हेंबरला...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/mumbai/page/3", "date_download": "2018-04-26T13:12:36Z", "digest": "sha1:7RL34JRC4PEIK7FWIS36AK463JAZM52B", "length": 10169, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मुंबई Archives - Page 3 of 191 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nकल्याण ग्रोथ सेंटरला तत्वत: मंजुरी\nपायाभूत सुविधांसाठी एक हजार कोटींची तरतूद भूमिपुत्रांना भागिदार करून घेणार मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली बैठक मुंबई / प्रतिनिधी कल्याणमध्ये प्रस्तावित असलेल्या ग्रोथ सेंटरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी तत्वत: मंजुरी दिली. त्यामुळे उद्योग-व्यवसायासाठी मुंबईवर अवलंबून असलेल्या उद्योजकांना आता कल्याण हा दुसरा पर्याय उपलब्ध होणार आहे. ग्रोथ सेंटर विकसित करण्यापूर्वी वांद्रे-कुर्ला संकुलाच्या धर्तीवर कल्याणमध्ये आधी रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा विकसित ...Full Article\nअबू जुंदालविरुद्धच्या खटल्याला तूर्तास स्थगिती\nमुंबईतील 26/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱया अबू जुंदाल विरोधातील खटल्यास मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी तूर्तास स्थगिती दिली आहे. जुंदालला सौदीला अटक केल्यानंतर त्याला दिल्लीला आणण्यात आले. ...Full Article\nएसटीच्या तीकिट 10 ते 15 टक्क्यांनी महागणार \nऑनलाईन टीम / मुंबई : एसटी प्रवाशांना लवकरच भाडेवाढीला सामोरे जावे लागू शकते. कारण तोटा भरून काढण्यासाठी महामंळाने भाडेवाढीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाचा भाग म्हणून सर्व प्रकारच्या एसटी ...Full Article\nबलात्काराच्या घटनांमुळे देशाची प्रतिमा मलिन : हायकोर्ट\nऑनलाईन टीम / मुंबई : बलात्कार आणि वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे देशाची प्रतिमा मलिन होत आहे,अशी खंत मुंबईत हायकोर्टाने गुरूवारी व्यक्त केली आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे ...Full Article\nसिडको महामंडळ भाजपने स्वत:कडे ठेवले महामंडळांवरील नेमणुका लवकरच होणार महामंडळ वाटपाचा वाद मिटला मुंबई / प्रतिनिधी सिडको महामंडळासाठी अडून बसलेल्या शिवसेनेची अखेर म्हाडावर बोळवण करण्यात आली आहे. राजकीयदृष्टय़ा प्रतिष्ठेचे ...Full Article\nमहाराष्ट्र भवनासाठी मनसेचे सिडको एमडीच्या दालनात आंदोलन\nनवी मुंबई / प्रतिनिधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सिडको व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्या दालनात घुसून वाशी येथे महाराष्ट्र भवन बांधण्याबाबत त्यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी मनसैनिकांनी सिडको व ...Full Article\nशिधावाटपच्या बायोमेट्रीक प्रकियेविरुद्ध राष्ट्रवादीचे आंदोलन\nशिधावाटप यंत्रणेचे खासगीकरण करण्याचा सरकारचा हेतू : जितेंद्र आव्हाड ठाणे / प्रतिनिधी शिधापत्रिका बायोमेट्रीक करण्याची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे गोरगरीब लोकांना धान्यापासून वंचित रहावे लागत आहे. त्याचा ...Full Article\nआरोपी म्हातारे होऊन शरण येण्याची वाट पाहताय का उच्च न्यायालयाचा तपास यंत्रणांना संतप्त सवाल सीबीआय आणि सीआयडीकडून आरोपींना शोधण्यात अपयशी ठरल्याची कबुली मुंबई / प्रतिनिधी अंनिसचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र ...Full Article\nकठुआ बलात्कार : जितेंद्र आव्हाडांचा देवाला प्रश्न विचारणारा व्हिडिओ व्हायरल\nऑनलाईन टीम / मुंबई : कठुआ सामूहिक बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा देवाला प्रश्न विचारणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ये देवा तू कुठे आहेस\nयंदा पाऊस सर्वसाधाराण , भेंडवळची भविष्यवाणी\nऑनलाईन टीम / बुलडाणा : शेतकऱयांसाठी हे वर्ष सर्वसाधारणच राहिल असे भाकित भेंडवळच्या भविष्यावाणीतून करण्यात आले आहे. बुलडाण्यातील प्रसिद्ध अशी भेंडवळची भविष्यवाणी आज जाहीर झाली आहे. अवकाळी पावसाचे प्रमाण ...Full Article\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00052.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/trending-news/customer-has-been-waiting-outside-brand-factory-store-to-enjoy-a-grand-sale-1365109/", "date_download": "2018-04-26T13:22:20Z", "digest": "sha1:YR2RZJANTAXW2SJOT3OYJFOADJ642ZPX", "length": 15955, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "customer has been waiting outside Brand Factory store to enjoy a grand sale | VIRAL VIDEO : पैशांसाठी नाही तर खरेदीसाठी लावली भलीमोठी रांग | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nVIRAL VIDEO : पैशांसाठी नाही तर खरेदीसाठी लावली भलीमोठी रांग\nVIRAL VIDEO : पैशांसाठी नाही तर खरेदीसाठी लावली भलीमोठी रांग\nसवलतीचा लाभ घेण्यासाठी लोक तासन् तास राहिले रांगेत\nब्रँड फॅक्टरीने कपड्यांच्या खरेदीवर मोठी सूट जाहिर केली होती.\n‘सूट, सूट, सूट’ कुठे ‘५०% टक्के सूट’ तर कुठे ‘७५% टक्के सूट’ असे मोठे मोठे जाहिरात फलक दिसले की आपली स्वारी त्या दुकानांत वळते. सूट जाहिर झाली की फक्त महिला वर्गालाच खरेदीचा मोह अनावर होतो असे नाही तर पुरुषमंडळी देखील सवलतीत खरेदी करण्यासाठी तासन् तास रांगेत उभे राहू शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे व्हायरल झालेले काही फोटो आणि व्हिडिओ होय. ‘ब्रँड फॅक्टरी’ने आपल्या उत्पादनावर गेल्या आठवड्यात घसघसीत सूट जाहिर केली अन् लोकांची या दुकानांनबाहेर गर्दी जमली. या दुकानांबाहेर ग्राहकांनी इतकी गर्दी केली की काही ठिकाणी तर दुकानांबाहेर एक किलोमीटर रांग लागली होती. मुंबई, हैदराबाद अशा ठिकाणी ब्रँड फॅक्टरीच्या दुकांनाबाहेर रविवारी हेच चित्र पाहायला मिळाले.\nवाचा : ‘फी नको पण झाडे लावा’, शाळेचा अनोखा उपक्रम\nब्रँड फॅक्टरीने कपड्यांच्या खरेदीवर मोठी सूट जाहिर केली होती. ‘पाच हजारांची खरेदी करा आणि फक्त २ हजार रूपयेच द्या. वरून १ हजारांचा शर्ट आणि १ हजार रुपयांचे व्हाऊचरही मोफत’ अशी ही सवलत होती. आता अशी सवलत क्वचितच कुठे पाहायला मिळते. १६ ते १८ डिसेंबर असे तीन दिवस ही सवलत सुरू होती. आणि मग काय या सवलतीचा लाभ घेण्यासाठी लोकांनी चक्क ब्रँड फॅक्टरीच्या आउटलेट्स बाहेर गर्दी करायला सुरूवात केली. इतकी की काही आउटलेट्सच्या बाहेर चक्क एक किलोमीटर रांग होती. तर काही ठिकाणी लोक खरेदीसाठी तासन् तास रांगेत उभे होते. रविवारी तर ही गर्दी आणखी वाढली होती. लोक उन्हात उभे होते. त्यामुळे याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. नोटाबंदीनंतर सगळीकडेच खरेदी मंदावली असल्याच्या बातम्या वाचण्यात आल्या होत्या. दोन हजारांचे सुटे कोणी देत नव्हते त्यामुळे अनेक ठिकाणी खरेदीवर याचा परिणाम पाहायला मिळाला. पण नोटाबंदीनंतर पहिल्यांदाच ब्रँड फॅक्टरीला इतक्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळताना दिसला.\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nया भारतीय कंपनीला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पसंती\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\n‘खरेदीसाठी आलेल्यांकडे २ हजारांच्या नव्या नोटा होत्या. आतापर्यंत अशी सवलत कोणीच दिली नव्हती म्हणूनच ब्रँड फॅक्टरीच्या सवलतीला मोठा प्रतिसाद लाभलेला दिसत आहे’ असेही या कंपनीचे सिइओ किशोर बियाणी यांनी सांगितले. गेल्या महिन्याभरात नोटाबंदाच्या निर्णयानंतर एका दुकानाबाहेर मोठी रांग पाहायला मिळाल्याचे हे दुसरे उदाहरण आहे. अण्णा द्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांचे निधन झाल्यानंतर तामिळनाडूतल्या दारूच्या दुकानाबाहेर इतकी मोठी रांग पाहायला मिळाली होती.\nVIDEO : जेव्हा जंगलाची राणी गावात येते\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nएका सफरचंदासाठी तिला मोजावे लागले ३३ हजार \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nया भारतीय कंपनीला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पसंती\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://feelingsandviewpoint.blogspot.com/2008/03/blog-post_6727.html", "date_download": "2018-04-26T13:33:48Z", "digest": "sha1:UAIN4QMAL6HLKPUJMJGHSFGOP3YE2ON2", "length": 6048, "nlines": 104, "source_domain": "feelingsandviewpoint.blogspot.com", "title": "Blue Crescent: तुला पाहिले मी नदीच्या किनारी", "raw_content": "\nतुला पाहिले मी नदीच्या किनारी\nतुला पाहिले मी नदीच्या किनारी\nतुझे केस पाठीवरी मोकळे\nतुझी पावले गे धुक्याच्या महाली\nना वाजली ना कधी नादली\nनिळा गर्द भासे नदीचा किनारा\nन माझी मला अन तुला सावली\nमनावेगळी लाट व्यापे मनाला\nजसा चंद्र हा डोंगरी मावळे\nपुढे का उभी तू तुझे दु:ख झरते\nजसे संचिताचे ऋतू कोवळे\nअशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून\nआकांत माझ्या उरी केवढा\nतमातून ही मंद ता-याप्रमाणे\nदिसे की तुझ्या बिलवरांचा चुडा\nश्रीधर फ़डके यांनी गायलेले व स्वरबध्द केलेले हे माझे सर्वात लाड्के गाणे...ग्रेससारख्यांच्या कवितेला चाल लावणे हेच मुळात आव्हान..ते यात फ़ार समर्थपणे पेलले गेले आहे. यात एक music piece गाण्याच्या शेवटी वाजतो..तो ऎकेपर्यंत गाणे संपले असे मला वाटतच नाही इतका तो गाण्याचा भाग आहे. 'धुक्याच्या महालातील पावले' ऎकताना मला धुपाचा धूर होतो तशा धुरात दोन नाजुक अस्फ़ुट पावले दिसतत.यात 'गर्द' हा शब्द श्रीधरजी असा काही गातात की क्षणात मनाला निळ्या गर्द आकाशाखाली आपण व्याकुळपणे उभे आहोत असा भास होतो. 'चंद्र मावळे' यात अचूकपणे स्वर असे खाली येतात की .. 'मावळणे' जाणवावे. 'दु:ख' हा शब्द उच्चारण्याबद्दल तर लिहायलाच नको. 'आकांत' असा काही येतो की मनात कल्लोळ माजतो. 'शब्दचित्र' या शब्दाचा अर्थ अशी गाणी ऎकताना उलगडतो..प्रथम हे गाणे ऎकल्यावर मला 'तलत मेहमूद' यांचे एखादे आर्त गीत ऎकते आहे असा भास झाला. स्वररचना, शब्द..आवाज सर्व अतिशय जमलेले एक उत्तम गाणे..परत परत अनेकदा ऎकावे असे वाटणारे सुरेख,अप्रतिम गीत..कितीही याबद्दल लिहिले तरी कमीच..\nजळण्याचे बळ तूच दिले रे\nतुला पाहिले मी नदीच्या किनारी\nअवेळीच केव्हा दाटला अंधार\nमी एक तुला फ़ूल दिले\nतू माझ्या आयुष्याची पहाट..\nमन मनास उमगत नाही..\nमॆत्री… १ अचानक त्या दोघींची ओळख झाली. रोजच्याप्...\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nपहिला पाऊस, पहिली आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2018/01/blog-post_17.html", "date_download": "2018-04-26T13:07:46Z", "digest": "sha1:FCUITOE4VTTM3WWL6M3MJQU376FTYSJY", "length": 22324, "nlines": 190, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: रिच डॅड पुअर डॅड (भाग २)", "raw_content": "\nरिच डॅड पुअर डॅड (भाग २)\nभाग १ | भाग २ भाग ३ \nमाझ्या मुलांनी माझे बरेच गुण उचलले आहेत. त्यातले ‘नेमके नको ते गुण’ उचलले आहेत असं ही म्हणत असते. ही म्हणते ते सगळं बरोबर असतं याचा प्रत्यय मला थोड्याच दिवसांत आला.\nमी बऱ्यापैकी खरं बोलतो. म्हणजे कित्येक गोष्टीत खोटं बोलून काय मिळणार ते मला कळत नाही म्हणून मी खरं बोलत असावा. शाळाकॉलेजात असताना काही मित्र मंडळी कधीही विचारलं ‘अभ्यास झाला का’ तर कायम खांदे पाडून चेहरा गंभीर आणि रडका करून किती अभ्यास बाकी राहिला आहे त्याबद्दल सांगायचे. मी मात्र लगेच ‘अभ्यास झाला’ असं सांगून मोकळा व्हायचो. कारण थोडाफार का होईना पण अभ्यास झालेला असायचा. पण नंतर रिझल्टच्या वेळी ही खांदेपाडू मंडळीच जास्त मार्क घेऊन जायची. आणि वर विचारलं तर सांगायची की पेपर सोप्पा आला म्हणून बचावलो नाहीतर काशी झाली असती. मला जास्त मार्क मिळाले तर मी मात्र हे श्रेय माझ्या हुशारीला, सातत्याला द्यायचो. पुढे मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स सौंदर्यस्पर्धा बघितल्यावर आईवडील आणि गुरुजनांच्या आशीर्वादालाही देऊ लागलो. पण मुद्दा हा की कुणी काही विचारलं की मी बऱ्यापैकी खरं सांगतो.\nसाधारणपणे मला एक गोष्ट जाणवली आहे की प्रेम झालं असेल, लग्न ठरत असेल, घरी पाळणा हलणार असेल किंवा मग नवीन गाडी येणार असेल तर लोक कमालीची गुप्तता बाळगतात. चोरी किंवा खून केला तर जसं लपवावं तसं याबाबतीत कमालीची गुप्तता बाळगतात. कालांतराने सत्य जगासमोर आलं की मग पेढे वाटतात (म्हणजे चोरी / खुनाचे नाही पण लग्न ठरणे / पाळणा हलणे/ गाडी येणे वगैरेचे. तुलना चुकली बहुतेक. पण गुप्तता तशीच असते.). त्या दिवशी गाडी बुक करून घरी आलो तर सोसायटीत शिरताच पोरांच्या मित्रांनी त्यांना विचारलं, ‘काय रे, कुठे गेला होतात आम्ही वाट बघत होतो. फुटबॉल हवा होता तुमच्याकडचा’.\nयावर आमच्या दोन्ही लेकांनी दवंडी पिटायला मिळावी अशी गेल्या जन्मी पाहिलेली स्वप्न या जन्मी पूर्ण करण्याच्या आविर्भावात दहाव्या मजल्याला स्पष्ट ऐकू जाईल अश्या आवाजात आमच्या एर्टिगाची बातमी जाहीर केली. मला फार कौतुक वाटलं. नेहमी खरे बोलावे या शिकवणुकीचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव पाहून माझी मुले संस्कारक्षम आहेत आणि मी उत्तम संस्कार करू शकतो यावरच माझा विश्वास वाढला. आणि त्याच आनंदात मी माझ्या सगळ्या मित्र मैत्रीणीना, नातेवाईकांना गाडी बुक केल्याची बातमी कळवून टाकली. सगळीकडून होणाऱ्या कौतुकाच्या वर्षावाने मी इतका खूष झालो होतो चंद्रावरून पाहणाऱ्या माणसाला देखील असं वाटलं असतं की यांनी मारुतीची फॅक्टरी विकत घेतली आहे की काय माझ्या हिला भीती वाटू लागली की या आनंदाच्या भरात अभिनंदन करणाऱ्याला मी मोत्याचा कंठा देण्याचं वचन वगैरे देतो की काय. दोन तीन दिवस असे कौतुकसोहळ्यात गेले.\nमग कळलं की आपण जुन्या गाडीचं आरसीबुक हरवू नये म्हणून इतकं जपून ठेवलं आहे की ते कुठे ठेवलं आहे तेच लक्षात येत नसल्याने ते चोरांपासूनच नव्हे तर आपल्या स्वतःच्या हातांपासूनही दूर सुरक्षित आहे. मग संपूर्ण घर उलथं पालथं करून झाल्यावर आणि ‘म्हणून म्हणत होते, माझ्याकडे देत देत जा. एक गोष्ट नीट ठेवाल तर शपथ’ या वाक्याची १०१ पारायणे बायकोने पूर्ण केल्यानंतर शेवटी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरसीबुक हरवण्याची तक्रार द्यायला गेलो. माझ्या उतरलेल्या चेहऱ्याकडे बघून किंवा मग हिच्या वैतागलेल्या चेहऱ्याकडे बघून मला पुरेशी शिक्षा झालेली आहे हे कळल्यामुळे असेल कदाचित, पण पोलिसदादांनी मला लगेच तक्रारीची प्रत दिली. तिथून निघताना मी काहीतरी बोलायचं म्हणून हिला म्हणालो, ‘बघ, आपलं सगळं व्यवस्थित असलं की सरकारी कार्यालयातपण आपली काम कशी चटकन होतात.’ यावर ती काही न बोलता गप्प राहिली. मग मी पण गप्प राहिलो. माझा स्वभावंच तसा आहे, बायकोसमोर फार काही न बोलण्याचा.\nआरसीबुकच्या मागे आम्हा दोघांची दोन तीन आठवडे धावपळ चालू होती. आणि इथे रोज एकेकाचे प्रश्न येऊ लागले. ‘काय मग, केव्हा येणार गाडी’ सुरवाती सुरवातीला मी मोठ्या तत्परतेने आणि उत्साहाने उत्तर देत होतो. पण तीन आठवडे झाले तरी दुकानातून फोन आला नाही मग माझ्या उत्साहाला थोडी ओहोटी लागली. तेवढ्यात सोसायटीतल्या एका मित्राने कुठलाही गाजावाजा न करता होंडा सिटी आणली आणि पेढे द्यायला घरी आला. जेव्हा त्याने सांगितलं की त्याला बारा दिवसात डिलिव्हरी मिळाली तेव्हा मात्र इतके दिवस शांत असलेल्या हिचा धीर खचला. त्यांना बारा दिवसात मिळाली, आपल्याला मात्र एकवीस दिवसांनीही नाही. साधा फोनही नाही येत दुकानातून. आरसीबुक प्रकरणात तिला झालेल्या मनस्ताप आणि धावपळीचा राग शेवटी कारच्या दुकानावर निघाला. तेव्हा कळलं की जीएसटी मध्ये एसयूव्ही कार्सवर होऊ घातलेल्या तरतुदींमुळे मारुतीची देशभरात तुफान बुकिंग झाली होती. त्यामुळे आमच्या गाडीला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागणार होता.\nदिवसामागून दिवस जात होते. चौकश्या वाढू लागल्या. समोर आल्यावर गाडीची चौकशी करणारे लोक आता फक्त चौकशी करण्यासाठी समोर येत आहेत की काय असे मला वाटू लागले. ग्रुपव्यतिरिक्त कधी माझ्याशी स्वतंत्र न बोलणारे मित्र आणि मैत्रिणी आता स्वतंत्र मेसेज करून ‘आला का रे तुझा रथ’ वगैरे विचारपूस करू लागले. शेवटी शेवटी तर मला माझी गाडी म्हणजे गंगा आणि मी म्हणजे भगीरथ आहे असं वाटू लागलं. माझे नको ते गुण मुलं घेतात हे माझ्या बायकोचे मत मला या सततच्या चौकश्यांमुळे पटले. मित्रांनी फुटबॉल मागितल्यावर त्यांच्यासमोर आपण गाडी बुक केल्याची दवंडी पिटायची त्यांना काही गरज नव्हती असं मला वाटून गेलं. पण मग नंतर आपणही हिरीरीने तेच केलं आहे हे कळून मी गप्प बसलो.\nअशात एक दिवस भावाकडे गेलो असताना त्याने मुलांना रात्री मरिन ड्राईव्हवर फिरवून आणलं. ग्लास टॉप बाजू करून खांद्यापर्यंत शरीर बाहेर काढून रात्रीच्या रस्त्यावर फिरून मुलं इतकी खूष झाली होती की त्यांनी मला तो सगळा अनुभव रंगवून सांगितला. आपल्या गाडीला ग्लास टॉप नाही याची मला आठवण झाली आणि एकदम पुअर डॅड असल्यासारखं वाटलं. मुलांचा नंतर भ्रमनिरास होऊ नये म्हणून आपल्या कधी ना कधीतरी येणाऱ्या गाडीची वैशिष्ट्ये त्यांना सांगितल्यावर दोघेही म्हणाले बाबा आम्हाला तुझ्याबरोबर मरीन ड्राईव्हला जायचंय. तू पण पाहिजेस आणि काका पण पाहिजे. हे ऐकल्यावर माझ्यातला पुअर डॅड कुठल्याकुठे पळून गेला आणि मी रिच डॅड असावा यावर विश्वास ठेवावासा वाटू लागला. मग गंगावतरण झाल्यावर अख्ख्या कुटुंबाला मरीन ड्राईव्हला घेऊन जाण्याचं वचन भगीरथाने स्वतःहून दिलं.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nरिच डॅड पुअर डॅड (भाग ४)\nरिच डॅड पुअर डॅड (भाग ३)\nरिच डॅड पुअर डॅड (भाग २)\nरिच डॅड पुअर डॅड (भाग १)\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b50639", "date_download": "2018-04-26T13:37:39Z", "digest": "sha1:4LYFSTJR26JD7C4EMAH6GJ3CRJKI4WZ2", "length": 5151, "nlines": 58, "source_domain": "www.rasik.com", "title": "मराठी पुस्तक आजीचा बटवा, marathi book AjIchA baTavA AjIchA baTawA", "raw_content": "\nलोकसत्ता रविवार, २७ एप्रिल २००३\nआजीबाईचा बटवा ही संद्न्या आपल्या पुरातन आरोग्यव्यवस्थेचं यथोचित वर्णन करते. बटवा आईचा नाही, आजीचा आहे. त्यात पुरातनपणा जसा आहे, तशीच मायाही आहे. त्या मायेनंच अर्धेआधिक आजार बरे होतील, याची ग्वाहीही आहे. बरं हा बटवा आहे, पर्स किंवा पोतडी नाही. त्या बटव्यात घरगुती वापरच अंतर्भूत आहे. नित्योपयोगाच्या वस्तू त्यात जमवून ठेवलेल्या आहेत. अडल्या-पडले-ल्याने त्यात हात घालावा आणि हवी ती वस्तू बाहेर काढावी. या वस्तू घराबाहेर मिरवता यायच्या नाहीत कदाचित, पण घरातलं काम नककीच होऊन जाईल.\nकाळाच्या ओघात बटवा मागे पडला. पण त्याची उपयुक्तता कमी झाली नाही. आजही त्या बटव्यात बरंच काही आहे, जे अनेकदा आपण वापरतोही - त्याच्या गुणांची ओळख किंवा कदर नसताना. असाच एक बटवा डॉ. अनुराधा रेड्डी यांनी आपल्यासमोर उघड केला आहे.\nरोजच्या वापरातील कांदा, नारळ, तीळ, ऊस, लवंग, मेंदी, सफरचंद, हळद, मीठ, लसूण, ताक अशा वस्तूंबरोबर चंदन, वड, ज्येष्ठमध, पिंपळी, जायफळ, वेखंड, निंब अशा ऐषधींचे गुणधर्म व अनेक रोगांवर ते कसे ऐषध म्हणून वापरता येईल, ते या पुस्तकात सोप्या भाषेत दिले आहे. सवयीच्याच गोष्टींकडे नव्या नजरेने बघता यावे, तसे हे आहे. आजच्या काळात जेव्हा विषाणूंचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होतो आहे, नवेनवे रोग आपले अस्तित्व दाखवत आहेत, तेव्हा सर्वांगीण आरोग्यासाठी हे पुस्तक हाताशी असावे.\nमाणूस चुका का करतो\nएच. आय. व्ही आणि एड्स\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/blogbenchers-stories-news/share-your-opinion-on-loksatta-blog-benchers-125-1568864/", "date_download": "2018-04-26T13:11:23Z", "digest": "sha1:JAX4IQNAQH4BZXFTLHTK4VBMOJOSUUY7", "length": 12767, "nlines": 196, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Share Your Opinion on loksatta blog benchers | ‘ब्लॉग बेंचर्स’चा नवा विषय ‘लिमिटेड माणुसकी’ | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nलोकसत्ता ब्लॉग बेंचर्स »\n‘ब्लॉग बेंचर्स’चा नवा विषय ‘लिमिटेड माणुसकी’\n‘ब्लॉग बेंचर्स’चा नवा विषय ‘लिमिटेड माणुसकी’\nपुण्यात चार कुत्र्यांना जमावाने जिवंत जाळले आणि सोळा कुत्र्यांना अन्नातून विष घालून ठार मारले.\nपुण्यात चार कुत्र्यांना जमावाने जिवंत जाळले आणि सोळा कुत्र्यांना अन्नातून विष घालून ठार मारले. माणसाने समोर ठेवलेले अन्न विश्वासाने त्या कुत्र्यांनी घशाखाली घातले असेल, तेव्हा ज्यांच्या सावलीत आपण जगतो आहोत त्यांच्याकडून आपले अस्तित्व असे पुसले जाईल असा विचारदेखील त्या मुक्या जनावरांना शिवला नसेल. जिवंतपणी अंगावर ज्वाळा झेलत मरणाला कवटाळणाऱ्या त्या चार कुत्र्यांना अखेरचा श्वास सोडताना माणसाविषयी काय वाटले असेल या विचाराने अस्वस्थ होण्याची आपली संवेदनशीलता संपलीच असेल, तर या भूतलावर जगण्याचा हक्क माणसाखेरीज कुणालाच उरणार नाही, हेच खरे मानावयास हवे. जगण्याच्या हक्काचे कागदावरचे कायदे कायमचे पुसून टाकण्याची हीच वेळ आहे, यात शंका नाही असे मत ‘लिमिटेड माणुसकी’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.\nपुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या https://www.loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉग बेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी दर आठवडय़ाला एक अग्रलेख निवडला जातो. त्यावर विद्यार्थ्यांनी आपले भाष्य करायचे असते. या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यर्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना www.loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nएका सफरचंदासाठी तिला मोजावे लागले ३३ हजार \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nया भारतीय कंपनीला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पसंती\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2015_10_14_archive.html", "date_download": "2018-04-26T13:40:12Z", "digest": "sha1:4L22QQOVFLMEF4XSOYSEB7QO2WULMYV4", "length": 242691, "nlines": 3143, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.com", "title": "Dainik Sanatan Prabhat: 10/14/15", "raw_content": "\nनवरात्रोत्सव (आज दुसरा दिवस)\nशरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते ॥\nएका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.\n(संदर्भ : सनातनचा ग्रंथ शक्ती)\nनवरात्र विषयक माहितीसाठी संकेतस्थळावरील मार्गिका\nसमाजकंटकांकडून सनातनच्या साधकांच्या वाहनांवर आक्रमणे करून दहशत माजवण्याचा प्रयत्न \nरामनाथी (गोवा) - येथील काही समाजकंटकांनी सनातनच्या साधकांना रात्री निवासस्थानी पोहोचवणार्या वाहनांवर आक्रमणे करून दहशत माजवण्याचा प्रयत्न चालू केला आहे. १२ ऑक्टोबर या दिवशी साधकांना निवासस्थानी पोहोचवणारे चारचाकी वाहन रात्री ९.४५ वाजता साधकांना पोहोचवून रामनाथी बसथांब्याजवळ पोहोचले असता त्यावर दगड आणि एक बाटली मारण्यात आली, तसेच अन्य एका प्रसंगात रात्री १०.३० वाजताही सनातनच्या वाहनावर पेट्रोल बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुदैवाने पेट्रोल बॉम्ब वाहनाच्या समोर पडला. वाहनचालकाने प्रसंगावधान राखून वाहन तात्काळ थांबवल्याने अनर्थ टळला. पेट्रोल बॉम्ब फेकणारे समाजकंटक काळोखाचा लाभ उठवत पळून गेले. वाहनातील साधकांनी पेट्रोल बॉम्ब फेकलेल्या बाजूने पाहिले असता दोघे जण पळून जातांना दिसले.\nसनातन संस्थेच्या वतीने पोलिसात तक्रार \nया दोन्ही घटनांच्या संदर्भात फोंडा पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. पेट्रोल बॉम्बसाठी वापरण्यात आलेली बाटली जप्त केली. तसेच पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांनी रात्री स्वतः जातीने घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीची पाहणी केली. समाजकंटकांच्या या दहशतीमुळे रात्री पोलीस वाहनासोबत आश्रमातील वाहने पाठवून साधकांना निवासस्थानी\nसनातन संस्थेकडून सौरभ लोटलीकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी\n११ ऑक्टोबर २०१५ ला रामनाथी येथे झालेल्या सभेत रामनाथ युवा संघाचे सौरभ लोटलीकर यांनी सावईवेरे येथील नायलॉन ६,६ प्रमाणे हिंसक आंदोलन करू, अशी धमकी दिली होती. याच पार्श्वभूमीवर वरील दहशत निर्माण करणारी कृत्ये करण्यात आल्याची शक्यता आहे. पोलिसांनी याची दखल घेऊन साधकांच्या जिवावर उठलेले सौरभ लोटलीकर आणि अन्य समाजकंटक यांच्यावर प्रथमदर्शनी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करणारा तक्रार अर्ज सनातन संस्थेच्या वतीने फोंडा पोलीस ठाण्यात देण्यात आला आहे.\nशिवसेना पाकिस्तानविषयीच्या भूमिकेत पालट करणार नाही \nराष्ट्रभक्तीशी प्रामाणिकपणा दाखवणार्या आणि घरभेद्यांशी\nवेळप्रसंगी दोन हात करण्याची सिद्धता करणार्या शिवसेनेचे अभिनंदन \nमुंबई, १३ ऑक्टोबर - मूठभर विचारवंतांना संतुष्ट करण्यासाठी तुम्ही आमच्या देशात पाकड्यांसाठी पायघड्या घालणार असाल, तर या पायघड्यांत देशाभिमानाचा श्वास गुदमरल्याविना रहाणार नाही. खुर्शीद कसुरी म्हणजे कोणी शांतीदूत किंवा महात्मा आहेत आणि त्यांना विरोध करून शिवसेनेने भयंकर अपराध केला आहे, अशी आपटाआपटी चालू आहे. आपटून कितीही चपटी झाली, तरी शिवसेना पाकिस्तानविषयीच्या भूमिकेत पालट करणार नाही. आमचा प्रामाणिकपणा (इमान) राष्ट्रभक्तीशी आहे. सत्ता आणि राजकारण यांपलीकडचे हे विषय आहेत, असे राष्ट्रभक्ती दर्शवणारे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांनी १३ ऑक्टोबरच्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून केले.\n(म्हणे) 'मी पाकिस्तानचा 'दलाल' नसून मी शांततेचा 'दलाल' आहे \nपाकिस्तानचे गुणगान करणारे सुधींद्र कुलकर्णी यांचे वक्तव्य\nमुंबई, १३ ऑक्टोबर - दोन्ही देशांमधील जनतेमध्ये संवाद घडला, तरच संबंध सुधारतील आणि यासाठीच आमचे प्रयत्न चालू आहेत. पंतप्रधान सत्तेवर आल्याच्या पहिल्या दिवसापासूनच दक्षिण आशियातील देशांशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी पाकिस्तानचा 'दलाल' नसून मी शांततेचा 'दलाल' आहे, असे विधान 'ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशन'चे अध्यक्ष सुधींद्र कुलकर्णी यांनी केले. 'लोकशाहीत प्रत्येकाला त्याचे मत आणि विचार मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. मी शिवसेना आणि दैनिक 'सामना'च्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा आदर करतो; पण त्यांनीही दुसर्याांंच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा आदर केला पाहिजे', असेही ते म्हणाले.\nसुधींद्र कुलकर्णी यांच्यावर झालेल्या शाईफेक आक्रमणाचा निषेध करण्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार ऋषी कपूर, महेश भट्ट आणि सोना महापात्रा यांनीही निषेध नोंदवला आहे. (पाकप्रेमाचा एवढा पुळका आलेल्यांनी पाकिस्तानात चालते व्हावे \nकेंद्रशासन स्वत:हून सनातनवर बंदी घालणार नाही \nनवी देहली - केंद्रशासन स्वत:हून सनातनवर बंदी घालणार नाही; कारण असे करणे केंद्राच्या अखत्यारित येत नाही. गोवा किंवा महाराष्ट्र या राज्यशासनांनी सनातन संस्थेला आतंकवादी संघटना म्हणून घोषित करावे, असा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्यास केंद्रशासन यावर विचार करू शकते, अशी माहिती केंद्रीय गृह मंत्रालयातील सूत्रांनी दिल्याचे वृत्त 'दी हिंदू' या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.\nया वृत्तात पुढे म्हटले आहे की, २००९ या वर्षी केंद्रीय गृहमंत्रालयाने महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांना सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि अभिनव भारत या संघटनांना 'अनधिकृत कारवाया (प्रतिबंध) सुधारित कायद्या'च्या (युएपीए) अंतर्गत आतंकवादी संघटना घोषित करण्याविषयी सूचना मागवल्या होत्या आणि या सूचनेला अनुसरून तीनही राज्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे उत्तर पाठवले होते; मात्र उपरोल्लेखित एकाही शासनाने सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला नाही.\nकर्णावती येथील 'भारत-पाक रॉक बॅण्ड'चा कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधानंतर रहित\nशत्रूूराष्ट्र पाकच्या कलाकारांचे कार्यक्रम रहित करणार्याव शिवसेनेचे अभिनंदन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीतून घडलेले शिवसैनिकच राष्ट्रविरोधी कार्यक्रमांना विरोध करतात \nकर्णावती (अहमदाबाद) - काही दिवसांपूर्वी मुंबई आणि पुणे येथे होणारे पाकिस्तानी गायक गुलाम अली यांचे कार्यक्रम शिवसेनेच्या प्रखर विरोधामुळे रहित करावे लागले होते. त्याचप्रमाणे ११ ऑक्टोबरच्या रात्री गुजरातमधील कर्णावती येथे नियोजित 'भारत-पाक सूफी रॉक बॅण्ड'चा कार्यक्रमही रहित करण्यात शिवसेना यशस्वी ठरली. हा कार्यक्रम चालू होण्यापूर्वी शिवसेनेचे नेते श्री. अशोक शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ११ शिवसैनिक कार्यक्रमस्थळी एकत्र आले आणि त्यांनी पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात घोषणाबाजी चालू केली. त्यामुळे आयोजकांनी कार्यक्रम रहित केला. या प्रकरणी पोलिसांनी शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्यावरून अटक केली; मात्र नंतर जामिनावर सोडले. पोलिसांकडून पकडण्यात येण्यापूर्वी शिवसेना नेते श्री. शर्मा म्हणाले, \"पाकिस्तान आमच्या सैनिकांना ठार मारत असतांना आणि आतंकवादाला प्रोत्साहन देत असतांना त्यांच्या कलाकारांनी आमच्या भूमीवर गाणे म्हणणे आम्हाला मान्य नाही.\"\nअकादमी पारितोषिक विजेत्या गुजराथी लेखिकेचा राजीनामा देणार्‍या साहित्यिकांना प्रश्‍न \nसाहित्य अकादमीला शासनाशी समान का लेखता \nकर्णावती (अहमदाबाद) - ख्रिस्ताब्द २०१३मध्ये मिलजुल मान या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळालेल्या गुजराथी लेखिका श्रीमती मृदुला गर्ग यांनी अकादमीच्या पारितोषिक विजेत्यांनी त्यांची पारितोषिके परत करणार्‍या तसेच अकादमीच्या पदांची त्यागपत्रे देणार्‍या साहित्यिकांना तुम्ही साहित्य अकादमीला शासनाशी समान का लेखता असा प्रश्‍न विचारला आहे. साहित्य अकादमी एक स्वायत्त संस्था आहे. शासनाला त्यात हस्तक्षेप करता येत नाही, असेही त्या म्हणाल्या.\nसौदी अरेबियात डुक्कराचे मांस खायला मागा आणि जिवंत परत येऊन दाखवा \nत्यागपत्रे देणार्‍या तथाकथित पुरोगामी साहित्यिकांना विश्‍व हिंदु परिषदेचे आव्हान\nलक्ष्मणपुरी (लखनौ) - जे पुरोगामी साहित्यिक साहित्य अकादमी पुरस्कार परत करत आहेत, त्यांनी सौदी अरेबियात जाऊन डुक्कराचे मांस खायला मागावे आणि तेथून जिवंत परत येऊन दाखवावे; त्यांचा विश्‍व हिंदु परिषद सार्वजनिक सत्कार करील, या शब्दांत विश्‍व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता श्री. सुरेंद्र जैन यांनी तथाकथित पुरोगामी लेखकांना आव्हान दिले आहे. परिषदेच्या वतीने येथे आयोजित दोन दिवसीय संमेलनात ते उपस्थितांना संबोधित करत होते.\nपाकिस्तानने बसवले आतंकवाद्यांच्या सोयीसाठी खाजगी संगणक सर्व्हर \nआतंकवाद्यांना सोयीसुविधा पुरवणार्‍या पाकला दम भरून नव्हे, तर शस्त्रांचा\nवापर करूनच वठणीवर आणणे शक्य आहे, हे भारतीय राज्यकर्त्यांनी जाणावे \nश्रीनगर - जम्मूमधील उधमपूर येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणांची चौकशी करतांना भारतीय गुप्तहेर संस्थांना पाकिस्तानने आतंकवाद्यांच्या सोयीसाठी खाजगी संगणक सर्व्हर बसवले असल्याची माहिती मिळाली आहे. सर्व्हर केवळ काही व्यक्तींनाच संपर्कासाठी उपलब्ध होतात. एकदा त्यांचा वापर संपल्यावर ते काढून टाकण्यात येतात. त्यामुळे आतंकवाद्यांचा मागमूस लागणे अत्यंत कठीण जाते.\nपाकिस्तानने असे सर्व्हर त्यांच्या देशात बसवून ते लष्कर-ए-तोयबा आणि इतर आतंकवाद्यांना उपलब्ध करून दिले आहेत. या सर्व्हरवरून पाकिस्तानातील सूत्रधार या आतंकवाद्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यांच्याशी संपर्क ठेवतात. उधमपूर येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणात महंमद नावेद नावाचा आतंकवादी पकडला गेला होता. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या सर्व्हरचा शोध लागला. अशा सर्व्हरचा उपयोग केवळ १० जणच करू शकतील, अशी त्यांची रचना असते. पाकिस्तानमध्ये बसवलेले हे सर्व्हर आतंकवादी आक्रमणानंतर त्वरित काढण्यात येतात. त्यामुळे आक्रमकांच्या सूत्रधाराचा पत्ता लागत नाही. अशा अडचणीवर मात करण्याचे उपाय भारतीय सुरक्षा संस्था शोधत आहेत.\nलढाऊ जेट विमान तेजस युद्धासाठी लवकरच होणार सज्ज\nभारतीय वायूदलाचा १०० तेजस जेट विमानांमध्ये सुधारणा करण्याचा आदेश\nपाकच्या जेजेेएफ्एफ्-१७ थंडर विमानाला क्षणात नष्ट करण्याची क्षमता\nनवी देहली - भारतीय बनावटीचे पहिले लढाऊ जेट विमान तेजस युद्धासाठी सज्ज करण्यात येत आहे. या लढाऊ विमानाची मारक क्षमता आणि सुखरूप परत येण्याचे तंत्रज्ञान अधिक चांगले आहे, तसेच या विमानात पाकच्या जेजेेएफ्एफ् - १७ थंडर विमानाला क्षणात नष्ट करण्याची क्षमता आहे. तेजसमध्ये काही सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत. त्यासाठी काही दिवसांपूर्वीच भारतीय वायूदलाने १०० तेजस जेट विमानांमध्ये पालट करण्याचा आदेश दिला होता. त्यातील २० तेजस विमाने दाखल करून घेण्यात आली आहेत.\n३७० कलम रहित केले जाऊ शकत नाही \nकाश्मीरचा विशेष दर्जा कायम रहाणार \nश्रीनगर - काश्मीरला विशेष दर्जा देणारे राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० आणि काश्मीरच्या प्रचलित कायद्यांना अबाधित ठेवणारे अनुच्छेद ३५ अ ही कलमे कायमस्वरूपी आहेत, असा निकाल जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाने दिला आहे. या तरतुदी काढणे, रहित करणे किंवा त्यात पालट करणे शक्य नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. ३७० कलम रहित करण्याच्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे. न्या. हसनैन मसुदी आणि न्या. राज कोटवाल यांच्या द्विसदस्यीय खंडपिठाने हा निर्णय दिला. कलम ३७० (३)च्या तरतुदीसंदर्भात संविधान सभा राष्ट्रपतींना कलम ३७० रहित करण्याची किंवा त्यात सुधारणा करण्याची शिफारस करू शकते; मात्र २५ जानेवारी १९५७ या दिवशी विसर्जित होण्यापूर्वी संविधान सभेने अशी कुठलीही शिफारस केलेली नाही. त्यामुळे कलम ३७० चा तात्पुरती तरतूद असा उल्लेख असला, तरी आता ती राज्यघटनेतील कायमस्वरूपी तरतूद झाली आहे. कलम ३५ अ हे कलम राज्यातील विद्यमान कायदे, तसेच वर्ष १९५४ नंतर राज्य विधीमंडळाने लागू केलेल्या सर्व कायद्यांना संरक्षण देते, असेही न्यायालयाने यावेळी एका याचिकेवर निकाल देतांना स्पष्ट केले.\nजम्मू काश्मीरच्या जनतेने पाकिस्तानात जाण्याऐवजी भारतासह राहण्याचा निर्णय घेतला आणि विशेष परिस्थितीत जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणार्‍या ३७० कलमाची निर्मिती झाली. या कलमामुळे जम्मू काश्मीर राज्याला अन्य राज्यांच्या तुलनेत विशेष स्थान आणि दर्जा प्राप्त झाला आहे.\n - श्री. सुदिन ढवळीकर\nपणजी - सनातनच्या विरोधातील बोलवलेली सभा एकदम अपयशी ठरली आहे. या सभेला कोणीच आले नाहीत, असे गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि रामनाथी येथील सनातन आश्रम असलेल्या मडकई मतदारसंघाचे आमदार श्री. सुदिन ढवळीकर यांनी सांगितलेे. सनातनच्या विरोधकांनी ११ ऑक्टोबर या दिवशी श्री रामनाथ देवाच्या मंदिराच्या समोर असलेल्या मैदानात सनातनच्या विरोधात अट्टहासाने सभा घेतली. या सभेच्या पार्श्‍वभूमीवर ते बोलत होते.\nविद्रोही कवयित्री प्रज्ञा पवार यांच्याकडून पुरस्कार परत\nमुंबई - 'बलुतं'कार दया पवार यांच्या कन्या आणि विद्रोही कवयित्री-लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी त्यांना मिळालेले पुरस्कार शासनाला परत केले आहेत. वाढती असहिष्णुता, जातीय तणाव आणि हिंसक घटना यांच्या पार्श्वेभूमीवर देशातील अघोषित आणीबाणीच्या निषेधार्थ हे पुरस्कार परत करत असल्याचे त्यांनी सांगितले. या पुरस्काराचा १ लाख १३ सहस्र रुपयांच्या रकमेचा धनादेशही त्यांनी मुख्यमंत्र्यांना परत पाठवला आहे. प्रज्ञा पवार यांनी त्या पत्रात म्हटले आहे की, १९७५ मधील आणीबाणीपेक्षा आजची अघोषित आणीबाणी अधिक भीषण आहे. सामान्य माणसेही जीव मुठीत घेऊन जगत आहेत. पुरोगामी विचारवंतांच्या हत्या, दादरी, मुसलमान युवकांना गरबा-बंदी, दलितांच्या हत्या, लव्ह जिहाद, घरवापसीच्या मोहिमा, हे विषय उद्विग्न करणारे आहेत. राज्यघटनेच्या मूल्यांवरच घाव घालण्याचा चौफेर प्रयत्न चालू असतांना मी निषेधाचा आवाज घुमवू इच्छिते.\nविद्रोही कवयित्री प्रज्ञा पवार यांच्याकडून पुरस्कार परत\nमुंबई - 'बलुतं'कार दया पवार यांच्या कन्या आणि विद्रोही कवयित्री-लेखिका प्रज्ञा दया पवार यांनी त्यांना मिळालेले पुरस्कार शासनाला परत केले आहेत. वाढती असहिष्णुता, जातीय तणाव आणि हिंसक घटना यांच्या पार्श्वेभूमीवर देशातील अघोषित आणीबाणीच्या निषेधार्थ हे पुरस्कार परत करत असल्याचे त्यांनी सांगितले. या पुरस्काराचा १ लाख १३ सहस्र रुपयांच्या रकमेचा धनादेशही त्यांनी मुख्यमंत्र्यांना परत पाठवला आहे. प्रज्ञा पवार यांनी त्या पत्रात म्हटले आहे की, १९७५ मधील आणीबाणीपेक्षा आजची अघोषित आणीबाणी अधिक भीषण आहे. सामान्य माणसेही जीव मुठीत घेऊन जगत आहेत. पुरोगामी विचारवंतांच्या हत्या, दादरी, मुसलमान युवकांना गरबा-बंदी, दलितांच्या हत्या, लव्ह जिहाद, घरवापसीच्या मोहिमा, हे विषय उद्विग्न करणारे आहेत. राज्यघटनेच्या मूल्यांवरच घाव घालण्याचा चौफेर प्रयत्न चालू असतांना मी निषेधाचा आवाज घुमवू इच्छिते.\nठोस पुरावे मिळाल्याशिवाय सनातनवर बंदी घालता येणार नाही \nपणजी, १३ ऑक्टोबर (वार्ता.) - कोणी मागणी केली; म्हणून केवळ समाधानासाठी एखाद्या संघटनेवर बंदी घालता येत नाही. ही बंदी कायद्याच्या कसोटीवर सर्व स्तरांवरील न्यायालयांत टिकली पाहिजे. एका सदस्याने गुन्हा केला, तर एखादी संघटना गुन्हेगार ठरत नाही. कुठल्याही संघटनेवर बंदी घालायची असेल, तर त्यासाठी चौकशीच्या लेखी अहवालाचे ठोस पाठबळ असायला हवे, अन्यथा ही बंदी कायद्याच्या कसोटीवर टीकणार नाही, असे मत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी प्रकट मुलाखतीत सनातन संस्थेवरील बंदीविषयी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देतांना व्यक्त केले.\nगोव्याचे साहित्यिक एन्. शिवदास यांनी प्रत्यक्षात पुरस्कार परत केलाच नाही \nपणजी, १३ ऑक्टोबर (वार्ता.) - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्येच्या संदर्भात निषेध करण्यासाठी साहित्य पुरस्कार १२ ऑक्टोबर या दिवशी परत करणार, अशी घोषणा केलेले तथाकथित पुरोगामी साहित्यिक एन्. शिवदास यांनी प्रत्यक्षात १२ ऑक्टोबरला पुरस्कार परत केला नाही. गोव्यातील साहित्य पुरस्कार विजेत्या अन्य कोकणी साहित्यिकांनी एकत्रितपणे पुरस्कार परत करण्याचा निर्णय घेण्यासाठी १४ ऑक्टोबर या दिवशी बैठक बोलावली आहे. या बैठकीत पुरस्कार परत करण्याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे एन्. शिवदास यांनी पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी कोकणी लेखिका सुफला गायतोंडे उपस्थित होत्या.\nप्रसारमाध्यमांकडून हिंदूंच्या श्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न \nदेहली येथील राष्ट्रीय आंदोलनाच्या वेळी मान्यवरांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया\nदेहली, १३ ऑक्टोबर - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी पुरोगाम्यांच्या दबावाला बळी पडू नये, राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेला बळीचा बकरा करू नये, तसेच स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांच्यासह लहान बटूंवर लाठीमार करणार्‍या उत्तरप्रदेश पोलिसांवर त्वरित कारवाई करावी, या मागण्यांसाठी ११ ऑक्टोबर या दिवशी देहली येथील जंतरमंतरवर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हिंदु जनजागृती समिती, वैदिक उपासना पीठ, पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू सेवा समिती, विश्‍व हिंदु परिषद, हिंदु सेना, हिंदु लीगल सेल, गोरक्षा दल आणि सनातन संस्था यांचे कार्यकर्ते आणि स्वामी अविमुक्तेश्‍वरानंदजी यांचे अनुयायी सहभागी झाले होते. त्या वेळी संत-महंत आणि काही हिंदुत्ववादी यांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया येथे दिल्या आहेत.\nरशियाच्या सैन्याच्या साहाय्याने सिरियाच्या सैन्याकडून बंडखोरांवर बॉम्बवर्षाव चालू\nबैरूत - सिरियात सैन्य आणि बंडखोर यांच्यातील संघर्ष १२ ऑक्टोबरपासून मोठ्या प्रमाणावर पेटला आहे. रशियाच्या साहाय्याने सैन्याने बंडखोरांना लक्ष्य केले. बंडखोरांच्या अड्ड्यांवर बॉम्बवर्षाव केला जात आहे. त्यामुळे सिरियातील अनेक प्रदेशांच्या सीमांवर घनघोर युद्धासारखी परिस्थिती निर्माण आहे.\nसैन्याने केलेल्या कारवाईत हमा प्रांतातील काफ्र नाबुदा हे गाव शासनाने पुन्हा स्वत:च्या कह्यात घेतले आहे. हे गाव दमास्कस आणि अलेप्पो महामार्गावरील सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सैन्याने गावात प्रवेश केल्यानंतर हा संघर्ष वाढला, अशी माहिती मानवी हक्क विभागाकडून देण्यात आली. रशियाने या परिसरात २० हून अधिक हवाई आक्रमणे केली. आता सैन्याने कान शेखुन या महत्त्वाच्या शहराला पुन्हा कह्यात घेण्याची योजना आखली आहे. हमा, इडलिब आणि लटाकिया प्रांतांच्या सीमेवरही रशियाच्या हवाई दलाकडून आक्रमणे चालू आहेत. इडलिब प्रांतावर बंडखोर गटाचा कब्जा आहे. ही शासनासाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून काही राज्यांवर बंडखोरांचे साम्राज्य असल्याने सामान्य नागरिकांना गावे सोडून जावे लागत आहे.\nहिंदुस्थानने जगाचे पालकत्व सोडल्यानेच आज जगात धर्म, सत्य, मानवता यांची फरपट - पू. संभाजीराव भिडे (गुरुजी)\nश्री दुर्गामाता दौडीत मार्गक्रमण करणारे धारकरी\nसांगली, १३ ऑक्टोबर (वार्ता.) - अन्य देश केवळ त्यांच्यापुरता विचार करतात. केवळ भारत हा एकमेव असा देश आहे की जो अन्य राष्ट्रांचाही विचार करतो. त्यामुळेच एकेकाळी हिंदुस्थानकडेच विश्‍वाचे पालकत्व होते. दुर्दैवाने हिंदु समाजाची आता ती स्थिती राहिली नाही. हिंदु समाज सध्या दुबळा झाला आहे, अपंग झाला आहे. हिंदुस्थानने जगाचे पालकत्व सोडल्यानेच आज जगात मानवता, माणुसकी, धर्म, न्याय, नीती, सत्य यांची फरफट चालू आहे, असे परखड मत श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव (भिडे) गुरुजी यांनी व्यक्त केले. ते श्री शिवप्रतिशष्ठानच्या वतीने आयोजित श्री दुर्गामाता दौडीच्या पहिल्या दिवशी धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना श्री दुर्गामाता मंदिरासमोर बोलत होते. या वेळी धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nप्रसिद्धीच्या हव्यासापोटी असणारी पुरोगामी साहित्यिकांची दुटप्पी नीती निषेधार्ह - रमेश शिंदे, प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती\nमुंबई, १३ ऑक्टोबर - देशात जातीय दंगलींमध्ये वाढ झाल्याचा कांगावा करत, तसेच कॉ. पानसरे, डॉ. दाभोलकर आणि कलबुर्गी यांच्या हत्यांचे कारण पुढे करून तथाकथित पुरोगामी साहित्यिक त्यांचे पुरस्कार परत करत आहेत. काश्मीरमध्ये हिंदूंचे शिरकाण झाले, तर ईशान्येकडील ज्यांत मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्याकडून हिंदूंचे शिरकाण चालू आहे, तसेच गेल्या १५ वर्षांत शेकडो हिंदुत्ववाद्यांच्या हत्या झाल्या, तेव्हा त्या निषेधार्थ पुरस्कार परत करावेत, असा विचार या साहित्यिकांच्या मनात का आला नाही नक्षलवाद्यांकडून अनेक वेळा निरपराध नागरिकांची हत्या होते. सीमेवर देशाचे रक्षण करणार्याा सैनिकांचीही पाकिस्तान-बांगलादेश यांच्यासारख्या राष्ट्रांकडून हत्या होते, तेव्हा या साहित्यिकांनी कधी साधा निषेधही केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे साहित्यक्षेत्राची वैचारिक उंचीच खुंटत आहे असेच या पुरस्कार परत करण्याच्या मालिकेमुळे म्हणावे लागेल. हिंदूंच्या जिवापेक्षा पुरोगाम्यांच्या जिवाचे मूल्य अधिक आहे का नक्षलवाद्यांकडून अनेक वेळा निरपराध नागरिकांची हत्या होते. सीमेवर देशाचे रक्षण करणार्याा सैनिकांचीही पाकिस्तान-बांगलादेश यांच्यासारख्या राष्ट्रांकडून हत्या होते, तेव्हा या साहित्यिकांनी कधी साधा निषेधही केल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे साहित्यक्षेत्राची वैचारिक उंचीच खुंटत आहे असेच या पुरस्कार परत करण्याच्या मालिकेमुळे म्हणावे लागेल. हिंदूंच्या जिवापेक्षा पुरोगाम्यांच्या जिवाचे मूल्य अधिक आहे का ही तथाकथित पुरोगामी साहित्यिकांची दुटप्पी नीती आहे. ती निषेधार्ह आहे, असे मत हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.\n(म्हणे) 'भाजपचे शासन सनातनला पाठीशी घालत आहे \nविरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा मिथ्या आरोप\nपाटस (पुणे), १३ ऑक्टोबर - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येत संशयित आरोपी म्हणून सनातन संस्थेच्या साधकाला पोलिसांनी अटक केली. सनातन संस्थेचा या हत्येत हात असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत; मात्र भाजपचे शासन सनातनला 'क्लीन चिट' देत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. खुटबाव (तालुका दौंड) येथे विविध विकासकामांचा उद्घाटन कार्यक्रम पार पडला. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मुंडे बोलत होते. (पोलिसांनी अजून कोठेही पुरावा मिळाल्याचा उल्लेख केलेला नसतांना असे आरोप करणे कितपत योग्य आहे - संपादक)\nश्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ \nकोल्हापूर, १३ ऑक्टोबर (वार्ता.) - साडेतीन शक्तीपिठांपैकी एक प्रमुख पीठ असलेल्या येथील श्री महालक्ष्मी मंदिरात १३ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवाला पारंपरिक उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी ८.३० वाजता तोफेची सलामी दिल्यानंतर मंदिरात घटस्थापना झाली. जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्या हस्ते शासकीय पूजा झाली. उत्सवमूर्ती गर्भकुटीत आणण्यात आली. खातेदार पुजारी श्री. शेखर मुनीश्‍वर यांच्या हस्ते घटस्थापनेचा विधी झाला. दुपारी देवीची पूजा बांधण्यात आली.\nचतुःश्रृंगी (पुणे) येथे सनातनच्या भव्य ग्रंथप्रदर्शनास प्रारंभ \nश्री. अजय भोसले (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना श्री. कृष्णाजी पाटील\nपुणे, १३ ऑक्टोबर (वार्ता.) - नवरात्रोत्सवानिमित्त चतुःश्रृंगी देवी मंदिराच्या आवारात लावण्यात आलेल्या सनातनच्या भव्य ग्रंथप्रदर्शनाचे १३ ऑक्टोबर या दिवशी उद्घाटन करण्यात आले. धार्मिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र समाजाला अवगत व्हावे, धर्मशिक्षण मिळावे, या उद्देशाने प्रतीवर्षी नवरात्रीच्या काळात सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. शिवसेनेचे शहर संघटक श्री. अजय भोसले यांनी नारळ वाढवून आणि चतुःश्रृंगी देवस्थान समितीचे कार्यकारिणी सदस्य श्री. सुहास सदाशिव अनगळ, श्री. बाळासाहेब अनगळ यांनी श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून प्रदर्शनाचे उद्घाटन केले. या प्रसंगी श्री. भोसले यांनी सनातनच्या कार्याचे कौतुक केले.\nसनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न केल्यास हिंदुत्ववादी रस्त्यावर उतरतील - समस्त हिंदुत्ववादी संघटनांची शासनाला चेतावणी\nकागल येथे तहसीलदार यांना निवेदन सादर\nकागल (जिल्हा कोल्हापूर), १३ ऑक्टोबर (वार्ता.) - केरळमध्ये साम्यवाद्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील २५० स्वयंसेवकांच्या हत्या केल्या आहेत. त्याविषयी 'सनातनवर बंदी घाला', असे म्हणणारे पुरोगामी काहीच बोलत नाहीत. खरे तर वेळोवेळी साम्यवाद्यांचा देशद्रोह उघड झाला आहे. त्यामुळे सनातनवर बंदी आणा, असे म्हणण्याचा साम्यवाद्यांना अधिकार नाही. लक्षावधी काश्मिरी पंडितांची हत्या झाली. ४ लक्ष ५० सहस्र हिंदूंना निर्वासित व्हावे लागले. त्या वेळी पुरोगाम्यांची तोंडे शिवली होती का कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी पोलीस यंत्रणेने कोणत्याही दबावास बळी न पडता चौकशी करावी, तसेच राष्ट्रप्रेमी सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या विरोधात ठोस भूमिका घेण्यात यावी, अशी मागणी करून कॉ. गोविंद पानसरे प्रकरणी सनातन संस्थेवर बंदी घालण्याचा शासनाने प्रयत्न केल्यास हिंदुत्ववादी रस्त्यावर उतरतील, अशी चेतावणी समस्त हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने आज नायब तहसीलादार सरस्वती पाटील-शिंदे यांना एका निवेदनाद्वारे देण्यात आली.\nपुणे, १३ ऑक्टोबर (वार्ता.) - नवरात्रीनिमित्त राज्यभर मोठ्या उत्साहात विविध घरांमध्ये घटस्थापना करण्यात आली. नवरात्रीचे ९ दिवस देवीचा जागर चालू रहाणार असून देवीभक्तांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण आहे. देवीच्या मंदिरांमध्ये देवीची आकर्षक पूजा बांधण्यात येत आहे.\nकपड्यांच्या नवरंगापेक्षा भक्तीचे नवरंग श्रेष्ठ \nनवरात्रोत्सवानिमित्त गेली काही वर्षे नवरंग उत्सव साजरे करण्याची प्रथा पडली आहे. नवरंग उत्सवामध्ये प्रत्येक दिवशीचा एक रंग ठरवून त्या रंगाची वेशभूषा केली जाते. याचा प्रसारमाध्यमांतून व्यापक प्रसार झाल्याने त्या त्या रंगांचे कपडे त्या त्या दिवशी घालणे, हा उत्सवाचाच एक भाग आहे, असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.\nकल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजप युती तुटली \nकल्याण - कल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती तुटली आहे. शिवसेना नेत्यांच्या बैठकीत युती तोडण्यावर निश्‍चिती करण्यात आली आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार आहे. शिवसेनेच्या नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेसाठी रविवारी १ नोव्हेंबर या दिवशी मतदान होणार असून २ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.\nसोलापूर येथे श्री दुर्गामाता दौडीस उत्साहात प्रारंभ \nसोलापूर १३ ऑक्टोबर (वार्ता.) - श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने सोलापूर येथे श्री दुर्गामाता दौडीचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भगव्या ध्वजाचे पूजन करून श्री दुर्गामाता दौडीचे उद्घाटन करण्यात आले. ही दौड बालीवेस, टिळक चौक, मधला मारुति, सराफ कट्टा, बलीदान चौक यामागे श्री रूपभवानी देवी मंदिरात पोहोचली. या वेळी देवीची आरती करून ध्येयमंत्र म्हणून दौडीची सांगता करण्यात आली. ही दौड प्रतिदिन सकाळी ६.४५ वाजता छत्रपती शिवाजी चौकातून प्रतिदिन वेगवेगळ्या मार्गांनी रूपभवानी मंदिरात जाणार आहे. तरी सोलापूरकरांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.\nनवरात्रोत्सवात डॉल्बी लावल्यास कारवाई; पोलिसांकडून ७० मंडळांना नोटिसा \nअन्य धर्मियांच्या सणाला अशा नोटिसा पोलिसांनी कधी पाठवल्या आहेत का \nकोल्हापूर, १३ ऑक्टोबर (वार्ता.) - नवरात्रोत्सवात डॉल्बी यंत्रणा लावून ध्वनीप्रदूषण करू नयेे, अन्यथा मंडळांना ५ वर्षे शिक्षा आणि एक लक्ष रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल, अशी चेतावणी पोलिसांनी शहरातील ७० नवरात्रोत्सव मंडळांना नोटिसा पाठवून दिली आहे.\nध्वनीप्रदूषणाचे तोटे मंडळांचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांना ठाऊक असल्याने कोणत्याही परिस्थितीत डॉल्बी लावू नये, अशी चेतावणी पोलिसांनी दिली आहे. सध्या महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता चालू आहे. नवरात्रोत्सव साजरा करणार्‍या मंडळांनी आचारसंहिता भंग होऊ नये, याची काळजी घ्यावी, अशी सूचना केली आहे. आचारसंहितेचा भंग करणार्‍या मंडळांवर कारवाई केली जाईल, अशीही चेतावणी नोटिसीद्वारे देण्यात आली आहे.\nसनातन प्रभातच्या वाचकांनी सनातन संस्थेवरील संभाव्य बंदीच्या संदर्भात पाठवलेली पत्रे\nसनातन नक्कीच संकटातून बाहेर पडेल - श्री. महेश शरद जोशी, डोंबिवली\nसनातन संस्था आणि सनातन प्रभात हे हिंदु धर्मरक्षण, हिंदुजागृती आणि हिंदूसंघटन यांचे चांगले कार्य करत आहे. सर्व हिंदू, तसेच हिंदुत्ववादी संघटना, संघ परिवार, भाजप, शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांनी सनातन प्रभात अवश्य वाचावा. देव आणि साधू-संत यांचे आशीर्वाद पाठीशी असल्याने सनातन लवकरच या कठीण प्रसंगातून बाहेर पडेल. हिंदुद्वेष्टे, समाजवादी, साम्यवादी, बुद्धीवादी, नास्तिक आणि पुरोगामी कितीही ओरडले, तरी सनातनला संपवू शकणार नाहीत. सनातनला नम्र विनंती आहे की, महाराष्ट्र्रातील अधिकाधिक मराठी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व मराठी दूरचित्रवाहिन्यांवर चर्चेच्या वेळी सनातन आणि हिंदु धर्म यांची माहिती द्यावी.\nअशा कार्यक्रमाचे आयोजन करणार्‍यांवर देेेशद्रोहाचा खटला भरा \n११ ऑक्टोबरच्या रात्री गुजरातच्या कर्णावती (अहमदाबाद) येथे नियोजित करण्यात आलेला भारत-पाक सूफी रॉक बॅन्डचा कार्यक्रम चालू होण्यापूर्वीच शिवसेनेने बंद पाडला.\nमुख्यमंत्र्यांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे महाराष्ट्राची अपकीर्ती - संजय राऊत, खासदार, शिवसेना\nमुंबई - शिवसेनेच्या कृत्याने नव्हे, तर मुख्यमंत्र्यांच्या बोटचेप्या भूमिकेनेच छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि पोलीस विभाग यांची अपकीर्ती झाली, असे रोखठोक प्रतिपादन शिवसेनेचे खासदार श्री. संजय राऊत यांनी केले आहे. शिवसेनेच्या या कृत्यामुळे महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिमा मलिन झाली असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते, त्यावर ते बोलत होते.\nशिवसेनेने पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या मुंबईतील पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला शिवसेनेने जोरदार विरोध केला होता. हा विरोध दर्शवतांना शिवसेनेने आयोजक सुधींद्र कुलकर्णी यांना काळे फासले. त्यानंतर श्री. राऊत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते की, मुख्यमंत्र्यांना कसुरी यांच्या भारतद्वेषाचे पुरावे पाठवले असल्याने त्यांनीच योग्य तो निर्णय घ्यावा.\nहिंदू तेजा जाग रे \nशिवसेना ने गुजरातके कर्णावती में\nभारत-पाक रॉक बैंड का कार्यक्रम किया निरस्त.\n- क्या एैसे कार्यक्रम रखना राष्ट्रद्रोह नही \nसध्याच्या व्यावहारिक शिक्षणाची निरर्थकता आणि आध्यात्मिक शिक्षणाची आवश्यकता \n१. अत्याचारांना स्वाभिमानाने सामोरे जाणार्‍या भारतियांची संस्कृती अभ्यासण्यासाठी इंग्लंडच्या राणीने मेकॉलेला भारतात पाठवणे\nइंग्रजांनी भारतावर १५० वर्षे राज्य केले आणि संपूर्ण भारताला लुटले. त्यांनी इतके भयंकर अत्याचार केले की, इतर कोणताही देश असता, तर आजही इंग्रजांचा दास (गुलाम) बनून राहिला असता. एवढे अत्याचार होत असतांनाही भारतियांनी इंग्रजांविरुद्ध वर्ष १८५७ मध्ये मोठा उठाव केला. एवढेच नव्हे, तर शिक्षा म्हणून सुळावर जातांना प्रत्येक जण वन्दे मातरम् म्हणून आनंदाने जात होता. बंदुकीच्या गोळ्यांनी मरणारेही आनंदाने बंदुकीच्या गोळ्या खात होते. काही राष्ट्रप्रेमी इंग्रजांच्या गोळीने मृत्यू येऊ नयेे; म्हणून स्वतःच्या गोळीनेच स्वतःची हत्या करत होते. राष्ट्राभिमान असलेल्या अशा अनेक गोष्टींचे इंग्रजांना पुष्कळ आश्‍चर्य वाटत होते. या राष्ट्रभक्तीमागे असलेल्या भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडच्या राणीने लॉर्ड मेकॉलेला भारतात पाठवले.\nहिंदु जनजागृती समितीच्या देहली, फरिदाबाद आणि पश्‍चिम उत्तर प्रदेश येथील धर्मप्रसाराच्या कार्याचा ऑगस्ट २०१५ मधील आढावा\n१ अ. श्री. गौरव राणा यांच्या पुढाकाराने बैठकीचे आयोजन : २.८.२०१५ या दिवशी समितीच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून संपर्कात आलेले श्री. गौरव राणा यांनी उत्तर प्रदेशातील सिंभावली येथे एका बैठकीचे आयोजन केले होते. यात १५ युवक सहभागी झाले होते. या सर्वांनी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्ग चालू करण्याचा निर्णय घेतला.\n१ आ. बैठकीसाठी विनामूल्य कार्यालय उपलब्ध करून देणारे श्री. सतीश बन्सल : ३०.८.२०१५ या दिवशी फरिदाबाद येथील सेक्टर ४ मधील बंसल ब्रदर्सच्या कार्यालयात समिती आणि सनातन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने एका बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत व्यष्टी साधनेचे महत्त्व विशद करण्यात आले. या बैठकीसाठी श्री. सतीश बन्सल यांनी तत्परतेने त्यांचे कार्यालय विनामूल्य उपलब्ध करून दिले.\nसीता हीच भारतीय स्त्रीत्वाचा आदर्श आहे \nस्त्रीस्वातंत्र्यवाल्यांनो, हे लक्षात घ्या \n१. स्त्री-शिक्षण देतांना धर्म केंद्रस्थानी ठेवल्यास स्त्रियांमध्ये शील\nनिर्माण होणे आणि वेळ प्रसंगी शीलभ्रष्ट होण्यापेक्षा\nस्वतःच्या जीविताचाही स्वाहाकार करण्यात त्यांना\nकाडीचेही भय न वाटू शकणे\nस्त्री-शिक्षणाचा प्रचार हा धर्माला केंद्र करूनच व्हावयास हवा. इतर सर्व शिक्षण, वळण धर्माच्या तुलनेत गौणच असावयास हवे. धर्मशिक्षण, शीलसंवर्धन आणि कठोर ब्रह्मचर्यपालन यांकडे लक्ष पुरवावयास हवे. सतीत्वाचा अर्थ हिंदु स्त्रियांना सहज समजू शकतो; कारण त्याचा वारसा घेऊनच त्या जन्मास येत असतात. इतर कोणत्याही गोष्टीवर भर देण्यापेक्षा आधी त्यांच्यात हा आदर्श सुप्रतिष्ठित करण्याचा कसून प्रयत्न करा. त्यायोगे त्यांच्यात असे अत्युन्नत शील निर्माण होईल की, ज्याच्या बळावर जीवनाच्या विवाहित किंवा अविवाहित (अविवाहित रहाण्याचे त्यांनी ठरवल्यास) अवस्थेत शीलभ्रष्ट होण्यापेक्षा आपल्या जीविताचाही स्वाहाकार करण्यात त्यांना काडीचेही भय वाटणार नाही.\nदेहातील प्राणाप्रमाणे राष्ट्राच्या संदर्भात धर्माच्या अधिष्ठानाचे महत्त्व असणे\nधर्म आणि सद्धर्म यांचे स्वरूप या प्राणासारखे आहे. मंत्री, पुढारी, निवडणुका लागतात. व्यापार, पाण्याचे पाट, रस्ते चांगले असावे लागतात. सार्वजनिक वाहनांचीही सोय पुरेशी असावी लागते. आरक्षक (पोलीस) लागतात, सचिवालयापासून चपराश्यापर्यंत अधिकारी, सेवक लागतात. सैन्य लागते. हे सगळे खरे आहे; पण यांची कार्यक्षमता टिकवण्यासाठी त्यांना भ्रष्ट, स्वार्थी न होऊ देण्यासाठी पाठीमागे धर्माचे अधिष्ठान असावे लागते. एक वेळ यापैकी कुणीही नसला, तरी चालेल, यांच्यावाचूनही समाजाची धारणा होऊ शकेल. एकेकाळी राजा नाही, राज्य नाही, अशी अवस्था होती. धर्मच सगळ्यांचे रक्षण करत होता. आज धार्मिकतेचा खरा अर्थ विसरून वर्तनामध्येे जे सद्वर्तन, अंत:करणात जी शुद्धता असावयास पाहिजे, ती राहिली नाही, तसेच कृती शुद्ध राहिली नाही. - स्वामी वरदानंद भारती (मातृवाणी, फेब्रुवारी २०१०)\nतिसर्‍या महायुद्धाला आमंत्रण देणार्‍या शिया-सुन्नी संघर्षाची भयानकता \nज्या सिरियातून चाळीस लाखांहून अधिक निर्वासित युरोपकडे पळत सुटले आहेत, त्याच देशावर सध्या रशियाने हवाई आक्रमणे चालू केली आहेत; मात्र त्याच देशाचा राष्ट्रप्रमुख बशर असद त्या आक्रमणाचे स्वागत करतो आहे. किती चमत्कारीक बाब आहे ना एका बाजूला देशातील अस्थिरतेने अराजक माजले आहे आणि त्याच वेळी परदेशी हवाई आक्रमणाचे देशाच्या प्रमुखाने स्वागत कशाला करावे एका बाजूला देशातील अस्थिरतेने अराजक माजले आहे आणि त्याच वेळी परदेशी हवाई आक्रमणाचे देशाच्या प्रमुखाने स्वागत कशाला करावे तर जे लोक असद यांची सत्ता उलथून पाडायला बंड करून उठले आहेत, त्यांनाच रशियाचे बॉम्बहल्ले निकामी करतील, अशी असद यांना आशा आहे. त्यात रशियाला यश मिळावे, अशी असद यांची प्रार्थना आहे. तेवढ्यावर असद थांबत नाहीत. रशिया अपयशी ठरला, तर मध्य-पश्‍चिम आशियात यादवी अंदाधुंदी माजेल अशीही चेतावणी असद यांनी दिली आहे. खरे तर अशी आक्रमणे नवीन नाहीत.\nगुलाम अलीसाठी मुलायम बनायला नको \nशिवसेनेने राजकीय पातळीवर घेतलेल्या राष्ट्रप्रेमी भूमिकेमुळे चर्चेला उधाण आले. पाकिस्तान सीमाभागात सतत गोळीबार करत आहे, उघडउघडपणे शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. त्यात प्रतिदिन सैन्यांचे बळी जात आहेत. सीमाभागातील जनतेचे नाहक बळी जात आहेत. राजकीय पातळीवर भारत तरीही सतत सामंजस्याने भूमिका घेत आहे. एका टेबलावर चर्चा करण्यासाठी सतत अवताण देत आहे. मात्र मुजोर पाकिस्तान भारताच्या भूमिकेला धुडकावून लावत आहे, तसेच सतत युद्धाची भाषा करत आहे, भारताने जरा प्रत्युत्तर दिले, तर अण्वस्त्रांनी आक्रमण करण्याची धमकी देत आहे. पाकिस्तानातील राज्यकर्ते अशा प्रकारे भारताकडे क्रमांक १ चा शत्रू म्हणून सतत पहात आहेत. येनकेन प्रकारेण काश्मीर भारतापासून तोडण्यासाठी विघटनवादी शक्तींना प्रोत्साहन देत आहे.\nहिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमागे पोलिसांचा वाढता ससेमिरा \nराष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी यांची वारंवार तीच तीच चौकशी करून त्यांचा अमूल्य वेळ\nघालवण्यापेक्षा आतंकवाद्यांच्या शोधार्थ पोलिसांनी वेळ दिला असता, तर एव्हाना\nदेश आतंकवादमुक्त झाला असता \nएका शहरातील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्याची एका पोलीस हवालदाराने नुकतीच चौकशी केली. त्या वेळी झालेले संभाषण येथे देत आहोत.\nपोलीस हवालदार : मला आपल्याला भेटायचे आहे. येताय का \nकार्यकर्ता : ठीक आहे.\nपोलीस : तुमच्याकडून काही माहिती हवी आहे. माझ्याकडे तालुक्याचे दायित्व आहे.\nकार्यकर्ता : तुमच्याकडे ओळखपत्र आहे का (हवालदाराने आपले ओळखपत्र दाखवले.) तुम्ही माझ्याकडून माहिती विचारून का घेत आहात (हवालदाराने आपले ओळखपत्र दाखवले.) तुम्ही माझ्याकडून माहिती विचारून का घेत आहात कारण ४ - ५ दिवसांपूर्वी शहर पोलीस ठाण्यातून गोपनीय विभागाच्या अधिकार्‍यांनी माझी माहिती घेतली होती.\nउत्सवांना आलेले हिडीस स्वरूप आपण पालटू शकता यासाठी आपण पुढील प्रकारे कृती करू शकता \nअ. अनुचित प्रकार घडू देऊ नका.\nआ. पूजास्थानी अन् उत्सव मंडपात शिस्त आणि पावित्र्य राखा.\nइ. प्रबोधन करणे : सार्वजनिकरित्या साजर्‍या होणार्‍या उत्सवाच्या निमित्ताने समाज मोठ्या प्रमाणावर एकत्रित होत असतो. हे लक्षात घेऊन समाजसाहाय्य, धर्मजागृती अन् राष्ट्रजागृती या उद्देशांच्या पूर्तीसाठी कार्य करता येऊ शकते.\nयासाठी धर्म, अध्यात्म, साधना यांसारख्या विषयांवरील व्याख्याने, मद्यपान, एड्स इत्यादी संबंधी जनजागृती करणारी व्याख्याने, तसेच भ्रष्टाचार आणि जातीयवाद यांची जनतेला जाणीव करून देणारी प्रवचने, जनहिताशी निगडीत विविध विषयांवरील एक किंवा अधिक तज्ञांची चर्चासत्रे आयोजित करावीत.\nएकतेचा मूलाधार असलेल्या हिंदूंना सामर्थ्यशाली करणारे नेतृत्वच भारतास वाचवू शकते \nजवाहरलाल नेहरूंनी एकता टिकवण्याऐवजी तो प्रश्‍न अधिक जटील केला. त्यांनी काश्मीर, ईशान्य भारत, नेपाळ आणि नक्षलवादी यांच्या दिवसेंदिवस अधिक गुंतागुतीच्या होत जाणार्‍या समस्या निर्माण झाल्या आहेत. भारताचे ऐक्य आणि सार्वभौमत्व धोक्यात असून राष्ट्रवाद अन् धर्मनिरपेक्षतावाद यांविषयी ज्याच्या मनात गोंधळ नाही, असे नेतृत्वच भारतास वाचवू शकते. एकतेचा मूलाधार हिंदु आहेत.\n- श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार, मुंबई.\nअध्यात्मावर आधारीत व्यवमस्थाच देशाला वाचवू शकते \nगीतेचे ज्ञानच या देशाला वाचवू शकते. उच्च न्यायालयानेही भगवद्गीता हा राष्ट्रीय ग्रंथ व्हावा, असे म्हटले आहे. अध्यात्मावर आधारीत व्यवस्था निर्माण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावयास हवेत.\n- ह.भ.प. राजेश्‍वर महाराज रामदासी\nपू. ताई का जन्मदिन, रामनाथी ने हर्षोल्लास से मनाया \nगोकुल में करे जो निवास \nगोपियों संग रचाए रास \nदेवकी यशोदा जिनकी मैया \nऐसे नटखट हमारे कृष्ण कन्हैया ॥ १ ॥\nमाखन चुराकर जिसने खाया \nबन्सी बजाकर जिसने नचाया \nजयजयकार करो उस कृष्ण की \nजिसने दुनिया को प्रेम सिखाया \nऐसे कृष्ण की पू. बिंदाताई का \nजन्मदिन, रामनाथी ने हर्षोल्लास से मनाया ॥ २ ॥\n- कु. प्रियांका जोशी, कु. मयुरी डगवार आणि कु. स्वाती गायकवाड, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.९.२०१४)\nहीच प्रार्थना पू. बिंदाईच्या चरणी \nगुरूंनी दावियली मोक्षाची वाट \nवाटेवरी चालतांना अडथळे बघून मन घाबरले \nगुरुमाऊलीचे चरण घट्ट हृदयाशी धरले \nत्यांचेच सगुण रूप पू. बिंदाईच्या रूपात साकारले ॥ १ ॥\nतिने बाळा घाबरू नको,\nपुढे जाण्याचे बळ तुझ्यात आहे,\nअसे सांगून चालण्यास शिकवले \nपू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना वाढदिवसानिमित्त दिलेले शुभेच्छापत्र \nआपल्या लेकरांवर निखळ प्रेमाचा वर्षाव करून साधना करण्यासाठी त्यांना बळ देणार्‍या पू. बिंदाताई आणि असह्य वेदना होत असतांनाही कृतज्ञताभावात रहाणारी कु. मयुरी डगवार \nरामनाथी आश्रमातील व्यवस्थापन विभागात सेवा करणारी कु. मयुरी डगवार हिला विविध शारीरिक व्याधी आहेत, तसेच तिला तीव्र त्रासही आहे. शारीरिक त्रासामुळे तीव्र वेदना होत असतांना तिने पू. बिंदाताईंना पाठवलेला भावमय लघुसंदेश पुढे देत आहे. - संकलक\nपूज्य ताई, आयुष्यातील प्रत्येक आनंद मला तुमच्या अमूल्य प्रीतीमुळेच मिळत आहे. माझ्यात काही गुण नाहीत आणि क्षमताही नाही.जे काही आहे, ते सर्व श्रीकृष्ण आणि तुमच्यामुळे आज मला होणारा त्रास तुमच्यामुळेच सहन करता आला.\nशिष्याला साधनेत पुढे घेऊन जाण्यासाठी शिखरस्थानी राहून गुरु त्याची दोरी ओढत असतात. दोरी पकडून राहिल्यामुळे शिष्याची साधनेत घसरण होत नाही; पण पूज्य ताई, दोरी पकडण्याचीही माझी क्षमता नाही. त्यामुळे दोरीची गाठ घालून तुम्ही मला एका छानशा पिशवीत ठेवले आहे. त्यामुळे मी जरी काही प्रयत्न केले नाहीत, तरी मातेच्या (तुमच्या) प्रीतीमुळे मी साधनारत राहू शकत आहे. अशा मातेसाठी गुरुचरणी किती जरी कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती थोडीच आहे.\n- कु. मयुरी डगवार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (जुलै २०१५)\nएका साधकाच्या घरातील साहित्य गोव्याला पाठवण्याच्या निमित्ताने पू. बिंदाताईंच्या साधकांवर असलेल्या अपार प्रीतीचा आलेला अनुभव \nमुंबईतील एक साधक रामनाथी आश्रमात राहून पूर्णवेळ सेवा करतात. त्यांनी नुकतेच गोव्यात घर घेतल्याने त्यांचे मुंबईतील साहित्य गोव्यात न्यायचे होते. देवद आश्रमातून आपले वाहन तेथील वितरकांना सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ देण्यासाठी आवश्यकतेनुसार मासातून एकदा अथवा दोनदा रामनाथी येथे जात असते. यास्तव पू. बिंदाताई यांनी श्री. शंकर नरूटे यांच्याकडून जाणून घेतले की, आपले वाहन येते, त्या वेळी त्यातून या साधकांचे साहित्य रामनाथी आश्रमापर्यंत आणू शकतो का आम्ही त्या साधकांच्या साहित्याचा अभ्यास करून तसे शंकरदादांकडून पू. बिंदाताईंना कळवले होते, तरीही २६.८.२०१५ या दिवशी दुपारी पू. बिंदाताईंचा भ्रमणभाष आला. त्या वेळी त्यांनी त्या साधकांचे कोणकोणते साहित्य आहे आम्ही त्या साधकांच्या साहित्याचा अभ्यास करून तसे शंकरदादांकडून पू. बिंदाताईंना कळवले होते, तरीही २६.८.२०१५ या दिवशी दुपारी पू. बिंदाताईंचा भ्रमणभाष आला. त्या वेळी त्यांनी त्या साधकांचे कोणकोणते साहित्य आहे ते कशा प्रकारे आणि कोणकोणत्या माध्यमांतून आणू शकतो ते कशा प्रकारे आणि कोणकोणत्या माध्यमांतून आणू शकतो असे सखोलपणे विचारून घेतले. त्या वेळी एवढा अभ्यास कदाचित् त्या साधकानेही केला नसावा, असे मला वाटले. पू. बिंदाताईंच्या बोलण्यातून त्या साधकाचे साहित्य व्यवस्थित पोचले पाहिजे, याची तळमळ जाणवत होती. एखाद्या साधकाचे घरातील वैयक्तिक साहित्य हालवण्यासाठी पू. ताईंनी स्वतःच्या व्यस्त नियोजनातून वेळ काढला. यातून त्यांची साधकांप्रतीची अपार प्रीती आणि दायित्वाची जाणीव पाहून पू. ताईंप्रती कृतज्ञताभाव जागृत झाला. - कु. नलिनी राऊत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.८.२०१५)\nअनेक सेवांचे दायित्व लीलया सांभाळतांनाच साधकांचे मन अचूकपणे जाणून साधकरूपी मूर्तींना सुबक आकार देणारे एक अलौकिक संतरत्न पू. बिंदाताई \nखरेतर अखंड सेवारत रहाणार्‍या, प्रत्येक क्षणी देवाला अपेक्षित अशी सेवा करण्यासाठी धडपडणार्‍या पू. बिंदाताईंचे गुणवर्णन करणे माझ्या क्षमतेच्या पलीकडचे आहे, तरीही त्यांनी दिलेली शिकवण समष्टीसमोर मांडण्याचा हा अल्पसा प्रयत्न करत आहे.\n१. पू. बिंदाताईंमधील सूक्ष्मातील, तसेच साधकांच्या\nअंतरातील जाणण्याची अफाट क्षमता दर्शवणारे काही प्रसंग\n१ अ. साधिकेने न सांगताही तिच्या मनातील अयोग्य विचारप्रक्रिया ओळखून तिला जाणीव करून देणे, तसेच भावाचे प्रयत्न होत असल्याचे सूक्ष्मातून जाणून तिला प्रेरणा देणे : बर्‍याचदा माझे सेवेतील गांभीर्य अल्प पडू लागते, तसेच माझ्या मनातील अहंचे विचार उफाळून येतात. अशा वेळी माझ्या मनाची ती प्रक्रिया मी न सांगताच पू. ताईंना समजते. तेव्हा त्या मला माझ्या चुकांची कठोरपणे जाणीव करून देतात. त्यामुळे मनाच्या प्रक्रियेचा अभ्यास करणे सुलभ जाते.\nकाही वेळा भगवंताच्या कृपेने माझे भावजागृतीचे प्रयत्न होतात आणि त्यामुळे मला सेवेतून आनंद मिळत असतो. अशा वेळी पू. ताईंना ते लगेच लक्षात येते आणि त्या मला म्हणतात, आज तुझा तोंडवळा जरा चांगला दिसतो. त्या वेळी मला आपले या संदर्भात पू. ताईंशी काहीच बोलणे झाले नसूनही त्यांना कसे कळले याचे आश्‍चर्य वाटते आणि प्रत्येक क्षणी मनाची प्रक्रिया जाणणार्‍या पू. ताईंविषयी कृतज्ञता वाटते.\nपू.(सौ.) बिंदा सिंगबाळ यांना वाढदिवसानिमित्त दिलेली शुभेच्छापत्रे आणि काव्यसुमने अन् त्यांची साधकांना लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये \nसनातनच्या ३०व्या संत पू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा वाढदिवस १२.१०.२०१५ या दिवशी झाला. त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी व्यवस्थापन विभागातील साधक आतुर झाले होते. पू. (सौ.) बिंदाताईंना दाखवण्यासाठी एक संगणकीय शुभेच्छापत्र सिद्ध करून ठेवले होते. यानंतर पू. ताईंच्या वाढदिवसानिमित्त श्रीकृष्णाने घडवलेला भावसोहळा साधकांना अनुभवायला मिळाला. पू. ताईंसमवेत काढण्यात आलेले छायाचित्र आणि त्यांना दिलेले शुभेच्छापत्र येथे प्रसिद्ध करत आहोत.\nडावीकडून सौ. कीर्ती जाधव, कु. मयुरी डगवार, बालसाधिका कु. वैभवी झरकर, कु. कौमुदी जेवळीकर,\nकु. अमृता मुद्गल, कु. मेघा चव्हाण, सौ. पार्वती जनार्दन, कु. स्वाती गायकवाड, कु. माधुरी दुसे आणि कु. सई कुलकर्णी\nसाधक-पालकांनो, पाल्याचे छायाचित्र आणि गुणवैशिष्ट्ये ग्रंथ विभागात पाठवतांना पुढील बारकावे लक्षात घ्या \nआपले मूल उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आले असल्याचे वाटत असल्यास अथवा त्याचा वाढदिवस असल्यास पालक त्याची गुणवैशिष्ट्ये आणि छायाचित्रे ग्रंथ विभागात पाठवतात. त्या वेळी पालकांनी पुढील सूत्रे लक्षात घेणे आवश्यक आहे.\n१. पाल्याची छायाचित्रे काढतांना लक्षात घ्यावयाची सूत्रे\n१ अ. पाल्याचे नेहमीच्या वेशातील छायाचित्र हवे : काही पालक पाल्याला मुद्दाम वेगळा पोशाख घालून त्याचे छायाचित्र काढतात, उदा. एका पालकाने आपल्या पाल्याचे पगडी घातलेले छायाचित्र पाठवले. एकाने पाल्याचे मुकुट आणि अलंकार घातलेले छायाचित्र पाठवले आणि एका पालकाने त्याच्या लहान मुलीला नऊवारी साडी नेसवून ते छायाचित्र पाठवले, तसेच काही पालक असात्त्विक कपडे परिधान केलेल्या पाल्याचे छायाचित्र पाठवतात. यापुढे पालकांनी पाल्यांचे नेहमीच्या वेशातीलच छायाचित्र पाठवावे.\n६१ टक्के आध्यात्मिक पातळीची मुंबई येथील चि. नैवेद्या संदीप वैती (वय ५ मास) \n१ अ. नियमितपणे स्तोत्रपठण अन् नामजप केल्याने गरोदरपणात कोणत्याही प्रकारचे शारीरिक त्रास न होणे : आम्ही दिवसभरात नियमित नामजप आणि स्तोत्रे म्हणत असू. प्रतिदिन रात्री झोपण्याआधी रामरक्षा आणि मारुतिस्तोत्र म्हणून उदबत्तीचे उपाय करत असू. याचा परिणाम असा झाला की, पत्नीला गरोदरपणात उलट्या, अंगाला सूज येणे इत्यादी कोणताही त्रास झाला नाही.\n१ आ. आधुनिक वैद्यांकडून घरी येतांना अचानक गाडीचे चाक फाटणे; परंतु गुरूंच्या कृपेने गाडी नियंत्रणात राहून सर्वांचे रक्षण होणे : पत्नी साधारणपणे तीन मासांची गरोदर असतांना आम्ही आधुनिक वैद्यांकडून तपासणी करून चारचाकीने घरी येत होतो. वाटेत अचानक मोठा आवाज झाला. गाडीला थोडासा झटका बसला आणि गाडीचा वेग अल्प झाला. तेव्हा पाहिले असता गाडीचे एक चाक पुष्कळ फाटल्याचे लक्षात आले. चाक फाटण्यासारखी रस्त्यावर कोणतीही जागा किंवा तीक्ष्ण वस्तू नव्हती. चाकाची अवस्था पाहून मेकॅनिक म्हणाला, अशा वेळी गाडीवर नियंत्रण रहात नाही आणि गाडी मार्ग सोडून कडेला जाते. गाडी मार्गाच्या कडेला न जाता नियंत्रणात राहिल्याविषयी त्याने आश्‍चर्य व्यक्त केले. देवाच्या कृपेनेच या प्रसंगात आमचे रक्षण झाल्याचे लक्षात आले आणि कृतज्ञता वाटली.\nरामनाथी आश्रमातील ९० पेक्षा अधिक साधक व्हायरल फीव्हरने (रोगाणू तापाने) रुग्णाईत होणे, हे आपत्काळाची तीव्रता वाढत असल्याचेच दर्शक \n१०.९.२०१५ या दिवसापासून रामनाथी आश्रमातील ९० पेक्षा अधिक साधक व्हायरल फीव्हरने (रोगाणू तापाने) रुग्णाईत झालेे. या अंतर्गत त्यांना सर्दी होणे, खोकला, शिंका, तसेच ताप येणे, घसा दुखणे असे त्रास न्यूनतम ८ दिवस तरी होत होते. या कालावधीत बर्‍याच साधकांना पुष्कळ थकवा येणे, भूक न लागणे, निरुत्साही वाटणे, मनाच्या स्तरावरील संघर्ष वाढणे, सेवा अन् साधना नकोशी वाटणे आदी त्रासांनाही सामोरे जावे लागले. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कारणांमुळे होणारे त्रास दिवसागणिक वाढत जाणे, हे संभाव्य आपत्काळ समीप येत असल्याचेच दर्शक आहे.\nसर्वत्रच्या साधकांनो, आपत्काळातून तरून जाण्यासाठी अखंड सेवारत राहून विहंगम गतीने साधना वाढवा \n- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ (१२.१०.२०१५)\nरामनाथी आश्रमातील ९० पेक्षा अधिक साधक व्हायरल फीव्हरने (रोगाणू तापाने) रुग्णाईत होणे, हे आपत्काळाची तीव्रता वाढत असल्याचेच दर्शक \n१०.९.२०१५ या दिवसापासून रामनाथी आश्रमातील ९० पेक्षा अधिक साधक व्हायरल फीव्हरने (रोगाणू तापाने) रुग्णाईत झालेे. या अंतर्गत त्यांना सर्दी होणे, खोकला, शिंका, तसेच ताप येणे, घसा दुखणे असे त्रास न्यूनतम ८ दिवस तरी होत होते. या कालावधीत बर्‍याच साधकांना पुष्कळ थकवा येणे, भूक न लागणे, निरुत्साही वाटणे, मनाच्या स्तरावरील संघर्ष वाढणे, सेवा अन् साधना नकोशी वाटणे आदी त्रासांनाही सामोरे जावे लागले. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक कारणांमुळे होणारे त्रास दिवसागणिक वाढत जाणे, हे संभाव्य आपत्काळ समीप येत असल्याचेच दर्शक आहे.\nसर्वत्रच्या साधकांनो, आपत्काळातून तरून जाण्यासाठी अखंड सेवारत राहून विहंगम गतीने साधना वाढवा \n- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ (१२.१०.२०१५)\nशक्तीमुळे कार्य घडते. जितकी शक्ती अधिक तितके अधिक कार्य घडते. यामध्ये साधकात अहं निर्माण होण्याची शक्यता असते. आनंदाच्या स्थितीला साधक अंतरंगात परमेश्‍वरी सत्ता अनुभवत असल्याने त्याचा अहं अल्प रहाण्यास साहाय्य होते आणि त्याच्या माध्यमातून कार्यही आपोआप घडते. त्यामुळे शक्तीचा पुढील स्तर आनंद आहे. - श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१३.६.२०१५)\nसाधकांनो, दीपावलीपर्यंत कृतज्ञताभाव वाढवा \nरामनाथी आश्रमाच्या भोजनकक्षातील फलकावर पुढील भावओळी लिहिल्या आहेत.\nजलद आध्यात्मिक उन्नती होण्याकरता \nगुरुदेवांनी ध्येय दिले आहे, ते भावाचे ॥\nदीपावलीपर्यंत करूया यथार्थ प्रयत्न \nअन् अंतरात लावूया दीप कृतज्ञतेचे ॥\nसजीव-निर्जीव वस्तूंप्रती, देवाजवळ जाण्यासाठी साहाय्य करणार्‍या साधकांप्रती, श्री गुरूंनी आपल्यावर केलेल्या कृपेसाठी आणि प्रीतीसाठी अखंड कृतज्ञताभावात राहूया. या दीपावलीपर्यंत गुरूंच्या संकल्पानुसार तळमळीने कृतज्ञताभाव वाढवण्यासाठी ध्येय ठेवून प्रयत्न करूया \n- सौ. पार्वती जनार्दन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१०.२०१५)\nसौ. पार्वती जनार्दन यांनी केलेल्या रचनांची चित्रे पाहिल्यावर त्या रचनांचे कौतुक करणारे साधक\n५.१०.२०१५ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमध्ये सौ. पार्वती जनार्दन यांनी दैनंदिन वापरातील वस्तूंपासून सिद्ध केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण रचना हा लेख छापून आला होता. दैनिक सनातन प्रभातमधील पत्रकार परिषदेचे छायाचित्र बघून त्यांनी दैनंदिन वापरातील वस्तूंपासून २ रचना केल्या होत्या आणि त्याचा अर्थही सांगितला होता. हा लेख वाचून साधकांनी केलेले कौतुक अन् त्यांचे कौतुकोद्गार पुढे देत आहे.\nअ. आश्रमातील काही साधकांनी दैनिक सनातन प्रभातमधील लेख पुष्कळ छान आहे. केलेल्या रचना पुष्कळ सुंदर होत्या. त्या रचना बघून आनंद झाला, असे सांगितले.\nआ. पुण्यातील साधक श्री. अरविंद सहस्रबुद्धेकाकांनी भ्रमणभाषवरून माझे कौतुक केले.\n- सौ. पार्वती जनार्दन (७.१०.२०१५)\nप्रसिद्धीच्या झोतात असूनही कृतज्ञताभाव जागृत ठेवल्याविषयी साधकाने गुरुमाऊलीला वाहिलेली कृतज्ञतारूपी शब्दसुमनांजली \nश्री. अभय वर्तक यांनी केलेले पुढील लिखाण सर्वच साधकांना मार्गदर्शक आहे. सर्वांनी नेहमीच असे विचार ठेवले, तर सर्वांचीच प्रगती जलद होईल आणि हिंदु राष्ट्राची स्थापना या आपल्या ध्येयाची पूर्ती होईल.\n- (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nआपल्या चरणांवर शरणागत होऊन लिहित आहे.\n१. महर्षींनी नाडीपट्टीत सांगितल्याप्रमाणे प्रारंभी सनातनवर\nतुटून पडणारी प्रसिद्धीमाध्यमे आता संस्थेविषयी सकारात्मक होऊ लागणे\nगेल्या काही दिवसांपासून सर्वत्र सनातन संस्थेचीच चर्चा सातत्याने चालू आहे. आरंभीचे काही दिवस सर्व जण आपल्यावर तुटून पडले होते. त्या वेळी महर्षींनी नाडीपट्टीत ही चर्चा ९ दिवसांनी आपल्या बाजूने व्हायला लागेल, असे सांगितले होते. त्यांच्या आशीर्वादाप्रमाणे आता प्रसिद्धीमाध्यमांमध्ये सनातनविषयी सकारात्मक चर्चा चालू झाली आहे. वृत्तवाहिन्यांवर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी म्हणजे काय आश्रमाची दिनचर्या कशी असते आश्रमाची दिनचर्या कशी असते , अशा प्रकारचे स्वप्नवत् वाटावेत, असे प्रश्‍न विचारले जाऊ लागले आहेत. या निमित्ताने आपली चांगली बाजू मांडण्याची संधी मिळत आहे.\nप.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन \nभगवंताची रसस्वादन करण्याची प्रक्रिया म्हणजे रासलीला \nवास्तविक गोपी भगवंतस्वरूप झाल्या होत्या. तेव्हा अद्वैतातील भगवंत म्हणतात, तू देव मी भक्त ऐसे करी मी भक्त होऊन भक्तीचे आस्वादन घेईन. गुलाबाच्या झाडाला गुलाबाच्या अस्तित्वाचा आनंद घेता येत नाही. दुसरे त्याच्या आनंदाचे आस्वादन घेऊ शकतात; म्हणून भगवंताने लीला करून राधेचे अस्तित्व निर्माण केले आणि त्याद्वारे भगवद्भक्तीच्या आनंदाचे आस्वादन घेतले. आपल्याच भक्तीतून त्याने राधा निर्माण केली. श्रीकृष्णाला रसो वै सः मी भक्त होऊन भक्तीचे आस्वादन घेईन. गुलाबाच्या झाडाला गुलाबाच्या अस्तित्वाचा आनंद घेता येत नाही. दुसरे त्याच्या आनंदाचे आस्वादन घेऊ शकतात; म्हणून भगवंताने लीला करून राधेचे अस्तित्व निर्माण केले आणि त्याद्वारे भगवद्भक्तीच्या आनंदाचे आस्वादन घेतले. आपल्याच भक्तीतून त्याने राधा निर्माण केली. श्रीकृष्णाला रसो वै सः म्हणजे आनंदघन म्हणतात. त्याने संकल्पाने या मायावी जगाची निर्मिती केली. संकल्पाने ती प्रवाहित झाली. तिला गती आली. ईश्‍वर निर्माण झाला. काळ निर्माण झाला. त्या गतीची धारा निर्माण झाली. अशी धारा, धारा वाढत वाढत ती राधा झाली. अशी राधास्वरूप त्याच्याच अंतरंगाची प्रतिकृती म्हणजे आनंदघन म्हणतात. त्याने संकल्पाने या मायावी जगाची निर्मिती केली. संकल्पाने ती प्रवाहित झाली. तिला गती आली. ईश्‍वर निर्माण झाला. काळ निर्माण झाला. त्या गतीची धारा निर्माण झाली. अशी धारा, धारा वाढत वाढत ती राधा झाली. अशी राधास्वरूप त्याच्याच अंतरंगाची प्रतिकृती तिच्याशी समरस होण्याची क्रीडा ती रासलीला, म्हणजे स्वतः रसस्वादन करण्याची प्रक्रिया तिच्याशी समरस होण्याची क्रीडा ती रासलीला, म्हणजे स्वतः रसस्वादन करण्याची प्रक्रिया - प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.\nआपल्या बालपणी आपले सर्व करणार्‍या आई-वडिलांविषयी आपल्याला कृतज्ञता वाटते, तर आयुष्यभर आपले सर्व करणार्‍या ईश्‍वराविषयी किती वाटली पाहिजे - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nहरिद्वार येथील अर्धकुंभमेळ्यातील धर्मप्रसारातर्गंत विविध सेवांमध्ये सहभागी व्हा \nवाचक, हितचिंतक, धर्मप्रेमी, तसेच साधक यांना सेवेची अमूल्य संधी \n'उत्तराखंड राज्यातील हरिद्वार येथे प्रत्येक १२ वर्षांनी महाकुंभमेळा आयोजित केला जातो. या १२ वर्षांच्या कालावधीत ६ वर्षांनी अर्धकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. 'हरिद्वार येथील अर्धकुंभपर्वातील यात्रेचे फळ मोक्ष देणारे असते', असे धर्मशास्त्रामध्ये सांगितले आहे. त्यामुळे कुंभमेळ्याप्रमाणे या अर्धकुंभमेळ्यातही लक्षावधी भाविक यात्राविधी आणि गंगास्नान करतात. अर्धकुंभमेळ्यातील विशेष पर्वकाळांना गंगास्नानाचे महत्त्व असल्याने त्या वेळी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते.\n'सनातन पंचांग २०१६' ची मागणी लवकरात लवकर कळवून आपली प्रत आजच राखून ठेवावी \nवाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती \n'सनातन पंचांग केवळ पंचांग नव्हे, तर हिंदुत्वाचे सर्वांगच आहे. राष्ट्र-धर्म कार्यासाठी कृतीशील करणारे आणि धर्मशिक्षण देणारे प्रभावी माध्यम असणारे हे पंचांग जिज्ञासूंना साधनेसाठी अमूल्य मार्गदर्शनही करते. सनातन पंचांगाला सर्वच स्तरांवरून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे. पंचांगाच्या संदर्भात समाजाकडून लाभणारा वाढता प्रतिसाद आणि अपुरी साधकसंख्या यांमुळे 'वर्ष २०१५ चे पंचांग काही जिज्ञासूंना वेळेत मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी वर्ष २०१५ चे सनातन पंचांग देण्यासाठी आमच्याकडे कोणीच आले नाही. आम्ही साधकांची वाट पहात होतो. या वर्षी आम्हाला आठवणीने पंचांग आणून द्या', असे स्वतःहून साधकांना कळवले आहे.\nपौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.\nदोन दिवसांपूर्वी अमावास्या झाली.\nवाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती \n'सनातन पंचांग २०१६' ची मागणी लवकरात लवकर कळवून आपली प्रत आजच राखून ठेवावी \n'सनातन पंचांग केवळ पंचांग नव्हे, तर हिंदुत्वाचे सर्वांगच आहे. राष्ट्र-धर्म कार्यासाठी कृतीशील करणारे आणि धर्मशिक्षण देणारे प्रभावी माध्यम असणारे हे पंचांग जिज्ञासूंना साधनेसाठी अमूल्य मार्गदर्शनही करते. सनातन पंचांगाला सर्वच स्तरांवरून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे. पंचांगाच्या संदर्भात समाजाकडून लाभणारा वाढता प्रतिसाद आणि अपुरी साधकसंख्या यांमुळे वर्ष २०१५ चे पंचांग काही जिज्ञासूंना वेळेत मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांनी 'वर्ष २०१५ चे सनातन पंचांग देण्यासाठी आमच्याकडे कोणीच आले नाही. आम्ही साधकांची वाट पहात होतो. या वर्षी आम्हाला आठवणीने पंचांग आणून द्या', असे स्वतःहून साधकांना कळवले आहे.\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\n'विष्णूचा अवतार असलेल्या रामाने रावणाला युद्धात मारले. त्या रावणाची 'रावण महाराज' या नावाची भारतात २ - ३ ठिकाणी मंदिरे आहेत म्हणूनच हिंदूंना कोणी सर्वधर्मसमभाव शिकवायला नको म्हणूनच हिंदूंना कोणी सर्वधर्मसमभाव शिकवायला नको \n- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२६.६.२०१४)\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.\n- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nमाझ्याकडेसुख मागू नका, दुःख सहन करण्याचे बळ मागा.\nभावार्थ : सुख हे प्रकृतीतील असल्याने अशाश्‍वत असते, म्हणून गुरूंकडे मागू नये. तसेच हेही लक्षात ठेवले पाहिजे की, शाश्‍वत आनंद मिळवून देणे, हेच गुरूंचे खरे कार्य असते. प्रारब्धामुळे दुःख भोगावे लागणार असल्यास, त्या दुःखदायक प्रसंगांमुळे होणारे दुःख सहन करण्याची शक्ती मात्र गुरु निश्‍चित (नक्कीच) देतात; म्हणून ती मागायला आडकाठी (हरकत) नाही\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण.')\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nखरा ज्ञानी निरिच्छ असतो. त्याने षड्रिपूही जिंकलेले असतात. त्याच्या प्रत्येक कृतीला कार्यकारणभाव असतो.\nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\nभारतीय तरुणांचे चिंताजनक अध:पतन \nदेहली पोलिसांनी बलात्काराविषयी नुकतेच काही निष्कर्ष घोषित केले आहेत. यात वर्ष २०१५ मध्ये बलात्कार प्रकरणात अटक केलेले अधिकाधिक आरोपी हे १८ ते २५ या वयोगटातील असल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. एकूण अटक केलेल्या आरोपींमध्ये १०५ आरोपी हे १८ वर्षांच्या आतील आहेत, तर ४८७ आरोपी २५ वर्षांहून अधिक वय असलेले आहेत. एकूण आरोपींच्या ५३ प्रतिशत आरोपी हे युवागटातील आहेत. कोणत्याही देशासाठी तरुण पिढी हेच खरे भांडवल असते. ज्या वयात काहीतरी करून दाखवण्यासाठी प्रयत्न करायचे असतात त्या वयात हे तरुण बलात्कारांसारख्या प्रकारांकडे वळणे हे भारतासाठी निश्‍चितच चिंताजनक आहे. ही केवळ देहलीतील आकडेवारी आहे. एकूण देशातील आकडेवारी जर गोळा केली, तर ती निश्‍चित सहस्रोमध्ये जाईल.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nनवरात्रोत्सव (आज दुसरा दिवस)\nसमाजकंटकांकडून सनातनच्या साधकांच्या वाहनांवर आक्र...\nशिवसेना पाकिस्तानविषयीच्या भूमिकेत पालट करणार नाह...\n(म्हणे) 'मी पाकिस्तानचा 'दलाल' नसून मी शांततेचा 'द...\nकेंद्रशासन स्वत:हून सनातनवर बंदी घालणार नाही \nकर्णावती येथील 'भारत-पाक रॉक बॅण्ड'चा कार्यक्रम शि...\nअकादमी पारितोषिक विजेत्या गुजराथी लेखिकेचा राजीनाम...\nसौदी अरेबियात डुक्कराचे मांस खायला मागा आणि जिवंत ...\nपाकिस्तानने बसवले आतंकवाद्यांच्या सोयीसाठी खाजगी स...\nलढाऊ जेट विमान तेजस युद्धासाठी लवकरच होणार सज्ज\n३७० कलम रहित केले जाऊ शकत नाही \n - श्री. सुदिन ढवळीकर\nविद्रोही कवयित्री प्रज्ञा पवार यांच्याकडून पुरस्का...\nविद्रोही कवयित्री प्रज्ञा पवार यांच्याकडून पुरस्का...\nठोस पुरावे मिळाल्याशिवाय सनातनवर बंदी घालता येणार ...\nगोव्याचे साहित्यिक एन्. शिवदास यांनी प्रत्यक्षात प...\nप्रसारमाध्यमांकडून हिंदूंच्या श्रद्धा नष्ट करण्याच...\nरशियाच्या सैन्याच्या साहाय्याने सिरियाच्या सैन्याक...\nहिंदुस्थानने जगाचे पालकत्व सोडल्यानेच आज जगात धर्म...\nप्रसिद्धीच्या हव्यासापोटी असणारी पुरोगामी साहित्यि...\n(म्हणे) 'भाजपचे शासन सनातनला पाठीशी घालत आहे \nश्री महालक्ष्मी मंदिरात नवरात्रोत्सवास उत्साहात प्...\nचतुःश्रृंगी (पुणे) येथे सनातनच्या भव्य ग्रंथप्रदर्...\nसनातन संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न केल्यास हिंदु...\nकल्याण-डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजप युती तुटली \nसोलापूर येथे श्री दुर्गामाता दौडीस उत्साहात प्रारं...\nनवरात्रोत्सवात डॉल्बी लावल्यास कारवाई; पोलिसांकडून...\nसनातन प्रभातच्या वाचकांनी सनातन संस्थेवरील संभाव्य...\nमुख्यमंत्र्यांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे महाराष्ट्र...\nहिंदू तेजा जाग रे \nसध्याच्या व्यावहारिक शिक्षणाची निरर्थकता आणि आध्या...\nहिंदु जनजागृती समितीच्या देहली, फरिदाबाद आणि पश्‍च...\nसीता हीच भारतीय स्त्रीत्वाचा आदर्श आहे \nदेहातील प्राणाप्रमाणे राष्ट्राच्या संदर्भात धर्माच...\nतिसर्‍या महायुद्धाला आमंत्रण देणार्‍या शिया-सुन्नी...\nगुलाम अलीसाठी मुलायम बनायला नको \nहिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांच्या पाठीमाग...\nएकतेचा मूलाधार असलेल्या हिंदूंना सामर्थ्यशाली करणा...\nअध्यात्मावर आधारीत व्यवमस्थाच देशाला वाचवू शकते \nपू. ताई का जन्मदिन, रामनाथी ने हर्षोल्लास से मनाया...\nहीच प्रार्थना पू. बिंदाईच्या चरणी \nपू. (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना वाढदिवसानिमित्त दिले...\nआपल्या लेकरांवर निखळ प्रेमाचा वर्षाव करून साधना कर...\nएका साधकाच्या घरातील साहित्य गोव्याला पाठवण्याच्या...\nअनेक सेवांचे दायित्व लीलया सांभाळतांनाच साधकांचे म...\nपू.(सौ.) बिंदा सिंगबाळ यांना वाढदिवसानिमित्त दिलेल...\nसाधक-पालकांनो, पाल्याचे छायाचित्र आणि गुणवैशिष्ट्य...\n६१ टक्के आध्यात्मिक पातळीची मुंबई येथील चि. नैवेद्...\nरामनाथी आश्रमातील ९० पेक्षा अधिक साधक व्हायरल फीव्...\nरामनाथी आश्रमातील ९० पेक्षा अधिक साधक व्हायरल फीव्...\nसाधकांनो, दीपावलीपर्यंत कृतज्ञताभाव वाढवा \nसौ. पार्वती जनार्दन यांनी केलेल्या रचनांची चित्रे ...\nप्रसिद्धीच्या झोतात असूनही कृतज्ञताभाव जागृत ठेवल्...\nप.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन \nआपल्या बालपणी आपले सर्व करणार्‍या आई-वडिलांविषयी आ...\nहरिद्वार येथील अर्धकुंभमेळ्यातील धर्मप्रसारातर्गंत...\n'सनातन पंचांग २०१६' ची मागणी लवकरात लवकर कळवून आपल...\nवाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती \nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nप.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेव...\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nभारतीय तरुणांचे चिंताजनक अध:पतन \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://ukraine.admission.center/mr/sent-invitation-letters/", "date_download": "2018-04-26T13:11:30Z", "digest": "sha1:4BNJLVBF6IZAR2KWSB4FR4UNMMNZ52YT", "length": 12443, "nlines": 242, "source_domain": "ukraine.admission.center", "title": "युक्रेन पासुन आमंत्रण पत्र पाठविले. आमंत्रण पत्र युक्रेनियन प्रवेश केंद्र पाठविले", "raw_content": "\nभेट द्या हे पान ऑनलाइन अर्ज करण्यासाठी.\nकृपया लक्षात ठेवा: मूळ भाषा \"युक्रेनियन प्रवेश केंद्र\" सामग्री इंग्रजी आहे. इतर सर्व भाषा आपण सोई केले आहेत, पण त्यांच्या अनुवाद अयोग्य असू शकतो\nसामाजिक netrworks मध्ये अनुसरण करा विसरू नका मुक्त बोनस\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nयुक्रेन मध्ये औषध अभ्यास\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nव्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nयुक्रेन मध्ये औषध अभ्यास\nआपले स्वागत आहे युक्रेन\nयुक्रेन मध्ये जीवनावश्यक खर्च\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nव्यवसाय आणि व्यवस्थापन अभ्यासक्रम\nयुक्रेन मध्ये प्रवेश विशेष ऑफर\nयेथे युक्रेनियन प्रवेश केंद्र पाठविला होता हे आमंत्रण पत्र काही उदाहरणे आहे.\nसर्व फोटो गोपनीयता धोरण नियमशास्त्राप्रमाणे पासपोर्ट क्रमांक लपविली आहे.\nयुक्रेनियन प्रवेश केंद्र आपली वैयक्तिक माहिती आदर.\nआमंत्रण पत्र बद्दल अधिक माहिती तुम्ही येथे शोधू शकता.\nआमंत्रण पत्र मिळविण्यासाठी कृपया ऑनलाईन अर्ज.\nप्रवेश 2018-2019 आता सर्वांसाठी खुले आहे\nयुक्रेन मध्ये livint खर्च\nका युक्रेन मध्ये अभ्यास\nआमच्या विद्यार्थ्यांना आश्चर्यकारक मोफत बोनस\nआमचे अनुसरण करा आणि मिळवा मुक्त बोनस\nप्रवेश 2018-2019 युक्रेन मध्ये खुले आहे\nसर्व परदेशी विद्यार्थ्यांना युक्रेन मध्ये अभ्यास करण्यासाठी आपले स्वागत आहे. आपण युक्रेनियन प्रवेश केंद्र अर्ज करू शकतात.\nयुक्रेन मध्ये प्रवेश कार्यालय\nयुक्रेनियन प्रवेश केंद्र युक्रेनियन विद्यापीठे प्रवेश आणि शैक्षणिक प्रक्रिया परदेशी विद्यार्थ्यांना मदत स्थापना केली होती की अधिकृत संस्था आहे.\nNauki अव्हेन्यू 40, 64, खार्कीव्ह, युक्रेन\nअंतिम अद्यतन:26 एप्रिल 18\nआमचे अनुसरण करा आणि मिळवा मुक्त बोनस\nकॉपीराइट सर्व अधिकार आरक्षित 2018 युक्रेनियन प्रवेश केंद्र\nऑनलाईन अर्ज करा\tजागतिक प्रवेश केंद्र\tसंपर्क & समर्थन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://satyashodhak.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A5%8D/", "date_download": "2018-04-26T12:58:23Z", "digest": "sha1:BPE2M5PTCFLRD6ITYJKZGVBXTYBXAERU", "length": 12450, "nlines": 78, "source_domain": "satyashodhak.com", "title": "शिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा! | Satyashodhak", "raw_content": "\nHomeTruthFinderशिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा\nशिवचरित्रावरील कलंक वाघ्या कुत्रा\nलाल महालातले कुत्रे हुसकले \nआता नंबर रायगडावरील कुत्र्याचा \nछत्रपती शिवरायांच्या आणि मराठयांच्या इतिहासात वाघ्या कुत्र्याचा कुठेच उल्लेख नाही. शिवराज्याभिषेकाला विरोध करणार्‍या हरामखोर मानसिकतेच्या लोकांनी शिवरायांच्या आणि एकूणच मराठयांच्या इतिहासाचा पालापाचोळा केला. या हरामखोरांनी जसा इतिहासात आदिलशहाच्या दरबारात हुजरेगिरी करणार्‍या दादूला शिवरायांचा गुरु केले तसे एका वाघ्या कुत्र्याला इतिहासात घुसडले आहे. या वाघ्या कुत्र्याची समाधी रायगडावर आहे. शिवरायांच्या समाधी इतकी या कुत्र्याची उंची दाखवली आहे. हा कुत्रा शिवकालीन कागदपत्रांत कुठेच नाही. कुठेच उल्लेख नाही. लाल महालातले एक कुत्रे काढून उकिरड्यावर फेकले आता रायगडावरील हे कुत्रे खेचून उकिरड्यावर फेकून दिले पाहिजे..\nकोल्हापूर – वाघ्या कुत्र्याची कथा ही दंतकथा आहे. शिवचरित्रात तिला कुठलाही पुरावा नाही. शिव समाधीसमोरील हे स्मारक म्हणजे इतिहासाचा अपमान आहे. कथा, कादंबर्‍या व नाटकांतून रंगवलेल्या वाघ्या कुत्र्याचा इतिहासाशी संबध नाही, अशा प्रतिक्रिया इतिहास संशोधक व संघटनांच्या पदाधिकार्‍यांतून आज व्यक्त झाल्या. शिव समाधीसमोरील हे स्मारक हटविण्यासाठी पुरातत्त्व खात्याने तातडीने हालचाल करावी, अशी मागणी त्यांच्यातून व्यक्त झाली.\nअखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे रायगडावर साजर्‍या होणार्‍या शिवराज्याभिषेकाच्या तयारीसाठी तुळजाभवानी मंदिरात काल (ता. 17) बैठक झाली. त्यावेळी वाघ्या कुत्र्याचे स्मारक हटवावे, ही मागणी करण्यात आली. युवराज संभाजीराजे यांनी त्यासाठी राज्य शासनाने समिती नेमावी, अशी मागणी केली. यासंदर्भात आज इतिहास संशोधक, प्रेमींनी वाघ्या कुत्रा व शिवचरित्राचा कोणताच संबंध नसल्याचीच भूमिका मांडली.\nडॉ. जयसिंगराव पवार (ज्येष्ठ इतिहास संशोधक) : वाघ्या कुत्र्याचा कागदपत्रांत कुठेही उल्लेख आढळत नाही. शिवचरित्र व वाघ्या कुत्रा यांचा काहीच संबंध नाही. वाघ्या कुत्रा ही तर एक दंतकथा आहे. त्यामुळे वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाला महत्त्व देणे चुकीचे आहे.\nप्रमोद मांडे (इतिहास संशोधक) : शिवचरित्राच अभ्यासल्यास छत्रपती शिवराय हे काही कुत्री, मांजरे पाळणारे राजे नव्हते, हे दिसून येईल. कथा, कादंबर्‍या, नाटकांतून वाघ्या कुत्र्याचे पात्र रंगवले आहे. रायगडावर उभारलेले वाघ्याचे स्मारक हे तर विदेशी कुत्र्याचे आहे. ज्याचा शिवचरित्रात कोणताच उल्लेख आढळत नाही. महात्मा फुले यांनीही त्याचा कोठेच उल्लेख केलेला नाही. गैरसमजूतीतून हे स्मारक उभारले गेले आहे.\nप्रा. डॉ. रमेश जाधव (इतिहास संशोधक) : नाटककार राम गणेश गडकरी यांच्या “राजसंन्यास’ नाटकात वाघ्या कुत्र्याचे पात्र रंगवले आहे. या कुत्र्याविषयी इतिहासात ठोस पुरावाही सापडत नाही. त्यामुळे गडावरील हे स्मारक ग्राह्य मानणे चुकीचे आहे.\nइंद्रजित सावंत (इतिहास संशोधक) : तुकोजी होळकर हे शिवप्रेमी व बहुजनप्रेमी होते. त्यांनी शिवसमाधीकरिता मदत केली; मात्र त्यांना बदनाम करण्याच्या हेतूने वाघ्या कुत्र्याचे स्मारक उभारले गेले आहे. ते हटविण्याची आवश्‍यकता आहे. शिवसमाधीसमोर हे स्मारक उभारण्यापूर्वी त्याठिकाणी दगडी चौथरा होता, असे इतिहासाचा अभ्यास करताना दिसते. त्यामुळे या चौथर्‍याचा शिवछत्रपतींच्या घराण्यातील महत्त्वपूर्ण व्यक्तीचा संबंध असल्याचा निष्कर्ष निघतो.\nप्रवीण गायकवाड (प्रदेशाध्यक्ष , संभाजी ब्रिगेड) : इतिहासाचे पुनर्लेखन व्हावे, ही आमची मागणी आहे. इतिहासात कोणत्याना ना कोणत्या घटना, प्रसंग घुसडविल्याने इतिहासाचे विकृतीकरण झाले आहे. वाघ्या कुत्र्याचे स्मारक हे त्याचेच एक उदाहरण आहे. येत्या काही दिवसांत शासनाने हे स्मारक हटवावे अन्यथा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना यात लक्ष घालावे लागेल.\nवसंत मुळीक (जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ) : शिवसमाधीसमोरील कुत्र्याचे स्मारक हे न उलगडणारे कोडे आहे. त्यामुळे हे स्मारक हटविणे आवश्‍यक आहे.\nTags:इतिहासाचे विकृतीकरण, कोल्हापुर, दादोजी कोंडदेव, दै.पुढारी, दै.सकाळ, बहुजन, ब्राम्हणी कावा, ब्राम्हणी षडयंत्र, ब्राम्हणी हरामखोरी, मराठयांची बदनामी, मराठा, मराठा सेवा संघ, वाघ्या कुत्रा, शिवराय, शिवरायांची बदनामी, शिवाजी महाराज, सत्य इतिहास, संभाजी ब्रिगेड, सामाजिक\nसंभाजी ब्रिगेड – भारत मुक्ती मोर्चा संयुक्त संघर्ष मेळावा…\nमराठा नेते कोठे आहेत\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nमराठ्यांचीच सत्ता जातीची - ज्ञानेश महाराव\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nनामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/443275", "date_download": "2018-04-26T13:20:43Z", "digest": "sha1:URSM4TSK43OFJRWEY3RB37VBNO6W2DKB", "length": 7106, "nlines": 43, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "आई-बापाच्या कष्टाची जाण असणारी पिढीच आदर्श निर्माण करतातःआनंदा शिंदे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आई-बापाच्या कष्टाची जाण असणारी पिढीच आदर्श निर्माण करतातःआनंदा शिंदे\nआई-बापाच्या कष्टाची जाण असणारी पिढीच आदर्श निर्माण करतातःआनंदा शिंदे\nआई-बापाच्या कष्टाची जाण व स्वतःच्या परिस्थितीचे भान तसेच व्यसनापासून दूर राहणारी असणारी पिढीच स्वःत्वातील स्वः शोधून आदर्श निर्माण करतात. असे आवाहन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक आनंदा दिनकर शिंदे-राशिवडेकर यांनी केले.\nतारळे येथे महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ व मौनी विद्यापीठ संचलित आयसीआरई गारगोटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत फिरता तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्यात ते प्रमुक्त वक्ते म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य के. जी. लाड होते.\nशिंदे पुढे म्हणाले, मन, मेंदू आणि मनगट बलवान असेल तरच बलशाली भारत होण्याचे स्वप्न सत्यात उतरणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी दिशाहिन न होता दिशादर्शक व्हावे. शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रगत तंत्रज्ञान येत आहे. हे तंत्रज्ञान अवघत करून बलशाली भारत घडवूया.\nस्वागत आयटी विभागाचे लॅब असिस्टंट उदय पाटील यांनी केले. प्रा. किरण हुपरीकर यांनी प्रास्ताविकांत कार्यक्रमाचा हेतू व आयसीआरईचे विविध कोर्सची माहिती दिली.\nप्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी वर्षभर प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थीना वर्कशॉप प्रमुख राहूल सुर्यवंशी, पंकज पाटील, जयसिंग पोवार, ए. एम. पाटील, प्रा. एस. बी. पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.\nयावेळी मुख्याध्यापक बी. जी. पाटील, श्रीकांत वणकुंद्रे, अमोल नगारे, एन. के. पाटील, एम. एस. चौगले, सुनिल कांबळे, एम. टी. पाटील, ए. टी. पाटील आदीसह 17 विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते. आभार रमेश साबळे यांनी मानले.\nशिक्षण सभापती अमरिश घाटगे यांचा गोकुळमध्ये सत्कार\nआगामी ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवा – विजय देवणे\nरेकॉर्डवरील गुन्हेगाराला अडीच लाखांच्या पिस्तुलांसह अटक\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/503863", "date_download": "2018-04-26T13:20:30Z", "digest": "sha1:TVDJFYPAA7XYIKMQSNJDN4RPTQX3CC2L", "length": 15687, "nlines": 59, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "केंद्र सरकारकडून मिळणार 15 हजार कोटी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » केंद्र सरकारकडून मिळणार 15 हजार कोटी\nकेंद्र सरकारकडून मिळणार 15 हजार कोटी\nभारतमाला योजना किनारपट्टीतील रस्त्यांसाठी लाभदायक असून या योजनेंतर्गत तसेच इतर योजनांसाठी 15 हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडून मिळणार आहेत. सदर रस्ते हमरस्ते होतील. त्या रस्त्याबाजूचे बार बंद पडतील या भीतीने विकासयोजनांना विरोध केला जाऊ नये. मूठभर टॅक्सी चालकांना वास्कोहून मोपापर्यंत प्रवास करावा लागणार असल्याने मोपा विमानतळाला विरोध करणाऱयांनी एक दोन वर्षाचा विचार करण्यापेक्षा गोव्याच्या भविष्याचा व 25 ते 50 वर्षानंतरच्या गोव्याचा विचार करावा, केंद्राकडून मिळणाऱया निधीला विरोध करू नका, असे सार्वजनिक बांधकाममंत्री सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत पुरवणी मागण्यांना उत्तर देताना स्पष्ट केले.\nजायका या पाण्याच्या प्रकल्पालाही विरोध झाला. चोडण पुलालाही विरोध होतोय. झोपडपट्टीतील सांडपाणी निचरा प्रकल्प स्वच्छ भारत योजनेंतर्गत घेतला जातोय. त्यालाही विरोध होतोय. आपण गोव्याला कुठे नेतोय, त्यावर विचार करा. सुमारे 8 हजार कोटीच्या योजना केंद्रीय निधीतून राबवल्या जात आहेत. गोव्याला आपल्या खिशातून सदर साधनसुविधा उभ्या करता आल्या नसत्या, असे त्यांनी सांगितले.\nकाँग्रेसच्या काळात 100 कोटी परत गेल्या\nगोव्यात काँग्रैस सरकार असताना ग्रामीण सडक योजनेखाली गोव्याला 100 कोटी मंजूर झाले होते. आपण मंत्री होतो पण निधी ग्रामीण विकास मंत्रालयाला आला होता. गोव्याने एक पैसा खर्च केला नाही. सर्व रक्कम परत केली. आता त्याच योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून 2.50 कोटी आपण मिळवले, असे ते म्हणाले.\nगोव्याचे प्रश्न जेव्हा जेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर नेले तेव्हा त्यांनी मंजूर केले. आता 15 हजार कोटींची कामे गोव्यात सुरु झाल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रामकृष्ण ढवळीकर यांनी सांगितले.\nवाहतूक नियम, दंड कडक करणार\nवाहतुकीसंबंधी बोलताना ते म्हणाले, रस्ता वापरणाऱयाचा आपोआप विमा केला जाणार आहे, अशी नव्या कायद्यात व्यवस्था केली आहे. दंडात्मक कारवाई वाढविण्यासाठी दंडाची संख्या वाढवण्यात आली आहे. अल्पवयीन वाहतूक कायदा मोडताना सापडल्यास त्याच्या आईवडिलांना तीन वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते, असे ते म्हणाले. नुकसान भरपाई देण्यासाठी वेगळा फंड केला जाईल. पाच पटीने दंड वाढविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर सीसीटिव्ही कॅमेरे बसवले जातील, असे ते म्हणाले.\nनवा कायदा 21 ऑगस्टपासून\nअपघात प्रवण क्षेत्रावर वाहतूक खाते आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष आहे असे ते म्हणाले. जसे विमानतळ आहे तसे बसपोर्ट प्रत्येक राज्याला मिळणार आहे. म्हापसा, मडगाव, फोंडा, कुडचडे, डिचोली येथे केंद्रीय फंडातून मिळणार आहे. 21 ऑगस्टपासून हा नवा कायदा लागू होणार आहे. त्यातून सर्व बसस्थानकांना फंड मिळणार असल्याचे ते म्हणाले. टॅक्सीसाठी स्पीड गव्हर्नर्स बसवण्यासाठी किती सूट द्यावी, यावर विचार केला जाईल असे ते म्हणाले.\nरस्त्यांसाठी केंद्राकडून 2500 कोटी मिळणार\nसार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे सर्व ठिकाणी रस्ते बांधकाम चालू आहे. भारतमालाअंतर्गत 250 किमी रस्ते मंजूर झाले आहेत. त्यासाठी 2500 कोटी रु. मिळणार असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. यावेळी आमदारांनी योजनेला विरोध केला तर त्यामुळे बार बंद पडतील, असेही त्यांनी सांगितले.\nमुख्यमंत्र्यांनी यावेळी हस्तक्षेप केला. रस्ते सुधारण्यासाठी जे काही करायचे ते केले जाईल, असे सांगितले. ग्रामीण रस्ता योजनेखाली 240 कोटी रु. केंद्र सरकारकडून मिळणार असल्याचे ते म्हणाले.\nचोडण पूल केंद्रीय फंडातून\nजायका प्रकल्प 1200 कोटींचा असून तो गोव्याला मिळणारही नव्हता. त्याला असाच विरोध होता, पण तो मिळाला. त्यात सांडपाणी निचरा तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला, असे ते म्हणाले. केंद्रीय फंडातून चोडण पूल तयार होईल, असे ते म्हणाले.\nपाणी महत्वाचे की दारु…. आमदारांनी ठरवावे\nप्रत्येकाला चांगले पाणी मिळेल याची खबरदारी आपण घेतल्याचे त्यांनी सांगितले. आमदार बार बंद होऊ नये म्हणून दारुसाठी भांडतात. पाणी महत्त्वाचे की दारु महत्त्वाची ते आमदारांनी ठरवावे, असे ते म्हणाले. 24 तास व आठवडय़ाचे सातही दिवस नळाला पाणी पुरवठा केले जाईल, असे ते म्हणाले.\nपंचतारांकित बार बांधून देऊ\nहमरस्त्याच्या बाजूला 500 मीटर्सच्या आत साधी बर बंद करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाचा आहे. हमरस्त्यासाठी मिळणाऱया 3000 कोटी रुपयांत बारमालकांना पंचतारांकित बार बांधून देऊ, पण बार बंद होणार या भीतीने भारतमाला योजनेतील हमरस्त्याला विरोध करू नका, असे साबांखामंत्री रामकृष्ण ढवळीकर यांनी सांगितले.\nजुवारी पुलावरुन जलवाहिनी आणण्यासाठी मान्यता मिळाली आहे. त्यात 15 एमएलडी पाणी मिळेल. गोमेकॉपर्यंत पाणी पुरवठा करता येईल तसेच वास्को व मुरगांवसाठी 100 एमएलडी पाणी पुरवठा होईल, असे ते म्हणाले.\nसांकवाळ येथे स्वच्छ भारत प्रकल्प तयार\nस्वच्छ भारत योजनेखाली सांकवाळ येथील प्रकल्प तयार केला आहे. त्या ठिकाणी 1500 झोपडय़ा आहेत. त्यांचे मलमूत्र शेतात जात होते. पाच कोटी खर्चून तेथे प्रकल्प तयार केला आहे. दुर्भाट पंचायतीत व्हायकूम तंत्रज्ञानातून सीटेक टेक्नॉलॉजीमार्फत ही योजना असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक स्वयंपाक घर आणि शौचालय जोडल्याचे त्यांनी सांगितले. 2019 पूर्वी स्वच्छ भारताचे स्वप्न गोव्यात पूर्ण होणार असून सर्व मतदारसंघात सदर योजना सुरु होईल असे ते म्हणाले.\nजायका प्रकल्पांतर्गत काही ठिकाणी अद्याप पाण्याचे मीटर बसलेले नाहीत. त्यामुळे आपण समिती करुन चौकशी करणार आहे. काही ठिकाणी मीटर बिघडले असल्याचे त्यांनी सांगितले. खाणीसाठीचा बायपास बांधला जाईल. ते मिनरल फंड आणि जीएसआयडीमार्फत होणार असल्याचे ते म्हणाले.\nसंजीव अभ्यंकर यांच्या सुरांनी रसिकजन तृप्त\nमाजोर्डा येथे 1 रोजीपासून सुहासिनी किर्लोस्करांचे चित्रप्रदर्शन\nअभिषेकीबुवांचा शिष्य म्हणून घेण्यात धन्यता वाटते\nम्हादईची लढाई मानवी जीवनाच्या कल्याणासाठी\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538711", "date_download": "2018-04-26T13:19:27Z", "digest": "sha1:R6HF7AZZYQK7THPQGVCTWI5USAGNKCUJ", "length": 5864, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "वारकरी बांधवांनी व्यसनमुक्तीसाठी जागृती करावी - धनवडे - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » वारकरी बांधवांनी व्यसनमुक्तीसाठी जागृती करावी – धनवडे\nवारकरी बांधवांनी व्यसनमुक्तीसाठी जागृती करावी – धनवडे\nसद्गुरू हभप विवेकानंद वासकर महाराज यांचे स्वप्न साकार करण्यासाठी ‘दोन मने, दोन पाने’ या घोष वाक्याचा अवलंब करावा. प्रत्येक वारकरी बांधवांनी स्वतः निर्व्यसनी राहून दोन व्यक्ती व्यसनमुक्त कराव्यात आणि दोन झाडे लावून ती जगवावीत, असे आवाहन हभप विलास धनवडे यांनी केले.\nरामापूर येथे पारायण सोहळा उत्साहात पार पडला. चोपदार हभप तुकाराम काकडे यांच्याहस्ते वीणापूजन करण्यात आले. वारकरी पायिक संघाचे गाव प्रमुख हभप विनोद सुर्यवंशी यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. हभप शिवाजी जाधव यांच्याहस्ते ग्रंथपूजन करण्यात आले, तर ध्वजपूजन हभप पांडुरंग जाधव यांनी केले.\nपारायण सोहळा चंद्रभागा संगम सांप्रदायिक पारायण मंडळाचे अध्यक्ष हभप विलास धनवडे यांच्यावतीने साजरा करण्यात आला. यावेळी धनवडे महाराज यांनी जगात कुठेही ग्रंथाची जयंती साजरी होत नाही. प्रत्येक गावी वारकरी बांधवांनी स्वतःच्या कुवतीप्रमाणे गीता जयंती साजरी करावी, असे आवाहन केले. यावेळी हभप तुकाराम माळी, हभप राम जाधव, हभप रोहित यादव, आनंदराव पाटील यांच्यासह वारकरी उपस्थित होते.\nदोन्ही काँग्रेसमध्ये दुरावा निर्माण झाल्यानेच सध्य परिस्थिती\nबँकेतच ग्राहकाचे 50 हजार लंपास\nकर्जमाफ्ढाrचे 561 कोटी रूपये शेतकऱयांच्या खात्यावर जमा\nआषाढीपासून टोकन दर्शनचा शुभारंभ : अतुल भोसले\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.blogarama.com/blogging-blogs/326964-lost-accountant-blog/19678732-jaguna-pahilanya", "date_download": "2018-04-26T12:57:52Z", "digest": "sha1:LCYCS3CS4WWU5N5P2OH53PA4YY3PI3CC", "length": 3738, "nlines": 98, "source_domain": "www.blogarama.com", "title": "मी जगून पाहिलंय", "raw_content": "\nअसं कार्य मी करून पाहिलंय\nज्याची कदर कधी होत नाही\nअसा स्वार्थ मी सोडून पाहिलाय\nज्याला त्याग कुणी म्हणत नाही\nअसं खरं मी बोलून पाहिलंय\nजे कधी कुणाला पटत नाही\nअसा धर्म मी झुगारून पाहिलाय\nजो मनाला मोठं करीत नाही\nअसा विश्वास मी टाकून पाहिलाय\nज्याला किंतु कसा शिवत नाही\nअशा बेअब्रूत मी बुडून पाहिलंय\nज्यातून वर कुणी निघत नाही\nअशा आगीत मी जळून पाहिलंय\nजिची हाळ कुणाला लागत नाही\nअसं मरण मी मरून पाहिलंय\nज्या मर्तिकाला कुणी जमत नाही\nअसा प्रवास मी करून पाहिलाय\nज्यात खंड कधी पडत नाही\nअसं वाळवंट मी पार केलयं\nज्यात ओऍसिस कुठं दिसत नाही\nअशा मार्गानं मी चालून आलोय\nज्यात मदत कुणाची मिळत नाही\nअसं अंतर मी कापून काढलय\nजे लक्षात कुणाच्या येत नाही\nअसं काहीतरी मी मिळवून पाहिलंय\nजे सहसा कुणाला लाभत नाही\nअसं जीवन मी जगून पाहिलंय\nजे वाया कधीच जात नाही\n- यशवंत रायकर (बडोदा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/", "date_download": "2018-04-26T13:32:30Z", "digest": "sha1:ZZ7E6IDLXPTMSQR6KVZQCF2TBIRM6PWV", "length": 7758, "nlines": 95, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "साधं... सोपं... | साधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nहसावंसं वाटलं तर हसायचं\nरडावंसं वाटलं तर रडायचं\nझेलावयास माझी छाती तयार आता\nघाला नव्या दमाने तुमचे प्रहार आता\nशब्द माझा अर्जुनाचा बाण आहे\nकेशवाच्या बासरीचा प्राण आहे\nझोकतो आहे जरी प्याले विषाचे\nकाव्य माझे अमृताची खाण आहे\nओठांस लाव राणी प्याला रिता कराया\nओतीन जीव माझा प्याला पुन्हा भराया\nस्पंदनांचा आज माझ्या आसरा हो\nतू सखे बागेत माझ्या मोगरा हो\nशोधतो मी माझिया रूपास राणी\nदर्पणी जो पाहतो तो चेहरा हो\nबेभान नाचणारे बेहोष घुंगरू मी\nबेताल पावसाची का आर्जवे करू मी\nमाझ्याच बासरीचे रानात सूर सार्‍या\nसांगा कुणाकुणाचे वनवास मंतरू मी\nबायको जेंव्हा बोलत असते\nतेंव्हा ऐकून घ्यायचं असतं\nनाहीतरी... दुसरं आपल्या हातात काय असतं\nडोंबिवलीच्या चाळीमधली राजा आणिक राणी\nडोक्यावरती पंखा नाही नळास नाही पाणी\nप्राण थोडासा जळावा लागतो...\nताल का नुसतेच सांभाळायचे\nसूरही राणी जुळावा लागतो...\nही काय भानगड आहे\nतुमच्या माझ्या आयुष्यातल्या साध्या सोप्या घटनांवरच्या साध्या सोप्या कवितांची ही एक ऑनलाईन मैफील... इथे जेंव्हा यावंसं वाटेल तेंव्हा या... जे वाचावंसं वाटेल ते वाचा... आणि घटकाभर मन रमवून आपल्या कामाला लागा\nआपल्याला आवडत असलेलं काम करण्यासाठी\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nआजही पोहे सॉलिड टेस्टी झाले होते\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nकोण म्हणतं आमच्या घरात\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nतू खुले आकाश माझे, तू नवा विश्वास माझा (हजल)\nसाऱ्याच भांडणांचा बदलेल टोन आता\nआयुष्यात पुन्हा रंग भरण्यासाठी (Video)\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2016/01/blog-post_31.html", "date_download": "2018-04-26T13:05:24Z", "digest": "sha1:VOT6LXZPPWUKWQJPW357EI44AG6X7WBK", "length": 17795, "nlines": 199, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: ‪समाजवाद आणि भारत‬ (भाग १) - सुरवात", "raw_content": "\n‪समाजवाद आणि भारत‬ (भाग १) - सुरवात\n भाग ७ | भाग ८\n३ ऑक्टोबर २०१५ ला सकाळी १०:०९ ला फेसबुक नोटिफिकेशन आले. \"Mandar Kaleमेन्शंड यू इन अ कमेंट.\"\nग्रीस प्रश्न, याकूब फाशी प्रकरण, त्याकाळचे जुनिअर आणि नंतर जुलिअन झालेल्या ब्रह्मेंच्या भिंतीवर मी चालवलेली दंगामस्ती आणि मसान चित्रपटाचे त्यानी २५०० शब्दांत केलेल्या रसग्रहणावर मी आगाऊपणाने केलेली दीर्घ कमेंट या साऱ्यांमुळे मंदार काळेंशी फेसबुक संपर्क वाढला होता. तोपर्यंत मी त्यांना मंदार काळे म्हणूनच संबोधित असे. पण नोटिफिकेशन उघडले आणि तेंव्हापासून मराठी आंतरजालाचे \"म्हातारबाबा\" आणि माझ्यासाठीचे \"मंदार काळे\" भूमिका बदलून स्वतःहून \"काळे गुरुजी\" या नव्या भूमिकेत शिरले.\nराशोमोन या चित्रपटाचे त्यांनी लिहिलेले ८ भागांचे रसग्रहण वाचण्याची आज्ञा, \"Anand More तुला हे वाचणे मस्ट आहे. पन्नास मार्कांचा पेपर देणार आहे नंतर. smile emoticon\" अश्या शब्दात केली होती. मी १०:१० ला पेपर सुरु केला आणि या रमतरामाच्या विश्रांतीस्थळी पोहोचलो. राशोमोन चा अवघड पेपर ४ ऑक्टोबरला संपवला. (अजून गुरुजींनी त्यावर मार्क दिलेले नाही आहेत, याचा अर्थ पेपर माझ्यासाठी अवघड असल्याने माझी उत्तरे असंबद्ध झाली असावीत हे कळण्याइतपत मी हुशार असल्याने आणि झाकली मूठ सव्वा लाखाची या म्हणीवर पूर्ण विश्वास असल्याने, नंतर मी पण त्यांना मार्कांसाठी त्रास दिला नाही). पण त्याचवेळी माझी नजर ११ भागांच्या दुसऱ्या एका लेखमालेवर पडली होती. नाव होते, \"समाजवादी राजकारणाचा पराभव, कारणे, नवे संदर्भ आणि आव्हाने\". (मूळ लेखमालेसाठी इथे क्लिक करा)\nवेळ मिळेल तेंव्हा वाचू म्हणत २०१५ संपले. आणि काल वेळ मिळाला. म्हणून मग गुरुजींनी पेपर द्यायच्या आधी स्वत:च सगळे भाग एका बैठकीत वाचून काढले. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपाचा विजय झाला. काँग्रेस सोबत आम आदमी पक्षाचा पण धुव्वा उडाला. आम आदमी पक्षाला साथ सोबत देणाऱ्या अनेक सामाजिक संस्थांचा, समाजवादी विचार मानणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाला. त्यावर चिंतनात्मक आणि परखड विचार मांडणारी ही दीर्घ लेखमाला लिहिल्याबद्दल काळे गुरुजींचे एकाच वेळी आभार आणि अभिनंदन. संख्याशास्त्रातील डॉक्टरेट घेतलेला हा माणूस जितक्या तरलतेने चित्रपटाचे रसग्रहण करतो, तितक्याच ठामपणे राजकीय, सामाजिक आणि वैचारिक विषयांवर नम्र पण अधिकारवाणीने किती सुसंगत लिहू शकतो ते अनुभवायचे असेल तर ही लेखमाला वाचायलाच हवी.\nलेखमाला वाचताना एक गोष्ट जाणवली की या लेखमालेत वाचकाला समाजवाद काय आहे ते माहिती असेल असे गृहीतक आहे. आणि काळे गुरुजींचे लेख वाचणाऱ्या सर्वांना ते माहीत असणारच हे सत्य आहे. पण माझ्या व्यवसायात मी नुकतीच शाळा संपवून आलेल्या विद्यार्थ्यांपासून ते अगदी CA झालेल्या साधारणपणे १६ ते ३० च्या वयोगटातील लोकांना भेटतो. तेंव्हा समाजवाद - साम्यवाद या संकल्पना, भारतीय राजकारणातील लोहिया, रॉय प्रभूतींनी समाजवादाचा लावलेला अर्थ माहित असलेले लोक फारच कमी आढळतात.\nतेंव्हा काळे गुरुजींना याबाबतही एक लेख लिहा असे सांगावे असा विचार मनात आला. पण, \"मी का म्हणून लिहू इच्छा असेल तर शोधेल वाचक त्यांचा अर्थ\" अश्या अर्थाचे एखादे उत्तर ते देतील पण नंतर पुन्हा हे काम करायचे आहे अशी नोंद त्यांच्या रोजनिशीत करून ठेवतील अशी शक्यता असल्याने त्यांच्या व्यस्त दिनक्रमात त्यांना अजून त्रास न द्यावा या इच्छेने मीच जे काही अल्प स्वल्प मला समजले ते लिहावे या इराद्याने लिहायला बसलो आहे.\nया विषयावरचा माझा अधिकार आणि अभ्यास किती कमी आहे ते मला माहित आहे पण अश्या प्रकट लेखनामुळे नवीन समविचारी मित्र मिळावेत ही इच्छा आणि \"जेंव्हा विद्यार्थी तयार होतो तेंव्हा शिक्षक अवतरतो\" या अवतरणावर विश्वास असल्याने माझे मडके किती कच्चे आहे ते कळल्यास माझा शिक्षक अवतरेल याची खात्री असल्याने पुन्हा पुन्हा सुटणारा धीर धरून ठेवून मनातले विचार मांडू शकीन अशी आशा आहे.\n भाग ७ | भाग ८\nLabels: अर्थविचार, समाजवाद आणि भारत‬\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nराशोमोन (भाग ३) - भिक्षू\nराशोमोन (भाग २) - चित्रपट\nराशोमोन (भाग १) - प्रास्ताविक\n‎समाजवाद आणि भारत‬ (भाग ४) - उद्योगातून भांडवल\n‎समाजवाद आणि भारत‬ (भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक...\n‎समाजवाद आणि भारत‬ (भाग २) - पूर्वपिठीका\n‪समाजवाद आणि भारत‬ (भाग १) - सुरवात\nसुटलेल्या पोटाची कहाणी (भाग ५)\nसुटलेल्या पोटाची कहाणी (भाग ४)\nसुटलेल्या पोटाची कहाणी (भाग ३)\nसुटलेल्या पोटाची कहाणी (भाग २)\n‪सुटलेल्या पोटाची कहाणी‬ (भाग १)\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9_%E0%A4%A6%E0%A4%BF_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2", "date_download": "2018-04-26T13:39:03Z", "digest": "sha1:HDSL2MKFT2C6G3WQK3G5OVR6ZBH7KCJV", "length": 3706, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मॉरिस कुव्ह दि मुरव्हिल - विकिपीडिया", "raw_content": "मॉरिस कुव्ह दि मुरव्हिल\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ ऑक्टोबर २०१३ रोजी १९:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.india.com/marathi/maharashtra/maharashtra-municipal-councils-nagar-panchayats-election-results-2016-all-result-in-maharashtra/", "date_download": "2018-04-26T13:34:52Z", "digest": "sha1:NXGOJFGC7IAKGJG4MHT7A73MGT5O43XT", "length": 9366, "nlines": 87, "source_domain": "www.india.com", "title": "Maharashtra Municipal Councils Nagar Panchayats election results 2016: All result in Maharashtra | भाजप आजूनही फॉर्मात; सर्वाधीक जागा पटकवून राज्यत क्रमंक एकवर - Latest News & Updates in Marathi at India.com Marathi", "raw_content": "\nभाजपला सर्वाधिक २२, काँग्रेसला २१, राष्ट्रवादी १९ आणि शिवसेनेला १५ नगरपालिकांची सत्ता मिळाली आहे.\nभाजप आजूनही फॉर्मात; सर्वाधीक जागा पटकवून राज्यत क्रमंक एकवर\nमुंबई: लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मिळालेले प्रचंड यश आणि त्यानंतर दिल्ली, पश्चिमबंगाल, बिहार आदी राज्यांचा अपवाद वगळता चौखूर उधळलेला भाजपचा वारू थांबण्याचे सध्यातरी चिन्ह नाहीत. राज्यात झालेल्या नगरपरिषद नगरपंचायत निवडणुक निकालावरून हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालावरून आतापर्यंत भाजपला सर्वाधिक २२, काँग्रेसला २१, राष्ट्रवादी १९ आणि शिवसेनेला १५ नगरपालिकांची सत्ता मिळाली आहे. याशिवाय २६ ठिकाणी त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. काही जागांचे निकाल येणे अद्याप बाकी आहे.\nदरम्यान, राज्यातील 51 नगरपालिकांवर मतदारांनी भाजपच्या नगराध्यक्षांना पसंती दिली आहे. भाजपखालोखाल जनतेने शिवसेनेला पसंती दिली असून, शिवसेनेचे २5 नगराध्यक्ष निवडून आले आहेत. तर, काँग्रेसचे 24, राष्ट्रवादीचे 18 तर अन्य पक्षांचे 29 अपक्ष उमेदवार नगराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. आतापर्यंत नगरपालिकांमधील 2, 501जागांवरील निकाल जाहीर झाले असून यामध्ये भाजप आघाडीवर आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसने 482, काँग्रेसने 408, शिवसेनेने 402 जागांवर विजय मिळवला आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 12 तर बहुजन समाज पक्षाने 4 जागांवर विजय मिळवला आहे. अन्य पक्षांना 583 जागा मिळाल्या आहेत.\nदरम्यान, मागिल काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणाने वेगळे वळण घेतले होते. त्यात कोपर्डीतील सामुहीक बलात्कार प्रकरणानंतर सुरू झालेले मराठा समाजाचे मोर्चे. त्या मोर्चांशी स्पर्धा करत संविधान बचाव अशी हाक देत रस्त्यावर उतरलेले दलित बांधव या सर्वांमुळे राज्याच्या राजकारणाचे संदर्भ बदललल्याची चिन्हे होती. हे सर्व प्रकरण कमी होते न होते, तोपर्यंत केंद्रातील मोदी सरकारने नोटबंदीचा निर्णय घेतला. या निर्णयाने सर्वसामान्य जनतेची फरफट झाली. त्यामुळे या दोन्ही घटनांचा फटका भाजपला या निवडणुकीत बसेल असा अंदाज राजकीय पंडीतांचा होता. पण, हे सर्व अंदाज फोल ठरवत भाजपने पुन्हा एकदा आपले स्थान भक्कम केले आहे. तसेच, राज्यात आपणच क्रमांक एक असल्याचे दाखवून दिले आहे. (हेसुद्धा वाचा, नाशिक नगरपंचात निवडणुक: राष्ट्रवादीचे घड्याळ बंद; शिवसेनेचा बाण वर्मी लागला)\nप्रत्यक्ष मतमोजनीला सुरूवात झाली तेव्हा, राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर असल्याचे चित्र होते. तर, शिवसेना दुसऱ्या-तिसऱ्या आणि भाजप थेट चौथ्या स्थानावर असल्याचे दिसत होते. मतमोजनीदरम्यान हाती येत असलेले आकडे आणि घसरत चाललेला आलेख पाहून भाजपच्याही गोटात चिंतेचे वातावरण होते. मात्र, दुपार नंतर भाजपचा भाव अचानक वधारला. भाजपने जोरदार मुसांडी मारत सर्व पक्षांना मागे टाकले. आणि क्रमांक एकचे स्थान पटकावले. त्यामुळे मराठा मोर्चा, नोटबंदी यांसारख्या मुद्द्यांचा या निवडणुकीवर फारसा प्रभाव पडला नसल्याचे दिसते.\nएकच नारा ७/१२ कोरा: १५ ऑगस्टला ध्वाजारोहणावेळी पालकमंत्र्यांना रोखणार\n'लालबागचा राजा'च्या विसर्जन मिरवणुकीस सुरूवात; पाहा लाईव्ह स्ट्रीमिंग\nमराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता\nकसाबला ठेवलेल्या बराकमध्ये मल्ल्याची व्यवस्था\nगोरखपूरची घटना सामुदायिक बालहत्याकांडच - उद्धव ठाकरे\nभर मांडवात नवरदेवाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://sjsa.maharashtra.gov.in/mr/special-assistance-scheme-mr", "date_download": "2018-04-26T13:14:27Z", "digest": "sha1:OJBGNCQODCQDHC5FEGNFQGTGZVDJ4CEM", "length": 13893, "nlines": 174, "source_domain": "sjsa.maharashtra.gov.in", "title": "विषेश सहाय्य योजना | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nसमाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nअपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nविमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे\nमहाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग - पुणे\nअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महाराष्ट्र राज्य आयोग\nमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ लिमिटेड\nमहाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, मुंबई\nवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळ (मर्यादित), मुंबई\nमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित\nसंत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबई\nअनुसूचित जातीच्या मागासवर्गीय सहकारी सूतगिरण्यांना दिर्घ मुदत कर्ज मंजूर करण्याची योजना\nअनुसूचित जातींच्या स्वमदत गट करण्यासाठी मिनी ट्रॅक्टर व उप भाग प्रदान\nअनुसूचित जातीच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य मंजूर करणे\nकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना\nमुख्य पृष्ठ > ई-नागरिक > विभागीय माहिती > विषेश सहाय्य योजना\nयोजना निहाय व जिल्हा निहाय वितरीत निधी संबंधित शासन निर्ण\n1 संजय गांधी निरांधार अनुदान योजना बीयुडी-2010/प्र.क्र.25/विसयो-1 8.3.2011 3 2011030815433001 डाउनलोड 2.41(MB)\n2 श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना बीयुडी-2010/प्र.क्र.26/विसयो-1 8.3.2011 3 20110308154838001 डाउनलोड 2.40(MB)\n3 इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती वेतन योजना बीजीटी-2010/प्र.क्र.27/विसयो-1 25.10.2011 3 20101025213949001 डाउनलोड 2.7(MB)\n4 राष्ट्रीय कुंटुब लाभ योजना बीयुडी-2010/प्र.क्र.34/विसयो-1 7.3.2011 2 20110307142204001 डाउनलोड 45.6(KB)\n1 संजय गांधी निरांधार अनुदान योजना बीयुडी-2011/प्र.क्र.122/विसयो-1 31.3.2012 4 20120330686916001 डाउनलोड 421(KB)\n2 श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना बीयुडी-2011/प्र.क्र.123/विसयो-1 31.3.2012 4 2012033116165636001 डाउनलोड 647(KB)\n3 इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती वेतन योजना बीयुडी-2011/प्र.क्र.124/विसयो-1 7.6.2011 4 20110607143015001 डाउनलोड 2.95(MB)\n4 राष्ट्रीय कुंटुब लाभ योजना बीयुडी-2011/प्र.क्र.126/विसयो-1 31.3.2012 3 2012033116150939001 डाउनलोड 3.10(MB)\n1 संजय गांधी निरांधार अनुदान योजना बीयुडी-2012/प्र.क्र.323/विसयो-1 18.2.2013 4 201302251024499122 डाउनलोड 3.08(MB)\n2 श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना बीयुडी-2012/प्र.क्र.324/विसयो-1 18.2.2013 4 201302251025411522 डाउनलोड 3.26(MB)\n3 इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती वेतन योजना बीयुटी-2012/प्र.क्र.325/विसयो-1 11.3.2013 3 201303121520536322 डाउनलोड 2.30(MB)\n4 इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना बीयुडी-2012/प्र.क्र.326/विसयो-1 15.3.2013 3 201303161217392822 डाउनलोड 2.42(MB)\n5 इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना बीयुडी-2012/प्र.क्र.327/विसयो-1 7.5.2012 3 2012050818264054000 डाउनलोड 238(KB)\n4 राष्ट्रीय कुंटुब लाभ योजना बीयुडी-2012/प्र.क्र.322/विसयो-1 17.5.2012 3 2012052112540656001 डाउनलोड 344(KB)\n1 संजय गांधी निरांधार अनुदान योजना संगायो-2013/प्र.क्र.466/विसयो-1 27.3.2014 5 201403271651549422 डाउनलोड 544872(KB)\n2 श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना श्राबायो-2013/प्र.क्र.467/विसयो-1 27.3.2014 5 201403271702277422 डाउनलोड 544872(KB)\n3 इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती वेतन योजना इंगोयो-2013/प्र.क्र.468/विसयो-1 24.6.2013 5 201306251047286522 डाउनलोड 544872(KB)\n4 इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंगावि-2013/प्र.क्र.469/विसयो-1 11.3.2014 5 201403121501235622 डाउनलोड 544872(KB)\n5 इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना इंगांअ-2013/प्र.क्र.470/विसयो-1 17.04.2013\n6 राष्ट्रीय कुंटुब लाभ योजना राकुयो-2013/प्र.क्र.471/विसयो-1 11.3.2014 4 201403121454127622 डाउनलोड 544872(KB)\n1 संजय गांधी निरांधार अनुदान योजना बीयुडी-2014/प्र.क्र.557/विसयो-1 30.3.2015 5 201503311305051622 डाउनलोड 1.51(MB)\n2 श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना बीयुडी-2014/प्र.क्र.558/विसयो-1 30.3.2015 5 201503311309402222 डाउनलोड 1.64(MB)\n3 इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्ती वेतन योजना इंगोयो-2014/प्र.क्र.559/विसयो-1 30.3.2015 4 201503311259066622 डाउनलोड 987(KB)\n4 इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना बीयुडी-2014/प्र.क्र.560/विसयो-1 7.1.2015 5 201501131304427522 डाउनलोड 1.54(KB)\n5 इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना इंगांअ-2014/प्र.क्र.561/विसयो-1 3.7.2014 4 201407081507292622 डाउनलोड 3.50(MB)\n6 राष्ट्रीय कुंटुब लाभ योजना बीयुडी-2014/प्र.क्र.562/विसयो-1 19.3.2015 4 201503231212118022 डाउनलोड 308(KB)\nआपली तक्रार पोस्ट करा\nआपली तक्रार पोस्ट करा\nकॉपीराइट© 2015 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महाराष्ट्र सरकार, सर्व हक्क राखीव.\nपृष्ठ अखेरचे अद्यतनित : 23 April, 2018 | अभ्यागत :\nशीर्षस्थानी क्रीडा करण थांबणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} {"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Yashwantgad(Nate)-Trek-Y-Alpha.html", "date_download": "2018-04-26T13:40:29Z", "digest": "sha1:AR33LMJ32I25ZC6YHFHUI2SNMZHOP2XY", "length": 12009, "nlines": 25, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Yashwantgad(Nate), Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nयशवंतगड(नाटे) (Yashwantgad(Nate)) किल्ल्याची ऊंची : 265\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : रत्नागिरी श्रेणी : सोपी\nरत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात अर्जुना नदी (खाडी) काठी नाटे गावाजवळ यशवंतगड नावाचा किल्ला आहे .मुसाकाजी हे बंदर या किल्ल्यापासून जवळच आहे .या बंदरात उतरणारा माल छोट्या होड्या मधून अर्जुना नदी पात्रातून राजापूर बंदरात जात असे. या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी समुद्रावर आंबोळगड आणि खाडीवर यशवंतगड हे किल्ले बांधण्यात आले होते. ऱाजापूर बंदरातही इंग्रजांनी किल्ला वजा वखार बांधलेली होती .\nखाजगी वाहानाने राजापूरची वखार , धुतपापेश्वर मंदिर , साटवलीचा किल्ला , यशवंतगड (नाटे) आंबोळगड आणि पूर्णगड पाहून रत्नागिरीला मुक्कामाला जाता येते.\nनाटे गावातून आंबोळगडकडे जाणाऱ्या रस्त्यावर रस्त्याला लागूनच यशवंतगड किल्ल्याची तटबंदी आणि भगवा झेंडा लावलेला बुरुज दिसतो. किल्ल्याजवळ पोहोचल्यावर ४ फुट रुंद आणि ६ फुट खोल खंदक खणून किल्ला मुख्य जमिनीपासून वेगळा केलेला पाहायला मिळतो. शत्रू थेट किल्ल्याच्या तटाला भिडू नये यासाठी अशाप्रकारचे खंदक खोदले जातात. किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी डाव्या बाजूला पठाराच्या टोकापर्यंत जावे लागते. येथून खंदकात उतरुन किल्ल्यात प्रवेश करावा लागतो. पण किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी खंदकातून झेंडा लावलेल्या बुरुजाकडे जावे . सर्वप्रथम आपल्याला सिध्द पुरुषाचे मंदिर दिसते . पुढे गेल्यावर खंदकाच्या भिंतीवर कोरलेला हनुमान आणि त्याच्या बाजूला दिवा लावण्यासाठी बनवलेला कोनाडा पाहायला मिळतो. हनुमंताचे दर्शन घेउन पुढे गेल्यावर खंदकात खोदलेली आयताकृती विहीर पाहायला मिळते . विहीरीत उतरण्यासाठी पायऱ्या नाहीत . विहिरीचे पाणी खंदकात न उतरता किल्ल्यात आणण्यासाठी झेंडा लावलेल्या बुरुजावर दोन दगडी खांब लावलेले आहेत. या खांबांवर आडवा लाकडी खांब ठेउन त्यावर कप्पी लावून विहिरीतील पाणी वर ओढता येत असे . आजही आपल्याला बुरुजाच्या बाहेर आलेले खांब पाहायला मिळतात.\nखंदकातील या सर्व गोष्टी पाहून आल्या मार्गाने परत प्रवेशव्दारापाशी यावे. याठिकाणी दोन बुरुजात लपवलेले प्रवेशद्वार आहे . या प्रवेशव्दाराची कमान ढासळलेली आहे. प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत . पुढे गेल्यावर किल्ल्याच्या मध्यभागी एक मोठा बुरुज बांधलेला दिसतो. या बुरुजावर चढण्यासाठी पायऱ्या आहेत. अशा प्रकारचा किल्ल्यात असलेला सुटा बुरुज भूईकोट किल्ल्यात तसेच सिंधुदुर्ग सारख्या सागरी किल्ल्यात पाहायला मिळतो. या बुरुजाचा उपयोग किल्ल्यात सर्व ठिकाणी तसेच किल्ल्याच्या बाहेर लक्ष ठेवण्यासाठी होतो. यशवंतगड हा किल्ला दोन भागात विभागलेला आहे. एक भाग पठारावर आणि दुसरा पडकोटाचा भाग खाडी पर्यंत पसरलेला आहे . आज किल्ल्यात झाडी माजल्याने आपल्याला आज या बुरुजावरून खाडी पर्यंतचा परिसर दिसत नाही . एकेकाळी या बुरुजावर अजून बांधकाम असण्याची शक्यता आहे .बुरुज पाहून खाली उतरुन समोरच्या तटबंदीवर चढून झेंडा लावलेल्या बुरुजावर जाता येते . झेंडा बुरुज पाहून खाली उतरल्यावर दोन कोठारे आणि एक विहिर आहे . हे सर्व पाहून परत सुट्या बुरुजापाशी येउन बुरुज उजव्या बाजूला ठेउन झाडीतून खाली उतरल्यावर पडकोटाचा दरवाजा दिसतो. हा दरवाजा आजही शाबूत आहे. या दरवाजावर गणपती आणि कमळफुले कोरलेली आहेत. पडकोटात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला असल्येल्या तटबंदी पर्यंत जावे. ही तटबंदी पठारावर पसरलेली असून त्याच्या बाहेरच्या बाजूस खंदक आहे. तटबंदी जेथे संपते त्याठिकाणी बुरुज आहेत. बुरुजांपासून तटबंदी खाली उतरत थेट खाडी पर्यंत उतरलेली आहे . पडकोटात आमराई आणि दाट झाडी माजल्याने टोकांच्या बुरुजांपर्यंत जाता येत नाही . त्यामुळे आमराईतून खाडीपर्यंत उतरणाऱ्या पायऱ्याच्या मार्गाने खाली उतरावे . याठिकाणी एक विहीर आहे . विहिरीच्या बाजूने खाडीवरील तटबंदीवर जावे . या ठिकाणी आल्यावर आपल्याला किल्ला या जागी का बांधला त्याचे प्रयोजन कळते. तटबंदीवरुन टोकाच्या बुरुजावर असलेल्या पत्की यांच्या घरापर्यंत यावे . या ठिकाणी आता कोणी राहात नाही. परंतु हा किल्ला पक्ती यांच्या खाजगी मालकीचा आहे . घराच्या समोर एक विहीर आहे.\nहे सर्व अवशेष पाहून परत आल्या मार्गाने किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दारात आल्यावर आपली गडफेरी पूर्ण होते .\nरत्नागिरीहून पावस - आडीवरे - नाटे यामार्गे अथवा राजापूर- नाटे यामार्गे गडावर जाता येते. रत्नागिरीहून आणि राजापूर या दोन्ही ठिकाणहून नाटेला जाण्यासाठी एसटी बसेसची सोय आहे. नाटे गावात उतरुन चालत १५ मिनिटात किंवा रिक्षाने गडा पर्यंत जाता येते. आंबोळगडला जाणार्‍या एसटीने गेल्यास थेट किल्ल्यासमोर उतरता येते.\nगडावर राहण्याची सोय नाही, आंबोळगड गावातील ऋषी पर्यटनात राहाण्याची सोय होऊ शकते.\nगडावर जेवणाची सोय नाही. नाटे येथे जेवणाची सोय होते.\nगडावर पाण्याची सोय नाही.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nगावातून गडावर चालत जाण्यासाठी १५ मिनिटे लागतात.\nजाण्यासाठी उत्तम कालावधी :\nपावसाळा सोडुन वर्षभर गडावर जाता येते.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: Y\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b98944&language=marathi", "date_download": "2018-04-26T13:36:18Z", "digest": "sha1:5YPCKERDADVEV2PELCHPYN3SQ42Z3IJN", "length": 6463, "nlines": 56, "source_domain": "www.rasik.com", "title": "मराठी पुस्तक राधामाधवविलासचंपू, marathi book rAdhAmAdhavavilAsachaMpU rAdhAmAdhawawilAsachanpU", "raw_content": "\nAuthor: वि. का. राजवाडे\nचंपू म्हणजे गद्य-पद्य मिश्रित काव्य असणारा साहित्यप्रकार. राधामाधवविलासचंपू म्हणजे शाहजी महाराजांच चरित्रच म्हणावे लागेल. हा प्रशंसापर चरित्रग्रंथ जयराम पिंड्ये यांनी लिहला. कर्नाटकात शाहजी महाराजांच्या दरबारात ते संस्कृतपंडित होते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे हे काव्य शाहजीराजांना स्वत: ऐकवलं होते म्हणूनच समकालीन अशा या ग्रंथाचे स्थान इतिहासात अव्वल आहे.\nमूळ संस्कृत ग्रंथात एकूण अकरा प्रकरणे असून त्यात शाहजी महाराजांची प्रशंसापर वर्णने देण्यात आली आहेत आणि जवळपास ७० दरबारी लोकांच्या नावांचा उल्लेखही कवीने केला आहे.यासोबतच शिवाजी महाराजांचे थोरले बंधू संभाजीराजे , जिजाबाई आणि शिवाजी महाराजांविषयी उल्लेख आढळतात.यावरून नवीन माहितीदेखील उजेडात येते.\nसदर ग्रंथाचे संपादन इतिहासाचार्य विश्वनाथ राजवाडे यांनी १९२२ साली केले. राजवाडे आणि त्यांच्या ग्रंथाला असणारी विस्तृत प्रस्तावना हे समीकरण सर्वपरिचित आहेच.\nमूळ ७६ पानांच्या काव्यग्रंथाला तब्बल २०० पानांची प्रस्तावना राजवाडयांनी लिहिली आहे. पाणिनीकालीन समाजव्यवस्था, महाराष्ट्रिक शब्दाची व्याख्या,वर्णव्यवस्था, भोसले कुळ याबद्दल राजवाडे यांची मते या ग्रंथात त्यांनी समाविष्ठ केली आहेत.अशा या ग्रंथाची एकमेव संपूर्ण असे हस्तलिखित उपलब्ध आहे ज्यावरून राजवाडे यांनी हा ग्रंथ संपादित केला. हे हस्तलिखित कुठे आणि कशे प्राप्त झाले हा प्रसंगही वाचण्यासारखा आहे. एका इतिहाससंशोधकाची शोध घेण्याची वृत्ती कशी असते हे यातून दिसून येते.\nमूळ ग्रंथकार जयराम पिंड्ये हे केवळ संस्कृतपंडितच नव्हे तर त्यांना एकूण १२ भाषा अवगत होत्या. या ग्रंथातदेखील संस्कृत सोबतच हिंदी, मराठी, फारसी, गुजराथी पद्ये आहेत. मराठी इतिहासाला उपलब्ध संदर्भांमुळे सुरवात होते ती शिवाजी महाराजांपासून. परंतु शाहजी महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा हा समकालीन ग्रंथ नक्कीच महत्वाचा आहे.\nराजवाडे लेखसंग्रह (खंड १,२,३)\nडॉ.आनंदीबाई जोशी: काळ आणि कर्तुत्व\nमराठी रियासत - खंड १ ते ८\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00068.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vachak-pratikriya-news/loksatta-chaturang-readers-opinion-1622265/", "date_download": "2018-04-26T13:28:33Z", "digest": "sha1:F6KHBTK4AA2LMP3Y6T7HTEFNDASU2LOH", "length": 21478, "nlines": 228, "source_domain": "www.loksatta.com", "title": "loksatta chaturang readers opinion | संवेदनशील लिखाण | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nचतुरंग नियमित वाचतो. यंदा जी नवीन सदरं सुरू केली आहेत ती केवळ अप्रतिम.\nचतुरंग नियमित वाचतो. यंदा जी नवीन सदरं सुरू केली आहेत ती केवळ अप्रतिम. त्यातील सानिया भालेराव यांचा १३ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेला ‘तुमसे हासिल हुआ’ हा ‘तिच्या नजरेतून तो’ या सदरातील लेख खूप आवडला. लेखिकेने अतिशय समतोल आणि संवेदनशीलतेने लिहिलं आहे. एक स्त्री पुरुषाला एवढा आदर देऊ शकते हे वाचून अचंबित झालो. त्यांनी एक वेगळा विचार मांडला आहे. आम्हा पुरुषांच्या बाजूने तेही एका स्त्रीने हे खूप कौतुकास्पद आहे.\n– निनाद भास्कर, पुणे\nसानिया भालेराव यांचा ‘तुमसे हासिल हुआ’ हा लेख वाचला. पुरुषांची बाजूच जणू कोणी मांडली आहे असं वाटलं. कित्येक दिवसांत इतकी संयत मांडणी असलेला लेख वाचला नव्हता. इतकं छान, मोकळं आणि सुंदर एखादी स्त्री व्यक्त होऊ शकते यावर विश्वास बसत नाहीये. आम्हालाही कोणी तरी समजून घेऊ शकतो आणि तेही एक स्त्री ही अविश्वसनीय बाब वाटते आहे. तसं पाहता सर्व स्त्री लेखिका या आम्ही पुरुष कसे भावनाशून्य आणि कोरडे, अत्याचारी आहोत असंच लिहीत आणि दाखवत आल्या आहेत. या पाश्र्वभूमीवर लेखिकेने लिहिलेला हा लेख म्हणजे केवळ कमाल. लग्नाला ४० र्वष झाली आमच्या. सौभाग्यवतीने देखील हा लेख वाचला आणि म्हणाल्या, मलाही तुम्हाला हेच सांगावंसं वाटत होतं. ते ऐकून छान वाटलं मला.\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nया भारतीय कंपनीला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पसंती\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\n‘तिच्या नजरेतून तो’ हे सदर फार आवडलं. ‘तुमसे हासिल हुआ’ हा अप्रतिम लेख वाचायला मिळाला. तसं पाहता आम्हा पुरुषांना प्रेम करताच येत नाही आणि आम्ही फक्त शरीरामध्ये अडकून पडतो असा कित्येक स्त्रियांचा गैरसमज असतो. पुरुषदेखील प्रेम करू शकतो हे लेखिकेने खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त केले आहे. आपली ही बाजू घेऊन एक स्त्री लिहू शकते हे पाहून खूप आनंद झाला. लेखात कित्येक चांगले मुद्दे उपस्थित केले आहेत. समाजामध्ये आम्हालाही कित्येकदा अपराध्यासारखं पाहिलं जातं. पण आम्हालाही मन असतंच ना.\n– शेखर माने, पुणे\n‘तुमसे हासिल हुआ’ हा सानिया भालेरावांचा लेख वाचला. एखाद्या स्त्रीने इतकं अलवार लिहावं आणि तेही पुरुषाबद्दल हे वाचून खूप आनंद झाला. समाज आम्हा पुरुषांना एकाच नजरेतून कायम पाहात आला आहे. लेखिकेने एक वेगळाच ‘अँगल’ दिला आहे. या निमित्ताने का होईना पुरुषांकडे बघण्याची दृष्टी बदलू शकेल अशी अशा करतो. माझ्या लग्नाला ५० र्वष झालीत. हा लेख काल बायकोला वाचून दाखवला. तिच्या डोळ्यात पाणी आलं, म्हणाली, ‘मला तुम्हाला इतक्या वर्षांत हे सांगायला जमलं नाही, हे मीच म्हणते असं समजा.’ भरून पावलो मी. मला जे मिळालं ते शब्दात मांडणे अवघड आहे.\n– सुमित व्यास, नागपूर\nसानिया भालेराव आपण जे लालित्यपूर्ण लिहिलं ते अप्रतिम आहे. एखाद्या पुरुषाला न सुचेल असा लेख आपण लिहिला हेच मुळात आपलं वेगळेपण सांगतं. पुरुषांचं इतकं छान वर्णन एक स्त्री करते हे अजब गजब. पण आहे कोणीतरी पुरुषांचा विचार करणारं. फारच छान लेखन करता आपण.\nसानिया भालेराव यांनी लिहिलेला ‘तुमसे हासिल हुआ’ हा लेख अप्रतिम होता. अतिशय संयत मांडणी लेखिकेने केली आहे. स्त्रीवादी बायका पुरुषांना पाण्यात पाहतात नेहमीच. या पाश्र्वभूमीवर सानिया यांनी अतिशय तरल शब्दात जे पुरुषी स्वभावाचं दर्शन घडवलं आहे ते काळजात घुसतं. कित्येक वर्षांत इतका सुंदर, समतोल आणि भावनिक करणारा लेख मी वाचला नव्हता. गेल्या कित्येक वर्षांतल्या माझ्या भावना जणू कोणी मांडल्या आहेत असं वाटलं. प्रभावी, प्रगल्भ शैली आहे त्यांची.\n– रश्मी कुलकर्णी, मुंबई\nसानिया भालेराव यांनी पुरुषांबद्दल जे वर्णन केले आहे की, ‘सगळ्या पुरुषांना बाईचं फक्त शरीर हवं असतं, असं वाटतं त्यांना ‘तो’ आजवर गवसलाच नाही.’ हे अगदी खरं आहे. ही गोष्ट तमाम स्त्री-पुरुषांना विचार करायला लावणारी आहे. पुरुषाच्या प्रेम करण्याबद्दल आपली भावना सकारात्मक व खरी आहे. त्यातली शेरोशायरी आवडली. स्त्रीच्या आयुष्य जडणघडणीत पुरुष काय करू शकतो याचे वास्तव चित्रण आपण उभे केले आहे.\n– दिलीप माणकेश्वर, औरंगाबाद\nकाल सुसंगत आणि चपखल\nसानिया भालेराव यांनी अतिशय समतोल आणि तरल विचार लेखात मांडला आहे. सतत कर्कश स्त्रीवादी () लेख आजकाल वाचायला मिळतात. स्त्रीवादाचा खरा अर्थ मिटवून टाकणाऱ्या लेखांच्या भाऊगर्दीत कोणीतरी असा समतोल लेख नव्याने लिहावा असं सतत वाटत होतं. आजचा लेख फारच काल सुसंगत आणि चपखल झाला आहे. आपल्या इथे समतोल विचार आणि तसे जगणेही फारच विरळा) लेख आजकाल वाचायला मिळतात. स्त्रीवादाचा खरा अर्थ मिटवून टाकणाऱ्या लेखांच्या भाऊगर्दीत कोणीतरी असा समतोल लेख नव्याने लिहावा असं सतत वाटत होतं. आजचा लेख फारच काल सुसंगत आणि चपखल झाला आहे. आपल्या इथे समतोल विचार आणि तसे जगणेही फारच विरळा एकाच बाजूने विचार होत राहतो, कुठे तरी हे थांबले पाहिजे. त्याची नवी सुरुवात या लेखाने व्हावी.\n– सोनाली कोलारकर-सोनार, नागपूर\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nएका सफरचंदासाठी तिला मोजावे लागले ३३ हजार \nप्रियंका तमाईचेकर यांचा कौमार्य चाचणी एशितैशी हा लेख वाचून सुन्न झालो. पुरुषप्रधान संस्कृतीत 'मर्द' नावाच्याआड अनिष्ट रूढी परंपरा पोसली जाते. भाषणात तोंडसुखासाठी वापरण्यात येणारा समता हा कागदावरच दिसतो. सती प्रथा ते आजता गायत या असल्या राक्षसी प्रथेतच आपण वावरत असताना मन खिन्न होते. स्रियांना समाजात देण्यात येणाऱ्या दुय्यम वागणुकीपायी आज आपण कित्येक श्यामची आई गर्भातच संपविलेल्या आहेत .ही परिस्थिती बदलायला आपण स्वतः पुढे आले पाहिजे. शेवटी आपण एक एक मिळूनच समाज नावाचा घटक तयार होतो. जगदीश जाधव , अमळनेर\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nया भारतीय कंपनीला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पसंती\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/anvyartha/", "date_download": "2018-04-26T13:20:53Z", "digest": "sha1:BI4AFQTE626WUO42Z5VJ3BHWI2MTHEKI", "length": 14260, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sampadakiya news ,Editorial Stories, Marathi articles Online | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nमोदी-जिनपिंग बैठकीसाठी दोन्ही देशांचे परराष्ट्र विभाग संबंधित मंत्र्यांसह प्रयत्नशील होते.\nटाटा समूह आणि टीसीएसचे आणखी एक प्रमुख वैशिष्टय़ म्हणजे, मानवी भांडवलावर असलेला विश्वास.\nहा पक्ष स्थापन करून या समाजाचे प्रश्न ऐरणीवर आणण्यासाठी या सगळय़ांनी आपापल्या नोकऱ्या सोडल्या आणि ते पूर्णवेळ या कामात उतरले.\nहे सारे गेल्या काही महिन्यातील घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर घडले आहे\nसार्वजनिक ठिकाणी शौचास जाणे ही भारतातील ग्रामीण संस्कृतीची ओळख होऊन बसली आहे.\nप्रश्नाच्या मुळाशी कधी जाणार\nभीमा कोरेगावात हिंसाचार झाला हे खरे, पण तो नक्षल समर्थकांनीच केला असा निष्कर्ष काढणे आज तरी घाईचे ठरते\nहवामानशास्त्र विभाग किंवा स्कायमेटसारख्या खासगी संस्था केवळ एक गणिती प्रतिमान किंवा मॉडेल मांडतात.\nऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे नुकत्याच संपलेल्या राष्ट्रकुल क्रीडास्पर्धामध्ये भारताच्या खेळाडूंनी केलेली कामगिरी समाधानकारक आणि आश्वासक म्हणावी लागेल.\nPraveen Togadia, Vishwa Hindu Parishad, Rss , VHP election विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदाची गुप्त मतदानाने निवड करून हाताबाहेर जात असलेल्या प्रवीण तोगडिया यांना संघटनेतून बाहेर काढण्याचे काम अखेर राष्ट्रीय\nकां रे नाहीं लाज\nगावोगावी होणारे अखंड हरिनाम सप्ताह हे भक्तीचे हिरवेगार शिवार.\nही घडामोड तशी अगदी अलीकडची आहे. सरकारने औषध कंपन्यांच्या नावे मध्यंतरी एक फर्मान जारी केले.\nकावेरीचे पाणी हा दोन्ही राज्यांतील लोकांसाठी जीवनमरणाचा प्रश्न; त्यामुळेच हा विषय राजकीयदृष्टय़ा अत्यंत स्फोटक.\nनरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील इतरही काही मंत्री गोयल यांच्यासारखी घोषणाबाजी करत असतात\nन्यायाधीश न्या. चेलमेश्वर यांनी पुन्हा एकदा न्यायव्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवले आहे.\nत्या माध्यमातून तो अनेक गरजूंना मदत करतो.\nबनावट बातम्यांबाबत- वाटत असलेली चिंता रास्तच आहे.\nभाई वैद्य अखेपर्यंत समाजात मिसळून राहिले.\nउच्चांकी इंधनदरवाढीने मोदी सरकारची कोंडी केलेली आहे.\nनव्याने घरे खरेदी करणाऱ्या नागरिकांना यंदा मुद्रांक शुल्काच्या दरात वाढ नसल्याने प्रचंड मिळणार आहे\nराजकारणाला नवी दिशा देण्याचे मनसुबेही तिने उधळून लावले.\nअज्ञाताचा शोध घेण्याची वृत्ती माणसाला स्वस्थ बसू देत नाही.\nकाही महिन्यांतच छावणी भागातील त्यांचे घर दलित साहित्यिक व कार्यकर्त्यांचे आश्रयस्थान बनले.\nस्वत:च्याच नोटा छापण्याचे काम सरकार करणार आहे.\nदिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी केवळ स्थगिती दिली आहे.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/anjalimix+hand-blender-price-list.html", "date_download": "2018-04-26T13:15:47Z", "digest": "sha1:ZVGBJ3TEEZ72TOPXXJSM7ZQFWWWJ5YDR", "length": 19378, "nlines": 508, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "अंजलीमिक्स हॅन्ड ब्लेंडर किंमत India मध्ये 26 Apr 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nअंजलीमिक्स हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nIndia 2018 अंजलीमिक्स हॅन्ड ब्लेंडर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nअंजलीमिक्स हॅन्ड ब्लेंडर दर India मध्ये 26 April 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 14 एकूण अंजलीमिक्स हॅन्ड ब्लेंडर समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन अंजलीमिक्स स्मरतंय २००व हॅन्ड ब्लेंडर आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Naaptol, Homeshop18, Indiatimes सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी अंजलीमिक्स हॅन्ड ब्लेंडर\nकिंमत अंजलीमिक्स हॅन्ड ब्लेंडर आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन अंजलीमिक्स मेटॅलिचापलूस हॅन्ड ब्लेंडर्स ब्लू Rs. 1,490 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.725 येथे आपल्याला अंजलीमिक्स हॅन्ड ब्लेंडर स्मरतंय २००व उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 14 उत्पादने\nशीर्ष 10अंजलीमिक्स हॅन्ड ब्लेंडर\nअंजलीमिक्स सिल्वर मॅजिक प्लस मेटॅलिक हॅन्ड ब्लेंडर 200 व\nअंजलीमिक्स मेटॅलिचापलूस हॅन्ड ब्लेंडर्स ब्लू\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 watts\nअंजलीमिक्स तौच वूड हॅन्ड ब्लेंडर्स मल्टि कॉलवर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 230 V\nअंजलीमिक्स स्मरतंय २००व हॅन्ड ब्लेंडर\nअंजलीमिक्स चप्१०५ चॅप्पेर्स व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 110 watt\nअंजलीमिक्स स्मरतंय प्लस 200 200 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट अँड ब्लू\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 W\nअंजलीमिक्स स्मरतंय 200 200 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट अँड ब्लू\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 W\nअंजलीमिक्स चप्३०६ 200 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 W\nअंजलीमिक्स चप्३०६ चॅप्पेर्स व्हाईट\nअंजलीमिक्स सिल्वर मॅजिक 200 व हॅन्ड ब्लेंडर रेड\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 W\nअंजलीमिक्स हॅन्ड ब्लेंडर स्मरतंय २००व\n- मोटर स्पीड 2 speed\nअंजलीमिक्स हॅन्ड ब्लेंडर स्मरतंय प्लस २००व\nअंजलीमिक्स सिल्वर मॅजिक मेटॅलिक हॅन्ड ब्लेंडर 200 व\nअंजलीमिक्स सिल्वर मॅजिक 200 व हॅन्ड ब्लेंडर रेड\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 W\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/mukul-roy-in-bjp-117110400008_1.html", "date_download": "2018-04-26T13:20:51Z", "digest": "sha1:X7K7T5II5TTIJDBYEUISTXVBULKWHUTP", "length": 11471, "nlines": 118, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "भाजपमध्ये माजी रेल्वेमंत्री मुकूल रॉय यांचा प्रवेश | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nभाजपमध्ये माजी रेल्वेमंत्री मुकूल रॉय यांचा प्रवेश\nमाजी रेल्वेमंत्री आणि पश्‍चिम बंगालमधील वजनदार नेते मुकूल रॉय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मागील महिन्यातच त्यांनी तृणमूल कॉंग्रेसला रामराम ठोकला होता.\nभाजपच्या येथील मुख्यालयात 63 वर्षीय रॉय यांनी त्या पक्षाचे औपचारिक सदस्यत्व स्वीकारले. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पक्षाचे सरचिटणीस कैलास विजयवर्गीय उपस्थित होते. भाजप जातीयवादी नव्हे तर धर्मनिरपेक्ष पक्ष आहे. भाजपचा भविष्यात पश्‍चिम बंगालमध्ये नक्कीच विजय होईल. राज्यातील जनतेला पर्याय हवा आहे. आजवर तृणमूलने जे यश मिळवले आहे; ते भाजपच्या पाठिंब्यामुळेच शक्‍य झाले, असा दावा रॉय यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना केला. तृणमूल आणि भाजपमध्ये काही वर्षांपूर्वी हातमिळवणी झाली होती.\nतृणमूलचे संस्थापक सदस्य असणारे रॉय एकेकाळी त्या पक्षाच्या प्रमुख आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात. प्रभावी संघटनात्मक आणि राजकीय कौशल्यामुळे तृणमूलचे चाणक्‍य म्हणूनच त्यांना ओळखले जाई. तृणमूलमध्ये ममतांनंतर त्यांना दुसऱ्या क्रमांकाचे स्थान होते. मात्र, मतभेद वाढीस लागून ममता आणि रॉय यांच्यात दुरावा निर्माण झाला. त्यानंतर रॉय यांनी मागील महिन्यात तृणमूलला रामराम ठोकला. ते भाजपमध्ये प्रवेश करतील किंवा स्वतंत्र पक्ष स्थापन करतील, अशी जोरदार चर्चा होती. अखेर रॉय यांच्या भाजप प्रवेशाने या चर्चांना पूर्णविराम मिळाला.\nअमेरिकेतीत पाळणाघरातील मुलाने 2 मुलांना गोळी घालून जखमी केले\nझहीर - सागरिका कोर्ट मॅरेज करणार\nआश्चर्य : ९१ वर्षीय काकीची शेवटची इच्छा म्हणून केले लग्न\nलादेन ऐकायचा उदित नारायण, कुमार सानू ,अलका याज्ञिक यांची गाणी\nतुमच्या जवळ दोन रुपयांचा नाणे असेल तर तुम्ही बनू शकता लखपती\nयावर अधिक वाचा :\n31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप\n1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nइन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल\n1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...\nएअर एशियाची दमदार ऑफर\nएअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...\nभिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत\nकोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...\nमुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त\nसोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...\nफ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया\nफ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...\nफेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...\nमार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...\nकेवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर\nआयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...\nआता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान\n‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node?page=16", "date_download": "2018-04-26T13:22:15Z", "digest": "sha1:APXXSPOGZ7NKXFFO5DXQOOAUX443B6EY", "length": 18077, "nlines": 150, "source_domain": "mr.upakram.org", "title": "mr.upakram.org | मराठी लेख, चर्चा, समुदाय | Marathi articles, discussions, communities", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nजरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा\nएका साम्राज्याच्या शोधात: पितळखोरे गुंफा भाग 3\nपितळखोरे येथे असलेली 4 क्रमांकाची गुंफा, ही सुद्धा तसे बघितले तर भिख्खूंचे निवासस्थान किंवा एक विहार आहे. परंतु माझ्या समोर असलेल्या भग्नावशेषांवर एक नजर टाकता क्षणीच, हा विहार प्रमुख किंवा वरिष्ठ आचार्यांसाठी खोदला गेला असला पाहिजे याची खात्री पटते. अर्थात या विहारात असलेल्या कोठड्या मात्र इतर विहारांतील कोठड्यांप्रमाणेच तेवढ्याच आकाराच्या व तशाच साध्या स्वरूपातील आहेत. पण ती बहुदा त्या काळातील पद्धत असावी. कदाचित हा विहार VIP साठी असल्याने येथील सर्व कोठड्यांना लाकडी द्वार झडपा बसवण्याची व्यवस्था होती. दगडात लाकडी खुंट्या मारण्यसाठी पाडलेली चौकोनी छिद्रे काय ती आता फक्त उरलेली आहेत.\nसंतप्त भारतीयांची महासत्ता - तुम्हाला हवीय\n ( http://economictimes.indiatimes.com/opinion/comments-analysis/do-we-real...) हा लेख नुकताचा वाचनात आला. गेल्या काही वर्षांत घडणार्‍या व्यथित/त्रस्त/दु:खी/उद्वीग्न करणार्‍या अनेक घटनांच्या पार्श्वभूमीवर विचार करण्यास प्रवृत्त करणारा हा लेख आहे.\nया लेखाच्या संबधाने पुढील प्रश्न पडले.\n१. भारत खरेच एका व्यापक सामाजिक उद्रेकाच्या उंबरठ्यावर उभा आहे का\n२. लेखकाने दिलेली कारणे तुम्हाला पटतात का त्याशिवायही काही कारणे असू शकतील असे तुम्हाला वाटते का\nएका साम्राज्याच्या शोधात: पितळखोरे गुंफा भाग 2\nआधी उल्लेख केल्याप्रमाणे, पितळखोरे दरीत एकूण 14 गुंफा आहेत. अजंठा गुंफांच्या मानाने हा आकडा बराच लहान आहे. त्याचप्रमाणे या गुंफांचा शोध सुद्धा अजंठा गुंफांच्या नंतरच म्हणजे 1853 च्या सुमारास लागलेला आहे. मी आता माझ्या सर्वात उजव्या बाजूस असलेल्या 1 क्रमांकाच्या गुंफेसमोर उभा आहे. माझ्या डाव्या हाताला समोरच्याच कातळकड्यावर खोदलेल्या आणखी 8गुंफा लांबवर पसरत गेलेल्या मला दिसत आहेत. माझ्या मागे असलेल्या खोल दरीच्या पलीकडच्या अंगाला 10ते 14 क्रमांकच्या आणखी 4 गुंफा आहेत.\nभास्कराचार्यांचे पाटण आणि चंगदेवाचा मठ\nचंद्रशेखर ह्यांच्याप्रमाणेच मीहि सुमारे १५ वर्षांपूर्वी औरंगाबादहून निघून पितळखोर्‍याची लेणी (२०.३१३८° उ ७४.९९२१° पू) पाहण्याचा प्रयत्न केला होता. पावसाळ्याचे दिवस होते. औरंगाबादहून दीड-दोन तास चारचाकीने गेल्यावर आम्ही ज्या दरीत लेणी आहेत तिच्या कडेवर जाऊन पोहोचलो. समोर दरीतील धबधबा आणि नाला भरून वाहात होते.\nदेश- राष्ट्र काहीसे विस्कळित....\nपुढील मजकूर काहिसा विस्कळित आणि वादावादी करताना अचानक आठवलेला मजकूर इतकाच समजावा. फार अधिक माहितीमूल्य वगैरे ह्यात अजिबात मिळणार नाही. नॉर्मल माणसांना आनंदाच्या उकळ्या फुटतात तशा आम्हाला विस्कळित प्रतिक्रियांच्या उकळ्या फुटतात असे समजून माफी करावी.\nअठराव्या शतकात इंग्रज जिंकणारच होते. आपण एकसंध नव्हतो ना. भारत कधीच एकसंध वगैरे नव्हता ना. शेकडो राज्ये होती. एकसंध असा भारत नव्हता वगैरे वगैरे नेहमीची शाळकरी बडबड काल परवा कुणीतरी करत होतं.\nशुंभांनो, त्याकाळी भारतच नव्हे, तर आख्खे जग तस्सेच होते. युरोपमध्ये सामंतशाहीचीच थोडी नवी आवृत्ती सुरु होती. खुद्द आज दिसणारा ब्रिटन/इंग्लंड/यू के असे काही एक राज्य नव्हते. जर्मनी , इटाली हे देश मुळातच अस्तित्वात नव्हते.\nकाही दिवसांपूर्वी मी वांग मराठवाडीला भेट देऊन आलो. त्याबद्दल इथे लिहिलं आणि खूप जणांनी जाहिर / वैयक्तिक प्रतिसाद दिले. काही जणांनी नेमके प्रश्न विचारून या सर्वच प्रकरणाबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता दाखवली. काही जणांनी प्रत्यक्ष मदत करायच्या दिशेने पाऊल टाकले. सगळ्यांचेच आभार. मनापासून.\nत्या लेखात मी म्हणलं होतं की माझी माहिती फार तोकडी आहे. आणि म्हणूनच, या संघर्षात, सुरूवातीपासून आघाडीवर असणार्‍या सुनिती सु. र. यांनी लिहिलेला हा लेख इथे देत आहे. त्यावरून अजून बर्‍याच बाबी वाचकांना नीट समजतील अशी आशा आहे. या बाबतीत काही प्रश्न असल्यास ते सुनितीताईंपर्यंत पोचवायचा आणि त्यांचे म्हणणे इथे मांडण्याचा प्रयत्न राहिल.\nएका साम्राज्याच्या शोधात: पितळखोरे गुंफा भाग 1\nभारताच्या पश्चिम किनारपट्टीला लागून असलेली सह्याद्री किंवा पश्चिम घाट पर्वतराजी ही सर्वपरिचित आहे. किनारपट्टीला साधारणपणे समांतर असलेली ही सह्याद्री पर्वतराजी, भारताच्या दक्षिण टोकापासून ते पार महाराष्ट्रामधील नाशिक शहराच्या थोड्या उत्तरे पर्यंत विस्तारलेली आहे. मात्र नाशिक शहराच्या उत्तरेला असलेल्या याच स्थानापासून पूर्वेकडे, सह्याद्री पर्वतराजीला काटकोन करून, विस्तारत जाणारी आणखी एक पर्वतराजी फार कमी लोकांना माहिती आहे. सातमाला किंवा इंध्याद्री पर्वत या नावाने ओळखली जाणारी ही पर्वतराजी, दख्खनमधील प्राचीन साम्राज्यांसाठी एक सीमारेषा किंवा उत्तरेकडून होऊ शकणार्‍या आक्रमणांना प्रतिबंध करू शकेल अशी एक नैसर्गिक तटबंदी होती असे म्हणता येते.\nनातेवाईकांच्या किंवा जातीवर आधारलेल्या राजकारणात रक्ताच्या नात्यांनाच शेवटी महत्व येते. सध्या सरकारविरोधी उठावात रस्त्यावर सांडले जाणारे रक्त आहे सुन्नी मुसलमानांचे. त्यामुळे एव्हाना तलास कुटुंबियांवर सुन्नींची बाजू घेण्यासाठी प्रचंड दबाव येऊ लागला असावा. याहूनही महत्वाची गोष्ट म्हणजे या शिया पंथाला जवळ असणार्या ’अलावी गटाच्या सत्ताधार्यां ना समर्थन देण्याची जी किंमत भविष्यकाळात मोजावी लागेल ती तेंव्हां मोजण्याऐवजी आता आपण आपले समर्थन मागे घेण्याची वेळ आताच आलेली आहे असा हिशेब तलास कुटुंबियांनी केलेला असावा या निर्णयामागचे नक्की कारण स्पष्ट झालेले नाहीं.\nवांग मराठवाडी... एक (इन प्रोग्रेस) सत्याग्रह\nगेल्या काही दिवसांपासून, किंवा महिन्यांपासून म्हणा हवं तर, वांग मराठवाडी हे नाव सतत कानावर येत होतं. मधून मधून मेल्स येत असत. त्या सगळ्यावरून झालेलं आकलन एवढंच होतं की सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात वांग नदीवर मराठवाडी इथे एक धरण बांधलं जात आहे. शासकिय भाषेत बोलायचं तर 'वांग मध्यम प्रकल्प'. आणि बहुतेक सगळ्या धरणांच्या बाबतीत होतं तसं इथेही पुनर्वसनाच्या नावाने बोंब आहे. मात्र मागच्या आठवड्यात मेल आलं की आता तिथे सत्याग्रह चालू होतोय. सत्याग्रह म्हणजे, आपल्या हक्काच्या जमिनीवर पेरणी करणं, तिथे ठाम उभं राहणं. पाणी चढलं तरी हरकत नाही. पाहिजे तर बुडून मरू पण हक्क सोडायचा नाही. नर्मदेतले अशा पद्धतीचे फोटो बघितलेच असतील बहुतेकांनी. इथेही तसंच काहीसं.\nकाही दिवसांपूर्वी आपण डॉ. श्री. बालाजी तांबे यांच्या लेखाविषयी आणि त्यांचा पुरस्कार करणार्‍या 'भविष्यपत्रा'विषयी (दैनिक सकाळ) चर्चा केली. (पाहा: हिग्ज बोसॉन आणि भविष्यपत्राचा अजेंडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://sjsa.maharashtra.gov.in/mr/photo-gallery/1299", "date_download": "2018-04-26T13:28:38Z", "digest": "sha1:ZN33J5XB5MQ2JM7OZRBKU3GOV32I27EB", "length": 5964, "nlines": 95, "source_domain": "sjsa.maharashtra.gov.in", "title": "फोटो गॅलरी | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nसमाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nअपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nविमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे\nमहाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग - पुणे\nअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महाराष्ट्र राज्य आयोग\nमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ लिमिटेड\nमहाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, मुंबई\nवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळ (मर्यादित), मुंबई\nमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित\nसंत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबई\nअनुसूचित जातीच्या मागासवर्गीय सहकारी सूतगिरण्यांना दिर्घ मुदत कर्ज मंजूर करण्याची योजना\nअनुसूचित जातींच्या स्वमदत गट करण्यासाठी मिनी ट्रॅक्टर व उप भाग प्रदान\nअनुसूचित जातीच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य मंजूर करणे\nकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना\nयानुसार क्रमवारी लावा चढत्या क्रमानेउतरत्या क्रमाने\nआपली तक्रार पोस्ट करा\nआपली तक्रार पोस्ट करा\nकॉपीराइट© 2015 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महाराष्ट्र सरकार, सर्व हक्क राखीव.\nपृष्ठ अखेरचे अद्यतनित : 23 April, 2018 | अभ्यागत :\nशीर्षस्थानी क्रीडा करण थांबणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://sjsa.maharashtra.gov.in/mr/brief-history-0", "date_download": "2018-04-26T13:05:24Z", "digest": "sha1:DTIZ3EP5YACVHNTOCVSQMIK7IDDXMJR5", "length": 11163, "nlines": 152, "source_domain": "sjsa.maharashtra.gov.in", "title": "संक्षिप्त इतिहास | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nसमाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nअपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nविमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे\nमहाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग - पुणे\nअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महाराष्ट्र राज्य आयोग\nमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ लिमिटेड\nमहाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, मुंबई\nवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळ (मर्यादित), मुंबई\nमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित\nसंत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबई\nअनुसूचित जातीच्या मागासवर्गीय सहकारी सूतगिरण्यांना दिर्घ मुदत कर्ज मंजूर करण्याची योजना\nअनुसूचित जातींच्या स्वमदत गट करण्यासाठी मिनी ट्रॅक्टर व उप भाग प्रदान\nअनुसूचित जातीच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य मंजूर करणे\nकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना\nमुख्य पृष्ठ > आमच्या विषयी > संक्षिप्त इतिहास\nसमाज कल्याण संचालनालयाची निर्मिती व पूर्वेतिहास\nशासन निर्णय क्रमांक 4370, दिनांक 5 नोव्हेंबर 1928 अन्वये स्टार्ट समितीची स्थापना.\nसदर समितीमध्ये एकूण 10 सदस्यांचा समावेश. सदर समितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाही समावेश. समितीचा अहवाल 1930 साली शासनास सादर\nमागास समाजासाठी 1932 साली बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंटची स्थापना. श्री. ओ एच बी स्टार्ट, आय. सी. एस., खात्याचे पहिले संचालक\n1947 साली संचालक, बॅकवर्ड क्लास वेलफेअर यांचे कार्यालय मुंबई येथून पुणे येथे स्थलांतरित.\nमा. श्री. गणपती देवजी तपासे, मंत्री, उदयोग, मत्स्यव्यवसाय आणि मागासवर्गीयांचे कल्याण यांच्या हस्ते दिनांक 9.8.1947 रोजी पुणे येथील संचालनालयाच्या इमारतीची कोनशिला बसविण्यात आली.\nशासन निर्णय क्रमांक बी.सी.ई. - 2857 डी, दिनांक 23 सप्टेंबर 1957 अन्वये मुख्य निरीक्षक प्रमाणित शाळा आणि संचालक, बॅकवर्ड क्लास वेलफेअर या दोन कार्यालयांचे एकत्रीकरण करुन समाज कल्याण संचालनालयाची स्थापना.\nसमाज कल्याण विभागाची निर्मिती होऊन शिक्षण व समाज कल्याण अशी विभागणी माहे मार्च 1972 मध्ये झाली.\nसमाज कल्याण, सांस्कृतिक कार्य, क्रिडा व पर्यटन विभाग असे नामकरण सन 1983 मध्ये करण्यात आले.\nएप्रिल,1993 मध्ये पर्यटन हा विषय गृह विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला.\nमार्च,1999 मध्ये समाज कल्याण विभागाचे विभाजन करुन विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभाग अशी स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली.\nफेब्रुवारी 2001 मध्ये समाज कल्याण, सांस्कृतिक कार्य व क्रिडा विभागाचे नाव सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, क्रिडा विभाग असे करण्यात आले\nसमाज कल्याण विभाग - काही स्थित्यंतरे\nसन 1932 मध्ये बॅकवर्ड क्लास वेलफेअर डिपार्टमेंटची स्थापना\nसन 1957 मध्ये पुणे येथे समाज कल्याण संचालनालयाची स्थापना ( समाज कल्याण, महिला व बाल विकास , आ दिवासी विकास , विजाभज, इमाव व अपंग कल्याण विभाग एकत्रित )\nसन 1982 मध्ये आदिवासी विकास विभाग स्वतंत्र\nसन 1991 मध्ये महिला व बाल विकास विभाग स्वतंत्र\nसन २००० मध्ये अपंग कल्याण आयुक्तालयाची निर्मिती\nसन 2001 मध्ये विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालयाची निर्मिती\nआपली तक्रार पोस्ट करा\nआपली तक्रार पोस्ट करा\nकॉपीराइट© 2015 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महाराष्ट्र सरकार, सर्व हक्क राखीव.\nपृष्ठ अखेरचे अद्यतनित : 23 April, 2018 | अभ्यागत :\nशीर्षस्थानी क्रीडा करण थांबणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00079.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8", "date_download": "2018-04-26T13:33:47Z", "digest": "sha1:BPNYYGQJIDNJLTYM33ADILIGOX3B2BXX", "length": 5690, "nlines": 151, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पेलिकन - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nपेलिकन (Pelecanidae) हे पेलिकन नावाच्या एका पाणपक्ष्यांचे पक्षिकुळ आहे. या पक्षाला मराठीत झोळीवाला म्हणतात. पेलिकन कुळातील पक्ष्यांना मोठी चोच असते व पिशवीसारखा गळा असतो. बहुतेक पक्षी फिकट रंगाचे असतात. विणीच्या हंगामात त्यांची चोच, गळा पिशवी व चेहेर्‍यावरील उघडी कातडी गडद रंगाची होते. झोळीवाल्यांच्या आठ प्रजाती आहेत.\nझोळीवाले समुद्रकिनारी किंवा तळ्यांमध्ये आढळून येतात. यांचे प्रमुख खाद्य मासे असून ते किनार्‍यालगत मासे पकडतात. हे राजबिंडे पक्षी कळपाने राहतात, मासेमारी पण गटाने करतात व घरटी समुदायाने बांधतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जून २०१६ रोजी १०:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/arthvrutant/", "date_download": "2018-04-26T13:04:10Z", "digest": "sha1:U2R43BXFNIW72VSLJYKAESO5S72KPQDK", "length": 15023, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Arthvrutant, News from Arthvrutant, अर्थवृत्तान्त Articles on Loksatta | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nयूपीएससी पूर्वपरीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये भूगोल हा नि:संशय विस्तृत विषय आहे.\nऔषध संशोधनाचे अनोखे प्रारूप\nसेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिटय़ूट, लखनौ\nयुनियन पब्लिक सर्विस कमिशन (यूपीएससी) (जाहिरात क्र. ७/२०१८) पुढील पदांची सरळ सेवा पद्धतीने भरती.\nवर्ष १९६६ मध्ये स्थापन झालेली मेटल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे सध्याची हिंदुस्तान झिंक लिमिटेड होय.\nनजीकचा काळ अस्थिरतेच्या छोटय़ा-मोठय़ा टप्प्यांतून मार्गक्रमणाचा\nताहेर बादशहा; मुख्य गुंतवणूक अधिकारी (समभाग) इन्व्हेस्को म्युच्युअल फंड\nनिराशेच्या वातावरणात निर्देशांकांची आशादायी वाटचाल\nनिराशेच्या वातावरणात निर्देशांकाची मात्र आशादायी वाटचाल चालू होती.\nम्युच्युअल फंड : रेग्युलर की डायरेक्ट\nम्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना आपल्याकडे दोन पर्याय असतात.\nसेबीच्या आदेशाने म्युच्युअल फंडांचे वर्गीकरण झाल्यामुळे आधीच्या तुलनेत फंडाच्या प्रकारात वाढ झाली आहे.\nयेरे येरे पावसा, मला दे रे पैसा..\nकमोडिटी मार्केट आणि एकंदरीतच अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने नैऋत्य मोसमी पाऊस खूपच महत्त्वाचा.\nअर्थचक्र : कर महसूल वाढला, पण..\nदुसरे कारण हे आयकरदात्यांना मिळणाऱ्या रिफंडशी म्हणजे अतिरिक्त कराच्या परतफेडीशी निगडित आहे.\nगुंतवणूक भान : परिस्थितीजन्य मवाळपणा म्हणावा काय\nनिर्यात क्षेत्राने आता कात टाकली असून जागतिक बाजारात समाधानकारक वाढ होत आहे.\nबाजाराचा तंत्र कल : ‘निफ्टी’ने दिली उभारी\nनिफ्टीने कोमेजलेल्या गुंतवणूकदारांच्या मनाला उभारी देण्याचे काम केले.\nमाझा पोर्टफोलियो: बहुगुणी गुंतवणूक रसायन\nसध्या कंपनीच्या एकूण उलाढालीपैकी ५८ टक्के उलाढाल सोडा अ‍ॅशची आहे.\nफंड विश्लेषण : सुहास्य तुझे मनास मोही\nडीएसपी ब्लॅकरॉक इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंड हा मल्टी कॅप प्रकारात मोडणारा फंड आहे.\nविशेष लेख : लवकर सेवानिवृत्ती कशी घेता येईल\nहल्लीचे खासगी कंपन्यांमधील नोकरी करणे, हे बरेच जणांना तणावाचे वाटते.\nक.. कमोडिटीचा : चणे आहेत पण दात नाहीत\nशेतकऱ्यांमध्ये फसवणूक झाल्याची भावना होऊन तीव्र रोष वाढला.\nमाझा पोर्टफोलियो : गुंतवणुकीचा संरक्षक पेरा\nकीटकनाशक, तण नाशक आणि बुरशीचा नाश करणारी अशी विविध प्रकारची नाशकांचे ही कंपनी उत्पादन करते.\nकर-बोध : भविष्य निर्वाह निधी.. करपात्र\nलम ८० सीची वजावट घेतली असल्यास वजावटीची रक्कमसुद्धा उत्पन्नात गणली जाते.\nबाजाराचा तंत्र कल : निर्देशांकाच्या भविष्यकालीन कलाची उकल\nमंदीचे भय आता तात्पुरते संपल्यामुळे या आठवडय़ाची वाटचाल कशी असेल त्याचा आढावा घेऊ या.\nफंड विश्लेषण : एक(च) धागा सुखाचा\nफंडाच्या गुंतवणुकीत ७५ टक्के मिड कॅप आणि २५ टक्के लार्ज कॅप धाटणीचे समभाग होते\nगुंतवणूक कट्टा.. : ‘होम लोन सबव्हेन्शन’ कितपत फायद्याचे\nभाडय़ाने राहणाऱ्या आणि कर्ज घेऊन घर विकत घेणाऱ्यांसाठी सुद्धा हे सोयीचे ठरते.\nअर्थचक्र : रोखेबाजारावर सरकारी मलमपट्टी\nठेवीदारांकडून उभारलेल्या रकमेपैकी जवळपास तीस टक्के रक्कम बँका सरकारी रोख्यांमध्ये गुंतवतात.\nबाजाराचा तंत्र कल : काव्य प्रत्यक्षात, कलाकुसरची प्रतीक्षा\nत्रैमासिक आढावा घेताना भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक कोसळल्याचे दु:ख आपल्या सर्वानाच आहे, हे जाणवते.\nमाझा पोर्टफोलियो : मरगळीतच खरेदीची संधी\nकुठल्याही गुंतवणूकदाराला काळजी वाटावी अशीच ही स्थिती आहे.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00082.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/06/blog-post_47.html", "date_download": "2018-04-26T13:29:46Z", "digest": "sha1:5QWLEROJYWAP4HZ5SWDPJAPIMOJX5UMN", "length": 33530, "nlines": 167, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: मोदी मस्त, माध्यमे त्रस्त", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nमोदी मस्त, माध्यमे त्रस्त\nकालपरवाच अर्णब गोस्वामीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रदिर्घ मुलाखत दिली. सत्तासुत्रे हाती घेतल्यानंतर २५ महिन्यांनी कुणा पत्रकार वा माध्यमाला मोदींनी जाहिर मुलाखत दिली आहे. त्यामुळे अनेक ‘नामवंत’ संपादक पत्रकार विचलीत झाले तर नवल नाही. पण त्याहीपेक्षा नवलाची गोष्ट म्हणजे या मुलाखतीने आधुनिक प्रसिद्धी माध्यमात नवाच विक्रम प्रस्थापित केला. ‘टाईम्स नाऊ’ या वाहिनीने गेल्या काही महिन्यात उर्वरीत इंग्रजी वृत्तवाहिन्यांना नगण्य करून टाकलेले होतेच. मोदींच्या ताज्या मुलाखतीने त्यांना पुरते नामोहरम करून टाकले. या निमीत्ताने आपलेच कौतुक करताना ‘टाईम्स नाऊ’ने म्हटले आहे, की ती वाहिनी आता माध्यमे व बातम्यांचा अजेंडा निश्चीत करते आहे. पण अशाच वाहिनीने गेल्या काही महिन्यात विविध विषयांवर उठवलेले रान बघितले, तर तिच्या यशाची कारणे नजरेत भरतात. नेमक्या अशाच वाहिनी व पत्रकाराला प्रदिर्घ मुलखत देऊन मोदींनी उर्वरीत वाहिन्या व माध्यमांची हवाच काढून घेतली आहे. कन्हैया किंवा वेमुला प्रकरण असो, पुरस्कार वापसी असो; मोदींना कोंडीत पकडण्याचे जे डावपेच माध्यमातल्या पुरोगामी मुखंडांनी रचले होते, त्याला पंतप्रधानांनी एका वाहिनीच्या मदतीने उध्वस्त करून टाकलेले आहे. लोकसभा प्रचाराच्या अखेरच्य़ा टप्प्यात अशीच तमाम मिरवणार्‍या पत्रकारांची मोदींनी गोची करून टाकलेली होती. गेल्या वर्षभरात मोदी सरकार विरोधात रान उठवणार्‍या तमाम माध्यमांची आजची विश्वासार्हता किती, हा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. मग अशा मुलाखतीपेक्षा पंतप्रधान पत्रकार परिषद कशाला घेत नाहीत पत्रकारांच्या समूहाला मोदी घाबरतात, अशी भाषा कॉग्रेसने करण्यात त्या पक्षाचे राजकारण आहे. पण नामवंत पत्रकार मोदींशी बोलायला इतके अगतिक कशाला झालेत पत्रकारांच्या समूहाला मोदी घाबरतात, अशी भाषा कॉग्रेसने करण्यात त्या पक्षाचे राजकारण आहे. पण नामवंत पत्रकार मोदींशी बोलायला इतके अगतिक कशाला झालेत खरे तर माध्यमांनी व त्यातल्या मुखंडांनी आपली अशी अवस्था कशामुळे झाली त्याचा फ़ेरविचार करण्याची गरज आहे.\nदोन आठवड्यापुर्वी एका इंग्रजी वाहिनीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची दोन वर्षे, विषयावरील चर्चा ऐकायला मिळाली. त्यात अत्यंत ज्येष्ठ असे दिल्लीतील अनुभवी पत्रकार सहभागी होते आणि त्यातला एक माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा माध्यम सल्लागार होता. त्या चर्चेमुळे एक महत्वाची बाब नजरेस आली. दोन वर्षे पंतप्रधान असताना आणि त्याच अधिकारात अनेक परदेशी दौरे करणार्‍या मोदींनी, आपल्या सोबत भारतीय पत्रकारांचा जत्था घेऊन जाण्याची प्रथा मोडून टाकली. पण त्याचवेळी दोन वर्षात पंतप्रधानांनी एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. आताही सरकारला दोन वर्षे पुर्ण झाल्यावर त्यांच्या अनेक ज्येष्ठ व तरूण सहकारी मंत्र्यांनी विविध माध्यमांना खास मुलाखती दिल्या आहेत. पण मोदी त्याला अपवाद आहेत. पंतप्रधान झाल्यावर एकदाच त्यांनी देशातील काही निवडक जाणत्या संपादक पत्रकारांशी खाजगीत संवाद केला होता. पण तो प्रसिद्धीसाठी नव्हता. फ़क्त हितगुज म्हणून ती भेट झाली होती. पण पत्रकारांचा त्या संवादात आलेला एकही प्रश्न मोदींनी टाळला नाही व प्रत्येक प्रश्नाला सहजगत्या उत्तर दिले होते. मात्र त्यातली देवाणघेवाण वा चर्चा प्रसिद्ध होऊ शकली नाही. अशी माहिती त्याच वाहिनीच्या चर्चेत एका ज्येष्ठ महिला पत्रकाराने दिली. मग पंतप्रधानांनी पत्रकार परिषद घेण्याचे कशाला टाळावे आणखी एक प्रश्न असा, की दोन वर्षे उलटूनही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या कार्यालयात कुणालाही माध्यम सल्लागार म्हणून नेमलेले नाही. खरे तर ही बाब एखाद्या दिवशी वाहिन्यांवर चर्चा व्हावी, इतकी सणसणित बातमी होऊ शकते. पण वहिनीवरची ही चर्चा अपुर्ण होती. हा पंतप्रधान पत्रकार व माध्यमे याच्या बाबतीत असा का वागतो, याचे उत्तर खुद्द माध्यमातील जाणत्यांनी शोधणे अगत्याचे ठरेल. त्याचे साधे उत्तर त्याला माध्यमांची गरज वाटत नसावी.\nमाध्यमे समाजापर्यंत संदेश घेऊन जाण्यासाठी असतात. तो संदेश माध्यमांना बाजूला ठेवूनही पोहोचत असेल वा पोहोचविणे शक्य असेल, तर सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती तोच अन्य सुटसुटीत मार्ग पत्करणार ना मोदींनी इथेच मोठी बाजी मारली. पंतप्रधान झाल्यावरची पत्रकार परिषद दूरची गोष्ट झाली. त्याच्याही पुर्वी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सात वर्षे सलग पत्रकारांपासून स्वत:ला अलग ठेवले होते. ते पत्रकार व माध्यमांना भितात, अशीही चर्चा खुप झाली होती. पण काहीसा तोच प्रकार त्याच कालखंडात कॉग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींच्याही बाबतीत म्हणता येईल. सोनिया गांधी तब्बल अठरा वर्षे कॉग्रेसच्या अध्यक्षा आहेत आणि त्या काळात त्यांनी किती पत्रकार परिषदा घेतल्या मोदींनी इथेच मोठी बाजी मारली. पंतप्रधान झाल्यावरची पत्रकार परिषद दूरची गोष्ट झाली. त्याच्याही पुर्वी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी सात वर्षे सलग पत्रकारांपासून स्वत:ला अलग ठेवले होते. ते पत्रकार व माध्यमांना भितात, अशीही चर्चा खुप झाली होती. पण काहीसा तोच प्रकार त्याच कालखंडात कॉग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींच्याही बाबतीत म्हणता येईल. सोनिया गांधी तब्बल अठरा वर्षे कॉग्रेसच्या अध्यक्षा आहेत आणि त्या काळात त्यांनी किती पत्रकार परिषदा घेतल्या यातला फ़रक इतकाच आहे, की मोदी फ़र्डे वक्ते व हजरजबाबी व्यक्ती आहेत. उलट सोनियांना भाषा व भारतीय जीवनशैलीची अडचण आहे. २००२ सालच्या गुजरात दंगलीचा माध्यमांनी इतका गाजावाजा केला, की त्यानंतर मोदींना कधीही आणि कुठल्याही जागी दंगलीतील त्यांच्या भूमिकेचाच प्रश्न सातत्याने विचारला जाऊ लागला. तेच तेच प्रश्न आणि तीच तीच उत्तरे देऊनही, हा प्रकार थांबला नाही. त्यामुळे २००७ नंतरच्या कालखंडात मुलाखती वा पत्रकार परिषद याकडे मोदींनी कायमची पाठ फ़िरवली. अगदी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मोदी उतरल्यानंतरही त्यांनी माध्यमांकडे पाठ फ़िरवली होती. प्रत्यक्ष लोकसभा निवडणूक रंगात आल्यावर तेच जिंकणार असे स्पष्ट झाले होते. तेव्हा विविध माध्यमे व वाहिन्या मोदींची मुलाखत घ्यायला व्याकुळ झाल्या होत्या. पण मोदींनी कटाक्षाने सर्वच माध्यमे व मोठ्या पत्रकारांना टाळले. प्रामुख्याने नावाजलेल्या वा मान्यवर माध्यमांना मुलाखती देण्यातही टाळाटाळ केली. त्यातही नगण्य वा दुय्यम अशा पत्रकारांना मुलाखती देऊन मान्यवरांना अगतिक करून टाकले.\nमध्यंतरीच्या काळात सोशल मीडिया नावाचा पर्याय मोदींना उपलब्ध झाला होता आणि त्याच नव्या माध्यमातून प्रस्थापित माध्यमांशिवाय सामान्य लोकांपर्यंत जाणे त्यांना सहजशक्य झाले होते. आपल्या विधानाचा विपर्यास केल्याची तक्रार बहुतेक राजकारणी नेहमी करतात. मोदी त्याला अपवाद नाहीत. अशा स्थितीत आपले नेमके शब्द व आशय जनतेपर्यंत घेऊन जाणारे माध्यम, म्हणून मोदींनी सोशल मीडियाची कास धरली. त्याचा इतका कुशलतेने वापर केला, की आजही त्यांना प्रस्थापित पत्रकार व माध्यमांची गरज उरलेली नाही. पंतप्रधान झाल्यावर रेडीओ आणि दूरदर्शन या सरकारी माध्यमांचा मोदींनी अतिशय चतुराईने वापर करून घेतला आहे. सहाजिकच पंतप्रधानांना आपण प्रश्न विचारू शकत नाही, ही प्रस्थापित मान्यवर संपादक पत्रकारांची व्यथा होऊन बसली आहे. पंतप्रधानांपर्यंत पोहोचण्याचा सोपा मार्ग त्यांचा माध्यम सल्लागार असतो. पण मोदींनी अशा कुणाचीच नेमणूक केलेली नाही. त्यामुळे तर मोदींपर्यंत पोहोचण्यात दिल्लीच्या प्रस्थापित पत्रकारांना मोठी अडचण होऊन बसली आहे. मात्र त्यामुळे मोदींचे काहीही अडल्याचे दिसत नाही. प्रामुख्याने सरकारी योजना व संदेश लोकांपर्यंत नेमके पोहोचत आहेत. उपरोक्त चर्चेतला चिंतेचा विषय तोच असावा. जी माध्यमे विधायक मार्गाने वाटचाल करीत आहेत, त्यांना कुठलीही अडचण आलेली नाही. प्रादेशिक वा भाषिक माध्यमांचे गाडे मोदींच्या अशा दुर्लक्षामुळे कुठेही गाळात रुतलेले नाही. पण दिल्लीच्या राजकारणावर आणि त्याच्या प्रसिद्धीवर मक्तेदारी गाजवणार्‍यांची मात्र तारांबळ उडाली आहे. दुष्काळ, दादरीची घटना, पुरस्कारवापसी किंवा विद्यपीठीय विवादानंतरही मोदींना शरण आणण्यात अपेशी झाल्याची ही कबुली म्हणता येईल. की माध्यमातील दिल्लीकरांच्या मक्तेदारीला धक्का लागल्याचे भय त्यात आहे\nदिल्लीतले तथाकथीत मान्यवर पत्रकार संपादक मध्यंतरीच्या काळात इतके सोकावले होते की तेच राजकारन खेळू लागले होते. प्रामुख्याने युपीए वा सोनिया गांधींचा अजेंडा पुढे घेऊन जाणारे वा रेटणारे पत्रकार अशी मग त्यांची ऒलख होऊन बसली. त्यांनी सुपारी घेतल्याप्रमाणे गुजरात दंगलीनंतर काम केले. भाजपाच्या वाढत्या लोकप्रियता व विस्ताराला खिळ घालण्यात कॉग्रेस अपेशी ठरत होती. ते काम त्यांच्याशी वैचारिक साम्य असलेल्या पत्रकारांनी हाती घेतले. योगायोग असा की त्याच कालखंडात इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा विस्तार होत गेला. त्यात पैसे गुंतवणार्‍यांनीही अशा पत्रकारांची तात्कालीन सत्ताधीशांशी जवळीक असल्याने त्यांनाच माध्यमांचे सर्व अधिकार सोपवले. त्यातून अनेकजण माध्यम सम्राट असल्यासारखे वागू लागले होते. पण मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले आणि सोनियांच्या युपीए राजवटीने या तमाम पत्रकारांना त्या जुगारात पणाला लावल्यासारखे वापरले आणि असे बहुतेकजण मोदींचे विरोधक म्हणून ओळखले जाऊ लागले. सुपारीबाज म्हणून मोदींनी त्यांना चार हात दूर ठेवण्याचा जो प्रयास केला, त्यातच त्यांना थेट सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचा नवा मार्ग सोशल मीडियातून गवसला होता. पुढे पंतप्रधान झाल्यावर दुरदर्शन व सरकारी माध्यम उपलब्ध झाले. तितके पंतप्रधानाला आपली बाजू जनतेपर्यंत घेऊन जाण्यास पुरेसे आहे. मात्र या गडबडीत मुख्यप्रवाहातील वाहिन्या आणि वृत्तपत्रे मागे पडत गेली. प्रथम मोदींच्या विजयाने या माध्यमांची विश्वासार्हता संपली आणि आता गरजही संपत आली आहे. त्याला एकप्रकारे त्यातली सुपारीबाजी कारण ठरली आणि दुसरीकडे नव्या माध्यमाचा कुशलतेने वापर करणारे मोदी कारणीभूत झाले. म्हणूनच ही चिंता आहे. मोदींना बदनाम करण्यात दहा वर्षे घालवणार्‍या या पत्रकारांना आता मोदींचे गुणगान करायचे आहे. पण त्याचीही संधी उरली नाही, म्हणून हे रडगाणे त्या वाहिनीवर गायले जात होते.\nछान भाऊ वास्तव दाखवलेत\n ...............मुलाखत संपूर्ण पहिली आणि आवडली. ...............विचलित पत्रकार हे सर्वजण ' प्रेस्टिट्यूट ' या केटेगरीतच मोडतात ...खरंतर ' प्रेस्टिट्यूट ' हा शब्द खूपच ' सभ्य आणि सौम्य ' शब्द आहे. यांना मी तर बातम्यांच्या बाजारातील ' दलाल अथवा ' भ...वे ' च म्हणू इच्छितो. या सर्वांची पोटदुखी त्यांच्या ' ट्विट्स ' मधून दिसून आली. सागरिका घोष / राजदीप सरदेसाई / बरखा दत्त / रवी प्रसाद / प्रणव रॉय / आज तक चॅनेल चे अनेक जोकर्स हे सर्व याच केटेगिरीत मोडतात. बरखा दत्त ने तर ' नीरा राडिया ' केस मध्ये हे स्वतः सिद्ध केलेच आहे. परदेशी एन. जी.ओ कडून मोठं मोठाल्या रकमा घ्या आणि ' हिंदू ' धर्माला बदनाम करा. यांना मिळणारे पैसे बघून अनेक जुन्या पत्रकारांना आश्चर्य वाटेल...राजदीप सरदेसाई 100 कोटींचा बंगला दिल्ली स्थित पॉश भागात घेऊ शकतो...हे असले पत्रकार एव्हडे पैसे बघून स्वतः च्या ' आई - बापांना ' ही विकायला कमी करणार नाहीत. त्यामध्ये मराठीतील ' निखिल ( वट वट ) वागळे आणि तत्सम पत्रकार ही आहेतच. एन. डी. टी. व्ही / आज तक ही चॅनेल कधी बंद पडतात याचीच वाट बघतो आहे. एन. डी. टी. व्ही च्या ' इ डी ' च्या नोटिसीचे पुढे काय झाले ते अजून कळले नाही. पंतप्रधानांनी केजरीवालचे तर एकदाही त्यांनी नाव घेतले नाही हे अत्यंत आवडले.\nभाऊ तुम्ही ग्रेट आहात. नेहमी नवी माहिती देता\n1. देशाच्या पंतप्रधानाने सामान्य माणसाच्या प्रश्नांना सामोरं गेलं पाहिजे.\n2. देशातील माध्यमांची विश्वासार्हता किती जावाजवळ सगळ्या न्यूज चॅनल चे मालक हे उद्योजक असून पक्षांशी संबंधित तर आहेतच शिवाय त्या-त्या पक्षाचे पदाधिकारी अन आमदार-खासदार आहेत. मग त्यापेक्षा उघडपणे 'सामना' काय वाईट\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nशिवसेना, भाजपा आणि ‘शोले’\nवसुद तोरसेकर (जोपासनापर्व -१)\nमोदी मस्त, माध्यमे त्रस्त\nपेशवे, छत्रपती आणि जाणता राजा\nमोदीभक्त, मोदीत्रस्त आणि मोदीभ्रष्ट\nशरद पवारांच्या हाती चाव्या\nमनसे, खडसे आणि शिवसेना\nकोणी कोणाला कसे वाचवावे\n३० वर्षाचा जुना हिशोब\nअडवाणी, गडकरी आणि खडसे\nमुस्लिम पुरोगामी नाहित का\nसोहळे आणि सुतकाची गोष्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://sjsa.maharashtra.gov.in/mr/karmaveer-dadasaheb-gaikwad-sabalikaran-swabhiman-yojana0", "date_download": "2018-04-26T13:03:52Z", "digest": "sha1:VMLCPC4OK6DZOM76YH23JX6CJYI6WAPN", "length": 596401, "nlines": 2210, "source_domain": "sjsa.maharashtra.gov.in", "title": "कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nसमाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nअपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nविमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे\nमहाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग - पुणे\nअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महाराष्ट्र राज्य आयोग\nमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ लिमिटेड\nमहाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, मुंबई\nवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळ (मर्यादित), मुंबई\nमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित\nसंत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबई\nअनुसूचित जातीच्या मागासवर्गीय सहकारी सूतगिरण्यांना दिर्घ मुदत कर्ज मंजूर करण्याची योजना\nअनुसूचित जातींच्या स्वमदत गट करण्यासाठी मिनी ट्रॅक्टर व उप भाग प्रदान\nअनुसूचित जातीच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य मंजूर करणे\nकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना\nकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना\nमुख्य पृष्ठ > लाभार्थी > कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना\nलाभाची रक्कम रूपये/लाख/हेक्टर आर\nबाळापूर पारस सौ.चित्रा अरुण बागर रा.पारस ता.बाळापूर 12.00 /- 27.04.2016 जिल्हा अकोला, ता. बाळापूर, मु. पो. पारस\nबाळापूर अंदुरा श्री.धर्मपाल समाधान डोंगरे रा.हातरुण ता.बाळापूर 8.10 /- 05.04.2016 जिल्हा अकोला, ता. बाळापूर, मु. पो. अंदुरा\nपातुर डोलारखेड श्री.दादाराव राजाराम वानखडे मु.सुकळी पो.विवरा ता.पातुर 11.52/- 05.05.2016 जिल्हा अकोला, ता. पातुर, मु. पो. डोलारखेड\nबार्शिटाकळी काजळेश्वर सौ.विश्रांती भिमसागर इंगळे रा.काजळेश्वर ता.बार्शिटाकळी 12.00/- 05.06.2016 जिल्हा अकोला, ता. बार्शिटाकळी, मु. पो. काजळेश्वर\nबार्शिटाकळी वडाळा सौ.लिलाबाई सिध्दार्थ इंगळे रा.रेडवा ता.बार्शिटाकळी 12.00/- 13.05.2016 जिल्हा अकोला, ता. बार्शिटाकळी, मु. पो. वडाळा\nलाभाची रक्कम रूपये/लाख/हेक्टर आर\nभातकुली गणोजा देवी श्रीमती वच्छला बापुराव जामनिक (विधवा) 146014/- 13.10.2005 जिल्हा अमरावती, ता. भातुकली, मु. पो. गणोजा देवी\nभातकुली गणोजा देवी श्रीमती कमला नारायण वानखडे (विधवा) 146014/- 13.10.2005 जिल्हा अमरावती, ता. भातुकली, मु. पो. गणोजा देवी\nभातकुली गणोजा देवी श्री. गोवर्धन बकाराम वानखडे 146014/- 13.10.2005 जिल्हा अमरावती, ता. भातुकली, मु. पो. गणोजा देवी\nभातकुली गणोजा देवी श्री. देवमन शामराव वानखडे 146632/- 13.10.2005 जिल्हा अमरावती, ता. भातुकली, मु. पो. गणोजा देवी\nभातकुली गणोजा देवी श्री. भाष्कराव उदयभान जोगे 134296/- 13.10.2005 जिल्हा अमरावती, ता. भातुकली, मु. पो. गणोजा देवी\nभातकुली गणोजा देवी श्री. शंकरराव गंगाराम किस्के 146014/- 13.10.2005 जिल्हा अमरावती, ता. भातुकली, मु. पो. गणोजा देवी\nभातकुली गणोजा देवी श्री. महादेव गंगाराम पटके 146632/- 13.10.2005 जिल्हा अमरावती, ता. भातुकली, मु. पो. गणोजा देवी\nभातकुली गणोजा देवी श्री. दादाराव समाधान वानखेडे 146014/- 13.10.2005 जिल्हा अमरावती, ता. भातुकली, मु. पो. गणोजा देवी\nभातकुली गणोजा देवी श्री. माधव एकनाथ सवई 146014/- 13.10.2005 जिल्हा अमरावती, ता. भातुकली, मु. पो. गणोजा देवी\nभातकुली गणोजा देवी श्री. पंजाब छन्नुजी ओळवे 146632/- 13.10.2005 जिल्हा अमरावती, ता. भातुकली, मु. पो. गणोजा देवी\nभातकुली कानफोर्डी श्री. खुशाल हिरामन राऊत 108526/- 13.10.2005 जिल्हा अमरावती, ता. भातुकली, मु. पो. कानफोर्डी\nभातकुली कानफोर्डी श्री. अंबादास भागवत सोनवणे 107496/- 13.10.2005 जिल्हा अमरावती, ता. भातुकली, मु. पो. कानफोर्डी\nभातकुली कानफोर्डी श्रीमती पार्वती सुधाकर मेश्राम 107496/- 13.10.2005 जिल्हा अमरावती, ता. भातुकली, मु. पो. कानफोर्डी\nभातकुली कानफोर्डी श्रीमती अनुसया यंशवत गवई 107496/- 13.10.2005 जिल्हा अमरावती, ता. भातुकली, मु. पो. कानफोर्डी\nनादगांव खंडे मंगरुळ चव्हाळा श्रीमती वंदना दिलीप दंदे (विधवा) 90490/- 14.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नादगांव खंडे, मु. पो. मंगरुळ चव्हाळा\nनादगांव खंडे मंगरुळ चव्हाळा श्रीमती सिंधु सुखदेव कुऱ्हेकर (विधवा) 90490/- 14.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नादगांव खंडे, मु. पो. मंगरुळ चव्हाळा\nनादगांव खंडे मंगरुळ चव्हाळा श्री. अशोक उंकडा वानखडे 90490/- 14.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नादगांव खंडे, मु. पो. मंगरुळ चव्हाळा\nनादगांव खंडे मंगरुळ चव्हाळा श्री. सुरेश गणपत वानखडे 90490/- 14.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नादगांव खंडे, मु. पो. मंगरुळ चव्हाळा\nनादगांव खंडे मंगरुळ चव्हाळा श्री. सुरेश गणपत चंदने 94744/- 14.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नादगांव खंडे, मु. पो. मंगरुळ चव्हाळा\nनादगांव खंडे मंगरुळ चव्हाळा श्री. मधुकर शामराव वानखड 90490/- 14.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नादगांव खंडे, मु. पो. मंगरुळ चव्हाळा\nनादगांव खंडे मंगरुळ चव्हाळा श्री. चिंतामंण सुदाम बसवनाथे 90490/- 14.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नादगांव खंडे, मु. पो. मंगरुळ चव्हाळा\nनादगांव खंडे मंगरुळ चव्हाळा श्री. भगवान उंंदराजी उबाडे 90490/- 14.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नादगांव खंडे, मु. पो. मंगरुळ चव्हाळा\nअमरावती कापुस तळणी सौ. ममता प्रकाश सोनोने 82020/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. कापुस तळणी\nअमरावती कापुस तळणी श्रीमती सुनिता मारोतराव ढवळे 62380/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. कापुस तळणी\nअमरावती कापुस तळणी श्री. मारोती भोपाजी खडसे 61760/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. कापुस तळणी\nअमरावती कापुस तळणी श्रीमती अंजनाबाई विश्वनाथ मेश्राम 108640/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. कापुस तळणी\nअमरावती कापुस तळणी श्रीमती सुनंदा दुर्याेधन सोनोने 80730/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. कापुस तळणी\nअमरावती कापुस तळणी श्री. वामन झामाजी वाघमारे 80110/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. कापुस तळणी\nअमरावती केकतपूर श्रीमती क्रांताबाई रामकृष्ण मेश्राम (विधवा) 132970/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. केकतपूर\nअमरावती केकतपूर श्री.राजू खुशालराव सोनोने 132970/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. केकतपूर\nअमरावती केकतपूर श्री. हरदास बंडोजी कांबळे 117140/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. केकतपूर\nअमरावती केकतपूर श्री.अशोक चंपत काबंळे 117140/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. केकतपूर\nअमरावती केकतपूर श्री. उत्तम श्रावण वरघट 112480/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. केकतपूर\nअमरावती केकतपूर श्रीमती राजकन्या विलास वरघट 111660/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. केकतपूर\nअमरावती केकतपूर श्री. मनोहर अण्णाजी सोनोने 167610/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. केकतपूर\nअमरावती केकतपूर श्री. हर्ष शंकरराव कांबळे 177910/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. केकतपूर\nअमरावती केकतपूर श्री. हिरामण अण्णाजी सोनोने 100130/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. केकतपूर\nअमरावती केकतपूर श्री. पंडीत अण्णाजी सोनोने 99320/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. केकतपूर\nअमरावती ब्राम्हणवाडा (गो) श्रीमती मणकर्णा अजाबराव मोहड (विधवा) 90800/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. ब्राम्हणवाडा (गो)\nअमरावती ब्राम्हणवाडा (गो) श्रीमती राजकन्या सुरेश हिवराळे (विधवा) 90800/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. ब्राम्हणवाडा (गो)\nअमरावती ब्राम्हणवाडा (गो) श्री प्रभाकर झोलाजी वानखडे 112840/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. ब्राम्हणवाडा (गो)\nअमरावती नांदूरा (पि) श्रीमती पार्वती रावसाहेब मोहोकार 97720/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. नांदूरा (पि)\nअमरावती नांदूरा (पि) श्री प्रेमदास मारोती धाकडे 99830/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. नांदूरा (पि)\nअमरावती नांदूरा (पि) श्री रामकृष्ण बाजीराव मोहड 99830/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. नांदूरा (पि)\nअमरावती धानोरा (कोकाळे) संजय पुंडलिक मोहड 105400/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. धानोरा (कोकाळे)\nअमरावती धानोरा (कोकाळे) श्री सुखदेव महादेव मोहाड 105400/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. धानोरा (कोकाळे)\nअमरावती धानोरा (कोकाळे) श्री लेखादास माशीनाथ सरोदे 105400/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. धानोरा (कोकाळे)\nअमरावती धानोरा (कोकाळे) श्री रामराव सुर्यभान वानखडे 110384/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. धानोरा (कोकाळे)\nअमरावती धानोरा (कोकाळे) श्री बापुराव गुलाबराव वरघट 111214/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. धानोरा (कोकाळे)\nअमरावती धानोरा (कोकाळे) श्री चिंतामण रामाजी डोंगरे 111214/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. धानोरा (कोकाळे)\nअमरावती धानोरा (कोकाळे) श्री प्रल्हाद पुडंलिकराव मेटागे 130380/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. धानोरा (कोकाळे)\nअमरावती धानोरा (कोकाळे) श्री बाळू श्रीराम गाडे 100440/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. धानोरा (कोकाळे)\nअमरावती धानोरा (कोकाळे) श्री रंगराव बाबाराव चपाने 100440/- 15.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. धानोरा (कोकाळे)\nअमरावती धानोरा (कोकाळे) श्रीमती दुर्गा विश्वनाथ तंतरपाळे 106400/- 16.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. धानोरा (कोकाळे)\nअमरावती सालोरा (खुर्द) श्री मधुकर च्त्रु साबळे 121700/- 16.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. सालोरा (खुर्द)\nअमरावती सालोरा (खुर्द) श्री मधुकरजी फत्तुजी लोखडे 121700/- 16.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. सालोरा (खुर्द)\nअमरावती सालोरा (खुर्द) श्री देवानंद आंनदा गायकवाड 121700/- 16.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. सालोरा (खुर्द)\nअमरावती सालोरा (खुर्द) श्री विष्णु भुराजी वानखडे 124730/- 16.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. सालोरा (खुर्द)\nअमरावती सालोरा (खुर्द) श्री दादाराव मोतीराम वानखडे 121700/- 16.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. सालोरा (खुर्द)\nअमरावती यावली शहीद श्रीमती प्रभाबाई महादेव गाडे (विधवा) 122520/- 16.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. यावली शहीद\nअमरावती यावली शहीद श्री प्रमोद अंबादास गुडधे 121540/- 16.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. यावली शहीद\nअमरावती यावली शहीद श्रीमती आशा मारोती गवई 121540/- 16.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. यावली शहीद\nअमरावती यावली शहीद श्रीमती लताबाई सुखदेव खंडारे (विधवा) 129640/- 16.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. यावली शहीद\nअमरावती यावली शहीद श्री सुदर्शन अजाबराव खडसे 96168/- 16.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. यावली शहीद\nअमरावती यावली शहीद श्रीमती रेखा अरुण इंगळे 145040/- 16.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. यावली शहीद\nअमरावती यावली शहीद श्री नेतलाल चुन्नीलाल खरुलेे 115680/- 16.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. यावली शहीद\nअमरावती यावली शहीद श्री विष्णू वामन खडसे 93120/- 16.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. यावली शहीद\nअमरावती यावली शहीद श्री रामराव अमृतराव खडांरे 93120/- 16.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. यावली शहीद\nअमरावती डवरगाव सौ सुशिला श्यामराव कांबळे 186800/- 16.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. डवरगाव\nअमरावती डवरगाव श्रीमती लीलाबाई भाऊराव खंडारे(विधवा) 100910/- 16.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. डवरगाव\nअमरावती डवरगाव श्री गजानन सहदेव तायडे 100910/- 16.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. डवरगाव\nअमरावती डवरगाव श्री पद्यमाकर हरीभाऊ तायडे 101174/- 16.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. डवरगाव\nअमरावती डवरगाव श्री अजाबराव भाऊराव खंडारे 101174/- 16.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. डवरगाव\nअमरावती ााखेड श्री प्रल्हाद लक्ष्मण मेश्राम 107894/- 16.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. ााखेड\nअमरावती ााखेड श्री महादेव हनवती बोरकर 108902/- 16.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. ााखेड\nअमरावती ााखेड श्री आकाश महादेव गाडे 107894/- 16.10.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. ााखेड\nनांदगाव खेडपिंप्री श्रीमती गोकर्णा रामचंद्र खंडारे 155000/- 16.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. खेडपिंप्री\nनांदगाव खेडपिंप्री श्री प्रल्हाद गोंविदराव जाधव 155000/- 16.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. खेडपिंप्री\nनांदगाव खेडपिंप्री श्री किसन रामचंद्र खंडारे 153760/- 16.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. खेडपिंप्री\nनांदगाव सार्शी श्रीमती बेबीबाई भानुदास राऊत (विधवा) 119040/- 27.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सार्शी\nनांदगाव सार्शी श्रीमती नलीनी बापुराव मोहड (विधवा) 193216/- 27.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सार्शी\nनांदगाव सार्शी श्री जयकुमार सुखदेव नाईक 193216/- 27.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सार्शी\nनांदगाव सार्शी श्रीमती शकुंतला शामराव ढोके (विधवा) 194580/- 27.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सार्शी\nनांदगाव सार्शी श्री बबन फुरसाजी गंडलिंग 148732/- 27.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सार्शी\nनांदगाव सार्शी श्री लक्ष्मण पायरु अवचारे 148732/- 27.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सार्शी\nनांदगाव सार्शी श्री नागनाथ लक्ष्मण अंबोरे 149838/- 27.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सार्शी\nनांदगाव सार्शी महादेव गुलाब लोंखडे 208980/- 27.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सार्शी\nनांदगाव सार्शी श्रीमती सुदंराबाई इसन वानखडे 146806/- 27.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सार्शी\nनांदगाव सार्शी श्रीमती कलावती बक्षीराम प्रधान 148170/- 27.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सार्शी\nनांदगाव सार्शी श्री ज्ञानेश्वर बन्सी हिवराळे 220320/- 27.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सार्शी\nनांदगाव सार्शी श्रीमती गिरजा मंगल अंबोरे 126480/- 27.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सार्शी\nनांदगाव सार्शी श्री शंकर जिवन नितनवरे 126480/- 27.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सार्शी\nनांदगाव सार्शी श्रीमती नर्मदा हरिभाऊ शेळके 177120/- 27.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सार्शी\nनांदगाव सार्शी श्री मनोज बडू हिवराळे 177120/- 27.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सार्शी\nनांदगाव सार्शी श्री रामराव अमृत शिरसाट 178350/- 27.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सार्शी\nनांदगाव सार्शी श्री उकंडराव शामराव रावेकर 161230/- 27.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सार्शी\nनांदगाव सार्शी श्री निळकंठराव मानिक अंभोरे 163186/- 27.10.2005 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सार्शी\nअमरावती जळका शहापूर श्रीमती बेबीताई वामनराव भुरभुरे 97850/- 30.11.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. जळका शहापूर\nअमरावती जळका शहापूर श्री किसन पांडूरंग भुरभुरे 97230/- 30.11.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. जळका शहापूर\nअमरावती केकतपूर श्री. अशोक विष्णुजी ठवरे 157560/- 12.07.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. केकतपूर\nअमरावती केकतपूर श्रीमती मणकर्णा माणिक वरघट 157560/- 12.07.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. केकतपूर\nअमरावती केकतपूर श्री. धनराज महादेव वरघट 157560/- 12.07.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. केकतपूर\nअमरावती केकतपूर श्री. देविदास सखाराम कांबळे 157560/- 12.07.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. केकतपूर\nअमरावती केकतपूर श्री.कौतिक सखाराम वरघट 157560/- 12.07.2005 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. केकतपूर\nअमरावती यावली शहिद श्री सुरेश शामराव किर्तकार 120080/- 11.05.2006 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. यावली शहिद\nअमरावती यावली शहिद श्री सुधाकर नारायण खडसे 120080/- 11.05.2006 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. यावली शहिद\nअमरावती यावली शहिद श्री किशोर अमृतराव खंडारे 161760/- 11.05.2006 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. यावली शहिद\nनांदगाव मांजरी म्हसला श्री. विश्वनाथ पंतींग साखरे 108900/- 15.05.2006 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. मांजरी म्हसला\nनांदगाव मांजरी म्हसला श्री राजकुमार रामाजी भगत 108900/- 15.05.2006 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. मांजरी म्हसला\nनांदगाव मांजरी म्हसला श्री. रामदास पुडलींक जंवजांळ 72900/- 15.05.2006 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. मांजरी म्हसला\nनांदगाव मांजरी म्हसला श्री. मधुकर शिवराम वाघमारे 99000/- 15.05.2006 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. मांजरी म्हसला\nनांदगाव मांजरी म्हसला श्री. मधुकर सदाशिव बोधीले 108900/- 15.05.2006 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. मांजरी म्हसला\nनांदगाव कोहळा जटेसर श्री. वंसत नामदेव मोहड 66096/- 15.05.2006 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. कोहळा जटेसर\nनांदगाव कोहळा जटेसर श्री. नवनाथ तुकाराम कांबळे 65448/- 15.05.2006 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. कोहळा जटेसर\nनांदगाव कोहळा जटेसर श्री.अनिरुध्द मोहोड 102542/- 15.05.2006 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. कोहळा जटेसर\nनांदगाव टाकडी कानडा श्री. धर्मराज संभाजी वागदे 86550/- 15.05.2006 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. टाकडी कानडा\nनांदगाव टाकडी कानडा श्री. अवधुत जयराम कळसकर 86550/- 15.05.2006 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. टाकडी कानडा\nनांदगाव सार्शि श्रीमती मैनाबाई डोमाजी तायडे (विधवा) 90310/- 16.05.2006 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सार्शि\nनांदगाव सार्शि श्री.देविदास अमृत धंदर 112970/- 16.05.2006 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सार्शि\nनांदगाव सार्शि श्री. मनोहर श्रीराम धंदर 112970/- 16.05.2006 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सार्शि\nनांदगाव सार्शि श्री नागोराव हिरामण श्रीरामे 78250/- 16.05.2006 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सार्शि\nनांदगाव सार्शि श्री. सुरेश रामनाथ राऊत 78250/- 16.05.2006 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सार्शि\nनांदगाव सार्शि श्री भगवान श्यामराव खंडारे 89580/- 16.05.2006 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सार्शि\nनांदगाव प्रिपी पोच्च् श्री. नरेश सुर्यभान जाधव 101440/- 16.05.2006 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. प्रिपी पोच्च्\nनांदगाव सालोड कसबा श्री.रामा लक्ष्मण दाभाडे 83268/- 16.05.2006 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सालोड कसबा\nनांदगाव सालोड कसबा श्री. बंडू दशरथ मेश्राम 83268/- 16.05.2006 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सालोड कसबा\nनांदगाव सालोड कसबा श्री. शंकर दशरथ मेश्राम 83268/- 16.05.2006 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सालोड कसबा\nनांदगांव सार्शि श्रीमती गयाबाई अन्नाजी गवईे 121030/- 16.05.2006 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सार्शि\nनांदगांव सार्शि श्री सुधारकर भदुजी धंदर 115650/- 16.05.2006 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सार्शि\nनांदगांव सार्शि श्री. दिपक प्रल्हाद बेलेकर 102940/- 16.05.2006 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. सार्शि\nअमरावती डवरगांव श्री. केसन तानाजी इंगळे 78100/- 17.06.2016 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. डवरगांव\nअमरावती डवरगांव श्री. श्रीधर शंकर तायडे 127160/- 17.06.2016 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. डवरगांव\nअमरावती डवरगांव श्री.प्रल्हाद पुडांजी तायडे 78100/- 17.06.2016 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. डवरगांव\nअमरावती यावली शहिद श्रीमती कलावंताबाई महादेव सोनोने 141380/- 17.06.2016 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. यावली शहिद\nअमरावती यावली शहिद श्री प्रल्हाद गोविंदराव मेश्राम 135820/- 17.06.2016 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. यावली शहिद\nअमरावती यावली शहिद श्री दुुयोेधन गणपत धाकडे 101750/- 17.06.2016 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. यावली शहिद\nअमरावती यावली शहिद श्री किसन गोपाळ वाघमारे 101750/- 17.06.2016 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. यावली शहिद\nअमरावती डवरगाव श्री सहदेव महादेव तायडे 167890/- 17.06.2016 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. डवरगाव\nअमरावती डवरगाव श्री गौतम सुभानजी वानखडे 168680/- 17.06.2016 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. डवरगाव\nअमरावती डवरगाव श्री ज्ञानेश्वर मोरतराव आठवले 169890/- 17.06.2016 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. डवरगाव\nअमरावती डवरगाव श्री दादाराव भाऊराव खंडारे 125660/- 17.06.2016 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. डवरगाव\nअमरावती नांदूर पिगंळाई श्री. जानराव यंशवतराव धाकडे 64220/- 17.06.2016 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. नांदूर पिगंळाई\nअमरावती नांदूर पिगंळाई श्री. पंजाब फकीरजी वावरे 61280/- 17.06.2016 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. नांदूर पिगंळाई\nभातकुली गणोजा देवी श्रीमती गुंफाबाई भिमराव वाकोडे (परितक्ता) 99220/- 07.12.2006 जिल्हा अमरावती, ता. भातकुली, मु. पो. गणोजा देवी\nभातकुली गणोजा देवी श्रीमती ललीता देविदास स्वर्गे 112646/- 07.12.2006 जिल्हा अमरावती, ता. भातकुली, मु. पो. गणोजा देवी\nभातकुली गणोजा देवी श्रीमती मंजूराबाई मारोती भगत 129860/- 07.12.2006 जिल्हा अमरावती, ता. भातकुली, मु. पो. गणोजा देवी\nभातकुली गणोजा देवी श्री. वामन भिमराव वानखडे 105780/- 07.12.2006 जिल्हा अमरावती, ता. भातकुली, मु. पो. गणोजा देवी\nभातकुली इब्राहिनपूर श्रीमती धृपदाबाई डोमाजी सगळे (विधवा) 76380/- 07.12.2006 जिल्हा अमरावती, ता. भातकुली, मु. पो. इब्राहिनपूर\nधामणगाव रेल्वे कावली वसाड श्रीमती सुमित्रा तुकाराम डोंगरे (विधवा 56700/- 13.07.2006 जिल्हा अमरावती, ता. धामणगाव रेल्वे, मु. पो. कावली वसाड\nधामणगाव रेल्वे कावली वसाड श्री. शंकर शामराव सोनोने 56700/- 13.07.2006 जिल्हा अमरावती, ता. धामणगाव रेल्वे, मु. पो. कावली वसाड\nअमरावती ब्राम्हणवाडा श्रीमती पार्वता बाबाराव वाघमारे 101440/- 08.12.2006 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. ब्राम्हणवाडा\nअमरावती ब्राम्हणवाडा श्री निंळकंठ गुलाबराव तायडे 105400/- 08.12.2006 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. ब्राम्हणवाडा\nअमरावती ब्राम्हणवाडा श्री काशिराव रायभान फुले 74400/- 08.12.2006 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. ब्राम्हणवाडा\nभातकुली सायत श्री.चंद्रकांत किसन जामनिक 332640/- 08.12.2006 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. सायत\nअमरावती ब्राम्हणवाडा श्री सुधिर नागोराव शिंगाडे 74400/- 08.12.2006 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. ब्राम्हणवाडा\nअमरावती ब्राम्हणवाडा श्री प्रितम नथ्थ्‌ु कोकाटे 77050/- 19.12.2006 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. ब्राम्हणवाडा\nअमरावती ब्राम्हणवाडा श्री. शेषराव कंठूजी जामनिक 75040/- 19.12.2006 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. ब्राम्हणवाडा\nअमरावती ब्राम्हणवाडा श्री. राजकुमार तुळशिराम खिराळे 75040/- 19.12.2006 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. ब्राम्हणवाडा\nअमरावती ब्राम्हणवाडा श्री. निंरजन जोतीराम बनसोड 75040/- 19.12.2006 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. ब्राम्हणवाडा\nअमरावती ब्राम्हणवाडा श्री. समाधान दौलत बनसोड 75040/- 19.12.2006 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. ब्राम्हणवाडा\nमोर्शी खानापूर श्रीमती आशा शंकर काळे 105000/- 21.12.2006 जिल्हा अमरावती, ता. मोर्शी, मु. पो. खानापूर\nमोर्शी खानापूर श्रीमती वच्च्ला अडाजी चांदणे (विधवा 105000/- 21.12.2006 जिल्हा अमरावती, ता. मोर्शी, मु. पो. खानापूर\nमोर्शी खानापूर श्रीमती कमला किसन कलाने 105000/- 21.12.2006 जिल्हा अमरावती, ता. मोर्शी, मु. पो. खानापूर\nमोर्शी खानापूर श्रीमती रत्ना उंकडराव वानखडे 105000/- 21.12.2006 जिल्हा अमरावती, ता. मोर्शी, मु. पो. खानापूर\nमोर्शी खानापूर श्रीमती केशरबाई पांडूरंग पंचाळें (विधवा) 106400/- 21.12.2006 जिल्हा अमरावती, ता. मोर्शी, मु. पो. खानापूर\nअचलपूर येवता श्रीमती बेबी देवराव चपाने 91050/- 06.09.2007 जिल्हा अमरावती, ता. अचलपूर, मु. पो. येवता\nअचलपूर येवता श्री.बाबुराव रामराव नेतनराव 133200/- 06.09.2007 जिल्हा अमरावती, ता. अचलपूर, मु. पो. येवता\nअचलपूर येवता श्री.साहेबराव पांडुरंग वानखडे 103350/- 06.09.2007 जिल्हा अमरावती, ता. अचलपूर, मु. पो. येवता\nअचलपूर येवता श्री.दादाराव नत्थु वानखडे 98100/- 06.09.2007 जिल्हा अमरावती, ता. अचलपूर, मु. पो. येवता\nअचलपूर येवता श्री.मधुकर काशिराव नेतनराव 81040/- 06.09.2007 जिल्हा अमरावती, ता. अचलपूर, मु. पो. येवता\nअमरावती यावली शहिद श्रीमती सुब्रदाबाई दशरथ ढोके 120190/- 22.07.2008 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. यावली शहिद\nअमरावती. यावली शहिद श्रीमती संगिता अरुण गायकवाड 120190/- 22.07.2008 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. यावली शहिद\nअमरावती. यावली शहिद श्रीमती मंगला दिलीप कांबळे. 143850/- 22.07.2008 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. यावली शहिद\nअमरावती. यावली शहिद श्रीमती शिला गोविंदराव वरघट 143850/- 22.07.2008 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. यावली शहिद\nअमरावती. यावली शहिद श्रीमती सुशिला दिलीपराव किर्तकार . 196350/- 22.07.2008 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. यावली शहिद\nअमरावती. यावली शहिद श्रीमती सविता पुडंलिकराव ताथोड 158270/- 22.07.2008 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. यावली शहिद\nअमरावती. यावली शहिद श्रीमती सिंधु देवानंद मनोहर 120190/- 22.07.2008 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. यावली शहिद\nअमरावती. वडूरा श्रीमती क्रांता सुरेश गवई 143450/- 02.07.2009 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. वडूरा\nअमरावती. वडूरा श्रीमती शालू राजेंद्र गवई 144350/- 02.07.2009 जिल्हा अमरावती, ता. अमरावती, मु. पो. वडूरा\nभातकुली दाऊदपूर श्रीमती भागिरथी काशिनाथ मोटघरे 125000/- 19.06.2009 जिल्हा अमरावती, ता. भातकुली, मु. पो. दाऊदपूर\nभातकुली दाऊदपूर श्री.साहेबराव कवढूजी घोडे 123750/- 19.06.2009 जिल्हा अमरावती, ता. भातकुली, मु. पो. दाऊदपूर\nभातकुली दाऊदपूर श्री. गजानन बापुराव इंगळे 123750/- 19.06.2009 जिल्हा अमरावती, ता. भातकुली, मु. पो. दाऊदपूर\nनांदगाव खंडे मुडनिशाकराव श्रीमती लिलाबाई गणेशराव लोखंडे 300760/- 23.06.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव खंडे, मु. पो. मुडनिशाकराव\nनांदगाव खंडे मुडनिशाकराव श्रीमती रत्नमाला पंजाबराव कटाळैे 300760/- 23.06.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव खंडे, मु. पो. मुडनिशाकराव\nनांदगाव खंडे मुडनिशाकराव श्रीमती गुफा शकरराव भिसे 300760/- 23.06.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव खंडे, मु. पो. मुडनिशाकराव\nनांदगाव खंडे मुडनिशाकराव श्रीमती कविता अशोक भगत 300760/- 23.06.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव खंडे, मु. पो. मुडनिशाकराव\nनांदगाव खंडे मुडनिशाकराव श्रीमती विठाबाई पामाजी कांबळे 300760/- 23.06.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव खंडे, मु. पो. मुडनिशाकराव\nनांदगाव खंडे सार्शि श्रीमती उुकठाबाई विश्वनाथ धंदर 101634/- 07.10.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव खंडे, मु. पो. सार्शि\nनांदगाव खंडे सार्शि श्री. रमंश श्रावण धनंदर 101634/- 07.10.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव खंडे, मु. पो. सार्शि\nनांदगाव खंडे सार्शि श्री. दिंगाबर तुळशिराम मेश्राम 101634/- 07.10.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव खंडे, मु. पो. सार्शि\nनांदगांव काठोडा श्रीमती नानुबाई अंबादास हरणे 95210/- 07.10.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. काठोडा\nनांदगांव खेड पिंपरी श्रीमती कमला मधुकरराव वरघट 86312/- 09.10.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. खेड पिंपरी\nनांदगांव खेड पिंपरी श्रीमती लिला नानाजी खंडारे 86312/- 09.10.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. खेड पिंपरी\nनांदगांव खेड पिंपरी श्री. दिलीप दत्तुजी किरदक 86312/- 09.10.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. खेड पिंपरी\nनांदगांव खेड पिंपरी श्री.पुडंलिक लहानुजी गवई 86312/- 09.10.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. खेड पिंपरी\nनांदगांव मंगरुळ चव्हाळा श्रीमती.मनकर्णाबाई बंडू भगत 133834/- 23.07.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. मंगरुळ चव्हाळा\nनांदगांव मंगरुळ चव्हाळा श्रीमती.लता जगन्ननाथ कराळे 133834/- 23.07.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. मंगरुळ चव्हाळा\nनांदगांव मंगरुळ चव्हाळा श्री.पंडीत मारोती बसवनाथे 133834/- 23.07.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. मंगरुळ चव्हाळा\nनांदगांव पिंपंळागाव निपाणी श्रीमती.शंकुतला भिमराव गणविर 51160/- 23.07.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. पिंपंळागाव निपाणी\nनांदगांव पिंपंळागाव निपाणी श्रीमती.चित्रलेखा प्रभाकर घोडेस्वार 57160/- 23.07.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. पिंपंळागाव निपाणी\nनांदगांव पिंपंळागाव निपाणी श्रीमती.सुनंदा दिलीप धोगंडे 76280/- 23.07.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. पिंपंळागाव निपाणी\nनांदगांव मुडनिंशाकराव श्री.विजय श्रीराम रावेकर 182000/- 25.08.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. मुडनिंशाकराव\nनांदगांव मुडनिंशाकराव श्री. दामोधर नामदेव भितकर 180000/- 25.08.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. मुडनिंशाकराव\nनांदगांव मुडनिंशाकराव श्री. गणेश शंंकरराव खंडारे 182000/- 25.08.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. मुडनिंशाकराव\nनांदगांव मुडनिंशाकराव श्री. साहेबराव चंपतराव रावेकर. 244300/- 25.08.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. मुडनिंशाकराव\nनांदगांव मुडनिंशाकराव श्री. नरेद्र हरीभाऊ वाडेकर 180000/- 25.08.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. मुडनिंशाकराव\nनांदगांव मुडनिंशाकराव श्री. गजानन शंकरराव शेळके 158850/- 25.08.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. मुडनिंशाकराव\nनांदगांव मुडनिंशाकराव श्री. राजेद्र डोगाजी लोहकरंे 134050/- 25.08.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. मुडनिंशाकराव\nनांदगांव मुडनिंशाकराव श्रीमती पुष्पा शेषराव बसवनाथे 180000/- 25.08.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. मुडनिंशाकराव\nनांदगांव मुडनिंशाकराव श्री. मंगल झागुजी लोखडे 157300/- 25.08.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. मुडनिंशाकराव\nनांदगांव मुडनिंशाकराव श्री. साहेबराव हिरामनजी डवरे 180000/- 25.08.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. मुडनिंशाकराव\nनांदगांव मुडनिंशाकराव श्री. प्रकाश शेषराव शेळके 208450/- 25.08.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. मुडनिंशाकराव\nनांदगांव मुडनिंशाकराव श्री. भाष्कर शेषराव काळपांडे 190050/- 25.08.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. मुडनिंशाकराव\nनांदगांव मुडनिंशाकराव श्री. पंजाब आक्रोशा लोखंडे 180000/- 25.08.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. मुडनिंशाकराव\nनांदगांव मुडनिंशाकराव श्री. अरुण रामराव लसनकर 183500/- 25.08.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. मुडनिंशाकराव\nनांदगांव मुडनिंशाकराव श्री. अरुण पिंटूजी जोधळे 182000/- 25.08.2009 जिल्हा अमरावती, ता. नांदगाव, मु. पो. मुडनिंशाकराव\nभातकुली गणोजा देवी श्रीमती मालू गोपीचंद चौरे (विधवा)े 103750/- 01.07.2010 जिल्हा अमरावती, ता. भातकुली, मु. पो. गणोजा देवी\nतिवसा तिवसा श्रीमती संगिता संजय लांडगे 207500/- 01.09.2014 जिल्हा अमरावती, ता. तिवसा, मु. पो. तिवसा\nतिवसा तिवसा श्रीमती वनमाला विनोद वाघमारे 317500/- 01.09.2014 जिल्हा अमरावती, ता. तिवसा, मु. पो. तिवसा\nतिवसा तिवसा श्रीमती लक्ष्मी नानाजी वानखडे 252500/- 01.09.2014 जिल्हा अमरावती, ता. तिवसा, मु. पो. तिवसा\nतिवसा तिवसा श्रीमती नंदा अजय बावणे 211000/- 01.09.2014 जिल्हा अमरावती, ता. तिवसा, मु. पो. तिवसा\nतिवसा तिवसा श्रीमती पुष्पा विलास मनवर 387500/- 01.09.2014 जिल्हा अमरावती, ता. तिवसा, मु. पो. तिवसा\nलाभाची रक्कम रूपये/लाख/हेक्टर आर\nखामगाव गावान्धला भीमराव तुलसीराम सरदार 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. गावान्धला\nखामगाव गावान्धला बालकिसन अडाव सरदार 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. गावान्धला\nखामगाव गावान्धला विश्वास कडू तायडे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. गावान्धला\nखामगाव गावान्धला अनिल उत्तम सुरवाडे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. गावान्धला\nखामगाव गावान्धला मोहन विक्रम सरदार 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. गावान्धला\nखामगाव गावान्धला डॉ. वातासाला भास्कर तिडके 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. गावान्धला\nखामगाव गावान्धला भीमराव महादू वानखेडे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. गावान्धला\nखामगाव गावान्धला श्रीमती रुखमाबाई जयराम पातोडे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. गावान्धला\nखामगाव गावान्धला भास्कर नामदेव इंगळे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. गावान्धला\nखामगाव गावान्धला प्रलाध नामदेव इंगळे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. गावान्धला\nखामगाव Kinhi महादेव विजय समाधान रानीत 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. Kinhi महादेव\nखामगाव अकोली युवराज राजाराम इंगळे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. अकोली\nखामगाव कुऱ्हा श्रीमती विमल विठ्ठल वाकोडे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. कुऱ्हा\nखामगाव कुऱ्हा श्रीमती इंदुबाई फकिरावानखेडे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. कुऱ्हा\nखामगाव Gharod किसान साम्भूजी कांबळे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. घरोड\nखामगाव Gharod गजानन काशीराम हिवराळे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. घरोड\nखामगाव Gharod मुरलीधर निम्बाजी इंगोले 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. घरोड\nलोणार लोणार भगवान गंगाराम वाकले 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. लोणार मु. पो. लोणार\nलोणार लोणार मोतीराम श्रावण अधिक 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. लोणार मु. पो. लोणार\nलोणार लोणार श्रीमती मीना केशव भगत 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. लोणार मु. पो. लोणार\nलोणार लोणार श्रीमती देऊबाई देवीदास सरदार 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. लोणार मु. पो. लोणार\nलोणार लोणार श्रीमती द्वारकाबाई चांदर्भान सरदार 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. लोणार मु. पो. लोणार\nलोणार बुमराला पंढरी देऊराव कारले 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. लोणार मु. पो. बुमराला\nलोणार बुमराला सोपान देओराव कारहाले 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. लोणार मु. पो. बुमराला\nजळगाव जॉन मोहितेपूर राजाराम तुकाराम Avchar 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. जळगाव जॉन मु. पो. मोहितेपूर\nशेगाव गायगाव श्रीमती राजकन्या महादेव विरघाट 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. शेगाव मु. पो. गायगाव\nशेगाव गायगाव तुळशीराम पुंजाजी सोनोने 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. शेगाव मु. पो. गायगाव\nशेगाव आदसूल श्रीमती वेणूताई वसंता डोंगरे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. शेगाव मु. पो. आदसूल\nशेगाव आदसूल सुरेश जग्देओ मानते 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. शेगाव मु. पो. आदसूल\nशेगाव आदसूल गोपाल सुखदेव इंगळे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. शेगाव मु. पो. आदसूल\nसिंधखेड राजा सिंधखेड राजा लक्ष्मण काशीनाथ जाधव 4.08 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. सिंधखेड राजा मु. पो. सिंधखेड राजा\nखामगाव काद्मापूर श्रीमती लीलाबाई गणेश सुरवाले 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. काद्मापूर\nखामगाव काद्मापूर सुरेश श्रीराम तायडे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. काद्मापूर\nखामगाव काद्मापूर निरंजन धोनिराम सरकाते 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. काद्मापूर\nखामगाव काद्मापूर पांडुरंग दौलत इंगळे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. काद्मापूर\nखामगाव काद्मापूर भिका संपत वानखेडे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. काद्मापूर\nखामगाव अत्ताली श्रीमती वसंताबाई नामदेव इंगळे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. अत्ताली\nखामगाव अत्ताली श्रीमती जिजाबाई प्रल्हाद गवई 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. अत्ताली\nखामगाव काद्मापूर देवदास बिकाजी शेगोकार 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. काद्मापूर\nखामगाव काद्मापूर बाबुराव उदेभान सावदेकर 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. काद्मापूर\nखामगाव काद्मापूर तेजराव गुलाबराव पातोडे 4.08 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. काद्मापूर\nखामगाव काद्मापूर श्रीकृष्ण श्रीराम Taide 4,09 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. काद्मापूर\nखामगाव काद्मापूर सुनील प्रल्हाद राजगुरे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. काद्मापूर\nखामगाव काद्मापूर रामक्रिष्ण यादव सरदार 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. काद्मापूर\nखामगाव काद्मापूर प्रभाकर Punjaji वानखेडे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. काद्मापूर\nखामगाव काद्मापूर संतोष रामकृष्ण पानपाटील 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. काद्मापूर\nखामगाव काद्मापूर Jagdeo सुखदेव सरदार 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. काद्मापूर\nखामगाव मोहना बु श्रीमती बेबीबाई पांडुरंग गावार्गुर 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. मोहना बु\nखामगाव अकोली श्रीमती निर्मला अनिल वासनिक 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. अकोली\nखामगाव अकोली बाबुराव लक्ष्मण आवरे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. अकोली\nखामगाव उमरा अत्ताली हरिभाऊ महादेव गवई 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. उमरा अत्ताली\nखामगाव उमरा अत्ताली भारत मोतीराम गावंडे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. उमरा अत्ताली\nखामगाव उमरा अत्ताली संतोष प्रकाश गावार्गुर 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. उमरा अत्ताली\nखामगाव उमरा अत्ताली अशोक जनुजी गावंडे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. उमरा अत्ताली\nखामगाव उमरा अत्ताली गणेश महादेव गवई 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. उमरा अत्ताली\nखामगाव उमरा अत्ताली रामकृष्ण बबन हिवराळे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. उमरा अत्ताली\nसिंधखेड राजा सिंधखेड राजा अशोक अंकुश पदमुख 3.83 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. सिंधखेड राजा मु. पो. सिंधखेड राजा\nसिंधखेड राजा सिंधखेड राजा श्रीमती शारदा, दिलीप जाधव 3.82 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. सिंधखेड राजा मु. पो. सिंधखेड राजा\nसिंधखेड राजा सिंधखेड राजा प्रवीण सूर्यभान पालमुख 3.82 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. सिंधखेड राजा मु. पो. सिंधखेड राजा\nसिंधखेड राजा सिंधखेड राजा संजय नरहरी म्हस्के 3.83 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. सिंधखेड राजा मु. पो. सिंधखेड राजा\nसंग्रामपूर पातुर्डा रामकृष्ण ओंकार खंडेराव 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. संग्रामपूर मु. पो. पातुर्डा\nलोणार Gaikhed इंदुबाई भगवान अधिक 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. लोणार मु. पो. Gaikhed\nलोणार बुमराला समाधान देऊराव कहाले 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. लोणार मु. पो. बुमराला\nखामगाव काद्मापूर माणिकराव महादेव गव्हाळे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. लोणार मु. पो. काद्मापूर\nखामगाव काद्मापूर गजानन महादेव गव्हाळे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. लोणार मु. पो. काद्मापूर\nखामगाव काद्मापूर श्रीमती कासाबाई दिलीप वानखेडे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. काद्मापूर\nखामगाव पळशी पु जगदेव शंकर मानकर 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. पळशी पु\nखामगाव पळशी पु सुरेश मोतीराम मानकर 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. पळशी पु\nखामगाव पळशी पु ताईबाई सारंगधर कांबळे 3.32 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. पळशी पु\nखामगाव खामगाव प्रल्हाद जगदेवरावजी बाबुलकर 4.21 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. खामगाव\nखामगाव काद्मापूर विलास गंग्लुमानसावदेकर 3.32 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. काद्मापूर\nखामगाव विहीगाव श्रीमती कुसुम नारायण चांदे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. विहीगाव\nखामगाव पळशी पु रघुनाथ Dagadu कांबळे 3.32 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. पळशी पु\nखामगाव निलेगाव भीमराव शामराव हिवराळे 4.04 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. निलेगाव\nखामगाव पळशी शंकर, रूपाली ठोसरे 3.29 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. पळशी\nखामगाव पळशी संग्रक्षक शंकर ठोसरे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. पळशी\nखामगाव पळशी भास्कर फकिरा इंगळे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. पळशी\nखामगाव पळशी श्रीमती कलाबाई प्रल्हाद इंगळे 4.17 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. पळशी\nखामगाव लासोरा जहांगीर साहेबराव सितारामजी दुतोंडे 4 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. लासोरा जहांगीर\nखामगाव लासोरा जहांगीर सीताराम तुकाराम दुतोंडे 4,02 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. लासोरा जहांगीर\nशेगाव भोनगाव राजेंद्र साहेबराव दामोदर 3.01 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. शेगाव मु. पो. भोनगाव\nखामगाव पाला पंचशीला श्रीकृष्ण लहाने 4.01 एकर जमीन जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. पाला\nमेहकर जानेफळ संतोष नामदेव काकडे 1.62 एच आर जिल्हा बुलडाणा, ता. मेहकर मु. पो. जानेफळ\nमेहकर मारोतीपेठ बळीराम तुकाराम साद्वारते 1.62 एच आर जिल्हा बुलडाणा, ता. मेहकर मु. पो. मारोतीपेठ\nमेहकर मारोतीपेठ सुरेश शिवराम कांबळे 1.62 एच आर जिल्हा बुलडाणा, ता. मेहकर मु. पो. मारोतीपेठ\nखामगाव धोरपगाव सुरेश गानू सोनोने 1.40 एच आर जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. धोरपगाव\nखामगाव धोरपगाव वासुदेव सुगदेवसोनोने 1.40 एच आर जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. धोरपगाव\nखामगाव पळशी पु संतोष शामराव ठोसरे 1.91 एच आर जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. पळशी पु\nखामगाव पळशी पु हरिश्चंद्र नामदेवढाकरे 1.92 एच आर जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. पळशी पु\nखामगाव पिंपरी गवळी प्रकाश वासुदेव सोनोने 1.50 एच आर जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. पिंपरी गवळी\nखामगाव गराड गाव भाऊजी, रावजी वानखेडे 1.51 एच आर जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. गराड गाव\nखामगाव रामनगर विहिगाव भगवान शंकर वाकोडे 1.50 एच आर जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. रामनगर विहिगाव\nखामगाव लाखनवाडा गुलाब तेजराव वाकोडे 1.22 एच आर जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. लाखनवाडा\nखामगाव घारोड सुनंदाबाई किशन अवचार 1.21 एच आर जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. घारोड\nखामगाव अत्ताली कांताराम आत्माराम इंगळे 1.64 एच आर जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. अत्ताली\nखामगाव अत्ताली जगन भिकाजी खंदारे 1.64 एच आर जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. अत्ताली\nखामगाव हिवरखेड उत्तम चीन्गाजी खंडेराव 1.62 एच आर जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. हिवरखेड\nखामगाव हिवरखेड कैलाश रुस्तम मोरे 1.62 एच आर जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. हिवरखेड\nखामगाव हिवरखेड गोपाल उत्तम मोरे 1.62 एच आर जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. हिवरखेड\nखामगाव हिवरखेड श्रीमतीनंदाबाई सुखाचंद झिरे 1.46 एच आर जिल्हा बुलडाणा, ता. खामगाव मु. पो. हिवरखेड\nलाभाची रक्कम रूपये/लाख/हेक्टर आर\nमालेगांव पांगराबंदी श्री. सुखदेव जंगलु खंडारे 1.66 हेक्टर 15.08.2005 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मालेगांव, मु. पो. पांगराबंदी\nमालेगांव पांगराबंदी श्री. आकाराम तुकाराम खंडारे 1.68 हेक्टर 15.08.2005 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मालेगांव, मु. पो. पांगराबंदी\nमालेगांव पांगराबंदी श्री. मोतीराम कोलुजी जाधव 1.66 हेक्टर 15.08.2005 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मालेगांव, मु. पो. पांगराबंदी\nमालेगांव पांगराबंदी श्रीमती कलाबाई गणू बोरकर 1.66 हेक्टर 15.08.2005 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मालेगांव, मु. पो. पांगराबंदी\nमालेगांव पांगराबंदी श्री. गजानन सुपाजी खंडारे 1.67 हेक्टर 15.08.2005 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मालेगांव, मु. पो. पांगराबंदी\nमालेगांव दुबळवेल श्रीमती जीजाबाई नारायण गायकवाड 1.58 हेक्टर 15.08.2005 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मालेगांव, मु. पो. पांगराबंदी\nमालेगांव दुबळवेल श्री. विठ्ठल बुगाजी खंडारे 1.58 हेक्टर 15.08.2005 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मालेगांव, मु. पो. दुबळवेल\nमंगरुळपीर दुबळवेल श्री. सुरेशदगडू भांडवले 1.58 हेक्टर 15.08.2005 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मालेगांव, मु. पो. दुबळवेल\nमंगरुळपीर वनोजा श्रीमती हंसा रमेश कांबळे 1.43 हेक्टर 15.08.2005 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. दुबळवेल\nमंगरुळपीर वनोजा श्री. सुभाष बळीराम इंगोले 1.44 हेक्टर 28.10.2005 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. वनोजा\nमंगरुळपीर वनोजा श्री. रामजी नागोजी गायकवाड 1.43 हेक्टर 28.10.2005 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. वनोजा\nमंगरुळपीर बोरव्हा खु. श्रीमती सायंकाबाई शेषराव भगत 1.81 हेक्टर 28.10.2005 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. वनोजा\nमंगरुळपीर बोरव्हा खु. श्रीमती वनिता दिनकर बडवे 1.82 हेक्टर 28.10.2005 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता.मंगरुळपीर, मु. पो. बोरव्हा खु.\nमंगरुळपीर बोरव्हा खु. श्री. सिताराम उदेभान बेलखेडे 1.58 हेक्टर 28.10.2005 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता.मंगरुळपीर, मु. पो. बोरव्हा खु.\nमंगरुळपीर बोरव्हा खु. श्री. अंबादास दगडू मनवर 1.57 हेक्टर 28.10.2005 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता.मंगरुळपीर, मु. पो. बोरव्हा खु.\nमंगरुळपीर बोरव्हा खु. श्री.पुरुषोत्तम हरिभाऊ इंगोले 1.57 हेक्टर 28.10.2005 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता.मंगरुळपीर, मु. पो. बोरव्हा खु.\nमंगरुळपीर बोरव्हा खु. श्री. बाळू भिमराव आठवले 1.62 हेक्टर 28.10.2005 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता.मंगरुळपीर, मु. पो. बोरव्हा खु.\nमंगरुळपीर दाभा श्रीमती बेबी रमेश जामनिके 1.80 हेक्टर 28.10.2005 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता.मंगरुळपीर, मु. पो. बोरव्हा खु.\nमंगरुळपीर दाभा श्री. भिमराव किसन मोरे 1.80 हेक्टर 28.10.2005 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता.मंगरुळपीर, मु. पो. दाभा\nमंगरुळपीर बोरव्हा खु. श्री. मोतीराम रामजी खडसे 1.56 हेक्टर 28.10.2005 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता.मंगरुळपीर, मु. पो. दाभा\nमंगरुळपीर बोरव्हा खु. श्री. धर्मा तुकाराम राऊत 1.56 हेक्टर 05.03.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता.मंगरुळपीर, मु. पो. बोरव्हा खु.\nमंगरुळपीर बोरव्हा खु. श्रीमती वेणू बाई \"ांपत मोहाडे 1.56 हेक्टर 05.03.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता.मंगरुळपीर, मु. पो. बोरव्हा खु.\nमंगरुळपीर बोरव्हा खु. श्री. सं'ापाल भाऊराव खिराडे 1.56 हेक्टर 05.03.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता.मंगरुळपीर, मु. पो. बोरव्हा खु.\nमंगरुळपीर बोरव्हा खु. श्रीमती रुख्माबाई सदाशिव खंडारे 1.215हेक्टर 05.03.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता.मंगरुळपीर, मु. पो. बोरव्हा खु.\nमंगरुळपीर बोरव्हा खु. श्री. सुरेश यशवंत इंगोले 1.215हेक्टर 05.03.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता.मंगरुळपीर, मु. पो. बोरव्हा खु.\nमानोरा सिंगणापूर श्री.रामराव लक्ष्मण ठोंबरे 1.70 हेक्टर 05.03.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता.मंगरुळपीर, मु. पो. बोरव्हा खु.\nमानोरा सिंगणापूर श्री.मोतीराम अर्जुून मनवर 1.70 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. सिंगणापूर\nमानोरा सिंगणापूर श्री.गौतम नारायण राऊत 1.14 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. सिंगणापूर\nमानोरा सिंगणापूर श्री.गजानन हरिभाऊ भगत 1.62 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. सिंगणापूर\nमानोरा जवळा (बु) श्रीमती विमलबाई वि बळीराम सोनुने 1.34 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. सिंगणापूर\nमानोरा जवळा (बु) श्री.पुंडलिक दत्तू कांबळे 1.35 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. जवळा (बु)\nमानोरा जवळा (बु) श्री.काशीनाथ र'ाुजी मनवर 1.35 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. जवळा (बु)\nमानोरा रा. हिवरा (बु) श्रीमती \"ांद्रकला वि जानराव भगत 1.78 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. जवळा (बु)\nमानोरा रा. हिवरा (बु) श्री.गणेश \"ाोखाराम मनवर 1.78 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. हिवरा (बु)\nमानोरा रा. हिवरा (बु) देवमन शामराव भगत 1.76 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. हिवरा (बु)\nमानोरा रा. हिवरा (बु) र्श्री.विश्वनाथ किसन खडसे 1.34 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. हिवरा (बु)\nमानोरा रा. हिवरा (बु) श्री.सुखदेव \"ाोखाराम मनवन 1.76 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. हिवरा (बु)\nमानोरा साखरडोह श्रीमती शांताबाई वि केशवराव इंगोले 1.54 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. हिवरा (बु)\nमानोरा साखरडोह श्री.अजाबराव राम\"ांद्र भगत 1.55 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. साखरडोह\nमानोरा साखरडोह श्री.देवमन मोतीराम तायडे 1.24 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. साखरडोह\nमानोरा साखरडोह श्रीमती मिराबाई सुरेश बेलखेडे 1.47 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. साखरडोह\nमानोरा साखरडोह श्री.दत्ता तुकाराम भगत 1.55 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. साखरडोह\nमानोरा कार्ली श्रीमती तुळसाबाई वि जयराम सोनोने 1.62 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. साखरडोह\nमानोरा कार्ली श्री.नारायण राम\"ांद्र वा'ामारे 1.62 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. कार्ली\nमानोरा कार्ली श्री.गौतम कळणाजी वीर 1.62 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. कार्ली\nमानोरा कार्ली श्री.गुणसागर लक्ष्मण मनवर 1.62 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. कार्ली\nमंगरुळपीर सावरगांव श्री.गजानन देविदास खडसे 1.62 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. कार्ली\nमंगरुळपीर सावरगांव श्री.काशीराम गोमाजी इंगोले 1.57 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. सावरगांव\nमंगरुळपीर सावरगांव श्री.नारायण पुंजाजी पाटील 1.62 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. सावरगांव\nमंगरुळपीर सावरगांव मनोहर भिकाजी इंगोले 1.62 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. सावरगांव\nमंगरुळपीर सावरगांव श्री.युवराज ेअर्जुन पाटील 1.59 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. सावरगांव\nमंगरुळपीर सावरगांव श्री.उत्तम पांडू इंगोले 1.59 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. सावरगांव\nमंगरुळपीर कोळंबी श्री.महादेव शंकर भगत 1.62 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. सावरगांव\nमंगरुळपीर वरुड (बु) श्री.आनंदा निवृत्ती वानखडे 1.51 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कोळंबी\nमंगरुळपीर वरुड (बु) श्री.गजानन नारायण पड'ाान 1.51 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. वरुड (बु)\nमंगरुळपीर शेंदूरजन (मोरे) श्री.विश्वनाथ महादेव तायडे 1.74 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. वरुड (बु)\nमंगरुळपीर शेंदूरजन (मोरे) श्री.सुखदेव केशव नव'ारे 1.74 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. शेंदूरजन (मोरे)\nमंगरुळपीर शेंदूरजन (मोरे) श्री.हनुमान हरिभाऊ कांंबळे 1.74 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. शेंदूरजन (मोरे)\nमंगरुळपीर शेंदूरजन (मोरे) श्री.भगवान देवराव इंगोले 1.74 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. शेंदूरजन (मोरे)\nमंगरुळपीर शेंदूरजन (मोरे) श्री.भिमराव सुखदेव कांबळे 1.22 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. शेंदूरजन (मोरे)\nमंगरुळपीर शेंदूरजन (मोरे) श्री.गणपत यशवंता सोनुने 1.22 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. शेंदूरजन (मोरे)\nमंगरुळपीर शेंदूरजन (मोरे) श्री.सं'ाुूपाल निवृत्ती भगत 2.02/हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. शेंदूरजन (मोरे)\nमंगरुळपीर शेंदूरजन (मोरे) श्री.किसन संभाजी खंडारे 2.02 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. शेंदूरजन (मोरे)\nम्‌ंगरुळपीर पिंप्री (बु) श्री. बबन यादवराव पट्टेबहादूर 1.88 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. शेंदूरजन (मोरे)\nमंगरुळपीर पेडगांव श्री.विठ्ठल गणेश भगत 1.82 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. पिंप्री (बु)\nमंगरुळपीर कोठारी श्री.रमेश नारायण गायकवाड 1.43 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. पेडगांव\nमंगरुळपीर कोठारी श्री.माणिक शंकर गवई 1.77 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कोठारी\nमंगरुळपीर कोठारी श्री.शेषराव श्रीराम सावळे 1.81 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कोठारी\nमंगरुळपीर कोठारी श्री.शिवराम गोविंदा गायकवाड 1.25 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कोठारी\nमंगरुळपीर कोठारी श्रीमती राधाबाई उत्तम वंजारे 1.87 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कोठारी\nमंगरुळपीर कोठारी श्री.\"िारंजीव श्रीराम वंजारे 1.55 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कोठारी\nमंगरुळपीर कोठारी श्री.शामराव रामजी \"ााबुकस्वार 1.87 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कोठारी\nमंगरुळपीर कोठारी श्री.राजाराम श्रीराम वंजारे 1.55 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कोठारी\nमंगरुळपीर कोठारी श्री.हरीदास फत्तुजी झाडे 1.25 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कोठारी\nमंगरुळपीर कोठारी श्री.सुभाष उंदरु वंजारे 1.43 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कोठारी\nमंगरुळपीर कोठारी श्री.हिम्मत हिरामण वंजारे 1.79 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कोठारी\nमंगरुळपीर कवठळ श्रीमती निर्मलाबाई वि. हरी कांबळे 0.86 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कोठारी\nमंगरुळपीर कवठळ श्रीमती पुष्पा देविदास मनवर 1.33 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कवठळ\nमंगरुळपीर कवठळ बाबुराव शंकर भगत 1.33 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कवठळ\nमंगरुळपीर कवठळ श्री.सुभाष हरिभाऊ मनवर 1.34 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कवठळ\nमंगरुळपीर कवठळ श्री.विवेकानंद काशीराम गायकवाड 1.57 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कवठळ\nमंगरुळपीर कवठळ श्री.विठ्ठल कोंडूजी डोंगरे 1.56 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कवठळ\nमंगरुळपीर कवठळ श्री.महादेव संगितराव राऊत 1.57 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कवठळ\nकारंजा हिवरा लाहे श्रीमती वैजंताबाई वि भिमराव भगत 1.62 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कवठळ\nकारंजा हिवरा लाहे श्री.सुखदेव नारायण अडायके 1.285 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. कारंजा, मु. पो. रा. हिवरा लाहे\nकारंजा हिवरा लाहे श्री.धन्यकुमार भ्गवानराव अगमे 1.285 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. कारंजा, मु. पो. रा. हिवरा लाहे\nकारंजा हिवरा लाहे श्रीमती देवकाबाई अर्जुन मनवर 1.62 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. कारंजा, मु. पो. रा. हिवरा लाहे\nकारंजा हिवरा लाहे श्री.\"त्रपती नारायण मनवर 1.62 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. कारंजा, मु. पो. रा. हिवरा लाहे\nमंगरुळपीर वनोजा श्रीमती \"ांद्रभागा विठूजी इंगोले 1.81 हेक्टर 15.08.2006 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. कारंजा, मु. पो. रा. हिवरा लाहे\nमंगरुळपीर वनोजा श्री. प्रभाकर यादोजी इंगोल 1.20 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. वनोजा\nमंगरुळपीर वनोजा श्री.शेषराव विश्वनाथ सोनवणे 1.20 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. वनोजा\nमंगरुळपीर वनोजा श्री. अंबादास सिताराम इंगोले 1.80 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. वनोजा\nमंगरुळपीर वनोजा श्री. दिपक सितराम वैरागडे 1.21 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. वनोजा\nमंगरुळपीर बोरव्हा खु श्री. भिमराव परसराम आठवले 1.62 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. वनोजा\nमंगरुळपीर बोरव्हा खु श्री. बाळकृष्ण किसन इंगोले 1.56 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. बोरव्हा खु\nमंगरुळपीर बोरव्हा खु श्री. विनोद वा'ाजी ठोंबरे 1.62 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. बोरव्हा खु\nमंगरुळपीर बोरव्हा खु श्री.मधुकर सुखदेव खडसे 1.56 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. बोरव्हा खु\nमंगरुळपीर बोरव्हा खु श्री. भाऊराव \"ांद्रभान खिराडे 1.62 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. बोरव्हा खु\nमंगरुळपीर बोरव्हा खु श्री. निराकार सुखदेव खडसे 1.62 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. बोरव्हा खु\nमंगरुळपीर बोरव्हा खु श्री. भारत दिगांबर तायडे 1.51 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. बोरव्हा खु\nमंगरुळपीर बोरव्हा खु श्री. गुलाब दिगांबर तायडे 1.62 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. बोरव्हा खु\nमंगरुळपीर बोरव्हा खु श्री. नामदेव यशवंत इंगोले 1.62 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. बोरव्हा खु\nमंगरुळपीर कवठळ श्रीमती पार्वती दयाराम सोनोने 1.21 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. बोरव्हा खु\nमंगरुळपीर कवठळ श्री. भारत जयराम कांबळे 1.62 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कवठळ\nमंगरुळपीर कवठळ श्री. विनोद माणिक वैद्य 2.06 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कवठळ\nमंगरुळपीर कवठळ श्री कंठा खंडूजी सोनोने 1.52 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कवठळ\nमंगरुळपीर कवठळ श्रीमती मंदा श्रीराम राऊत 2.02 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कवठळ\nमंगरुळपीर कवठळ श्री. दिलीप पुंडलिक हिरे 1.60 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कवठळ\nमंगरुळपीर कवठळ श्री. संजय लक्ष्मण खंडारे 1.52हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कवठळ\nमंगरुळपीर कवठळ श्री. वामन क\"ारु गायकवाड 1.62 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कवठळ\nमंगरुळपीर कवठळ श्री प्रमोद दलपत भगत 1.30 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कवठळ\nमंगरुळपीर कवठळ श्री देविदास देवबाजी भगत 1.58 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कवठळ\nकारंजा ब्राम्हणवाडा श्री. प्रकाश उत्तमराव कांबळे 1.77 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. कवठळ\nकारंजा महागाव श्री. वामन सूर्यभान दाभाडे 1.62 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. कारंजा, मु. पो. रा. ब्राम्हणवाडा\nमंगरुळपीर शिवणी रोड श्री. नारायण मुंगा भगत 1.06 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. कारंजा, मु. पो. रा. महागाव\nमालेगाव पांगराबंदी श्री. अरुण सुखदेव खंडारे 1.52 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. शिवणी रोड\nमालेगाव पांगराबंदी श्री. नारायण \"न्नू धबडगाव 1.53 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मालेगाव, मु. पो. रा. पांगराबंदी\nमालेगाव पांगराबंदी श्री. समाधान फकीरा बोकेकोड 1.66 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मालेगाव, मु. पो. रा. पांगराबंदी\nमालेगाव पांगराबंदी श्रीमती प्रज्ञा गोरखनाथ अव\"ाार 1.53 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मालेगाव, मु. पो. रा. पांगराबंदी\nमंगरुळपीर पेडगाव श्रीमती सुनिता वि समाधान दंदे 1.60 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मालेगाव, मु. पो. रा. पांगराबंदी\nमंगरुळपीर पेडगाव श्री. धर्मा सुदाम भगत 1.49 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. पेडगाव\nमंगरुळपीर पेडगाव श्री. बाबूलाल बापूना भगत 1.50 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. पेडगाव\nमंगरुळपीर पेडगाव श्री. सोपान सुदाम भगत 1.49 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. पेडगाव\nमंगरुळपीर पेडगाव श्री. दिवाकर विठ्ठल दंदे 1.60 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. पेडगाव\nमंगरुळपीर पेडगाव श्री. भास्कर मुकींदा भगत 1.60 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. पेडगाव\nमंगरुळपीर पेडगाव श्री. परसराम पिसाजी भगत 1.49 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. पेडगाव\nकारंजा पिंपळगाव बू. श्री. रुपराव अनाजी खडसे 1.59 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. पेडगाव\nकारजा पिंपळगाव बु. श्री. देवबा दामाजी खंडारे 1.53 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. कारंजा, मु. पो. रा. पिंपळगाव बू.\nकारजा पिंपळगाव बू श्री. तुळशिराम अनाजी खडसे 1.60 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. कारंजा, मु. पो. रा. पिंपळगाव बू.\nकारंजा पिंपळगाव बु. श्री विलास दामाजी खंडारे 1.53 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. कारंजा, मु. पो. रा. पिंपळगाव बू.\nरिसोड रिसोड श्री.श्रावण तुळशिराम पंढरे 1.39 हेक्टर 30.05.2007 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. कारंजा, मु. पो. रा. पिंपळगाव बू.\nरिसोड रिसोड श्री अनंता यादवराव कांबळे 1.39 हेक्टर 06.09.2008 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. रिसोड, मु. पो. रा. रिसोड\nरिसोड रिसोड श्री तुळशिराम भिकाजी जुमडे 1.39 हेक्टर 06.09.2008 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. रिसोड, मु. पो. रा. रिसोड\nरिसोड रिसोड श्री गजानन श्रीपत खंडारे 1.39 हेक्टर 06.09.2008 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. रिसोड, मु. पो. रा. रिसोड\nरिसोड रिसोड श्री. कैलास सुर्यभान पंडीत 1.39 हेक्टर 06.09.2008 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. रिसोड, मु. पो. रा. रिसोड\nरिसोड रिसोड श्री.कैलास आनंदा जुमडे 1.39 हेक्टर 06.09.2008 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. रिसोड, मु. पो. रा. रिसोड\nरिसोड रिसोड श्री रवि वामनराव पंडीत 1.39 हेक्टर 06.09.2008 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. रिसोड, मु. पो. रा. रिसोड\nमंगरुळपीर वनोजा श्रीमती बेबी वि वसंता डोंगरे 1.41 हेक्टर 06.09.2008 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. रिसोड, मु. पो. रा. रिसोड\nमंगरुळपीर वनोजा श्री विठ्ठल बळीराम इंगोले 1.05 हेक्टर 06.10.2008 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. वनोजा\nमंगरुळपीर वनोजा श्री दिलीप माणिक सोनुने 1.29 हेक्टर 06.10.2008 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. वनोजा\nमंगरुळपीर वनोजा श्री संदीप अवधूत मनवर 1.29 हेक्टर 06.10.2008 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. वनोजा\nमंगरुळपीर वनोजा श्री रमेश वामन रोकडे 1.61 हेक्टर 06.10.2008 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. वनोजा\nमंगरुळपीर वनोजा श्री शंकर राजाराम भोंगळ 1.62 हेक्टर 06.10.2008 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. वनोजा\nमंगरुळपीर वनोजा श्रीमती शांताबाई वि लोडूजी इंगोले 1.41 हेक्टर 06.10.2008 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. वनोजा\nमंगरुळपीर वनोजा श्रीमती सुमित्रा वि गुलाब बेलखेडे 1.35 हेक्टर 06.10.2008 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. वनोजा\nमंगरुळपीर वनोजा श्री प्रल्हाद नारायण इंगोले 1.41 हेक्टर 06.10.2008 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. वनोजा\nमंगरुळपीर वनोजा श्री अंबादास सावजी ठोंबरे 1.35 हेक्टर 06.10.2008 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. वनोजा\nमंगरुळपीर वनोजा श्री केशव हिरामन इंगोले 1.05 हेक्टर 06.10.2008 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. वनोजा\nमंगरूळपीर शेगी श्री डिगांबर भिवाजी ढोके 1.26 हेक्टर 06.10.2008 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. वनोजा\nमंगरूळपीर शेगी श्री नारायण गणपत भालेराव 1.25 हेक्टर 06.01.2010 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. शेगी\nमानोरा जवळा बू. श्रीमती आशा पिता र'ाुजी मनवर 1.50 हेक्टर 06.01.2010 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरुळपीर, मु. पो. रा. शेगी\nमानो्‌रा जवळा बू. श्री आनंदा देमाजी मनवर 1.26 हेक्टर 06.01.2010 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. जवळा बू.\nमानोरा जवळा बू. श्री विश्वनाथ लक्ष्मण सोनोने 1.25 हेक्टर 06.01.2010 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. जवळा बू.\nमानोरा जवळा बू. श्री विश्वनाथ तूळशिराम खडसे 1.51 हेक्टर 06.01.2010 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. जवळा बू.\nमानोरा हिवरा बू. श्री संजय नामदेव भगत 1.62 हेक्टर 06.01.2010 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. जवळा बू.\nमंगरूळपीर साळंबी श्री काशीनाथ \"ांद्रभान खडसे 1.74 हेक्टर 06.01.2010 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. हिवरा बू.\nमंगरूळपीर साळंबी श्री आनंदा काशिराम खडसे 1.40 हेक्टर 06.01.2010 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरूळपीर, मु. पो. रा. साळंबी\nमंगरूळपीर सावरगाव श्रीमती लिलाबाई शेषराव इंगोले 1.48 हेक्टर 06.01.2010 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरूळपीर, मु. पो. रा. साळंबी\nमंगरूळपीर सावरगाव श्री \"ांपत क\"ारू इंगोले 1.21 हेक्टर 06.01.2010 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरूळपीर, मु. पो. रा. सावरगाव\nमंगरूळपीर सावरगाव श्री राजु \"ांपत इंगोले 1.48 हेक्टर 06.01.2010 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरूळपीर, मु. पो. रा. सावरगाव\nमंगरूळपीर सावरगाव श्री नारायण आनंदा इंगोले 1.80 हेक्टर 06.01.2010 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरूळपीर, मु. पो. रा. सावरगाव\nमंगरूळपीर पेडगाव श्री राम गंभिरा दंदे 1.22 हेक्टर 06.01.2010 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरूळपीर, मु. पो. रा. सावरगाव\nमंगरूळपीर बोरव्हा खु. श्री ज्ञानेश्वर विश्वनाथ गायकवाड 1.57 हेक्टर 06.01.2010 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरूळपीर, मु. पो. रा. पेडगाव\nमंगरूळपीर बोरव्हा खुर्द श्री मुरलीधर शिवराम इंगोले 1.50 हेक्टर 06.01.2010 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरूळपीर, मु. पो. रा. बोरव्हा खु.\nमंगरूळपीर कवठळ श्री शामराव 'ार्माजी उबाळे 1.40 हेक्टर 06.01.2010 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरूळपीर, मु. पो. रा. बोरव्हा खु.\nमंगरूळपीर कवठळ श्री रामकृष्ण दामोदर इंगोले 1.40 हेक्टर 06.01.2010 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरूळपीर, मु. पो. रा. कवठळ\nमंगरुळपीर सावरगाव श्रीमती \"बुताई सोनाजी भालेराव 1.80 हेक्टर 06.01.2010 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरूळपीर, मु. पो. रा. कवठळ\nमंगरुळपीर सावरगाव श्री.सतिश काशिराम इंगोले 1.30 हेक्टर 01.02.2011 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरूळपीर, मु. पो. रा. सावरगाव\nमंगरुळपीर सावरगाव श्री.विठ्ठल साहेबराव भगत 1.20 हेक्टर 01.02.2011 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरूळपीर, मु. पो. रा. सावरगाव\nमंगरुळपीर सावरगांव श्री.शंकर श्रावण पाटील 1.20 हेक्टर 01.02.2011 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरूळपीर, मु. पो. रा. सावरगाव\nमंगरुळपीर सावरगांव श्री.साहेबराव भिवाजी भगत 1.20 हेक्टर 01.02.2011 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरूळपीर, मु. पो. रा. सावरगाव\nमंगरुळपीर जोगलदरी श्री.विश्वनाथ धर्मा बेलखेडे 1.45 हेक्टर 01.02.2011 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरूळपीर, मु. पो. रा. सावरगाव\nमंगरुळपीर पिंप्री बु. श्री.गौतम कोळशीराम वर 1.51 हेक्टर 01.02.2011 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरूळपीर, मु. पो. रा. जोगलदरी\nमंगरुळपीर पिंप्री बु. श्री.अरुण व्यंकटी तायडे 1.51 हेक्टर 15.06.2013 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरूळपीर, मु. पो. रा. पिंप्री बु.\nमंगरुळपीर पिंप्री बु. श्रीमती शकुंतला मेंबर ढवळे 1.51 हेक्टर 15.06.2013 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरूळपीर, मु. पो. रा. पिंप्री बु.\nमंगरुळपीर \"िाखलागड श्री.उत्तम खुशाल पठाडे 1.59 हेक्टर 15.06.2013 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरूळपीर, मु. पो. रा. पिंप्री बु.\nमानोरा फुलउमरी श्री.विलास मोतीराम खराटे 2.00 हेक्टर 15.06.2013 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मंगरूळपीर, मु. पो. रा. \"िाखलागड\nमानोरा फुलउमरी श्री.भिमराव मोहन पाईकराव 2.00 हेक्टर 10.07.2013 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. फुलउमरी\nमानोरा फुलउमरी श्री.र'ाुनाथ रामजी कोल्हे 1.62 हेक्टर 10.07.2013 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. फुलउमरी\nमानोरा सोमेश्वर नगर श्री.विष्णू खंडू थोरात 1.35 हेक्टर 10.07.2013 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. फुलउमरी\nमानोरा सोमेश्वर नगर श्री.प्रकाश दशरथ्र सरे 1.35 हेक्टर 15.06.2014 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. सोमेश्वर नगर\nमानोरा सोमेश्वर नगर श्री.महादेव विठ्ठल वारके 1.34 हेक्टर 15.06.2014 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. सोमेश्वर नगर\nमानोरा फुलउमरी श्रीमती आशा वि विलास डोंगरे 1.30 हेक्टर 15.06.2014 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. सोमेश्वर नगर\nमानोरा फुलउमरी श्री.स\"िान प्रल्हाद कोल्हे 1.31 हेक्टर 15.06.2014 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. फुलउमरी\nमानोरा फुलउमरी श्री.विक्रम गणपत पाटील 1.70 हेक्टर 15.06.2014 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. फुलउमरी\nमानोरा फुलउमरी श्री.गजानन नारायण पानबुडे 1.89 हेक्टर 15.06.2014 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. फुलउमरी\nमानोरा फुलउमरी श्री.संतोष गोविंदराव मनवर 0.81 हेक्टर 15.06.2014 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. फुलउमरी\nमानोरा साखरडोह श्रीमती यशोदाबाई वि भगवान ठोंबरे 1.95 हेक्टर 15.06.2014 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. फुलउमरी\nमानोरा साखरडोह सौ.वंदना परसराम भगत 1.94 हेक्टर 15.06.2014 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. साखरडोह\nमानोरा साखरडोह श्री.लक्ष्मण जगन्नाथ इंगोले 1.94 हेक्टर 15.06.2014 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. साखरडोह\nमानोरा फुलउमरी श्री.राजेश प्रल्हाद कोल्हे 2.03 हेक्टर 15.06.2014 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. साखरडोह\nमानोरा फुलमउमरी श्री.अनिल प्रल्हाद कोल्हे 2.00 हेक्टर 15.06.2014 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. फुलउमरी\nमानोरा फुलउमरी श्री.बारकू गणपत खोब्रागडे 1.89 हेक्टर 15.06.2014 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. फुलउमरी\nमानोरा फुलउमरी श्रीमती शकुंतला वि दशरथ हरणे 1.89 हेक्टर 15.06.2014 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. फुलउमरी\nमालेगाव खैरखेडा श्री.दयाराम रामजी वैरागडे 1.62 हेक्टर 15.06.2014 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. फुलउमरी\nमानोरा फुलउमरी श्री.सुरेंद्र गोविंदराव मनवर 1.77 हेक्टर 7/1/2014 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मालेगाव, मु. पो. रा. खैरखेडा\nमानोरा सोमेश्वर नगर श्री.जितेंद्र निवृत्ती डांगे 1.79 हेक्टर 1.5.2015 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. फुलउमरी\nमानोरा सोमेश्वर नगर श्री.बाळू खंडू थोरात 1.79 हेक्टर 10.8.2015 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. सोमेश्वर नगर\nमानोरा सोमेश्वर नगर श्री. संतोष विठ्ठल वारके 1.79 हेक्टर 10.8.2015 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. सोमेश्वर नगर\nवाशिम कोंडाळा महाली श्री.दगडू निवृत्ती अघम 1.21 हेक्टर 10.8.2015 वहीत करण्याकरीता शेत जमिन जिल्हा वाशिम, ता. मानोरा, मु. पो. रा. सोमेश्वर नगर\nलाभाची रक्कम रूपये/लाख/हेक्टर आर\nबाभुळगाव बाभुळगाव सुखदेव शामराव दुर्गे १.२२ हे.आर 01.03.2013 शेती जिल्हा यवतमाळ, ता. बाभुळगाव, मु. पो. बाभुळगाव\nघाटंजी येशी निळकंठ विठठल वाघमारे १.६१ 04.06.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. घाटंजी, मु. पो. येशी\nघाटंजी येशी उत्त्म तुलसीराम वाघमारे १.६ 04.06.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. घाटंजी, मु. पो. येशी\nपुसद नंदीपुर संतोश राजाराम चावरे १.६२ 01.03.2013 शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर शोभा उत्तम कांबळे १.६२ 01.03.2013 शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर लक्ष्मण तुकाराम सरदार १.६१ ०१.०३.२०१३ शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर बबन तुकाराम खंडरे १.५२ ०१.०३.२०१३ शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर श्रीमती रुखमिनीबाई विठठलराव गायकवाड १.५२ ०१.०३.२०१३ शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर आनंदा रामा गायकवाड १.५१ ०१.०३.२०१३ शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर संतोश विठठल गायकवाड १.५१ ०१.०३.२०१३ शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर किशोर सुखराम चव्हाण १.४४ ०१.०३.२०१३ शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर प्रकाश परसराम पाईकराव १.६२ ०१.०३.२०१३ शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर भास्कर अवधुत उबाले १.६१ ०१.०३.२०१३ शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर वसंता जलबाजी पडघणे १'७० ०१.०७.२०१३ शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर प्रभाकर तुकाराम खंडरे १'७० ०१.०७.२०१३ शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर गजानन किसन जोगदंडे १'७० ०१.०७.२०१३ शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर श्रीमती शशीकला सुदाम डोगरे १.६९ ०१.०७.२०१३ शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर बाबाराव सुखाकराम दामोदफहर १.६९ ०१.०७.२०१३ शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर नामदेव गोमाजी वाळके १.६५ ०१.०७.२०१३ शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर दिगांगर मारोती कांबळे १.६४ ०१.०७.२०१३ शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर श्रीमती सक्ष्मीबाई जलबा गजभिये १.६२ ०१.०७.२०१३ शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर सुमनबाई मुजाजी भिसे १.६२ ०१.०७.२०१३ शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर बंडु किसन जोगदंडे १.२२ ०१.०७.२०१३ शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर सुनिता देविदास मनवर १६१ ०१.०७.२०१३ शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर अशोक गोमा वाळके १'४० ०१.०७.२०१३ शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर शंकर देवराव डांगे १.४ ०१.०७.२०१३ शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर संतोश कचरु डहाले १.२२ ०१.०७.२०१३ शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर इश्वर लक्ष्मन कोल्हे १.२२ ०१.०७.२०१३ शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर रंजना भिमराव खंडरे १'४० १०.०७.२०१३ शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर चंद्रकलाबाई रामराव मनवर १'४० १०.०७.२०१३ शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर अशोक उकंडा कोरडे १'४० १०.०७.२०१३ शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर कैलास कचरु मनवर १'४० १०.०७.२०१३ शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर लिलाबाई शंकर सोनटक्के ०'२२ १०.०७.२०१३ शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nमहागाव वाकन सामा ज्ञानेश्वर हनमंते १.७२ 17.07.2013 शेती जिल्हा यवतमाळ, ता. महागाव, मु. पो. वाकन\nनेर कापशी अरुन रामाजी चक्रनारायन १.६७ 19.06.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. नेर, मु. पो. कापशी\nनेर कापशी जगन तुकराम रोहीले १.६७ 19.06.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. नेर, मु. पो. कापशी\nनेर कापशी गोकर्णाबाई मुकेश चक्रनारायण १.६६ 19.06.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. नेर, मु. पो. कापशी\nनेर कापशी गुलाब तुकाराम रोहीले १.६६ 19.06.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. नेर, मु. पो. कापशी\nनेर कापशी अभिलाश देविदास खंडरे २ 19.06.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. नेर, मु. पो. कापशी\nपुसद नंदीपुर बाबुराव नारायाणराव कांबळे १.६२ 19.06.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nमहागाव पेढी विश्वास आत्माराम भवरे १.२१ 19.06.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. महागाव, मु. पो. पेढी\nपुसद नंदीपुर जनार्दन आनंदराव गायकवाड १.२२ 19.06.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद नंदीपुर बेबीबाई संभाजी वाघमारे १.५८ 19.06.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. नंदीपुर\nपुसद मोखड भगवान माळहरी वाघमारे १.६२ 19.06.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. मोखड\nघाटंजी वाढोना चिन्या हुसना मंत्रीवार १.६१ 19.06.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. घाटंजी, मु. पो. वाढोना\nघाटंजी वाढोना ईस्तारी करी खंडरे २ 19.06.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. घाटंजी, मु. पो. वाढोना\nघाटंजी पहुर इजारा अंकुश विठोबाजी सोनटक्के १.८२ 19.06.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. घाटंजी, मु. पो. पहुर इजारा\nघाटंजी पहुर इजारा गौतम विजय शंभरकर १.८२ 19.06.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. घाटंजी, मु. पो. पहुर इजारा\nदारव्हा लाडखेड महादेव किसनराव डहाले १.५९ 03.11.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. दारव्हा, मु. पो. लाडखेड\nदारव्हा लाडखेड ललीत गुलाबराव जवादे १.६२ 03.11.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. दारव्हा, मु. पो. लाडखेड\nघाटंजी भांबोरा मनोज पुंजाराम कावडे १.५९ 03.11.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. घाटंजी, मु. पो. भांबोरा\nघाटंजी भांबोरा संदिप मधुकर नगराळे १.६२ 03.11.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. घाटंजी, मु. पो. भांबोरा\nघाटंजी भांबोरा विजय पुजाराम कवाडे १.६२ 03.11.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. घाटंजी, मु. पो. भांबोरा\nघाटंजी पाटापांगरा दिगांबर पुजाराम मनवर १.५९ 03.11.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. घाटंजी, मु. पो. पाटापांगरा\nदारव्हा तरनोली प्रविण भाउराव गायकवाड १'५० 25.11.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. दारव्हा, मु. पो. तरनोली\nदारव्हा तरनोली बबनराव गाणपतराव नाटकर १'५० 25.11.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. दारव्हा, मु. पो. तरनोली\nदारव्हा तरनोली गजानन पांडुरंग वानखेडे १.४९ 25.11.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. दारव्हा, मु. पो. तरनोली\nनेर भारड यादव किसनद पवार १'४० 13.11.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. नेर, मु. पो. भारड\nनेर भारड मधुकर गणेश झोंबाडे १'४० 13.11.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. नेर, मु. पो. भारड\nनेर भारड शिवदास सुदाम मिसाळे १.३९ 13.11.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. नेर, मु. पो. भारड\nनेर भारड गुलाब नथ्थ्युजी हीवराळे १.३९ 13.11.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. नेर, मु. पो. भारड\nदिग्रस डेहणी कविता किरण लोंढे १.२१ 13.11.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. दिग्रस, मु. पो. डेहणी\nदिग्रस डेहणी अंगद ज्ञानेश्वर भारस्कर १.३९ 13.11.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. दिग्रस, मु. पो. डेहणी\nमहागाव साई इजारा विनोद आनंदा कांबळे १'५० 13.11.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. महागाव, मु. पो. साई इजारा\nमहागाव साई इजारा विजय माधव कोरडे १'५० 25.11.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. महागाव, मु. पो. साई इजारा\nआर्णि सावली सदोबा अमोल ववंत मुनेश्वर १.६२ 25.11.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. आर्णि, मु. पो. सावली सदोबा\nआर्णि सावली सदोबा राहुल वसंत मुनेश्वर १.६२ 25.11.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. आर्णि, मु. पो. सावली सदोबा\nआर्णि सावली सदोबा फुलवंती दादाराव संगमवार १.६२ 25.11.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. आर्णि, मु. पो. सावली सदोबा\nआर्णि सावली सदोबा महेंद्र विश्वनाथ हनवंते १.६२ 25.11.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. आर्णि, मु. पो. सावली सदोबा\nघाटंजी बोडादी शंकर हुसन्ना इग्रापवार १.६२ 17.12.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. घाटंजी, मु. पो. बोडादी\nयवतमाल वाकी दुधाना सुदाम बांसी जाधव १.६२ 17.12.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. यवतमाल, मु. पो. वाकी दुधाना\nपुसद मुगाशी रामराव रानबा कदम १.६२ 17.12.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. पुसद, मु. पो. मुगाशी\nदारव्हा फुबगाव राजेंद्र राजेंद्र महादेव लोहकरे १.४१ 17.12.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. दारव्हा, मु. पो. फुबगाव\nउमरखेड अंबाली तातेराव मारोतराव हनवंते १.६२ 17.12.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. उमरखेड, मु. पो. अंबाली\nघाटंजी भांबोरा शोभादास ज्ञानेश्वर उमरे १.६२ 17.12.2014 शेती जिल्हा यवतमाळ, ता. घाटंजी, मु. पो. भांबोरा\nलाभाची रक्कम रूपये/लाख/हेक्टर आर\nपैठण आपेगाव भासकर बाबुराव प्रव्हणे 27.04.2005 आर्थिक उन्नती मु पो आपेगाव तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण आपेगाव संगीता अण्णा साहेब कोल्हे 27.04.2005 आर्थिक उन्नती मु पो आपेगाव तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण आपेगाव अशोक श्रीपती कोल्हे 27.04.2005 आर्थिक उन्नती मु पो आपेगाव तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण आपेगाव शहादेव अर्जून सुर्यनारायण 27.04.2005 आर्थिक उन्नती मु पो आपेगाव तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण रहाटगांव मीराबाई वसंत हतगळ 28.04.2005 आर्थिक उन्नती मु पो रहाटगांव तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण रहाटगांव दादाआसाराम निकाळजे 28.04.2005 आर्थिक उन्नती मु पो रहाटगांव तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण रहाटगांव मारुती नाथा निकाळजे 28.04.2005 आर्थिक उन्नती मु पो रहाटगांव तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड मंगरुळ सुगदेव चिधाजी दनके 01.06.2015 आर्थिक उन्नती मु पो मंगरुळ तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड मंगरुळ दामोधर मिका बंडु 01.06.2015 आर्थिक उन्नती मु पो मंगरुळ तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड मंगरुळ केशरबाई सजांजी दामोधर 01.06.2015 आर्थिक उन्नती मु पो मंगरुळ तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड मंगरुळ भास्कर विठठल दनके 01.06.2015 आर्थिक उन्नती मु पो मंगरुळ तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड मंगरुळ गणपत पिंधाजी दनके 04.06.2005 आर्थिक उन्नती मु पो मंगरुळ तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड मंगरुळ महीपत चिंधाजी दनके 04.06.2005 आर्थिक उन्नती मु पो मंगरुळ तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड मंगरुळ पुंडलिक म्हनारजी भाटकर 04.06.2005 आर्थिक उन्नती मु पो मंगरुळ तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड मंगरुळ शांताबाई सरवाराम दनके 04.06.2005 आर्थिक उन्नती मु पो मंगरुळ तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड मंगरुळ आसराम साळुबा साळवे 04.06.2005 आर्थिक उन्नती मु पो मंगरुळ तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड मंगरुळ केशरबाई जनार्दन नाडे 04.06.2005 आर्थिक उन्नती मु पो मंगरुळ तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड मंगरुळ भिमराव साळुबा मोरे 04.06.2005 आर्थिक उन्नती मु पो मंगरुळ तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड मंगरुळ सुधाकर विठठल दनके 04.06.2005 आर्थिक उन्नती मु पो मंगरुळ तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nपैठण कडेठाण विक्रम शंकर डोंगरे 07.06.2005 आर्थिक उन्नती मु पो कडेठाण तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण कडेठाण दगडू श्रीपती सुर्यनारायण 07.06.2005 आर्थिक उन्नती मु पो कडेठाण तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण कडेठाण तुकाराम भिका गायकवाड 07.06.2005 आर्थिक उन्नती मु पो कडेठाण तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण कडेठाण गौतम शंकर डोंगरे 07.06.2005 आर्थिक उन्नती मु पो कडेठाण तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण कडेठाण हरीचंद्र श्रीपती सुर्यनारायण 07.06.2005 आर्थिक उन्नती मु पो कडेठाण तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण कडेठाण दादासाहेब भानुदास गायकवाड 07.06.2005 आर्थिक उन्नती मु पो कडेठाण तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण कडेठाण अशोक शंकर डोंगरे 07.06.2005 आर्थिक उन्नती मु पो कडेठाण तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण कडेठाण किसन नामदेव गायकवाड 07.06.2005 आर्थिक उन्नती मु पो कडेठाण तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण कडेठाण योहाण सुंदरलाल कुचेकर 07.06.2005 आर्थिक उन्नती मु पो कडेठाण तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण कडेठाण सहिबराव शंकर डोंगरे 07.06.2005 आर्थिक उन्नती मु पो कडेठाण तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण कडेठाण आशाबाई भाऊराव खिल्लारे 07.06.2005 आर्थिक उन्नती मु पो कडेठाण तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण कडेठाण शेषराव नामदेव गायकवाड 07.06.2005 आर्थिक उन्नती मु पो कडेठाण तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण कडेठाण सुगदेव तुळशीराम कांबडे 07.06.2005 आर्थिक उन्नती मु पो कडेठाण तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण कडेठाण मधूकर नामदेव गायकवाड 07.06.2005 आर्थिक उन्नती मु पो कडेठाण तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण आपेगाव लिलाबाई सुभाष प्रव्हने 08.06.2005 आर्थिक उन्नती मु पो आपेगाव तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण आपेगाव संतोष कोडीराम खरात 08.06.2005 आर्थिक उन्नती मु पो आपेगाव तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण आगापूर येणुबाई भानुदास सावंत 08.06.2005 आर्थिक उन्नती मु पो आगापूर तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण आगापूर राधा किसन दामुप्रव्हने 08.06.2005 आर्थिक उन्नती मु पो आगापूर तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nवैजापूर वक्ती एकनाथ आनंदा जाधव 04.07.2005 आर्थिक उन्नती मु पो वक्ती तालुका - वैजापूर जिल्हा - औरंगाबाद\nपैठण चांदापुर चंद्रकलाबाई आनंदा भारुडे 04.07.2005 आर्थिक उन्नती मु पो चांदापुर तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड पिंपळदरी समाधान फकीरा लोखंडे 16.05.2007 आर्थिक उन्नती मु पो पिंपळदरी तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड पिंपळदरी संजय अनंदा अंभोरे 16.05.2007 आर्थिक उन्नती मु पो पिंपळदरी तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड पिंपळदरी सिध्दार्थ यशवंत साबळे 16.05.2007 आर्थिक उन्नती मु पो पिंपळदरी तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसोयगांव फरदापूर अशोक नामदेव जाधव आर्थिक उन्नती मु पो फरदापूर तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगांव फरदापूर सांडु शिवराम बनसोड आर्थिक उन्नती मु पो फरदापूर तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगांव पळसखेड संजय सदाशिव दामोधर 22.06.2006 आर्थिक उन्नती मु पो पळसखेड तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगांव वरखेड बु प्रभाकर बुधाजी दामोधर 22.06.2007 आर्थिक उन्नती मु पो वरखेड बु तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nपैठण थेरगाव दयाबाई वसंत आहेर 14.07.2006 आर्थिक उन्नती मु पो थेरगाव तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण थेरगाव संदीप किसन झिने 15.07.2006 आर्थिक उन्नती मु पो थेरगाव तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nसोयगांव पळसखेड संजय हिरामन साठे 27.06.2007 आर्थिक उन्नती मु पो पळसखेड तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगांव पळसखेड भगवान हिरामन साठे 27.06.2007 आर्थिक उन्नती मु पो पळसखेड तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगांव पळसखेड महादू पवलत साठे 27.06.2009 आर्थिक उन्नती मु पो पळसखेड तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगांव पळसखेड पंढरी संपत म्हस्के 27.06.20010 आर्थिक उन्नती मु पो पळसखेड तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगांव पळसखेड विजयाबाई बनसी वाघ 27.06.20011 आर्थिक उन्नती मु पो पळसखेड तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगांव वरखेड बु वामन नारायण दामोधर 27.06.2007 आर्थिक उन्नती मु पो वरखेड बु तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगांव वरखेड बु कपील समाधान दामोधर 27.06.2007 आर्थिक उन्नती मु पो वरखेड बु तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगांव वरखेड बु गणाजी बुभाजी दामोधर 27.06.2008 आर्थिक उन्नती मु पो वरखेड बु तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड पिंपळदरी अशोक केरुबा वाघ 16.05.2006 आर्थिक उन्नती मु पो पिंपळदरी तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड पिंपळदरी भिमराव सेनाजी सपकाळ 16.05.2006 आर्थिक उन्नती मु पो पिंपळदरी तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड पिंपळदरी भाऊसाहेब लक्ष्मण निकम 16.05.2006 आर्थिक उन्नती मु पो पिंपळदरी तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसोयगांव जंगलतांडा पदमाबाई कडूबा सोनुने 27.06.2006 आर्थिक उन्नती मु पो जंगलतांडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगांव जंगलतांडा वामन विठठल सोनुने 27.06.2007 आर्थिक उन्नती मु पो जंगलतांडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगांव वरखेड बु रामदास हिरामन साठे 27.06.2008 आर्थिक उन्नती मु पो वरखेड बु तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगांव फर्दापुर प्रमीला जर्नाधन जमदडे 27.06.2006 आर्थिक उन्नती मु पो फर्दापुर तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगांव प्फर्दापुर विष्णु तुकाराम सोनूुने 27.06.2007 आर्थिक उन्नती मु पो फर्दापुर तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगांव जंगलतांडा इश्वर महादू ऊसरे 27.06.2008 आर्थिक उन्नती मु पो जंगलतांडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगांव जंगलतांडा गौतम उखा नवगीरे 27.06.2009 आर्थिक उन्नती मु पो जंगलतांडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगांव वरखेड बु सुरेश देवरव ऊसरे 27.06.2006 आर्थिक उन्नती मु पो वरखेड बु तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगांव वरखेड बु भागवत महादू गडवे 29.09.2008 आर्थिक उन्नती मु पो वरखेड बु तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगांव वरखेड बु पूजाबाई हिरामन साठे 29.09.2008 आर्थिक उन्नती मु पो वरखेड बु तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगांव लीहातांडा सिताराम दामु साळवे 29.09.2008 आर्थिक उन्नती मु पो लीहातांडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगांव लीहातांडा ज्ञानेश्वर पावलत साठे 29.09.2008 आर्थिक उन्नती मु पो लीहातांडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगांव जंगलतांडा शरद रामदास मंडवे 27.06.2006 आर्थिक उन्नती मु पो जंगलतांडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री फुलंब्री भिमराव दगडू तुपे 16.05.2006 आर्थिक उन्नती मु पो फुलंब्री तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री फुलंब्री वामन काशीनाथ मोरे 16.05.2007 आर्थिक उन्नती मु पो फुलंब्री तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री फुलंब्री कचरु केरुजी गंगावणे 16.05.2008 आर्थिक उन्नती मु पो फुलंब्री तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री फुलंब्री रामदास बारकुशेजवळ 16.05.2009 आर्थिक उन्नती मु पो फुलंब्री तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री फुलंब्री समीद्राबाई आनंदा तुपे 16.05.2010 आर्थिक उन्नती मु पो फुलंब्री तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री फुलंब्री सुरेश सुपडाजी गंगावणे 16.05.2011 आर्थिक उन्नती मु पो फुलंब्री तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री फुलंब्री कारभारी गंगाराम सुरभैये 16.05.2012 आर्थिक उन्नती मु पो फुलंब्री तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री फुलंब्री मीना सुरेश गंगावणे 16.05.2013 आर्थिक उन्नती मु पो फुलंब्री तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड दिग्रस लिलाबाई पुंजाजी जगताप 10.10.2006 आर्थिक उन्नती मु पो दिग्रस तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड दिग्रस श्रीरंग पांडुरंग साळवे 10.10.2007 आर्थिक उन्नती मु पो दिग्रस तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड दिग्रस वत्सलाबाई भागाजी सपकाळ 10.10.2008 आर्थिक उन्नती मु पो दिग्रस तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड दिग्रस केसरीनाथ सेनु मानकर 10.10.2009 आर्थिक उन्नती मु पो दिग्रस तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड दिग्रस पंचशील अर्जुन जगताप 10.10.2010 आर्थिक उन्नती मु पो दिग्रस तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड दिग्रस रमेश बन्सी मानकर 03.10.2006 आर्थिक उन्नती मु पो दिग्रस तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड दिग्रस प्रल्हाद विष्णु मानकर 03.11.2006 आर्थिक उन्नती मु पो दिग्रस तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड दिग्रस प्रभु भिका मानकर 03.12.2006 आर्थिक उन्नती मु पो दिग्रस तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड दिग्रस तेजराव बन्सी मानकर 03.13.2006 आर्थिक उन्नती मु पो दिग्रस तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड चारनेवाडी माणिकराव शंकर सोनुने 06.06.2006 आर्थिक उन्नती मु पो चारनेवाडी तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड चारनेवाडी रुख्मनबाई कौतीक सोनुने 06.07.2006 आर्थिक उन्नती मु पो चारनेवाडी तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड चारनेवाडी नामदेव बाळा पैठणे 06.08.2006 आर्थिक उन्नती मु पो चारनेवाडी तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव बहुलखेडा कलाबाई पुंडलीक आव्हाड 17.10.2006 आर्थिक उन्नती मु पो बहुलखेडा तालुका -सोयगाव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव धनवड कृष्णा कुंडलीक वाघ 27.06.2006 आर्थिक उन्नती मु पो धनवड तालुका -सोयगाव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव बहुलखेडा कडुबाई अंकुश खरे 06.03.207 आर्थिक उन्नती मु पो बहुलखेडा तालुका -सोयगाव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव बहुलखेडा लक्ष्मण तुळशीराम जाधव 27.06.2006 आर्थिक उन्नती मु पो बहुलखेडा तालुका -सोयगाव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव बहुलखेडा हौसाबाई कडुबा कांबळे 27.06.2006 आर्थिक उन्नती मु पो बहुलखेडा तालुका -सोयगाव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव सोयगाव मुकूंद बुधा चौतमल 27.06.2006 आर्थिक उन्नती मु पो सोयगाव तालुका -सोयगाव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव बहुलखेडा बनाबाई शेनफड थोेरात 19.08.2006 आर्थिक उन्नती मु पो बहुलखेडा तालुका -सोयगाव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव बहुलखेडा कस्तुराबाई सांडू भिसे 19.08.2007 आर्थिक उन्नती मु पो बहुलखेडा तालुका -सोयगाव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव वरखेडी बु शिवाजी लक्ष्मण बोराडे 27.06.2007 आर्थिक उन्नती मु पो वरखेडी बु तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव वरखेडी बु प्रेमचंद भालचंद्र कोरीचे 27.06.2008 आर्थिक उन्नती मु पो वरखेडी बु तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव जंगलतांडा हरी लक्ष्मण शिरसाठ 30.06.2006 आर्थिक उन्नती मु पो जंगलतांडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव जंगलतांडा शंकर सांडु पगारे 30.06.2006 आर्थिक उन्नती मु पो जंगलतांडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव जंगलतांडा नमंदाबाई भास्कर निकम 27.06.2006 आर्थिक उन्नती मु पो जंगलतांडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nपैठण आमदपुर विजय गोपीनाथ गवळी 31.05.2006 आर्थिक उन्नती मु पो आमदपुर तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण आमदपुर शोभा परमेश्वर बळीत 31.05.2007 आर्थिक उन्नती मु पो आमदपुर तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण आमदपुर भगवान सुखदेव बरुटे 31.05.2008 आर्थिक उन्नती मु पो आपेगाव तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण आपेगाव राजेंद दादा अवचरमल 31.05.2006 आर्थिक उन्नती मु पो आपेगाव तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण आपेगाव रमेश धत्रु कोल्हे 31.05.2006 आर्थिक उन्नती मु पो आपेगाव तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण आपेगाव बबन पिराजीं सावंत 31.05.2006 आर्थिक उन्नती मु पो आपेगाव तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण आपेगाव अरुण भास्कर गंगावणे 31.05.2006 आर्थिक उन्नती मु पो आपेगाव तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण आपेगाव मधूकर भिमराव कोल्हे 31.05.2006 आर्थिक उन्नती मु पो आपेगाव तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण आपेगाव वसंत शिवाजी प्रव्हणे 31.05.2006 आर्थिक उन्नती मु पो आपेगाव तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण आपेगाव छायाबाई कोंडीराम प्रव्हणे 31.05.2006 आर्थिक उन्नती मु पो आपेगाव तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण दिग्रस मधुकर राजाराम निकाळजे 31.05.2006 आर्थिक उन्नती मु पो दिग्रस तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण कडेठाण रतन आसाराम आदमाने 04.08.2006 आर्थिक उन्नती मु पो कडेठाण तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण कडेठाण निसर्गे एकणाथ कचरु 04.09.2006 आर्थिक उन्नती मु पो कडेठाण तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण कडेठाण रामभाऊ भागाजी जाधव 04.10.2006 आर्थिक उन्नती मु पो कडेठाण तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण कडेठाण सर्जेराव कचरु आदमाने 04.11.2006 आर्थिक उन्नती मु पो कडेठाण तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण कडेठाण बबनश्रीपती सुर्यनारायण 04.12.2006 आर्थिक उन्नती मु पो कडेठाण तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nगंगापुर शेंदूरवाडा खंडु मनोहर रिनकर 04.12.2006 आर्थिक उन्नती मु पो शेंदूरवाडा तालुका -गंगापुर जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद कोनेवाडी शशिकलाबाई उत्तम म्हस्के 19.04.2006 आर्थिक उन्नती मु पो कोनेवाडी तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद कोनेवाडी रूख्मणबाई सुकदेव साळवे 19.04.2006 आर्थिक उन्नती मु पो कोनेवाडी तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद कोनेवाडी संजय दामु पडुळ 19.04.2006 आर्थिक उन्नती मु पो कोनेवाडी तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद कोनेवाडी अण्णा दामु म्हस्के 19.04.2006 आर्थिक उन्नती मु पो कोनेवाडी तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद कोनेवाडी प्रभु सांडु कडु 19.04.2006 आर्थिक उन्नती मु पो कोनेवाडी तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद कोनेवाडी रमेश तुकाराम भालेराव 13.07.2006 आर्थिक उन्नती मु पो कोनेवाडी तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद कोनेवाडी राहुल सर्जेराव मगरे 13.07.2006 आर्थिक उन्नती मु पो कोनेवाडी तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद कोनेवाडी भाऊसाहेब किसन पडूळ 18.05.2006 आर्थिक उन्नती मु पो कोनेवाडी तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद कोनेवाडी कडूबा तुकाराम भालेराव 18.05.2007 आर्थिक उन्नती मु पो कोनेवाडी तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद कोनेवाडी कमलबाई भिका लोखंडे 13.07.2006 आर्थिक उन्नती मु पो कोनेवाडी तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद कोनेवाडी संजय सांडू पडूळ 13.07.2007 आर्थिक उन्नती मु पो कोनेवाडी तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद कोनेवाडी हरीदास गोविंद कडू 18.05.2007 आर्थिक उन्नती मु पो कोनेवाडी तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद कोनेवाडी हौसाबाई बाबुराव शिंदे 18.05.2007 आर्थिक उन्नती मु पो कोनेवाडी तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nपैठण हिवरा निवृती सिताराम हातांगळे 04.08.2006 आर्थिक उन्नती मु पो हिवरा तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण हिवरा शिवाजी वामनराव गायकवाड 04.09.2006 आर्थिक उन्नती मु पो हिवरा तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण हिवरा रघूनाथ रंगनाथ कापसे 04.10.2006 आर्थिक उन्नती मु पो हिवरा तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण थेरगांव संजय हरीचंद्र वाहळ 14.07.2007 आर्थिक उन्नती मु पो थेरगांव तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण थेरगांव ताराबाई रामराव वाहळ 14.07.2011 आर्थिक उन्नती मु पो थेरगांव तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण थेरगांव हरीचंद्र वामन वाहळ 14.07.2009 आर्थिक उन्नती मु पो थेरगांव तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण विहामांडवा छबु अप्पा गायकवाड 03.06.2006 आर्थिक उन्नती मु पो विहामांडवा तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण विहामांडवा मधूकर लक्ष्मण ब्रम्हराक्षस 03.07.206 आर्थिक उन्नती मु पो विहामांडवा तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण विहामांडवा प्रकाश किसन गायकवाड 03.08.2006 आर्थिक उन्नती मु पो विहामांडवा तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण विहामांडवा भिमराव रामभाऊ शिरसाठ 03.09.2006 आर्थिक उन्नती मु पो विहामांडवा तालुका - पैठण जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव वरखेडी बु भाऊराव तुलशीराम पगारे े 27.06.2006 आर्थिक उन्नती मु पो वरखेडी बु तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव जंगलतांडा अशोक तुकाराम नवगीर 27.07.2006 आर्थिक उन्नती मु पो जंगलतांडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव जंगलतांडा सुनिल तुळशीराम कदम 27.06.2008 आर्थिक उन्नती मु पो जंगलतांडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव वरखेडी बु उखर्डा तुकाराम रावलकर 27.06.20098 आर्थिक उन्नती मु पो वरखेडी बु तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव जंगलतांडा राधाकृष्ण रामराव गायकवाड 30.07.2009 आर्थिक उन्नती मु पो जंगलतांडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव जंगलतांडा संजयकुमार यादव पगारे 30.07.2007 आर्थिक उन्नती मु पो जंगलतांडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव जंगलतांडा एकनाथ यशवंत वाघ 30.07.2008 आर्थिक उन्नती मु पो जंगलतांडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड वासाडी नारायण रामचंद्र पाचगणे 30.07.2009 आर्थिक उन्नती मु पो वासाडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड वासाडी सुर्यभान लक्ष्मण आव्हाड 30.07.2010 आर्थिक उन्नती मु पो वासाडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड वासाडी बन्सी शेशू दनके 27.06.2006 आर्थिक उन्नती मु पो वासाडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड वासाडी रोहीदास सुगदेव कसबे 27.06.2006 आर्थिक उन्नती मु पो वासाडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड वासाडी विठठल सांडू वाघ 27.06.2008 आर्थिक उन्नती मु पो वासाडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड वासाडी दादाराव यशवंत खोतकर 27.06.2009 आर्थिक उन्नती मु पो वासाडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड वासाडी राजाराम शंताराम जाधव 27.06.2010 आर्थिक उन्नती मु पो वासाडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड वासाडी वामन केशव बनकर 27.06.2011 आर्थिक उन्नती मु पो वासाडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड वासाडी एकनाथ किसन आव्हाड 27.06.2012 आर्थिक उन्नती मु पो वासाडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड वासाडी लक्ष्मण कचरु पवार 27.06.2013 आर्थिक उन्नती मु पो वासाडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव वरखेडी बु आशा राहुल दामोधर 27.06.2014 आर्थिक उन्नती मु पो वरखेडी बु तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव फरदापुर्र सुरेश एकनाथ दामोधर 27.06.2015 आर्थिक उन्नती मु पो फर्दापुर तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव वरखेडी बु प्रकाश एकनाथ दामोधर 27.06.2016 आर्थिक उन्नती मु पो वरखेडी बु तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव जंगलतांडा ज्ञानेश्वर तुकाराम वानखेडे 30.7.2006 आर्थिक उन्नती मु पो जंगलतांडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव फर्दापुर रविंद्र तोताराम बोराडे 30.7.2007 आर्थिक उन्नती मु पो फर्दापुर तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव फर्दापुर कडूबां लिंबाजी दाभाडे 30.7.2008 आर्थिक उन्नती मु पो फर्दापुर तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव फर्दापुर श्रीरंग चिंतामन कांबळे 30.7.2009 आर्थिक उन्नती मु पो फर्दापुर तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड वासाडी महादू कृष्णा अभंग 30.7.2010 आर्थिक उन्नती मु पो वासाडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड वासाडी रामदास तानाजी गायकवाड 30.7.2011 आर्थिक उन्नती मु पो वासाडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड वासाडी राजाराम पुंजाजी गायकवाड 30.7.2012 आर्थिक उन्नती मु पो वासाडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड वासाडी सुमनबाई रामराव सौदागर 30.7.2013 आर्थिक उन्नती मु पो वासाडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड वासाडी तान्हाबाई सखाराम आगळे 30.7.2014 आर्थिक उन्नती मु पो वासाडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड वासाडी विमलबाई देवराव सौदागर 30.7.2015 आर्थिक उन्नती मु पो वासाडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड वासाडी रमेश बन्सी दनके 30.7.2016 आर्थिक उन्नती मु पो वासाडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड वासाडी रुपाबाई लक्ष्मण चिकसे आर्थिक उन्नती मु पो वासाडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nपैठण भालगांव शेषराव धोंडीराम गायकवाड 03.06.2006 आर्थिक उन्नती मु पो भालगांव तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण भालगांव अशोक लक्ष्मण निसर्ग 03.07.2006 आर्थिक उन्नती मु पो भालगांव तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण भालगांव कोंडीराम शाहु गायकवाड 03.08.2006 आर्थिक उन्नती मु पो भालगांव तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण भालगांव सतीश केशवराव गायकवाड 03.09.2006 आर्थिक उन्नती मु पो भालगांव तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण भालगांव युवराज धोंडीराम गायकवाड 03.10.2006 आर्थिक उन्नती मु पो भालगांव तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण भालगांव सुभाष दामोधर निसर्गे 03.12.2006 आर्थिक उन्नती मु पो भालगांव तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण भालगांव शंकर केशवराव गायकवाड 03.12.2006 आर्थिक उन्नती मु पो भालगांव तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण भालगांव अर्जून शाहूराव गायकवाड 14.03.2006 आर्थिक उन्नती मु पो भालगांव तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण भालगांव शिवाजी केशवराव गायकवाड 15.03.2006 आर्थिक उन्नती मु पो भालगांव तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद जळगाव फे दगडू रामचंद्र हिवराळे 10.10.2006 आर्थिक उन्नती मु पो जळगाव फे तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद जळगाव फे बाळू कडूबा ढेपे 10.11.2006 आर्थिक उन्नती मु पो जळगाव फे तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद जळगाव फे जालींदर केरुबा हिवराळे 10.12.2006 आर्थिक उन्नती मु पो जळगाव फे तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद बेदेवाडी वामन विठोबा दाभाडे 27.06.2007 आर्थिक उन्नती मु पो बेदेवाडी तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद बेदेवाडी शेळके सोमीनाथ थेराजी 27.06.2007 आर्थिक उन्नती मु पो बेदेवाडी तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद घारदोनतांडा रामनाथ बाळ सरोदे 24.07.2006 आर्थिक उन्नती मु पो घारदोनतांडा तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद घारदोनतांडा कचरु केरुबा शिंदे 24.07.2006 आर्थिक उन्नती मु पो घारदोनतांडा तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद घारदोनतांडा भाऊसाहेब बारकु अवचरमल 24.07.2007 आर्थिक उन्नती मु पो घारदोनतांडा तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद घारदोनतांडा बबन संपत खरात 24.07.2007 आर्थिक उन्नती मु पो घारदोनतांडा तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद घारदोनतांडा कचरु कोडीरांम भालके 24.07.2008 आर्थिक उन्नती मु पो घारदोनतांडा तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद घारदोनतांडा शोभा रामभाउ अवचरमल 24.07.2009 आर्थिक उन्नती मु पो घारदोनतांडा तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद घारदोनतांडा दिगंबर संपत खरात 24.07.2010 आर्थिक उन्नती मु पो घारदोनतांडा तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद घारदोनतांडा कचरु विठोबा अवचरमल 24.07.2011 आर्थिक उन्नती मु पो घारदोनतांडा तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद घारदोनतांडा गोरखनाथ तुळशीराम जाधव 24.07.2012 आर्थिक उन्नती मु पो घारदोनतांडा तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद घारदोनतांडा संपत तान्हाजी खरात 24.07.2013 आर्थिक उन्नती मु पो घारदोनतांडा तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड डखला शेनफडू बंडू गायकवाड 02.08.2006 आर्थिक उन्नती मु पो डखला तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड डखला राहुल सांडू शिंदे 02.09.2006 आर्थिक उन्नती मु पो डखला तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड डखला संतोष सांडू शिंदे आर्थिक उन्नती मु पो डखला तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड डखला रमेश विठठल भिवसने 02.11.2006 आर्थिक उन्नती मु पो डखला तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड डखला विश्वनाथ शेनफड गायकवाड 02.12.2006 आर्थिक उन्नती मु पो डखला तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nवैजापूर दहेगाव कारभारी सोमा त्रिभुवन 04.10.2006 आर्थिक उन्नती मु पो दहेगाव तालुका -वैजापूर जिल्हा - औरंगाबाद\nवैजापूर दहेगाव भाऊसाहेब फकीरबा शेलार 04.11.2006 आर्थिक उन्नती मु पो दहेगाव तालुका -वैजापूर जिल्हा - औरंगाबाद\nपैठण वडजी भोगो भास्कर आहीर 07.08.2006 आर्थिक उन्नती मु पो वडजी तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण वडजी संपत कचरु झिने 07.09.2006 आर्थिक उन्नती मु पो वडजी तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण वडजी अरुण रायभाऊ ससाने 07.10.2006 आर्थिक उन्नती मु पो वडजी तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण वडजी नारायण उमाजी झिने 07.11.2006 आर्थिक उन्नती मु पो वडजी तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण गेवराई तां लालु देवचंद भगुरे 07.12.2006 आर्थिक उन्नती मु पो गेवराई तां तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण गेवराई तां बालचंद्र देविचंद्र भगुरे 07.12.2006 आर्थिक उन्नती मु पो गेवराई तां तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nखुलताबाद धामणगाव रमेश भगाजी गरुड 30.08.2006 आर्थिक उन्नती मु पो धामणगाव तालुका -खुलताबाद जिल्हा - औरंगाबाद\nखुलताबाद धामणगाव विठठल पिचंद शेरे 30.08.2006 आर्थिक उन्नती मु पो धामणगाव तालुका -खुलताबाद जिल्हा - औरंगाबाद\nखुलताबाद धामणगाव भागाजी धोडींबा गरुड 30.08.2006 आर्थिक उन्नती मु पो धामणगाव तालुका -खुलताबाद जिल्हा - औरंगाबाद\nखुलताबाद धामणगाव संजय भागाजी गरुड 30.08.2006 आर्थिक उन्नती मु पो धामणगाव तालुका -खुलताबाद जिल्हा - औरंगाबाद\nखुलताबाद धामणगाव दिपाली आनंदा गरुड 30.08.2006 आर्थिक उन्नती मु पो धामणगाव तालुका -खुलताबाद जिल्हा - औरंगाबाद\nखुलताबाद धामणगाव सखाहरी दगडूबा बनकर 30.08.2006 आर्थिक उन्नती मु पो धामणगाव तालुका -खुलताबाद जिल्हा - औरंगाबाद\nखुलताबाद धामणगाव सुधाकर एकनाथ विधाते 30.08.2006 आर्थिक उन्नती मु पो धामणगाव तालुका -खुलताबाद जिल्हा - औरंगाबाद\nखुलताबाद धामणगाव अशोक शंकर खोतकर 30.08.2006 आर्थिक उन्नती मु पो धामणगाव तालुका -खुलताबाद जिल्हा - औरंगाबाद\nखुलताबाद धामणगाव कचरु महादेव श्रीखंड 30.08.2006 आर्थिक उन्नती मु पो धामणगाव तालुका -खुलताबाद जिल्हा - औरंगाबाद\nखुलताबाद धामणगाव भिमराव सांडू गरुड 30.08.2006 आर्थिक उन्नती मु पो धामणगाव तालुका -खुलताबाद जिल्हा - औरंगाबाद\nखुलताबाद धामणगाव प्रकाश दामु विधाटे 30.08.2006 आर्थिक उन्नती मु पो धामणगाव तालुका -खुलताबाद जिल्हा - औरंगाबाद\nखुलताबाद धामणगाव राजू वामन विधाटे 30.08.2006 आर्थिक उन्नती मु पो धामणगाव तालुका -खुलताबाद जिल्हा - औरंगाबाद\nखुलताबाद धामणगाव रतन वामन विधाटे 30.08.2006 आर्थिक उन्नती मु पो धामणगाव तालुका -खुलताबाद जिल्हा - औरंगाबाद\nखुलताबाद धामणगाव विलास बाबुराव खोतकर 30.08.2006 आर्थिक उन्नती मु पो धामणगाव तालुका -खुलताबाद जिल्हा - औरंगाबाद\nखुलताबाद धामणगाव कारभारी आसराजी आव्हाड 30.08.2006 आर्थिक उन्नती मु पो धामणगाव तालुका -खुलताबाद जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड मोढा साळवे मिराबाई उत्तम 02.08.2006 आर्थिक उन्नती मु पो मोढा तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड मोढा सोनुने नानु सिताराम 02.08.2006 आर्थिक उन्नती मु पो मोढा तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद बेदेवाडी कृष्णा शामराव हिवाळे 13.07.2006 आर्थिक उन्नती मु पो बेदेवाडी तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद बेदेवाडी देविदास दगडु म्हस्के 13.07.2006 आर्थिक उन्नती मु पो बेदेवाडी तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद बेदेवाडी मुकींदा केरुबा हिवराळे 13.07.2006 आर्थिक उन्नती मु पो बेदेवाडी तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद बेदेवाडी अशोक बाबुराव हिवराळे 13.07.2006 आर्थिक उन्नती मु पो बेदेवाडी तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद बेदेवाडी प्रकाश पांडव हिवराळे 13.07.2006 आर्थिक उन्नती मु पो बेदेवाडी तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nऔरंगाबाद बेदेवाडी सिताबाई भाऊराव साबळे 13.07.2006 आर्थिक उन्नती मु पो बेदेवाडी तालुका -औरंगाबाद जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव बहुलखेडा शांताराम भागाजी धनेश्वर 19.08.2006 आर्थिक उन्नती मु पो बहुलखेडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव बहुलखेडा बागुल जगन सुगदेव 19.08.2006 आर्थिक उन्नती मु पो बहुलखेडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव बहुलखेडा कमलाबाई नारायण मोरे 19.08.2006 आर्थिक उन्नती मु पो बहुलखेडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव अनाड सावण भिमराव गणभास 22.08.2006 आर्थिक उन्नती मु पो अनाड तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव अनाड बाबुलाल देवचंद पिंपळे 22.08.2006 आर्थिक उन्नती मु पो अनाड तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव अनाड भिमराव सोनु सुरवाडे 22.08.2006 आर्थिक उन्नती मु पो अनाड तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव फरदापुर्र युवराज बुधाजी दामोधर 15.07.2006 आर्थिक उन्नती मु पो फर्दापुर तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव बाहुल खेड साहेबराव सुगदेव बागुल 17.10.2006 आर्थिक उन्नती मु पो बाहुल खेड तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव धनेगांव शोभाबाई भगपत सपकाळ 17.10.2006 आर्थिक उन्नती मु पो धनेगांव तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव जंगलतांडा उत्तम मोतीराम शिंदे 19.08.2006 आर्थिक उन्नती मु पो जंगलतांडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव वरखेडी बु संजय भिका बोराडे 17.10.2006 आर्थिक उन्नती मु पो वरखेडी बु तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव धनपट चंद्रकला शाहु बनसोडे 06.03.2006 आर्थिक उन्नती मु पो धनपट तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव वरखेडी बु आत्माराम सुदाम पगारे 29.09.2006 आर्थिक उन्नती मु पो वरखेडी बु तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव वरखेडी बु कुसुम उत्तम गडवे 29.09.2006 आर्थिक उन्नती मु पो वरखेडी बु तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव घानेगाव फुलचंद रुपचंद पिंपळे 22.08.2006 आर्थिक उन्नती मु पो घानेगाव तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव सावळदबारा दशरथ नारायण ताकफळे 22.08.2006 आर्थिक उन्नती मु पो सावळदबारा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव टिटवी ईश्वर रामचंद्र वाघ 22.08.2006 आर्थिक उन्नती मु पो टिटवी तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव मोजखेड त्र्यंबक सोनु सुरवाडे 22.08.2006 आर्थिक उन्नती मु पो मोजखेड तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव मोलखेडा फुलचंद मोतीसिंग इंगोले 22.08.2006 आर्थिक उन्नती मु पो मोलखेडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव मोलखेडा नामदेव तुकडू भालेराव 17.10.2006 आर्थिक उन्नती मु पो मोलखेडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव फरदापुर्र अनंत राधे साळवे 19.07.2006 आर्थिक उन्नती मु पो फर्दापुर तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव जंगलतांडा विठठल जुमन कोतवाल 30.09.2006 आर्थिक उन्नती मु पो जंगलतांडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव जंगलतांडा वंदनाबाई युवराज ब्राम्हणे 30.09.2006 आर्थिक उन्नती मु पो जंगलतांडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव धनवट कारभारी भावलाल पिंपळे 10.10.2006 आर्थिक उन्नती मु पो धनवट तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव वरखेडी बु वाल्मीक रामदास वाघ 30.09.2006 आर्थिक उन्नती मु पो वरखेडी बु तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव वरखेडी बु पगारे चिंतामन सांडु 30.09.2006 आर्थिक उन्नती मु पो वरखेडी बु तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव घानेगाव भागवत शंकर भालेराव 22.06.2006 आर्थिक उन्नती मु पो घानेगाव तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव टिटवी गंगाधर यादव चंदनशीव 19.08.2006 आर्थिक उन्नती मु पो टिटवी तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव वरखेडी बु बालाबाई पिंराजी खरात 29.09.2006 आर्थिक उन्नती मु पो वरखेडी बु तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव वरखेडी बु तुकाराम विठठल बनकर 30.09.2006 आर्थिक उन्नती मु पो वरखेडी बु तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव सावरखेड कडूबा देवराव भोकरे 30.09.2006 आर्थिक उन्नती मु पो सावरखेड तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव सावरखेड शांताराम लक्ष्मण घन 30.09.2006 आर्थिक उन्नती मु पो वरखेडी बु तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव वरखेडी बु अंजनाबाई दामु सावळे 20.09.2006 आर्थिक उन्नती मु पो वरखेडी बु तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव सावरखेड हरी बंडू पगारे 31.09.2006 आर्थिक उन्नती मु पो सावरखेड तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव वरखेडी बु कौतीक देवचंद बोराडे 29.09.2006 आर्थिक उन्नती मु पो वरखेडी बु तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव वरखेडी बु चिंधू पांडूरंग पगारे 29.09.2006 आर्थिक उन्नती मु पो वरखेडी बु तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव जंगलतांडा अशोक भावलाल नरवडे 17.10.2007 आर्थिक उन्नती मु पो जंगलतांडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव हनुमंतखेडा रमेश नामदेव खेतकर 19.8.2007 आर्थिक उन्नती मु पो हनुमंतखेडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव हनुमंतखेडा महादू धोंडू सोनवणे 19.8.2007 आर्थिक उन्नती मु पो हनुमंतखेडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव घांनेगाव भावराव शंकर भालेराव 22.08.2007 आर्थिक उन्नती मु पो घांनेगाव तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव घांनेगाव प्रभाकर सोनु सुरवाडे 22.08.2008 आर्थिक उन्नती मु पो घांनेगाव तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव घांनेगाव दिलीप शंकर भालेराव 22.08.2009 आर्थिक उन्नती मु पो घांनेगाव तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव गलवाडा भारत बाबुराव तायडे 19.8.2007 आर्थिक उन्नती मु पो गलवाडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव सावरखेड सुनिल वामन वाघ 19.8.2008 आर्थिक उन्नती मु पो सावरखेड तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nपैठण आपेगाव प्रभाकर शामराव प्रव्हणे 19.8.2009 आर्थिक उन्नती मु पो आपेगाव तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण आपेगाव सुभाष फकीरा साळवे 19.08.2010 आर्थिक उन्नती मु पो आपेगाव तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण आपेगाव भगवान पंढरीनाथ खंडागळे 04.10.2010 आर्थिक उन्नती मु पो आपेगाव तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nगंगापुर गंगापूर भाऊसाहेब चंद्रभान पवार 04.11.2006 आर्थिक उन्नती मु पो गंगापूर तालुका -गंगापूर जिल्हा - औरंगाबाद\nगंगापुर गंगापूर एकनाथ मारुती काकडे 04.12.2006 आर्थिक उन्नती मु पो गंगापूर तालुका -गंगापूर जिल्हा - औरंगाबाद\nगंगापुर गंगापूर बाबासाहेब मनोहर काकडे 04.13.2006 आर्थिक उन्नती मु पो गंगापूर तालुका -गंगापूर जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री दरेगाव सांडू अमृता वाहुळे 12.10.2006 आर्थिक उन्नती मु पो दरेगाव तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री दरेगाव चंपाबाई नारायण मोरे 12.11.2006 आर्थिक उन्नती मु पो दरेगाव तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री दरेगाव नंदाबाई अशोक भोसले 12.11.2006 आर्थिक उन्नती मु पो दरेगाव तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री दरेगाव तुळशीराम श्रावण भालेराव 12.11.2006 आर्थिक उन्नती मु पो दरेगाव तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड पालोद रामदास कचरु पगारे 28.07.2006 आर्थिक उन्नती मु पो पालोद तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड पालोद रविदंर माणिकराव बोर्डे 28.07.2006 आर्थिक उन्नती मु पो पालोद तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड पालोद कांताबाई दिलीप आव्हाड 28.07.2008 आर्थिक उन्नती मु पो पालोद तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड पालोद पदमाबाई रतन साळवे 28.07.2008 आर्थिक उन्नती मु पो पालोद तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव फर्दापुर रमाबाई शेनफड लोखंडे 15.01.2006 आर्थिक उन्नती मु पो फर्दापुर तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव फर्दापुर सुपडू शमराव सुखडे 17.10.2006 आर्थिक उन्नती मु पो फर्दापुर तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव फर्दापुर अनिल चिंतामण लाटे 19.07.2006 आर्थिक उन्नती मु पो फर्दापुर तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव सावळदबारा देवराव शंकर भालेराव 17.10.2006 आर्थिक उन्नती मु पो सावळदबारा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव जंगलतांडा उषाबाई दुर्गा खरे 17.10.2007 आर्थिक उन्नती मु पो जंगलतांडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव वरखेडी बु अशोक धनाजी पारधे 06.03.2007 आर्थिक उन्नती मु पो वरखेडी बु तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव वरखेडी बु ज्ञानेश्श्वर धनाजी दामोधर आर्थिक उन्नती मु पो वरखेडी बु तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव फर्दापुर रामदास शिवराम बनसोड 19.07.2006 आर्थिक उन्नती मु पो फर्दापुर तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव फर्दापुर कौतीक शिकर लोखडे 19.07.2006 आर्थिक उन्नती मु पो फर्दापुर तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव फर्दापुर जगन कुंडलीक शिंदे 19.07.2006 आर्थिक उन्नती मु पो फर्दापुर तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव फर्दापुर केशवरबाई पुंडलीक शिंदे 19.07.2006 आर्थिक उन्नती मु पो फर्दापुर तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव फर्दापुर कौशल्याबाई तुकाराम बनसोड 19.07.2006 आर्थिक उन्नती मु पो फर्दापुर तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव तिडका सिंताराम शेनफडू खरे 19.07.2006 आर्थिक उन्नती मु पो तिडका तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव जंगलतांडा नथ्थु सखाराम मोची 19.07.2006 आर्थिक उन्नती मु पो जंगलतांडा तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव तिखी शंकर कोडीराम म्हस्के 30/09/2006 आर्थिक उन्नती मु पो तिखी तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव फर्दापुर कैलास शिवराम दामोधर 19/07/2006 आर्थिक उन्नती मु पो फर्दापुर तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव फर्दापुर रविंद्र सांडू मगरे 19/07/2007 आर्थिक उन्नती मु पो फर्दापुर तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nसोयगाव फर्दापुर शांताबाई दगडू दामोधर 19/07/2008 आर्थिक उन्नती मु पो फर्दापुर तालुका -सोयगांव जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री दरेगाव गुलाब पिराजी तुपे 4/1/2007 आर्थिक उन्नती मु पो दरेगाव तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री दरेगाव शांताबाई आंबादास तुपे 4/2/2007 आर्थिक उन्नती मु पो दरेगाव तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री दरेगाव अशोक विठठल गवळे 4/3/2007 आर्थिक उन्नती मु पो दरेगाव तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री दरेगाव मिंलींद दशरथ साबळे 4/5/2007 आर्थिक उन्नती मु पो दरेगाव तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री दरेगाव लक्ष्मण तुकाराम तुपे 4/5/2007 आर्थिक उन्नती मु पो दरेगाव तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री दरेगाव गोविदराव बाबुराव तुपे 4/6/2007 आर्थिक उन्नती मु पो दरेगाव तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री दरेगाव राजू नगोराव तुपे 4/7/2007 आर्थिक उन्नती मु पो दरेगाव तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री दरेगाव शिल्पा भागाजी तुपे 4/8/2007 आर्थिक उन्नती मु पो दरेगाव तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री दरेगाव चिंतामन विश्वनाथ मोरे 4/9/2007 आर्थिक उन्नती मु पो दरेगाव तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री दरेगाव कडुबा येसुबा तुपे 4/10/2007 आर्थिक उन्नती मु पो दरेगाव तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री पळशी बाळू गंगाराम निकम 5/10/2007 आर्थिक उन्नती मु पो पळशी तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड पळशी प्रकाश पंडीत सोनवणे 5/10/2007 आर्थिक उन्नती मु पो पळशी तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड पळशी भिमराव त्र्यंबक निकम 5/10/2007 आर्थिक उन्नती मु पो पळशी तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड पळशी विजय पंडीत सोनवणे 5/10/2007 आर्थिक उन्नती मु पो पळशी तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड पळशी अप्पामोहन निकम 5/10/2007 आर्थिक उन्नती मु पो पळशी तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड पळशी नानामोहन निकम 5/10/2007 आर्थिक उन्नती मु पो पळशी तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड पळशी कुंडलीक देवाजी सोनवणे 5/10/2007 आर्थिक उन्नती मु पो पळशी तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड मोढा उत्तम चरप निकम 5/10/2007 आर्थिक उन्नती मु पो मोढा तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड मोढा कांताबाई वामन कांबळे 5/10/2007 आर्थिक उन्नती मु पो मोढा तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nपैठण विहामांडवा रंगनाथ भानुदास ब्राम्हरक्षे 18/07/2007 आर्थिक उन्नती मु पो विहामांडवा तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण विहामांडवा लहु सर्जेराव गवळी 18/07/2007 आर्थिक उन्नती मु पो विहामांडवा तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण विहामांडवा लक्ष्मण तुळशीराम ब्रम्राक्षे 18/07/2007 आर्थिक उन्नती मु पो विहामांडवा तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण विहामांडवा गुलाब लिंबाजी धयवट 18/07/2007 आर्थिक उन्नती मु पो विहामांडवा तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nखुलताबाद म्हैसमाळ संजय भागाजी जाधव 3/7/2007 आर्थिक उन्नती मु पो म्हैसमाळ तालुका -खुलताबाद जिल्हा - औरंगाबाद\nखुलताबाद म्हैसमाळ हरी गंगाराम बनकर 3/7/2007 आर्थिक उन्नती मु पो म्हैसमाळ तालुका -खुलताबाद जिल्हा - औरंगाबाद\nखुलताबाद म्हैसमाळ रामदास शंकर मोढे 3/7/2007 आर्थिक उन्नती मु पो म्हैसमाळ तालुका -खुलताबाद जिल्हा - औरंगाबाद\nखुलताबाद म्हैसमाळ सरुबाई कचरु सातदिवे 20/02/2008 आर्थिक उन्नती मु पो म्हैसमाळ तालुका -खुलताबाद जिल्हा - औरंगाबाद\nखुलताबाद म्हैसमाळ सावीत्रीबाई गहनाजी वाहुळ 20/02/2007 आर्थिक उन्नती मु पो म्हैसमाळ तालुका -खुलताबाद जिल्हा - औरंगाबाद\nखुलताबाद म्हैसमाळ दगडू गंगाराम बनकर 20/02/2008 आर्थिक उन्नती मु पो म्हैसमाळ तालुका -खुलताबाद जिल्हा - औरंगाबाद\nपैठण पैठण सुंदराबाई रघूनाथ वावळे 10/5/2007 आर्थिक उन्नती मु पो पैठण तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर काशीनाथ सांडू खरात 19/05/2007 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर रमेश चितामन खरात 19/05/2007 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर अशोक दगडू साळवे 19/05/2007 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर केरुबा तानाजी बोराडे 19/05/2007 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर दिलीप कचरु कांबळे 19/05/2007 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर सुरेश केशव वाघ 19/05/2007 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर उत्तम केशव गडवे 19/05/2007 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर सिध्दार्थ गंगाराम सोनवणे 19/05/2007 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर भगवान लालचंद जाधव 19/05/2007 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर देविदास घोंडीबा सोनवणे 19/05/2007 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर कमलाबाई सुर्यभान सोनवणे 19/05/2007 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर शेनकडू शिवराम चौतमल 19/05/2007 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर कौशल्याबाई चिंतामन खरात 19/05/2007 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर सुनिता शिवाजी सुरवाडे 31/05/2007 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर गौतम किसन अहीरे 31/05/2007 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर भगवान पांडूरग कानफळे 31/05/2007 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर मंदाबाई जामसिंग पसरटे 31/05/2007 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nपैठण विहामांडवा श्रीधर हरीभावू गायकवाड 16/052007 आर्थिक उन्नती मु पो विहामांडवा तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण विहामांडवा विठठल श्रेयस पाखरे 16/052008 आर्थिक उन्नती मु पो विहामांडवा तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण विहामांडवा अन्नासाहेब शेषराव गायकवाड 16/052009 आर्थिक उन्नती मु पो विहामांडवा तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण विहामांडवा जिजाबाई सोपानबाई ब्रम्हराक्षस 16/052010 आर्थिक उन्नती मु पो विहामांडवा तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण विहामांडवा बबन दशरथ गायकवाड 16/052011 आर्थिक उन्नती मु पो विहामांडवा तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nपैठण विहामांडवा मालनबाई बाबुराव गायकवाड 16/052012 आर्थिक उन्नती मु पो विहामांडवा तालुका -पैठण जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर खरात प्रकाश शंकर 29/05/2008 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर सोनंवणे भिमराव चिंधाजी 30/05/2008 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माळेेगाव लोखंडी संजु हिरालाल रमणे 29/05/2008 आर्थिक उन्नती मु पो माळेेगाव लोखंडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माळेेगाव लोखंडी चंद्रभागा भिमराव गायकवाड 29/05/2008 आर्थिक उन्नती मु पो माळेेगाव लोखंडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माळेेगाव लोखंडी पवार दादाराव शंकर 29/05/2008 आर्थिक उन्नती मु पो माळेेगाव लोखंडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माळेेगाव लोखंडी पवार यादव उमाजी 29/05/2008 आर्थिक उन्नती मु पो माळेेगाव लोखंडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माळेेगाव लोखंडी पवार लिलाबाई शहादेव 29/05/2008 आर्थिक उन्नती मु पो माळेेगाव लोखंडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माळेेगाव लोखंडी सोनवणे पंडीत किशन 29/05/2008 आर्थिक उन्नती मु पो माळेेगाव लोखंडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माळेेगाव लोखंडी पवार कचराबाई भगत 29/05/2008 आर्थिक उन्नती मु पो माळेेगाव लोखंडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माळेेगाव लोखंडी सोनवणे पुडलीक पांडु 29/05/2008 आर्थिक उन्नती मु पो माळेेगाव लोखंडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माळेेगाव लोखंडी दिपचंद्र दगडु वाघ 4/7/2008 आर्थिक उन्नती मु पो माळेेगाव लोखंडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड कन्नड आशोक गयाबाई आगळे 4/7/2008 आर्थिक उन्नती मु पो कन्नड तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड कन्नड श्रिरंग भागाजी कांबळे 4/7/2008 आर्थिक उन्नती मु पो कन्नड तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माळेेगाव लोखंडी सुनिता सांडु पवार 4/7/2008 आर्थिक उन्नती मु पो माळेेगाव लोखंडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माळेेगाव लोखंडी चंदाबाई शामराव आगळे 4/7/2008 आर्थिक उन्नती मु पो माळेेगाव लोखंडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माळेेगाव लोखंडी भास्कर धर्मा गायकवाड 4/7/2008 आर्थिक उन्नती मु पो माळेेगाव लोखंडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड भारंबा रामदास भिकन सोनवणे 3/6/2008 आर्थिक उन्नती मु पो भारंबा तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड भारंबा धनराज कडूबा निकम 3/6/2008 आर्थिक उन्नती मु पो भारंबा तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड भारंबा शामराव भिकन सोनवणे 3/6/2008 आर्थिक उन्नती मु पो भारंबा तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड भारंबा लताबाई राजू खैरनार 3/6/2008 आर्थिक उन्नती मु पो भारंबा तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड भारंबा लक्ष्मण सुपडू जाटोड 3/6/2008 आर्थिक उन्नती मु पो भारंबा तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड भारंबा भिमराव कडूबा निकम 3/6/2008 आर्थिक उन्नती मु पो भारंबा तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर कडूबाई पांडूरंग खोतकर 3/6/2008 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर सिताबाई गीरजा अप्पा वाघ 3/6/2008 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर गयाबाई सुपडाजी वाघ 3/6/2008 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर बाबुराव साळुबा तुपशेंद्रे 3/6/2008 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर सोनाबाई लक्ष्मण चौथमल 3/6/2008 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माळेगाव पूर्णाबाई रमाबाई आव्हाड 3/6/2008 आर्थिक उन्नती मु पो माळेगाव तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माळेगाव काशीनाथ हरकु बोराडे 3/6/2008 आर्थिक उन्नती मु पो माळेगाव तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड पळशी(बु.) जाधव पांचाबाई लालचंद 4/8/2010 आर्थिक उन्नती मु पो पळशी(बु.) तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड पळशी(बु.) गायकवाड शांताबाई रमेश 4/8/2010 आर्थिक उन्नती मु पो पळशी(बु.) तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड पळशी(बु.) मोहिते कौसाबाई शंकर 4/8/2010 आर्थिक उन्नती मु पो पळशी(बु.) तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड पळशी(बु.) पर्द्मे सोनाबाई जयाजी 4/8/2010 आर्थिक उन्नती मु पो पळशी(बु.) तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड पळशी(बु.) मोहिते शेनकडाबाई तुकाराम 4/8/2010 आर्थिक उन्नती मु पो पळशी(बु.) तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड पळशी(बु.) चव्हाण कौशल्याबाई रामलाल 4/8/2010 आर्थिक उन्नती मु पो पळशी(बु.) तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड पळशी(बु.) मोहिते बनाबाई रंगनाथ 4/8/2010 आर्थिक उन्नती मु पो पळशी(बु.) तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर खरात शकुबाई शंकर 4/8/2010 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर सोनवणे भागाबाई श्रवण 4/8/2010 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nवैजापुर बागठाण गायकवाड सोमनाथ लहु 4/8/2010 आर्थिक उन्नती मु पो बागठाण तालुका -वैजापुर जिल्हा - औरंगाबाद\nवैजापुर बागठाण गायकवाड काळु पावळस 4/8/2010 आर्थिक उन्नती मु पो बागठाण तालुका -वैजापुर जिल्हा - औरंगाबाद\nवैजापुर बागठाण भुजंग पदमा अशोक 4/8/2010 आर्थिक उन्नती मु पो बागठाण तालुका -वैजापुर जिल्हा - औरंगाबाद\nवैजापुर बागठाण जाधव शोभा आण्णा 4/8/2010 आर्थिक उन्नती मु पो बागठाण तालुका -वैजापुर जिल्हा - औरंगाबाद\nवैजापुर बागठाण खरात बिजुबाई सखाहरी 4/8/2010 आर्थिक उन्नती मु पो बागठाण तालुका -वैजापुर जिल्हा - औरंगाबाद\nवैजापुर बागठाण कनगरे साहेबराव विश्वनाथ 4/8/2010 आर्थिक उन्नती मु पो बागठाण तालुका -वैजापुर जिल्हा - औरंगाबाद\nवैजापुर बागठाण खरात पुंजाहरी लक्ष्मण 4/8/2010 आर्थिक उन्नती मु पो बागठाण तालुका -वैजापुर जिल्हा - औरंगाबाद\nवैजापुर बागठाण कनगरे बबन गंगाधर 4/8/2010 आर्थिक उन्नती मु पो बागठाण तालुका -वैजापुर जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नादरपूर बावस्कर भिमराव संघाजी 4/8/2010 आर्थिक उन्नती मु पो नादरपूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नादरपूर बावस्कर रामदास संघाजी 4/8/2010 आर्थिक उन्नती मु पो नादरपूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड पळशी सुभद्राबाई पांडुरंग सोनवणे 4/8/2010 आर्थिक उन्नती मु पो पळशी तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड पळशी दनके संगिता शामराव 4/8/2010 आर्थिक उन्नती मु पो पळशी तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड पळशी बनाबाई बीसन खेत्रे 4/8/2010 आर्थिक उन्नती मु पो पळशी तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nसिल्लोड पळशी खेत्रे नंदा ज्ञानेश्वर 4/8/2010 आर्थिक उन्नती मु पो पळशी तालुका -सिल्लोड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माडेगाव दाभाडे विठल काशिनाथ 24/01/2013 आर्थिक उन्नती मु पो माडेगाव तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माडेगाव हिराबाई रामाजी दोभाड 24/01/2013 आर्थिक उन्नती मु पो माडेगाव तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माडेगाव अंबादास पुडलीक चोतमल 24/01/2013 आर्थिक उन्नती मु पो माडेगाव तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माडेगाव रमेश शंकर भालेराव 24/01/2013 आर्थिक उन्नती मु पो माडेगाव तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माडेगाव ृभाऊसाहेब भिमराव चोतमल 24/01/2013 आर्थिक उन्नती मु पो माडेगाव तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माडेगाव आव्हाड शामराव रामाजी 24/01/2013 आर्थिक उन्नती मु पो माडेगाव तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माडेगाव गायकवाड ऊत्तम सांडु 24/01/2013 आर्थिक उन्नती मु पो माडेगाव तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माडेगाव आव्हाड कमराज रमाजी 24/01/2013 आर्थिक उन्नती मु पो माडेगाव तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माडेगाव कौशल्याबाई एकनाथ चातमल 24/01/2013 आर्थिक उन्नती मु पो माडेगाव तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माडेगाव गायकवाड सांडु साळुबा 24/01/2013 आर्थिक उन्नती मु पो माडेगाव तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माडेगाव अण्णा लक्ष्मण चोतमल 24/01/2013 आर्थिक उन्नती मु पो माडेगाव तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड पडशी अल्काबाई भगवान मोहिते 24/01/2013 आर्थिक उन्नती मु पो पडशी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड पडशी अशोक शंकर मोहिते 24/01/2013 आर्थिक उन्नती मु पो पडशी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड पडशी पांडुरंग शंकर मोहिते 24/01/2013 आर्थिक उन्नती मु पो पडशी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माळेेगाव लोखंडी साहेबराव कचरु कांबळे 24/01/2013 आर्थिक उन्नती मु पो माळेेगाव लोखंडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माळेेगाव लोखंडी दगडू यशवंता जाधव 24/01/2013 आर्थिक उन्नती मु पो माळेेगाव लोखंडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माळेेगाव लोखंडी साईनाथ दादाराव खोतकर 24/01/2013 आर्थिक उन्नती मु पो माळेेगाव लोखंडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माळेेगाव लोखंडी दिलीप रामचंद्र पाचुदे 24/01/2013 आर्थिक उन्नती मु पो माळेेगाव लोखंडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माळेेगाव लोखंडी धोडीराम यशवंत जाधव 24/01/2013 आर्थिक उन्नती मु पो माळेेगाव लोखंडी तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड भारंबा रतीलाल मोतीलाल डोंगरे 24/01/2013 आर्थिक उन्नती मु पो भारंबा तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड भारंबा सुधाकर कल्याण पाखरे 24/01/2013 आर्थिक उन्नती मु पो भारंबा तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर मधुराबाई सिताराम पहारे 24/01/2013 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर भिमराव शंकर गडवे 24/01/2013 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड नागापूर संतोष सांडु कांबळेे 24/01/2013 आर्थिक उन्नती मु पो नागापूर तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री शिरोडी कडुबाई रामराव बोराडे 16/01/2012 आर्थिक उन्नती मु पो शिरोडी तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री शिरोडी रमेश भिमराव पाचुंदेे 16/01/2012 आर्थिक उन्नती मु पो शिरोडी तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री शिरोडी कुशीवर्ताबाई गंगाधर बोरडे 16/01/2012 आर्थिक उन्नती मु पो शिरोडी तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री शिरोडी प्रविण्ण मारुती ढगे 16/01/2012 आर्थिक उन्नती मु पो शिरोडी तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री शिरोडी विश्वनाथ भिमराव पाचुंदे 16/01/2012 आर्थिक उन्नती मु पो शिरोडी तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nफुलंब्री शिरोडी बाळु सांडु पाचुंदे 16/01/2012 आर्थिक उन्नती मु पो शिरोडी तालुका -फुलंब्री जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड पळशी बु. श्री.दिपक आनंदा मोहिते 19.10.2015 आर्थिक उन्नती मु पो पळशी बु. तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड पळशी बु. श्री.रुपचंद शेकु वाघ 19.10.2015 आर्थिक उन्नती मु पो पळशी बु. तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माळेगाव ठो श्री.बळीराम नामदेव पवार 19.10.2015 आर्थिक उन्नती मु पो माळेगाव ठो तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड पळशी बु. श्री.सुरेश सांडुजी शेजवळ 19.10.2015 आर्थिक उन्नती मु पो पळशी बु. तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड पळशी बु. श्री.अनिल चंद्रभान शेजवळ 19.10.2015 आर्थिक उन्नती मु पो पळशी बु. तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड पळशी बु. श्री.अशोक छगन विठोरे 19.10.2015 आर्थिक उन्नती मु पो पळशी बु. तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड पळशी बु. श्री.अर्जुन साळुबा बनकर 19.10.2015 आर्थिक उन्नती मु पो पळशी बु. तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड पळशी बु. श्री.रमेश देवाजी शेजवळ 19.10.2015 आर्थिक उन्नती मु पो पळशी बु. तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड पळशी बु. श्री.कचरु त्र्यंबक अंभोरे 19.10.2015 आर्थिक उन्नती मु पो पळशी बु. तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड पळशी बु. श्री.भगवान शेकु शेलार 19.10.2015 आर्थिक उन्नती मु पो पळशी बु. तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड भारंबा श्रीम.रंजनाबाई संतोष अंभोरे 19.10.2015 आर्थिक उन्नती मु पो भारंबा तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड भारंबा श्री.किशोर फकीरराव शेजवळ 19.10.2015 आर्थिक उन्नती मु पो भारंबा तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nकन्नड माळेगाव लो श्री.बन्सीलाल धोंडीराम डोंगरे 19.10.2015 आर्थिक उन्नती मु पो माळेगाव लो तालुका -कन्नड जिल्हा - औरंगाबाद\nलाभाची रक्कम रूपये/लाख/हेक्टर आर\nगेवराई चकलाबा श्रीम.मोरे गंगुबाई तुकाराम 86400/- 2004-05 मु पो चकलाबा तालुका - गेवराई जिल्हा - बीड\nगेवराई चकलाबा श्रीम.कला हरी साळवे 86400/- 2004-05 मु पो चकलाबा तालुका - गेवराई जिल्हा - बीड\nगेवराई चकलाबा श्रीम.सुमन वसंत मंडलीक 86400/- 2004-05 मु पो चकलाबा तालुका - गेवराई जिल्हा - बीड\nगेवराई चकलाबा श्रीम.गंगु देवराव साळवे 86400/- 2004-05 मु पो चकलाबा तालुका - गेवराई जिल्हा - बीड\nगेवराई चकलाबा श्रीम.संगीता सुखदेव साळवे 86400/- 2004-05 मु पो चकलाबा तालुका - गेवराई जिल्हा - बीड\nगेवराई चकलाबा श्रीम.लिला आसाराम साळवे 86400/- 2004-05 मु पो चकलाबा तालुका - गेवराई जिल्हा - बीड\nकेज म्हसाजोग श्री.कासार अभिमान धेडे 201250/- 2005-06 मु पो म्हसाजोग तालुका - केज जिल्हा - बीड\nमाजलगांव पुरुषोत्तमपूरी श्रीम.गंगु किसन थोरात 161596/- 2005-06 मु पो पुरुषोत्तमपूरी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पुरुषोत्तमपूरी श्रीम.पंडीत नंदाबाई दासू 161596/- 2005-06 मु पो पुरुषोत्तमपूरी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पुरुषोत्तमपूरी श्रीम.मोरे सुशिला शेषराव 161596/- 2005-06 मु पो पुरुषोत्तमपूरी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पुरुषोत्तमपूरी श्रीम.ध्रुपती आश्रुबा मोरे 161596/- 2005-06 मु पो पुरुषोत्तमपूरी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पुरुषोत्तमपूरी सुनंदा लक्ष्मण लोखंडे 161596/- 2005-06 मु पो पुरुषोत्तमपूरी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पुरुषोत्तमपूरी श्रीम.वंदना राजाभाऊ मोरे 161596/- 2005-06 मु पो पुरुषोत्तमपूरी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पुरुषोत्तमपूरी श्री.मोरे यादव राणाजी 161596/- 2005-06 मु पो पुरुषोत्तमपूरी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पुरुषोत्तमपूरी श्रीम.वैजंती आसाराम खंडागळे 161596/- 2005-06 मु पो पुरुषोत्तमपूरी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पुरुषोत्तमपूरी श्रीम.मुद्रीका बळीराम मोरे 161596/- 2005-06 मु पो पुरुषोत्तमपूरी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पुरुषोत्तमपूरी श्रीम.सोनाबाई काशीराम थोरात 161596/- 2005-06 मु पो पुरुषोत्तमपूरी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पुरुषोत्तमपूरी श्री.रोकडे किसन खोबराजी 161596/- 2005-06 मु पो पुरुषोत्तमपूरी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पुरुषोत्तमपूरी श्रीम.अनिता बाबासाहेब थोरात 161596/- 2005-06 मु पो पुरुषोत्तमपूरी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पुरुषोत्तमपूरी श्रीम.जना गुलाब लोखंडे 161596/- 2005-06 मु पो पुरुषोत्तमपूरी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पुरुषोत्तमपूरी श्रीम.राजमती मधुकर मोरे 161596/- 2005-06 मु पो पुरुषोत्तमपूरी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पुरुषोत्तमपूरी श्रीम.नंदाबाई अंकुश थोरात 161596/- 2005-06 मु पो पुरुषोत्तमपूरी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पुरुषोत्तमपूरी श्रीम.लक्ष्मी नारायण सोनवणे 161596/- 2005-06 मु पो पुरुषोत्तमपूरी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पुरुषोत्तमपूरी श्रीम.शोभा धमेद्र मोरे 215460/- 2005-06 मु पो पुरुषोत्तमपूरी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पुरुषोत्तमपूरी श्रीम.सुधामती रामभाऊ थोरात 215460/- 2005-06 मु पो पुरुषोत्तमपूरी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पुरुषोत्तमपूरी श्रीम.सुधामती लक्ष्मण खंडाळे 212000/- 2005-06 मु पो पुरुषोत्तमपूरी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव महातपूरी श्रीम.सेवंता चिमाजी लोखंडे 161596/- 2005-06 मु पो महातपूरी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव महातपूरी श्री.नामदेव कोंडीबा लोखंडे 161596/- 2005-06 मु पो महातपूरी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nगेवराई सुरडी श्रीम.जनाबाई विठ्ठल थडके 109350/- 2005-06 मु पो सुरडी तालुका - गेवराई जिल्हा - बीड\nगेवराई सुरडी श्रीम.मंगला रोहिदास काजळे 109350/- 2005-06 मु पो सुरडी तालुका - गेवराई जिल्हा - बीड\nमाजलगांव सुलतानपूर श्रीम.गंगु संजय लोखंडे 161596/- 2005-06 मु पो सुलतानपूर तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव सुलतानपूर श्रीम.चतूरा अंकुश थोरात 161596/- 2005-06 मु पो सुलतानपूर तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव सुलतानपूर श्रीम.सुशिला रामदास कांबळे 161596/- 2005-06 मु पो सुलतानपूर तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव सुलतानपूर श्रीम.पार्वती राजाभाऊ लोखंडे 161596/- 2005-06 मु पो सुलतानपूर तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव सुलतानपूर श्रीम.सोनाबाई नारायण लोखंडे 161596/- 2005-06 मु पो सुलतानपूर तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव सुलतानपूर श्रीम.जिजा दगडू थोरात 161596/- 2005-06 मु पो सुलतानपूर तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव सुलतानपूर श्रीम.वेणू दगडू लखंडे 161596/- 2005-06 मु पो सुलतानपूर तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव सुलतानपूर श्रीम.सावित्रा शेषराव लोखंडे 161596/- 2005-06 मु पो सुलतानपूर तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव सुलतानपूर श्रीम.सागरबाई पंढरीनाथ रोकडे 161596/- 2005-06 मु पो सुलतानपूर तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव माजलगांव श्रीम.अम्रपाली विनोद साळवे 409860/- 2005-06 मु पो माजलगांव तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव माजलगांव श्रीम.केशर अरुन अलझेडे 409860/- 2005-06 मु पो माजलगांव तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव माजलगांव श्रीम.कवसाबाई किसन सुतार 409860/- 2005-06 मु पो माजलगांव तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव माजलगांव श्रीम.कल्पना नाना भिषण 409860/- 2005-06 मु पो माजलगांव तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव शिंपेटाकळी श्रीम.तारामती सर्जेराव कसबे 258552/- 2005-06 मु पो शिंपेटाकळी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव शिंपेटाकळी श्रीम.महानंदा रत्नाकर किर्ते 258552/- 2005-06 मु पो शिंपेटाकळी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पात्रूड श्रीम.वंदना रघुनाथ चांदमारे 298080/- 2005-06 मु पो पात्रूड तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पात्रूड श्रीम.संगीता बाबा चांदमारे 298080/- 2005-06 मु पो पात्रूड तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nपाटोदा थेरला श्रीम.दवशाला कैलास पायाळ 100000/- 2005-06 मु पो थेरला तालुका - पाटोदा जिल्हा - बीड\nधारुर देवठाण श्रीम.लक्ष्मी आश्रुबा वरकड 74115/- 2005-06 मु पो देवठाण तालुका - धारुर जिल्हा - बीड\nधारुर देवठाण श्रीम.जनाबाई सैदू वरकड 74115/- 2005-06 मु पो देवठाण तालुका - धारुर जिल्हा - बीड\nअंबाजोगाई धानोरा श्रीम.स्वाती सुधाकर साळूके 222750/- 2005-06 मु पो धानोरा तालुका - अंबाजोगाई जिल्हा - बीड\nमाजलगांव बेलूरा श्रीम.अनिता लक्ष्मण फुलवरे 158760/- 2005-06 मु पो बेलूरा तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nगेवराई धोडराई श्रीम.संगीता विष्णु सिरसठ 265477/- 2005-06 मु पो धोडराई तालुका - गेवराई जिल्हा - बीड\nगेवराई धोडराई श्रीम.निकाळजे शाहू रुजाजी 265477/- 2005-06 मु पो धोडराई तालुका - गेवराई जिल्हा - बीड\nगेवराई धोडराई श्रीम.शिंधु सखाराम हातागळे 265477/- 2005-06 मु पो धोडराई तालुका - गेवराई जिल्हा - बीड\nगेवराई धोडराई श्रीम.सत्यभामा शंकर निकाळजे 265477/- 2005-06 मु पो धोडराई तालुका - गेवराई जिल्हा - बीड\nधारुर देवदहीफळ श्रीम.नंदाबाई सुभाष कांबळे 171600/- 2006-07 मु पो देवदहीफळ तालुका - धारुर जिल्हा - बीड\nधारुर देवदहीफळ श्रीम.चित्रा ज्ञानोबा पायके 171600/- 2006-07 मु पो देवदहीफळ तालुका - धारुर जिल्हा - बीड\nधारुर देवदहीफळ श्रीम.मंदाकिनी महादेव कुचेकर 171600/- 2006-07 मु पो देवदहीफळ तालुका - धारुर जिल्हा - बीड\nमाजलगांव उमरी श्रीम.गया श्रीरंग सोनवणे 121500/- 2006-07 मु पो उमरी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव उमरी श्रीम.संजीवणी बाळासाहेब साळवे 121500/- 2006-07 मु पो उमरी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव सादोळा श्रीम.कमला श्रीरंग शिरसठ 215460/- 2006-07 मु पो सादोळा तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव सादोळा श्रीम.शिंदे रुक्मीणी बालासाहेब 215460/- 2006-07 मु पो सादोळा तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव सादोळा श्रीम.आश्राबाई काशीनाथ धोडे 215460/- 2006-07 मु पो सादोळा तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव सादोळा श्रीम.अरुणा दुर्गादासा सुरवसे 215460/- 2006-07 मु पो सादोळा तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव सादोळा श्रीम.लक्ष्मी रामभाऊ हावणे 215460/- 2006-07 मु पो सादोळा तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव सादोळा श्रीम.बबीता भिमराव खंडागळे 215460/- 2006-07 मु पो सादोळा तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव सादोळा श्रीम.बबीता दंगडू घोडे 215460/- 2006-07 मु पो सादोळा तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव सादोळा श्रीम.राधीका एकनाथ सुर्वसे 215460/- 2006-07 मु पो सादोळा तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव सादोळा श्रीम.शुभाबाई बाबुराव घोडे 215460/- 2006-07 मु पो सादोळा तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव खेरडा श्रीम.शितल राजाभाऊ दाहीजे 174960/- 2006-07 मु पो खेरडा तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पुरुषोत्तमपूरी श्रीम.वत्सला होणाजी लोखडे 179712/- 2006-07 मु पो पुरुषोत्तमपूरी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पुरुषोत्तमपूरी श्रीम.कांता मंजा लोखंडे 179712/- 2006-07 मु पो पुरुषोत्तमपूरी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पुरुषोत्तमपूरी श्रीम.केशर केशव लोखंडे 179712/- 2006-07 मु पो पुरुषोत्तमपूरी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पुरुषोत्तमपूरी श्रीम.लता बळीराम लोखंडे 179712/- 2006-07 मु पो पुरुषोत्तमपूरी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पुरुषोत्तमपूरी श्रीम.कमल रामा लोखंडे 179712/- 2006-07 मु पो पुरुषोत्तमपूरी तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nधारुर देवदहीफळ श्रीम.व्दारका रामा शिंदे 234000/- 2006-07 मु पो देवदहीफळ तालुका - धारुर जिल्हा - बीड\nधारुर देवदहीफळ श्रीम.वंदना महादेव सहजराव 234000/- 2006-07 मु पो देवदहीफळ तालुका - धारुर जिल्हा - बीड\nधारुर देवदहीफळ श्रीम.सागर विनायक कांबळे 234000/- 2006-07 मु पो देवदहीफळ तालुका - धारुर जिल्हा - बीड\nमाजलगांव जवळा श्रीम.डोगरे रुक्मीणीबाई भिका 108000/- 2006-07 मु पो जवळा तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nअंबाजोगाई सावरगांव श्रीम.भुतके मिराबाई फुलचंद 207000/- 2006-07 मु पो सावरगांव तालुका - अंबाजोगाई जिल्हा - बीड\nधारुर चिखली श्रीम.पार्वती भगवान शिंदे 842400/- 2006-07 मु पो चिखली तालुका - धारुर जिल्हा - बीड\nधारुर चिखली श्रीम.‍ गया माणिक शिंदे 842400/- 2006-07 मु पो चिखली तालुका - धारुर जिल्हा - बीड\nधारुर चिखली श्रीम.कस्तुरा दंगडू वगर 842400/- 2006-07 मु पो चिखली तालुका - धारुर जिल्हा - बीड\nधारुर चिखली श्रीम.गवळणबाई सखाराम वाघमारे 842400/- 2006-07 मु पो चिखली तालुका - धारुर जिल्हा - बीड\nमाजलगांव सादोळा श्रीम. इंदुबाई गेणु गाडेकर 485760/- 2006-07 मु पो सादोळा तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव सादोळा श्रीम. लक्ष्मी बाजीराव मोरे 214928/- 2006-07 मु पो सादोळा तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव सादोळा श्रीम. सुशिला विलास सिरसट 214928/- 2006-07 मु पो सादोळा तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव सादोळा श्रीम. सारजा गणेश जाधव 214928/- 2006-07 मु पो सादोळा तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव सादोळा श्रीम. इंदुबाई लिंबाजी माने 214928/- 2006-07 मु पो सादोळा तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव सादोळा श्रीम. मनिषा दगडू सुरवसे 214928/- 2006-07 मु पो सादोळा तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव सादोळा श्रीम. निरगुना सुदाम उजगरे 1015560/- 2007-08 मु पो सादोळा तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव सादोळा श्रीम. इंदू महादेव साळवे 1015560/- 2007-08 मु पो सादोळा तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव सादोळा श्रीम. कमला मच्छिंद्र पटेकर 1015560/- 2007-08 मु पो सादोळा तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव सादोळा श्रीम. शशिकला किसन अडागळे 1015560/- 2007-08 मु पो सादोळा तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव सादोळा श्रीम. मालनबाई श्रीपती धोतरे 1015560/- 2007-08 मु पो सादोळा तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nवडवणी हरिशचंद्र पिंप्री श्रीम. काकडे सविता सदाशिव 1309440/- 2008-09 मु पो हरिशचंद्र पिंप्री तालुका - वडवणी जिल्हा - बीड\nवडवणी हरिशचंद्र पिंप्री श्री. शिंदे नारायण हरीभाउ 1309440/- 2008-09 मु पो हरिशचंद्र पिंप्री तालुका - वडवणी जिल्हा - बीड\nवडवणी हरिशचंद्र पिंप्री श्री. शिदे मल्हारी बाबुराव 1309440/- 2008-09 मु पो हरिशचंद्र पिंप्री तालुका - वडवणी जिल्हा - बीड\nवडवणी हरिशचंद्र पिंप्री श्री. विठ्ठल नामदेव शिंदे 1309440/- 2008-09 मु पो हरिशचंद्र पिंप्री तालुका - वडवणी जिल्हा - बीड\nवडवणी हरिशचंद्र पिंप्री श्री. शिंदे उत्तम किसनराव 1309440/- 2008-09 मु पो हरिशचंद्र पिंप्री तालुका - वडवणी जिल्हा - बीड\nवडवणी हरिशचंद्र पिंप्री श्री. काकडे उत्तम बन्सी 1309440/- 2008-09 मु पो हरिशचंद्र पिंप्री तालुका - वडवणी जिल्हा - बीड\nवडवणी हरिशचंद्र पिंप्री श्रीम. सेानवण महानंदा मकरध्वज 1309440/- 2008-09 मु पो हरिशचंद्र पिंप्री तालुका - वडवणी जिल्हा - बीड\nवडवणी हरिशचंद्र पिंप्री श्री. शिंदे वैजीनाथ लक्ष्मण 1309440/- 2008-09 मु पो हरिशचंद्र पिंप्री तालुका - वडवणी जिल्हा - बीड\nवडवणी हरिशचंद्र पिंप्री श्रीम. कांबळे प्रयाग सुदामराव 1309440/- 2008-09 मु पो हरिशचंद्र पिंप्री तालुका - वडवणी जिल्हा - बीड\nवडवणी हरिशचंद्र पिंप्री श्री. शिंदे भगवान शिवाजी 1309440/- 2008-09 मु पो हरिशचंद्र पिंप्री तालुका - वडवणी जिल्हा - बीड\nवडवणी हरिशचंद्र पिंप्री श्री. शिंदे आत्माराम किसन 1309440/- 2008-09 मु पो हरिशचंद्र पिंप्री तालुका - वडवणी जिल्हा - बीड\nवडवणी हरिशचंद्र पिंप्री श्री. शिंदे गणपत शिवाजी 1309440/- 2008-09 मु पो हरिशचंद्र पिंप्री तालुका - वडवणी जिल्हा - बीड\nवडवणी हरिशचंद्र पिंप्री श्री. काकडे भगवाना बन्सी 1309440/- 2008-09 मु पो हरिशचंद्र पिंप्री तालुका - वडवणी जिल्हा - बीड\nवडवणी हरिशचंद्र पिंप्री श्री. काकडे दामोदर तुकाराम 594000/- 2008-09 मु पो हरिशचंद्र पिंप्री तालुका - वडवणी जिल्हा - बीड\nवडवणी हरिशचंद्र पिंप्री श्री. हरीभाऊ रामभाऊ शिंदे 594000/- 2008-09 मु पो हरिशचंद्र पिंप्री तालुका - वडवणी जिल्हा - बीड\nवडवणी हरिशचंद्र पिंप्री श्री. देवीदास महादेव शिंदे 594000/- 2008-09 मु पो हरिशचंद्र पिंप्री तालुका - वडवणी जिल्हा - बीड\nमाजलगांव नागडगांव श्रीम. पार्वती मुकूंद ढगे 151200/- 2008-09 मु पो नागडगांव तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव नागडगांव श्रीम. अहील्या कोडीराम कांबळे 190604/- 2008-09 मु पो नागडगांव तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव नागडगांव श्रीम रुक्मीनी बाळासाहेब शिंदे 190604/- 2008-09 मु पो नागडगांव तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव नागडगांव श्रीम. लता बाळु चौरे 190604/- 2008-09 मु पो नागडगांव तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव नागडगांव श्रीम. अंबा लिंबा गवळी 190604/- 2008-09 मु पो नागडगांव तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव नागडगांव श्रीम. शालनबाई शिवाजी भिसे 190604/- 2008-09 मु पो नागडगांव तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव नागडगांव श्रीम. भामाबाई केशव शिंदे 190604/- 2008-09 मु पो नागडगांव तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव नागडगांव श्रीम. सुदामती नामदेव वावळे 190604/- 2008-09 मु पो नागडगांव तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव नागडगांव श्रीम. शिंदे शशीकला बापु 190604/- 2008-09 मु पो नागडगांव तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव नागडगांव श्रीम. सुभद्राबाई सरस्वती कसबे 190604/- 2008-09 मु पो नागडगांव तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव नागडगांव श्री. कांबळे भगवान घनशाम 190604/- 2008-09 मु पो नागडगांव तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव नागडगांव श्री. बळीराम महादेव तरकसे 190604/- 2008-09 मु पो नागडगांव तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nधारुर जवळा श्री. शिंदे बबन रंगा 324800/- 2008-09 मु पो जवळा तालुका - धारुर जिल्हा - बीड\nधारुर जवळा श्री. यशवंत देवराव शिंदे 256000/- 2008-09 मु पो जवळा तालुका - धारुर जिल्हा - बीड\nमाजलगांव पात्रूड श्रीम. कसबे माया बाबु 500000/- 2008-09 मु पो पात्रूड तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पात्रूड श्रीम. रंधावणे संजय सैादरमल 500000/- 2008-09 मु पो पात्रूड तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पात्रूड श्रीम. घडसिंग सरस्वती राजेभाउ 500000/- 2008-09 मु पो पात्रूड तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पात्रूड श्रीम. तांबवे अरुणा अंकूश 500000/- 2008-09 मु पो पात्रूड तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पात्रूड श्रीम. टेकाळे सुदामती मंचक 330000/- 2008-09 मु पो पात्रूड तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पात्रूड श्रीम. मेारे हौसाबाई रुपचंद 330000/- 2008-09 मु पो पात्रूड तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पात्रूड श्रीम. भराडे शोभा उत्तम 330000/- 2008-09 मु पो पात्रूड तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पात्रूड श्री. कांबळे संभाजी भिमाजी 235500/- 2008-09 मु पो पात्रूड तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पात्रूड श्री. ऊफाडे बाळासाहेब झुगराजी 235500/- 2008-09 मु पो पात्रूड तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nमाजलगांव पात्रूड श्री. कांबळे नवनाथ संभाजी 168000/- 2008-09 मु पो पात्रूड तालुका - माजलगांव जिल्हा - बीड\nबीड हिंगणी श्रीम. बोराडे विजुबाई नामदेव 187200/- 2008-09 मु पो हिंगणी तालुका - बीड जिल्हा - बीड\nधारुर खामगाव श्रीम. वाघमारे राधा त्र्यंबक 156000/- 2008-09 मु पो खामगाव तालुका - धारुर जिल्हा - बीड\nधारुर खामगाव श्री. राउत लक्ष्मण तुकाराम 156000/- 2008-09 मु पो खामगाव तालुका - धारुर जिल्हा - बीड\nधारुर खामगाव श्री. बनसोडे किसन मारुती 156000/- 2008-09 मु पो खामगाव तालुका - धारुर जिल्हा - बीड\nधारुर खामगाव श्री. घडवे दत्तात्रय विठ्ठल 156000/- 2008-09 मु पो खामगाव तालुका - धारुर जिल्हा - बीड\nआष्टी आष्टी श्रीम. संगीता देवीदास उणवणे 128150/- 2008-09 मु पो आष्टी तालुका - आष्टी जिल्हा - बीड\nआष्टी आष्टी श्रीम. ताराबाई कैलास जाधव 128150/- 2008-09 मु पो आष्टी तालुका - आष्टी जिल्हा - बीड\nआष्टी आष्टी श्री. राधव रखमाजी बापु, 128150/- 2008-09 मु पो आष्टी तालुका - आष्टी जिल्हा - बीड\nधारुर जवळा श्री. संजय विश्वनाथ शिंदे 648750/- 2013-14 मु पो जवळा तालुका - धारुर जिल्हा - बीड\nधारुर जवळा श्री. मसा देवराव शिंदे 648750/- 2013-14 मु पो जवळा तालुका - धारुर जिल्हा - बीड\nलाभाची रक्कम रूपये/लाख/हेक्टर आर\nपरतुर सावरगांव श्री. वक्ते सर्जेराव केशव, मु.पो. सावरगांव बु., ता. परतूर, जि. जालना अर्थिक प्रगती मु.पो. सावरगांव बु., ता. परतूर, जि. जालना\nपरतुर सावरगांव श्री. सोनटक्के सुर्यभान रानु, मु. पो. सावरगांव बु. ता. परतूर,जि. जालना अर्थिक प्रगती मु.पो. सावरगांव बु., ता. परतूर, जि. जालना\nजालना पळसखेडा श्रीमती लांडगे रामकोर दत्ता, मु.पो. पळसखेडा, जि. जालना 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. पळसखेडा बु., ता. जालना जि. जालना\nजालना पळसखेडा श्रीमती कांबळे पंचफुला मल्हारी, पळसखेडा, 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. पळसखेडा बु., ता. जालना जि. जालना\nजालना पळसखेडा श्री. प्रधान प्रभा गोविंदा, पळसखेडा, ता. जालना 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. पळसखेडा बु., ता. जालना जि. जालना\nजालना पळसखेडा श्री. कांबळे भानुदास संतुबा, पळसखेडा, 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. पळसखेडा बु., ता. जालना जि. जालना\nजालना पळसखेडा श्री. कांबळे दगडूबा संतुबा, पळसखेडा, 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. पळसखेडा बु., ता. जालना जि. जालना\nजालना सेवली श्रीमती वेणुताई भगवान सदावर्ते, सेवली,ता. जालना 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. सेवली ता. जालना जि. जालना\nजालना सेवली श्रीमती लक्ष्मीबाई कोंडीबा खंदोर, सेवली, ता.जालना 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. सेवली ता. जालना जि. जालना\nजालना सेवली श्रीमती गयाबाई श्रीरंग काकडे सेवली, ता. जालना 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. सेवली ता. जालना जि. जालना\nजालना सेवली श्रीमती सुभद्राबाई विश्वनाथ कांबळे, सेवली, ता.जालना 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. सेवली ता. जालना जि. जालना\nजालना सेवली श्रीमती जिजाबाई शांताराम खंदारे , सेवली, ता. जालना 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. सेवली ता. जालना जि. जालना\nजालना बोरगांव, श्री. तुरेराव सुनिल चिंतामन, बोरगांव, ता. जालना 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. पळसखेडा बु., ता. जालना जि. जालना\nजालना बोरगांव, श्री. डोके सर्जेराव चंद्रभान , बोरगांव, ता. जालना 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. बोरगांव बु., ता. जालना जि. जालना\nजालना बोरगांव, श्री. डोके कुंडलीक कचरु ,बोरगांव, ता. जालना 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. बोरगांव बु., ता. जालना जि. जालना\nजालना बोरगांव, श्री. पाळमुख भास्कर सुदाम , बोरगांव , ता. जालना 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. बोरगांव बु., ता. जालना जि. जालना\nजालना बोरगांव, डोके बारकु शंकर, बोरगांव, ता. जालना 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. बोरगांव बु., ता. जालना जि. जालना\nजालना बोरगांव, श्री. रणशुर राजु राहिदास, बोरगांव, ता. जालना 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. बोरगांव बु., ता. जालना जि. जालना\nजालना बोरगांव, श्री. तुरेराव चिंतामन शंकर, बोरगांव, ता. जालना 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. बोरगांव बु., ता. जालना जि. जालना\nजालना बोरगांव, श्री. डोके दिनकर कुंडलीक, बोरगांव, ता. जालना 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. बोरगांव बु., ता. जालना जि. जालना\nजालना बोरगांव, श्री. डोके वैजनाथ बारकु, बोरगांव, ता. जालना 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. बोरगांव बु., ता. जालना जि. जालना\nजालना बोरगांव, श्री. डोके अर्जुन सत्यभान, बोरगांव, ता. जालना 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. बोरगांव बु., ता. जालना जि. जालना\nबदनापुर रोषणगांव श्रीमती शशिकला बाळुजी हिवाळे, रा. रोषणगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. रोषणगांव ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर पीरसावंगी श्रीमती कौसाबाई रामराव डोंगरे, पीरसावंगी 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. पीरसावंगी ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर पीरसावंगी श्रीमती गयाबाई पांडूरंग बोरुडे, पिरसांवगी 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. पीरसावंगी ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर पीरसावंगी श्री. पांडूरंग धोंडीबा बोरुडे, पिरसावंगी 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. पीरसावंगी ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर सायगांव श्रीमती ताईडकर लता निवृत्ती, सायगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. सायगांव ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर सायगांव श्रीमती खरात कौताबाई दादाराव, सायगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. सायगांव ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर सायगांव श्री. सोनवणे सखाराम तुकाराम, सायगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. सायगांव ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर सायगांव श्री. थोरात केरुबा नामदेव, सायगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. सायगांव ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर सायगांव श्री. गोरे कोंडीबा भागुजी, सायगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. सायगांव ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर सायगांव श्री. श्रीसुंदर प्रभाकर सुंदरराव सायगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. सायगांव ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर ढोकसाळ श्रीमती रेशमाबाई दशरथ लोखंडे, ढोकसाळ 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. ढोकसाळ ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर ढोकसाळ श्रीमती शांताबाई कोंडीबा गवळी, ढोकसाळ 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. ढोकसाळ ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर ढोकसाळ श्री. अशोक याकुबा गायकवाड, ढोकसाळ 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. ढोकसाळ ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर ढोकसाळ श्री. मोकिंदा कचरु मगरे, ढोक साळ 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. ढोकसाळ ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर ढोकसाळ श्री. माधव दौलत गवळी,ढोक साळ 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. ढोकसाळ ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर ढोकसाळ श्री. जगन ओंकार घोरपडे, ढोक साळ 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. ढोकसाळ ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर ढोकसाळ श्री. देवराव पांडूरंग लोखंडे ढोकसाळ 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. ढोकसाळ ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर पठारदेऊळगांव श्री. वाघमारे छबु कमलाकर पठारदेऊळगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. पठारदेऊळगांव ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर पठारदेऊळगांव श्री. लोखंडे कचरु छबु पठारदेऊळगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. पठारदेऊळगांव ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर पठारदेऊळगांव श्री. पिंपळे तोतालाल तुळशिराम, पठारदेऊळगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. पठारदेऊळगांव ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर पठारदेऊळगांव श्रीमती पार्वताबाई जिवन पिंपळे, पठारदेऊळगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. पठारदेऊळगांव ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर पठारदेऊळगांव श्री. पिंपळे हरिचंद्र तुळशिराम, पठारदेऊळगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. पठारदेऊळगांव ता. बदनापुर जि. जालना\nअंबड सारंगपुर श्री. तांबे मोहन बन्सी, सारंगपुर 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. सारंगपुर ता. अंबड जि. जालना\nअंबड सारंगपुर श्री. घागरे उत्तम गोमाजी, सारंगपुर 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. सारंगपुर ता. अंबड जि. जालना\nअंबड सारंगपुर श्री. घागरे गुलाब वामन, सारंगपुर 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. सारंगपुर ता. अंबड जि. जालना\nअंबड शिराढोण श्रीमती सखुबाई रामभाऊ येडे शिराढोण 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. शिराढोण ता. अंबड जि. जालना\nअंबड शिराढोण श्री. मस्के निवृत्ती भिकाजी शिराढोण 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. शिराढोण ता. अंबड जि. जालना\nघनसांवगी लमाणवाडी श्री. जाधव हिरामन रावसाहेब लमाणवाडी 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. लमाणवाडी ता. घनसांवगी जि. जालना\nघनसांवगी लमाणवाडी श्री. जाधव रावसाहेब आबाजी, लमाणवाडी 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. लमाणवाडी ता. घनसांवगी जि. जालना\nघनसांवगी रामसगांव श्रीमती शांताबाई सुंदर हिवाळे रामसगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. रामसगांव ता. घनसांवगी जि. जालना\nघनसांवगी रामसगांव श्रीमती उमाप सुमन लक्ष्मण रामसगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. रामसगांव ता. घनसांवगी जि. जालना\nघनसांवगी रामसगांव श्रीमती सुमन दादाराव आव्हाड, रामसगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. रामसगांव ता. घनसांवगी जि. जालना\nपरतुर डोलारा श्रीमती केसराबाई सुदाम हिवाळे, डोलारा 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. डोलारा ता. परतुर जि. जालना\nपरतुर डोलारा श्री. गौतम नामदेव वाघमारे, डोलारा 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. डोलारा ता. परतुर जि. जालना\nपरतुर डोलारा श्री. छबूराव बापुराव हिवाळे,डोलारा 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. डोलारा ता. परतुर जि. जालना\nपरतुर डोलारा श्री. शाहू काळाजी वाघमारे, डोलारा 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. डोलारा ता. परतुर जि. जालना\nपरतुर डोलारा श्री. नामदेव आश्रूबा थोरात,डोलारा 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. डोलारा ता. परतुर जि. जालना\nपरतुर डोलारा श्री. दामोधर आश्रूबा थोरात, डोलारा 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. डोलारा ता. परतुर जि. जालना\nपरतुर डोलारा श्रीमती शांताबाई पाईकराव डोलारा 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. डोलारा ता. परतुर जि. जालना\nपरतुर डोलारा श्री. शिवाजी हिवाळे, डोलारा 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. डोलारा ता. परतुर जि. जालना\nजालना सेवली, श्रीमती खंदारे ममताबाई आनंदा, रा. सेवली, 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. सेवली ता. जालना जि. जालना\nजालना सेवली, श्रीमती खंदारे मुक्ताबाई कचरु, रा. सेवली 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. सेवली ता. जालना जि. जालना\nजालना सेवली, श्रीमती सदावर्ते सरस्वती साहेबराव., रा. सेवली 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. सेवली ता. जालना जि. जालना\nजालना शेवगा श्रीमती पाखरे प्रयागबाई सुदामराव., रा.शेवगा 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. शेवगा ता. जालना जि. जालना\nजालना वरखेडा श्री. खाडे सोपान नाथा, विधवा, रा. वरखेडा 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. वरखेडा ता. जालना जि. जालना\nजालना वरखेडा श्री. खाडे कचरु बन्सी, विधवा,रा.वरखेडा 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. वरखेडा ता. जालना जि. जालना\nजालना वरखेडा श्री. खाडे सुधाकर भाऊराव, विधवा, रा.वरखेडा 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. वरखेडा ता. जालना जि. जालना\nजालना वरखेडा श्री. खाडे सुभाष अंकुश, विधवा, रा.वरखेडा 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. वरखेडा ता. जालना जि. जालना\nजालना वरखेडा श्री. खाडे पुंजाराम अंकुश, रा. वरखेडा 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. वरखेडा ता. जालना जि. जालना\nजालना बोरगांव श्री. डोके नाथा सत्यभान, रा. बोरगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. बोरगांव ता. जालना जि. जालना\nजालना बोरगांव श्रीमती उघडे छबुबाई भास्कर, रा.बोरगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. बोरगांव ता. जालना जि. जालना\nजालना बाजीउम्रद श्रीमती रुख्मीनीबाई प्रल्हाद लोखंडे, विधवा, रा. बाजीउम्रद 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. बाजीउम्रद ता. जालना जि. जालना\nजालना रोषणगांव श्रीमती गोदाबाई भिकाजी गाडगे,रा. रोषणगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो.रोषणगांव ता. जालना जि. जालना\nजालना रोषणगांव श्रीमती समिदराबाई भाऊसाहेब कुलकर्णी ,रा. रोषणगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. रोषणगांव ता. जालना जि. जालना\nबदनापुर कस्तुरवाडी श्रीमती अभोरे शोभाबाई बापुराव., रा. कस्तुरवाडी 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. कस्तुरवाडी ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर कस्तुरवाडी श्रीमती मस्के दगडाबाई मेहबूबा उर्फ दगडाबाई बळवंता बोर्डे, रा. कस्तुरवाडी 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. कस्तुरवाडी ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर नानेगांव श्रीमती दाभाडे तुळसाबाई सर्जेराव., रा. नानेगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. नानेगांव ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर नानेगांव श्री. कसाब रॉबीन केशव, रा. नानेगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. नानेगांव ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर नानेगांव श्रीमती दाभाडे तान्हाबाई वामनराव, रा. नानेगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. नानेगांव ता. बदनापुर जि. जालना\nघनसांवगी सोयगांव श्रीमती रुखमनबाई धनाजी जाधव, विधवा, रा. सोयगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. सोयगांव ता. घनसांवगी जि. जालना\nघनसांवगी देवडीहादगांव श्री.खुळे बन्सी सखाराम., रा.देवडीहादगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो.देवडीहादगांव ता. घनसांवगी जि. जालना\nघनसांवगी देवडीहादगांव श्री.खुळे पांडूरंग सखाराम, रा.देवडीहादगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो.देवडीहादगांव ता. घनसांवगी जि. जालना\nघनसांवगी देवडीहादगांव श्री.खुळे प्रभू तुकाराम, रा.देवडीहादगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो.देवडीहादगांव ता. घनसांवगी जि. जालना\nघनसांवगी देवडीहादगांव श्री. खुळे नंदू गणपत, रा.देवडीहादगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो.देवडीहादगांव ता. घनसांवगी जि. जालना\nघनसांवगी राजेगांव श्रीमती कांबळे वन्साबाई गंगाधर- विधवा, रा. राजेगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. राजेगांव ता. घनसांवगी जि. जालना\nघनसांवगी राजेगांव श्री. अहिरे रमेश अर्जुन, रा. राजेगांव 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. राजेगांव ता. घनसांवगी जि. जालना\nघनसांवगी दहिगव्हाण बु. श्री. लोंढे दामोधर धोंडीबा, रा. दहिगव्हाण बु. 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. दहिगव्हाण बु ता. घनसांवगी जि. जालना\nघनसांवगी बोडखा श्री. भगवान कोंडीबा साठे, रा. बोडखा 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो.बोडखा ता. घनसांवगी जि. जालना\nघनसांवगी पाडूळी खुर्द श्रीमती गंगुबाई भानुदास दाभाडे, रा. पाडूळी खुर्द 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो.पाडूळी खुर्द ता. घनसांवगी जि. जालना\nपरतुर आष्टी श्री. खरात जनाबाई धोंडीबा,विधवा, आष्टी, ता. परतुर 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो.आष्टी ता. परतुर जि. जालना\nपरतुर आष्टी श्रीमती इंगळे विठाबाई भिकाजी, विधवा, रा. आष्टी, ता. परतुर 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो.आष्टी ता. परतुर जि. जालना\nपरतुर आष्टी श्रीमती रोहिमल रुखमन किसनराव., विधवा, रा. आष्टी, ता. परतुर 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो.आष्टी ता. परतुर जि. जालना\nपरतुर आष्टी श्रीमती भालशंकर राजाबाई लिंबाजी, रा.आष्टी, ता. परतुर 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो.आष्टी ता. परतुर जि. जालना\nपरतुर आष्टी श्रीमती सुटे सत्यभामा लाला, रा. आष्टी, ता. परतुर 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो.आष्टी ता. परतुर जि. जालना\nमंठा उस्वद श्रीमती चंद्रभागाबाई किसन कांबळे, रा. उस्वद, ता. मंठा 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो.उस्वद ता. मंठा जि. जालना\nपरतुर श्रीष्टी श्रीमती. लहाडे शषीकला दूण्यंतारा. मु.पो.श्रीष्टी, ता.परतूर,जि.जालना. 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो.आष्टी ता. परतुर जि. जालना\nपरतुर श्रीष्टी श्रीमती. साबळे सुनिता साबळे रा. मु.पो.श्रीष्टी, ता.परतूर,जि.जालना. 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो.आष्टी ता. परतुर जि. जालना\nपरतुर श्रीष्टी श्रीमती. साबळे सत्यभामा केरुबा रा. मु.पो.श्रीष्टी, ता.परतूर,जि.जालना. 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो.आष्टी ता. परतुर जि. जालना\nपरतुर श्रीष्टी श्रीमती. पाजगे नर्मदा रामचंद्र रा. मु.पो.श्रीष्टी, ता.परतूर,जि.जालना. 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो.आष्टी ता. परतुर जि. जालना\nपरतुर श्रीष्टी श्रीमती. सरकटे कौशल्याबाई रामभाऊ रा. मु.पो.श्रीष्टी, ता.परतूर,जि.जालना. 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो.आष्टी ता. परतुर जि. जालना\nपरतुर श्रीष्टी श्रीमती. हजारे शोभा प्रल्हाद रा. मु.पो.श्रीष्टी, ता.परतूर,जि.जालना. 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो.आष्टी ता. परतुर जि. जालना\nपरतुर श्रीष्टी श्रीमती. साबळे कोंडीराम नामदेव रा. मु.पो.श्रीष्टी, ता.परतूर,जि.जालना. 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो.आष्टी ता. परतुर जि. जालना\nघनसांवगी देवडी हादगांव श्रीमती सखुबाई उत्तमराव खुळे मु. पो रा देवडी हादगांव, ता. घनसावंगी 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो.देवडी हादगांव ता. घनसांवगी जि. जालना\nघनसांवगी पाडुळी खु श्री दाभाडे इंदर सर्जेराव रा. पाडुळी खु. ता .घनसावंगी 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो.पाडुळी खु ता. घनसांवगी जि. जालना\nघनसांवगी पाडुळी खु श्री. दाभाडे मच्छींद्र किसनराव ा रा. पाडुळी खु. ता .घनसावंगी 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो.पाडुळी खु ता. घनसांवगी जि. जालना\nबदनापुर मानदेऊळगांव श्रीमती. खिल्लारे अंतिकाबाई फकीरा . रा. मानदेऊळगांव ता. बदनापुर 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. मानदेऊळगांव ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर मानदेऊळगांव श्रीमती .हिवाळे सखुबाई रुस्तुम रा. मान्देऊळगांव ता. बदनापुर 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. मानदेऊळगांव ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर मानदेऊळगांव श्री . डोळसे रंगनाथ गोविंदराव रा मानदेऊळगांव ता. बदनापुर 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. मानदेऊळगांव ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर मानदेऊळगांव श्रीमत. डोळसे व्दारका लहु रा मानदेऊळगांव ता. बदनापुर 24.07.2006 अर्थिक प्रगती मु.पो. मानदेऊळगांव ता. बदनापुर जि. जालना\nबदनापुर मानदेऊळगांव श्री. डोळसे राजु लहु रा मानदेऊळगांव ता. बदनापुर 11.08.2008 अर्थिक प्रगती मु.पो. मानदेऊळगांव ता. बदनापुर जि. जालना\nलाभाची रक्कम रूपये/लाख/हेक्टर आर\nवसमत नाहद श्रीमती जमदाडे अनुसया देवराव 311570.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. वसमत. मु. पो. नाहद\nवसमत नाहद श्रीमती थोरात केरुबाई रखमाजी 309220.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. वसमत. मु. पो. नाहद\nवसमत नाहद श्रीमती जमदाडे रमाबाई काशिनाथ 210610.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. वसमत. मु. पो. नाहद\nवसमत चिखली श्रीमती लोंढे भागाबाई शिवराम 193993.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. वसमत. मु. पो. चिखली\nवसमत चिखली श्रीमती पहारे आसराबाई रामचंद्र 193991.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. वसमत. मु. पो. चिखली\nवसमत चिखली मस्के संतराम हैबती 193991.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. वसमत. मु. पो. चिखली\nवसमत आरळ श्रीमती टापरे सुमन रमेश 211100.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. वसमत. मु. पो. आरळ\nऔंढा दुधाळा श्री खंदाडे नामदेव दगडू 169205.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. औंढा. मु. पो. दुधाळा\nऔंढा ना., येळी श्री घुगे ज्ञानोबा विठोबा 212226.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. औंढा.ना. मु. पो. येळी\nऔंढा ना., येळी श्रीमती पंडीत भिमाबाई गणपत 212226.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. औंढा.ना. मु. पो. येळी\nऔंढा ना., येळी श्री खिल्लारे गोविंद येझू 212226.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. औंढा.ना. मु. पो. येळी\nऔंढा ना., येळी श्री खिल्लारे सागर नारायण 212226.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. औंढा.ना. मु. पो. येळी\nऔंढा ना., येळी श्री मोगरे नारायण खंडूजी 212226.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. औंढा.ना. मु. पो. येळी\nहिंगोली वांझोळा कांबळे इंदुबाई प्रकाश 131455.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. हिंगोली. मु. पो. वांझोळा\nहिंगोली वांझोळा कांबळे वेनुताई सुभाष 131455.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. हिंगोली. मु. पो. वांझोळा\nहिंगोली वांझोळा भालेराव आनंदाबाई मंचक 131455.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. हिंगोली. मु. पो. वांझोळा\nहिंगोली वांझोळा कांबळे सुनिता नारायण 131455.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. हिंगोली. मु. पो. वांझोळा\nहिंगोली वांझोळा इंगोले गयाबाई काळोजी 131455.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. हिंगोली. मु. पो. वांझोळा\nहिंगोली वांझोळा उचित ताराबाई अशोक 131455.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. हिंगोली. मु. पो. वांझोळा\nहिंगोली बोंडाळा श्रीमती जुमडे चंद्रभागाबाई प्रल्हाद 107200.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. हिंगोली. मु. पो. बोंडाळा\nहिंगोली आंबाळा इंगळे शोभाबाई उत्तम 156190.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. हिंगोली. मु. पो. आंबाळा\nहिंगोली खानापूर ब श्री डोंगरे मनोहर माधव 138920.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. हिंगोली. मु. पो. खानापूर ब\nहिंगोली खानापूर ब श्री पठाडे काशिराम किसन 158550.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. हिंगोली. मु. पो. खानापूर ब\nहिंगोली दुर्गसागंवी श्री साठे राघो केरबा 138920.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. हिंगोली. मु. पो. दुर्गसागंवी\nहिंगोली दुर्गसागंवी श्री ढोले नारायण देवराव 138920.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. हिंगोली. मु. पो. दुर्गसागंवी\nहिंगोली दुर्गसागंवी श्री शिवराम भागाजी कांबळे 185100.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. हिंगोली. मु. पो. दुर्गसागंवी\nहिंगोली दुर्गसागंवी श्री धांडोरे यशाजी कांबळे 185400.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. हिंगोली. मु. पो. दुर्गसागंवी\nकळमनुरी डोंगरगांव पुल नरवाडे कांताबाई शेषेराव 218825.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. कळमनुरी. मु. पो. डोंगरगांव पुल\nकळमनुरी डोंगरगांव पुल रायघोळ विमलबाई दिलीप 218825.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. कळमनुरी. मु. पो. डोंगरगांव पुल\nकळमनुरी तरोडा. आवटे नामदेव दशरथ 140250.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. कळमनुरी. मु. पो. तरोडा.\nकळमनुरी देवदरी साबळे कानबाराव लिंबाजी 86660.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. कळमनुरी. मु. पो. देवदरी\nकळमनुरी सुकळीवीर साळवे जयवंता कचरु 198430.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. कळमनुरी. मु. पो. सुकळीवीर\nकळमनुरी सुकळीवीर शितळे महादु कोंडबा 198430.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. कळमनुरी. मु. पो. सुकळीवीर\nकळमनुरी सुकळीवीर ढेंबरे गंगाधर आबाजी 198430.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. कळमनुरी. मु. पो. सुकळीवीर\nकळमनुरी सुकळीवीर शितळे मारोती सटवा 198430.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. कळमनुरी. मु. पो. सुकळीवीर\nकळमनुरी सुकळीवीर सुर्यवंशी दत्ता वामन 198430.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. कळमनुरी. मु. पो. सुकळीवीर\nकळमनुरी सुकळीवीर कांबळे शेषाबाई लक्ष्मण 198430.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. कळमनुरी. मु. पो. सुकळीवीर\nकळमनुरी सुकळीवीर खटावे सुंदराबाई नारोजी 198430.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. कळमनुरी. मु. पो. सुकळीवीर\nकळमनुरी तोंडापूर श्रीमती रुख्मीनबाई मेश्राम 233640.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. कळमनुरी. मु. पो. तोंडापूर\nकळमनुरी तोंडापूर श्री थोरात भिवाजी यादव 233640.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. कळमनुरी. मु. पो. तोंडापूर\nकळमनुरी तोंडापूर श्रीमती सारजाबाई कानबा 233640.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. कळमनुरी. मु. पो. तोंडापूर\nकळमनुरी तोंडापूर श्रीमती लक्ष्मीबाई नागोराव लांडगे (कांबळे) 221280.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. कळमनुरी. मु. पो. तोंडापूर\nकळमनुरी तोंडापूर श्री नामदेवराव भिकाजी सोनटक्के 212400.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. कळमनुरी. मु. पो. तोंडापूर\nकळमनुरी तोंडापूर श्री उत्तम रेष्माजी गजभारे 227800.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. कळमनुरी. मु. पो. तोंडापूर\nकळमनुरी तोंडापूर श्री बिबीषण चांदू इंगोले 233640.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. कळमनुरी. मु. पो. तोंडापूर\nकळमनुरी तोंडापूर श्री धारबा तुकाराम थोरात 234960.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. कळमनुरी. मु. पो. तोंडापूर\nसेनगांव लिंबाळा आ श्री कांबळे तुकाराम निवृत्ती 95867.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. सेनगांव. मु. पो. लिंबाळा आ\nसेनगांव लिंबाळा आ श्री गवळी परसराम संभाजी 95867.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. सेनगांव. मु. पो. लिंबाळा आ\nसेनगांव लिंबाळा आ श्री गवळी शिवराम संभाजी 95866.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. सेनगांव. मु. पो. लिंबाळा आ\nसेनगांव वडहिवरा श्री सभादिंडे सुवर्णा वसंता 114520.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. सेनगांव. मु. पो. वडहिवरा\nसेनगांव गणेशपूर श्री कांबळे बबन आश्रोबा 177590.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. सेनगांव. मु. पो. गणेशपूर\nसेनगांव गणेशपूर श्री कांबळे आश्रोबा राघोजी 177590.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. सेनगांव. मु. पो. गणेशपूर\nसेनगांव वायचाळ पिंप्री श्रीमती इंगोले बेबी मोतीराम 222990.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. सेनगांव. मु. पो. वायचाळ पिंप्री\nसेनगांव वायचाळ पिंप्री खडसे भिमराव कुंडलिक 222990.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. सेनगांव. मु. पो. वायचाळ पिंप्री\nसेनगांव वायचाळ पिंप्री भगत प्रभाकर उत्तम 222990.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. सेनगांव. मु. पो. वायचाळ पिंप्री\nसेनगांव खुडज रेष्मा कुंडलिक उबाळे 225660.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. सेनगांव. मु. पो. खुडज\nसेनगांव खुडज वनिता भिमराव उबाळे 225660.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. सेनगांव. मु. पो. खुडज\nऔंढा ना., साळणा अशोक भिमराव खिल्लारे 1444400.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. औंढा ना.,. मु. पो.साळणा\nऔंढा ना., साळणा भगवान कोंडबा धाबे 144400.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. औंढा ना.,. मु. पो.साळणा\nऔंढा ना., केळी श्रीमती द्रोपताबाई प्रकाश खिल्लारे 215140.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. औंढा ना.,. मु. पो.केळी\nऔंढा ना., केळी रमेश सुदाम खिल्लारे 213404.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. औंढा ना.,. मु. पो.केळी\nऔंढा ना., केळी शकंर नामदेव खिल्लारे 214125.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. औंढा ना.,. मु. पो.केळी\nऔंढा ना., केळी हिरामण दिंगाबर खिल्लारे 215295.00 09.04.2009 सदर जमिन सद्या वापरात आहे. जिल्हा हिंगोली, ता. औंढा ना.,. मु. पो.केळी\nलाभाची रक्कम रूपये/लाख/हेक्टर आर\nजळकोट रावनकोळा थोडगे लालू बाबाराव 76000/- 24.11.2005 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. जळकोट, मु. पो. रावनकोळा\nजळकोट रावनकोळा वाघमारे केरबा यादव 76000/- 24.11.2005 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. जळकोट, मु. पो. रावनकोळा\nजळकोट रावनकोळा कांबळे सोपान्न संभाजी 80275/- 24.11.2005 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. जळकोट, मु. पो. रावनकोळा\nजळकोट रावनकोळा कांबळे गोपाळ सटवा 79325/- 24.11.2005 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. जळकोट, मु. पो. रावनकोळा\nजळकोट रावनकोळा सोनकांबळे चंदर पिराजी 79325/- 24.11.2005 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. जळकोट, मु. पो. रावनकोळा\nजळकोट रावनकोळा वाघमारे जीवन शंकर 76000/- 24.11.2005 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. जळकोट, मु. पो. रावनकोळा\nजळकोट रावनकोळा वाघमारे माधव किसन 79325/- 24.11.2005 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. जळकोट, मु. पो. रावनकोळा\nजळकोट रावनकोळा गायकवाड वंदनन शेषेराव 76000/- 24.11.2005 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. जळकोट, मु. पो. रावनकोळा\nचाकूर जानवळ श्रीमती रंभा रमेश टेकाळे 105000/- 26.08.2006 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. जानवळ\nचाकूर जानवळ मान्ने न्नंदू नागनाथ 104300/- 26.08.2006 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. जानवळ\nचाकूर जानवळ दांडगे ज्ञान्नोबा बाळू 104300/- 26.08.2006 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. जानवळ\nलातूर चिंचोली (ब) श्रीमती घन्नगावकर न्निलावती 166440/- 25.01.2008 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. लातूर, मु. पो. चिंचोली (ब)\nलातूर चिंचोली (ब) चौधरी बालासाहेब देवीदास 166440/- 25.01.2008 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. लातूर, मु. पो. चिंचोली (ब)\nचाकूर शिरनाळ कांबळे न्नारायण अमृता 112000/- 25.01.2008 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. शिरनाळ\nचाकूर जानवळ गायकवाड त्रिंबक महादू 104800/- 25.01.2008 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. शिरनाळ\nचाकूर जानवळ कांबळे सुभाष न्नामदेव 100800/- 25.01.2008 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. शिरनाळ\nचाकूर जानवळ सावंत दत्तु मुंजाजी 100800/- 25.01.2008 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. शिरनाळ\nचाकूर जानवळ कांबळे गणपती हिरामण 107800/- 25.01.2008 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. शिरनाळ\nचाकूर जानवळ कांबळे भगवान्न सुदामा 104300/- 25.01.2008 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. शिरनाळ\nचाकूर जानवळ कांबळे संतराम लक्ष्मण 105000/- 25.01.2008 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. शिरनाळ\nचाकूर हानमंतवाडी गुळवे मषन्ना तुळशीराम 113960/- 25.01.2008 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. हानमंतवाडी\nचाकूर हानमंतवाडी गुळवे विठ्ठल जळबा 120120/- 25.01.2008 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. हानमंतवाडी\nचाकूर सांडोळ देवकते विठ्ठल कचरु 125160/- 25.01.2008 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. सांडोळ\nचाकूर सांडोळ श्रीमती ताईबाई मल्लारी 141525/- 06.02.2008 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. सांडोळ\nचाकूर महांडोळ वाघमारे जळबा न्नारायण 134000/- 06.02.2008 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. महांडोळ\nचाकूर महांडोळ कांबळे बाबू लक्ष्मण 128000/- 06.02.2008 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. महांडोळ\nचाकूर महांडोळ सुर्यवंशी बाबू मोरोबा 81337/- 25.01.2008 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. महांडोळ\nचाकूर महांडोळ बेडे महादेव गोविंद 93737/- 25.01.2008 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. महांडोळ\nचाकूर महांडोळ सुयंवंशी उत्तम दशरथ 151524/- 25.01.2008 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. महांडोळ\nचाकूर महांडोळ कांबळे प्रभु महादू 109200/- 25.01.2008 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. महांडोळ\nचाकूर महांडोळ सुर्यवंशी गोरोबा न्नामा 93737/- 25.01.2008 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. महांडोळ\nचाकूर महांडोळ कांबळे महादेव प्र्रभु 109200/- 25.01.2008 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. महांडोळ\nचाकूर जानवळ लोखंडे इंदूबाई दत्तात्रय 126000/- 25.01.2008 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. जानवळ\nचाकूर जानवळ वाघमारे कुशाबाई मुरलीधर 126000/- 25.01.2008 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. जानवळ\nअहमदपूर मांगदरी वाघमारे शिवाजी जळबा 91350/- 25.01.2008 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. अहमदपूर, मु. पो. मांगदरी\nअहमदपूर मांगदरी चौथरे न्निवृत्ती मुक्तीराम 95025/- 25.01.2008 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. अहमदपूर, मु. पो. मांगदरी\nअहमदपूर मांगदरी चौथरे पिराजी नाामदेव 95475/- 25.01.2008 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. अहमदपूर, मु. पो. मांगदरी\nअहमदपूर मांगदरी चौथरे चांगुना किशन्न 95550/- 25.01.2008 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. अहमदपूर, मु. पो. मांगदरी\nचाकूर जानवळ लोखंडे राजकुमार सोपान 160000/- 01.12.2013 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. जानवळ\nचाकूर जानवळ गायकवाड निर्मलाबाई दगडू 164000/- 01.12.2013 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. जानवळ\nचाकूर जानवळ कांबळे संभाजी नारायण 172000/- 01.12.2013 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. जानवळ\nचाकूर जानवळ गायकवाड लक्ष्मण इराप्पा 160000/- 01.12.2013 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. जानवळ\nचाकूर जानवळ शिंदे दगडू हरीबा 160000/- 01.12.2013 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. जानवळ\nचाकूर जानवळ सोनकांबळे नामदेव वैजनाथ 160000/- 01.12.2013 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. जानवळ\nचाकूर जानवळ सोनकांबळे नागनाथ एकनाथ 172000/- 01.12.2013 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. जानवळ\nचाकूर डोंग्रज कवीता काशिनाथ गायकवाड 236350/- 01.12.2013 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. डोंग्रज\nचाकूर डोंग्रज सोपान कोंडीबा सगर 237600/- 01.12.2013 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. डोंग्रज\nचाकूर डोंग्रज भानुदास नाम सुर्यवंशी 220050/- 01.12.2013 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. डोंग्रज\nचाकूर डोंग्रज देवबा नागोराव कोल्हेवाट 237600/- 01.12.2013 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. डोंग्रज\nचाकूर डोंग्रज पंडीत वामनराव आवळे 252450/- 01.12.2013 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. डोंग्रज\nचाकूर डोंग्रज नामदेव आनंदा गायकवाड 238950/- 01.12.2013 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. डोंग्रज\nचाकूर डोंग्रज दत्ता गणपती कोल्हेवाड 243000/- 01.12.2013 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. डोंग्रज\nचाकूर डोंग्रज गायकवाड आनंदा नामा 238950/- 01.12.2013 दारिद्रय रेषेखालील अनु.जाती व नवबौध्द भुमिहिन शेतमजुर कुटुंबांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध व्हावे व उत्पन्नवाढीसाठी जमिन उपलब्ध करुन देऊन त्यांच्या राहणीमानाचा दर्जा उंचावणे. जिल्हा लातुर, ता. चाकूर, मु. पो. डोंग्रज\nलाभाची रक्कम रूपये/लाख/हेक्टर आर\nनायगांव अंतरगांव पवार प्रकाश गोविंद जुन-2007 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. नायगांव, मु. पो. अंतरगांव\nनायगांव अंतरगांव पवार केशव चांदबा जुन-2007 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. नायगांव, मु. पो. अंतरगांव\nनायगांव अंतरगांव सुर्यवंशी निवृत्ती दगडूजी जुन-2007 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. नायगांव, मु. पो. अंतरगांव\nमुखेड कर्णा तोटरे कल्लूबाई चांदू सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. मुखेड, मु. पो.कर्णा\n.मुखेड कर्णा सोनकांबळे आनंदा मरिबा सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. मुखेड, मु. पो.कर्णा\nमुखेड कर्णा गवळे बाबु शंकर सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. मुखेड, मु. पो.कर्णा\nमुखेड कर्णा गवळे गंगाधर माधव सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. मुखेड, मु. पो.कर्णा\nलोहा ढाकणी गजभारे इंदूबाई गंगाधर सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. लोहा, मु. ढाकणी\nभोकर नागापूर भागनबाई शंकर कसबे सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. भोकर, मु. नागापूर\nभोकर नागापूर मारोती गणपती जोधळे सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. भोकर, मु. नागापूर\nभोकर नागापूर जनाबाई मरीबा कसबे सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. भोकर, मु. नागापूर\nभोकर किनी बासनुरे हौसाबाई सय्याजी सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. भोकर, मु. किनी\nभोकर किनी भाडेकर भोजन्ना देवन्ना सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. भोकर, मु. किनी\nभोकर किनी भालेराव गंगाराम पिराजी सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. भोकर, मु. किनी\nहिमायतनगर सिरंजनी घुले सत्यभामाबाई विठल सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. हिमायतनगर, मु. सिरंजनी\nहिमायतनगर सिरंजनी गायकवाड गोदावरीबाई नागोराव सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. हिमायतनगर, मु. सिरंजनी\nमुखेड धामनगांव तोटरे बाबु लालबा सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. मुखेड, मु. धामनगांव\nमुखेड धामनगांव तोटरे बाबु लक्ष्मण सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. मुखेड, मु. धामनगांव\nमुखेड धामनगांव नरवाडे बापुसाहेब पिराजी सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. मुखेड, मु. धामनगांव\nकंधार लाडका बोयेवार यमनाबाई शिवाजी सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. कंधार, मु. लाडका\nहदगांव सावरगांव (मा) वंदना दिंगाबर गायकवाड सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. हदगांव, मु. सावरगांव (मा)\nहिमायतनगर सिंरजणी नागरे लक्ष्मीबाई सावजी सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. हिमायतनगर, मु. सिंरजणी\nबिलोली चिंचाळा श्रीमती जनाबाई सटवा वाघमारे सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. बिलोली, मु. चिंचाळा\nमुखेड मुगांव श्रीमती कैतिक बाई मरीबा कांबळे सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. मुखेड, मु. मुगांव\nमुखेड मुगांव श्रीमती सुमनबाई गोंविद मोरे सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. मुखेड, मु. मुगांव\nमुखेड मुगांव श्री पिराजी बाबूराव बैलकर सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. मुखेड, मु. मुगांव\nनायगांव घुगंराळा श्रीमती सुर्यवंशी धोडयाबाई जयवंत सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. नायगांव, मु. घुगंराळा\nनायगांव घुगंराळा श्रीमती सुर्यवंशी सरजाबाई गंगाधर सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. नायगांव, मु. घुगंराळा\nनायगांव घुगंराळा श्री ननुरे रामदास सटवाजी सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. नायगांव, मु. घुगंराळा\nनायगांव घुगंराळा श्री आढाव पुंडलीक निवृत्ती सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. नायगांव, मु. घुगंराळा\nनायगांव घुगंराळा श्री हणमंते परबत शंकर सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. नायगांव, मु. घुगंराळा\nदेगलूर शहापूर श्रीमती कांबळे शारदाबाई चंद्रकांत सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. देगलूर, मु. शहापूर\nदेगलूर शहापूर श्रीमती वाघमारे केवळाबाई मोगलाजी सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. देगलूर, मु. शहापूर\nमुखेड मंग्याळ श्री बिजले सोमन गोविंद सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. मुखेड, मु. मंग्याळ\nमुखेड कर्णा सोमवारे पिराजी पुंडलीक सन 2010-11 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. मुखेड, मु. कर्णा\nलोहा कापशी (बु) कमलबाई दत्ता शिंदे सन 2012-13 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता.लोहा, मु. कापशी (बु)\nमुखेड धामनगांव बाबुलाल विठ्ठल गौंडाले सन 2012-13 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता.मुखेड, मु. धामनगांव\nमुखेड धामनगाव माधव पिराजी नरवाडे सन 2012-13 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता.मुखेड, मु. धामनगांव\nमाहूर ंहिगणी आवळे रामराव गणपत सन 2012-13 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता.माहूर, मु. ंहिगणी\nभोकर किनी गुंडेवाड पोशट्टी गंगाराम सन 2012-13 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. भोकर मु. किनी\nभोकर किनी समुद्रवाड गंगाराम भुमन्ना सन 2012-13 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. भोकर मु. किनी\nभोकर किनी समुद्रवाड पोशट्टी बडा गंगाराम सन 2012-13 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. भोकर मु. किनी\nभोकर किनी श्रीमती उदगीरकर शारदाबाई गणपती सन 2012-13 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. भोकर मु. किनी\nमुखेड मंग्याळ श्रीमती नागरबाई निवृत्ती कोद्रे सन 2012-13 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. मुखेड मु. मंग्याळ\nहि.नगर सिरंजणी बाबुलाल गंगाराम नरवाडे सन 2012-13 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. हि.नगर मु. सिरंजणी\nहि.नगर सिरंजणी नरवाडे चंद्रकांत मोहन सन 2012-13 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. हि.नगर मु. सिरंजणी\nमाहूर तांदळा भरणे संजय चाफाजी सन 2012-13 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. माहूर मु. तांदळा\nकिनवट पिंपरफोडी नरसिंग देवन्ना बिडदुलवार सन 2012-13 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. किनवट मु. पिंपरफोडी\nबिलोली हुनगूदा दावलबाजे अनुसया विठ्ठल सन 2013-14 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. बिलोली मु. हुनगूदा\nबिलोली हुनगंुदा बोदलेवार गंगाबाई संभाजी सन 2013-14 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. बिलोली मु. हुनगूदा\nबिलोली हुनगुंदा धर्मापुरे साहेबराव पोचिराम सन 2013-14 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. बिलोली मु. हुनगूदा\nबिलोली हुनगुंदा कांबळे सुभाष बाळू सन 2013-14 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. बिलोली मु. हुनगूदा\nभोकर भुरभुशी गाडेकर शांताबाई आनंदा सन 2013-14 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. भोकर मु. भुरभुशी\nभोकर भुरभुशी कंडेलवार आडेलबाई पोशट्ठी सन 2014-15 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. भोकर मु. भुरभुशी\nभोकर भुरभशी सावळे विलास नागोराव सन 2014-15 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. भोकर मु. भुरभुशी\nभोकर पाळज डोंगरे भोजाबाई महादू सन 2014-15 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. भोकर मु. पाळज\nभोकर पाळज तिरमनदार भुमाभाई गंगाराम सन 2014-15 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. भोकर मु. पाळज\nभोकर नेकली गडमोड नरसुबाई चांदु सन 2014-15 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. भोकर मु. नेकली\nभोकर नेकली हेमले सागरबाई शेषेराव सन 2014-15 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. भोकर मु. नेकली\nभोकर पाळज सोनकांबळे भुमाबाई गंगाधर सन 2014-15 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. भोकर मु. पाळज\nभोकर पाळज डोंगरे गंगाधर भिवाजी सन 2014-15 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. भोकर मु. पाळज\nभोकर पाळज डोंगरे सोनाबाई लक्ष्मण सन 2014-15 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. भोकर मु. पाळज\nभोकर नेकली हेमले माधव बाबजी सन 2014-15 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. भोकर मु. नेकली\nभोकर पाळज बोलकर साईनाथ लक्ष्मण सन 2014-15 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. भोकर मु. नेकली\nभोकर पाळज दासरवाड लक्ष्मीबाई पोशट्ठी सन 2014-15 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. भोकर मु. पाळज\nमुखेड धामनगांव वाघमारे विठ्ठल गंगाराम सन 2014-15 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. मुखेड मु. धामनगांव\nमुखेड धामनगांव नरवाडे सुरेश लालबा सन 2014-15 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. मुखेड मु. धामनगांव\nमुखे्‌ेड धामनगांव तोटरे जनाबाई गंगाराम सन 2014-15 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. मुखेड मु. धामनगांव\nमुखेड धामनगांव तोटरे श्यामराव लक्ष्मण सन 2014-15 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. मुखेड मु. धामनगांव\nनायगांव मुगांव गंगाबाई दशरथ कांबळे सन 2014-15 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. नायगांव मु. मुगांव\nनायगांव मुगांव दिंगाबर नागा गंगासागरे सन 2014-15 अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भुमिहिन लाभार्थ्यांना उदर निर्वाहसाठी साधन जिल्हा नांदेड, ता. नायगांव मु. मुगांव\nलाभाची रक्कम रूपये/लाख/हेक्टर आर\nतुळजापूर हगलूर श्री. दादा भगवान गवळी 1558400 /- 14.6.2006 होय जिल्हा उस्मानाबाद, ता. तुळजापूर, मु. पो. हगलूर\nतुळजापूर हगलूर श्रीमती निलाबाई निवृत्ती गवळी 1558400/- 14.6.2006 होय जिल्हा उस्मानाबाद, ता. तुळजापूर, मु. पो. हगलूर\nतुळजापूर हगलूर श्री. तुकाराम भगवान गवळी 1558400/- 14.6.2006 होय जिल्हा उस्मानाबाद, ता. तुळजापूर, मु. पो. हगलूर\nतुळजापूर हगलूर श्री. शिवाजी विश्वंभर गवळी 1558400/- 14.6.2006 होय जिल्हा उस्मानाबाद, ता. तुळजापूर, मु. पो. हगलूर\nतुळजापूर हगलूर सौ. चंपाबाई भगवान गवळी 1558400/- 14.6.2006 होय जिल्हा उस्मानाबाद, ता. तुळजापूर, मु. पो. हगलूर\nपरंडा परंडा शाबु तात्या भोसले 156120/- 14.6.2006 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.परंडा , मु. पो.परंडा\nपरंडा परंडा महेंद्ग माणिक बनसोडे 424500/- 14.6.2006 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.परंडा , मु. पो.परंडा\nपरंडा परंडा बुवा माणिक बनसोडे 424500/- 14.6.2006 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.परंडा , मु. पो.परंडा\nतुळजापूर काटगाव मर्‍याप्पा दत्तु गोरसे 192192/- 14.6.2006 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव निवृत्ती नामदेव गायकवाड 191136/- 14.6.2006 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव गवळू रेवन देडे 192192/- 14.6.2006 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव गोरसे मुद्गिका महादेव 192192/- 14.6.2006 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव गवळी अंबादास सदाशिव 191136/- 14.6.2006 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर नळदुर्ग हरीबा पंढरी कांबळे 452592/- 14.6.2006 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.नळदुर्ग\nतुळजापूर किलज चितामणी चंद्गाप्पा कांबळे 77220/- 14.6.2006 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.किलज\nतुळजापूर किलज रूकमिनबाई खंडू राजगुरू 77220/- 14.6.2006 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.किलज\nतुळजापूर सावरगाव फडके प्रल्हाद बापू 318780/- 14.6.2006 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो. सावरगाव\nतुळजापूर सावरगाव डोलारे विठ्ठल सोपान 316800/- 14.6.2006 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो. सावरगाव\nतुळजापूर सावरगाव श्रीम. सुशिला बाबू पाटोळे 140580/- 14.6.2006 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो. सावरगाव\nतुळजापूर काटगाव कांबळ चंदू लक्ष्मण 172044/- 25.7.2007 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव बनसोडे जिजाबाई तम्मा 169920/- 25.7.2007 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव कांबळे उत्तम तायाप्पा 169920/- 25.7.2007 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर अणदूर कांबळे रावसाहेब हरीबा 427200/- 25.7.2007 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.अणदूर\nतुळजापूर अणदूर सुर्यवंशी रोहीदास सादू 368400/- 25.7.2007 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.अणदूर\nतुळजापूर अणदूर कांबळे लक्ष्मीबाई बंडा 368400/- 25.7.2007 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.अणदूर\nतुळजापूर अणदूर व्हटकर पांडूरंग उमराव 424800/- 25.7.2007 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.अणदूर\nपरंडा परंडा राठोड बाबू भिकाजी 576000/- 25.7.2007 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.परंडा , मु. पो.परंडा\nपरंडा परंडा चोथमहल चांगदेव अप्पाराव 576000/- 25.7.2007 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.परंडा , मु. पो.परंडा\nपरंडा परंडा शिंदे मालनबाई अर्जून 656640/- 25.7.2007 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.परंडा , मु. पो.परंडा\nपरंडा परंडा शिंदे सिद्गाम दासू 656640/- 25.7.2007 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.परंडा , मु. पो.परंडा\nपरंडा परंडा शेलार नामदेव बाबू 656640/- 25.7.2007 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.परंडा , मु. पो.परंडा\nपरंडा परंडा शिंदे रामा किशन 656640 25.7.2007 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.परंडा , मु. पो.परंडा\nपरंडा परंडा बनसोडे भास्कर धुळाजी 656641 25.7.2007 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.परंडा , मु. पो.परंडा\nपरंडा परंडा वाकचौरे हिरामन किसन 660480 25.7.2007 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.परंडा , मु. पो.परंडा\nपरंडा परंडा चंदनशिवे शकुंतला भैरू 660480/- 25.7.2007 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.परंडा , मु. पो.परंडा\nपरंडा परंडा बनसोडे सोमा देवू 660480/- 25.7.2007 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.परंडा , मु. पो.परंडा\nपरंडा परंडा शिंदे धोंडिबा विठ्ठल 660480/- 25.7.2007 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.परंडा , मु. पो.परंडा\nपरंडा परंडा साळवे भाऊ लाला 512000/- 25.7.2007 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.परंडा , मु. पो.परंडा\nपरंडा परंडा बनसोडे दादासाहेब विठ्ठल 512000/- 25.7.2007 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.परंडा , मु. पो.परंडा\nपरंडा परंडा कसाब शाळूबाई दशरथ 512000/- 25.7.2007 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.परंडा , मु. पो.परंडा\nपरंडा परंडा भोसले भिवा मानाप्पा 512000/- 25.7.2007 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.परंडा , मु. पो.परंडा\nपरंडा परंडा प्रकाश वामन शिंदे 512000/- 25.7.2007 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.परंडा , मु. पो.परंडा\nपरंडा परंडा बनसोडे विष्णू दादा 512000/- 25.7.2007 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.परंडा , मु. पो.परंडा\nतुळजापूर काटगाव गेंदाबाई अरविंद कांबळे 174168/- 22.8.2008 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव गंगाबाई भानूदास वाघमारे 174168/- 22.8.2008 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव जनार्दन मल्हारी गोरसे 173106/- 22.8.2008 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव शशाबाई चिमाजी देडे 174168/- 22.8.2008 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव बाई आप्पा ढवळे 169920/- 22.8.2008 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव गोरसे अनुसया तुकाराम 169920/- 22.8.2008 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव अहिरे गुंडाबाइ धर्मा 169920/- 22.8.2008 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव सुरवसे मुक्ताबाई प्रभू 169920/- 22.8.2008 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव कांबळे अशोक तायाप्पा 210600/- 22.8.2008 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव साखरे संगमेश्वर प्रल्हाद 210600/- 22.8.2008 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटी डोळसे दादाराव गोरख 131760/- 22.8.2008 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटी\nतुळजापूर काटी बनसोडे महेश विठोबा 131760/- 22.8.2008 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटी\nतुळजापूर काटी चव्हाण संगिता आबा 131760/- 22.8.2008 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटी\nतुळजापूर काटी लोंढे विठ्ठल सिताराम 131760/- 22.8.2008 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटी\nतुळजापूर देवसिंगा-तु कैलास सिताराम भगत 122244/- 19.11.2008 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो. देवसिंगा-तु\nतुळजापूर देवसिंगा-तु गुलाब गणपती वाघमारे 122244/- 19.11.2008 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो. देवसिंगा-तु\nतुळजापूर देवसिंगा-तु कस्तुरा अंबादास कांबळे 122244/- 19.11.2008 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो. देवसिंगा-तु\nतुळजापूर देवसिंगा-तु बळी पांडूरंग मस्के 122244/- 19.11.2008 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो. देवसिंगा-तु\nतुळजापूर देवसिंगा-तु जनार्दन दगडू मस्के 122244/- 19.11.2008 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो. देवसिंगा-तु\nपरंडा परंडा शिंदे लक्ष्मण दामू 550400/- 19.11.2008 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.परंडा , मु. पो.परंडा\nतुळजापूर हगलूर गवळी धुळाप्पा विश्वनाथ 156000/- 19.11.2008 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.हगलूर\nतुळजापूर मोर्डा बायडा कुंडलिक पांडागळे 110600/- 19.11.2008 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.मोर्डा\nतुळजापूर मोर्डा मेसा लक्ष्मण पांडागळे 110600/- 19.11.2008 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.मोर्डा\nतुळजापूर मोर्डा रामलिंग नामदेव वाघमारे 105000/- 19.11.2008 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.मोर्डा\nतुळजापूर मोर्डा विजय देविदास पांडागळे 104300/- 19.11.2008 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.मोर्डा\nतुळजापूर काटगाव साखरे मधूकर श्रावण 169920/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव गायकवाड धुळाप्पा गणपती 169920/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव गोरसे गोपाळ गोविंदा 169920/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव खुडे मल्हारी राजू 169920/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव खुडे रकमाबाई जोतीबा 169920/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव देडे राजू काशिनाथ 187200/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव पारधे बळी आमंक 187200/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव कांबळे अंकुश साधू 187200/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव गोरसे तायनाबाई दगडू 187200/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव गोरसे तायाप्पा केरबा 177840/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव देडे भाऊ चिमाजी 176770/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव धोंडाबाई शिवाजी क्षिरसागर 177840/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव शेंडगे सोजल गणपती 177840/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव पारधे विठ्ठल आमंक 177840/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव मेसाबाई सुर्यकांत साखरे 176670/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव चंद्गभागाबाई महादेव कांबळे 176670/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव गोरसे पांडूरंग दत्तू 177840/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव वाघमारे शांताबाई रामा 182664/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव कांबळ ेमारूती साधू 181602/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव पारधे बाबू अमंक 181602/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव गायकवाड नागनाथ तुकाराम 182664 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव कांबळे लक्ष्मी तायाप्पा 181602/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव तुकाराम मल्ला गायकवाड 181602/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर काटगाव पारधे बाळू साधू 181602/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.काटगाव\nतुळजापूर हगलूर गवळी गोरोबा सदाशिव 181602/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.हगलूर\nतुळजापूर हगलूर कांबळे विजयकुमार मोतीराम 181602/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.हगलूर\nतुळजापूर हगलूर सिताराम बाबू पाडोळे 181602/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.हगलूर\nपरंडा परंडा लक्ष्मी उध्दव बनसोडे 551040/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.परंडा , मु. पो.परंडा\nपरंडा परंडा महादेव तुकाराम सरवदे 551040/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.परंडा , मु. पो.परंडा\nपरंडा परंडा सुमन विठ्ठल कांबळे 551040/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.परंडा , मु. पो.परंडा\nपरंडा परंडा बाबासाहेब बन्सी पालखे 551040/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.परंडा , मु. पो.परंडा\nपरंडा परंडा लक्ष्मण कचरू शिंदे 551040/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.परंडा , मु. पो.परंडा\nपरंडा परंडा दिनेश उत्तरेश्वर बनसोडे 551040/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.परंडा , मु. पो.परंडा\nपरंडा परंडा लालन बब्रुवान भोसले 551040/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.परंडा , मु. पो.परंडा\nतुळजापूर अणदूर कांबळे मधूकर शिवाजी 551040/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.अणदूर\nतुळजापूर अणदूर गायकवाड गणपती साधू 551040/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.अणदूर\nतुळजापूर अणदूर कांबळे भारतबाई प्रकाश 551040/- 13.2.2009 होय जिल्हा उस्मानाबाद, ता.तुळजापूर , मु. पो.अणदूर\nलाभाची रक्कम रूपये/लाख/हेक्टर आर\nभंडारा पांढराबोडी श्रीमती चंद्रकांता डोमाजी उके रा. पांढराबोडी ता. जि. भंडारा 207000/- 30.11.2005 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. भंडारा, मु. पो. पांढराबोडी\nभंडारा सिरसी श्री.मन्साराम माधो रामटेके रा.सिरासी ता.जि. भंडारा 182700/- 30.11.2005 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. भंडारा, मु. पो. सिरसी\nभंडारा सिरसी श्री.चंद्रमणी शिवशंकर भिवगडे रा. सिरसा ता. जि.भंडारा 181800/- 30.11.2005 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. भंडारा, मु. पो. सिरसी\nभंडारा जमनह श्री.परसराम तेजराम साखरे रा. जमनी ता.जि. भंडारा 201600/- 30.11.2005 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. भंडारा, मु. पो. जमनह\nभंडारा सिरसी श्री.पांडुरंग अंबादास रामटेके रा. सिरसी ता. जि. भंडारा 202050/- 30.11.2005 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. भंडारा, मु. पो. सिरसी\nभंडारा दाभा श्री.भारत देवदास वासनीक रा.दाभा ता. जि.भंडारा 201600/- 30.11.2005 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. भंडारा, मु. पो. दाभा\nभंडारा खुटसावरी श्रीमती अंजिरा नरेश गोस्वामी, (परितक्त्या) मु. खुटसावरी ता. जि. भंडारा 146918/- 14.07.2006 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. भंडारा, मु. पो. खुटसावरी\nभंडारा खुटसावरी श्रीमती उत्तमा जिवरदास कोटांगले (विधवा) मु.खुटसावरी ता.जि.भंडारा 200077/- 14.07.2006 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. भंडारा, मु. पो. खुटसावरी\nभंडारा खुटसावरी श्री.नरेश बिसन बोरकर मु.खुटसावरी ता.जि.भंडारा 184200/- 20.03.2007 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. भंडारा, मु. पो. खुटसावरी\nभंडारा खुटसावरी श्री.इसन भानु बोरकर मु.खुटसावरी ता.जि.भंडारा 184200/- 14.07.2006 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. भंडारा, मु. पो. खुटसावरी\nभंडारा खुटसावरी श्री.देवानंद रामाजी मेश्राम मु.खुटसावरी ता.जि.भंडारा 184200/- 14.07.2006 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. भंडारा, मु. पो. खुटसावरी\nभंडारा खुटसावरी श्री.अरविंद भगवान बन्सोड रा.खुटसावरी ता.जि.भंडारा 184200/- 29.03.2008 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. भंडारा, मु. पो. खुटसावरी\nभंडारा खुटसावरी श्री.हारीहर तुळशिराम खोब्रागडे मु.खुटसावरी ता.जि.भंडारा 184200/- 14.07.2006 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. भंडारा, मु. पो. खुटसावरी\nभंडारा खुटसावरी श्री.जितेंद्र दुर्योधन वासनीक मु.खुटसावरी ता.जि.भंडारा 184200/- 14.07.2006 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. भंडारा, मु. पो. खुटसावरी\nभंडारा मांडवी श्री.रूपचंद्र मोराती टेंभूर्णे रा.मोंडवी ता. जि. भंडारा 201000/- 20.03.2007 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. भंडारा, मु. पो. मांडवी\nमोहाडी नवेगाव (बु) श्रीमती जसवंती भाऊराव रोडगे (विधवा) रा. नवेगाव बु.ता. मोहाडी जि. भंडारा 153925/- 20.03.2007 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. मोहाडी, मु. पो. नवेगाव (बु)\nमोहाडी नवेगाव (बु) श्री. सुनिल विश्वनाथ बोरकर मु. नवेगाव बुज. ता.मोहाडी जि.भंडारा 153925/- 20.03.2007 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. मोहाडी, मु. पो. नवेगाव (बु)\nमोहाडी नवेगाव (बु) श्री.सुरविर श्रीराम डोंगरे रा.नवेगाव बुज. ता. मोहाडी जि.भंडारा 137987/- 20.03.2007 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. मोहाडी, मु. पो. नवेगाव (बु)\nमोहाडी करडी श्रीमती सुनिता अनिल गणवीर (विधवा) रा.करडी ता. मोहाडी जि. भंडारा 137986/- 20.03.2007 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. मोहाडी, मु. पो. करडी\nमोहाडी करडी श्रीमती सत्यकला वातुजी भेरजार (विधवा) रा.करडी ता. मोहाडी जि.भंडारा 137986/- 20.03.2007 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. मोहाडी, मु. पो. करडी\nमोहाडी करडी श्री.दिपक सुखदास बर्वे मु. करडी ता.मोहाडी जि. भंडारा 132965/- 20.03.2007 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. मोहाडी, मु. पो. करडी\nमोहाडी नवेगाव (बु) श्रीमती कासूबाई मधुकर डोंगरे रा.नवेगाव बुज. ता मोहाडी जि. भंडारा 132965/- 20.03.2007 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. मोहाडी, मु. पो. नवेगाव (बु)\nमोहाडी करडी श्री.भेाजराम जियालाल जगनीत रा. करडी ता. मोहाडी जि. भंडारा 132965/- 20.03.2007 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. मोहाडी, मु. पो. करडी\nमोहाडी करडी श्री.नरेंद्र वातुजी भेरजार रा.करडी ता. मोहाडी जि. भंडारा 132965/- 20.03.2007 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. मोहाडी, मु. पो. करडी\nमोहाडी करडी श्रीमती भागरथाबाई जनार्दन लांजेवार रा.करडी ता. मोहाडी जि. भंडारा 132965/- 20.03.2007 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. मोहाडी, मु. पो. करडी\nमोहाडी करडी श्री.गोपाल कचरु ढोके रा.करडी ता. मोहाडी जि. भंडारा 132965/- 20.03.2007 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. मोहाडी, मु. पो. करडी\nमोहाडी नवेगाव (बु) श्रीमती बबीता सेवक डोंगरे (विधवा) रा.नवेगाव बुज.मोहाडी जि. भंडारा 128138/- 14.07.2006 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. मोहाडी, मु. पो. नवेगाव (बु)\nमोहाडी ढिवरवाडा श्री.रत्नघोष माधो बोरकर रा.ढिवरवाडा ता.मोहाडी जि. भंडारा 212220/- 20.03.2007 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. मोहाडी, मु. पो. ढिवरवाडा\nमोहाडी कान्हळगाव श्री.विजय नागोजी कांबळे रा.कान्हळगाव पो. मुढरी ता.मोहाडी जि. भंडारा 237115/- 20.03.2007 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. मोहाडी, मु. पो. कान्हळगाव\nमोहाडी करडी श्रीमती गंगासागर लोकचंद मेश्राम (विधवा) मु.पो.करडी ता. मोहाडी जि. भंडारा 144498/- 29.03.2008 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. मोहाडी, मु. पो. करडी\nमोहाडी करडी श्री.अरुण चरणदास शेंडे मु.पो.करडी ता. मोहाडी जि. भंडारा 162112/- 29.03.2008 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. मोहाडी, मु. पो. करडी\nमोहाडी करडी श्री.विजय माहो गणवीर मु.पो.करडी ता. मोहाडी जि.भंडारा 126342/- 29.03.2008 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. मोहाडी, मु. पो. करडी\nमोहाडी नरसिंहटोला श्री.पृथ्वीराज कवळू नंदेश्वर मु.नरसिंहटोला पो.देव्हाडा(बु)ता. मोहाडी जि.भंडारा 164750/- 20.03.2007 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. मोहाडी, मु. पो. नरसिंहटोला\nमोहाडी देव्हाडा (बुज) श्री.नरेंद्र गोपीचंद्र बन्सोड मु.पो.देव्हाडा(बु) ता.मोहाडी जि.भंडारा 162750/- 20.03.2007 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. मोहाडी, मु. पो. देव्हाडा (बुज)\nमोहाडी वरठी श्रीमती दर्शना विनोद गजभिये (विधवा) मु.वरठी ता.मोहाडी जि. भंडारा 348750/- 20.03.2007 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. मोहाडी, मु. पो. वरठी\nमोहाडी वरठी श्रीमती सुनिता ऊर्फ वर्षा विनोद मेश्राम (विधवा) मु.गांधीवार्ड वरठी ता.मोहाडी जि.भंडारा 348750/- 20.03.2007 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. मोहाडी, मु. पो. वरठी\nतुमसर कवलेवाडा श्री.प्रेमदास श्यामराव सांगोडे रा.कवलेवाडा ता.तुमसर जि. भंडारा 256542/- 28.10.2005 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. कवलेवाडा\nतुमसर कवलेवाडा श्री.राजेंद्र गोखल जनबंधू रा.कवलेवाडा ता.तुमसर जि.भंडारा 255944/- 28.10.2005 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. कवलेवाडा\nतुमसर गर्रा/बघेडा श्रीमती कौतुक श्रावण वासनिक मु.गर्रा बघेडा ता.तुमसर जि.भंडारा 125580/- 14.07.2006 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. गर्रा/बघेडा\nतुमसर गर्रा/बघेडा श्री.सागरताबाई अंजनदास गौरेकर (विधवा) मु.गर्रा बघडा ता. तुमसर जि. भंडारा 144375/- 14.07.2006 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. गर्रा/बघेडा\nतुमसर पवनारा श्री.धर्मपाल धनश्याम रामटेके मु.पवनारा पो.चिचोली ता.तुमसर जि.भंडारा 145159/- 14.07.2006 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. पवनारा\nतुमसर पवनारा श्री.आनंद गौतू मेश्राम मु.पवनारा पो.चिचोली ता. तुमसर जि.भंडारा 145159/- 14.07.2006 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. पवनारा\nतुमसर पवनारा श्री.मनोज हिरामण चव्हाण मु.पवनारा पो.चिचोली ता. तुमसर जि.भंडारा 84934/- 14.07.2006 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. पवनारा\nतुमसर पवनारा श्रीमती बसंताबाई रूपचंद बावणे (विधवा) मु.पवनारा पो.चिचोली ता.तुमसर जि.भंडारा़ /-84933 20.03.2007 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. पवनारा\nतुमसर पवनारा श्री.अशेाक दोडकू नागदेवे मु.पवनारा पो.चिचोली ता. तुमसर जि.भंडारा 84933/- 14.07.2006 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. पवनारा\nतुमसर पवनारा श्रीमती मनोरमा रमेश रामटेके (विधवा) मु.पवनारा पो.चिचोली ता. तुमसर जि.भंडारा 74550/- 14.07.2006 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. पवनारा\nतुमसर पवनारा श्रीमती पुस्तकला देवजी बागडे (विधवा) मु.पवनारा पो.चिचोली ता.तुमसर जि. भंडारा 74550/- 14.07.2006 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. पवनारा\nतुमसर पवनारा श्रीमती निरूपारा गौरीशंकर नागदेवे (विधवा) मु.पवनारा पो. चिचोली ता.तुमसर जि.भंडारा 71750/- 14.07.2006 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. पवनारा\nतुमसर पवनारा श्रीमती पंचशिला दिनदयाल नागदेवे (विधवा) मु.पवनारा पो.चिचोली ता.तुमसर जि.भंडारा 71750/- 14.07.2006 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. पवनारा\nतुमसर सिलेगाव श्रीमती ममताबाई मनोज घरडे (परितक्त्या) मु.सिलेगाव पो.वाहणी ता.तुमसर जि.भंडारा 215265/- 14.07.2006 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. सिलेगाव\nतुमसर सिलेगाव श्रीमती ताराबाई जाधेराव मळामे (विधवा) मु.सिलेगाव वाहणी ता.तुमसर जि.भंडारा 215265/- 14.07.2006 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. सिलेगाव\nतुमसर सिलेगाव श्री.लाखळू हनवत मेश्राम मु.सिलेगाव पो.वाहणी ता.तुमसर जि.भंडारा 215265/- 14.07.2006 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. सिलेगाव\nतुमसर देवसर्रा कु.हंसाबाई पतीराम बागडे मु.देवसर्रा पो. बपेरा ता.तुमसर जि.भंडारा 107992/- 14.07.2006 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. देवसर्रा\nतुमसर देवसर्रा श्री.सदाशिव प्रेमलाल उंदिरवाडे मु.देवसर्रा पो.बपेरा ता.तुमसर जि.भंडारा 107993/- 14.07.2006 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. देवसर्रा\nतुमसर देवसर्रा श्री.राजू हंसराज डोंगरे मु.देवसर्रा पो.बपेरा ता. तुमसर जि. भंडारा 107993/- 14.07.2006 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. देवसर्रा\nतुमसर परसवाडा श्रीमती हेमलता प्रभाकर वासनिक (विधवा) मु.परसवाडा पो. देव्हाडी ता.तुमसर जि.भंडारा 200218 20.03.2007 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. परसवाडा\nतुमसर परसवाडा श्री.शंकर बारकू खरोले मु.परसवाडा.पो देव्हाडी ता. तुमसर जि.भंडारा 216887/- 20.03.2007 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. परसवाडा\nतुमसर शिवणी श्री.वासुदेव गुलाब बागडे मु.शिवणी पो.माडगी ता.तुमसर जि. भंडारा 182880/- 20.03.2007 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. शिवणी\nतुमसर शिवणी श्री.रमेश भवसागर मु.शिवणी पो. माडगी ता. तुमसर जि.भंडारा 182880/- 20.03.2007 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. शिवणी\nतुमसर पांजरा (दें) श्री.रामु लखू निखाडे मु.पांजरा (दे) पो.माडगी ता. तुमसर जि.भंडारा 210312/- 20.03.2007 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. पांजरा (दें)\nतुमसर पांजरा (दें) श्री.विजय रामचंद्र बावणे मु.पांचरा (दे) पो. माडगी ता.तुमसर जि.भंडारा 210312/- 20.03.2007 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. पांजरा (दें)\nतुमसर पांजरा (दें) श्री.नामदेव लखू निखोडे मु.पांजरा (दे) पो.माडगी मा. तुमसर जि.भंडारा 181633/- 20.03.2007 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. पांजरा (दें)\nतुमसर मांढळ श्रीमती कलाबाई मारोती कनोजे मु.मांढळ पो.माडगी ता. तुमसर जि.भंडारा 262890/- 20.03.2007 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. मांढळ\nतुमसर खापा श्री.अरविंद चंदन गणवीर रा.खापा ता.तुमसर जि. भंडारा 503686/- 29.03.2008 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. खापा\nतुमसर खापा श्री.राजकुमार मोतीराम इंगळे रा.खापा ता.तुमसर जि.भंडारा 503686/- 29.03.2008 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. खापा\nतुमसर खापा श्री.रविचंद्र चंद्रभान गणवीर रा.खापा ता.तुमसर जि.भंडारा 497544/- 29.03.2008 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. खापा\nतुमसर खापा श्रीमती कलाबाई सुदाम गणवीर (विधवा) रा.खापा ता. तुमसर जि.भंडारा 497544/- 29.03.2008 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. खापा\nतुमसर खापा श्रीमती रत्नमाला मोहन नागदेवे (विधवा) रा.खापा ता.तुमसर जि.भंडारा 497542/- 29.03.2008 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. खापा\nतुमसर खापा श्री.शंकर राजाराम पटले रा.खापा ता.तुमसर जि.भंडारा 497542/- 29.03.2008 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. खापा\nतुमसर खापा श्री.मुकुंद भाऊदास डोंगरे रा.खापा ता.तुमसर जि.भंडारा 497542/- 29.03.2008 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. खापा\nतुमसर खापा श्री.मनोहर सुकतन कनोजा रा.खापा ता.तुमसर जि.भंडारा 497542/- 29.03.2008 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. खापा\nतुमसर खापा श्री.वामन सिताराम नागदेवे रा.खापा ता.तुमसर जि.भंडारा 497544/- 29.03.2008 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. खापा\nतुमसर खापा श्रीमती प्रभा रमेश नंदागवळी (विधवा) रा.खापा ता.तुमसर जि.भंडारा 497542/- 29.032008 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. खापा\nतुमसर खापा श्री.हंसराज चंदन गणवीर रा.खापा ता.तुमसर जि.भंडारा 497542/- 29.03.2008 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. खापा\nतुमसर मांडवी श्रीमती तुरसाबाई जयंतकुमार नागदेवे मु.मांडवी पो.वाहणी ता.तुमसर जि.भंडारा 156370/- 24.02.2009 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. मांडवी\nतुमसर मांडवी श्री.संतोष गोविंदा खडसे मु.मांडवी पो. वाहणी ता.तुमसर जि.भंडारा 159360/- 24.02.2009 आर्थिक उन्नती जि. भंडारा, ता. तुमसर, मु. पो. मांडवी\nलाभाची रक्कम रूपये/लाख/हेक्टर आर\nसावनेर रा.नांदुरी ता.सावनेर 1.35 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, मु. पो. नांदुरी ता.सावनेर\nसावनेर केळवद, ता.सावनेर 1.35 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, मु. पो. केळवद, ता.सावनेर\nसावनेर खैरी ढालगांव 1.28 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, मु. पो. खैरी ढालगांव, ता.सावनेर\nसावनेर रायबासा ता.सावनेर 1.35 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, मु. पो. रायबासा ता.सावनेर\nसावनेर केळवद, ता.सावनेर 1.35 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, मु. पो. केळवद, ता.सावनेर\nकाटोल मंगालडोह 1.20 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता.काटोल, मु. पो. मंगालडोह,\nकाटोल पारडसिंगा 1.30 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता.काटोल, मु. पो. पारडसिंगा\nकाटोल खुर्सापार, ता.काटोल 0.80 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता.काटोल, मु. पो. खुर्सापार\nकाटोल मेंढेपठार, ता.काटोल 0.80 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता.काटोल, मु. पो. मेंढेपठार\nकाटोल चिखली (मेघे) ता.काटोल 1.64 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता.काटोल, मु. पो. चिखली (मेघे)\nकाटोल येरला धोटे, ता.काटोल 1.64 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता.काटोल, मु. पो. येरला धोटे\nकाटोल येनवा ता.काटोल 1.64 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता.काटोल, मु. पो. येनवा\nकाटोल चिखली (मेघे) ता.काटोल 1.64 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता.काटोल, मु. पो. चिखली (मेघे)\nकाटोल येरला धोटे, ता.काटोल 1.65 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता.काटोल, मु. पो. येरला धोटे\nकाटोल तपनी, ता.काटोल 0.60 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता.काटोल, मु. पो. तपनी\nकाटोल तपनी, ता.काटोल 0.60 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. काटोल, मु. पो. तपनी\nकाटोल मेंढेपठार, ता.काटोल 1.50 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. काटोल, मु. पो. मेंढेपठार\nकाटोल लाखोळी, ता.काटोल 1.74 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. काटोल, मु. पो. लाखोळी\nकुही खैरलांजी ता.कुही 1.22 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. कुही, मु. पो. खैरलांजी\nकुही वेलतुर ता.कुही 1.22 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. कुही, मु. पो. वेलतुर\nकुही वेलतुर ता.कुही 1.22 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. कुही, मु. पो. वेलतुर\nकाटोल सोनुली ता. काटोल 1.20 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. काटोल, मु. पो. सोनुली\nकाटोल मेंढेपठार, ता.काटोल 1.21 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. काटोल , मु. पो. मेंढेपठार\nकाटोल सोनुली ता.काटोल 1.00 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. काटोल, मु. पो. सोनुली\nकाटोल ईसापुर ता.काटोल 1.04 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. ईसापुर, मु. पो. सोनुली\nकाटोल वाढोणा काटोल 1.11 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. काटोल, मु. पो. वाढोणा\nनरखेड हिवरमठ ता.नरखेड 1.49 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. नरखेड, मु. पो. हिवरमठ\nनरखेड लोहारी सावंगा, ता.नरखेड 1.49 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. नरखेड, मु. पो. लोहारी सावंगा\nकाटोल आरंभी, काटोल 1.47 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. नरखेड, मु. पो. आरंभी सावंगा\nनरखेड लोहारी सावंगा, ता.नरखेड 1.47 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. नरखेड, मु. पो. लोहारी सावंगा\nनरखेड जाटलापुर 1.46 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. नरखेड, मु. पो. जाटलापुर\nनरखेड रामठी 1.46 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. नरखेड, मु. पो. रामठी\nनरखेड लोहारी सावंगा, ता.नरखेड 1.46 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. नरखेड, मु. पो. लोहारी सावंगा\nनरखेड लोहारी सावंगा, ता.नरखेड 1.46 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. नरखेड, मु. पो. लोहारी सावंगा\nकाटोल भोरगड 1.24 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. काटोल, मु. पो. भोरगड\nकाटोल सावळी 1.23 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. काटोल, मु. पो. सावळी\nकाटोल जुनेवानी 1.23 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. काटोल, मु. पो. जुनेवानी\nकुही सावळा 1.44 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. कुही, मु. पो. सावळा\nनरखेड मोहदी दवळी 1.00 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. नरखेड, मु. पो. मोहदी दवळी\nनरखेड मोहदी दवळी 1.00 हे.आर.जमिन 2004-05 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. नरखेड, मु. पो. मोहदी दवळी\nनरखेड मेंढला 0.81 हे.आर.जमिन 19/3/2016 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. नरखेड, मु. पो. मेंढला\nनरखेड वाढोणा नरखेड 1.60 हे.आर.जमिन 19/3/2016 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. नरखेड, मु. पो. वाढोणा नरखेड\nनरखेड मेंढला 1.60 हे.आर.जमिन 19/3/2016 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. नरखेड, मु. पो. मेंढला\nनरखेड मेंढला 1.60 हे.आर.जमिन 19/3/2016 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. नरखेड, मु. पो. मेंढला\nनरखेड वाढोणा नरखेड 1.60 हे.आर.जमिन 19/3/2016 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. नरखेड, मु. पो. वाढोणा नरखेड\nनरखेड वाढोणा नरखेड 1.11 हे.आर.जमिन 19/3/2016 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. नरखेड, मु. पो. वाढोणा नरखेड\nनरखेड वाढोणा नरखेड 1.55 हे.आर.जमिन 19/3/2016 स्वयंरोजगाराकरीता जिल्हा नागरपुर, ता. नरखेड, मु. पो. वाढोणा नरखेड\nलाभाची रक्कम रूपये/लाख/हेक्टर आर\nआर्वी दहेगाव गोंडी राजेश झापूरूजी गौरखेडे 50160/- 28.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. दहेगाव गोंडी\nआर्वी मदना कैलास बूदाजी गौरखेडे 49780/- 28.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. मदना\nआर्वी मदना प्रकाश दत्तूजी दाभणे 61560/- 28.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. मदना\nआर्वी मदना चरणदास उंकडराव खांडेकर 61560/- 28.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. मदना\nआर्वी किन्हाळा लक्ष्मी माणिकराव वाघमारे 42210/- 28.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. किन्हाळा\nआर्वी किन्हाळा संगिता सुरेन्द्र गुजर 47235/- 28.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. किन्हाळा\nआर्वी उमरी सु नागोराव कृष्णाजी कुसळे 47235/- 28.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. उमरी सु\nआर्वी मोरंगाणा रविन्द्र रामभाऊ सहारे 47235/- 28.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. मोरंगाणा\nआर्वी मोरंगाणा राजेश महादेवराव भोयर 47235/- 28.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. मोरंगाणा\nआर्वी मोरंगाणा लक्ष्मण हरीजी वानखेडे 47235/- 28.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. मोरंगाणा\nआर्वी मोरंगाणा किशोर नारायण भागवते 46900/- 28.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. मोरंगाणा\nआर्वी मोरंगाणा प्रशांत गणपतराव मेंढे 46900/- 28.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. मोरंगाणा\nआर्वी मोरंगाणा सिध्दार्थ यादवराव सहारे 66690/- 28.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. मोरंगाणा\nआर्वी खरांगणा निर्मला गौरखनाथ बेंन्डे 51300/- 28.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. खरांगणा\nआर्वी खरांगणा सुरेश पुंडलिक पडघान 51300/- 28.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. खरांगणा\nआर्वी खरांगणा हरिशचंन्द्र भोगूजी वानखेडे 44555/- 28.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. खरांगणा\nआर्वी खरांगणा देवकी पंढरी बेंन्डे 44555/- 28.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. खरांगणा\nआर्वी पाचोड मांडवा रमेश हरीभाऊ तेंलगे 54080/- 28.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. पाचोड मांडवा\nआर्वी परसोडी सुखदेव श्यामराव डोळे 53760/- 28.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. परसोडी\nआर्वी सालदरा रोहणा ज्ञानेश्वर महादेव आटे 53760/- 28.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. सालदरा रोहणा\nआर्वी पाचोड मांडवा देवराव अर्जून पाटील 54400/- 28.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. पाचोड मांडवा\nआर्वी टाळी महादेव रामकृष्ण बोदिले 53760/- 28.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. टाळी\nआर्वी निझामपुर टाळी अशोक‍ भिमराव गुजर 54240/- 28.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. निझामपुर टाळी\nआर्वी निझामपुर टाळी राजू रामकृष्ण बोदिले 53760/- 28.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. निझामपुर टाळी\nवर्धा उमरी मेघे भोजराज देवमण भगत 150930/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. वर्धा, मु. पो. उमरी मेघे\nवर्धा उमरी मेघे केशव बापूराव लोहवे 148995/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. वर्धा, मु. पो. उमरी मेघे\nवर्धा उमरी मेघे विनोद बाळकृष्ण शेळके 148995/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. वर्धा, मु. पो. उमरी मेघे\nवर्धा मदनी सिताबाई हरीभाऊ भगत 57638/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. वर्धा, मु. पो. मदनी\nवर्धा मदनी शांताबाई पुरुषोत्तम शंभरकर 57638/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. वर्धा, मु. पो. मदनी\nवर्धा मदनी रोशन फुलचंद थुल 48937/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. वर्धा, मु. पो. मदनी\nवर्धा मदनी गंगुबाई बळीराम भगत 49300/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. वर्धा, मु. पो. मदनी\nवर्धा मदनी सिध्दार्थ एकनाथ कोथळकर 43863/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. वर्धा, मु. पो. मदनी\nसेलु सालई ला सुरेश काबलाजी डोंगरे 63508/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. सेलु, मु. पो. सालई ला\nसेलु आमगाव जं रतन तुकाराम वालेकर 63507/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. सेलु, मु. पो. आमगाव जं\nसेलु सालई ला नामदेव तुकडोजी डोंगरे 63985/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. सेलु, मु. पो. सालई ला\nआर्वी निंबोली संघमित्रा गौतम पोहेकरे 92365/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी , मु. पो. निंबोली\nदेवळी आडेगाव नंदाबाई सुरेश कांबळे 72900/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. देवळी , मु. पो. आडेगाव\nआष्टी शिरसुली ज्ञानेश्वर मारोतराव सोनटक्के 58500/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. आष्टी , मु. पो. शिरसुली\nआष्टी विलास सावजी शेंन्डे 58950/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. आष्टी\nआष्टी राजेन्द्र हरीभाऊ महाजन 58950/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. आष्टी\nहिंगणघाट अल्लीपुर शंकर रामाजी डाहाके 150657/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. हिंगणघाट मु. पो. अल्लीपुर\nहिंगणघाट अल्लीपुर माधव डुबाजी ताकसांडे 150657/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. हिंगणघाट मु. पो. अल्लीपुर\nहिंगणघाट अल्लीपुर वामन महादेव शिखरे 151599/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. हिंगणघाट मु. पो. अल्लीपुर\nहिंगणघाट अल्लीपुर वसंता राघोबाजी खांडस्कर 151599/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. हिंगणघाट मु. पो. अल्लीपुर\nहिंगणघाट अल्लीपुर संजय नारायण गवळी 151599/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. हिंगणघाट मु. पो. अल्लीपुर\nहिंगणघाट अल्लीपुर शंकर पुडलिक शिवणकर 151599/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. हिंगणघाट मु. पो. अल्लीपुर\nहिंगणघाट अल्लीपुर गौतम सहदेव काबंळे 151599/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. हिंगणघाट मु. पो. अल्लीपुर\nहिंगणघाट अल्लीपुर सुमेध एकनाथ भगत 151599/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. हिंगणघाट मु. पो. अल्लीपुर\nहिंगणघाट अल्लीपुर कविता मंगल धनविज 150657/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. हिंगणघाट मु. पो. अल्लीपुर\nहिंगणघाट अल्लीपुर रामकृष्ण करणूजी तुट 170435/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. हिंगणघाट मु. पो. अल्लीपुर\nदेवळी शिरपुर हो सरूबाई सुभानजी जाधव 39000/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. देवळी, मु. पो. शिरपुर हो\nदेवळी शिरपुर हो नानूबाई सुरेश वाघमारे 39000/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. देवळी, मु. पो. शिरपुर हो\nदेवळी शिरपुर हो सिताबाई श्रीराम कांबळे 39000/- 27.12.2006 शेती जिल्हा वर्धा, ता. देवळी, मु. पो. शिरपुर हो\nदेवळी शिरपुर हो रत‍न श्रीराम कांबळे 39000/- 16.06.2007 शेती जिल्हा वर्धा, ता. देवळी, मु. पो. शिरपुर हो\nदेवळी शिरपुर हो जनाबाई हिरामण कांबळे 39000/- 16.06.2007 शेती जिल्हा वर्धा, ता. देवळी, मु. पो. शिरपुर हो\nदेवळी शिरपुर हो संभा महादेव लोहवे 39000/- 16.06.2007 शेती जिल्हा वर्धा, ता. देवळी, मु. पो. शिरपुर हो\nदेवळी शिरपुर हो गजानन शंकराव थुल 39000/- 16.06.2007 शेती जिल्हा वर्धा, ता. देवळी, मु. पो. शिरपुर हो\nदेवळी खर्डा शालीक डोमाजी बोरकुटे 39000/- 16.06.2007 शेती जिल्हा वर्धा, ता. देवळी, मु. पो. खर्डा\nदेवळी नविन पुनर्वसन देवळी किशोर भरतराव वाहाणे 39750/- 16.06.2007 शेती जिल्हा वर्धा, ता. देवळी, मु. पो. नविन पुनर्वसन देवळी\nदेवळी नविन पुनर्वसन देवळी लताबाई बाबाराव मकेश्वर 81295/- 16.06.2007 शेती जिल्हा वर्धा, ता. देवळी, मु. पो. नविन पुनर्वसन देवळी\nदेवळी नविन पुनर्वसन देवळी प्रल्हाद किसनराव खोब्रागडे 38250/- 16.06.2007 शेती जिल्हा वर्धा, ता. देवळी, मु. पो. नविन पुनर्वसन देवळी\nदेवळी नविन पुनर्वसन देवळी कैलास किसनराव खोब्रागडे 38250/- 16.06.2007 शेती जिल्हा वर्धा, ता. देवळी, मु. पो. नविन पुनर्वसन देवळी\nदेवळी नविन पुनर्वसन देवळी रामदास सुखदेवराव मकेश्वर 38250/- 16.06.2007 शेती जिल्हा वर्धा, ता. देवळी, मु. पो. नविन पुनर्वसन देवळी\nदेवळी नविन पुनर्वसन देवळी अनिल बिसनराव खोब्रागडे 39000/- 16.06.2007 शेती जिल्हा वर्धा, ता. देवळी, मु. पो. नविन पुनर्वसन देवळी\nदेवळी खर्डा वनिता महादेव मून 42750/- 16.06.2007 शेती जिल्हा वर्धा, ता. देवळी, मु. पो. खर्डा\nदेवळी खर्डा मधूकर बापूराव कांबळे 42750/- 16.06.2007 शेती जिल्हा वर्धा, ता. देवळी, मु. पो. खर्डा\nहिंगणघाट वडनेर सुभ्रदाबाई रावजी खैरे 169150/- 16.06.2007 शेती जिल्हा वर्धा, ता. हिंगणघाट, मु. पो. वडनेर\nहिंगणघाट वडनेर विशाखा विलास पुडके 169150/- 16.06.2007 शेती जिल्हा वर्धा, ता. हिंगणघाट, मु. पो. वडनेर\nहिंगणघाट वडनेर सुमन देवराव जोगे 150000/- 16.06.2007 शेती जिल्हा वर्धा, ता. हिंगणघाट, मु. पो. वडनेर\nहिंगणघाट वडनेर चंद्रशेखर श्यामराव ब्राम्हणे 141250/- 16.06.2007 शेती जिल्हा वर्धा, ता. हिंगणघाट, मु. पो. वडनेर\nहिंगणघाट वडनेर वंसता रामजी ब्राम्हणे 142500/- 16.06.2007 शेती जिल्हा वर्धा, ता. हिंगणघाट, मु. पो. वडनेर\nहिंगणघाट वडनेर भिमराव निलकंठ डोफे 211250/- 16.06.2007 शेती जिल्हा वर्धा, ता. हिंगणघाट, मु. पो. वडनेर\nहिंगणघाट वडनेर हरीदास कोळसूजी गायधने 150000/- 16.06.2007 शेती जिल्हा वर्धा, ता. हिंगणघाट, मु. पो. वडनेर\nहिंगणघाट अल्लीपुर जिजाबाई दादाजी गुजरकर 113000/- 16.06.2007 शेती जिल्हा वर्धा, ता. हिंगणघाट, मु. पो. अल्लीपुर\nहिंगणघाट अल्लीपुर विमल ज्ञानेश्वर डांगरे 113000/- 16.06.2007 शेती जिल्हा वर्धा, ता. हिंगणघाट, मु. पो. अल्लीपुर\nदेवळी चिंचाळा मालाबाई दिनकर खैरकार 36160/- 16.06.2007 शेती जिल्हा वर्धा, ता. देवळी, मु. पो. चिंचाळा\nदेवळी चिंचाळा शंकर लक्ष्मण पोटफोडे 36160/- 16.06.2007 शेती जिल्हा वर्धा, ता. देवळी, मु. पो. चिंचाळा\nआर्वी पिंपळा पुर्नवर्सन जाम मनोज मधूकर डाहाके 95210/- 16.06.2007 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. पिंपळा पुर्नवर्सन जाम\nआर्वी पिंपळा पुर्नवर्सन जाम मोहन आंनदराव मनोहरे 97300/- 16.06.2007 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. पिंपळा पुर्नवर्सन जाम\nआर्वी विरुळ नितीन सुखदेव शेन्डे 72600/- 11.09.2010 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. विरुळ\nआर्वी विरुळ अशोक श्रावण कांबळे 80850/- 11.09.2010 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. विरुळ\nआष्टी धाडी राजेन्द्र गोपाळ ठाकरे 57500/- 11.09.2010 शेती जिल्हा वर्धा, ता. आष्टी, मु. पो. धाडी\nआष्टी धाडी महादेव बळीराम वावरे 57500/- 11.09.2010 शेती जिल्हा वर्धा, ता. आष्टी, मु. पो. धाडी\nआष्टी धाडी ज्ञानेश्वर देवमण ठाकरे 93500/- 11.09.2010 शेती जिल्हा वर्धा, ता. आष्टी, मु. पो. धाडी\nआष्टी धाडी भिमराव किसन पाखाडे 93500/- 11.09.2010 शेती जिल्हा वर्धा, ता. आष्टी, मु. पो. धाडी\nआष्टी गोंड पुरा वार्ड 5 वासुदेव गणपत शिंदे 86400/- 11.09.2010 शेती जिल्हा वर्धा, ता. आष्टी, मु. पो. गोंड पुरा वार्ड 5\nआष्टी आष्टी दिपाली प्रदिप नाखले 87000/- 11.09.2010 शेती जिल्हा वर्धा, ता. आष्टी, मु. पो. आष्टी\nआष्टी इंदिरानगर वार्ड 5 बाबाराव किसनरावजी लांडगे 87000/- 11.09.2010 शेती जिल्हा वर्धा, ता. आष्टी, मु. पो. इंदिरानगर वार्ड 5\nआर्वी सावद कवडू अवचित खोब्रागडे 124410/- 11.09.2010 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. सावद\nआर्वी सावद केशव बकाराजी कांबळे 124410/- 11.09.2010 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. सावद\nआर्वी सावद वसंता बाबूरावजी खोब्रागडे 92950/- 11.09.2010 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. सावद\nआर्वी पानवाडी नरेश लक्ष्मणराव वानखेडे 109560/- 11.09.2010 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. पानवाडी\nआर्वी पानवाडी संजय मारोमराव तेंलगे 109560/- 11.09.2010 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. पानवाडी\nआर्वी सुकळी उ गजानन तुकारामजी सामपुते 96800/- 11.09.2010 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. सुकळी उ\nआर्वी सुकळी उ बेबी अनंता बारसागडे 96800/- 11.09.2010 शेती जिल्हा वर्धा, ता. आर्वी, मु. पो. सुकळी उ\nआष्टी धाडी सुधाकर किसन पखाले 96800/- 11.09.2010 शेती जिल्हा वर्धा, ता. आष्टी, मु. पो. धाडी\nआष्टी धाडी महेंन्द्र सुधाकर पखाले 96800/- 11.09.2010 शेती जिल्हा वर्धा, ता. आष्टी, मु. पो. धाडी\nआष्टी धाडी छत्रपती श्रावण ठाकरे 94400/- 11.09.2010 शेती जिल्हा वर्धा, ता. आष्टी, मु. पो. धाडी\nआष्टी धाडी पंडीत महादेव डबले 95200/- 11.09.2010 शेती जिल्हा वर्धा, ता. आष्टी, मु. पो. धाडी\nआष्टी धाडी महादेव धोडबाजी बनसोड 91000/- 11.09.2010 शेती जिल्हा वर्धा, ता. आष्टी, मु. पो. धाडी\nआष्टी धाडी भिमराव जयराम गजरे 91000/- 11.09.2010 शेती जिल्हा वर्धा, ता. आष्टी, मु. पो. धाडी\nआष्टी धाडी वंसता पांडूरंग रामटेके 91650/- 11.09.2010 शेती जिल्हा वर्धा, ता. आष्टी, मु. पो. धाडी\nआष्टी धाडी लताबाई मधूकर गवई 60600/- 11.09.2010 शेती जिल्हा वर्धा, ता. आष्टी, मु. पो. धाडी\nआष्टी पांढुर्ना चंदा अनंतराव पंडीत 60600/- 11.09.2010 शेती जिल्हा वर्धा, ता. आष्टी, मु. पो. पांढुर्ना\nलाभाची रक्कम रूपये/लाख/हेक्टर आर\nशिरोळ दानवाड श्री हरीचंद्र लहु कांबळे 0.81 आर 03.04.2008 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो दानवाड तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ शिरढोण श्री भगवान आण्णाप्पा भंडारे 0.41 आर 28.03.2008 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो शिरढोण तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ नांदणी श्री श्रीकांत श्रीपती कांबळे 0.80 आर 03.04.2008 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो नांदणी तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ तेरवाड श्री प्रकाश यशवंत जाधव 0.84 आर 03.04.2008 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो तेरवाड तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ नांदणी श्री कुमार श्रीपती कांबळे 0.88 आर 03.04.2008 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो नांदणी तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ चिंचवाड श्री पुंडलिक लक्ष्मण ठोमके 0.80 आर 04.12.2008 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो चिंचवाड तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ तेरवाड श्री दशरथ राऊ माने 076. आर 03.01.2009 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो तेरवाड तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nकरवीर वसगडे श्री गोरखनाथ संभाजी कांबळे 0.87 24.11.2011 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो वसगडे तालुका -करवीर जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ सैनिक टाकळी श्री आंनंदा नागाप्पा शिंदे 0.80 आर 08.04.2009 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो सैनिक टाकळी तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ शिरढोण श्री भगवान आण्णाप्पा भंडारे 0.58 आर 30.06.2009 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो शिरढोण तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ तेरवाड श्री जगन्नाथ शाहू माळगे 0.88 आर 21.08.2009 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो तेरवाड तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ नांदणी श्री बाळासो सिताराम कांबळे 0.88 आर 21.08.2009 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो नांदणी तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ अर्जुनवाड श्री राजेंद्र बापुसो गवळे 0.80 आर 21.08.2009 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो अर्जुनवाड तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ कुरुंदवाड श्री सुनिल पांडुरंग कांबळे 0.74 आर 21.08.2009 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो कुरुंदवाड तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ कुरुंदवाड श्री संजय सत्यापा आवळे 0.83 आर 12/11/2009 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो कुरुंदवाड तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ घालवाड सौ. पुष्पाताई चिदानंद कांबळे 0.80 आर 20/11/2009 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो घालवाड तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ नांदणी श्री भिमराव शंकर दानवाडे 0.99 आर 1/4/2010 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो नांदणी तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ कुरुंदवाड श्री विनोद दशरथ आवळे 0.80 आर 1/4/2010 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो कुरुंदवाड तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ धरणगुत्ती श्रीमती पवित्रा अशोक कांबळे 3.36 आर 1/4/2010 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो धरणगुत्ती तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ आकीवाट सौ.सुलोचना कल्लापा कांबळे 0.80 आर 14/5/2010 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो आकीवाट तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ आलास श्री विरसेन सुखदेव मुगुळखोडे 0.88 आर 14/5/2010 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो आलास तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ शिरटी श्री रुद्राक्ष आप्पु कांबळे 0.84 आर 14/5/2010 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो शिरटी तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ घोसरवाड श्री शिवाजी मारुती निर्मळे 0.80 आर 30/10/2010 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो घोसरवाड तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ शिरटी श्री सुरेश मरगु कांबळे 0.83 आर 24.05.2011 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो शिरटी तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ आलास श्री शरद बजरंग कोरे 0.88 आर 24.05.2011 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो आलास तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ आलास श्री सुदर्शन शिवाजी ठोमके 0.80 आर 24.05.2011 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो आलास तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ नवे दानवाड श्री श्रीमंत कल्लाप्पा ठब्बे 0.90 आर 24.05.2011 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो नवे दानवाड तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ कोथळी श्री प्रफुल्ल सदानंद वायदंडे 0.92 आर 24.05.2011 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो कोथळी तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ कुरुंदवाड श्री बंडु कृष्णा आवळे 0.80 आर 24.05.2011 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो कुरुंदवाड तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ आकीवाट श्री रावसाहेब सखाराम कांबळे 0.80 आर 24.05.2011 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो आकीवाट तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ नांदणी श्री यशवंत चन्नाप्पा चव्हाण 0.80 आर 13.10.2011 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो नांदणी तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ चिंचवाड श्री लक्ष्मण यमाजी सावंत 0.80 आर 13.10.2011 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो चिंचवाड तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ कुरुंदवाड श्री. दिलीप हरिबा गायकवाड 0.83 आर 24.11.2011 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो कुरुंदवाड तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ कुरुंदवाड श्री. मोहन हरिबा गायकवाड 0.67 आर 24.11.2011 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो कुरुंदवाड तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ नांदणी श्री यशवंत चन्नाप्पा चव्हाण 0.80 आर 24.11.2011 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो नांदणी तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ कुरुंदवाड श्री. भिमराव जानबा मधाळे 0.91 आर 14.08.2012 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो कुरुंदवाड तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ शिरटी श्री. आनंदा मसाजी शिंगे 0.90 आर 14.08.2012 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो शिरटी तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ हासुर श्री. संतोष बसापा कुरणे 0.86 आर 14.08.2012 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो हासुर तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nशिरोळ नवे दानवाड श्री. मुत्याप्पा सत्याप्पा कांबळे 0.79 आर 06.10.2012 सदर जमीन सद्या वापरात आहे मु पो नवे दानवाड तालुका -शिरोळ जिल्हा - कोल्हापूर\nलाभाची रक्कम रूपये/लाख/हेक्टर आर\nइंदापुर लाखेवाडी श्री.हनुमंत महादेव सुर्यवंशी शेती स्वरुपात (50% अनुदान 50% कर्ज ) 21.6.2008 होय, मागासवर्गीय लाभार्थ्यांचे (दारिद्रय रेषेखालील) कुटुबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे व त्यंाच्या राहणीमात बदल व्हावा मु पो लाखेवाडी तालुका - इंदापुर जिल्हा - पुणे\nइंदापुर वरकुटे खुर्द श्री.भिमराव दौलत मोरे शेती स्वरुपात (50% अनुदान 50% कर्ज ) 21.6.2008 होय, मागासवर्गीय लाभार्थ्यांचे (दारिद्रय रेषेखालील) कुटुबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे व त्यंाच्या राहणीमात बदल व्हावा मु पो वरकुटे खुर्द तालुका - इंदापुर जिल्हा - पुणे\nइंदापुर काटी श्री.सुनिल दत्तु आरडे शेती स्वरुपात (50% अनुदान 50% कर्ज ) 21.6.2008 होय, मागासवर्गीय लाभार्थ्यांचे (दारिद्रय रेषेखालील) कुटुबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे व त्यंाच्या राहणीमात बदल व्हावा मु पो काटी तालुका - इंदापुर जिल्हा - पुणे\nबारामती मु. पो. नाळेगाव सुर्यकात सुदाम भोसले शेती स्वरुपात (50% अनुदान 50% कर्ज ) 22.12.2010 होय, मागासवर्गीय लाभार्थ्यांचे (दारिद्रय रेषेखालील) कुटुबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे व त्यंाच्या राहणीमात बदल व्हावा मु पो नाळेगाव तालुका - बारामती जिल्हा - पुणे\nबारामती मु. पो. पाहुणेवाडी श्री.तुकाराम श्रावण उघडे शेती स्वरुपात (50% अनुदान 50% कर्ज ) 22.12.2010 होय, मागासवर्गीय लाभार्थ्यांचे (दारिद्रय रेषेखालील) कुटुबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे व त्यंाच्या राहणीमात बदल व्हावा मु पो पाहुणेवाडी तालुका - बारामती जिल्हा - पुणे\nबारामती मु. पो. पिंपळी श्री.कुंडलीक पांडुरंग गायकवाड शेती स्वरुपात (50% अनुदान 50% कर्ज ) 22.12.2010 होय, मागासवर्गीय लाभार्थ्यांचे (दारिद्रय रेषेखालील) कुटुबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे व त्यंाच्या राहणीमात बदल व्हावा मु पो पिंपळी तालुका - बारामती जिल्हा - पुणे\nबारामती कसबा बारामती श्री.मारुती बजरंग खवळे शेती स्वरुपात (50% अनुदान 50% कर्ज ) 22.12.2010 होय, मागासवर्गीय लाभार्थ्यांचे (दारिद्रय रेषेखालील) कुटुबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे व त्यंाच्या राहणीमात बदल व्हावा मु पो कसबा बारामती तालुका - बारामती जिल्हा - पुणे\nबारामती मु. पो. माळेगाव बुाा श्री.विठ्ठल मोहन सोनवणे शेती स्वरुपात (50% अनुदान 50% कर्ज ) 22.12.2010 होय, मागासवर्गीय लाभार्थ्यांचे (दारिद्रय रेषेखालील) कुटुबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे व त्यंाच्या राहणीमात बदल व्हावा मु पो माळेगाव बुाा तालुका - बारामती जिल्हा - पुणे\nबारामती मु. पो. माळेगाव बुाा श्री.महादेव मोहन सोनवणे शेती स्वरुपात (50% अनुदान 50% कर्ज ) 22.12.2010 होय, मागासवर्गीय लाभार्थ्यांचे (दारिद्रय रेषेखालील) कुटुबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे व त्यंाच्या राहणीमात बदल व्हावा मु पो माळेगाव बुाातालुका - बारामती जिल्हा - पुणे\nबारामती मु. पो. माळेगाव बुाा श्री.राजेंद्र भिमराव भोसले शेती स्वरुपात (50% अनुदान 50% कर्ज ) 22.12.2010 होय, मागासवर्गीय लाभार्थ्यांचे (दारिद्रय रेषेखालील) कुटुबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे व त्यंाच्या राहणीमात बदल व्हावा मु पो माळेगाव बुाा तालुका - बारामती जिल्हा - पुणे\nबारामती मु. पो. माळेगाव बुाा श्री.नितीन जगन्नाथ भोसले शेती स्वरुपात (50% अनुदान 50% कर्ज ) 22.12.2010 होय, मागासवर्गीय लाभार्थ्यांचे (दारिद्रय रेषेखालील) कुटुबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे व त्यंाच्या राहणीमात बदल व्हावा मु पो माळेगाव बुाा तालुका - बारामती जिल्हा - पुणे\nबारामती मु. पो. माळेगाव बुाा श्री.सर्जेराव सुदाम भोसले शेती स्वरुपात (50% अनुदान 50% कर्ज ) 22.12.2010 होय, मागासवर्गीय लाभार्थ्यांचे (दारिद्रय रेषेखालील) कुटुबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे व त्यंाच्या राहणीमात बदल व्हावा मु पो माळेगाव बुाा तालुका - बारामती जिल्हा - पुणे\nबारामती मु. पो. माळेगाव खुाा श्री.मधुकर काळु मोरे शेती स्वरुपात (50% अनुदान 50% कर्ज ) 22.12.2010 होय, मागासवर्गीय लाभार्थ्यांचे (दारिद्रय रेषेखालील) कुटुबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे व त्यंाच्या राहणीमात बदल व्हावा मु पो माळेगाव बुाा तालुका - बारामती जिल्हा - पुणे\nइंदापुर मु. पो. बावडा श्री.पावलास प्रभु कांबळेे शेती स्वरुपात (50% अनुदान 50% कर्ज ) 7.4.2011 होय, मागासवर्गीय लाभार्थ्यांचे (दारिद्रय रेषेखालील) कुटुबांचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढावे व त्यंाच्या राहणीमात बदल व्हावा मु. पो. बावडा तालुका - इंदापुर जिल्हा - पुणे\nलाभाची रक्कम रूपये/लाख/हेक्टर आर\nमिरज रा. सिध्देवाडी श्री.रामचंद्र शंकर कांबळे, रा. सिध्देवाडी ता. मिरज 632000/- 5/30/2007 जमिन खरेदीसाठी मु पो रा. सिध्देवाडी तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nजत बागेवाडी श्री. फेदू दिंगंबर वाघमारे, रा. बागेवाडी ता. जत 632000/- 06.04.2008 जमिन खरेदीसाठी मु पो बागेवाडी तालुका - जत जिल्हा -सांगली\nखानापूर मंगरुळ श्री. सावंता जयसिंग साठे, रा. मंगरुळ ता. खानापुर 408240/- 06.04.2008 जमिन खरेदीसाठी मु पो मंगरुळ तालुका - खानापूर जिल्हा -सांगली\nमिरज मिरज श्री.सदाशिव हकाप्पा वाघमारे, मु.पो. मिरज ता.मिरज 600000/- 06.04.2008 जमिन खरेदीसाठी मु पो मिरज तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nखानापूर चिचंणी श्री.राजाराम बबन व्होवाळे, मु.पो. चिंचणी ता. खानापूर 408240/- 06.04.2008 जमिन खरेदीसाठी मु पो चिचंणी तालुका - खानापूर जिल्हा -सांगली\nमिरज लिंगनूर श्री. गौत्तम श्रीपती बनसोडे, मु.पो. लिगनूर ता. मिरज 135200/- 06.04.2008 जमिन खरेदीसाठी मु पो लिंगनूर तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nमिरज ढवळी श्री. सुनिल परशराम कांबळे, मु.पो. ढवळी ता.मिरज 234966/- 06.04.2008 जमिन खरेदीसाठी मु पो ढवळी तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nजत शेगांव श्री.भाऊसाहेब साबू व्हनकडे, रा. शेगांव ता.जत 182400/- 06.04.2008 जमिन खरेदीसाठी मु पो शेगांव तालुका - जत जिल्हा -सांगली\nजत बेळुंखी श्री.संभाजी विठोबा लांडगे, रा. बेळुंखी ता. जत 182400/- 06.04.2008 जमिन खरेदीसाठी मु पो बेळुंखी तालुका - जत जिल्हा -सांगली\nजत शेगांव श्री.बाळासाहेब साबू व्हनकडे, मु.पो. शेवगाव ता.जत. 182400/- 06.04.2008 जमिन खरेदीसाठी मु पो शेगांव तालुका - जत जिल्हा -सांगली\nमिरज येळवी श्री.विष्णू विठ्ठल रास्ते, मु.पो.येळवी ता. मिरज 182400/- 06.04.2008 जमिन खरेदीसाठी मु पो येळवी तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nमिरज मिरज श्री. केदारी शिवराम कांबळे मु.पो. मिरज ता.मिरज 315360/- 06.04.2008 जमिन खरेदीसाठी मु पो मिरज तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nमिरज मिरज श्रीम.अंजनी कल्लाप्पा कुरणे मु.पो. मिरज ता. मिरज 315360/- 06.04.2008 जमिन खरेदीसाठी मु पो मिरज तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nमिरज मालगांव श्री.कुमार सुदाम कांबळे, मु.पो. मालगांव ता. मिरज 315360/- 06.0२.2008 जमिन खरेदीसाठी मु पो मालगांव तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nमिरज नांद्रे श्री. निवास जनार्दन कांबळे, मु.पो. नांद्रे 307200/- 06.0२.2008 जमिन खरेदीसाठी मु पो नांद्रे तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nमिरज जुनी धामणी श्री. चंद्रकांेत मल्हारी सकट, मु.पो. जुनीधामणी ता.मिरज 320000/- 06.02.2008 जमिन खरेदीसाठी मु पो जुनी धामणी तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nमिरज जुनी धामणी श्री.मोहान मल्हारी सकट, मु.पो. जुनीधामणी ता.मिरज 320000/- 06.02.2008 जमिन खरेदीसाठी मु पो जुनी धामणी तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nमिरज मिरज श्रीम.संजिवनी शत्रुघ्न सोनवणे, मु.पो. उदगांववेस ढोरगल्ल्‌ी,मिरज 797658/- 6/2/2008 जमिन खरेदीसाठी मु पो तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nमिरज मिरज श्री.युवराज स लासुर्वे, मु.पो. उदगांववेस ढोरगल्ल्‌ी ,मिरज 797658/- 6/4/2008 जमिन खरेदीसाठी मु पो मिरज तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nमिरज मालगांव श्री.भूपाल जयराम जगताप, मु.पो. मालगांव ता.मिरज 315360/- 6/4/2008 जमिन खरेदीसाठी मु पो मालगांव तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nमिरज मिरज श्री.राजू गंगाप्पा कांबळे ,मु.पो. पंढरपूरचाळ ता.मिरज 315360/- 6/4/2008 जमिन खरेदीसाठी मु पो मिरज तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nवाळवा कामेरी श्रीम.वंदना बापू कांबळे, मु.पो. कामेरी ता.वाळवा 546000/- 5/1/2008 जमिन खरेदीसाठी मु पो कामेरी तालुका - वाळवा जिल्हा -सांगली\nवाळवा कामेरी श्रीम.आशाताई भरत बनसोडे, मु.पो. दुधारी कामेरी ता.वाळवा 301200/- 29.07.2008 जमिन खरेदीसाठी मु पो कामेरी तालुका - वाळवा जिल्हा -सांगली\nवाळवा देवडै श्री.सुनिल मधुकर बनसोडे, मु.पो. देवडे ता.वाळवा 340000/- 29.07.2008 जमिन खरेदीसाठी मु पो देवडै तालुका - वाळवा जिल्हा -सांगली\nमिरज मालगांव श्री.भास्कर बाबू सदामते, मु.पो. मालगांव ता. मिरज 266800/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो मालगांव तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nमिरज मालगांव श्री.नकुशा वामन व्हनकांबळे, मु.पो. मालगांव ता.मिरज 266800/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो मालगांव तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nमिरज चांभार गल्ली मिरज श्री. वसंत विठ्ठल व्हनमोरे, सांगलीवेस चांभारगल्ली, मिरज 225060/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो चांभार गल्ली मिरज तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nमिरज नरवाड श्री.प्रकाश महादेव गंगणे, मु.पो. नरवाड ता.मिरज 99840/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो नरवाड तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nमिरज खंडेराजुरी श्री. मुत्याप्पा लक्ष्मण कांबळे, मु.पो. खंडेराजुरी ता.मिरज 266800/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो खंडेराजुरी तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nवाळवा कारंदवाडी श्री. सचिन युवराज लोंढे, मु.पो. कारंदवाडी ता.वाळवा 340000/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो कारंदवाडी तालुका - वाळवा जिल्हा -सांगली\nवाळवा कारंदवाडी श्री.सुनिल गणपती लोंढे, मु.पो. कारंदवाडी ता.वाळवा 340000/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो कारंदवाडी तालुका - वाळवा जिल्हा -सांगली\nमिरज मालगांव श्री. प्रविण बंडा आवळे, मु.पो. माहगांव ता.मिरज 355720/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो मालगांव तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nमिरज मालगांव श्रीम. शांता अरुण आवळे, मु.पो. माहगांव ता.मिरज 355720/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो मालगांव तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nमिरज मालगांव श्रीम.काशिबाई अंकुश सदामते, मु.पो. माहगांव ता.मिरज 355720/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो मालगांव तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nमिरज मालगांव श्री.दत्तात्रय बाळू व्हनमोरे, मु.पो. माहगांव ता.मिरज 355720/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो मालगांव तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nवाळवा लाडेगांव श्री.सुरेश मधुकर पाटसुते मु.पो.लाडेगांव ता.वाळवा. 796800/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो लाडेगांव तालुका - वाळवा जिल्हा -सांगली\nवाळवा सुरल श्री.राजाराम गोविंद वायदंडे, मु.पो. सुरुल ता.वाळवा 300000/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो सुरल तालुका -वाळवा जिल्हा -सांगली\nजत सुसलाद श्री.शिवगोंडा पुतळु चांभार, मु.पो. सुसलाद ता.जत 79200/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो सुसलाद तालुका -जत जिल्हा -सांगली\nमिरज नविन वसाहत सांगली श्री. शहाजी लक्ष्मण मोरे, मु.पो. नवीन वसाहत ,सांगली 435560/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो नविन वसाहत सांगली तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nमिरज नविन वसाहत सांगली श्री. अतुल हिरालाल गाडे, मु.पो.नवीन वसाहत, सांगली 435560/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो नविन वसाहत सांगली तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nमिरज इनाम धामणी श्री. रामचंद्र इश्वरा माने, मु.पो.इनाम धामणी ता. मिरज 307200/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो इनाम धामणी तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nवाळवा आष्टा श्री. सुनिल गणपती वारे, मु.पो.आष्टा ता. वाळवा 478320/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो आष्टा तालुका - वाळवा जिल्हा -सांगली\nवाळवा आष्टा श्री. यशवंत मार्तंडा वारे, मु.पो.आष्टा ता.वाळवा 465564/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो आष्टा तालुका - वाळवा जिल्हा -सांगली\nवाळवा आष्टा श्री. अब्बास मार्तंडा वारे, मु.पो.आष्टा ता.वाळवा 476640/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो आष्टा तालुका - वाळवा जिल्हा -सांगली\nआटपाडी आटपाडी श्री.बबन वसंत लांडगे, मु.पो. आटपाडी ता.आटपाडी 242500/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो आटपाडी तालुका - आटपाडी जिल्हा -सांगली\nजत अचकनहळी श्रीम. शेवता भगवान ऐवळे, मु.पो. आचकन्रहळ्ळी ता.जत 144000/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो अचकनहळी तालुका -जत जिल्हा -सांगली\nमिरज कवठेपिरान श्री.समाधान शिवाजी कांबळे, मु.पो. कवठेपिरान ता.मिरज 307000/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो कवठेपिरान तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nवाळवा साखराळे श्री.दिलीप तुकाराम साठे, मु.पो. साखराळे ता.वाळवा 419200/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो साखराळे तालुका - वाळवा जिल्हा -सांगली\nपलुस तुपारी श्री. मारुती उर्फ कोंडिबा सोपान सोळवडे, मु.पो.तुपारी ता.पलुस 301600/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो तुपारी तालुका - पलुस जिल्हा -सांगली\nवाळवा ऊरण इस्लामपूर श्री.भिमराव रामचंद्र महापुरे, मु.पो.उरुण इस्लामपूर ,अण्णाभाऊ साठेनगर 784480/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो ऊरण इस्लामपूर तालुका - वाळवा जिल्हा -सांगली\nजत सुसलाद श्री. मुत्याप्पा लक्ष्मण कांबळे, मु.पो. सुसलाद ता.जत 83520/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो सुसलाद तालुका - जत जिल्हा -सांगली\nवाळवा आष्टा श्री.मधुकर कृष्णा विरभक्त, मु.पो. आष्टा ता.वाळवा. 953280/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो आष्टा तालुका - वाळवा जिल्हा -सांगली\nवाळवा आष्टा श्री. जितेंद्र शामराव कांबळे, गौत्तम कॉलनी आष्टा, ता.वाळवा. 953280/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो आष्टा तालुका - वाळवा जिल्हा -सांगली\nवाळवा आष्टा श्री.घस्ते बाजीराव गुंगा, मु.पो.आष्टा ता. वाळवा. 735840/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो आष्टा तालुका - वाळवा जिल्हा -सांगली\nपलुस भिलवडी श्रीम.रुक्मीनी भिमराव कांबळे, मु.पो. भिलवाडी ता. पलुस. 414400/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो भिलवडी तालुका - पलुस जिल्हा -सांगली\nमिरज नविन वसाहत सांगली श्री. विकास जगन्नाथ माने, नवीन वसाहत रा.शाहू कॉलनी,सांगली 765360/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो नविन वसाहत सांगली तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nमिरज नविन वसाहत सांगली श्रीम. शोभा परशराम आदुके नवीन वसाहत,उत्तर शिवाजीनगर,सांगली 765360/- 20.09.2008 जमिन खरेदीसाठी मु पो नविन वसाहत सांगली तालुका - मिरज जिल्हा -सांगली\nवाळवा वाटेगांव श्री.दादासाहेब महादेव साठे, मु.पो. वाटेगांव ता.वाळवा. 300000/- 18.06.2013 जमिन खरेदीसाठी मु पो वाटेगांव तालुका - वाळवा जिल्हा -सांगली\nवाळवा आष्टा श्री. श्रीकांत गुलाब कांबळे, मु.पो. आष्टा ता.वाळवा. 762930/- 18.06.2013 जमिन खरेदीसाठी मु पो आष्टा तालुका - वाळवा जिल्हा -सांगली\nवाळवा ऊरण इस्लामपूर श्री. हिंदूराव दत्तू महापुरे, मु.पो. उरुण इस्लामपूर ता.वाळवा 784480/- 18.06.2013 जमिन खरेदीसाठी मु पो ऊरण इस्लामपूर तालुका - वाळवा जिल्हा -सांगली\nवाळवा आष्टा श्री. प्रमोद दिनकर वारे, मु.पो. आष्टा ता.वाळवा 735840/- 18.06.2013 जमिन खरेदीसाठी मु पो आष्टा तालुका - वाळवा जिल्हा -सांगली\nलाभाची रक्कम रूपये/लाख/हेक्टर आर\nदक्षिण सोलापूर मौजे कुंभारी श्रीमती मिनाक्षी देवेंद्र कदम राहणार मौजे कुंभारी ता.दक्षिण सोलापूर 140964/- मु.पो.र मौजे कुंभारी ता.दक्षिण सोलापूर जि.सोलापूर\nदक्षिण सोलापूर मौजे कुंभारी श्रीमती महानंदा सोमलिंग चाबुकस्वार राहणार मौजे कुंभारी ता.दक्षिण सोलापूर 139018/- मु.पो.र मौजे कुंभारी ता.दक्षिण सोलापूर जि.सोलापूर\nदक्षिण सोलापूर मौजे कुंभारी मौजे कुंभारी ता.दक्षिण सोलापूर 183806/- मु.पो.र मौजे कुंभारी ता.दक्षिण सोलापूर जि.सोलापूर\nदक्षिण सोलापूर मौजे कुंभारी गेनसिध्द रामचंद्र मोरे राहणार मौजे कुंभारी ता.दक्षिण सोलापूर 127339/- मु.पो.र मौजे कुंभारी ता.दक्षिण सोलापूर जि.सोलापूर\nदक्षिण सोलापूर मौजे कुंभारी श्री.शरणप्पा परसप्पा चाबुकस्वार राहणार मौजे कुंभारी ता.दक्षिण सोलापूरता. 127339/- मु.पो.र मौजे कुंभारी ता.दक्षिण सोलापूर जि.सोलापूर\nदक्षिण सोलापूर मौजे कुंभारी प्रकाशा नारायण इंगळे राहणार मौजे कुंभारी ता.दक्षिण सोलापूर मु.पो.र मौजे कुंभारी ता.दक्षिण सोलापूर जि.सोलापूर\nदक्षिण सोलापूर मौजे कुंभारी भगीरथी महादेव निकंबे मौजे कुंभारी ता.दक्षिण सोलापूर 125392/- मु.पो.र मौजे कुंभारी ता.दक्षिण सोलापूर जि.सोलापूर\nअनुसूचित जातीच्या मागासवर्गीय सहकारी सूतगिरण्यांना दिर्घ मुदत कर्ज मंजूर करण्याची योजना\nअनुसूचित जातींच्या स्वमदत गट करण्यासाठी मिनी ट्रॅक्टर व उप भाग प्रदान\nअनुसूचित जातीच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य मंजूर करणे\nकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना\nआपली तक्रार पोस्ट करा\nआपली तक्रार पोस्ट करा\nकॉपीराइट© 2015 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महाराष्ट्र सरकार, सर्व हक्क राखीव.\nपृष्ठ अखेरचे अद्यतनित : 23 April, 2018 | अभ्यागत :\nशीर्षस्थानी क्रीडा करण थांबणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/vigyan-bhan-news/what-is-the-scientific-method-1626137/", "date_download": "2018-04-26T13:25:57Z", "digest": "sha1:4G3QNXA6KRJU75JRA2HJTDRBYCHWJXGF", "length": 29085, "nlines": 231, "source_domain": "www.loksatta.com", "title": "What is the scientific method | विज्ञान-भान : वैज्ञानिक पद्धत म्हणजे काय? | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nवैज्ञानिक पद्धत म्हणजे काय\nवैज्ञानिक पद्धत म्हणजे काय\nमाझ्या पाहण्यातली सारी माणसे शाकाहारी आहेत. म्हणून सर्व माणसे शाकाहारी आहेत.\nआजच्या लेखात वैज्ञानिक प्रगतीचा आधार असणारी वैज्ञानिक पद्धत ‘पद्धतशीररीत्या,’ म्हणजे उदाहरणातून, नवे प्रश्न विचारून समजावून घेणार आहोत.\nवैज्ञानिक पद्धतीचा उद्गाता म्हणून नाव घेतले जाते ते इराकमधील अल-हाजेन (इ.स. ९६५-१०३५) याचे. कोणत्याही क्षेत्रात नवे प्रश्न विचारणे, त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयोग करणे, त्याद्वारे नैसर्गिक घडामोडींची माहिती (डेटा) संकलित करणे व तो डेटा पुनरुत्पादनीय आहे (म्हणजे वारंवार, वेगवेगळ्या व्यक्तींनी, विविध ठिकाणी केलेल्या प्रयोगांची निरीक्षणे सारखीच असतील) याची खातरजमा करून घेणे, ही वैज्ञानिक पद्धतीची मूळ सूत्रे त्यानेच प्रतिपादन केली होती. याच सूत्रांच्या साह्य़ाने त्यानंतर सुमारे सातशे वर्षांनी गॅलिलिओने प्रयोग केले व आधुनिक विज्ञानाचा शुभारंभ केला. (म्हणजे आपण समजतो तितके विज्ञान ‘पाश्चात्त्य’ नाही.) या संदर्भात वारंवार वापरल्या जाणाऱ्या काही संज्ञांचा आपण परिचय करून घेऊ या.\nज्ञानशास्त्र / ज्ञानमीमांसा (Epistemology) – ज्ञान म्हणजे काय, आपण काही गोष्टींना सत्य म्हणून मान्यता कशी देतो व त्याचे कसे समर्थन करतो, अशा प्रश्नांचा विचार करणारी तत्त्वज्ञानाची उपशाखा. लोकसमजुती, परंपरा व लोकविद्या यांतील वैज्ञानिकतेचा शोध घेताना हिचा विचार करावा लागेल.\nअनुभववाद (Empiricism) – ज्ञाननिर्मिती ही नैसर्गिक जगातील निरीक्षणाधारित पुराव्यांच्या आधाराने होते असे मानणाऱ्या तत्त्वज्ञानीय दृष्टिकोनांचा समूह. उदा. हळदीत जंतुनाशक व सूजरोधक गुणधर्म आहेत ही बाब आता आधुनिक विज्ञानाच्या निकषांवर सिद्ध झाली आहे. पण तिच्या मुळाशी होता शेकडो वर्षांच्या हळदीच्या वापराचा व गुण येण्याचा अनुभवसिद्ध पुरावा.\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nया भारतीय कंपनीला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पसंती\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nप्रवर्तन (Induction) – वैयक्तिक उदाहरणे जर सत्य असतील, तर त्यांवर आधारलेले साधारणीकरण सत्य मानावे असा युक्तिवाद. त्यात सत्यासत्यतेच्या अनेक छटा असू शकतात. तसेच त्याद्वारे काढलेला निष्कर्ष हा व्यक्तिगत, सामूहिक व संख्याशास्त्रीय पूर्वग्रह यांमुळे दूषित झालेला, म्हणूनच अवैज्ञानिकदेखील असू शकतो.\nउदा. १. मी जेव्हा जेव्हा केळ खाल्ले, त्यानंतर मला सर्दी झाली. त्या अर्थी मला केळ खाल्ल्यावर सर्दी होते.\n२. माझ्या पाहण्यातली सारी माणसे शाकाहारी आहेत. म्हणून सर्व माणसे शाकाहारी आहेत.\nतर्क/अनुमान (Deduction )- उपलब्ध सामग्रीवरून तर्कशुद्ध निष्कर्ष काढण्याची पद्धत. उदा. पृथ्वी, चंद्र व सूर्य जेव्हा एका सरळ रेषेत येतात, तेव्हा चंद्राची सावली सूर्यावर पडते, त्याला आपण सूर्यग्रहण म्हणतो. जर आपल्याला या तिघांची सध्याची स्थिती व परस्परांच्या तुलनेतील भ्रमणाचा वेग माहीत असेल, तर आपल्याला यानंतर सूर्यग्रहण केव्हा होईल व ते कोठे दिसेल याचे अनुमान गणिताच्या आधारे नक्की करता येईल.\nकंजूषी (Parsimony) – इतर सर्व बाबी समान असता, आपण जटिल स्पष्टीकरणाऐवजी सोपे स्पष्टीकरण स्वीकारावे असे तत्त्व.\nसीमांकनसमस्या (Demarcation problem) – विज्ञानाची सीमारेषा ठरविण्याची समस्या. अमुक एखाद्या गोष्टीला विज्ञान म्हणायचे की नाही असे ठरविण्याचा एकच निकष असू शकत नाही असे आता मान्य झाले आहे.\nशास्त्रीय पुरावा – वैज्ञानिक कसोटीचा आधार पुरावा हाच आहे. कोणतेही प्रमेय पुराव्यानिशी सिद्ध झाल्यावरच त्याला सिद्धान्त म्हणून मान्यता मिळते आणि त्याविरुद्ध सबळ पुरावा मिळत नाही तोवरच त्याची मान्यता टिकून असते. एखाद्या सिद्धान्ताच्या सत्यतेसाठी कोणता पुरावा मिळणे आवश्यक आहे, हे त्या सिद्धान्तावर ठरते. तो पुरावा मिळविण्याशिवाय शास्त्रज्ञाला पर्याय नसतो.\nवैज्ञानिक पद्धत एकरेषीय किंवा चक्रीय स्वरूपाची असू शकते. तिच्यात खालील पायऱ्यांचा समावेश होतो. कधी त्यांचा क्रम बदलू शकतो तर कधी एखाद्या पायरीची पुनरावृत्ती होतानाही दिसते.\n१. अथातो ज्ञानजिज्ञासा अर्थात् प्रश्न विचारणे : प्रश्न पडणे हे विज्ञाननिर्मितीच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल होय. आपण आपल्या आसमंताचे, विविध नैसर्गिक घडामोडींचे, ऋतुचक्रात घडून येणाऱ्या बदलांचे जे निरीक्षण करतो, त्यातून आपल्याला प्रश्न पडू शकतात. आपले या मार्गातील मित्र आहेत – काय, का\nउदा. काही फुलांचे रंग का बदलत जातात, मधमाश्यांना मधाचा शोध कसा लागतो, मधमाश्यांना मधाचा शोध कसा लागतो मिरचीत तिखटपणा केव्हा निर्माण होतो मिरचीत तिखटपणा केव्हा निर्माण होतो\n२. पूर्वपीठिका तपासणे : आपल्याला अगदी ‘अ’पासून सुरुवात करायची नसली तर आपण या क्षेत्रात आपल्या पूर्वसुरींनी काय काम केले आहे हे समजून घेतले पाहिजे. त्यामुळे आपला वेळ वाचतो व चुकाही कमी होतात. (उगाचच चाकाचा शोध आपणच पहिल्यांदा लावणार आहोत अशा भ्रमात आपण का राहावे) म्हणजे आता वाचनालयाचा किंवा गुगलबाबाचा आसरा घेणे आले.\n३. गृहीतक तयार करणे : आपण या प्रश्नावर केलेला विचार, जमविलेले संदर्भसाहित्य आणि आपली आतापर्यंतची या विषयावरील निरीक्षणे यांच्या आधारावर आपल्याला एखादा अदमास बांधता येईल, जो आपल्याला तपासून बघता येऊ शकेल. म्हणजेच आपल्याला एखादे गृहीतक बनवावे लागेल, ज्यातून आपण हाती घेतलेल्या प्रश्नाचे संभाव्य उत्तर मिळू शकेल. त्याचे स्वरूप असे असेल-\nजर मी ..असे केले, तर.. असे घडेल.\nयापैकी आपण काय करणार आहोत व जे घडेल ते कसे मोजणार आहोत, या दोन्ही बाबी आपल्याला स्पष्ट असायला हव्या. जे मोजता येत नाही, त्याचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करता येत नाही.\n४. प्रयोगाद्वारे आपल्या गृहीतकाची वैधता तपासणे : आपल्या अनुमानाची वैधता तपासण्यासाठी प्रयोग करावे लागतात. ते योग्य पद्धतीने केले आहेत का हे तपासण्याचेही काही मार्ग आहेत, उदा. वारंवार, वेगवेगळ्या व्यक्तींनी, वेगवेगळ्या वेळी, विविध ठिकाणी, उपकरणे वापरून रीिडग घेतल्यावरही त्यात फारसा (म्हणजे महत्त्वपूर्ण) फरक पडला नाही, तर ते रीिडग बरोबर आहे असे म्हणता येईल. हा फरक, तसेच आपले अनुमान व प्रत्यक्ष निष्कर्ष यांतील फरक महत्त्वपूर्ण आहे की नाही हे ठरविण्यासाठी आपल्याला संख्याशास्त्राचा (म्हणजे statistics, तथाकथित numerology हे काही शास्त्र नव्हे) आधार घ्यावा लागेल. भौतिकशास्त्रातील निष्कर्ष अधिक बिनचूक असतात. त्यामानाने जैविकशास्त्रात अधिक फरक आढळतो. त्याचसोबत निरीक्षणात कोणत्याही प्रकारचा पूर्वग्रह नसण्याची दक्षताही घ्यावी लागते. उदा. एखाद्या नव्या औषधाचा आपल्यावर प्रयोग होणार आहे या कल्पनेनेच रुग्णाला खूप बरे वाटू शकते. म्हणजे रुग्णात होणारा फरक हा औषधाचा गुण व त्याला वाटणारे मानसशास्त्रीय समाधान यांची गोळाबेरीज असते. म्हणून नव्या औषधाची चाचणी घेताना double blind नियंत्रित चाचणीचा वापर करण्यात येतो. त्यासाठी रुग्णांची वय, िलग, प्रकृतिमान इ. बाबतीत समान दोन गटांत विभागणी करण्यात येते. त्यांतील एका गटाला ‘नवे औषध’ तर दुसऱ्या गटाला तसेच दिसणारे पण औषधी द्रव्य नसणारे ‘कृतक्औषध’ देण्यात येते. रुग्ण व त्याला औषध देणारा या दोघांनाही औषध व कृतक्औषध यातील फरक माहीत नसल्यामुळे अशा चाचणीत मानसशास्त्रीय पूर्वग्रह प्रभाव टाकू शकत नाही. म्हणून रुग्णात झालेला बदल हा केवळ औषधामुळे आहे, असा निष्कर्ष आपल्याला काढता येतो.\n५. डेटाविश्लेषण करून निष्कर्ष काढणे व ते गृहीतकानुसार आहेत का हे तपासून पाहणे : यासाठी अनेकदा संख्याशास्त्रीय पद्धतींचा अवलंब करावा लागतो. प्रयोगातील निरीक्षणे व त्यावरून काढलेले निष्कर्ष गृहीतकाशी सुसंगत नसल्यास संशोधन पद्धतीत बदल करून किंवा नवे गृहीतक मांडून, नव्या प्रयोगाची तयारी केली जाते. अनेकदा प्रयोगाचे नकारात्मक निष्कर्षदेखील प्रकाशित केले जातात. प्रयोग अयशस्वी झाला हे जाहीर करण्यात शास्त्रज्ञांना संकोच वाटत नाही. कारण या पद्धतीतूनच विज्ञानाची वाट प्रशस्त होत असते.\n६. अधिक परीक्षणांनी आपल्या निष्कर्षांला पुष्टी देणे : आपल्या सिद्धान्ताला किंवा निष्कर्षांला अधिक बळकटी देण्यासाठी वैज्ञानिक अधिक प्रयोग करतात. कधी तज्ज्ञांच्या सूचनांनुसार प्रयोगात भर घालतात. एखाद्या शास्त्रज्ञाचे लिखाण शास्त्रीय नियतकालिकात प्रकाशित झाल्यावर इतर वैज्ञानिक त्या दिशेने नवे प्रयोग करतात. त्यांच्या सामूहिक प्रयत्नातून अधिक स्पष्टता येणे किंवा सत्याच्या अधिक जवळ जाणे साध्य होऊ शकते.\nहे वाचल्यावर तुम्हाला काही प्रश्न पडले किंवा लेखमालेबद्दल काही सुचवावेसे वाटले तर नक्की कळवा.\nलेखक समाज-विज्ञान यांच्या आंतर संबंधांचे अभ्यासक व कार्यकर्ते आहेत. ई-मेल :\nरवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ ravindrarp@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nएका सफरचंदासाठी तिला मोजावे लागले ३३ हजार \nया सदरातील लेख माहितीपूर्ण असतात. या लेखात 'पृथ्वी, चंद्र व सूर्य जेव्हा एका सरळ रेषेत येतात, तेव्हा चंद्राची सावली सूर्यावर पडते, त्याला आपण सूर्यग्रहण म्हणतो. ' या वाक्यात 'चंद्राची सावली पृथ्वीवर पडते' असे हवे. - सुरेशचंद्र म्हात्रे.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nया भारतीय कंपनीला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पसंती\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://full2dhamaal.wordpress.com/2012/02/09/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%AA%E0%A4%B0/", "date_download": "2018-04-26T13:25:59Z", "digest": "sha1:2PBE5SPNB3NEW3HBR5XCFIPWQFNGTM5H", "length": 3705, "nlines": 63, "source_domain": "full2dhamaal.wordpress.com", "title": "कला तपस्वी स्व.राजाभाऊ परांजपे ह्याना माझ्याकडून श्रद्धांजली…. | full2dhamaal", "raw_content": "\nमला भारतीय संघ आवडतो….\n← पहिले पान….पाहुणे येती घरा…\nPositive Chain Reaction….(मला ह्याचा मराठीत अनुवाद करता आला नाही…कुणीतरी सांगितले तर बरे…) →\nफेब्रुवारी 9, 2012 · 6:23 सकाळी\nकला तपस्वी स्व.राजाभाऊ परांजपे ह्याना माझ्याकडून श्रद्धांजली….\nपैसे जरूर कमवा पण ते कमवत असतांना आपल्यातील कलाकारावर अन्याय होऊ देवू नका अशी “लाखाची गोष्ट” हसत-खेळत शिकवणार्या आणि… “जगाच्या पाठीवर” सुखाच्या व समाधानाच्या शोधात असलेल्या माणसाच्या अंगावर नेहमीच एक धागा सुखाचा अन शंभर धागे दु:खाचे असलेलेच वस्त्र असते…ह्या दोन बहुमूल्य गोष्टी सांगणार्या\nयावर आपले मत नोंदवा\n← पहिले पान….पाहुणे येती घरा…\nPositive Chain Reaction….(मला ह्याचा मराठीत अनुवाद करता आला नाही…कुणीतरी सांगितले तर बरे…) →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nएक अंकी नाटक “तेरी मेरी यारी तो…..”\nआपले बुवा बरे आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/kalnyachidrushy/", "date_download": "2018-04-26T13:27:53Z", "digest": "sha1:ISWUKXZ3MLMUEZLX42GNEGZ3EE72OV7Q", "length": 16464, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कळण्याची दृश्यं वळणे | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nफक्त एकच लक्षात ठेवायला हवं की चित्रं हे अनुभवायची वस्तू आहे.\nभारतीय अर्थव्यवस्था १९९० च्या सुमारास काही प्रमाणात मुक्त झाली.\nमहाराष्ट्रात चित्र घडवण्याची कृती करण्याचे शिक्षण देण्याबाबत दोन विचारप्रवाह आहेत.\nमेंदूच्या किमया आणि चित्रकला\nमेंदूचा अभ्यास आपल्याला अनेक सूक्ष्म, तरल कार्यप्रणालीचं भान देत ज्या चित्रकलेशी निगडित आहे,\nचित्रकला आणि मेंदूच्या प्रक्रिया\nगेल्या वेळचा लेख वाचून कोणाचं असं मत झालंही असेल की मी सुप्त मन या संकल्पनेच्या विरुद्घ आहे\nनिर्मितीप्रक्रिया आणि फ्रॉईडचं भूत\nआधुनिक विज्ञान मानवी मेंदू, त्याचं कार्य, त्याद्वारे घडणाऱ्या अनेक मानवी प्रक्रिया यांच्यावर नव्याने प्रकाश टाकत आहे.\nमागील लेखात आपण ‘प्रतिमा लवचीकता’ या संकल्पनेची चर्चा केली.\nप्रतिमांची लवचीकता आपला अनुभव पोहोचवण्याकरिता मदत करतात.\nअदृश्य = अमूर्त (\nबऱ्याच वेळा आपण अ‍ॅबस्ट्रॅक्ट म्हणून जे दृश्य पाहत असतो, ते कलाकाराला ती कलाकृती निर्माण करण्यापूर्वी माहीत नसलेलं, त्याने न पाहिलेलं, त्याला परिचित नसलेलं असं असतं.\nकळण्याची दृश्य-वळणे : वेध अमूर्ताचा\nचित्रातील प्रतिमा या मूर्त असतात व त्यामागील आशय हा ‘अमूर्त’ असतो. त्यामुळे एका अर्थी सर्व चित्रं ही अमूर्त आशय मांडण्यासाठी रंगवलेली असतात.\nचित्रातली प्रतिमा कुठचीही असो ती एकच कार्य करते आपल्याला ही जाणीव करून देते की, आपण कसं पाहिलं, पाहात आहोत आणि त्यावरून आपली मानसिक स्थिती काय आहे\nआपण आपल्या काही नैसर्गिक प्रक्रियांना ओळखून काही आचार विकसित करतो. हळूहळू हे आचार संस्कृतीचा भाग बनतात.\nसमरसून जगण्याच्या वृत्तीतून, जीवनानुभवातून स्मृतिकोष व त्यातून कलाकृती तयार होतात. कलाकृतींचं रसग्रहण करताना संवेदनानुभव, त्यांच्यामुळे निर्माण होणाऱ्या भावना यांना विस्तारपूर्वक पाहता, समजता येतं.\nस्वच्छतेबाबतची सार्वत्रिक जाणीव, भान, त्याबद्दलची खात्री, समाधान हे सौंदर्यजाणीव-समज याबाबतची पहिली पायरी असू शकते.\nबुद्ध, गांधी व मोदी\nमोदी सरकारला एक वर्ष झालंय. सत्ता इतकी र्सवकष आहे की, तुलनात्मक विचाराला तुल्यबळ विरोधी पक्षच अस्तित्वात नाही.\nरुबाबदार, तडफदार.. सर्व समाजापेक्षा, लोकांपेक्षा वेगळे राज्यकर्ते किंवा, एक हात उंचावून दिशा दाखवणारे नेते..\nकुंभार, विणकर, लोहार, सुतार, शिल्पकार, मूर्तिकार.. हे सर्व जण निसर्गचक्रावर आधारित त्याच्या सहकार्याने आपले कार्यचक्र, निर्मितिचक्र चालवणारे.\nसमग्र न पाहता येणं या गोष्टीने आपल्याला इतकं सतावलंय की, ग्रीक तत्त्ववेत्ता प्लेटो याने त्याच्या रिपब्लिकमध्ये जाहीर करून टाकलं की, चित्रकार वस्तूकडे एकाच बाजूने पाहून, त्या वस्तूच्या एकाच बाजूचं\nपाश्चात्त्य चित्रकलेच्या इतिहासात इटलीमध्ये, प्रबोधनकाळात चित्रकारांनी पस्र्पेक्टिव्ह हे तंत्र वापरले.\nपाहणे = विचार करणे = चित्रभाषा\nचित्रं सुरुवातीला नुसत्या काही रेषा किंवा रंगाचे अस्पष्ट आकार असतात, ते आकार हळूहळू स्पष्ट होऊ लागतात.\nदैनंदिन जीवनात जरी शब्दभाषा आणि चित्रभाषा या एकत्रित गुंफल्या गेल्या तरीही चित्रभाषेचं, दृश्यभाषेचं एक स्वतंत्र अस्तित्व आहे.\nप्रसिद्ध इटालियन चित्रकार लिओनार्दो द विन्सी हा त्याच्या मोनालिसा या चित्रामुळे ओळखला जातो. त्याच्या सांगण्यामध्ये एक संयत हळुवारपणा व निरीक्षकाच्या वृत्तीने पाहिलेली, तपशिलांनी भरलेली संवेदनशीलता आहे.\nजेव्हा चित्रं ‘कशाचं’ आहे ते कळत नाही तेव्हा आपल्यातला भाषिक प्राणी जागा होऊन लगेच प्रश्न विचारतो. चित्र कोणाचं आहे\nचित्रकार वस्तूची ओळख-रूपं आपल्याला दाखवतो; पण ती दाखवताना त्यांच्या आभासी गुणाचा वापर करत, स्वत:चा अनुभव मांडण्याकरिता इतर संवेदना रूपंही त्यात मिसळतो.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://balbharatikavita.blogspot.com/2009/12/blog-post.html", "date_download": "2018-04-26T13:27:16Z", "digest": "sha1:Y7INUWVO4WPAIDC43ITADXEJZ64GKJ4P", "length": 48206, "nlines": 425, "source_domain": "balbharatikavita.blogspot.com", "title": "~ बालभारती - मराठी कविता ~: निर्झरास", "raw_content": "\nश्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.\nसाधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...\nमहत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.\nयेथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.\nकृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.\nब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद \nगिरिशिखरें, वनमालाही ll दरीदरी घुमवित येई \nकड्यावरुनि घेऊन उड्या ll खेळ लतावलयीं फुगड्या.\nघे लोळण खडकावरतीं ll फिर गरगर अंगाभंवतीं;\nजा हळुहळु वळसे घेत ll लपत-छपत हिरवाळींत;\nपाचूंची हिरवीं रानें ll झुलव गडे, झुळझुळ गानें \nवसंतमंडप-वनराई ll आंब्याची पुढतीं येई.\nश्रमलासी खेळुनि खेळ ll नीज सुखें क्षणभर बाळ \nहिं पुढची पिवळीं शेतें ll सळसळती-गाती गीतें;\nझोप कोठुनी तुला तरी ll हांस लाडक्या \nबालझरा तूं बालगुणी ll बांल्याचि रे \nबालतरू हे चोहिंकडे ll ताल तुला देतात गडे \nप्रेमभरें त्यांवर तूंही ll मुक्तमणि उधळुनि देई\nबुदबुद-लहरी फुलवेली ll फुलव सारख्या भंवतालीं\nसौंदर्ये हृदयांमधलीं ll दे विश्वी उधळून खुलीं \nगर्द सावल्या सुखदायी ll वेलींची फुगडी होई \nइवलालीं गवतावरतीं ll रानफुलें फुलती, हंसती.\nझुलवित अपुले तुरे-तुरे ll निळीं लव्हाळीं दाट भरे.\nजादूनेच तुझ्या बा रे ll वन नंदन बनलें सारें \nसौंदर्याचा दिव्य झरा ll बालवसंतचि तूं चतुरा;\nया लहरीलहरींमधुनी ll स्फूर्ति दिव्य भरिसी विपिनीं.\nआकाशामधुनी जाती ll मेघांच्या सुंदर पंक्ती;\nइंद्रधनूची कमान ती ll ती संध्या खुलते वरतीं;\nरम्य तारका लुकलुकती ll नीलारुण फलकावरतीं;\nशुभ्र चंद्रिका नाच करी ll स्वर्गधरेवर एकपरी;\nहिं दिव्यें येती तुजला ll रात्रंदिन भेटायाला \nवेधुनि त्यांच्या तेजानें ll विसरुनियां अवघी भानें,\nधुंद हृदय तव परोपरी ll मग उसळी लहरीलहरी\nत्या लहरीमधुनी झरती ll दिव्य तुझ्या संगीततति \nनवल न, त्या प्राशायाला ll स्वर्गहि जर भूवर आला \n तव गायन रे ll वेड लाविना कुणा बरें \nपर्वत हा, ही दरीदरी ll तव गीतें भरलीं सारीं.\nगाण्यानें भरलीं रानें ll वर-खाली गाणें \n ll गीतमय ब्रम्हांड डुलें \nव्यक्त तसें अव्यक्तहि तें ll तव गीतें डुलतें-झुलतें \nमुरलीच्या काढित ताना ll वृंदावनिं खेळे कान्हा;\nधुंद करूनि तो नादगुणें ll जडताही हंसवी गानें;\nदिव्य तयाच्या वेणुपरी ll तूंहि निर्झरा \nगाउनि हें झुळझुळ गान ll विश्वाचे हरिसी भान \nगोपि तुझ्या हिरव्या वेली ll रास खेळती भंवतालीं \nतुझ्या वेणुचा सूर तरी ll चराचरावर राज्य करी \nकाव्यदेविचा प्राण खरा ll तूंच निर्झरा \nया दिव्याच्या धुंदिगुणें ll दिव्याला गासी गाणें.\nमी कवितेचा दास, मला ll कवी बोलती जगांतला,\nपरि न झरे माझ्या गानीं ll दिव्यांची असली श्रेणी \nजडतेला खिळुनी राही ll हृदयबंध उकलत नाही \nदिव्यरसीं विरणें जीव ll जीवित हें याचे नांव;\nतें जीवित न मिळे मातें ll मग कुठुनी असलीं गीतें \nदिव्यांची सुंदरमाला ll ओंवाळी अक्षय तुजला \nतूंच खरा कविराज गुणी ll सरस्वतीचा कंठमणि\nअक्षय तव गायन वाहे ll अक्षयांत नांदत राहे \nशिकवी रे, शिकवी मातें ll दिव्य तुझी असलीं गीतें \nफुलवेली-लहरी असल्या ll मम हृदयी उसळोत खुल्या \nवृत्तिलता ठायींठायीं ll विकसूं दे सौंदर्याहीं \nप्रेमझरी-काव्यस्फूर्ति ll ती आत्मज्योती चित्तीं\nप्रगटवुनी चौदा भुवनीं ll दिव्य तिचें पसरी पाणी \n ll अविच्छिन्न मग चोहिंकडे \nप्रेमशांतिसौंदर्याहीं ll वेडावुनि वसुधामाई\nमम हृदयीं गाईल गाणीं ll रम्य तुझ्या झुळझुळ वाणी \nआणि जसें सगळें रान ll गातें तव मंजुळ गान,\nतेंवि सृष्टिची सतार ही ll गाईल मम गाणीं कांहीं \nLabels: निर्झरास~, बालकवी (१८९० – १९१८)\nया ब्लॉगला ‘आपलं’ मानून वेळोवेळी सल्ला देणार्‍या सर्व हितचिंतकांचे तसेच सर्व पाठीराख्यांचे आणि वाचकांचे येथे मनापासून आभार. आत्तापर्यंतच्या संकलन प्रवासात प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष अनेक प्रकारे मला सहकार्य केल्याबद्दल खालील व्यक्तींचा ऋणी आहे.\nजेष्ठ साहित्यिक शं.ल. नाईक, देगलूर\nश्री मिलिंद जोशी, पुणे\nश्री नितिन करंदीकर, पुणे\nश्री वसंत जोशी, बदलापूर\nजेष्ठ कवी श्री उपेंद्र चिंचोरे, पुणे\nजेष्ठ कवी श्री सुनील सामंत, ठाणे\nश्री किरण राजे, मुंबई\nश्रीमती नीता आंबेगांवकर, ठाणे\nश्रीमती वनमाला पाटील, जालना\nश्रीमती मृदुला तांबे, मुंबई\nश्रीमती कांचन कराई, मुंबई\nश्री सुनील देवरे, नवी मुंबई\nश्री राजाराम म्हापदी, मुंबई\nश्रीमती सुषमा मुणगेकर, मुंबई\nश्रीमती चित्रा बारसकर, मुंबई\nकु. भक्ती परब, मुंबई\nश्रीमती अल्का विभस, दुबई (UAE)\nश्रीमती सुप्रिया शिरोडकर, सावंतवाडी\nसर्व कवींची सूची डाव्या आणि कवितांची वर्गवारी उजव्या बाजूच्या रकान्यात दिलेली आहे. तसेच काही निवडक कवींचा अल्प-परिचय वर्गीकरण करून खालील पट्टीत वेगवेगळ्या पानांवर दिलेला आहे. हवं ते पान उघडण्यासाठी डाव्या बाजूच्या रकान्यात योग्य ठिकाणी टिचकी मारावी आणि हवी ती कविता वाचण्यासाठी उजव्या बाजूच्या रकान्यात कवितेच्या शिर्षकावर टिचकी मारावी.\nअ. ज्ञा. पुराणिक (2)\nअनिल (१९०१ – १९८२) (5)\nअरुण कांबळे (१९५३ – २००९) (1)\nअरुण कोलटकर (१९३२ – २००४) (1)\nअविनाश ओगले (१९५६ – २०१२) (1)\nअशोक कौ. कोळी (१९७५ – हयात) (2)\nआनंदराव कृ. टेकाडे (1)\nआरती प्रभू (१९३० – १९७६) (1)\nइंदिरा संत (१९१४ – २०००) (6)\nइंद्रजीत भालेराव (– हयात) (1)\nउत्तम कोळगांवकर (हयात) (1)\nए.पां. रेंदाळकर (१८८७ – १९२० ) (2)\nकल्याण इनामदार(१९३९ – २००८) (1)\nकवी गिरीश (१८९३ – १९७४) (2)\nकवी बी (१८७२ – १९४७) (2)\nकाव्यविहारी (१८८४ — १९७५) (1)\nकुंजविहारी (१८९६ – १९८१) (1)\nकुसुमाग्रज (१९१२ – १९९९) (20)\nके. ना. डांगे (1)\nकेशव मेश्राम (१९३७ – २००७) (1)\nकेशवकुमार (१८९८ – १९६९) (3)\nकेशवसुत (१८६६ – १९०५) (14)\nखलील मोमीन (हयात) (1)\nग. दि. माडगुळकर (१९१९ – १९७७) (14)\nग. ल. ठोकळ (१९०९ – १९८४) (1)\nग.त्र्यं.माडखोलकर (१८९९ – १९७६) (1)\nग.ल. ठोकळ (१९०९ – १९८४) (1)\nग.ह. पाटील (१९०६ – १९८९) (6)\nगजमल माळी (१९३५ - २०१७) (1)\nगिरिश (१८९३ – १९७३) (1)\nगोपीनाथ (१९०७ – २०००) (5)\nगोविंद (१८७४ – १९२६) (2)\nगोविंदाग्रज (१८८५ – १९१९) (7)\nग्रेस (१९४० – २०१२) (2)\nचंद्रशेखर (१८७१ – १९३७) (2)\nचोखामेळा (१३३८ – ) (1)\nजोतिबा फुले (१८२७ – १८९०) (2)\nडॉ. वसंत सावंत (१९३५ – १९९६) (1)\nडॉ. सुरेश सावंत (१९६० – हयात) (2)\nताराबाई मोडक (१८९२ - १९७३) (1)\nतुकाराम धांडे (– हयात) (1)\nदत्त कवी (१८७५ – १८९९) (5)\nदत्ता हलसगीकर (१९३४ – २०१२) (2)\nदु. आ. तिवारी (1)\nना. के. बेहेरे (1)\nना. गं. लिमये (1)\nना. धों. महानोर (१९४२ - हयात) (4)\nना. वा. टिळक (१८६२ - १९७४) (7)\nना.घ. देशपांडे (१९०९ - २०००) (5)\nनारायण कुलकर्णी कवठेकर ( १९५१ - हयात) (1)\nनारायण सुर्वे (१९२६ – २०१०) (4)\nनिकुंब (१९१९ – १९९९) (1)\nपद्मा विष्णू गोळे (१९१३ - १९९८) (5)\nपांडुरंग श्रा. गोरे (1)\nपु. शि. रेगे (१९१० - १९७८) (1)\nप्रभा गणोरकर (१९४५) (1)\nप्रवीण दवणे(– हयात) (1)\nफ. मुं. शिंदे (१९४८) (3)\nफादर स्टीफन्स (१५४९ - १६१९) (1)\nबहीणाबाई चौधरी (१८८० - १९५१) (10)\nबा. भ. बोरकर (१९१० – १९८४) (10)\nबा. सी. मर्ढेकर (१९०९ – १९५६) (6)\nबालकवी (१८९० – १९१८) (15)\nबाळकृष्ण भिडे (१८७४ - १९२९) (1)\nभा. दा. पाळंदे (1)\nभा. रा. तांबे (१८७४ - १९४१) (14)\nम. म. देशपांडे (१९२९ – २००५) (1)\nमंगेश पाडगांवकर (१९२९ – २०१५) (13)\nमनमोहन नातू (१९११ – १९९१) (3)\nमाधव (१८९२ – १९५८) (2)\nमाधव जूलियन (१८९४ – १९३९) (6)\nमुकुंदराज (११२० - १२१०) (1)\nमुक्तेश्वर (१६०९ -१६४५) (1)\nमुक्तेश्वर (१६०९ – १६४५) (1)\nमोरोपंत (१७२९ – १७९४) (2)\nयशवंत (१८९९ – १९८५) (13)\nरमेश तेंडुलकर (१९३० – १९९९) (1)\nरवींद्र भट (१९३९ – २००८) (1)\nरवींद्रनाथ टागोर (१८६१ – १९४१) (1)\nलक्ष्मीकांत तांबोळी (१९३९ – हयात) (2)\nवंदना विटणकर ( – २०११) (2)\nवसंत बापट (१९२२ – २००२) (11)\nवा. ना. आंधळे (1)\nवा. रा. कांत (१९१३ – १९९१) (1)\nवा.गो. मायदेव (१८९४ – १९६९) (7)\nवामन निंबाळकर (१९४३ – २०१०) (1)\nवामन पंडित (१६३६ – १६९५) (2)\nवासुदेव बळवंत पटवर्धन (1)\nवि. भि. कोलते (१९०८ - १९९८) (1)\nवि. स. खांडेकर (१८८९ – १९७६) (1)\nवि.दा. सावरकर (१८८३ – १९६६) (3)\nवि.म. कुलकर्णी (१९१७ – २०१०) (9)\nविठ्ठल वाघ (१९४५ – हयात) (3)\nविंदा करंदीकर (१९१८ – २०१०) (6)\nविनायक ओक (१८४० – १९१४) (1)\nशं. ल. नाईक (हयात) (2)\nशंकर रामाणी (१९२३ – २००३) (1)\nशंकर वैद्य (१९२८ – २०१४) (1)\nशरणकुमार लिंबाळे (१९५६ – हयात) (1)\nशशिकांत शिंदे (१९६७) (1)\nशांता शेळके (१९२२ – २००२) (9)\nशिरीष पै (१९२९) (1)\nश्री. दि. इनामदार (1)\nश्री. बा. रानडे (१८९२ – १९८४) (3)\nश्रीपाद कोल्हटकर (१८७१ – १९३४) (1)\nसंजीवनी मराठे (१९१६ – २०००) (2)\nसंत ज्ञानेश्वर (१२७५ – १२९६) (3)\nसंत तुकाराम (१६०८ – १६४९) (6)\nसंत नामदेव (१२७० – १३५०) (1)\nसतीश काळसेकर (फेब्रुवारी १९४२) (1)\nसदानंद रेगे (१९२३ – १९८२) (2)\nसमर्थ रामदास (१६०८ – १६८२) (2)\nसरला देवधर ( – १९९१) (1)\nसरिता पदकी (१९२८ – २०१५) (2)\nसाने गुरुजी (१८९९ – १९५०) (5)\nसावित्रीबाई फुले (१८३१ – १८८७) (1)\nसुरेश भट (१९३२ – २००३) (2)\nसेनापती बापट (१८८० – १९६७) (1)\nहरी स. गोखले (1)\nहिरा बनसोडे (१९१९ – ) (1)\nसुंदर माझी शाळा हो सुंदर माझी शाळा ll धृ ll शाळेभोवती सारी झाडं रक्षण करण्या आम्ही पुढं रोज आम्हाशी बोलतसे हा भिंतीवरचा फळा ll १ ll ...\nही आवडते मज मनापासुनी शाळा | लाविते लळा ही, जसा माउली बाळा || हास ऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी | ही तशीच शाळा, मुले इथे स्वच्छंदी |...\nचित्रकार : श्री. श्रीमंत होनराव, वाई शेतामधी माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो, कष्टतो माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंध्या खा...\nछोटेसे बहिण-भाऊ, उद्याला मोठाले होऊ उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला, नवीन आकार देऊ ll धृ ll ओसाड उजाड जागा, होतील सुंदर बागा शेता...\nमनिं धीर धरीं, शोक आवरीं जननी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll धृ० ll या न्यायाची, रीत मानवी असते l खरि ठरते, केव्हां चुकते किति दुर्दैवी, प्...\n~~ मान्यवरांच्या प्रतिक्रिया ~~\nज्येष्ठ कवयित्री सरिता पदकी यांची प्रतिक्रिया\nजेष्ठ बालसाहित्यिक श्री शं. ल. नाईक यांची प्रतिक्रिया\n\"बालभारती आठवणीतील कविता\" या ई-पुस्तकाबद्दल लोकसत्ता, मुंबई वृत्तांत मधील बातमी.\n१७ ऑक्टोबर २०११ रोजी प्रसिद्ध झालेली महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती मधील बातमी.\n~~~ कवितांची वर्गवारी ~~~\nअ आ आई~ अ आ ई~ अखंड~ अंगाई गीते~ अग्निपंख नभि फडफडु दे~ अजाण लेकरे~ अजुनि चालतोंचि वाट~ अढळ सौंदर्य~ अनंत-स्तोत्र~ अनंत~ अनामवीरा~ अमर हुतात्मे~ अरुण~ अरे संसार संसार~ असाच~ असो तुला देवा माझा~ अस्मान~ आइ~ आई मला दे ना~ आई~ आईपणाची भीती~ आईसारखे दैवत~ आकाशवेडी~ आकाशातील घारीस~ आजीचे घड्याळ~ आटपाट— नगरांतील काहणी~ आठवते ना~ आतां उजाडेल~ आता उठवू सारे रान~ आता~ आनंद~ आनंदाने नाचूया~ आनंदी - आनंद~ आपणच आपल्याला~ आभाळाची आम्ही लेकरे~ आमची मांजरी~ आमचे घर~ आम्ही कोण~ आम्ही तर जंगलची पांखरें~ आम्ही तिघे भाऊ~ आर्या आली बघ गाई~ आवाहन~ आव्हान~ आहे मनोहर तरी गमतें उदास~ इच्छा~ इंजिनदादा~ इथें~ इरलेवाली~\nउ ऊ ऋ ए ऐ ओ औ\nउगवले नारायण~ उघड उघड पाकळी~ उठा चिऊताई~ उतुंग आमुची उत्तर सीमा~ उदासीनता~ उद्यांचा काय नेम~ उद्योगी मुंग्या~ उपदेशपर आर्या~ उषा~ ऊठ गोपाळजी~ ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता~ ऋण~ ऋणाईत~ ऋणानुबंध~ एक खेडें~ एखाद्याचें नशीब~ ऐकव तव मधु बोल~ औदुंबर~\nकणभर तीळाची मणभर करामत~ कणा~ कधीं पाहातों~ कळयांची फुलें कशी झाली~ कळीचे फुल कसे झाले~ कशासाठी पोटासाठी~ कां रे नाठविसी~ कादरखां~ कापणी~ कावळा व आणि बगळा~ किती तरी दिवसांत~ किमया~ कुणकूण~ कृतज्ञता~ केकावली~ केवढे हे क्रौर्य~ केवळ माझा सह्यकडा~ कोकण~ कोकिलान्योक्ति~ कोलंबसचे गर्वगीत~ कोळ्याचा प्रयत्न~ क्रांतीचा जयजयकार~ खचतो माझा धीर~ खंड्या~ खबरदार जर टाच मारुनी~ खरा धर्म~ खापराचे दिवे~ खेळणी~ खोपा~\nगजान्योक्ती~ गढी~ गणपत वाणी~ गदड निळे~ गरगर गिरकी~ गवतफुला~ गवताचं पातं~ गाई घरा आल्या~ गाऊ त्यांना आरती~ गुराख्याचें गाणें~ गुलामाचें गाऱ्हाणें~ गे मायभू~ गोड हिवाळा~ गोदागौरव गोष्टी घराकडिल~ ग्रीष्मातल्या सकाळी~ घड्याळ~ घड्याळबाबा~ घन तमीं शुक्र बघ राज्य करी~ घननिळ~ घर कौलारू~ घर~ घरीं एकच पणती~ घाटातील वाट~ घाल घाल पिंगा वाऱ्या~ घे कुठार~ घेता~\nचढवू गगनी निशाण~ चांदोबाची गंमत~ चाफेकळी~ चिऊताईचीं पिलें~ चिंतातुर जंतू~ चित्रवीण~ चिमणा वासुदेव~ चिमणीचा घरटा~ चिमण्यांस~ चुकलेलें कोंकरुं~ चैत्र पाडवा~ छोटेसे बहिण भाऊ~\nजग-रहाटी जन पळभर म्हणतिल~ जनता अमर आहे~ जय जवान~ जयोस्तुते~ जरा अस्मान झुकले~ जलदाली~ जाईन दूर गावा~ जाग जाग भारता~ जालियनवाला बाग~ जिऊ जिकडेतिकडे पाणीच पाणी~ जिंकू किंवा मरू~ जीर्ण दुर्ग~ जीर्ण पाचोळा~ जे उरात उरते~ जो जो रे~ जोगिया~ ज्योत~ झप-झप चाललेत नाजुक पाय~ झपूर्झा झाडांचं मूल~ झाडे लावू~ झाल्या तिन्हिसांजा~ झांशिवाली~ झिणिझिणि वाजे बीन~ झुक झुक अगीनगाडी~ झुक झुक झुक गाडी~ झुळुक~\nट ठ ड ढ ण\nटप टप टाकित टापा~ टप‌ टप‌ पडती अंगावरती~ डराव डराव~ डरांव डरांव~ डाव्या हाताचा अर्ज~ डोंगरी शेत~\nतर मग गट्टी कोणाशी तळ्याकाठी~ तहान~ ताजी भाजी~ तांबियाचे नाणे~ ती शाळा~ तुतारी~ तुरुंगाच्या दारांत~ ते मर्‍हाटी बोलैन~ तेथें कर माझे जुळती~ तो श्रीकृष्णराओ जेथ~ थांब जरासा बाळ~ थांब पावसा ऊन पडूं दे~ थारा दे~ थेंबा थेंबा येतोस कोठून~ थोर तुझे उपकार~ दगडाची पार्थिव भिंत~ दान~ दास डोंगरी राहतो~ दिन दिन दिवाळी~ दिवाळी शके~ दीपज्योतीस~ दीपविसर्जन~ दुपार~ दूर दूर माझे घर~ दे~ देव अजब गारोडी~ देवा तुझे किती~ देवाचे घर~ देवाजीनें करुणा केली~ देह मंदिर चित्त मंदिर~ दोन दिवस~ द्वाड मनी~\nधमाल सुट्टी~ धरत्रीले दंडवत~ धाव धाव गा श्रीपती~ धूळपेरणी~ नको नको रे पावसा~ नदी आणि कवी~ नदीचे गाणे~ नंदीबैल~ नदीमाय~ नलराजा आणि हंस - 1~ नलराजा आणि हंस - २~ नलराजा आणि हंस - ३~ नवी पिढी~ नसती उठाठेव~ नाच रे मोरा~ नाहीं निर्मळ जीवन~ निज माझ्या बाळा~ निजलेल्या मुलास~ निरोप~ निर्झरास~ निर्धार~ निवडुंगाच्या शीर्ण फुलाचे~ नीतिशतकांतील वेंचे~\nपक्षी जाय दिगंतरा ~ पक्षी~ पंचारती~ पडुं आजारी~ पतंग उडवूं~ परमेश्वराची प्रार्थना~ पर्‍यांचे गाणे~ पलीकडे ओढ्यावर~ पसायदान~ पहा टाकले पुसुनी डोळे~ पाऊस कधीचा पडतो~ पाऊस खुळा~ पाऊस~ पाऊस~~ पाकोळी~ पाखरबोली~ पांखरा येशिल का परतून~ पांखरांची शाळा~ पाखरांनो तुम्ही~ पाणपोई~ पापाची वासना नको दावूं डोळां~ पारवा~ पाळींव पोपटास~ पावसाच्या धारा~ पाहुणचार~ पिंपळाचे पान~ पिसाट मन~ पीक खुशीत डोलतंया~ पुरे जाणतों मीच माझें बल~ पृथ्वीचे प्रेमगीत~ पेपर~ पैठणी पोटापुरता पसा पाहिजे~ पोपट~ प्रबोधन~ प्रभात~ प्रार्थना~ प्रेम कर भिल्लासारखं~ प्रेमस्वरूप आई~ फिर्याद~ फुंकर~ फुलपांखरू~ फुलपांखरूं~ फुलपांखरे~ फुलराणी~ फुलांची विनंति~ फुलात न्हाली पहाट ओली~\nबघ आई~ बलसागर भारत होवो~ बाप~ बापा रे~ बापुजींची प्राणज्योती~ बाभळी~ बाभळीविषयीं अन्योक्ति~ बाभुळझाड~ बालगीत~ बालिश बहु बायकांत बडबडला~ बाळ जातो दूर देशा~ बाळाची बोली~ बिकट वाट वहिवाट~ बिनभिंतीची शाळा~ भक्तांचिया लोभा~ भंगु दे काठिन्य~ भय इथले संपत नाही~ भिल्लाचा पोर~ भुईनळ्यांचे झाड फुलांचे~ भूपाळी भेटेन नऊ महिन्यांनीं~ भोंवरा~\nमंथर नाग~ मन~ मनीषा~ मयूरान्योक्ति~ मरणांत खरोखर जग जगतें~ मराठबाणा~ मराठी भाषेची प्रशस्ति~ मराठी माती~ महाराष्ट्र गीत~ महाराष्ट्रलक्ष्मी~ माझा गाव~ माझा भारत~ माझा हिंदुस्थान~ माझि शाळा~ माझी आई माझी आई~ माझी कन्या~ माझी बाहुली~ माझी माय सरसोती~ माझी मुक्ताई~ माझी शाळा~ माझें घड्याळ~ माझ्या गोव्याच्या भूमीत~ माझ्या छकुलीचे डोळे~ माझ्या जन्मभूमीचें नांव~ माझ्या शब्दांनो माणूस~ माणूसपण गारठलंय~ मातृभूमीस वंदन~ माधुकरी~ मानव म्हणावे का~ मामाची गाडी~ माय मराठी~ माय~ मायबोली~ मावळत्या सूर्याप्रत~ माहेर~ मित्र आमुचा नवा~ मी कोण मी फूल तृणांतिल इवलें~ मी वाचवतोय~ मीच माझा एककल्ली~ मुक्या जिवांचे दु:ख~ मुलांस बोध~ मृग~ मृगाचिये अंगीं~ मेंढपाळ~ मोगर्‍याचा हार~ या झोपडीत माझ्या~ या बालांनो~ या भारतात बंधुभाव~ या लाडक्या मुलांनो~ येवढे द्यावे~\nराजहंस माझा निजला~ राजहंस~ राज्याभिषेक गीत~ राज्याभिषेक गीत~~ रानपांखरा~ रानवेडी~ रानांत पडलेले फूल~ रानातल्या बोरीला~ रायबा~ रिकामे मधुघट~ रुद्रास आवाहन~ लढा वीर हो लढा~ लमाणांचा तांडा~ लाडकी बाहुली~ लाला टांगेवाला~ लेझिम~ वनसुधा~ वाट ~ वाट~ वाढदिवस~ वारूळ~ वासरू~ वासुदेव आला~ विझता विझता~ विटीदांडूचा खेळ~ विद्याप्रशंसा~ विद्यार्थ्याप्रत~ विमान~ विवेक~ विवेकसिंधु~ विश्वास ठेव~ वेडं कोकरु~\nशतकानंतर आज पाहिली~ शतदा प्रेम करावे~ शबरीगीत~ शब्द ~ शब्द~~ शहाणी बाहुली~ शांत बहरलेली रात्र~ शांत सागरी कशास~ शांताचेया घरा~ शांती (प्रार्थना) शांती~ शापित मी तगमगतो~ शाळेचा रस्ता~ शासन~ शिंग फुंकिले रणी~ शिशिर~ (हिवाळा) शुकान्योक्ति~ शूर शिपाई~ शेतकींतील सुख शेवटचा लाडू~ श्रावण~ श्रावणबाळ~ श्रावणमास~ श्री ज्ञानेश्वर समाधीवर्णन~ श्रीमहाराष्ट्रगीत~ श्रीरंग ~\nस ​ह ळ क्ष ज्ञ\nसकाळ~ सकाळ~~ सण एक दिन~ संतवाणी~ संताजींची घोडदौड~ सतारीचे बोल~ संथ निळे हें पाणी~ समतेचे हे तुफान उठले~ समाधी~ सरस्वतीची भूपाळी~ सरितेचें चरित~ सहानभूती~ सांग मला रे सांग मला~ सांग सांग भोलानाथ~ सागर~ सागरास~ सांगा कस जगायचं~ सात रंग~ सायंकाळची शोभा~ सारीं फुलेंच फुलें~ सिंहान्योक्ति~ सुंदर माझी शाळा~ सुंदर मी होणार~ सुंदरतेची भेट~ सूर्यान्योक्ति~ सैनिकाप्रत~ स्पर्शातून~ स्फूर्ति~ स्वर्ग~ स्वातंत्र्यलक्ष्मीस मुजरा~ हरिणान्योक्ती~ हा देश माझा~ हा हिंददेश माझा~ हिंमत द्या थोडी~ हिरकणी~ हिरवळ आणिक पाणी~ हिरवें तळकोंकण~ हिरीताचं देनं घेनं~ हे कोण गे आई हे राष्ट्र देवतांचे~ ह्या दु:खाच्या कढईची~ ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे~\nअंगाईगीत (4) अभंग (9) आर्या (1) ओवी (8) ग्रामीण कविता (2) छंद-बद्ध (10) दशपदी (2) पोवाडा (1) प्रार्थना (3) फटका (1) बडबडगीत (2) बालगीत (35) भूपाळी (1) मुक्तछंद (5) शौर्यगीत (9) स्वदेशप्रेम (10)\nमराठी कवी - अल्प-परिचय\nविसाव्या शतकातील 'युगप्रवर्तक' - बा. सी. मर्ढेकर\nबालभारती - फेसबुक पृष्ठ\nबालभारती - फेसबुक पृष्ठ\nमराठी ब्लॉग जगत्‌ - विजेट कोड\nबालभारती - वाचक (Followers)\n\"बालभारती - मराठी कविता\" ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये. . Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/movies/carry-on-deshpande", "date_download": "2018-04-26T13:33:15Z", "digest": "sha1:3ZWQIJXVQSM2O4TLEV4NKC5YWL34KZTV", "length": 2528, "nlines": 49, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Carry On Deshpande | Marathi Dhamaal", "raw_content": "\nदिग्दर्शक : विजय पाटकर\nनिर्माता : गणेश हजारे\nनिर्मितीसंस्था : अथर्व फॉर यू रिक्रेयशन अॅण्ड मिडिया प्रा. लि.\nकलाकार : पुष्कर श्रोत्री, हेमलता बाने, सागर कारंडे, संजय खापरे, मानसी नाईक, सीमा कदम, जयवंत वाडकर, विजय कदम\nकथा : हेमंत एदलाबादकर\nपटकथा : हेमंत एदलाबादकर\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation आता ‘डोण्ट वरी बी हॅप्पी’ सिंगापूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2752", "date_download": "2018-04-26T13:20:09Z", "digest": "sha1:OYVPZQCQLMI6VLJXTBGTZ2G5UG7QNUAT", "length": 8391, "nlines": 59, "source_domain": "mr.upakram.org", "title": "अश्या संकट काळी सर्व देश आपल्या पाठीशी आहे | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nअश्या संकट काळी सर्व देश आपल्या पाठीशी आहे\nलेह ला ढग फुटीने जीवन उद्धवस्त झाले. अश्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी सरकारला अकस्मात मोठ्या प्रमाणात हजारो करोडो रुपये खर्च करावे लागतात. या खर्चास आपलाही हातभार लागावा आणि अश्या संकट काळी सर्व देश आपल्या पाठीशी आहे हे सांगत काश्मीर पासून कन्याकुमारी आणि मुंबई पासून थेट अरुणाचल पर्यंत लाखो करोडो भारतीय हात पुढे येत, पैश्या पाऊस पडतो इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा नैसर्गिक आपत्ती फंडात जमा होत असे. सोने चांदी, कपडालत्ता,इतकेच काय स्त्रिया आपले सोभाग्य लेणे मंगळसूत्र सुद्धा या फंडात देत असत. पण कारगिल फंडातील नेत्यांच्या भ्रष्ट्राचारा मुळे सामान्य जनता आता अश्या फंडाना मदत करेनाशी झाली आहे आणि सामाजिक संस्था सुद्धा असे फंड गोळा करण्यास पुढे येत नाही. . बंद फ्लट च्या संस्कृती प्रमाणे मला काय मी मजेत आहेना बाकी बांधव गेले खड्यात ही देशवासीयांची प्रवृत्ती वाढत आहे.यामुळे गुन्हा कोणाचा शिक्षा कोणाला असा प्रकार झाला आहे. ज्यांनी गुन्हा केला त्यांना कोणतीही शिक्षा झाली नाही , पण गरजू,आपत्तीत सापडलेली होरपळून जात आहे. मेरा देश महान\nएक दिवस अख्खा देशच खड्ड्यात जाणार आहे.\n>> पैश्या पाऊस पडतो इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा नैसर्गिक आपत्ती फंडात जमा होत असे\nपैश्याचा पाऊस आजही पडतो पण तो फक्त खेळांसाठी (IPL CWG ), लोकांच्या जीवासाठी नव्हे.\n>> इतकेच काय स्त्रिया आपले सोभाग्य लेणे मंगळसूत्र सुद्धा या फंडात देत असत.\nआजकाल स्त्रिया मंगळसूत्र नाही तर कपडे मागा, लगेच काढून देतील (शक्यतो bollywood मधल्या)\n>> बंद फ्लट च्या संस्कृती प्रमाणे मला काय मी मजेत आहेना बाकी बांधव गेले खड्यात ही देशवासीयांची प्रवृत्ती वाढत आहे.\nएक दिवस अख्खा देशच खड्ड्यात जाणार आहे.\n>> ज्यांनी गुन्हा केला त्यांना कोणतीही शिक्षा झाली नाही\nती होणे हे शक्य नाही.\nवकील, न्यायाधीश, न्याय देवता, लक्ष्मी, सरस्वती, शक्ती इतकी अस्त्रे खिशात असताना कोणत्या राजकार्त्याला शिक्षा होणे शक्य आहे \n>> मेरा देश महान\nएक योगा गुरु मला नुकतेच म्हणाले कि हिंदू धर्म शिल्लक राहणार आहे पण तो भारतातल्या लोकांमुळे नव्हे तर जे भारताबाहेर गेले आहेत केवळ त्यांच्यामुळे.\nभारतातले एक तर चीन कडून सपाटून मार खाणार आहेत किव्वा पाकिस्तान कडून मारले जाणार आहेत.\nचीनचा धोका कोणाच कसे ओळखत नाहीये ह्याचा आश्चर्य वाटत आहे.\nखरंच इच्छा असेल तर\nज्यांना खरंच काही करायची इच्छा असेल त्यांनी पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत (रिलिफ) निधीमधे मदत द्यावी. हे पैसे थेट पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून वापरले जात असल्याने भ्रष्टाचाराची शक्यता कमी वाटते.\nयाशिवाय असे सामाजिक संस्थांकडूनही घेतले जाणारे बरेच निधी आहेत. उदा. हा बघा\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हालाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nजालावरील मतभेद विसरून सगळ्यांनी सढळ हाताने लेह पीडितांना मदत करा\nमी आत्ताच मनुष्य संसाधन विभागाशी ह्या बाबतीती बोललो.\nआमची सगळी कंपनीचे कर्मचारी मिळून ह्यात मदत करतील अशी आशा आहे.\nजालावरील मतभेद विसरून सगळ्यांनी सढळ हाताने लेह पीडितांना मदत करावी हि विनंती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://onjalitalifulpakhare.blogspot.in/", "date_download": "2018-04-26T12:53:11Z", "digest": "sha1:3MVU5345KXEVTJOMY57UASWXEKXPAXAN", "length": 80657, "nlines": 134, "source_domain": "onjalitalifulpakhare.blogspot.in", "title": "ओंजळीतली फुलपाखरे", "raw_content": "\nमाझ्या फुलपाखरांच्या मागे पळता पळता, माझा देश सोडून, साता-समुद्रापार कधी पोचले कळलंच नाही. मग याच फुलपाखरांच्या अभ्यासाच्या निमित्ताने नवनवीन देश, नवीन संस्कृती बघता आली, नवीन माणसे जोडता आली. या सगळ्या प्रवासात अनुभवता आलेले आंबट-गोड किस्से ओंजळीत भरून आणले आहेत, खास तुमच्यासाठी हीच ती, रंगी-बेरंगी अनुभवांच्या फुलपाखरांची ओंजळ\nरविवार, २६ फेब्रुवारी, २०१७\nकोस्टा रीका ....... दिल की नज़र से \nतसं पाहायला गेलं तर, मी कोस्टा रीकाला जाण्याचा योग हा योगायोगानंच माझ्या भ्रमण क्षेत्रात आला असं म्हणावं लागेल. माझ्या संशोधन कार्याच्या निमित्ताने जर्मनी, स्वीडन आणि पनामा मध्ये बरीच फिरले. पनामामधे आणि कोस्टा रीकामधे UK student व्हिसा असल्यास सहा महिन्याचा On entry व्हिसा मिळतो. माझे पनामा मधले काम लांबले आणि म्हणून व्हिसा सुद्धा वाढवावा लागला. हातात वेळ कमी असल्यामुळे एक सोप्पा उपाय म्हणजे जवळच्या दुसऱ्या देशात जाऊन परत येणे; म्हणजे आठवडाभर राहून परत आल्यावर On entry परत नवीन व्हिसा मिळतो. आणि ह्याच निमित्ताने माझ्या पासपोर्टवर सुद्धा कोस्टा रीकाचा शिक्का बसला. तशी मी काही प्रवासावेडी व्यक्ती नाही आणि ट्रिप म्हंटलं की नातेवाईकांचा आणि मित्र-मैत्रिणींचा मोठ्ठा ग्रुप हेच डोक्यात येतं. मला एकटीने प्रवास करायला अजिबात आवडत नाही, पण गरज आहे आणि पर्याय नाही म्हटल्यावर ' आलिया भोगासी .. ' च्या वाटेवर चालू पडले. तिकडच्या काही स्थानिक मित्रांना विचारलं तेव्हा कळलं की Puerto Viejo ( पुएर्तो व्हिओ ) हे कोस्टा रिका मधील एकदा तरी पाहावं असं टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. तिथे विद्यार्थ्यांना राहायला परवडतील अशी हॉस्टेल सारखी हॉटेल्स आहेत आणि मुळात सुरक्षित आहे. तशी, मी माझं आठवड्याचं काम सुद्धा एक दिवस बसून प्लॅन करणारी मुलगी आहे. पण तेव्हा काय मनात आलं कुणास ठाऊक; बसचं तिकिटंही आधी नं काढता बॅग भरली आणि निघाले....... Bag packing through Costa Rica \nपनामामधे मी Gamboa ( गॅम्बोआ ) नावाच्या गावात राहत होते. Gamboa ते पनामा सिटी एक बस, पनामा सिटी ते पनामा बॉर्डर जवळच्या गावापर्यंत दुसरी बस, त्या गावापासून बॉर्डर पर्यंत टॅक्सी आणि क्रॉस केल्यावर पुएर्तो व्हिओ पर्यंत तिसरी बस.... असा जवळ जवळ २७ तासांचा प्रवास मी अनोळखी भाषा, नवीन लोक आणि सातासमुद्रापार असलेल्या देशांमध्ये कसा केला ह्याचं मला अजूनही कधी कधी आश्चर्य वाटतं पण हे शक्य झालं ते केवळ त्या देशातल्या मोठं मन आणि दिलखुलास मिजास असलेल्या लोकांमुळे..... माझे तीनही बस प्रवास मी गप्पा मारत मारत म्हणजेच dumb-charades खेळत खेळत केले... आणि प्रत्येक ठिकाणी मला कुणी ना कुणी मदत करायला होतंच पण हे शक्य झालं ते केवळ त्या देशातल्या मोठं मन आणि दिलखुलास मिजास असलेल्या लोकांमुळे..... माझे तीनही बस प्रवास मी गप्पा मारत मारत म्हणजेच dumb-charades खेळत खेळत केले... आणि प्रत्येक ठिकाणी मला कुणी ना कुणी मदत करायला होतंच तसे त्या २७ तासांमधले ४ तास माझे बॉर्डर वरच्या ऑफिसरना माझी केस समाजवण्यातच गेले. भारतीय मुलगी, भारतीय पासपोर्ट, UK व्हिसा + युरोपियन व्हिसा + एक आधीच असलेला पानामाचा On entry व्हिसा ....\nबॉर्डर वरील मोडकळीस आलेला ब्रिज\nहे सगळं समीकरण त्यांना समजावून सांगता सांगता माझे ४ तास खर्ची पडले त्या बॉर्डरवर पनामा आणि कोस्टा रीकाच्या मधे एक अत्यंत मोडकळीस आलेला लाकडी पूल आहे, जो फक्त चालत पार करता येऊ शकतो. तो क्रॉस केला की आपण दुसऱ्या देशात पोचतो. तो ब्रिज बघता कुणालाही वाटणार नाही की याच्या दोन टोकाला दोन वेगळे देश आहेत. पण पनामा नंतर कोस्टा रीका पाहताना मात्र मला प्रकर्षाने जाणवलं की पनामापेक्षाही कोस्टा रीका जास्तं सुंदर आहे. शहरीकरणाचा जो हात सध्या पानामावरून फिरू पाहतो आहे तो सुदैवाने अजूनतरी कोस्टा रीका पासून लांब आहे. पुएर्तो व्हिओ बॉर्डर पासून जरा लांबच आहे, म्हणजे बसने जवळ जवळ दोन-अडीच तास लागतात. Puerto viejo किंवा Puerto viejo de talamanca हे समुद्रकिनारी वसलेलं एक छोटंसं गावच आहे. मुळात कोस्टा रीका हा देशच इतका छोटा आहे की गाडीने एका दिवसात एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सहज जात येईल.\nPuerto Viejo मधील रम्य निळाशार समुद्र किनारा \nबसमधून पुएर्तो व्हिओला उतरल्यावर माझ्या दोन छोट्या बॅगा सावरत सावरत हॉटेल शोधायला निघाले. बुकिंग तर केलंच नव्हतं आणि विद्यार्थी दशेत असल्याने पाकीट सुद्धा जरा हलकच होतं. सगळ्यात पहिल्यांदा स्टुडंट हॉस्टेल पाहिलं आणि गेल्या पावली बाहेर आले. तसं काही वाईट नव्हतं, पण तिथे शांतता मिळाली असती असं काही वाटलं नाही. मग वाटेत दिसेल त्या प्रत्येक हॉटेल मध्ये चौकशी करायला सुरुवात केली. पण एकही हॉटेल परवडेल अशा रेंजमधे येत नव्हतं. एक-दोन चकरा मारल्यावर एका हॉटेलच्या बाहेर विचार करत उभी होते. थोड्या वेळात एक आफ्रिकन काका बाहेर आले. त्यांनी मला माझा प्रॉब्लेम विचारला, आणि मीही सरळ सरळ सांगितलं, 'हॉस्टेलमध्ये राहण्याची इच्छा नाही आणि हॉटेलमध्ये राहण्याइतके पैसेही नाहीत ' त्यावर ते म्हणाले, \"चल, मी तुला एक छोटी रूम देतो, तुला जितके जमतील तितके पैसे तू मला दे ' त्यावर ते म्हणाले, \"चल, मी तुला एक छोटी रूम देतो, तुला जितके जमतील तितके पैसे तू मला दे \". मला खूप आश्चर्य वाटलं, माझ्याशी काहीही देणं-घेणं नसताना त्यांनी माझी मदत का केली\". मला खूप आश्चर्य वाटलं, माझ्याशी काहीही देणं-घेणं नसताना त्यांनी माझी मदत का केली मनात आलेले नकोसे विचार मागे टाकल्यावर वाटलं, कदाचित आपल्याप्रमाणे त्यांच्याकडेही 'अतिथी देवो भव मनात आलेले नकोसे विचार मागे टाकल्यावर वाटलं, कदाचित आपल्याप्रमाणे त्यांच्याकडेही 'अतिथी देवो भव ' ही म्हण प्रचलित असावी. सगळ्या सुविधा असलेली एक छोटीशी खोली त्यांनी मला बहाल केली. हॉटेलचं नाव होतं, हॉटेल अगापी \nलाटा अंगावर झेलत उभा असलेला खडक\nएक छोटं टुमदार हॉटेल, हॉटेलचं मागचं गेट ओलांडून गेलं की लगेच समुद्र त्या समुद्रकिनाऱ्यावरून समुद्राच्या मधोमध तप करायला उभा राहिल्यासारखा एक भव्य खडक समुद्राच्या लाटा अंगावर झेलत उभा असलेला दिसायचा. ते पाहून शांता शेळकेंची कविता परत मनात उमटून गेली..\nनिळा निळा समुद्र आणि बेट पाचूचे मधे ..\nतिथेच मी, तिथेच मी मनात कोणीसे वदे \nत्याचं ते रूप पाहून आणि समुद्राची ती अथांग गाज ऐकून स्वतःच्या खुजेपणाची जाणीव प्रकर्षाने होत होती. बॅगा रूमवर टाकून मी समुद्रावर गेले आणि ती समुद्राची गाज ऐकत एका खडकावर बसून राहिले. समोरच्या खडकांवर लाटा आवेशाने आदळत होत्या आणि प्रत्येक लाटेचा आदळताना आवाजही वेगळा येत होता, जणू ती प्रत्येक लाट त्या अथांग सागराच्या पोटातलं एक नवीन गुपित माझ्या कानात सांगत होती तो समुद्र, ती शांताता आणि मी असा पहिला दिवस कसा निघून गेला कळलंच नाही....\nपुएर्तो व्हीओमधील Jaguar Rescue Centre म्हणजे जंगलवेड्या सर्व व्यक्तींसाठी एक पर्वणीच माझ्या हॉटेलपासून जरा लांब असलं तरी मी चालत, हिंडत-फिरत, कोस्टा रीका बघत जायचं ठरवलं. चालता चालता मधूनच एक हाक ऐकू आली, \"नमस्ते माझ्या हॉटेलपासून जरा लांब असलं तरी मी चालत, हिंडत-फिरत, कोस्टा रीका बघत जायचं ठरवलं. चालता चालता मधूनच एक हाक ऐकू आली, \"नमस्ते \"..... मी चमकलेच .... कोस्टा रीकामधे \"..... मी चमकलेच .... कोस्टा रीकामधे नमस्ते वळून पाहिलं तर एक गृहस्थ रस्त्यापलीकडून माझ्या दिशेने हसत चालत येत होते. माणूस तर गोरा होता, पण चेहऱ्यावर मला वर्षानुवर्षे ओळखत असल्यासारखे स्मित मी पण सवयीने 'नमस्ते' म्हणाले.... माझं आश्चर्यात चिंब भिजलेलं 'नमस्ते' ऐकून आणि चेहऱ्यावर उमटलेली असंख्य प्रश्नचिन्हं बघून त्यांनीच खुलासा केला, \"तुम्ही भारतीय ना मी पण सवयीने 'नमस्ते' म्हणाले.... माझं आश्चर्यात चिंब भिजलेलं 'नमस्ते' ऐकून आणि चेहऱ्यावर उमटलेली असंख्य प्रश्नचिन्हं बघून त्यांनीच खुलासा केला, \"तुम्ही भारतीय ना मी लांबूनच ओळखलं तुम्हाला.. काय आहे, की मी कामानिमित्त अनेकदा भारतात राहून आलो आहे, त्यामुळे भारतीय व्यक्ती मी गर्दीतही अगदी सहज ओळखु शकतो मी लांबूनच ओळखलं तुम्हाला.. काय आहे, की मी कामानिमित्त अनेकदा भारतात राहून आलो आहे, त्यामुळे भारतीय व्यक्ती मी गर्दीतही अगदी सहज ओळखु शकतो \" त्यांचं नाव होतं ' इग्नाशिओ गिल ' ( Ignacio Gil ) \" त्यांचं नाव होतं ' इग्नाशिओ गिल ' ( Ignacio Gil ) मुळचे कोस्टा रिकन असलेलं, चाळीशीच्या आत-बाहेरचं, एक दिलखुलास व्यक्तिमत्व मुळचे कोस्टा रिकन असलेलं, चाळीशीच्या आत-बाहेरचं, एक दिलखुलास व्यक्तिमत्व पहिली तोंडओळख झाल्यावर कळलं की त्यांची कोस्टा रीका आणि पनामामधे मिळून जवळ जवळ १०० एकरापेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे. काही जागांवर डेस्टिनेशन स्पेशल हॉटेल्स बांधली आहेत आणि तरी कोस्टा रीका मधली ४० एकराएवढी जागा जंगल म्हणून राखीव ठेवली आहे. त्यांच्याकडे पाहून त्यांच्या श्रीमंतीचा अंदाजही कुणाला येणार नाही, उलट ते माझंच कौतुक जास्तं करत होते, की मी घरापासून इतकी लांब शिक्षणासाठी राहते आणि इतक्या वेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेतेय. \"तुला वेळ असेल तेव्हा सांग, मी तुला इकडचं जंगल दाखवतो पहिली तोंडओळख झाल्यावर कळलं की त्यांची कोस्टा रीका आणि पनामामधे मिळून जवळ जवळ १०० एकरापेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे. काही जागांवर डेस्टिनेशन स्पेशल हॉटेल्स बांधली आहेत आणि तरी कोस्टा रीका मधली ४० एकराएवढी जागा जंगल म्हणून राखीव ठेवली आहे. त्यांच्याकडे पाहून त्यांच्या श्रीमंतीचा अंदाजही कुणाला येणार नाही, उलट ते माझंच कौतुक जास्तं करत होते, की मी घरापासून इतकी लांब शिक्षणासाठी राहते आणि इतक्या वेगळ्या क्षेत्रात शिक्षण घेतेय. \"तुला वेळ असेल तेव्हा सांग, मी तुला इकडचं जंगल दाखवतो \" या बोलीवर ई-मेल ची अदलाबदल करून मी पुढे निघाले.\nJaguar Rescue Center ला पोचल्यावर कळलं कि तिथे हर प्रकारच्या प्राण्यांवरती उपचार केले जातात. अगदी ' स्लॉथ ' नावाच्या कासवापेक्षाही हळू चालणाऱ्या प्राण्यापासून ते वेगवेगळ्या प्रकारच्या सापांपर्यंत \nकोस्टा रीका मधील प्रसिद्ध Golden eyelash viper\nआणि एकदा का हे प्राणी बरे झाले की त्यांना परत जंगलात सोडून दिले जाते. तिथे उपचार घेऊन बरी झालेली हरणं, वेगवेगळ्या जातीची माकडं अगदी मुक्तपणे विहरत होती. एक Toucan ( टुकन ) नावाचा पक्षी तर टूर गाईड सारखा पूर्ण वेळ आमच्या ग्रुपबरोबर फिरत होता. गाईड म्हणाला , की त्याला उडता येत नसल्याने तो कायम इथेच राहतो आणि येणाऱ्या लहान मुलांच्या खोड्या पण काढतो कोस्टा रीकाची संपूर्ण जैव-विविधता एकाच ठिकाणी पाहायची असेल तर या सेंटरला नक्की भेट द्यावी. माझा पूर्ण दिवस इथे कसा निघून गेला कळलंच नाही.\nटूर गाईड म्हणून फिरणारा टूकन पक्षी\nपुढचे दोन दिवस मात्र धो-धो पावसाने जाम गोची केली. बाहेर पडायची सोयच उरली नव्हती. मग काय, रूमवर तंगड्या पसरून पिक्चर बघत दोन दिवस काढावे लागले. तिसऱ्या दिवशी दुपारी मात्र देवाने फुंकर मारून ढग ढकलून द्यावेत तसे अचानक सगळे ढग संपावर गेले आणि अरुण महाराजांनी कृपा केली. ' आता आज फिरायला कुठे जावं ' या विचारात असतानाच हॉटेलचे काका आले, \" तुला कुणीतरी भेटायला आलंय ' या विचारात असतानाच हॉटेलचे काका आले, \" तुला कुणीतरी भेटायला आलंय \"... मला इथे कोण येणार भेटायला \"... मला इथे कोण येणार भेटायला बाहेर आले तर समोर Ignacio दत्त म्हणून उभे बाहेर आले तर समोर Ignacio दत्त म्हणून उभे परवा बोलताना त्यांना कळलं होता मी कुठल्या हॉटेल मध्ये राहतेय, म्हणून ते सहज आले होते. म्हणाले, \" जाऊया आज जंगल बघायला परवा बोलताना त्यांना कळलं होता मी कुठल्या हॉटेल मध्ये राहतेय, म्हणून ते सहज आले होते. म्हणाले, \" जाऊया आज जंगल बघायला \"........ अचानक माझ्यावर एक \"मुलगी\" म्हणून करण्यात आलेले \"संस्कार\" डोकं वर काढू लागले..... मी एकटी \"........ अचानक माझ्यावर एक \"मुलगी\" म्हणून करण्यात आलेले \"संस्कार\" डोकं वर काढू लागले..... मी एकटी .... अनोळखी देशात .... बरोबर फोन पण नाही.... अशा परिस्थितीत, एका पूर्णपणे अनोळखी \"पुरुषा\" बरोबर ... मी जावं का बाहेर हे रिस्की नक्कीच होतं, पण लहानपणापासून आईने मनातल्या आतल्या आवाजावर जास्तं विश्वास ठेवायला शिकवलं होता. ती म्हणायची, \"आधी माणूस ओळखायला, वाचायला शिका... सगळ्या अपेक्षित-अनपेक्षित प्रश्नांची उत्तरं शोधून ठेवा... आणि मारा बिनधास्त उडी हे रिस्की नक्कीच होतं, पण लहानपणापासून आईने मनातल्या आतल्या आवाजावर जास्तं विश्वास ठेवायला शिकवलं होता. ती म्हणायची, \"आधी माणूस ओळखायला, वाचायला शिका... सगळ्या अपेक्षित-अनपेक्षित प्रश्नांची उत्तरं शोधून ठेवा... आणि मारा बिनधास्त उडी \" एक basic instinct होती आणि माणूस म्हणून Ignacio मला पटले होते. तरी, हॉटेलच्या काकांकडे Ignacio चा नंबर दिला, आई, ताई आणि परागला मेल करून कळवलं आणि निघाले. आणि माझा हा निर्णय अगदीच योग्य ठरला.\nIgnacio च्या जंगलात आम्ही अनेक साप, Poison Dart Frogs ( एक प्रकारचे विषारी बेडूक ) आणि ज्यापासून चॉकलेट बनवतात ती Coco ची झाडे आणि फळे पहिली. तिथेच त्यांनी एक छोटंसं संगमरवरी मंदिर बांधलं होतं. आणि विचारत होते ... \" बरोबर बांधलंय ना मी \" हे ऐकून, एक भारतीय म्हणून माझा उर अभिमानाने भरून आला.\nजंगलातील साप दाखवणारे Ignacio Gil\nआपली संस्कृती इतकी समृद्ध आहे की साता-समुद्रापल्याडच्या कोस्टा रीकन नागरिकालाही त्याची भुरळ पडावी. Ignacio नी मला त्यांच्या जंगलात तर फिरवलंच, शिवाय तिकडची प्रसिद्ध chocolate brownie सुद्धा घेऊन दिली. गाडीतून कोस्टा रीकाच्या एका बॉर्डर पर्यंत नेऊन आणलं, कुठल्या जागांवर फिरणं सुरक्षित नाही हे देखील सांगितलं आणि मग सुखरूप घरी सोडलं. मी रूमवर पोचून घरी कळवेपर्यंत आई, ताई, पराग आणि ते हॉटेलचे काकासुद्धा जरा टेन्शन मधेच होते. आणि माझा अनुभव ऐकून मात्र घरच्यांनी हातच टेकले. चौथा आणि शेवटचा दिवस माझा सगळ्यांसाठी चॉकलेटची खरेदी करण्यातच गेला. मग हॉटेलच्या काकांचा निरोप घेतला, Ignacio ना Thank you चे मेल केलं आणि बॅक तो पॅव्हेलियन ... सॉरी सॉरी .. पनामा \nहा संपूर्ण अनुभवच मला माणूस म्हणून समृद्ध करणारा ठरला. माणसांमधे माणूसपण अजूनही शिल्लक आहे, कदाचित माणूस म्हणून विश्वास ठेवायला आपणच कमी पडतो रंग-रूप आणि भाषेपल्याडच्या ह्या नात्यांची वीण माझ्या या प्रवासादरम्यान आणखीनच घट्ट होत गेली रंग-रूप आणि भाषेपल्याडच्या ह्या नात्यांची वीण माझ्या या प्रवासादरम्यान आणखीनच घट्ट होत गेली हि वीण यापुढेही अशीच पक्की राहावी हीच सदिच्छा हि वीण यापुढेही अशीच पक्की राहावी हीच सदिच्छा सुदैवाने जर परत कोस्टा रीका पाहण्याची संधी मिळाली तर फिरण्यापेक्षा या जोडलेल्या माणसांना भेटायला मी आवर्जून जाईन.\nद्वारा पोस्ट केलेले Sohini Vanjari येथे २:१५ म.पू. ७ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nमंगळवार, ३ डिसेंबर, २०१३\nहोळीचे रंग …… की रंगांची होळी \nआपण सगळेच कायम ऐकत आलो आहोत, की एखादी गोष्ट आपल्यापासून लांब गेली की त्या गोष्टीची खरी किंमत कळते. आणि सगळ्यांनी हे कधी ना कधी अनुभवलेलं असेलंच. त्यातलीच एक आता मी पण आहे. चोवीस वर्ष भारतात राहूनही आपल्या सण-वारांपासून मी लांबच होते. 'आपले सण' हा निबंध लिहायला सांगितला, की रुक्षपणे काही माहितीपर शब्द एका पानावर खरडले जायचे. आता वाईट वाटतं, संस्कृतीने इतकी सुंदर, उबदार शाल या सणांच्या रूपाने आपल्याला पांघरली होती, पण तिचं महत्व नवीन कपडे आणि एका निबंधाइतकंच उरलं होतं. आपला देश सोडला आणि या थंड प्रदेशात त्या शालीचं महत्व खऱ्या अर्थाने कळलं. मग मोजकेच का असेना, पण आपली माणसं गोळा करून गणपती, गुढी-पाडवा, संक्रांत, होळी, दिवाळी, असे सगळे सण साता-समुद्रापारदेखील रुजू लागले. Cambridge मध्ये गोळा झालेला सगळा नवीन गोतावळा सोडून, कामानिमित्त या वर्षी पनामा गाठलं आणि विणत आणलेली शाल पुन्हा उसवल्यासारखी वाटली. मग म्हटलं जाऊ दे , आपले सण या नव्या प्रदेशात नव्या अर्थाने शोधूया, नव्या चष्म्यातून पाहूया चष्मा बदलला आणि निसर्गात लपून बसलेले आपले सण उठून दिसायला लागले. अशीच ही माझी पक्षा-प्राण्यांबरोबर, झाडांबरोबर आणि माझ्या फुलपाखरांबरोबरची पहिली-वहिली होळी\nजांभळा रंग ल्यालेले कृष्णकमळ\nरंग माझा वेगळा, ढंग माझा वेगळा\nएकदा कामात मन रमलं की दिवस, आठवडे कसे निघून जातात कळतंच नाही. पानामामधे पहिले दोन महिने भुर्रकन उडून गेले. आजूबाजूला इतकं काही बघण्यासारखं होतं की 'कालनिर्णय' चाही विसर पडला होता. बघता बघता मार्च येउन ठेपला सुद्धा घरापासून ग्रीन-हाउस पर्यंतचा रस्ता म्हणजे पर्वणीच असायची. रमत-गमत, फोटो काढत, कामाच्या ठिकाणी वेळेत पोचत यावं म्हणून कितीही लवकर घर सोडलं, तरी अजून वेळ हवा होता असंच वाटायचं. २६ मार्चची सकाळ…… नेहमीप्रमाणे आवरून घर सोडलं. थोडसं चालून पुढे आलं की दाट जंगलाचा एक पट्टा रस्त्याच्या दोन्ही कडांना लागून होता आणि या जंगलात हिरवीगर्द झाडे दाटीवाटीने उभी होती. जरासा रस्ता सोडून पायवाटेने जंगलात शिरलं की टळटळीत ऊन्हंही सावल्यांमधे हरवून जायची. पानांचा रंगही अगदी गडद हिरवा, इतका, की पोपटही आपला पोपटी रंग या पानांत दडवू शकणार नाही. त्या दिवशी मात्र त्या रस्त्याच्या वळणावर आले, आणि थबकलेच घरापासून ग्रीन-हाउस पर्यंतचा रस्ता म्हणजे पर्वणीच असायची. रमत-गमत, फोटो काढत, कामाच्या ठिकाणी वेळेत पोचत यावं म्हणून कितीही लवकर घर सोडलं, तरी अजून वेळ हवा होता असंच वाटायचं. २६ मार्चची सकाळ…… नेहमीप्रमाणे आवरून घर सोडलं. थोडसं चालून पुढे आलं की दाट जंगलाचा एक पट्टा रस्त्याच्या दोन्ही कडांना लागून होता आणि या जंगलात हिरवीगर्द झाडे दाटीवाटीने उभी होती. जरासा रस्ता सोडून पायवाटेने जंगलात शिरलं की टळटळीत ऊन्हंही सावल्यांमधे हरवून जायची. पानांचा रंगही अगदी गडद हिरवा, इतका, की पोपटही आपला पोपटी रंग या पानांत दडवू शकणार नाही. त्या दिवशी मात्र त्या रस्त्याच्या वळणावर आले, आणि थबकलेच त्या गर्द वनराईच्या मधोमध एक पिवळाजर्द मोठा ठिपका …… एक झाड आपल्या एकूणएका पानाचा त्याग करून, पिवळ्याधमक फुलांचा डोलारा सांभाळत उभं होतं… अगदी ऐटीत \nबहरलेल्या Guayacan चं पाहिलं दर्शन\nह्या दृष्याचं पाहिलं दर्शनच एक स्मितलकेर चेहेऱ्यावर उमटवून गेलं आणि डोळ्यांनी टिपलेला तो प्रसन्न देखावा मनात खोलवर झिरपत गेला. मग अचानक आठवलं, कालपर्यंत तर या झाडाला एकही फुल नव्हतं …. मग एका रात्रीत असा काय चमत्कार घडला की संपूर्ण झाड फुलांनी बहरून गेलं.… जणू रात्री एखादी परी आपला पिवळा झगा या झाडाला घालून निघून गेली. थोडं पुढे चालून गेल्यावर असंच अजून एक झाड, गर्द हिरव्या वनराईत थाटात उभं होतं. जणू हळदीचा रंग ल्यालेली नवरी, हिरवा शालू नेसून, लाजत बोहल्यावर उभी आहे.\nचौकशी केल्यानंतर कळलं, की हे Guayacan नावाचं झाड आहे, जे याच दिवसात बहरतं. असं म्हणतात, की हे झाड आपल्या फुलांबरोबर पावसाचा निरोप घेऊन येतं …… कारण, हे साधारणपणे पाऊस सुरु व्हायच्या एक महिना आधी बहरतं. आणि नुसतं बहरत नाही तर संपूर्ण जंगलाला दागिन्यांनी नटवल्यासारखं सजवतं माझ्या तिथल्या मैत्रीणीच्याच शब्दात सांगायचं झालं तर, \" Discovering a blooming Guayacan tree, is like finding a treasure in a forest \nपुढचे दोन दिवस अशीच ठिकठिकाणी ही फुलं फुलत होती. जरा उंचावरून पाहिलं की हिरव्या युनिफॉर्म घातलेल्या मुलांच्या गर्दीतून, पिवळी टोपी घालून आलेली खोडकर मुले डोकं वर काढतायत की काय, असा भास व्हायचा चौथ्या दिवशी अचानक हे पिवळे ठिपके त्या हिरव्या गर्दीत लुप्त झाले. जितके अचानक अवतरले, तितकेच अचानक गुडूप झाले.…. मागे उरलं …. एक ओकबोकं झाड चौथ्या दिवशी अचानक हे पिवळे ठिपके त्या हिरव्या गर्दीत लुप्त झाले. जितके अचानक अवतरले, तितकेच अचानक गुडूप झाले.…. मागे उरलं …. एक ओकबोकं झाड मी कधी बहरलो होतो हे सांगत……\nपिवळी टोपी घातलेली खोडकर मुले… :)\nत्या रात्री बोलता बोलता आई म्हणाली, \"तुझी आठवण काढत, होळीसाठी पुरणपोळी आणि कटाचं सार केलं होतं.\" …. आणि माझी ट्यूब पेटली… अरेच्चा काल होळी होती नाही का काल होळी होती नाही का आणि मग मनात विचार आला, निसर्गाला कसं कळलं, की बरोब्बर काल होळी होती आणि मग मनात विचार आला, निसर्गाला कसं कळलं, की बरोब्बर काल होळी होती जणू ती रंगांची उधळण 'होली मुबारक' म्हणतच झाली होती. या निसर्गाला कशी कळते अचूक वेळ जणू ती रंगांची उधळण 'होली मुबारक' म्हणतच झाली होती. या निसर्गाला कशी कळते अचूक वेळ मग माझा मलाच हसू आलं …. सण आपण निर्माण केले, निसर्गाकडे बघूनच केले, नाही का मग माझा मलाच हसू आलं …. सण आपण निर्माण केले, निसर्गाकडे बघूनच केले, नाही का होळीसाठीचे रंग आपण निसर्गाकडून घेतले …. हा, आता ही गोष्ट वेगळी, की या होळीच्या नावाखाली आपणच आपला निसर्ग प्रदूषित करत आहोत, पाण्याचा अपव्यय करतो आहोत. या निसर्गाची सण साजरी करायची पद्धत पहा ना, किती निरुपद्रवी, तरी अत्यंत बोलकी होळीसाठीचे रंग आपण निसर्गाकडून घेतले …. हा, आता ही गोष्ट वेगळी, की या होळीच्या नावाखाली आपणच आपला निसर्ग प्रदूषित करत आहोत, पाण्याचा अपव्यय करतो आहोत. या निसर्गाची सण साजरी करायची पद्धत पहा ना, किती निरुपद्रवी, तरी अत्यंत बोलकी हे जाणवलं मात्र, आणि निसर्गाने त्याच्या प्रत्येक अंशात केलेली रंगांची उधळण प्रकर्षाने दिसून आली. काजूचा लालचुटुक रंग, कैरीचा आंबट हिरवा रंग, मावळतीचा शेंदरी सूर्य, तर पनामा कालाव्यातलं निळशार पाणी. मातीचा तपकिरी सुवास तर सोनटक्कयाचा श्वेतगंध …. आणि माझी फुलपाखरं तर काय, पंखावर इंद्रधनुष्य घेऊनच बागडत असतात. यादी न संपणाऱ्यातलीच आहे\nहे सगळं पाहता, एक प्रश्न मनात सतत घोळत राहतो…. जर आपण आपले सण निसर्गाकडून घेऊ शकतो, तर सण साजरा करायची पद्धत का नाही या रंगांसाठी आपण होळी साजरी करतो, की होळीसाठी 'रंग उधळतो' या रंगांसाठी आपण होळी साजरी करतो, की होळीसाठी 'रंग उधळतो' तुम्हाला तुमची खरी उत्तरं सापडली, तर बाकी कुणी जाऊ दे, पण स्वतःपाशी नक्की कबूल करा.\nआणि या वेळी मला चक्क अजय-अतुलचं एक गाणं आठवलं ,\nसंपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा \nजगण्याला प्रेमाच्या तुझ्या सुगंध दिला देवा \nफुलाफुलांतून देतो, संदेश आम्हाला देवा,\nऋणी तुझे आम्ही फ़ुलराजा, धन्य झालो देवा \nद्वारा पोस्ट केलेले Sohini Vanjari येथे ११:५४ म.पू. २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०१३\nपनामामधले पहिले पाउल …….\nमाझे सगळे मित्र-मैत्रिणी मला नेहमी म्हणतात, की ' तू खूप lucky आहेस '. कारण माझा शिक्षणाचं क्षेत्रच असं आहे की त्यानिमित्ताने मला खूप फिरता येतं … आणि मी ही त्यांच्याशी पूर्णपणे सहमत आहे. चार वर्षांपूर्वी जर मला कुणी सांगितल असतं, की मी माझं, माझ्याभोवती निर्माण केलेलं छोटंसं जग मागे सोडून, बाहेरच्या देशात जाणार आहे, आणि इतकंच नाही तर दोन वर्षांच्या कालावधीतच चार भिन्न संस्कृती असलेले, भिन्न विचारसरणीचे देश 'पादाक्रांत' करणार आहे, तर मी त्या व्यक्तीलाच मुर्खात काढून मोकळी झाले असते. पण हे घडलं खरं कधी कधी अजूनही विश्वास बसायला वेळ लागतो. याबाबतीत मी नशीबवान ठरले, हे ही मला मान्य आहे. आमच्या प्रोजेक्ट मधले collaborators युरोपात ठिकठिकाणी विखुरलेले आहेत. शिवाय ज्या फुलपाखरांवर मी संशोधन करतेय ती मुळची मध्य-दक्षिण अमेरिकेत सापडतात. त्यामुळे कामानिमित्त मला फिरावं लागणार याची कल्पना होतीच. पण युरोपात फिराण्यापेक्षाही मला ओढ लागली होती ती पनामाची कधी कधी अजूनही विश्वास बसायला वेळ लागतो. याबाबतीत मी नशीबवान ठरले, हे ही मला मान्य आहे. आमच्या प्रोजेक्ट मधले collaborators युरोपात ठिकठिकाणी विखुरलेले आहेत. शिवाय ज्या फुलपाखरांवर मी संशोधन करतेय ती मुळची मध्य-दक्षिण अमेरिकेत सापडतात. त्यामुळे कामानिमित्त मला फिरावं लागणार याची कल्पना होतीच. पण युरोपात फिराण्यापेक्षाही मला ओढ लागली होती ती पनामाची माझ्याबरोबर काम करणारे सगळे कधी ना कधी पनामाला कामानिमित्त जाउन आले होते, आणि त्या सर्वांकडून मी इतकं काही ऐकलं होतं कि माझीही उत्सुकता शीगेला पोचली होती. एकदाचा २०१३ चा जानेवारी उजाडला आणि माझा निघायचं दिवसही नक्की ठरला. तीन महिन्यांसाठी पनामामधला मुक्काम नक्की झाला. Cambridge मधला संसार गुंडाळला आणि २१ जानेवारीला पनामाच्या दिशेने कूच केलं.\nमी आणि प्रवास … आमचा अगदी ३६ चा आकडा आहे. आणि हेच सिद्ध करायला म्हणून कि काय, त्यादिवशी काळ्याकुट्ट ढगांनी संपूर्ण प्रदेश पांढराशुभ्र करायचा 'पण' केला. पाउस-वारा-गारा तर सोडाच हो …. ते परवडले असं म्हणावं लागेल, इतका त्यादिवशी हिमकणांनी थैमान घातला. अतिशय अद्ययावत समजली जाणारी UK ची दळण-वळणाची साधनेही त्या दिवशी ठप्प झाली. तशीही आपल्याकडे परंपराच आहे, एकतर प्रवासाला निघालेल्या माणसाला खूप सारे सल्ले आणि सूचना देऊन बेजार करायचं नाहीतर घाबरवून सोडायचं माझे भारतातले नातेवाईक कमी होते म्हणून कि काय माझ्या Cambridge मधल्या मित्र-मैत्रिणीनी ही त्यात भर घातली. विमान दुसऱ्या दिवशी सकाळी निघणार होतं, पण माझा प्रवासाचा इतिहास बघता, घाबरून, मी आदल्या दिवशी दुपारीच Cambridge सोडलं. दोन ट्रेन आणि एक बस, अशी अदला-बदली करत, कसबसं लंडन गाठलं. रात्री दादाकडे राहायचं असं ठरलंच होतं, पण तिथे पोचेपर्यंत सुद्धा धीर निघत नव्हता. दोन अवजड bags आणि हिमकण साचून लाल झालेलं नाक सावरत सावरत जेव्हा मी त्याच्या घरी पोचले, तेव्हा माझी अवस्था बघण्यासारखी झाली होती. पांढऱ्याशुभ्र हिमाच्या गादीवरून ते सामान ओढत नेणं म्हणजे अगदी तारेवरची कसरत …. पण क्षणभर थांबून मागे वळून पाहिलं, तर त्या शुभ्रं गादीवर उमटलेले आपल्याच पायांचे ठसे आणि त्याला समांतर रुतलेले सामानाच्या चाकांचे tracks खूप लोभस दिसत होते. ही प्रवासाची तलवार डोक्यावर लटकत नसती ना, तर या थंड प्रदेशातला हा पांढरा उत्सवही खूप छान साजरा केला असता.…. पण असो माझे भारतातले नातेवाईक कमी होते म्हणून कि काय माझ्या Cambridge मधल्या मित्र-मैत्रिणीनी ही त्यात भर घातली. विमान दुसऱ्या दिवशी सकाळी निघणार होतं, पण माझा प्रवासाचा इतिहास बघता, घाबरून, मी आदल्या दिवशी दुपारीच Cambridge सोडलं. दोन ट्रेन आणि एक बस, अशी अदला-बदली करत, कसबसं लंडन गाठलं. रात्री दादाकडे राहायचं असं ठरलंच होतं, पण तिथे पोचेपर्यंत सुद्धा धीर निघत नव्हता. दोन अवजड bags आणि हिमकण साचून लाल झालेलं नाक सावरत सावरत जेव्हा मी त्याच्या घरी पोचले, तेव्हा माझी अवस्था बघण्यासारखी झाली होती. पांढऱ्याशुभ्र हिमाच्या गादीवरून ते सामान ओढत नेणं म्हणजे अगदी तारेवरची कसरत …. पण क्षणभर थांबून मागे वळून पाहिलं, तर त्या शुभ्रं गादीवर उमटलेले आपल्याच पायांचे ठसे आणि त्याला समांतर रुतलेले सामानाच्या चाकांचे tracks खूप लोभस दिसत होते. ही प्रवासाची तलवार डोक्यावर लटकत नसती ना, तर या थंड प्रदेशातला हा पांढरा उत्सवही खूप छान साजरा केला असता.…. पण असो तरी नशिबाने माझं विमान अगदी ठरल्या वेळी निघालं. 'Delayed' आणि 'Cancelled' च्या लाल यादीत माझ्या विमानासामोरचा 'On schedule' चा हिरवा दिवा मनातही हिरवळ निर्माण करणारा ठरला. पण अजूनही डोळ्यांसमोर पुढे २२ तासांचा प्रवास दिसत होता. विमानात असतानाही त्या जमिनीवरल्या मानवी दिव्यांच्या झगमगाटात मला पनामाची स्वप्न दिसत होती. कधी एकदा पोचतेय असं झालं होतं आणि या नादात धड झोपही लागली नाही. कप्तान साहेबांनी सूचना दिली, ' दोन तासांत आपण इष्टस्थळी पोचू तरी नशिबाने माझं विमान अगदी ठरल्या वेळी निघालं. 'Delayed' आणि 'Cancelled' च्या लाल यादीत माझ्या विमानासामोरचा 'On schedule' चा हिरवा दिवा मनातही हिरवळ निर्माण करणारा ठरला. पण अजूनही डोळ्यांसमोर पुढे २२ तासांचा प्रवास दिसत होता. विमानात असतानाही त्या जमिनीवरल्या मानवी दिव्यांच्या झगमगाटात मला पनामाची स्वप्न दिसत होती. कधी एकदा पोचतेय असं झालं होतं आणि या नादात धड झोपही लागली नाही. कप्तान साहेबांनी सूचना दिली, ' दोन तासांत आपण इष्टस्थळी पोचू ' …… खाली पाहिलं तर समुद्राच्या निळ्याशार पाण्याव्यतिरिक्त काहीच नजरेस पडेना. शिवाय विमानाच्या खिडकीतून वाकूनही बघता येत नाही, त्यामुळे वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. जेव्हा त्या ' हवाई सुंदरीने '…. त्या विमानातल्या सुंदऱ्या खरच कौतुक करण्या इतक्या सुंदर होत्या, म्हणून हे शब्दप्रयोजन ' …… खाली पाहिलं तर समुद्राच्या निळ्याशार पाण्याव्यतिरिक्त काहीच नजरेस पडेना. शिवाय विमानाच्या खिडकीतून वाकूनही बघता येत नाही, त्यामुळे वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. जेव्हा त्या ' हवाई सुंदरीने '…. त्या विमानातल्या सुंदऱ्या खरच कौतुक करण्या इतक्या सुंदर होत्या, म्हणून हे शब्दप्रयोजन असो … तर जेव्हा तिने seat belt लावण्याचा संकेत दिला, तेव्हा जाऊन कुठेतरी दूरवर, त्या समुद्राच्या मधोमध एक हिरवंगार बेट दृष्टीस पडलं आणि शांता शेळकेंची कविता आठवली ….\nनिळा निळा समुद्र आणि बेट पाचूचे मधे ,\nतिथेच मी, तिथेच मी, मनात कोणीसे वदे \nजसजसे आम्ही जमिनीच्या जवळ येऊ लागलो तसतशा त्या हिरवाईत दडलेल्या रंगछटाही आणखी ठळक होऊ लागल्या. विमान जमिनीला टेकलं आणि माझ्या चेहेऱ्यावर एक मोठ्ठ smile उमटलं … अगदी या टोकापासून त्या टोकापर्यंत बाहेर पाऊल टाकलं मात्रं …. आणि फ्रीझर मधून भट्टीत आल्यासारखं वाटलं. अंगावरच्या कपड्यांच्या तीन थरांचा एक झाला, तो ही नाईलाजाने, लोकलाजेस्तव ठेवावा लागला. पण तरीही , का कुणास ठाऊक बाहेर पाऊल टाकलं मात्रं …. आणि फ्रीझर मधून भट्टीत आल्यासारखं वाटलं. अंगावरच्या कपड्यांच्या तीन थरांचा एक झाला, तो ही नाईलाजाने, लोकलाजेस्तव ठेवावा लागला. पण तरीही , का कुणास ठाऊक त्या हवेत श्वास घेतल्या क्षणी घरी आल्यासारखं वाटलं. पहिल्या नजरेतलं पनामा … खरतर पनामा सिटी म्हणजे दुसरी मुंबापुरीच वाटते. एका भागात अलिशान उंचच्या उंच इमारती, तर एका भागात गिरगावसारख्या चाळी, काही ठिकाणी पुलाच बांधकाम चालू, तर काही ठिकाणी मोठेच्या मोठे शॉपिंग मॉल …. मी Gamboa ला पोचेपर्यंत रात्र झाली होती. पण इतक्या २४ तासांच्या प्रवासानंतरही थकवा मात्र जाणवत नव्हता. पण तरी पाठ टेकल्या क्षणी इतकी शांत झोप लागली, जी मागच्या कैक महिन्यात मला मिळाली नव्हती.\nGamboa मधलं माझं घर\nपानामामधे Smithsonian Tropical Research Institute (STRI) चे र्रिसर्च सेंटर आहे. तिथल्या Gamboa नावाच्या गावी एक मुख्य field research station आहे, जिथे आमच्या lab च्या स्वतःच्या insectaries आहेत. आजूबाजूला पसरलंय घनदाट जंगल, निरनिराळे रंग-बेरंगी जीव कुशीत घेऊन बसलेलं. हे Gamboa म्हणजे रानवेड्यांचं नंदनवनच जणू सकाळी जाग येत असे, ती पक्षांच्या किलबिलाटाने …… नव्हे, तर पोपटांच्या कर्कश्य गोंगाटाने सकाळी जाग येत असे, ती पक्षांच्या किलबिलाटाने …… नव्हे, तर पोपटांच्या कर्कश्य गोंगाटाने Gamboa मधे राहायला मला छोटंसं टुमदार लाकडी घर मिळालं होतं. घराच्या मागच्या बाजूला संपूर्ण जंगल. तिथल्या एका झाडावर रोज संध्याकाळी हे पोपट झोपायला यायचे आणि उजाडता क्षणी अगदी आरडा-ओरडा करून उठवायचे. खिडकीत फक्त १० मिनिटं जरी उभं राहिलं, तरी किमान १० वेगवेगळ्या जातीचे प्राणी-पक्षी नजरेस यायचे. माझ्या घरापासून insectaries पर्यंत सकाळी चालत जाणे आणि रात्री उशिरा चालत परत येणे, हा माझ्या दिनक्रमातला अत्यंत आवडीचा भाग होता. कारण, दोन्ही वेळी मला रस्त्याच्या बाजूला किंवा रस्ता क्रॉस करताना अजब-गजब प्राणी, पक्षी, कीटक दिसायचे. सकाळी खूप पक्षी, Iguana (आकाराने मोठा असा एका प्रकारचा सरडा), फुलपाखरं दिसायची, तर रात्री घुबड, रातवा, विविध निशाचर, काजवे यांची पर्वणी असायची. काजव्यांची स्पर्धा एकदा का सुरु झाली की तासच्यातास कसे निघून जायचे कळायचंही नाही.\nInsectary च्या कोपऱ्यावर एक मोठ्ठ आंब्याचं झाड होतं आणि त्यालाच खेटून एक बकुळीच झाड …. येत्या येत्या त्या झाडावरच्या कैऱ्या तोडून खायच्या आणि रोज जाताना ओंजळभर बकुळीची फुलं घरी न्यायाची …. ह्याच साऱ्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे मी पनामाची कधी झाले ते माझं मलाच कळलं नाही. गेले होते तीन महिन्यांसाठी आणि परतले नउ महिन्यांनी , ह्यातच सगळं आलं , नाही का या नऊ महिन्यात अतिशय सुंदर आणि कायम गाठीशी ठेवावे असे इतके अनुभव गोळा झालेत की ते एका लेखात सांगणे अवघड आहे …… म्हणूनच ……\n\" ये तो सिर्फ़ ट्रेलर था , पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त \nद्वारा पोस्ट केलेले Sohini Vanjari येथे ३:०९ म.उ. २ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशुक्रवार, ८ नोव्हेंबर, २०१३\n'पत्रास कारण की' ……. इतकी रुक्ष सुरुवात नाही करणार मी कारण आपलं नातंच खूप वेगळं आहे. इतकं आपलंसं, इतकं जुनं आणि तरीही नवीन अंकुराइतकं टवटवीत कारण आपलं नातंच खूप वेगळं आहे. इतकं आपलंसं, इतकं जुनं आणि तरीही नवीन अंकुराइतकं टवटवीत या नात्याला नाव देण्याचा अट्टाहास मी ही सोडून दिलाय. आपल्या चिंब ओल्या सरींमधे सगळी नाती एकवटून बसलेल्या तुला, अशा फुटकळ 'tagline' ची गरजच काय…. आणि तसही , आपल्या माणसांची आठवण यायला कारण कशाला लागतं, हो ना \nआठवतं, दरवर्षी भेटायला येण्यापूर्वी किती अधीर करायचास या मनाला …. ओढ , हुरहुर या शब्दांचे खरे अर्थ तू शिकवलेस, प्रेमात पडायच्याही आधी आणि आता, दोन वर्ष झाली, आपली भेटच झाली नाही. खूप आठवण येते रे तुझी …. आणि त्या आठवणींतही तू पूर्ण चिंब करतोस. पण तरी तहान मात्र भागत नाही. तुझ्याबरोबर घालवलेले सगळे क्षण एखाद्या चित्रपटासारखे उलगडत जातात. आपली पहिली भेट आठवते तुला, मला पहिल्यांदा बोट धरून डबक्यापर्यंत नेलेलस , दोन्ही हात धरून पाण्यात थपाक थपाक करायला शिकवलस, जोरात वीज कडाडली तेव्हा गच्चं मिठीत घेतलस …… तेव्हा घाबरले, ती पहिली आणि शेवटची आणि आता, दोन वर्ष झाली, आपली भेटच झाली नाही. खूप आठवण येते रे तुझी …. आणि त्या आठवणींतही तू पूर्ण चिंब करतोस. पण तरी तहान मात्र भागत नाही. तुझ्याबरोबर घालवलेले सगळे क्षण एखाद्या चित्रपटासारखे उलगडत जातात. आपली पहिली भेट आठवते तुला, मला पहिल्यांदा बोट धरून डबक्यापर्यंत नेलेलस , दोन्ही हात धरून पाण्यात थपाक थपाक करायला शिकवलस, जोरात वीज कडाडली तेव्हा गच्चं मिठीत घेतलस …… तेव्हा घाबरले, ती पहिली आणि शेवटची नंतर मात्र हिरव्या निसर्गाचं माहेर झालं आणि काळ्याकुट्ट ढगातल्या पांढऱ्याशुभ्र विजेचा झाला …. घराच्या अंगणातला उत्सव नंतर मात्र हिरव्या निसर्गाचं माहेर झालं आणि काळ्याकुट्ट ढगातल्या पांढऱ्याशुभ्र विजेचा झाला …. घराच्या अंगणातला उत्सव यायचास तेव्हा सगळं कसं स्वच्छं, सुंदर करायचास, पाना-फुलांमधे असा मिसळायचास की त्यांच्यातलाच एक होऊन जायचास, मातीला भेटायला यायचास आणि मातीचं गुपित वाऱ्याच्या कानात अलगद सांगायचास ……. अजूनही तसाच आहेस ना \nतुझे दूरचे नातेवाईक येतात मला Cambridge मधे भेटायला. पण कुणालाच तुझी 'सर' नाही रे Cambridge मधला पाऊस म्हणजे अगदी इथल्या लोकांसारखाच , धीर-गंभीर Cambridge मधला पाऊस म्हणजे अगदी इथल्या लोकांसारखाच , धीर-गंभीर बरसतानाही अगदी विचार करून संयमाने पडणारा. तरीही इथे पूर येतो हे नवलंच बरसतानाही अगदी विचार करून संयमाने पडणारा. तरीही इथे पूर येतो हे नवलंच अल्लड सरी , उधाण वारा म्हणजे यांच्यासाठी नाविन्यपूर्ण गोष्टी आणि चर्चेचा विषय अल्लड सरी , उधाण वारा म्हणजे यांच्यासाठी नाविन्यपूर्ण गोष्टी आणि चर्चेचा विषय चिखलाच्या डबक्यात नाचणारी पोरं , हातात हात घालून आपल्याच धुंदीत चाललेलं नवतरुण जोडपं, स्वप्नाळलेल्या डोळ्यांवर, भरारी घेऊ पाहणाऱ्या हातांवर, अलगद थेंब झेलणारी अल्लद मनं, पाहिलीच नाहीत मी इथे चिखलाच्या डबक्यात नाचणारी पोरं , हातात हात घालून आपल्याच धुंदीत चाललेलं नवतरुण जोडपं, स्वप्नाळलेल्या डोळ्यांवर, भरारी घेऊ पाहणाऱ्या हातांवर, अलगद थेंब झेलणारी अल्लद मनं, पाहिलीच नाहीत मी इथे अर्थात, यात इथल्या पावसाचा तरी काय दोष म्हणा, ' जसा देश, तसा वेश' या म्हणीचं तो फक्त पालन करतो.\nमागच्या वर्षीचा जून आठवतो तुला तुझ्याशिवायाचा माझा पहिला पावसाळा तुझ्याशिवायाचा माझा पहिला पावसाळा आणि पावसाळा कसला, इथे 'पावसाळा' असा ऋतू पण नाही. पण जून उजाडला आणि एक अनामिक हुरहुर लागली. लक्षात आलं , या वर्षी आपली भेट नाही आणि पावसाळा कसला, इथे 'पावसाळा' असा ऋतू पण नाही. पण जून उजाडला आणि एक अनामिक हुरहुर लागली. लक्षात आलं , या वर्षी आपली भेट नाही खूप कसनुसं झालं, आणि … आणि बाहेर बघते तर काय…. विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासकट तू धो-धो कोसळत होतास. तुझ्या अशा रुपाची सवय नसलेल्या समस्त मंडळींची अगदी तारांबळ उडाली होती. BBC वर पण तुझीच चर्चा पुढे कित्येक दिवस चालू होती. त्यांना थोडीच माहिती होतं की तू फक्तं मला भेटायला आलेलास खूप कसनुसं झालं, आणि … आणि बाहेर बघते तर काय…. विजांचा लखलखाट आणि ढगांच्या गडगडाटासकट तू धो-धो कोसळत होतास. तुझ्या अशा रुपाची सवय नसलेल्या समस्त मंडळींची अगदी तारांबळ उडाली होती. BBC वर पण तुझीच चर्चा पुढे कित्येक दिवस चालू होती. त्यांना थोडीच माहिती होतं की तू फक्तं मला भेटायला आलेलास जेव्हा आई मला फोनवर म्हणाली की ' पाण्यावाचून तिथे सगळ्यांचे हालहाल होताहेत ' तेव्हा अथक मिन्नतवारीने तुला परत पाठवावं लागलं होतं \nपण पुढच्या वर्षी असं करू नकोस हं जितकी ओढ तुझी मला आहे , त्यापेक्षा कित्तीतरी जास्तं गरज तुझी माझ्या मातीला आहे. तिची जळजळ नाही बघवणार मला …… आणि तुलाही जितकी ओढ तुझी मला आहे , त्यापेक्षा कित्तीतरी जास्तं गरज तुझी माझ्या मातीला आहे. तिची जळजळ नाही बघवणार मला …… आणि तुलाही तूच मला निसर्गाच्या इतक्या जवळ नेलंस, ह्या निसर्गाने घातलेल्या कोड्यांची उत्तरं शोधायलाच मी साता-समुद्रापार आलेय. नवीन वाट धरली आहे, ती परतून येण्यासाठीच तूच मला निसर्गाच्या इतक्या जवळ नेलंस, ह्या निसर्गाने घातलेल्या कोड्यांची उत्तरं शोधायलाच मी साता-समुद्रापार आलेय. नवीन वाट धरली आहे, ती परतून येण्यासाठीच काही वर्षात परत भेट होईलच की आपली …. मग मला तू आहेस आणि तुला मी काही वर्षात परत भेट होईलच की आपली …. मग मला तू आहेस आणि तुला मी आणि या वर्षी तर मी तुझ्या पनामामधल्या भावाला सुद्धा भेटले. तो जरासा रागीट आहे , पण मन तुझ्याच सारखं आहे रे त्याचं …. तसं जमलं आमचं छान आणि यापुढेही नक्की जमेल आणि या वर्षी तर मी तुझ्या पनामामधल्या भावाला सुद्धा भेटले. तो जरासा रागीट आहे , पण मन तुझ्याच सारखं आहे रे त्याचं …. तसं जमलं आमचं छान आणि यापुढेही नक्की जमेल तू मात्र मी मागे सोडून आलेल्या माझ्या माणसांना आणि माझ्या मातीला वाट पाहायला लावू नकोस हं … शेवटी दर वर्षी , तुझ्या प्रत्येक थेंबातून मीच भेटते रे त्यांना\nद्वारा पोस्ट केलेले Sohini Vanjari येथे ४:४५ म.पू. ५ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nशनिवार, २ नोव्हेंबर, २०१३\nघास घे रे फुलपाखरा\nघास घे रे तान्ह्या बाळा,\nघास वेड्या राघूचा …घास घे\nलहानपणापासुनच 'बाळाचं जेवण' हा समस्त आई वर्गाच्या नाकी नऊ आणणारा आणि तरीही जिव्हाळ्याचा असा विषय लहानपणापासून - असं म्हणण्याचा कारण म्हणजे, हा विषय खरतरं बाळाच्या वयाशी निगडीत नसतोच मुळी …. तो बाळाचा 'बाळ्या' होऊन अगदी 'बाळोबा' होईपर्यंत तितकाच महत्वाचा राहातो. फक्त त्या काळजीच स्वरूप बदलत राहात. बाळाच्या जेवणात चिऊ-काऊ पासून सगळे प्राणीमात्र गोळा झालेले असतात, जे कालांतराने पुसट होत जातात. मला मात्र या प्राणिमात्रांची संगत पुन्हा मिळाली. पण यावेळी घास मी भरवत होते\n खरं सांगायचं तर मला कळल्यावर मी ही गडबडलेच जराशी …… त्याचं असं आहे ना, की मी सध्या फुलपाखरांवर संशोधन करायला, त्यांचा अभ्यास करायला Cambridge University मधे असते. इथे आल्यापासूनच प्रत्येक टप्प्यावर मी एक नवी गोष्ट शिकतेय. त्यातलीच ही एक…… 'फुलपाखरांना जेऊ घालणे' . संशोधनासाठी लागणारी फुलपाखरं आमची आम्हीच वाढवतो. त्यामुळे त्यांच्या गरजेनुसार त्यांना हवं नको ते बघणं, त्यांना खाऊ-पिऊ घालणं, त्यांची काळजी घेणं हे ओघाने आलंच तसा या फुलपाखरांचा आमच्याकडे बराच राजेशाही थाट असतो बरं का तसा या फुलपाखरांचा आमच्याकडे बराच राजेशाही थाट असतो बरं का त्यांना राहायला साजेसं हवामान असलेली वेगळी खोली, अळ्यांच्या आवडीची झाडं आणि फुलपाखरांसाठी साखरेचं पाणी अगदी खास डीशमधे सजवून दिलं जातं. त्यांच्यासाठी रंगीत स्ट्रो चा गुच्छा, फुलांच्या आकारात सजवून दिला जातो. आम्ही त्याला 'feeders' म्हणतो. इतकच नाही तर पहिल्यांदा जेव्हा फुलपाखरू कोशातून बाहेर येतं, तेव्हा त्याला खायला कुठे ठेवलं आहे हे माहिती नसतं, त्यांना आम्हाला पहिला घास स्वतःच भरवावा लागतो. कधी कधी अगदी जबरदस्तीने त्यांना राहायला साजेसं हवामान असलेली वेगळी खोली, अळ्यांच्या आवडीची झाडं आणि फुलपाखरांसाठी साखरेचं पाणी अगदी खास डीशमधे सजवून दिलं जातं. त्यांच्यासाठी रंगीत स्ट्रो चा गुच्छा, फुलांच्या आकारात सजवून दिला जातो. आम्ही त्याला 'feeders' म्हणतो. इतकच नाही तर पहिल्यांदा जेव्हा फुलपाखरू कोशातून बाहेर येतं, तेव्हा त्याला खायला कुठे ठेवलं आहे हे माहिती नसतं, त्यांना आम्हाला पहिला घास स्वतःच भरवावा लागतो. कधी कधी अगदी जबरदस्तीने पण एकदा त्यांना कळलं कि नंतर स्वतःच शोधतात. तशी त्यांच्या मदतीला पिंजऱ्यातली इतर फुलपाखरं असतातंच…… एकमेकांचं बघून ही पटकन शिकतात, अगदी लहान मुलांप्रमाणेच\nखरंच, ही फुलपाखरं लहान मुलांसारखीच असतात. त्यांचीही काळजी आपण आपल्या पिल्लांची घेतो तशीच घ्यावी लागते. ह्यांच्या तऱ्हा आणि नखरेही अगदी लहान मुलांसारखेच सांभाळावे लागतात. याची प्रचीती मला आधीच जरी आली असली तरी वेगवेगळे अनुभव अगदी आजपर्यंत येतातच आहेत. वर्षभरापूर्वी मला माझ्या supervisor ने सांगितलं की मला माझ्या कामाचा काही भाग पूर्ण करायला स्वीडनला जावं लागणार आहे. हे सांगताच त्याचा पुढचा प्रश्न आला, \"किती फुलपाखर आहेत सध्या आपल्याकडे म्हणजे घेऊन जाण्याईतपत आहेत ना म्हणजे घेऊन जाण्याईतपत आहेत ना\" मी चाटच पडले …… घेऊन जाण्याईतपत म्हणजे\" मी चाटच पडले …… घेऊन जाण्याईतपत म्हणजे मी फुलपाखरं माझ्या बरोबर न्यायची मी फुलपाखरं माझ्या बरोबर न्यायची ती ही जिवंत ……. माझे प्रश्न माझ्या चेहऱ्याकडे पाहून त्यांना कळले असावेत. ते हसले, म्हणाले, \" किती आहेत ते मोजून सांग, पुढच्या गोष्टी मी स्वतः येउन दाखवतो\nप्रवासात फुलपाखरांना एका कागदी पाकिटात घेऊन जायचं होतं. पाकिटात खाली एक ओलसर कापसाचा बोळा ठेवला, उबदार ओलेपणा टिकवण्यासाठी आणि फुलपाखरं जशी फुलांवर बसतात, त्या स्थितीतच त्यांना आत ठेवलं. पाकिटात आतल्या-आत ती गोलगोल फिरतात आणि मग त्यांचे पंख खराब होतात. तसं होऊ नये, म्हणून पंखांवर नाही पण पंखांच्या अगदी वरती एक पिन लावली …… आणि फुलपाखरं विमानात बसायला तय्यार लहानपणी ऐकलेल्या कवितेच्या ओळी मनात एकदम चमकून गेल्या……\n' एकदा एक फुलपाखरू नटून-थटून,\nसफारीला निघाले विमानात बसून,\nएवढ्याश्या फुलपाखराचे एवढेसे सामान,\nदोन-चार फुलं आणि एकच-एक पान\nही माझ्या बालपणीची सगळ्यात आवडती कविता, आणि आज मी या ओळी प्रत्यक्षात जगात होते\nस्वीडनला माझं सगळं काम फुलपाखरांवरच अवलंबून होतं. त्यामुळे, फुलपाखरे जगली तरच काम होणार. फुलपाखरांना राहायला ऐसपैस मोठी खोली नसेल तर पाकिटातच ती जास्त छान राहतात असं मला सांगितलं होतं, पण ते काही केल्या माझ्या मनाला पटत नव्हतं. पण स्वीडनला पोचले आणि याची प्रचीती मला स्वतःलाच आली. पाकिटात ती जास्तं खुश दिसत होती. मग त्यांना 'भरवणं' हा माझ्या दिनक्रमाचा एक महत्वाचा भाग झाला. रोज एकेका फुलपाखराला पाकिटातून बाहेर काढायचं आणि त्याची सोंड (proboscis) उलगडून साखरेच्या पाण्यात बुडवायची. मग त्यांना कळतं कि इथे खाऊ ठेवलाय. भूक लागली असेल तर ती स्वतःची स्वतः, फडफड न करता, उडून न जाता, शांत बसून पितात.\nहे सगळ करताना प्रत्येक क्षणी मला हेच जाणवत होतं, की ही माझी फुलपाखरं, खरंच, अगदी लहान मुलं आहेत जशा लहान मुलांच्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या निरनिराळ्या तऱ्हा असतात, तशा ह्यांच्याही आहेत. आपण म्हणतो, कि सामान्यपणे मुली जरा जास्त समंजस आणि स्थिर असतात. तर मुलं खोडकर आणि चुळ्बुळी जशा लहान मुलांच्या स्वभावाप्रमाणे त्यांच्या निरनिराळ्या तऱ्हा असतात, तशा ह्यांच्याही आहेत. आपण म्हणतो, कि सामान्यपणे मुली जरा जास्त समंजस आणि स्थिर असतात. तर मुलं खोडकर आणि चुळ्बुळी हे बहुतेक फुलपाखरांच्या बाबतीतही लागू असावं. कारण, बहुतेक female फुलपाखरं खायला कुठे आहे हे कळलं कि लगेच शांत व्हायची. पण male फुलपाखरांना शांत बसवून खाऊ घालताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत होती. पण यातही अपवाद होतेच हे बहुतेक फुलपाखरांच्या बाबतीतही लागू असावं. कारण, बहुतेक female फुलपाखरं खायला कुठे आहे हे कळलं कि लगेच शांत व्हायची. पण male फुलपाखरांना शांत बसवून खाऊ घालताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागत होती. पण यातही अपवाद होतेच काही females इतक्या चंचल की दर वेळी जबरदस्तीने पकडून ठेवावं लागत होतं , जोपर्यंत त्यांचं पोट खरच भरत नाही तोपर्यन्त. तर काही males इतकी गुणी की जणू 'आआमु' (आईचा आज्ञाधारक मुलगा) असावा काही females इतक्या चंचल की दर वेळी जबरदस्तीने पकडून ठेवावं लागत होतं , जोपर्यंत त्यांचं पोट खरच भरत नाही तोपर्यन्त. तर काही males इतकी गुणी की जणू 'आआमु' (आईचा आज्ञाधारक मुलगा) असावा काही वेळा काही फुलपाखरे मेल्याचं नाटक करतात आणि पकड सोडताच उडून जातात. मग सुरु होतो पकडा-पकडीचा खेळ काही वेळा काही फुलपाखरे मेल्याचं नाटक करतात आणि पकड सोडताच उडून जातात. मग सुरु होतो पकडा-पकडीचा खेळ आता कळतंय, जेव्हा आई आपल्यामागे ताट घेऊन धावायची, तेव्हा तिची किती दमछाक होत असेल.\nह्यांच्या खाण्याच्या तऱ्हाही एकसे बढकर एक बरं का कुणी प्रत्येक घोट चवीचवीने घेतं , तर कुणी हावरटासारखं बकाबका पितं. कुणी कधी कधी ठसका लागल्यागत मधेच पितापिता गडबडतही , तर कुणी अगदीच गुणी बाळासारखं पोट भरल, की उडून बाजूला होतं. काहींना 'आपल्याला भूक लागली आहे' हे कळायलाच वेळ लागतो, तर काहींना 'आपलं पोट आता भरलंय' हेच मुळी कळत नाही. मग बसून राहतात उगाच सोंड बुडवून तशीच कुणी प्रत्येक घोट चवीचवीने घेतं , तर कुणी हावरटासारखं बकाबका पितं. कुणी कधी कधी ठसका लागल्यागत मधेच पितापिता गडबडतही , तर कुणी अगदीच गुणी बाळासारखं पोट भरल, की उडून बाजूला होतं. काहींना 'आपल्याला भूक लागली आहे' हे कळायलाच वेळ लागतो, तर काहींना 'आपलं पोट आता भरलंय' हेच मुळी कळत नाही. मग बसून राहतात उगाच सोंड बुडवून तशीच ……… पण जेव्हा त्यांना मनभरून पिताना बघते ना, तेव्हा तेच समाधान मिळतं जे एका आईला आपल्या पिल्लांना पोटभर जेऊ घातल्यावर मिळतं. नंतर नंतर तर माझ्या फुलपाखरांनाही मी खायला कधी देते हे कळायला लागलं होतं. मी पाकीट हातात घेतलं की ती जिभल्या चाटायला लागायची\nहे सारे अनुभव मला फक्त आत्तासाठी नव्हे तर आयुष्यभर पुरे पडतील असेच आहेत. मी या सगळ्या गोष्टी इथे येउन, एका प्रचंड अनुभवी माणसाकडून, माझ्या supervisor कडून शिकू शकले याचा मला खूप आनंद आहे. …… आणि तुम्ही या गोष्टी घरी करण्याचा प्रयत्न करणार नाही... याची खात्रीही आपण सगळे तितके सुजाण आहातच, नाही का \nद्वारा पोस्ट केलेले Sohini Vanjari येथे ५:२७ म.पू. ६ टिप्पण्या:\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nयाची सदस्यता घ्या: पोस्ट (Atom)\nहोळीचे रंग …… की रंगांची होळी \nआपण सगळेच कायम ऐकत आलो आहोत, की एखादी गोष्ट आपल्यापासून लांब गेली की त्या गोष्टीची खरी किंमत कळते. आणि सगळ्यांनी हे कधी ना कधी अनुभव...\nघास घे रे फुलपाखरा\nघास घे रे तान्ह्या बाळा, घास चिऊ काऊचा, घास एक गाईचा, घास वेड्या राघूचा …घास घे लहानपणापासुनच 'बाळाचं जेवण' हा समस्त आई...\nपनामामधले पहिले पाउल …….\nमाझे सगळे मित्र-मैत्रिणी मला नेहमी म्हणतात, की ' तू खूप lucky आहेस '. कारण माझा शिक्षणाचं क्षेत्रच असं आहे की त्यानिमि...\nप्रिय पावसा, 'पत्रास कारण की' ……. इतकी रुक्ष सुरुवात नाही करणार मी कारण आपलं नातंच खूप वेगळं आहे. इतकं आपलंसं, इतकं जुनं आण...\nकोस्टा रीका ....... दिल की नज़र से \nतसं पाहायला गेलं तर, मी कोस्टा रीकाला जाण्याचा योग हा योगायोगानंच माझ्या भ्रमण क्षेत्रात आला असं म्हणावं लागेल. माझ्या संशोधन कार...\nकोस्टा रीका ....... दिल की नज़र से \nमी आत्ताच Cambridge विद्यापीठातील प्राणिशास्त्र विभागातून M.Phil. करून मायदेशी परतले आहे. तिथे मी 'Olfactory communication in Butterflies ' अशा एका प्रकल्पावर कार्यरत होते. मला भारतातील विज्ञान शिक्षण क्षेत्रात काम करण्यात स्वारस्य आहे\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nवॉटरमार्क थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2015_12_27_archive.html", "date_download": "2018-04-26T13:37:18Z", "digest": "sha1:K2H2HFLOLTT4BUNOR66IUHSVXBLIEGZQ", "length": 227836, "nlines": 2919, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.com", "title": "Dainik Sanatan Prabhat: 12/27/15", "raw_content": "\nउज्जैन येथे स्वर्णिम भारत मंचाच्या मोर्च्यावर धर्मांधांकडून दगडफेक \nहिंदूंच्या धार्मिक उत्सवांमध्ये दंगल घडवून त्यांच्या आनंदावर विरजण पाडण्याचा धर्मांधांचा नेहमीचाच डाव असतो. त्यामुळे खरे उत्सव साजरे करण्यासाठी आता हिंदु राष्ट्राशिवाय पर्याय नाही \nमहाकाल मंदिराच्या परिसरातील मांसविक्रीची दुकाने बंद करण्याच्या मागणीसाठी काढला होता मोर्चा \nहॉटेल आणि दुकाने यांची तोडफोड \nदोन्ही गटांच्या विरोधात गुन्हा दाखल \nउज्जैन - महाकाल मंदिराच्या परिसरातील मांसविक्रीवर बंदी आणण्यासाठी काढण्यात आलेल्या स्वर्णिम भारत मंचाच्या मोर्च्यावर धर्मांधांनी दगडफेक केली, तसेच त्यानी दुकानांची तोडफोड केली. त्यामुळे परिसरात गोंधळ उडून दंगलसदृश वातावरण निर्माण झाले. त्यानंतर जिल्हाधिकारी कवींद्र कियावत आणि पोलीस अधीक्षक एम्.एस्. वर्मा यांनी घटनास्थळी भेट देऊन लोकांना शांत केले. या प्रकरणी दोन्ही गटांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. खबरदारी म्हणून पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.\nडॉ. झाकिर नाईक यांचा कार्यक्रम रहित करावा \nहिंदु जनजागृती समितीची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nडावीकडून कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना निवेदन देतांना श्री. मोहन गौडा (उजवीकडून दुसरे)\nबेंगळुरू (कर्नाटक) - डॉ. झाकिर नाईक यांचा मंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम रहित करावा, याकरता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ डिसेंबर या दिवशी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना भेटून निवेदन देण्यात आले. या वेळी \"मी या कार्यक्रमात सहभागी होणार नाही\", असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा यांच्यासह समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.\n(म्हणे) अटकसत्रांमुळे मुसलमान तरुणांमध्ये कट्टरता वाढीस लागली \nतेलंगणचे पोलीस महासंचालक अनुराग शर्मा यांचा जावईशोध \nमुसलमानांमधील सामाजिक-आर्थिक मागासलेपण तसेच आतंकवादी आक्रमणानंतर पोलीस राबवत असलेले अटकसत्र आदी गोष्टींमुळे मुसलमान तरुणांमध्ये कट्टरता वाढत आहे, असा जावईशोध तेलंगणचे पोलीस महासंचालक अनुराग शर्मा यांनी लावला. गुप्तचर विभागाने भूज येथे आयोजित केलेल्या देशातील पोलीस महासंचालकांच्या ३ दिवसांच्या आय.एस्.आय.एस्.चा धोका आणि देशातील सुरक्षा या विषयावरील परिषदेत ते बोलत होते.\nअमेरिकेतील हॉलीवूड चित्रपटात खलनायकाला भगवान श्रीकृष्ण संबोधून श्रीकृष्णाचे विडंबन \nहिंदू संघटित नाहीत; म्हणूनच विदेशातही हिंदूंच्या देवतांचे विडबन करण्याचे धाडस करण्यात येते \nअमेरिकेत लवकरच प्रदर्शित होणार्‍या एक्स-मेन मालिकेतील एक्स-मेन अपोकलीप्स या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्यात चित्रपटाच्या खलनायकाच्या तोंडी माझ्या पूर्वजन्मात मला आरए, कृष्ण, याहवेह या नावांनी संबोधत होते, असा संवाद दाखवण्यात आला आहे. भगवान श्रीकृष्ण जगातील कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत आहे. जगात श्रीकृष्णाची सहस्रो मंदिरे आहेत. तेथे त्यांची प्रतिदिन पूजा-अर्चा होते. स्वतःचा गल्ला भरण्यासाठी हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणे चुकीचे आहे. या संवादामुळे हिंदु समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून हे संवाद वगळण्यात यावे, अशी मागणी अमेरिकेतील राजन झेद यांनी केली आहे.\nढोंगी पुरोगामित्वाच्या विरोधात उभे रहायला हवे \nमुंबई - समाजात ढोंगी पुरोगामित्वाचा पुरस्कार करणारी मनोवृत्ती वाढत आहे. राष्ट्रवादी विचार म्हणजे मागास, बुरसटलेले विचार असा समज पसरवण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. अशा ढोंगी पुरोगामित्वाच्या विरोधात ठामपणे उभे रहावे लागेल, असे आवाहन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ डिसेंबरला येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविपच्या) सुवर्ण महोत्सवी प्रदेश अधिवेशनात केले.\nपूर्वी इंग्रजांनी पुरोगामी आणि आधुनिकता यांचे चित्र निर्माण केले, तर स्वातंत्र्यानंतर विरोधकांनी पुरोगामी अन् प्रतिगामी अशी नावे चिकटवून समाजात अपसमज निर्माण केला. समाजकारण आणि राजकारण यांत स्वत:चे प्रभुत्व नाही, अशांनी काही क्षेत्रांतील वर्चस्वाच्या जोरावर समाजात अपसमज पसरवण्याचा मोठा प्रयत्न केला. यामुळे आपल्या शिक्षण व्यवस्थेलाच धक्का बसला असून या धक्क्यातून सावरण्याचे कार्य अभाविपच करू शकते, असे मुख्यमंत्री म्हणाले.\nनागपूर येथे 'आय.एस्.आय.एस्.' मध्येे सहभागी होण्यासाठी जाणार्‍या तेलंगणच्या तीन तरुणांना अटक\n 'आय.एस्.आय.एस्.' या आतंकवादी संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी जाणारे धर्मांध तरुण वारंवार सापडणे, ही अशा तरुणांचे मने वळवण्याचा हास्यास्पद प्रयोग करणार्‍या आतंकवादविरोधी पथकाला चपराक असे धर्मांध कधीतरी देशप्रेमी होऊ शकतात का \nनागपूर - आतंकवादविरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी 'इस्लामिक स्टेट फॉर इराक अ‍ॅण्ड सिरिया' (आय.एस्.आय.एस्.) मध्ये सहभागी होण्यासाठी जाणार्‍या तीन तरुणांना नागपूर विमानतळावर अटक केली. अब्दुल वसीम, उमर हसन फारूखी आणि माज हसन फारूख अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असून ते तिघेही तेलंगणचे रहिवासी आहेत. भारतातून मोठ्या संख्येने तरुण आय.एस्.आय.एस्.मध्ये जात असल्याचे समोर येत आहे. आतापर्यंत दोन तरुणांना आतंकवादविरोधी पथकाने परत आणले आहे.\nभारतीय खासदारांना मिळत आहे राजेशाही वेतन आणि भत्ते \nप्रतिदिन अर्धीअधिक जनता उपाशी पोटी झोपत असतांना 'वेतनवाढ नको', असे एकतरी खासदार सांगतो का\n'लोकसभेत ठरावाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हात वर करणे किंवा निषेध दर्शवण्यासाठी आरडा-ओरडा करणे, या व्यतिरिक्त खासदार काय करतात त्यांना अडीच लक्ष रुपयांहून अधिक पगार आणि विविध भत्ते एवढ्यासाठीच का त्यांना अडीच लक्ष रुपयांहून अधिक पगार आणि विविध भत्ते एवढ्यासाठीच का ' - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२६.१२.२०१५)\nनवी देहली - भारतीय खासदारांना मिळणारे वेतन, भत्ते आणि इतर सोयीसुविधा ख्रिस्ताब्द २०१०मध्ये ठरवण्यात आल्या होत्या. खासदारांना मिळणारे राजेशाही वेतन, भत्ते आणि प्रस्तावित वाढ पुढीलप्रमाणे आहे.\nखासदारांचे मासिक वेतन अन् भत्ते आणि प्रस्तावित वाढ\n(म्हणे) मस्तानीला कुणी बघितले \nचित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष पहलाज निहलानी\nयांच्याकडून बाजीराव मस्तानी या चित्रपटाचे समर्थन\nबाजीराव मस्तानी या चित्रपटातील एका गाण्यावर प्रचंड आक्षेप नोंदवण्यात आला; मुघल-ए- आझम या चित्रपटातील अनारकली या चित्रपटातही प्यार किया तो डरना क्या, हे गाणे होते. या अनारकलीला कुणी बघितले नव्हते, मग मस्तानीला तरी कुणी बघितले एका कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे आणि त्याकडे कलेच्या दृष्टीनेच पाहिले पाहिजे, अशी भूमिका निहलानी यांनी मांडली. (कलेच्या नावाखाली इतिहासाचे विकृतीकरण करण्याला निहलानी मान्यता देतात कि काय एका कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे आणि त्याकडे कलेच्या दृष्टीनेच पाहिले पाहिजे, अशी भूमिका निहलानी यांनी मांडली. (कलेच्या नावाखाली इतिहासाचे विकृतीकरण करण्याला निहलानी मान्यता देतात कि काय \nतेलंगण राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याकडून आयुत चंडी यज्ञास आरंभ \nयज्ञ ५ दिवस चालणार \nराज्यातील जनतेचे कल्याण करण्याचे सामर्थ्य आयुत चंडी यज्ञात असतांना ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्यासाठी मेजवानी, कपडे वाटप यांसारखे वेगळे कार्यक्रम आयोजित करण्याचे कारण काय \nभाग्यनगर - तेलंगण राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याकडून २३ डिसेंबर ते २७ डिसेंबर या कालावधीत आयुत चंडी या यज्ञास आरंभ झाला आहे. चंद्रशेखर राव यांचे गाव असलेल्या इर्रावेली (जि. मेडक) येथे या यज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या यज्ञासाठी तेलंगण, तमिळनाडू आणि महाराष्ट्र या राज्यांचे राज्यपाल, तसेच आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, यांना निमंत्रित करण्यात आले आहे. या कालावधीत दक्षिण भारताच्या दौर्‍यावर असलेले राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हेही उपस्थित रहाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तेलंगण राज्यातील जनतेचे कल्याण व्हावे, या उद्देशाने हा यज्ञ आयोजित करण्यात आल्याची माहिती चंद्रशेखर राव यांनी दिली.\nराष्ट्रीय स्मारकाच्या नावाखाली श्री नटराज मंदिराचे पावित्र्य भंग करू नका \nचेन्नई - चिदंबरम् येथील श्री नटराज मंदिराच्या आवारात बांधकाम करण्याच्या सूत्रावरून वाद निर्माण झाला आहे. इतिहासकार आणि पुराणवस्तूशास्त्रज्ञ यांनी हे मंदिर राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. या मागणीविषयी मंदिराचे व्यवस्थापन पहाणार्‍या दीक्षित पुजार्‍यांनी संशय व्यक्त केला आहे. आपल्या अधिकारावर गदा आणण्याचा हा प्रयत्न असून राष्ट्रीय स्मारकाच्या नावाखाली मंदिराचे पावित्र्य भंग करू नका, असे दीक्षित यांनी म्हटले आहे. (मंदिरे राष्ट्रीय स्मारक झाल्यावर तेथे श्रद्धेचे महत्त्व न्यून होऊन ते पर्यटनासह पैसा कमवण्याचे एक साधन बनते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धर्महानी होते, हे लक्षात घ्या \nचेन्नई येथे दत्तजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धर्मशिक्षण वर्ग\nचेन्नई - हिंदु जनजागृती समितीच्या वतीने कोलाथूर, चेन्नई येथे वीर सावरकर मॅट्रिक स्कूलमध्ये दत्तजयंतीच्या निमित्ताने नुकतेच धर्मशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या धर्मशिक्षण वर्गाचा प्रारंभ प्रार्थनेने करण्यात आला. या वेळी दत्तजयंती उत्सव आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व यावर तमिळ भाषेतील ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर समितीच्या कार्याविषयी माहिती देण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. सुगंधी जयकुमार यांनी तणावमुक्तीसाठी अध्यात्म या विषयावर मार्गदर्शन केले. या धर्मशिक्षण वर्गाला कोलाथूरमधील जिज्ञासू उपस्थित होते.\nरामायण, महाभारत इतिहास नव्हे, तर जीवन समृद्ध करणारे धर्मग्रंथ - सखाराम महाराज पाटील\nनगर, २६ डिसेंबर (वार्ता.) - रामायण आणि महाभारत म्हणजे झालेला इतिहास नसून ते जीवनाची वस्तूस्थिती सांगणारे ग्रंथ आहेत. रामायण हे कौटुंबिक जीवन, तर महाभारत हे सामाजिक जीवन समृद्ध करण्यासाठी मार्गदर्शन करते, असे प्रतिपादन रामायणाचार्य सखाराम महाराज पाटील यांनी केले. दत्तजयंतीनिमित्त भुतकरवाडीतील ताळे मळ्यामध्ये श्री सद्गुरु दत्तसेवा मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रवचन-कीर्तन सोहळ्याच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.\nते पुढे म्हणाले, \"अध्यात्म हे मुख्य जीवन, तर विज्ञान उपजीवन आहे. अध्यात्मामुळे आयुष्य आणि भविष्य समृद्ध होते. त्यामुळे अध्यात्माकडे वळण्याची आवश्यकता आहे.\" नगरसेवक अनिल बोरुडे आणि हनुमान भूतकर यांच्या हस्ते सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. मुकुंद देवळालीकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतील नेत्यांचा घोटाळेबाजाचा इतिहास आहे \nराज्यातील गुन्हेगारीत ६.९४ टक्के घट \nनागपूर, २६ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - राज्यात केवळ १५० कोटी रुपये इतक्या किमतीचा तुरडाळीचा साठा शिल्लक होता. तुरडाळीचे दर इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात अल्प असतांनाही विरोधकांनी ४ सहस्र कोटी रुपयांचा तुरडाळीचा साठा राहिल्याची चुकीची माहिती देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. तत्कालीन आघाडीचे शासन हे घोटाळेबाज आहेत. घरगुती आणि वैयक्तिक कारणामुळे काही घटना नागपूर येथे घडल्यानंतर नागपूर येथे गुन्हेगारी वाढल्याचा चुकीचा प्रचार सर्वत्र करून माझी अपकिर्ती केली गेली. गतवर्षीच्या तुलनेत राज्यात गुन्हेगारीमध्ये ६.९४ टक्के घट झाली आहे. नागपूर शहर कधीच 'क्राईम कॅपिटल' होऊ शकणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतील नेत्यांचा घोटाळेबाजाचा इतिहास आहे, असा घणाघाती आरोप मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच येथे केला. विरोधकांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले.\nझारखंडमध्ये पोलिसांकडून नक्षलवाद्यांची स्फोटके जप्त\nलातेहार (झारखंड) - झारखंडमधील लातेहार जंगलातून पोलिसांनी ५९ आधुनिक स्फोटके जप्त केली आहेत. नुकतेच पोलिसांनी मिथिलेश यादव नावाच्या नक्षलवाद्याला अटक केली होती. त्याने पोलिसांना स्फोटकांची माहिती दिली. त्यानुसार केंद्रीय पोलीस दल आणि स्थानिक पोलीस यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून स्फोटके शोधून काढली. पोलिसांनी ही स्फोटके स्थळावरच निकामी केली. अशी माहिती पोलीस अधीक्षक अनुप बिर्थ्रे यांनी दिली.\nसनातनविरोधी षमड्यंत्रामुळे निरपराध साधकांना भोगावा लागला नरकवास \nस्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला \nमडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव \nसनातन प्रभात नियतकालिकांमध्ये साधकांचे अनुभव आणि अनुभूती असतात. वर्ष २००९ मध्ये अगदी दिवाळीच्या दिवशी, म्हणजे नरकचतुर्दशीच्या आदल्या दिवशी गोव्यातील मडगाव शहरात नरकासुरदहन स्पर्धेच्या जवळ झालेल्या एका स्फोटात सनातनच्या दोन साधकांचा मृत्यू झाला. या प्रकरणात सनातनचे साधक दोषी असल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आणि सनातनच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या ६ साधकांना बंदी बनवण्यात आले. ४ वर्षे न्यायालयात चाललेल्या या खटल्यात सनातनचे हे सहाही साधक निरपराध असल्याचे सिद्ध झाले. ४ वर्षे कारागृहात शारीरिक आणि मानसिक असह्य त्रास सहन केल्यानंतर न्यायालयाने या साधकांची ३१.१२.२०१३ या दिवशी निर्दोष मुक्तता केली.\nहिंदूंना स्वरक्षणासाठी संघटनाशिवाय पर्याय नाही, हे लक्षात घ्या \nउज्जैन (मध्यप्रदेश) येथे महाकाल मंदिराच्या परिसरातील मांस विक्रीवर बंदी आणण्यासाठी काढण्यात आलेल्या स्वर्णिम भारत मंचाच्या मोर्चावर धर्मांधांनी दगडफेक केली, तसेच दुकानांची तोडफोड केली.\nहिंदू तेजा जाग रे \n : उज्जैन में स्वर्णिम भारत मंच के रॅलीपर धर्मांधोंका पथराव और दुकानोंकी तोडफोड - एैसे आक्रमण हिंदूआपर कबतक होंगे \n३१ डिसेंबरच्या दिवशी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पुणे येथे निवेदने आणि मुंबई येथे फेरी\nपुणे येथे उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना निवेदन\nपुणे - हिंदु धर्मानुसार गुढीपाडवा म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी नववर्षारंभ होतो. गेल्या काही वर्षांपासून मात्र पाश्‍चात्त्य संस्कृतीच्या प्रभावामुळे १ जानेवारी हा नववर्षारंभ म्हणून साजरा केला जात आहे. या निमित्ताने ३१ डिसेंबरच्या रात्री महिलांची छेड काढणे, दारू पिऊन गाड्या चालवणे, अवैधरित्या रात्री उशिरापर्यंत मेजवान्या करणे आदी अपप्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते. ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्त होणारे हे अपप्रकार रोखले जावेत, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठिकठिकाणी पोलीस-प्रशासनाला निवेदने देण्यात आली.\nपुणे येथे सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांना निवेदन\nपुण्याचे पोलीस सहआयुक्त सुनील रामानंद यांना ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी निवेदन देण्यात आले. निवेदनातील सूत्रे चर्चेसाठी घेऊ, असे आश्‍वासन त्यांनी दिले. पुण्याचे उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी समितीचे श्री. कृष्णाजी पाटील, विनायक बागवडे, राजू निंबळे उपस्थित होते.\n१. परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांना निवेदन दिले असता ३१ डिसेंबरच्या निमित्त सामाजिक स्थिती चांगली राखण्यासाठी काळजी घेऊ, असे ते म्हणाले. या प्रसंगी त्यांना बाजीराव-मस्तानी चित्रपटाच्या विरोधातही निवेदन देण्यात आले होते. या वेळी विश्‍व हिंदू परिषदेचे श्री. धनाजी शिंदे, धर्माभिमानी धनाजी गाळवे, संजय भोसले, समितीचे संदेश कदम उपस्थित होते.\nपुणे येथे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्री. राजेंद्र जाधव\n२. भारती विद्यापिठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शैलेंद्र चव्हाण आणि सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक शशिकांत शिंदे यांना ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्याच्या संदर्भात निवेदन देण्यात आले. दोघांनीही अपप्रकारांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आश्‍वासन दिले. या वेळी हिंदु एकता आंदोलन पक्षाचे पुणे शहर उपाध्यक्ष श्री. शैलेंद्र दीक्षित, समितीचे सर्वश्री चंद्रशेखर घोलप, नीलेश गोरे, योगेश डिंबळे उपस्थित होते. या शिवाय दत्तवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्रीधर जाधव आणि मार्केटयार्ड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव बाबर यांनाही निवेदने देण्यात आली.\nअंधेरी येथील प्रबोधन फेरीत सहभागी हिंदु धर्माभिमानी\n३. नर्‍हे येथील सिंहगड इन्स्टिट्यूट येथील २ वर्गांमध्ये ३१ डिसेंबर साजरा न करता हिंदु धर्मानुसार गुढीपाडव्याला नववर्ष साजरे करण्यासंदर्भात विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. या वेळी दोन्ही वर्गांमध्ये मिळून सुमारे १०० विद्यार्थी उपस्थित होते.\n४. याशिवाय कोथरुड पोलीस ठाणे, विश्रामबाग पोलीस ठाणे, चंदननगर पोलीस ठाणे, या ठिकाणीही निवेदने देण्यात आली.\n५. प्रबोधनपर हस्तपत्रके, भित्तीपत्रके, शाळा, महाविद्यालयांमध्ये निवेदने देणे, कोपरा बैठका घेणे, प्रबोधन कक्ष उभारणे आदी माध्यमातूनही व्यापक स्तरावर प्रबोधन चळवळ राबवण्यात येत आहे.\nमटका अड्ड्यावर धाड : नगरसेवकावर गुन्हा नोंद\nसांगली, २६ डिसेंबर (वार्ता.) - सांगली शहर पोलिसांनी मटका अड्ड्यावर धाड घालून बुकी मालक नगरसेवक धीरज अशोक सूर्यवंशी आणि अशोक रामकृष्ण सूर्यवंशी या दोघांसह चौघांविरुद्ध गुन्हा प्रविष्ट केला आहे. (अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नगरसेवकांकडून जनहिताच्या कामांची काय अपेक्षा करणार - संपादक) यात धीरज आणि अशोक हे दोघेही पसार झाले आहेत. २३ डिसेंबरला रात्री शहर पोलिसांच्या पथकाने मटका अड्डयावर धाड घालून संजय महाजन आणि जितेंद्र पळसे या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून २२ सहस्र ९४२ रुपये जप्त करण्यात आले. या दोघांनी मटका बुकी म्हणून धीरज आणि अशोक यांची नावे घेतल्याने पोलिसांनी या दोघांवरही गुन्हा प्रविष्ट केला आहे.\nसंभाजीनगरमध्ये चौकाचे 'टिपू सुलतान' असे नामकरण करण्याचा धर्मांधांचा डाव शिवसैनिकांनी उधळला \nहिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्‍या टिपू सुलतानचे नाव एका चौकाला देण्याचा डाव उधळवून लावणार्‍या शिवसैनिकांचे अभिनंदन असे धाडस केवळ प्रखर हिंदुत्ववादी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीतून सिद्ध झालेले शिवसैनिकच करू शकतात; म्हणून हिंदूंना शिवसेनेचा आधार वाटतो \nसंभाजीनगर - गारखेडा परिसरात हिरवा झेंडा उभारून एका चौकाचे टिपू सुलतान असे अनधिकृतपणे नामकरण करणार्‍या मुसलमानांचा डाव शिवसैनिकांनी उधळून लावला. या चौकातील हिरवा झेंडा काढण्यात आला असून नामकरण करण्यात आलेला फलकही हटवण्यात आला आहे.\n१. गारखेडा परिसरातील दुर्गेशनगर येथे काही मुसलमानांनी २३ डिसेंबर या दिवशी सकाळी एका चौकात हिरवा झेंडा उभारून त्याचे नामकरण टिपू सुलतान चौक असे करण्याचा कट रचला होता.\nद्रोह करणार्‍यांना भक्तीऐवजी 'अहंकार' सिद्ध करायचा आहे - समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर\nश्री शनिशिंगणापूर देवस्थान आणि सोळशी (सातारा) येथील शनि मंदिर येथील चौथर्‍यावर महिलांनी प्रवेश केल्याचे प्रकरण\nपुणे, २६ डिसेंबर (वार्ता.) - जे लोक बंड करून दर्शनाला जातात, त्यांची भक्ती अल्प आणि अहंकार अधिक आहे. त्यात त्यांना भक्तीऐवजी अहंकार सिद्ध करायचा आहे. त्यांना श्री शनिदेवाच्या दर्शनासाठी काही देणे-घेणे नाही. खरा शनिभक्त असे कधीच करणार नाही. ते भक्त नसून बंडखोर आहेत. भगवद्गीतेतील १६ व्या अध्यायात 'अद्रोह' हे दैवी संपत्तीचे लक्षण म्हटले आहे. हे सर्व लोक द्रोह किंवा विद्रोह करतात, ती असुरी संपत्ती आहे, असे मार्गदर्शनपर प्रतिपादन समर्थभक्त पू. सुनील चिंचोलकर यांनी केले.\nडॉ. दाभोलकर हत्येचे अन्वेषण थांबवण्यासाठी आणखी दोन अधिकार्‍यांना धमकी दिल्याचे उघड\nपुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचे अन्वेषण थांबवण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआयचे) पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांना जीवे मारण्यासाठी धमकी दिल्यानंतर आता आणखी दोन अधिकार्‍यांना धमकीचे लघुसंदेश मोहिते दाम्पत्याने पाठवले असल्याचे पोलीस अन्वेषणात पुढे आले आहे. या दाम्पत्याने लघुसंदेशात ५ लाख रुपयांची खंडणी मागितली होती, तसेच आतापर्यंत १५ खून केले असल्याचेही नमूद केले होते.\nभगवद्गीता हाच क्रांतीकारकांचा आदर्श \nडोंबिवलीत गीता अभ्यास मंडळाची स्थापना\nडोंबिवली, २६ डिसेंबर (वार्ता.) - गीता हाच क्रांतीकारकांचा आदर्श असल्याने ते यशस्वी झाले आणि सुळावर जातांनाही त्यांच्या हातात गीताच होती. गीता आचरणात आणल्यामुळेच सावरकर इंग्रजांना भारी पडले. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील गीता आणि श्रीकृष्ण चरित्र यांच्याच आदर्शातून अफझल खान वधासारखे अनेक पराक्रम केले; म्हणूनच गीतेचे महत्त्व ओळखून इग्रजांनी ती शाळा-महाविद्यालयांतून शिकवण्यावर बंदी घातली आणि दुर्दैवाने आजही शाळा महाविद्यालयांतून गीता शिकवायला बंदी केली जात आहे. हे असे असेल, तर आम्ही बाहेर दुसरे विद्यापीठ उघडू आणि त्यातून गीता शिकवू; असे घणाघाती प्रतिपादन सुप्रसिद्ध लेखक आणि व्याख्याते श्री. दुर्गेश परुळकर यांनी केले. डोंबिवलीत 'ॐ गीता अभ्यास मंडळा'च्या स्थापनेच्या निमित्त श्रीगणेश मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.\nभूकंपाने उत्तर भारत हादरला \nनवी देहली - अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यासह उत्तर भारतात ठिकठिकाणी २५ डिसेंबर या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री १२ वाजून ४४ मिनिटांनी जाणवलेल्या या धक्क्यांमुळे लोकांनी घराबाहेर पडून रस्त्यावर धाव घेतली. राष्ट्रीय भूकंप विज्ञान विभागाच्या माहितीनुसार हे धक्के ६.५ रिश्टर स्केलच्या तीव्रतेचे असून या भूकंपाचा केंद्रबिंदू हा अफगाणिस्तानच्या सीमेजवळ भूभागापासून १८६ किलोमीटर खोलात होता.\nशिवसेनेचे जळगाव उपजिल्हाप्रमुख आणि अंबरनाथचे नगरसेवक रमेश गुंजाळ यांची हत्या\nलोकप्रतिनिधीची हत्या होणे, हे राज्यातील कायदा सुव्यवस्था संपल्याचे लक्षण होय \nअंबरनाथ, २६ डिसेंबर - शिवसेनेचे जळगाव उपजिल्हाप्रमुख आणि अंबरनाथचे नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्यावर अज्ञात आक्रमकांनी प्राणघातक आक्रमण करून त्यांची हत्या केली. ही घटना मोरीवली या त्यांच्या घराजवळ झाली. ते एप्रिल २०१५ मध्ये झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारीवर निवडून आले होते. गुंजाळ हे बांधकाम आणि मजूर पुरवठा करण्याचा व्यवसाय करायचे. ते व्यवसायानिमित्ताने अंबरनाथला स्थायिक झाले होते.\nआज जळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभा\nस्थळ : शिवतीर्थ मैदान, न्यायालय चौक,\nदिनांक : २७ डिसेंबर २०१५,\nवेळ : सायंकाळी ५.३०\nभ्रष्टाचार थांबवण्याची हमी द्या, मगच सातवा वेतन आयोग द्या \nकेवळ वेतन वाढवल्यामुळे भ्रष्टाचार थांबेल, हा भ्रम आहे. त्यासाठी\nकर्मचार्‍यांची वृत्ती पालटणे आवश्यक आहे \nनागपूर - शासकीय कर्मचार्‍यांकडून आधी भ्रष्टाचार थांबवण्याची हमी घेऊन नंतरच त्यांना सातवा वेतन आयोग लागू करणे योग्य ठरेल, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाचे न्या. अरुण चौधरी यांनी व्यक्त केले. भ्रष्टाचारप्रकरणी गडचिरोली जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता सागर शरद मानकर यांचा जामीन फेटाळतांना न्यायालयाने ही भूमिका स्पष्ट केली. मानकर यांच्यासह इतर अधिकार्‍यांवर कंत्राटदारांशी संगनमत करून शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील पाणी पुरवठा योजनेच्या कामात ३५ लाख ६६ सहस्र ३१२ रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.\nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने '३१ डिसेंबर प्रबोधन' फेरी \nदिनांक : २७ डिसेंबर, रविवार\nस्थळ : चिंचोळी तलाव, जुईनगर, मुंबई\nवेळ : दुपारी ४\nस्थळ : भारतमाता चित्रपटगृहासमोर, लालबाग, परळ, मुंबई वेळ : दुपारी ४.३०\nस्थळ : भोसला मिलिटरी स्कूल मेन गेट, कॉलेज रोड, नाशिक\nवेळ : दुपारी ३.३० ते ४.३०\nस्थळ : गडकरी रंगायतन, ठाणे (प.)\nवेळ : दुपारी ४.३० वा.\nहिंदूंनो, या फेरीत मोठ्या संख्येने सहभागी व्हा \nपाश्‍चात्त्यांचे नववर्ष साजरे करण्यासाठी दोन आरत्या न करता शिर्डी येथील श्री साई मंदिर ३१ डिसेंबरला रात्रभर उघडे ठेवणार \n यावरून हिंदूंना धर्मशिक्षणाची किती आवश्यकता आहे, हे लक्षात येते \nशिर्डी, २६ डिसेंबर - श्री साईबाबा संस्थानच्या वतीने नाताळची सुट्टी आणि नवीन वर्षाचे स्वागत यानिमित्त शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त श्री साईबाबांच्या दर्शनाचा भाविकांना लाभ मिळावा आणि होणार्‍या संभाव्य गर्दीचे नियोजन योग्य रितीने व्हावे, या उद्देशाने समाधी मंदिर ३१ डिसेंबर या दिवशी दर्शनासाठी रात्रभर उघडे ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे ३१ डिसेंबरची शेजारती आणि १ जानेवारी या दिवशीची काकड आरती होणा(१ जानेवारी हा हिंदूंचा नवीनवर्षारंभ नाही. तरीही पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे तो असल्याचे गृहीत धरून होणार्‍या संभाव्य गर्दीचे नियोजन करण्यासाठी दोन आरत्या रहित करणे, हा धर्मद्रोह नव्हे का - संपादक) र नाही, अशी माहिती कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी दिली.\nशिर्डी महोत्सवाच्या या कालावधीत पायी पालखीने येणार्‍या भाविकांनाही रांगेतून दर्शनास सोडण्यात येणार आहे.\nआता आमदार, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत येथील लोकप्रतिनिधींनी वेतनवाढ मागितल्यास आश्‍चर्य वाटायला नको 'यथा राजा तथा प्रजा' ही म्हण सार्थ करतील \nसंसदेतील सर्व खासदारांच्या वेतनात भरमसाठ वाढ होण्याची शक्यता आहे. या वेतनवाढीच्या नव्या प्रस्तावानुसार प्रत्येक खासदाराचे एका मासाचे वेतन २ लाख ८० सहस्र रुपये इतके असेल. याशिवाय त्यांना 'निवृत्तीवेतना'चाही लाभ मिळणार आहे.\n५ वर्षांच्या नोकरीनंतर कोणाला निवृत्तीवेतन मिळत नाही, तर खासदारांनाच का \nसंसदेतील सर्व खासदारांच्या वेतनवाढीच्या नव्या प्रस्तावानुसार ५ वर्षांहून अधिक काळ खासदार राहिलेल्या सदस्यांना मिळणार्‍या 'निवृत्तीवेतना'च्या रक्कमेत वाढ करण्याचा विचार आहे.\nधुळे येथे सत्यशोधक () संघटनेकडून मनुस्मृति ग्रंथाचे दहन\nग्रंथाचे दहन करणे, ही तथाकथित पुरोगाम्यांची 'असहिष्णुता' नव्हे का असे ग्रंथाचे दहन करून त्यातील विचार संपणार नाहीत, हे न कळणारे तथाकथित सत्यशोधकवादी \nधुळे, २६ डिसेंबर - शहरातील सत्यशोधक महिला सभा, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विद्यार्थिनी मंच, सत्यशोधक शिक्षक सभा, सत्यशोधक युवा आणि विद्यार्थी संघटना यांनी मनुस्मृति या ग्रंथाचे दहन केले. डॉ. आंबेडकर यांनी महाड येथे २५ डिसेंबर १९२७ या दिवशी मनुस्मृति या ग्रंथाचे दहन केले होते. म्हणून या दिवशी या ग्रंथाचे दहन करण्यात आले.\nपुण्याचे उपमहापौर आबा बागुल यांच्या मुलांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल\nआता पुरोगामी मंडळी काँग्रेसवर बंदी घालण्याची मागणी करतील का \nपुणे, २६ डिसेंबर - पुण्याचे उपमहापौर आबा बागुल यांची मुले अमित बागुल आणि कपिल बागुल यांच्यावर दत्तवाडी पोलीस ठाण्यांमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी ३८ वर्षीय परिचारिकेने तक्रार केली असून वर्ष २०११ ते वर्ष २०१५ या कालावधीत तिच्यावर अत्याचार झाल्याचे म्हटले आहे. बागुल यांनी पीडित महिलेने केलेले सर्व आरोप फेटाळले असून ४ वर्षांपूर्वी त्या महिलेच्या विरोधात त्यांनी तक्रार दाखल केली असून न्यायालयात खटला चालू असल्याचे सांगितले आहे.\nलोणावळा (जिल्हा पुणे) येथे ख्रिसमसच्या दिवशी पोलिसांच्या आदेशाला हरताळ\nपोलिसांविषयी वाटणारे भय संपत चालले आहे, असे म्हटल्यास वावगे काय \nलोणावळा, २६ डिसेंबर - मौजमजा करण्याच्या नावाखाली येथील टायगर आणि लॉयन्स या पर्यटन ठिकाणांवर काही दिवसांपूर्वी तरुणांनी मद्यपान करून रस्त्यावर धिंगाणा घातला होता. त्यामुळे ही दोन्ही ठिकाणे ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ७ वाजल्यानंतर बंद करणार, असे आदेश पोलिसांनी २४ डिसेंबर या दिवशी दिले होते. २५ डिसेंबर या दिवशी काही तरुणांनी मद्य पिऊन रस्त्यावर धिंगाणा घातला आणि पोलिसांच्या या आदेशाला पहिल्याच दिवशी हरताळ फासला. (पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून रस्त्यावर मद्यपान करून धांगडधिंगा घालण्याचे धाडस या तरुणांमध्ये झाले, याचा अर्थ पोलिसांचा समाजातील अपप्रवृत्तींवरचा वचक संपत चालला आहे, हे स्पषट होते. असे निष्क्रीय पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार - संपादक) या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी रात्री उशिरा दोन मद्यपींना अटक केली आहे.\nभारतातील परदेश अरुणाचल, मिझोराम अन् नागालॅण्ड राज्ये \nया लेखाचा मथळा वाचून आपल्याला आश्‍चर्य वाटले असेल की, भारतासारख्या सार्वभौम देशमातील राज्यांनाच परदेश म्हटले आहे होय, खरेच आहे ते होय, खरेच आहे ते याचा साक्षात् अनुभव ईशान्य भारताच्या दौर्‍यात घेतल्यानेच हा मथळा येथे दिला आहे अन् खात्री आहे की, हा लेख वाचून झाल्यावर आपलीही तशी खात्री होईल \nलेखक : श्री. रमेश शिंदे, राष्ट्र्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती.\nअरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करतांना आला धक्कादायक अनुभव \nगत वर्षी आसामच्या दौर्‍यावर गेलो असतांना नागालॅण्ड, मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांत जायचे झाल्यास विशिष्ट परवाना काढावा लागतो, त्यानंतरच त्या राज्यांत प्रवेश करता येतो, असे केवळ ऐकले होते.\nइतिहासाला कला म्हणून पालटण्याचा प्रयत्न केलात, तर ती एक विकृती बनते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे चित्रपट बाजीराव मस्तानी\nइतिहास हा इतिहासच असतो. या इतिहासाचे सादरीकरण जसेच्या तसे करणेच आवश्यक असते. इतिहासाला पालटण्याचा प्रयत्न केल्यास ती एक विकृतीच बनते.\n१. इतिहास हा जनसंस्कृतीने प्रत्यक्ष जगलेला असल्याने त्याला\nकलेच्या नावाखाली अवास्तव बनवाल, तर काळाला ते मान्य होणार नाही \nइतिहास म्हणजे प्रत्यक्ष वास्तव. इतिहास हा जनसंस्कृतीने प्रत्यक्ष जगलेला असल्याने त्याला कलेच्या नावाखाली अवास्तव बनवले, तर काळाला ते मान्य होत नाही; कारण इतिहासाचा काळ हाच प्रत्यक्ष साक्षीदार असतो. कलेच्या नावाखाली तुम्ही इतिहासाचे भांडवल बनवायचा प्रयत्न कराल, तर तुम्हाला समाजविरोधाला नक्कीच सामोरे जावे लागते आणि हेच बाजीराव मस्तानी या चित्रपटाबाबत घडले.\n३१ डिसेंबर साजरा करणे म्हणजे एका दिवसापुरते धर्मांतरच \nहिंदूंनो, निदान एक दिवस तरी हिंदु म्हणून अभिमानाने जगा \nखरे तर ३१ डिसेंबर हा दिवस साजरा करणे, ही पाश्‍चात्त्य संस्कृतीचा एक भाग आहे; मात्र आता हिंदूंनाही हा दिवस म्हणजे भारतीय उत्सवांपैकी एक आहे, असे वाटू लागले आहे. त्यामुळे ते हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करू लागले आहेत. या दिवशी काय काय करायचे, नवीन काय खरेदी करायचे, कोणत्या हॉटेलमध्ये जायचे, सुटीसाठी कोणत्या ठिकाणी जायचे, याची सिद्धता ते जोमाने करतात. आजही मुख्य शहरांपासून ते ज्या ठिकाणी वीज आणि पाणीसुद्धा नियमित येत नाही, अशा गावागावांमध्येही हा दिवस नियमितपणे साजरा केला जातो. पाश्‍चात्त्यांचे अनुकरण करून आपण आपली संस्कृती तर नष्ट करतच आहोत; परंतु आपल्या भावी पिढीवरही पाश्‍चात्त्य विचारसरणीचे संस्कार करून त्यांना भोगवादी समाजाचे एक सदस्यच बनवत आहोत, याचे भान हिंदूंना राहिले नाही. याच गोष्टींचा ऊहापोह करणारा हा लेखप्रपंच.\nतिरुपती येथील श्री बालाजीच्या दर्शनासाठी गेल्यावर लक्षात आलेले भाविकांचे अयोग्य वागणे आणि तेथील मंदिर व्यवस्थापनाची दयनीय स्थिती \n१. श्री बालाजीच्या दर्शनासाठी भाविकांना पुष्कळ वेळ रांगेत उभे रहावे लागणे\n११.११.२०१५ या दिवशी मी तिरुपती येथे श्री बालाजीच्या दर्शनासाठी गेलो होतो. तेथे दर्शनासाठी न्यूनतम तीन ते चार घंटे किंवा कधी-कधी दिवसभर रांगेत उभे रहावे लागते. रांगेत उभे रहाणार्‍यांचे गट बनवून त्यांना काही काळ पहिल्या खोलीत थांबवले जाते आणि नंतर त्या भाविकांना दुसर्‍या खोलीत नेले जाते. अशा प्रकारे शेवटी श्री बालाजीचे दर्शन होते.\nएन्.सी.ई.आर्.टी.कडून देवता आणि संत यांचा अवमान विठ्ठलाचा उल्लेख विट्ठल आणि संत ज्ञानेश्‍वरांचा उल्लेख जणेश्‍वर\nखालील वृत्ते रविवारच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.\nराष्ट्रीय शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (एन्.सी.ई.आर्.टी.च्या) पाठ्यपुस्तकात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठलासह संत परंपरेचा अवमान करणारा उल्लेख करण्यात आला आहे. श्री विठ्ठलाचा उल्लेख विट्ठल, संत ज्ञानेश्‍वरमाऊलींचा उल्लेख जणेश्‍वर, संत चोखामेळा यांचा उल्लेख चोखमेला, तर संत सखुबाई यांचा उल्लेख सक्कूबाई असा चुकीचा आणि एकेरी केला आहे. या विरोधात संपूर्ण वारकरी संप्रदाय आणि महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी संघटना यांच्यात संतापाची लाट उसळली आहे. इयत्ता ७ वीच्या हमारे अतीत-२ या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक १०८ वर या घोडचुका करण्यात आल्या आहेत.\nटिपू जयंतीवरून कर्नाटकमधील मडिकेरी येथे हिंदुत्ववादी निषेध आंदोलन करत असतांना टिपू समर्थकांनी त्यांच्यावर तुफान दगडफेक केली. या दगडफेकीत विश्‍व हिंदु परिषदेचे डी.एस्. कुट्टप्पा यांचा मृत्यू झाला होता; मात्र पोलिसांनी कुट्टप्पा पोलिसांचा लाठीमार चुकवण्यासाठी पळत असतांना खाली पडून मरण पावले, अशी लंगडी सबब देऊन त्यांचा मृत्यू हा एक अपघात होता, असे म्हटले आहे.\nहे आहे काँग्रेसचे खरे स्वरूप \nसंजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला बाजीराव मस्तानी या चित्रपटाच्या माध्यमातून बाजीराव पेशवा घराघरात पोहोचत आहेत. यामध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक भन्साळी यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र भूषण या पुरस्काराने लवकरात लवकर गौरवण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे आमदार नीतेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे केली.\nहिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करणार्‍या ख्रिस्त्याचा उदोउदो करणारी हिंदुद्रोही विदेशी प्रसारमाध्यमे \nकर्नल सिटीव्हेंट रेबुका (Col. Sitivent Rebuka) हा फिजी हिंदूंचे बलपूर्वक ख्रिस्तीकरण करणारा हिंसक रोबोट कसा सुधारणावादी (progressive) आहे, ते दिग्दर्शित करणारी २० कडव्यांची इंग्रजी कविता एका फडतुस व्याख्यात्याने लिहिली आणि ती स्टेटस्मन या विख्यात वृत्तपत्राने मुखपृष्ठावर आकर्षक पद्धतीने छापली. प्रसारमाध्यमांनी त्या कवितेला अमाप प्रसिद्धी दिली. त्यामध्ये सुधारणावादी भारताचा गौरव केला. तो क्षुद्र व्याख्याता आता प्राध्यापक झाला आहे - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी\n(संदर्भ : मासिक घनगर्जित, एप्रिल २०१२)\nइतकी वर्षे शासनाला एवढा मोठा भ्रष्टाचार समजला नाही कि उत्तरदायी भ्रष्टाचारात सहभागी झाले होते लेखापाल इत्यादी सर्व उत्तरदायींना तात्काळ आजन्म कारागृहात टाका \nदेहलीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या कुटुंबियांच्या मालकीची वांद्रे अन् सांताक्रूझ येथील ११० कोटी रुपयांची संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) २२ डिसेंबर या दिवशी धाड टाकून जप्त केली. भुजबळ यांची मागील काही महिन्यांपासून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडून चौकशी करण्यात येत आहे.\nमुसलमानांकडून ही हुशारी शिका आपण आक्रमण करायचे आणि आपणच पोलिसांकडे आधी तक्रार करायची \nकवठेमहांकाळ येथील सनातनचे साधक श्री. संतोष चव्हाण यांच्यावर धर्मांधांनी लोखंडी सळ्यांसह आक्रमण केले. श्री. चव्हाण आणि दुसरे साधक श्री. जाधव पोलीस ठाण्यात गेल्यावर पोलिसांनी त्यांना दीड घंटा बसवून ठेवले. तक्रार नोंदवून घेतो, असे ते सांगत होते; मात्र प्रत्यक्षात कोणतीही कृती करत नव्हते. त्याच वेळी श्री. चव्हाण यांच्यावर आक्रमण करणारा एक जण डोक्याला पट्टी बांधून आला. या वेळी पोलिसांनी त्याची श्री. चव्हाण यांच्या विरोधातील तक्रार तत्परतेने नोंदवून घेतली.\nधर्मांध मुसलमानांच्या चोराच्या उलट्या.. पोलिसांच्या या तत्परतेला काय म्हणायचे \nअंनिसचा हिंदुद्वेष आणि ख्रिस्तीप्रेम \nमहाराष्ट्र अंनिसने २४ डिसेंबर २०१५ या दिवशी पत्रकार परिषद घेऊन मदर तेरेसा यांच्या संदर्भातील चमत्कारांचे जे दावे केले जातात, त्याला विरोध दर्शवला. असे चमत्कार होणे, हे वैज्ञानिकतेच्या पहिल्या पायरीवरही बसत नाही, असे सांगत मदर तेरेसा यांना मानवतेच्या कार्यासाठी संतपद बहाल केले जाऊ शकते, अशी भूमिका अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख, कार्याध्यक्ष अविनाश पाटील आणि राज्य सरचिटणीस हमीद दाभोलकर यांनी पत्रकार परिषदेत मांडली.\nसंत सत्यसाईबाबा यांनीही मानवतेसाठी भरपूर कार्य केले. त्यांच्या त्या अतुलनीय कार्याची दखल अंनिसने कधी घेतली नाही, उलट सत्यसाईबाबांच्या कार्यावर नेहमीच टीका केली आणि त्यांचा द्वेष केला. आज ही अंनिस मदर तेरेसा यांनी केलेल्या मानवतेच्या तथाकथित कार्यासाठी त्यांना संतपद बहाल करण्याच्या निर्णयाविषयी सकारात्मक भूमिका घेत आहे. अंनिसच्या हिंदुद्वेषातून निर्माण झालेले हे ख्रिस्तीप्रेम म्हणायचे का \nमराठी नियतकालिकांना इंग्रजी विज्ञापन तेही शेतकर्‍यांच्या मुलांसाठी मराठी दैनिकात इंग्रजी विज्ञापन देणे, हे विज्ञापन देण्याचे कर्मकांड उरकण्यासारखे आहे अनेक वर्षे अशी टिपणी लिहूनही प्रशासन अजून चूक सुधारत नाही \nनुकतेच एका राज्यात कृषी खात्याकडून मराठी नियतकालिकांना एक विज्ञापन देण्यात आले. हे विज्ञापन इंग्रजी भाषेत असून शेतकर्‍यांसाठी होते.\nसौदी अरेबियाच्या राज्यकर्त्यांकडून शिका \nराजसत्तेच्या विरोधातील निदर्शनांमध्ये सहभागी झाल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या अब्दुल्ला अल् झहर तरुणाचा सौदी अरेबियाच्या कायद्याप्रमाणे कोणत्याही क्षणी शिरच्छेद होऊ शकतो. वर्ष २०१२ च्या मार्चमध्ये त्याला पोलिसांनी अटक केली तेव्हा तो १५ वर्षाचा होता.\nभारतात उघडपणे पाकिस्तान जिंदाबाद आणि भारत विरोधी घोषणा अनेक वर्षांपासून दिल्या जात आहेत, तरीही त्याकडे दुर्लक्ष करणारे भारतीय राज्यकर्ते सौदी अरेबियाच्या राज्यकर्त्यांकडून काही शिकतील का \nभारतात सर्वत्रच आय.एस्.आय.एस्. चा प्रचार करणारी संकेतस्थळे बंद का केली नाहीत \nभारतीय युवकांमध्ये जलदगतीने होणारा आय.एस्.आय.एस्.चा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने या संघटनेच्या जिहादी विचारांचा प्रचार करणारी ८० संकेतस्थळे बंद केली आहेत.\nनिर्भयाच्या पालकांना वार्‍यावर सोडणारे राजकारणी \nआम्हाला अनेक नेत्यांकडून साहाय्याची आश्‍वासने मिळाली; मात्र आता ते नेते त्यांची आश्‍वासने विसरून गेले आहेत, अशी प्रतिक्रिया अत्यंत अमानुष आणि संपूर्ण देशाला हादरवणार्‍या देहलीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील निर्भयाच्या आई-वडिलांनी व्यक्त केली.\nकायद्याचा भावार्थ लक्षात न घेता शब्दार्थाने (वय १८ वर्षे नाही) न्याय देणारी न्यायप्रणाली \nअत्यंत अमानुष आणि संपूर्ण देशाला हादरवणार्‍या देहलीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन बलात्कारी आरोपीची सुटका करण्यात आली. डिसेंबर २०१२ मध्ये झालेल्या या सामूहिक बलात्कार घटनेच्या वेळी सदर बलात्कारी अल्पवयीन होता; म्हणून त्यास सोडण्यात आले.\nविज्ञापनातही ख्रिस्त्यांचे लांगूलचालन करणारे गोवा शासन \n१९ डिसेंबर २०१५ या दिवशी गोवा शासनाच्या वाहतूक खात्याकडून मराठी नियतकालिकांना एक विज्ञापन देण्यात आले. या विज्ञापनात झेब्रा क्रॉसिंगवरून मार्ग ओलांडतांना लहान मुलासह एक ख्रिस्ती महिला दाखवली आहे. गोवा हिंदुबहुल राज्य आहे.\nमहर्षि व्यासांचे द्रष्टेपण सिद्ध करणारी श्रीमद्भागवतामध्ये सांगितलेली कलियुगाची भयानक लक्षणे \nयेथे सांगितलेली कलियुगातील स्थिती पालटण्याचा एकच मार्ग आहे आणि तो\nम्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना सनातन संस्था यासाठीच प्रयत्नरत आहे.\nधर्म, सत्य, पावित्र्य, क्षमा, दया, मानवाचे आयुष्य, बळ आणि स्मरणशक्ती अल्प होणार असणे\nततश्‍चानुदिनं धर्मः सत्यं शौचं क्षमा दया \nकालेन बलिना राजन् नङ्क्ष्यत्यायुर्बलं स्मृतिः ॥\n- श्रीमद्भागवत, स्कंध १२, अध्याय २, श्‍लोक १\nअर्थ : श्रीशुक म्हणतात, परीक्षिता बलवान काळाच्या प्रभावाने उत्तरोत्तर धर्म, सत्य, पवित्रता, क्षमा, दया, आयुष्य, बळ आणि स्मरणशक्ती यांचा लोप होत जाईल.\nमुंबई महापालिकेच्या पथकाला साहाय्य न करणारे पोलीस कधी जनतेला साहाय्य करतील का \n२६ जानेवारी २०१६ म्हणजे प्रजासत्ताकदिनापर्यंत राज्यातील अनधिकृत फलक काढण्याचा आदेश उच्च न्यायालयाने सर्व पालिका आणि नगरपालिका यांना २६ नोव्हेंबर २०१५ या दिवशी दिला. तसे न झाल्यास पालिकेला उत्तरदायी धरले जाईल, असेही न्यायालयाने नमूद केले. कारवाईसाठी गेलेल्या पथकाला धमकावण्यात येते आणि पोलीसही हवे ते सहकार्य करत नाहीत, असे प्रामुख्याने मुंबई पालिकेच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले होते.\nहिंदूंनो, मंदिराच्या सरकारीकरणाचे महाघातक दुष्परिणाम जाणा \nनाशिक येथील त्र्यंबकेश्‍वर ट्रस्टच्या विश्‍वस्तांना कुंभपर्वात रसायन टाकून मंदिराचे स्मशान करू. याचे दायित्व देवस्थानचे राहील, अशा प्रकारच्या धमक्यांची पत्रे ऑगस्ट २०१५ मध्ये आली होती; मात्र त्र्यंबकेश्‍वर विश्‍वस्तांनी ती ३ मासांनंतर उघड केली आहेत.\nखुनाच्या जाहीर सुपारीकडे दुर्लक्ष करणारे सरकार, प्रशासन आणि पोलीस \nबिजनौरच्या जमीयत शबबुल इस्लामचे सचिव मौलाना अन्वरलाल हक यांनी हिंदु महासभेचे कमलेश तिवारी यांना मारणार्‍यास ५१ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. मागेही चार्ली हेब्दोच्या संपादकाची हत्या करणार्‍यास बहुजन समाज पक्षाचे नेते याकुब कुरेशी यांनी ५१ लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. एखाद्या गुंडाला खुनाची सुपारी दिली, तर तो गुन्हा ठरतो; मात्र लाखो रुपयांची जाहीर सुपारी दिली, तर त्याकडे शासन दुर्लक्ष करते - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nहिंदुत्ववाद्यांच्या विरोधात चिथावणीखोर वक्त्यव्य करणार्‍या धर्मविरोधकांच्या विरोधात न्यायालयीन लढा द्या \nअनेक धर्मविरोधक हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात चिथावणीखोर वक्तव्य करत असल्याची वृत्ते प्रसारमाध्यमांमधून प्रसारित होत असतात. बर्‍याच वेळा अशी चिथावणीखोर विधाने संबंधित व्यक्तीच्या जिवाला धोका निर्माण करतात, कधीकधी दंगलींना कारणीभूत ठरतात. धर्मकार्यातील स्वत:चा सहभाग म्हणून अशी चिथावणीखोर विधाने करणार्‍यांच्या विरोधात वृत्तपत्रांतील कात्रणे, वृत्तवाहिन्यांवरील चित्रीकरण, ध्वनीचित्रफित आदींच्या आधारे गुन्हा नोंद करा. या कार्यासाठी अधिवक्त्यांनीच पुढाकार घेतल्यास पोलिसांनाही कायद्याचे कारण पुढे करून टाळाटाळ करणे शक्य होणार नाही. अशी चिथावणीखोर विधाने करणार्‍यांच्या विरोधात खटले लढवू इच्छिणार्‍या अधिवक्त्यांनी हिंदु विधीज्ञ परिषदेशी संपर्क साधावा.\nअधिवक्ता श्री. नागेश ताकभाते : दू. क्र. ८४५१००६०५८, इ मेल vidhisangh@gmail.com\nएकं सत् विप्रा मबहुधा वदन्ती \nएकं सत् विप्रा बहुधा वदन्ती म्हणजे एका सत्च्या निरनिराळ्या तर्‍हेने निरनिराळ्या कामाकरिता प्रकट होणार्‍या शक्ती हेच वैदिक लोकांचे इंद्रादिक देव आहेत. इंद्र ही क्रियाशक्ती आहे. सूर्य ही उत्पादक शक्ती आणि अग्नि ही ज्ञानशक्ती आहे. अशाच बाकीच्याही देवता विश्‍वातील पृथक् कार्ये करणार्‍या आहेत. ऋग्वेदामध्ये सर्वांपेक्षा इंद्र आणि अग्नि यांचीच स्तोत्रे अधिक आहेत. याचे कारणही उघड आहे. ज्ञान आणि क्रिया यांच्यावरच तर मनुष्याची सर्व मिजास असते.\nभगवान श्रीकृष्णाच्या काळातील प्रसंगांची पुनरावृत्ती सनातनच्या संदर्भात होणे, हा एक काळगतीचाच महिमा आहे, त्याकडे साक्षीभावाने पहायला शिकल्यास ईश्‍वरी नियोजनाप्रमाणे प्रत्येक संकट काळच गिळंकृत करून घेणार आहे, या अर्थाचे प.पू. डॉक्टरांचे लिखाण \nप.पू. डॉक्टरांच्या जिथे भगवान श्रीकृष्णावर...... या लिखाणावर एक विद्वान यांचे भाष्य\nमडगाव स्फोट प्रकरणाप्रमाणेच डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्था निर्दोष असल्याचे सिद्ध होईल, याची खात्री असण्यामागील अध्यात्मशास्त्रीय कारण : डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पुरोगामी, बुद्धीप्रामाण्यवादी, अंनिसवाले यांनी सनातनला गुन्हेगार घोषित केले आहे. त्यांनी कितीही आकांडतांडव केले, तरी काळाच्या कसोटीवर सनातनचे निर्दोषीत्व सिद्ध होईल, हे मागील अनुभवावरील पुढील लिखाण वाचून त्यांच्या लक्षात येईल. मडगाव स्फोट प्रकरणाप्रमाणेच याही वेळी न केलेल्या अपराधासाठी सनातनच्या साधकांना विनाकारण अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तो काळच हाणून पाडणार आहे, हे पुरोगाम्यांनी लक्षात घ्यावे \nभावी आपत्काळातील संजीवनी : सनातनची ग्रंथमालिका \nसंत-महात्मे, ज्योतिषी आदींच्या मताप्रमाणे आगामी काळ हा आपत्काळ असून या काळात समाजाला अनेक आपत्तींना तोंड द्यावे लागणार आहे. आपत्काळात स्वतःसह कुटुंबीय आणि देशबांधव यांचे रक्षण करणे, हे मोठे आव्हानच असते. या पार्श्‍वभूमीवर पुढील विचारमंथन निश्‍चितच लाभदायक ठरेल.\nकारागृहात काही वर्षे घालवलेल्या निरपराध कैद्यांचे अनुभव वाचून येणार्‍या आपत्काळात कारावासात जावे लागले, तर श्रीगुरु त्यासाठी सिद्धता करवून घेत आहेत, असे वाटणे\nसौ. क्षिप्रा प्रशांत जुवेकर\nपरात्पर गुरूंच्या अपार कृपेमुळेच दैनिक सनातन प्रभातमध्ये कारागृहात काही वर्षे घालवलेल्या निरपराध कैद्यांचे अनुभव वाचायला मिळत आहेत. ते वाचून मनात आलेले विचार पुढे देत आहे.\n१. वाईट लोक निरपराध लोकांना त्रास देत आहेत, याची चीड\nयेऊन हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी, असे वाटणे\nप्रशांत यातील काही प्रसंग मला वेळोवेळी सांगत होते. त्या वेळी मला त्यांना किती यातना सहन कराव्या लागत आहेत; म्हणून दुःख व्हायचे. आता ही लेखमाला वाचून वाईट लोक निरपराध लोकांना त्रास देत आहेत, याची अत्यंत चीड येते आणि हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी, असे वाटते.\nकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या आमदारांना छत्रपती शिवाजी महाराज आपले वाटत नाहीत की मतांधता त्यांच्या धर्मनिष्ठेच्या आड येते \nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएस्ईच्या) शाळांतून भारतियांचे राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास जाणीवपूर्वक डावलण्यात आला आहे. त्यामुळे हिंदवी स्वराज्याचे शत्रू असणारे बाबर आणि औरंगजेब यांचा इतिहास महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांना शिकवण्याचा गंभीर प्रकार कदापि सहन केला जाणार नाही, अशी चेतावणी शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांनी नागपूर येथील आंदोलनाच्या वेळी १७ डिसेंबर २०१५ या दिवशी दिली. (१८.१२.२०१५)\n११.१२.२०१५ या दिवशी भृगु महर्षींनी भृगुसंहितेद्वारे दिलेला फलादेश\nपंजाब राज्यातील होशियारपूर येथे डॉ. विशाल शर्मा हे भृगुसंहितेचे वाचक (भृगुशास्त्री) आहेत. ११.१२.२०१५ या दिवशी भृगु महर्षींनी दिलेल्या आदेशाप्रमाणे त्यांनी सनातन संस्थेसाठी भृगुसंहितेचे वाचन केले. त्यामध्ये झालेला फलादेश पुढीलप्रमाणे आहे.\n१. वेगवेगळ्या युगांत गेले अनेक जन्म प.पू. डॉक्टर महर्षी भृगु यांचा फलादेश ऐकत आहेत. त्याचप्रमाणे या जन्मातही ते संपूर्ण भक्तीभावाने हा फलादेश ऐकत असून तो स्वीकारत आहेत.\nकालीमातेला मांसाचा नैवेद्य दाखवतात; म्हणून हिंदूंनी मांसभक्षण करण्याला मान्यता दिली आहे, असे मानणे अयोग्यच \nपू. डॉ. चारुदत्त पिंगळे\nप्रश्‍न : कालीमातेला मांसाचाच नैवेद्य दाखवतात, त्यामुळे हिंदु धर्मात मांसभक्षणाला मान्यता आहे.\n१. हिंदु धर्मशास्त्रात कर्मकांडानुसार बळी देण्यामागे शास्त्र असणे\nकालीमातेने असुराचे मुंडके तोडून त्याला मारले; म्हणून बळी देण्याची किंवा मांसाचा नैवैद्य दाखवण्याची प्रथा चालू झाली. मांसाच्या नैवेद्यात बळी दिलेल्या प्राण्याचे मांस असते. बळी देण्याविषयीही शास्त्र आहे, त्याला काही नियम आहेत.\nसनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून\nकारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा \nमागील ३ आठवड्यांपासून मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.\nपत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.\nफॅक्स : (०८३२) २३१८१०८\n जसे असते, तसे देणाराही तेवढाच शुद्ध हवा, असा सिद्धांत शिकवणारे उदाहरण\nआजपर्यंत झालेल्या नाडीवाचनासाठी महर्षींनी कधीच कुणाकडून दक्षिणा न घेणे; परंतु केवळ परम गुरुजीच परमशुद्ध असल्याने आम्ही केवळ त्यांच्याकडूनच दक्षिणा घेऊ , असे नाडीवाचकास सूचित करणेे : एकदा दक्षिणा घेण्याविषयी बोलतांना पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांनी सांगितले, मी अनेक वर्षे नाडीवाचन करत आहे; परंतु या व्यक्तींकडून एवढी दक्षिणा घ्यावी, असे आजपर्यंत कधीच महर्षींनी नाडीपट्टीत सांगितलेले नाही. काही राजकारणी लोकांसाठी, तसेच अध्यात्मातील काही महनीय व्यक्ती यांच्यासाठीही नाडीवाचन झाले आहे.\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nतमिळनाडूमध्ये घडलेले भाविकतेचे दर्शन आणि तेथील टिकवून ठेवलेल्या सांस्कृतिक परंपरेमुळे दक्षिणेत अजूनही दैवी स्पंदने टिकून असण्यामागील कारणे\nपू. (सौ.) अंजली गाडगीळ\n१. तमिळनाडूतील लोक खूप भाविक असणे\nतमिळनाडूमध्ये रहाणार्‍या लोकांनी अजूनही त्यांची परंपरा जपली आहे. येथील लोक खूप भाविक आहेत. ते आपल्या पूर्वापार चालत आलेल्या परंपरांचे अगदी काटेकोरपणे पालन करतांना दिसतात.\n२. दैनंदिन कृतीतही देव पहाण्याची कला\n२ अ. कापराने किंवा लिंबाने दृष्ट काढूनच दुकानदारांनी दुकान उघडणे अथवा बंद करणे : अगदी दुकानदारही याला अपवाद नाहीत.\nकारागृहात मूल्यशिक्षण कार्यक्रमाचे नाव पुढे करून कैद्यांची फसवणूक करून ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणारे ख्रिस्ती \nमडगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सनातनच्या सहा निर्दोेष साधकांनी चार वर्षे कारागृहातील नरकयातना भोगल्या. या काळात कारागृहात हिंदु कैद्यांचे धर्मांतर करण्याचाही प्रयत्न केला जातो, हे भीषण वास्तव त्यांच्या लक्षात आले. कधी अन्य पंथीय कैद्यांच्या माध्यमातून, तर कधी समाजसेवी संस्थेचा बुरखा पांघरून हिंदु कैद्यांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला जातो. हिंदु कैद्यांच्या धर्मांतरासाठी नानाविध युक्त्या-क्लृप्त्या कशा वापरल्या जातात याचा अनुभव या लेखातून मांडला आहे. हा अनुभव पहाता कारागृहे म्हणजे शासकीय खर्चातून चालवलेली धर्मांतराची केंद्रे आहेत, याची प्रचीती येते.\nसनातनच्या सनातन डॉट ऑर्ग (Sanatan.org) या संकेतस्थळाच्या प्रसारकार्याचा ऑक्टोबर २०१५ मधील आढावा\n१. सनातन डॉट ऑर्ग संकेतस्थळाने ऑक्टोबर\n२०१५ मध्ये प्रथमच गाठला १ लक्ष वाचकसंख्येचा टप्पा \nअ. संकेतस्थळाची वाचकसंख्या गूगल अ‍ॅनॅलिटिक्स या ऑनलाईन संगणकीय प्रणालीतून मिळते.\nआ. वर देण्यात आलेली सनातन डॉट ऑर्ग या संकेतस्थळाची वाचकसंख्या ही तीनही भाषांतील संकेतस्थळांंची एकत्र करून घेतली आहे. या तीनही भाषांतील संकेतस्थळांची वेगवेगळी वाचकसंख्या पुढे दिली आहे.\nहिंदु जनजागृती समितीच्या हिंदुजागृती डॉट ऑर्ग (Hindujagruti.org) या संकेतस्थळाच्या प्रसारकार्याचा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०१५ मधील आढावा\nसंकेतस्थळाला भेट देणार्‍यांची संख्या\nही वाचकसंख्या गूगल अ‍ॅनॅलिटिक्स या ऑनलाईन संगणकीय प्रणालीतून मिळते.\nआणि धर्मजागृती यांविषयीच्या मोहिमा\n२ अ. हिंदु धर्म, देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या विडंबनाच्या विरोधात संकेतस्थळावर राबवण्यात आलेल्या जनजागृती मोहिमा\n१. तंत्रा या आस्थापनाच्या संकेतस्थळावर देवतांची आणि धार्मिक चिन्ह असलेल्या टी-शर्टच्या विक्रीच्या विरोधात जनजागृती अन् निषेध मोहीम\nअपराधांचे प्रमाण अतिशय वाढलेले असल्याने सर्वांनी सावधानता बाळगणे आवश्यक \nसध्या कारागृहात चोरीच्या प्रकरणातील आरोपींचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये पैसे, भ्रमणभाष, अलंकार, वाहने इत्यादींची चोरी करणारे आरोपी आहेत. त्यामुळे सर्वांनीच सावध रहाणे, तसेच पुढील गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.\n१. आपण एकटे असतांना वाटेत कुणी अनोळखी व्यक्तीने पत्ता किंवा इतर माहिती विचारण्याच्या निमित्ताने बोलण्याचा प्रयत्न केल्यास बोलण्याचे टाळावे आणि सतर्क रहावे.\n२. अनोळखी व्यक्तीला घरात येऊ देऊ नये.\nपौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.\nदोन दिवसांपूर्वी पौर्णिमा झाली.\nसमाजसाहाय्याच्या दृष्टीने भावी आपत्काळातील संजीवनी या सनातनच्या ग्रंथमालिकेचा जास्तीतजास्त प्रसार करा \nआतापर्यंत भावी आपत्काळातील संजीवनी या सनातनच्या ग्रंथमालिकेतील पुढील ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. उर्वरित ग्रंथही लवकरच प्रसिद्ध होणार आहेत. १. अग्नीशमन प्रशिक्षण\n२. शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक त्रासांच्या निवारणासाठी बिंदूदाबन (प्राथमिक ओळख)\n३. नेहमीच्या विकारांवर बिंदूदाबन उपचार\n४. रिफ्लेक्सॉलॉजी (हाता-पायांच्या तळव्यांवरील बिंदूदाबन)\nपरात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांच्या निर्मिती-कार्यात सहभागी व्हा \n१. परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या अध्यात्म या विषयावरील ग्रंथांच्या निर्मितीचे कार्य लवकरात लवकर करण्याची आवश्यकता \nसनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या धर्म, अध्यात्म, साधना, ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, आध्यात्मिक संशोधन यांसारख्या विविधांगी विषयांवरील मराठी भाषेतील सुमारे ४००० ग्रंथ लवकरात लवकर अंतिम करणे आणि त्यांचे विविध भाषांत भाषांतर करणे भावी काळाच्या दृष्टीकोनातून अत्यावश्यक झाले आहे. याची कारणे पुढे दिली आहेत.\n१ अ. दूरचित्रवाहिन्यांसाठी धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करणे : विविध दूरचित्रवाहिन्यांसाठी या ग्रंथांतील ज्ञानावर आधारित धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करता येणार आहेत.\n१ आ. आगामी भीषण काळापूर्वी करावयाची सिद्धता : तिसरे महायुद्ध काही वर्षांतच होणार असल्यामुळे डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ४ सहस्र ग्रंथांच्या संगणकीय धारिका लवकरात लवकर सिद्ध करायच्या आहेत.\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nअ. परमेश्‍वराची माया समजून घेऊन आहे तिथेच समाधानाने रहावे.\nभावार्थ : 'माया समजून घेऊन' म्हणजे मायेतील ब्रह्म समजून घेऊन. ते झाले की समाधान, आनंदच आहे.\nआ. परमेश्‍वर पहाण्यापेक्षा परमेश्‍वराच्या रचनेची जाणीव करून घेणे, हेच खरे ज्ञान.\nभावार्थ : परमेश्‍वराची रचना म्हणजे माया. तिची खरी जाणीव, ओळख करून घेणे, म्हणजेच मायेतील ब्रह्म ओळखणे. हेच खरे ज्ञान.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)\nभारताची कल्पनातीत भयानक अशी वस्तूस्थिती \nपरात्पर गुरु डॉ. आठवले\n'नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार उत्तर प्रदेशात ५००० चपराशांच्या नोकर्‍यांसाठी २३ लक्ष अर्ज आले होते. अर्ज करणार्‍यांपैकी काही जण विद्यावाचस्पती (डॉक्टरेट केलेले) होते \nलोकशाहीने दिलेल्या या वस्तूस्थितीवर मात करण्याचा एकमेव उपाय, म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२३.१२.२०१५)\nप.पू. डॉक्टर शतायुषी भव \nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nप.पू. डॉ. जयंत आठवले यांनी सनातन संस्था स्थापन करतांना किती दूरदृष्टी ठेवली असेल, याविषयी त्यांच्या प्रगल्भ वृत्तीचे कौतुक करावे, तेवढे अल्पच आहे.\nत्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्याकडे पूजा आणि सेवा यांसाठी येणार्‍या साधकांची वृत्ती इतकी नम्रतेची आहे की, प.पू. डॉक्टरांची शिकवण त्यांच्यात किती खोलवर रूजलेली आहे, याची जाण आम्हाला पावलोपावली होते.\nएखादी संस्था स्थापन करतांना त्याविषयी कितीतरी दूरवरचा विचार करावा लागतो हे निश्‍चित आणि तेसुद्धा सनातन संस्कृती आणि परंपरेने चालत आलेल्याचा अभ्यास करून पुढील येणार्‍या अडचणींना तोंड देत आजपर्यंत आणून ठेवणे, हे किती अवघड आहे, नाही का \nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nमन आणि इंद्रिय यांच्या आधीन होऊ नका \nजो मन आणि इंद्रिये यांच्या आधीन नसतो, तोच खर्‍या अर्थाने स्वतंत्र होय.\nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\nपंतप्रधानांच्या मनात काय आहे \nअफगाणिस्तानच्या नव्या संसद इमारतीचे उद्घाटन करून भारताकडे परतत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ डिसेंबर या दिवशी पाकच्या लाहोर शहरात उतरून पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांचा हा पाकदौरा पूर्वनियोजित नव्हता. पंतप्रधानांनी अफगाणिस्तानमध्ये संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन केल्यावर परतीच्या प्रवासात पाकला भेट देण्याचा निर्णय ट्विट केला आणि दोन्ही देशांतील नेत्यांना अवाक करून सोडून ते सायंकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी लाहोर विमानतळावर उतरले.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nउज्जैन येथे स्वर्णिम भारत मंचाच्या मोर्च्यावर धर्म...\nडॉ. झाकिर नाईक यांचा कार्यक्रम रहित करावा \n(म्हणे) अटकसत्रांमुळे मुसलमान तरुणांमध्ये कट्टरता ...\nअमेरिकेतील हॉलीवूड चित्रपटात खलनायकाला भगवान श्रीक...\nढोंगी पुरोगामित्वाच्या विरोधात उभे रहायला हवे \nनागपूर येथे 'आय.एस्.आय.एस्.' मध्येे सहभागी होण्यास...\nभारतीय खासदारांना मिळत आहे राजेशाही वेतन आणि भत्ते...\n(म्हणे) मस्तानीला कुणी बघितले \nतेलंगण राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी मुख्यमंत...\nराष्ट्रीय स्मारकाच्या नावाखाली श्री नटराज मंदिराचे...\nचेन्नई येथे दत्तजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनज...\nरामायण, महाभारत इतिहास नव्हे, तर जीवन समृद्ध करणार...\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतील नेत्या...\nझारखंडमध्ये पोलिसांकडून नक्षलवाद्यांची स्फोटके जप्...\nसनातनविरोधी षमड्यंत्रामुळे निरपराध साधकांना भोगावा...\nहिंदू तेजा जाग रे \n३१ डिसेंबरच्या दिवशी होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प...\nमटका अड्ड्यावर धाड : नगरसेवकावर गुन्हा नोंद\nसंभाजीनगरमध्ये चौकाचे 'टिपू सुलतान' असे नामकरण करण...\nद्रोह करणार्‍यांना भक्तीऐवजी 'अहंकार' सिद्ध करायचा...\nडॉ. दाभोलकर हत्येचे अन्वेषण थांबवण्यासाठी आणखी दोन...\nभगवद्गीता हाच क्रांतीकारकांचा आदर्श \nभूकंपाने उत्तर भारत हादरला \nशिवसेनेचे जळगाव उपजिल्हाप्रमुख आणि अंबरनाथचे नगरसे...\nआज जळगाव येथे हिंदु धर्मजागृती सभा\nभ्रष्टाचार थांबवण्याची हमी द्या, मगच सातवा वेतन आय...\nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने '३१ डिसेंबर प्रबोधन...\nपाश्‍चात्त्यांचे नववर्ष साजरे करण्यासाठी दोन आरत्य...\nआता आमदार, जिल्हा परिषद, नगरपालिका, पंचायत येथील ल...\n५ वर्षांच्या नोकरीनंतर कोणाला निवृत्तीवेतन मिळत ना...\nधुळे येथे सत्यशोधक () संघटनेकडून मनुस्मृति ग्रंथा...\nपुण्याचे उपमहापौर आबा बागुल यांच्या मुलांच्या विरो...\nलोणावळा (जिल्हा पुणे) येथे ख्रिसमसच्या दिवशी पोलिस...\nभारतातील परदेश अरुणाचल, मिझोराम अन् नागालॅण्ड राज्...\nइतिहासाला कला म्हणून पालटण्याचा प्रयत्न केलात, तर ...\n३१ डिसेंबर साजरा करणे म्हणजे एका दिवसापुरते धर्मां...\nतिरुपती येथील श्री बालाजीच्या दर्शनासाठी गेल्यावर ...\nएन्.सी.ई.आर्.टी.कडून देवता आणि संत यांचा अवमान \nहे आहे काँग्रेसचे खरे स्वरूप \nहिंदूंचे बलपूर्वक धर्मांतर करणार्‍या ख्रिस्त्याचा ...\nइतकी वर्षे शासनाला एवढा मोठा भ्रष्टाचार समजला नाही...\nमुसलमानांकडून ही हुशारी शिका आपण आक्रमण करायचे आ...\nअंनिसचा हिंदुद्वेष आणि ख्रिस्तीप्रेम \nमराठी नियतकालिकांना इंग्रजी विज्ञापन \nसौदी अरेबियाच्या राज्यकर्त्यांकडून शिका \nभारतात सर्वत्रच आय.एस्.आय.एस्. चा प्रचार करणारी सं...\nनिर्भयाच्या पालकांना वार्‍यावर सोडणारे राजकारणी \nकायद्याचा भावार्थ लक्षात न घेता शब्दार्थाने (वय १८...\nविज्ञापनातही ख्रिस्त्यांचे लांगूलचालन करणारे गोवा ...\nमहर्षि व्यासांचे द्रष्टेपण सिद्ध करणारी श्रीमद्भाग...\nमुंबई महापालिकेच्या पथकाला साहाय्य न करणारे पोलीस ...\nहिंदूंनो, मंदिराच्या सरकारीकरणाचे महाघातक दुष्परिण...\nखुनाच्या जाहीर सुपारीकडे दुर्लक्ष करणारे सरकार, प्...\nएकं सत् विप्रा मबहुधा वदन्ती \nभगवान श्रीकृष्णाच्या काळातील प्रसंगांची पुनरावृत्त...\nभावी आपत्काळातील संजीवनी : सनातनची ग्रंथमालिका \nकारागृहात काही वर्षे घालवलेल्या निरपराध कैद्यांचे ...\nकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या आमदार...\n११.१२.२०१५ या दिवशी भृगु महर्षींनी भृगुसंहितेद्वार...\nकालीमातेला मांसाचा नैवेद्य दाखवतात; म्हणून हिंदूंन...\n जसे असते, तसे देणाराही तेवढाच शु...\nतमिळनाडूमध्ये घडलेले भाविकतेचे दर्शन आणि तेथील टिक...\nकारागृहात मूल्यशिक्षण कार्यक्रमाचे नाव पुढे करून क...\nसनातनच्या सनातन डॉट ऑर्ग (Sanatan.org) या संकेतस्थ...\nहिंदु जनजागृती समितीच्या हिंदुजागृती डॉट ऑर्ग (Hin...\nअपराधांचे प्रमाण अतिशय वाढलेले असल्याने सर्वांनी स...\nसमाजसाहाय्याच्या दृष्टीने भावी आपत्काळातील संजीवनी...\nपरात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथां...\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nभारताची कल्पनातीत भयानक अशी वस्तूस्थिती \nप.पू. डॉक्टर शतायुषी भव \nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nपंतप्रधानांच्या मनात काय आहे \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/ganesh-mahima-marathi/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2-109082000072_1.html", "date_download": "2018-04-26T13:27:20Z", "digest": "sha1:PIUBNVNT2FRYNQXAXI6AL4TO4PN5ELTX", "length": 14074, "nlines": 147, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "गणेशाकडून काय घ्याल? | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआपल्या सांस्कृतिक भारतात देवदेवतांची काहीच कमतरता नाही. त्यामुळे सण-समारंभही विपूल प्रमाणात साजरे होतात. यातले काही सण- समारंभ आनंदाचे, उत्साहाचे असतातच, पण काही स्वतःवर अंकुश लावणारे, संयमाची शिकवण देणारेही असतात. देवदेवतांचेही तसेच आहे.\nप्रत्येक शुभकार्यात पहिल्या पुजेचा मान गणरायाचा असतो. हा गणपती, गणाधीश आहे. तो सगळ्यांचा प्रमुख आहे, म्हणून हा त्याचा मान. पण या गणरायाकडून आपल्याला घेण्यासारखे बरेच काही आहे, याचा विचार आपण कधी केलाय का\nगणरायाकडे शुभ कार्याची सुरवात, विघ्नविनाशक, संकटमोचक म्हणून पाहिले जाते. पण हा बाप्पा आपल्या बरेच काही शिकवणाराही आहे.\nगणेशाची विशाल मूर्ती आपल्याला सदैव सतर्क, जागरूक रहायला शिकवते. कोणत्याही परिस्थितीत, कोणत्याही अडीअडचणींचा सामना करण्यासाठी आपण तयार रहायला पाहिजे, हे सांगते. त्याचवेळी नवनवीन गोष्टी शिकल्या पाहिजेत, असा सल्लाही देते.\nगणरायाचे छोटे डोळे आपल्याला एकग्रता शिकवतात. आपल्या उद्दिष्टांकडेच लक्ष ठेवून ते साध्य करण्यासाठी सातत्यपूर्ण परिश्रम करायला सांगतात. गणेशाचे मोठे कान म्हणजे 'इतरांचे भरपूर काही ऐका' हा सल्ला देणारे आहेत. कमी बोला आणि जास्त ऐका हा सल्ला हल्ली मॅनेजमेंटच्या अभ्यासक्रमातही शिकवला जातो. गणपतीबाप्पा यापेक्षा वेगळे काय सांगतो\nगणेशाचे मोठे पोट म्हणजे इतरांच्या चुका, त्यांनी सांगितलेल्या वाईट गोष्टी, वाईट घटना आपल्या पोटात सामावून घ्या. त्या बाहेर काढू नका वा जाऊ देऊ नका ही शिकवण देणारे आहे. गणेशाचे मुख म्हणजे 'कमी बोला पण गोड बोला' हा संदेश देते. त्याचे विशाल मस्तक आपल्याला चांगला आणि सकारात्मक विचार करण्याची प्रेरणा देते.\nगणरायाचे वाहन मूषक म्हणजे उंदिर आहे. गणेशाने त्याला नियंत्रित केले आहे, म्हणून त्याची चंचलता कमी झाली आहे. तद्वतच आपणही आपल्यातल्या चंचलतेवर, अस्थिरतेवर नियंत्रण राखले पाहिजे. इतरांची कुचेष्ठा करणे किंवा त्याच्या नावे बोटे मोडणे थांबवले पाहिजे.\nहे सगळे ध्यानी धरून गणरायाची आराधना केल्यास बाप्पा नक्कीच तुम्हाला पावेल.\nअपार धन प्राप्तीसाठी संकटनाशक गणेश स्तोत्र\nयावर अधिक वाचा :\nगणेशाकडून काय घ्याल गणेश महिमा\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nवेळेचे लक्ष ठेवा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. आर्थिक खर्च वाढेल. महत्त्वाच्या कार्यांमध्ये सावधगिरी बाळगा. स्त्री पक्षाचे लक्ष ठेवा.\nआपल्या सर्व कार्यांना योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज आपण गंभीर विचार करू शकता.\nअधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा.\nस्त्री पक्षाचा आधार मिळेल. कामात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रकरणांमध्ये काळजीपूर्वक कार्ये करा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा.\nउत्साहजनक वार्ता मिळाल्याने आनंदित राहाल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. लोकप्रसिद्धि वाढेल व व्यापारात उत्तम योग.\nएखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल.\nआज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे.\nसामाजिक कामात सावधगिरी बाळगा. नोकरीपेशा व्यक्ती कामात व्यस्त राहातील. एखाद्या स्त्रीचा आधार राहील.\nइच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील.\nशेयरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य देखील चांगले राहील.\nएखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेम रोमांसमध्ये स्थिती अनुकूल राहील.\nआपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरपेशा व्यक्ती आपल्या कामात लक्ष द्या व अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://feelingsandviewpoint.blogspot.com/2008/03/blog-post_9207.html", "date_download": "2018-04-26T13:33:36Z", "digest": "sha1:5L3GK44N3XISHP4DXA5MMCSXEV7NYTFB", "length": 7703, "nlines": 120, "source_domain": "feelingsandviewpoint.blogspot.com", "title": "Blue Crescent: अवेळीच केव्हा दाटला अंधार", "raw_content": "\nअवेळीच केव्हा दाटला अंधार\nअवेळीच केव्हा दाटला अंधार\nतिला गळा जड झाले काळे सर\nएकदा मी तिच्या डोळ्यात पाहिले\nहासताना नभ कलून गेलेले\nपुन्हा मी पाहिले तिला अंगभर\nतिच्या काचोळीला चांदण्याचा जर\nआणि माझा मला पडला विसर\nमिठीत थरके भरातील ज्वार\nकितीक दिसांनी पुन्हा ती भेटली\nतिच्या पोटी कुण्या राव्याची सावली\nजरा डोळियांत तिच्या मी पाहिले\nकाजळात चंद्र बुडून गेलेले\nया गाण्याबद्दल लिहीण्याची इच्छा खूप होती पण धीर होत नव्हता. मला याचा अर्थ जो वाटतो तो लिहिण्याचा प्रयत्न करते आहे. कोणी वेगळे काही interpret केले असेल तर जरुर सांगा.\nया कवितेतील 'ती' त्याची प्रेयसी असावी. तिचे तिच्या मनाविरुध्द लग्न झाल्यामुळे.. 'तिला गळा जड झाले काळे सर'..आणि मग त्याच्या आयुष्यात 'अवेळीच दाटला अंधार'... अनेक दिवसांनी अवचित भेटल्यावर तिच्या विषण्ण हासण्याचे वर्णन 'हासताना नभ कलून गेलेले' यात येते. 'कलून' हा शब्द ऎकताना मनात कालवाकालव होते इतका अप्रतिम गायला गेला आहे.\nतिला लग्नानंतर पाहिल्यावर 'ती' आधी 'त्याची' असल्याने तो तिच्याकडे बघतो.. ते वर्णन पहिल्या कडव्यात आहे. यात 'अंगभर', 'तिच्या काचोळीला चांदण्याचा जर' तसेच 'थरके ' हे श्रीधरजींचे उच्चार ऎकल्यावरच कळेल की ते किती भावपूर्ण, शब्दांना न्याय देणारे गाणे गातात. 'थरके' मध्ये ते बेभान थिरकणे जाणवतेच..\nदुसर्या कडव्यात तिला झालेले मूल दुसर्याचे आहे..यामुळे तिच्या डोळ्यातील चंद्र बुडून म्हणजे दु:खात काजळून गेले आहेत. 'कितीक दिसांनी'..ऎकताना विदग्ध, एकलेपणाची व्यथा कळेल असे सूर आले आहेत. फ़ार जीवघेणे वर्णन या गाण्याच्या शब्दात आहे.. ते तितकेच खोल गाण्यातूनही पोहोचते. 'रंग किरमिजी' याच धर्तीचे नंतरचे गाणे..तेही असेच एक 'जमलेले' गाणे आहे.\nअशी गाणी ऎकल्यानंतर दीर्घकाळ एक कातर मूड अंतर्मनात रहातो.. तेच त्याचे खरे यश असते.\nसाधारण् अर्थ असाच आहे. तरीही प्रत्येक उपमेचा अर्थ लागत नाहीये. मला गाणं ऐकून वाटलं की ते ह्ुदयनाथनी म्हटलं आहे. आवाज अगदी‌ तलम आणि गोड आहे. इथे ते श्रीधर फडकेंनी म्हटलं आहे हे कळालं. धन्यवाद.\nजळण्याचे बळ तूच दिले रे\nतुला पाहिले मी नदीच्या किनारी\nअवेळीच केव्हा दाटला अंधार\nमी एक तुला फ़ूल दिले\nतू माझ्या आयुष्याची पहाट..\nमन मनास उमगत नाही..\nमॆत्री… १ अचानक त्या दोघींची ओळख झाली. रोजच्याप्...\nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nपहिला पाऊस, पहिली आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://www.rasik.com/cgi_bin/display_author.cgi?authorId=a30398&lang=marathi", "date_download": "2018-04-26T13:39:07Z", "digest": "sha1:VKWP2Q6SDSY2AWVJY7LEZCLNS52O64AW", "length": 12547, "nlines": 151, "source_domain": "www.rasik.com", "title": "Marathi Books by दुर्गा भागवत durgA bhAgavat", "raw_content": "\nBooks by दुर्गा भागवत\nपैस by दुर्गा भागवत Add to Cart\n\"गोदावरी आणि प्रवरा ... या दोन नद्यांमधल्या एका लहानशा भागातल्या, अ ...\nप्रासंगिका by दुर्गा भागवत Add to Cart\n१. निळावंतीची पोथी२. नादप्रतिमा३. कार्तिकी एकादशी४. शेवंती, शेव ...\nबाणाची कादंबरी आणि रसमयी by दुर्गा भागवत Add to Cart\nललित कथासाहित्याला ज्याच्यावरून 'कादंबरी' हे नामाभिधान प्राप्त झाल ...\nउत्तरप्रदेशच्या लोककथा - भाग ४ by दुर्गा भागवत Add to Cart\nहे पुस्तक 'फोक टेल्स फ्रॉम हिंदुस्तान (कलकत्ता, १९०८)' या शेख चिल ...\nबंगालच्या लोकथा - भाग २ by दुर्गा भागवत Add to Cart\nरेव्हरंड लाल बिहारी दे यांनी लिहिलेल्या 'फोक टेल्स ऑफ बेंगाल' हा लोक ...\nभावसंचित by दुर्गा भागवत Add to Cart\nअभ्यासकाचा सखोल व्यासंग, ललित लेखकाची सौंदर्यपूजक भाववृ ...\nमध्यप्रदेशच्या वनकथा - भाग २ by दुर्गा भागवत Add to Cart\nया लोककथा गोंड, बैगा, कमार, कोरकू इत्यादी आदिवासी लोकांच्या आहेत. लो ...\nमध्यप्रदेशच्या वनकथा - भाग १ by दुर्गा भागवत Add to Cart\nया लोककथा गोंड, बैगा, कमार, कोरकू इत्यादी आदिवासी लोकांच्या आहेत. लो ...\nउत्तरप्रदेशच्या लोककथा - भाग २ by दुर्गा भागवत Add to Cart\nहे पुस्तक 'फोक टेल्स फ्रॉम हिंदुस्तान (कलकत्ता, १९०८)' या शेख चिल ...\nदख्खनच्या लोककथा - भाग २ by दुर्गा भागवत Add to Cart\nअॅना लिबर्टा डिसूझा या बाईने लहानपणी आपल्या आजीच्या तोंडून अनेक गोष्ट ...\nगुजराथच्या लोककथा - भाग २ by दुर्गा भागवत Add to Cart\nपुतळीबाई डी. एच. वाडिया या महिलेने नोकराकडून ऐकलेल्या या कथा संक ...\nसंस्कृतिसंचित by दुर्गा भागवत Add to Cart\nअभ्यासकाचा सखोल व्यासंग, ललित लेखकाची सौंदर्यपूजक भाववृ ...\nदख्खनच्या लोककथा - भाग १ by दुर्गा भागवत Add to Cart\nअॅना लिबर्टा डिसूझा या बाईने लहानपणी आपल्या आजीच्या तोंडून अनेक गोष्ट ...\nबंगालच्या लोकथा - भाग १ by दुर्गा भागवत Add to Cart\nरेव्हरंड लाल बिहारी दे यांनी लिहिलेल्या 'फोक टेल्स ऑफ बेंगाल' हा लोक ...\nउत्तरप्रदेशच्या लोककथा - भाग १ by दुर्गा भागवत Add to Cart\nहे पुस्तक 'फोक टेल्स फ्रॉम हिंदुस्तान (कलकत्ता, १९०८)' या शेख चिल ...\nकाश्मीरच्या लोककथा - भाग ५ by दुर्गा भागवत Add to Cart\nरेव्हरंड जे. हिंटन नोल्स हे पंजाबमध्ये काम करणारे १९ व्या शतकात ...\nभावमुद्रा by दुर्गा भागवत Add to Cart\nसदर पुस्तकातील लेख: टोक...टोक...टोक; फिकट पिवळें पीस; सावल्या ...\nकाश्मीरच्या लोककथा - भाग २ by दुर्गा भागवत Add to Cart\nरेव्हरंड जे. हिंटन नोल्स हे पंजाबमध्ये काम करणारे १९ व्या शतकात ...\nदख्खनच्या लोककथा - भाग ४ by दुर्गा भागवत Add to Cart\nअॅना लिबर्टा डिसूझा या बाईने लहानपणी आपल्या आजीच्या तोंडून अनेक गोष्ट ...\nविचारसंचित by दुर्गा भागवत Add to Cart\nअभ्यासकाचा सखोल व्यासंग, ललित लेखकाची सौंदर्यपूजक भाववृ ...\nकाश्मीरच्या लोककथा - भाग ३ by दुर्गा भागवत Add to Cart\nरेव्हरंड जे. हिंटन नोल्स हे पंजाबमध्ये काम करणारे १९ व्या शतकात ...\nकाश्मीरच्या लोककथा - भाग ४ by दुर्गा भागवत Add to Cart\nरेव्हरंड जे. हिंटन नोल्स हे पंजाबमध्ये काम करणारे १९ व्या शतकात ...\nसाष्टीच्या गोष्टी by दुर्गा भागवत Add to Cart\nहा कथासंग्रह वसई तालुक्यात असलेल्या 'साष्टी' गावातल्या मराठी बोलणार्‍ ...\nडूब by दुर्गा भागवत Add to Cart\nग्रंथाली योजनेतलं पहिलं प्रकाशन सगळीच फुले सूर्यप्रकाशाने उम ...\nगुजराथच्या लोककथा - भाग १ by दुर्गा भागवत Add to Cart\nपुतळीबाई डी. एच. वाडिया या महिलेने नोकराकडून ऐकलेल्या या कथा संक ...\nसंताळ कथा - भाग ३ by दुर्गा भागवत Add to Cart\nसंताळ ही मुंडा जमातीची एक शाखा आहे व ती वन्य जमात आहे. संताळ प ...\nदुर्गुआजीच्या गोष्टी by दुर्गा भागवत Add to Cart\nअभ्यासकाचा सखोल व्यासंग, ललित लेखकाची सौंदर्यपूजक भाववृ ...\nदख्खनच्या लोककथा - भाग ३ by दुर्गा भागवत Add to Cart\nअॅना लिबर्टा डिसूझा या बाईने लहानपणी आपल्या आजीच्या तोंडून अनेक गोष्ट ...\nउत्तरप्रदेशच्या लोककथा - भाग ३ by दुर्गा भागवत Add to Cart\nहे पुस्तक 'फोक टेल्स फ्रॉम हिंदुस्तान (कलकत्ता, १९०८)' या शेख चिल ...\nदिव्यावदान by दुर्गा भागवत Add to Cart\nदुपानी by दुर्गा भागवत Add to Cart\nआस्वाद आणि आक्षेप by दुर्गा भागवत Add to Cart\nसिद्धार्थ जातक (७ खंड) by दुर्गा भागवत Add to Cart\nगोधडी by दुर्गा भागवत Add to Cart\nशासन, साहित्यिक आणि बांधिलकी by दुर्गा भागवत Add to Cart\nकौटिलीय अर्थशास्त्र by दुर्गा भागवत Add to Cart\nसम्राट चंद्रगुप्ताचा मंत्री चाणक्य याने २३०० वर्षांपूर्वी लिहिलेला हा ...\nव्यासपर्व by दुर्गा भागवत Add to Cart\nमहाभारत कथेतील महत्वाच्या व्यक्तीरेखा दुर्गाबाई भागवतांच्या समर ...\nपूर्वा by दुर्गा भागवत Add to Cart\nया कथासंग्रहात एकूण नऊ कथा आहेत. या कथा म्हणजे माझ्या वाचनाला ...\nलिचकूर कथा by दुर्गा भागवत Add to Cart\nदुर्गा भागवतांचा एक अनोखा संग्रह ...\nखमंग by दुर्गा भागवत Add to Cart\nसंस्कृतीचे नाते स्वयंपाकाशी जोडत दुर्गा भागवत यांनी गप्पांच्या ओघा ...\nऋतुचक्र by दुर्गा भागवत Add to Cart\nऋतुंच्या लावण्यमहोत्सवाची चित्रे रेखाटणारे हे ललितनिबंध आहेत. ...\nकदंब by दुर्गा भागवत Add to Cart\nकदंब हा पुराणवृक्ष. पूज्य वृक्ष. कुलपालक वृक्ष. कृष्णकत ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/462394", "date_download": "2018-04-26T13:27:41Z", "digest": "sha1:US6JV2JNG6EAMMOYX2ETVUGRMSN6QD45", "length": 5231, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रायबाग तालुक्मयातील विवाहितेवर बलात्कार - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रायबाग तालुक्मयातील विवाहितेवर बलात्कार\nरायबाग तालुक्मयातील विवाहितेवर बलात्कार\nनिपनाळ (ता. रायबाग) येथील एका विवाहितेवर बलात्कार झाला आहे. शुक्रवारी 3 मार्च रोजी या संबंधी रायबाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले आहे. त्या त्रस्त महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.\nया संबंधी श्रीकांत यल्लाप्पा मरदी या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फूस लावून गेल्या एक वर्षापासून या तरुणाने 25 वषीय महिलेवर सातत्याने बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला असून या कामी श्रीकांतला सहकार्य करणाऱया आणखी तिघा जणांविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nशुक्रवारी रात्री त्या त्रस्त महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या संबंधी रायबाग पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता संशयित आरोपीला अद्याप अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. रायबाग पोलीस पुढील तपास करीत आहेत.\nवाढत्या घरफोडी-चोरींमुळे नागरिक हैराण\nकोगनोळी टोलनाक्यावर सव्वा एकर उसाला आग\nअनधिकृत कत्तलखान्यांमधून शीतगृहांना होतोय मांस पुरवठा\nदहावीचा पहिला पेपर सुरळीत\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/465067", "date_download": "2018-04-26T13:28:10Z", "digest": "sha1:EAQEATADUJO7DIKQFVOECG7QGUEZ6VKJ", "length": 5281, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "रिलीज होण्याआधी रजनीकांतच्या ‘रोबो 2.0’ची 110 कोटींची कमाई - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » रिलीज होण्याआधी रजनीकांतच्या ‘रोबो 2.0’ची 110 कोटींची कमाई\nरिलीज होण्याआधी रजनीकांतच्या ‘रोबो 2.0’ची 110 कोटींची कमाई\nऑनलाईन टीम / मुंबई :\nअभिनेता रजनीकांतचा आगामी चित्रपट ‘रोबो2.0’येत्या दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. मात्र त्याच्या सहा महिने अगोदरच चित्रपटाने शंभर कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. साडेतीनशे काटींचे बजेट असलेल्या ‘रोबो 2.03च़े हक्क ‘झी’ने 110 कोटींना खरेदी केले आहेत.\nशंकर यांचे दिग्दर्शन असलेल्या रोबो 2.0चा टीझरही अद्याप रिलीज झालेला नाही. मात्रत्यापूर्वीच तमिळ, हिंदी आणि तेलगु भाषेतील सॅटेलाईट हक्क् झी टेलिव्हिजनने 110 कोटींना विकत घेतले आहेत. लायका प्रॉडक्शन्सचे क्रिएटिव्ह हेड राजू महालिंगम यांनी ही माहिती दिली आहे. ऍमेझॉन प्राईम आणि नेटफ्लिक्ससोबत डिजीटल राईट्ससाठी चर्चा सुरू आहे. साधारणपणे सॅटेलाईट हक्क कायमस्वरूपी विकले जातात. मात्र इतकी मोठी रक्कम मोजून केवळ 15 वर्षांसाठी सिनेमाचे हक्क विकण्यात आले आहेत. सिनेमाचे थिएटरिकल हक्क अद्याप विकलेले नाहीत.\nअभिनेता हेमंत ढोमेचे दिग्दर्शकीय पदार्पण\nप्रेम नाथ यांच्या 25 व्या पुण्यतिथीनिमित्त चित्रपट महोत्सव\nसूर नवा ध्यास नवामध्ये सांगितिक नजराणा\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/528328", "date_download": "2018-04-26T13:27:53Z", "digest": "sha1:E34GUOJOM6YOWXF3YEV7DI5FGH3RNTRN", "length": 7239, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "कॉ. संपत देसाई यांना धमकीचे पत्र - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » कॉ. संपत देसाई यांना धमकीचे पत्र\nकॉ. संपत देसाई यांना धमकीचे पत्र\nलोकशाही श्रमिक मुक्ती दलाचे राज्य संघटक कॉ. संपत देसाई यांना धमकीचे पत्र अज्ञाताकडून पाठविण्यात आले आहे. पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी श्रमिकच्या कार्यालयात झालेल्या परीवर्तनवादी कार्यकर्त्यांच्या बैठकीत धमकीचा निषेध करण्यात आला. तर याबाबतची तक्रारही आजरा पोलीसात करण्यात आली.\nयावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक राजा शिरगुप्पे म्हणाले, विचारांची लढाई विचाराने लढायची असते. अशा भ्याड धमक्यांना आम्ही घाबरणारे नसून यापुढेही आमची विचारांची लढाई सुरू राहणार आहे. कॉ. देसाई यांनी आजवर कष्टकऱयांचे प्रश्न मांडून लोकशाही मार्गाने आंदोलने करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. पुरोगामी विचार मांडणाऱया कार्यकर्त्यांना अशा प्रकारे धमकी देऊन विचार संपविण्याचा प्रयत्न काही मंडळी करीत असून अशा प्रकारांनी विचार संपत नसल्याचे त्यांनी सांगितले.\nयावेळी कॉ. संजय तर्डेकर, प्रा. सुनील गुरव, संग्राम सावंत, सतीश कांबळे यांनी आपले मत मांडले. डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, कलबुर्गी व पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या करणाऱया विचारधारेनेच हे धमकीचे पत्र पाठविले असल्याचा आरोपही करण्यात आला. या धमकीच्या पत्राचा निषेध करून दि. 5 नोव्हेंबर रोजी बाजार मैदानात निर्धार व निषेध मेळावा घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. हा मेळावा डॉ. भारत पाटणकर, कॉ. धनाजी गुरव, प्रमोद मुजुमदार, हुमायून मुरसल यांच्या उपस्थितीत हा मेळावा घेण्याचे निश्चित करण्यात आले.\nया बैठकीला डॉ. नवनाथ शिंदे, हरी सावंत, नारायण भडांगे, प्रकाश मोरूस्कर, शंकर पावले, रवी कांबळे, संदीप कांबळे यांच्यासह धरणग्रस्त संघटना, श्रमिक मुक्ती दल, लोकशाहीवादी श्रमिक मुक्ती दल, सेक्युलर मुव्हमेंट आदि परीवर्तनवादी चळवळींचे कार्यकर्ते उपस्थित होते.\nवारणा नदीवरील दानोळी बंधाऱयाची तातडीने दुरूस्ती व्हावी\nसंसदेचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून\n‘त्यांना’ मिळाला पोलिसांकडून माणुसकीचा आधार\nवाचन संस्कृतीचे फलक ठरले ग्रंथदिंडीचे मुख्य आकर्षण\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/536347", "date_download": "2018-04-26T13:27:46Z", "digest": "sha1:NAVPXZZSV7P3JFK6DVZQ5YQ5P3JBE6BQ", "length": 7855, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "डेरवण येथे आर्चरी स्पर्धेत खेळाडूच्या हातात घुसला बाण - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » डेरवण येथे आर्चरी स्पर्धेत खेळाडूच्या हातात घुसला बाण\nडेरवण येथे आर्चरी स्पर्धेत खेळाडूच्या हातात घुसला बाण\nराज्यस्तरीय स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी घडली घटना, 27 जिल्हय़ातून 500 खेळाडूंचा सहभाग\nमहाराष्ट्र राज्य आर्चरी असोसिएशन आणि रत्नागिरी जिल्हा आर्चरी असोसिएशन यांच्या विद्यमाने सबज्यु†िनअर गटाच्या राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेला चिपळूण तालुक्यातील डेरवण येथे शनिवारपासून प्रारंभ झाला. मात्र या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सरावादरम्यान बाण लागून पुणे येथील विद्यार्थिनी जखमी झाल्याची घटना घडली आहे.\nडेरवण क्रीडा संकुलावर, झोरेज स्पोर्ट्स अकादमी रत्नागिरी यांच्या सहकार्याने 16 वी सबजुनिअर (मुले, मुली) राज्यस्तरीय धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी स्पर्धा चालू असताना एका स्पर्धकाचा सुटलेला बाण स्टेडियमच्या बाहेरून जातांना पुण्याची नॅशनल खेळाडू तेरा वर्षीय जुई ढगे हिच्या हातात तो आरपार घुसून ती जखमी झाली. त्यानंतर तिच्यावर डेरवण वालावलकर रुग्णालयात अधिक उपचार चालू आहेत. दरम्यान, राज्य आर्चरी असोसिएशनचे सचिव प्रमोद चांदुरकर यांच्याकडून माहिती घेतली असता स्पर्धा चालू असतांना मैदानाच्या बाहेरून जातांना हा प्रकार घडला असल्याचे सांगितले.\nदरम्यान, या स्पर्धेसाठी राज्यभरातील मुबई, पुणे, नांदेड, ठाणे, नाशिक आदी 27 जिह्यातून 500 खेळाडू सहभागी झाले आहेत. भारतीय पद्धतीचा फिटा, परदेशी इटालियन व कंपाऊंड अशा तीन क्रीडा प्रकारात घेण्यात येणार आहे. विजेत्या चार खेळाडू राज्याचे नेतृत्व करणार आहेत. आज सकाळी 9 वाजता संजय झोरे यांच्याहस्ते उद्घाटन करून स्पर्धेस सुरुवात झाली. सायंकाळी 5 वाजता डेरवण ट्रस्टचे विश्वस्त विकास वालावलकर यांच्याहस्ते उद्घाटन पार पडले. यावेळी महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देशपांडे, सचिव प्रमोद चांदुरकर, क्रीडा संचालक श्रीकांत पराडकर, मधुकर क्षीरसागर, सुरेश दळवी यांच्या व संजय झोरे यांच्या उपस्थितीत विजेत्यांना गौरवण्यात आले. या तिन्ही खेळ प्रकारात महाराष्ट्र संघ निवडण्यात येणार आहे.\nचिपळूणच्या विद्यार्थ्याने बनवले एसटी पासेसचे सॉफ्टवेअर\n‘श्रीरंग’ च्या नाटय़लेखन स्पर्धेतून साकारली ‘संहिता बँक’\nसाडेचार लाल दिवे मिळूनही जिह्याच्या विकासाचा बट्टय़ाबोळ\nदीड दिवसात दीड हजार आंबा पेटय़ांची विक्री\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/537238", "date_download": "2018-04-26T13:27:58Z", "digest": "sha1:SE7KV3JT76O5ZL3RYPMMK64FICAKAIHA", "length": 13374, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "उंब्रजमध्ये दरोडेखोरांची पोलिसांनी काढली धिंड - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » उंब्रजमध्ये दरोडेखोरांची पोलिसांनी काढली धिंड\nउंब्रजमध्ये दरोडेखोरांची पोलिसांनी काढली धिंड\nगेल्या मंगळवारी 21 नोव्हेंबरला मध्यरात्री दरोडेखोरांनी लागोपाठ टाकलेल्या पाच ठिकाणच्या दरोडा व एका खुनाच्या घटनेने उंब्रज हादरले. या घटनेच्या आठव्या मंगळवारीच (28 नोव्हेंबर) या दरोडेखोरांना 72 तासात जेरबंद करून उंब्रज पोलिसांनी उंब्रज येथे व्यावसायिक अल्ताफ मुल्ला यांच्या बंगल्यात आणले. दरोडय़ाने भयभीत झालेल्या उंब्रजमध्ये या दरोडेखोरांची धिंड काढून पोलिसांनी त्यांची दहशत मोडून काढली. नागरिकांतून पोलिसांच्या या दमदार कामगिरीचे कौतुक होत आहे. सकाळी उंब्रज बाजारपेठेतून पोलीस बंदोबस्तात संशयित आरोपींना बेडय़ा घालून धिंड काढत घटनास्थळी मुल्ला यांच्या घराकडे नेण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती.\nजिह्यात खळबळ उडवून देणाऱया उंब्रज (ता. कराड) येथील घटनेतील दरोडेखोरांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. जेरबंद आरोपी हे सराईत असून त्यांनी अनेक ठिकाणी दरोडे टाकून खून केल्याचे पोलीस तपासात पुढे येत असल्याने पोलिसांकडून संशयितांच्या बाबतीत दक्षता घेतली जात आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी पोलीस निरिक्षक जोतिराम गुंजवटे यांनी पोलीस कर्मचारी, बंदुकधारी कमांडोंचा वापर करून बंदोबस्तात दरोडेखोरांना उंब्रज बाजारपेठेत आणले. तेथून चालवत त्यांना अल्ताफ मुल्ला यांच्या बंगल्याबाहेर चौकशीसाठी नेण्यात आले. त्यावेळी आरोपींनी घटनास्थळ हेच असल्याची कबुली दिली. यावेळी मोठय़ा प्रमाणावर बाजारपेठेत गर्दी झाली होती. पोलिसांच्या गराडय़ात दरोडेखोर व पाठीमागून ग्रामस्थांचा जमाव जात असल्याने तणावाची परिस्थिती होती.\nमंगळवारी मध्यरात्री दरोडेखोर इनोव्हा कारमधून उंब्रज येथे आले होते. कारच्या चालकाने चौघांना उंब्रज येथील तारळी पुलाजवळ सोडले. तेथून संशयित हे माणिक चौकामार्गे गावात शिरले. मंदिर परिसरातील दोन बंद घरांची कुलपे तोडून त्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र तेथे काहीही न सापडल्याने दरोडखोर बाजारपेठेत घुसले. त्यांनी कन्याशाळेलगत असणाऱया अल्ताफ मुल्ला यांच्या बंगल्याला लक्ष्य केले. एकाने मुल्ला बंगल्याला असलेल्या काचेतून घरात प्रवेश केला. आतील कडी काढून उर्वरित आरोपींना आत घेतले. त्यांनी बंगल्यात इतरत्र शोधाशोध केली मात्र काहीच न मिळाल्याने ते जैबुन करीम मुल्ला (वय 86) या झोपलेल्या खोलीत गेले. त्यांच्या अंगावरील दागिने काढण्यास सुरुवात केली. हातातील बांगडय़ा काढत असताना जैबून मुल्ला यांना जाग आली. त्यामुळे एका दरोडेखोरांने मुल्ला यांच्या तोंडावर हात ठेवला तरीही मुल्ला यांची धडपड सुरू होती. त्यानंतर दरोडेखोरांनी मुल्ला यांच्या तोंडावर उशी दाबून धरून त्यांचा खून केला. या घटनेनंतर लगतच्या बंगल्याचेही दार उघडण्याचा प्रयत्न मात्र ते यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर दरोडेखोरांनी चाफळरोड येथील संजय मोरकळ यांच्या बंगल्याला लक्ष केले. तेथेही मोरकळ दाम्पत्याने आरडाओरडा केल्याने त्यांनी तारेचे कुंपण तोडून पलायन केले. त्यानंतर दरोडेखोरांनी शारदा क्लिनीकच्या पाठीमागील कुंभार यांचा बंद असलेल्या बंगल्याचे कुलूप तोडून रोकड व दागिन्यांची लूट केली. जाताजाता त्यांनी महामार्गावरील शिवडे येथील हॉटेल इडली कामतवरही डाका टाकला व तेथील सहा हजाराची रोकड गल्ला फोडून लंपास केली. या चोऱया केल्यानंतर दरोडेखोरांनी कार बोलावून कोल्हापूरला पलायन केले. तेथेही त्यांनी दरोडा टाकला आहे.\nबाळू मामाच्या दर्शनाचा बहाणा\nबाळूमामाच्या दर्शनासाठी निघालो आहे, असे सांगून दरोडेखोर घरातून बाहेर निघाले होते. त्यांनी श्रीगोंदा, अहमदनगर येथून इनोव्हा कार घेऊन ते नागठाणे येथे आले. कारचा चालक कोणास संशय येऊ नये म्हणून सोबत कागदपत्रे घेऊन आला होता. तसेच त्याने पत्नीलाही बरोबर आणले होते. या आधारे दरोडखोरांनी नागठाणे येथील एका लॉजवर रुम घेतली. तेथून ते उंब्रजला आले. चालकाने दरोडय़ातील आरोपींना उंब्रजच्या बाहेर सोडले. काम फत्ते झाल्यानंतर तो पुन्हा शिवडे येथे महामार्गावर तो कार घेऊन आला व तेथून कोल्हापूरकडे पोबारा केला. पोलीसांनी सांगितले की दरोडेखोरांपैकी एकाचा मुलगा इंग्रजी शाळेत शिकत आहे. ज्यावेळी त्यांना ताब्यात घेतले, तेव्हा ते कामात व्यस्त होते. यातील संशयित काळ्या या आरोपीने एका गुन्हात तीन वर्षे शिक्षा भोगलेली असून सर्वच सराईत गुन्हेगार आहेत. पाचव्या फरारी आरोपीकडे लूट केलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने असल्याचा संशय आहे. पोलिसांनी अद्याप चोरीस गेलेला मुद्देमाल ताब्यात घेतलेला नाही, मात्र त्या दृष्टीने तपास सुरू आहे. आरोपींनी वापरलेली कार ताब्यात घेतली आहे.\nजीवनविद्या मिशनतर्फे रविवारी साताऱयात समाजप्रबोधन महोत्सव\nअखेर विसर्जन तळे बुजवण्याच्या कामास सुरुवात\n69 वा प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी\nप्रलंबित मागण्यांसाठी अभियंत्यांचे धरणे आंदोलन\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/film-review-marathi/movie-review-%E0%A4%95%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80-116072200012_1.html", "date_download": "2018-04-26T13:19:22Z", "digest": "sha1:P7ZTBKSHVKJ3YW4KDKGBZHNYROVM6DSD", "length": 12542, "nlines": 144, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Movie Review : 'कबाली' | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nरजनीकांत, राधिका आपटे, धनशिका, विंस्टन चाओ, जॉन विजय, दिनेश रवी\nरजनीकांतचे मोस्ट अवेटेड चित्रपट 'कबाली' थिएटरमध्ये रिलीज झाली आहे. कबाली अॅक्शन थ्रिलर मूवी आहे, ज्याला पीए रंजीत यांनी\nडायरेक्ट केले आहे. चित्रपटात रजनीकांताची हिरॉईन राधिका आपटे आहे. रजनीकांत या चित्रपटात एकदा परत गरिबांचा देवता बनला आहे.\nचित्रपटात मजुरांच्या समस्यांना फारच उत्तमरीत्या मांडण्यात आले आहे. चित्रपटाची शूटिंग मलेशियात झाली आहे आणि सुरुवातीत दाखवण्यात आले आहे की कशा प्रकारे रजनीकांत लोकांचा मसीहा बनतो.\nकबालीमध्ये रजनीकांताने एका सनकी गँगस्टर (कबाली)चा रोल केला आहे. कबाली 25 वर्षांपासून तुरुंगात राहिल्यानंतर मलेशियाच्या जेलमधून सुटतो. यानंतर तेथे राहणार्‍या इंडियंसच्या वेलफेयरसाठी संघर्ष करू लागतो. पण तेथे '43' नावाची गँग आहे जी मुलांकडून ड्रग्स सप्लाय करण्याशिवाय बरेच चुकीचे काम करवते. कबाली यांच्याविरुद्ध लढतो . आता बघायचे शेवटी कबाली जेलमध्ये का जातो आणि काय तो '43' गँगशी लढण्यात यशस्वी ठरतो का यासाठी तुम्हाला थिएटरमध्ये जावे लागणार आहे.\nचित्रपटाच्या पहिल्या हाफमध्ये स्क्रीनप्ले थोडे कमजोर आहे, जे चित्रपटाला थोडे कमजोर करते. पण चित्रपटाची कथा आणि कॅमेरा शॉट्स चांगले आहे. चित्रपटात रजनीकांतच्या स्टाइलला दाखवणारी सिनेमेटोग्रॉफी आणि आर्टवर्क काबिल-ए-तारीफ आहे. चित्रपटाचे डायरेक्शन तेवढे शानदार नाही आहे पण सुपरस्टार रजनीकांतच्या चाहत्यांसाठी तर फक्त रजनीचे अॅक्शन बघण्यासारखे असते. डायरेक्टरने चित्रपटात त्या शॉट्सला फार महत्त्व दिले आहे जे सुपरस्टारच्या चाहत्यांना क्रेझी करून देतील.\nचित्रपटात रजनीकांतने एकवेळा परत जबरदस्त अॅक्टिंग केली आहे. अडीच तासाच्या चित्रपटात रजनी वेग वेगळ्या शेड्समध्ये दिसला आहे. मग त्याचा आशिकाना अंदाज असो किंवा एक सनकी गँगस्टरचा रोल. प्रत्येक भूमिकेला त्याने फारच उत्तमरीत्या साकारले आहे. तसेच राधिका आपटे देखील चित्रपटात आपल्या भूमिकेसोबत न्याय केला आहे. ऐकून सर्वांची अॅक्टिंग चांगली आहे. पण चित्रपट बघून आम्ही म्हणू शकतो की हे चित्रपट फक्त रजनीकांतासाठी बनले आहे.\nचित्रपटाचे म्युझिक छान आहे. यातील एक गीत 'निरुप्पा दा' आधीपासूनच म्युझिक चार्ट्सवर हिट झाले आहे. ओवरऑल चित्रपटाचे\nबॅकग्राऊंड म्युझिक देखील शानदार आहे.\nबघावे की नाही ...\nजर तुम्ही रजनीकांतचे डाय हार्ट फॅन असाल तर हे चित्रपट फक्त तुमच्यासाठीच आहे. विचार करू नका, फक्त थिएटरकडे आपले पाय वळवा.\nक्रिटिक रेटिंग 3 /5\nरजनीकांतच्या कबालीला देखील पायरेसीचे ग्रहण\nराधिका आपटे झाली भलतीच खूश\nराधिका आपटे करणार ‘क्राईम पेट्रोल’चे सूत्रसंचालन\n13 वर्षाची श्रीदेवी बनली होती रजनीकांतची आई\nराधिकाच्या नव्या सिनेमाचा दमदार ट्रेलर झाला रिलीज\nयावर अधिक वाचा :\nवीरे दी वेडींग सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित\nकरिना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तख्तानी स्टारर वीरे दी वेडींग सिनेमाचा ...\nज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता यांचे निधन\nटेलिव्हिजनच्या विविध मालिकांमधून प्रसिधी मिळालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता ...\nरीना चा \"कॅरी ऑन\" व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल\nनिसर्ग हि मानवाला लाभलेली सर्वात मोठी भेट आहे. निसर्गामुळे मानव आणि इतर सजीव जगू शकतात. ...\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी\nउमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा ...\nतिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट महोत्सव पुणे २०१८\nदरवर्षी प्रमाणे यंदाही शिवस्वराज्य प्रतिष्ठान तर्फे, तिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1869", "date_download": "2018-04-26T13:08:13Z", "digest": "sha1:YKPETNWKY7L2LJEYLOHPT53WIOFTC3ZH", "length": 45196, "nlines": 144, "source_domain": "mr.upakram.org", "title": "माझ्या संग्रहातील पुस्तके -९ प्रकाशवाटा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमाझ्या संग्रहातील पुस्तके -९ प्रकाशवाटा\nप्रकाश आमटेंच्या 'प्रकाशवाटा' या पुस्तकावर लिहावेसे वाटताच मी स्वतःला फार भावुक होऊन भाबडेपणाने काही न लिहिण्याविषयी बजावले. या पुस्तकावर तर लिहायचे, पण ते शक्यतो वस्तुनिष्ठ राहून, या तयारीने मी हे पुस्तक वाचायला घेतले. पुस्तक वाचून संपताना मात्र या पुस्तकावर गदगदूनच लिहिले पाहिजे, अशी काहीशी मनाची धारणा झाली. (आणि मग तेवढी गदगद आपल्याला लिखाणात आणता येईल की नाही, याविषयी मनात शंका निर्माण झाली) तुमच्याआमच्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी असतील, कथाकवितांमधील उडते पतंग असतील, तर वाहून न जाता (श्री. पु. भागवतांप्रमाणे) तुमच्याआमच्या रोजच्या आयुष्यातल्या गोष्टी असतील, कथाकवितांमधील उडते पतंग असतील, तर वाहून न जाता (श्री. पु. भागवतांप्रमाणे) तटस्थपणे हे वाक्य बरे आहे, ही उपमा चुकली आहे, हा शेवटचा पीळ ओ. हेन्रीसारखा, अशी चिकित्सा करता येते. आमटेंचे हे पुस्तक कोणत्याही चिकित्सेपलीकडचे आहे. काही काही लिखाणांत 'आयुष्य नावाच्या जनावराचा वास' इतका तीव्र असतो, की मग त्या लिखाणाला शैली, कलाकुसर वगैरेंच्या कुबड्यांची गरज भासत नाही. 'वो खलिश कहां से होती, जो जिगर के पार होता' सारखे ते लेखन आपल्याला भेदून जाते.\nप्रकाशवाटा' हे मॅगसेसे पुरस्कार विजेते प्रकाश आमटे यांनी त्यांच्या हेमलकशाच्या 'लोकबिरादरी प्रकल्पा'तल्या अनुभवांवर लिहिलेले पुस्तक. वस्तुतः विलक्षण कर्तबगार माणसांच्या मुलांना फक्त आपले अस्तित्व टिकवून ठेवणे हेच मोठे आव्हान असते. गांधींपासून गावसकरपर्यंत अशी उदाहरणे आहेत. ब्रॅडमनच्या मुलाने आपले आडनाव यासाठी बदलले म्हणतात. बाबा आमटे हे असेच एक आभाळउंच नाव. आमटेंची मुले सामान्य आयुष्य जगती, तर त्यांना त्याचे ओझेच झाले असते. प्रकाश आणि विकास या आमटेंच्या मुलांनी बाकी बाबांनी सुरु केलेले काम पुढे नेले आहे, वाढवले आहे. अशाच एका कामाची लोकविलक्षण कहाणी म्हणजे 'प्रकाशवाटा'.\n१९७३ साली सुरु झालेल्या लोकबिरादरी प्रकल्पाची त्या काळातली वर्णने वाचताना अंगावर शहारा येतो. आसपास घनदाट, रौद्र जंगल, अत्यंत विषम हवामान, वीज, पाणी, रस्ते... यातलं काहीही नाही, राहायला घर सोडाच, झोपडीही नाही, सपाट जागाही नाही, आणि ज्या माडिया गोंड आदिवासींच्या विकासासाठी हे हाताच्या बोटांवर मोजण्याइतके काही वेडे तरुण लोक घरदार सोडून या जंगलात राहायला आले, ते, भूक, रोगराई, अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडलेले, शहरीकरणाचे वारेही न लागलेले , अतीमागासलेले आदिवासी लोक. अशा अवस्थेत नुसते पोकळ आदर्श आणि ''काहीतरी' करुन दाखवायचं आहे' अशी बालीश जिद्द कामाला येत नाही. जंगल हे पर्यटकांना कितीही मोहक वाटत असलं तरी शेवटी ही मोहकता जोवर मनात रात्रीचे डाकबंगल्यातले गरम पांघरुण शाबूत आहे, तोवरच कायम असते. निसर्गाच्या भीषण स्वरुपाशी सामना करताना सगळी शारीरिक आणि मानसिक ताकद पणाला लागते. अशा समग्र ताकदीनिशी हे झपाटलेले लोक कामाला लागले आणि सगळ्या अडीअडचणींवर मात करुन हेमलकशाचे आजचे जे रुप आहे, ते त्यांनी साकार केले. आणि या अडीअडचणींचे स्वरुप जरी पाहिले, तरी या लोकांना प्रेरित करणारी ती कोणती लोकविलक्षण शक्ती आहे, असा प्रश्न पडतो.\nभामरागड हा विभाग महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश यांच्या सीमेवरचा भाग. आनंदवनापासून साधारण २५० कि.मि. अंतर. रस्ते जवळजवळ नाहीतच, म्हणून हे अंतर पार करायला चक्क दोन दिवस लागायचे. सगळा भाग घनदाट जंगलाने व्यापलेला. हे जंगल रम्य असले तरी भयानक होते. प्रचंड पाऊस, प्रचंड थंडी आणि प्रचंड उन्हाळा. काही ठिकाणी सूर्यप्रकाश जमिनीवर पोचणार नाही इतकी घनदाट झाडी. जंगली पशुपक्षी, विषारी सापविंचू, पुरात वाटेल येईल ते गिळंकृत करणार्‍या नद्या. इथले स्थानिक म्हणजे माडिया गोंड लोक. समाजाच्या मूळ प्रवाहापासून कैक योजने दूर असलेली ही अतिमागास आदिवासी जमात. शिक्षण नाही, उपजीविकेचा निश्चित असा मार्ग नाही, लोकसंपर्क नाही आणि कागदोपत्री महाराष्ट्रात असूनही मराठी भाषेचा गंध नाही. स्थानिक माडिया बोलीभाषा ही मराठीपेक्षा संपूर्ण वेगळी अशी भाषा आहे. मागासलेपण इतके, की अंगभर कपडे घातलेला शहरी माणूस पाहिला की आधी हे लोक घाबरुन चक्क पळूनच जात.\nअशा रानटी जागेवर जाऊन आदिवासींच्या विकासासाठी काहीतरी करणे हे बाबा आमटेंसारखा माणूसच करु जाणे. बाबांचे वाढते वय बघून भामरागड प्रकल्पाचे जबाबदारी प्रकाश आमटेंनी स्वीकारली. त्यांचे नुकतेच लग्न झाले होते आणि या दुर्गम भागात त्यांच्याबरोबर यायला त्यांच्या उच्च्शिक्षित पत्नी मंदाताई बिनतक्रार नव्हे तर आनंदाने तयार झाल्या कुठल्या मुशीतून असले लोक तयार होतात, कोण जाणे कुठल्या मुशीतून असले लोक तयार होतात, कोण जाणे हेमलकसा भागातली जमीन सरकारने या प्रकल्पासाठी देऊ केली आणि काही मोजक्या सहकार्‍यांबरोबर प्रकाश आमटे इथे आले. इथल्या अडचणींना तर अंतच नव्हता. प्रकल्पासाठी सपाट जमीन आणि राहायला तंबू ठोकायचे म्हणून साफसफाई करायला सुरवात केली, तर वनखात्याच्या लोकांनी मनाई केली. त्या काळातल्या आमटेंच्या कामाची कल्पना केली तरी हादरुन जायला होते. वीज नाही, पाणी नाही, राहायला जागा नाही, माणसंही नाहीत. होतं ते फक्त जंगल, त्यात लपून बसलेले आदिवासी आणि प्राणी. आनंदवनात रोगमुक्त झालेले, पण तरीही समाजानं अव्हेरलेले काही कार्यकर्ते हेमलकशाला आले होते. त्यांच्या मदतीनं प्रकाश आमटेंनी काम सुरु केलं. पण ज्यांच्या विकासासाठी हे काम सुरु केलं होतं ते आदिवासी या शहरी लोकांकडे फिरकतच नव्हते. मग माडिया भाषा शिकणं आलं, आदिवासींचा विश्वास संपादन करणं आलं, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार करणं आलं...\nआणि या वैद्यकीय उपचारांचे स्वरुप तर भीती वाटावी असे आहे. माडियांची जीवनशैली - हा शब्दतरी त्यांच्या बाबतीत लागू पडतो की नाही, कुणास ठाऊक- इतकी आदिम की प्रत्येक जण प्रचंड कुपोषणाचा बळी पडलेला असे.आंबील, भात आणि मिळेल ते प्राणी एवढंच अन्न. खायच्या प्राण्यांत अगदी मुंग्याही. दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या एका मध्यमवयीन माणसाचं वजन केवळ २३ किलो होतं हे वाचल्यानंतर आपल्या हातातला घास तसाच राहातो.मलेरिया, सेरेब्रल मलेरिया, झाडांवरुन पडून हातपाय मोडणं, अस्वलाच्या हल्ल्यात जखमी होणं असल्या या माडियांच्या समस्या. अस्वलाच्या हल्ल्याची आमट्यांनी वर्णन केलेली एक कथा मनावर एक कधीही न पुसणारा डाग पाडून जाते. डाग म्हणजे केवळ एक ठिपका नव्हे, तर एखादे लोखंडी अवजार लालभडक होईपर्यंत तापवून दिलेला चरचरीत डाग.\nअस्वलाच्या हल्ल्यात जखमी झालेला एक माडिया उपचारांसाठी आला. त्याच्या चेहर्‍याचा ओठांपासूनचा टाळूपर्यंतचा भाग अस्वलाने एखादे फळ सोलावे, तसा सोलून काढला होता. (त्या चेहर्‍याचा फोटो तर डोळ्यांसमोरुन जाता जात नाही). डोळे फुटलेले, संपूर्ण आंधळा झालेला तो माणूस शुद्धीवर होता, आपल्यावर हल्ला कसा झाला ते सांगत होता. जखमेत माती, पालापाचोळा गेलेला. ती जखम बघून एक शिकाऊ डॉक्टरला तर चक्करच आली.आमटेंनी हळूहळू ती जखम स्चच्छ केली. जखम शिवायची म्हटले तर भूल कुठेकुठे म्हणून द्यायची, म्हणून भूल न देताच त्याचा फाटलेला चेहरा शिवायला सुरवात केली. जखमेवर घातलेले दीडशे टाके पूर्ण होईतो तो माडिया शांतपणे सहन करत बसला होता. चार-पाच दिवसांत तो बरा होऊन चालत आपल्या घरी गेला.\nपण ही कथा इथे संपत नाही. त्याचे दोन्ही डोळे फुटले होते, त्यामुळे त्याला शिकार, जुजबी शेती असलं काही करणं शक्य नव्हतं. अशा बिन उपयोगाच्या माणसाला कोण आणि कसे पोसणार त्याच्या नातेवाईकांनी त्याला खायला देणं कमी केलं, आणि उपासमारीनं तो माणूस दोन वर्षांत मरण पावला.\nदुसरी अशीच एक कथा आहे ती कॉलर्‍याच्या साथीची. बांबूतोडीच्या कंत्राटदाराने जंगलात हजारो मजूर बांबू तोडण्याच्या कामावर आणले, पण त्यांच्यासाठी स्वच्छतागृहे वगैरेंची व्यवस्था करण्याची त्याला काही गरजच भासली नाही. त्या लोकांनी प्रातर्विधीसाठी नदीचा वापर करायला सुरवात केली, आणि नदीचं पाणी भयानक प्रदूषित झालं. माडियांच्या वस्त्यांमध्ये कॉलर्‍याची साथ पसरली. एका रात्रीत तीनशे लोक आमट्यांकडे उपचारासाठी आले.एक बाई आपल्या लहान मुलाला घेऊन आली. उपचारांनंतर मुलाला थोडं बरं वाटायला लागल्यावर ती मुलाला तिथंच ठेवून परत जायला निघाली. तिथल्या कार्यकर्त्यांनी तिला मुलाला पूर्ण बरं वाटेपर्यंत थांबायला सांगितलं. त्यावर ती बाई म्हणाली, \"माझा नवरा काल या लागणीनं मेला. दोन मुलांना लागण झाली. त्या दोन्ही मुलांना घेऊन मी इकडं यायला निघाले, तर एक मुलगा वाटेतच गेला. त्याला झाडाखाली ठेवून मी इकडे आले. आता परत जाऊन त्याला पुरुन येते.\"\n'प्रकाशवाटा' मध्ये असे मनाचे तुकडे करणारे अनेक प्रसंग आहेत.अत्यंत बिकट परिस्थितीतून, जिवावर बेतणार्‍या प्रसंगांतून, सर्पदंश, मधमाशांचा, बिबट्याचा हल्ला, या सगळ्यांतून झगडत झगडत शेवटी जिवंत राहून हेमलकशाला इस्पितळ, शाळा सुरु करणार्‍या काही झपाटलेल्या लोकांची ही कहाणी आहे. बाबा आमटेंनी सुरु केलेली ही चळवळ आता त्यांची तिसरी पिढी सांभाळते आहे, अधिक समर्थपणे, आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सांभाळते आहे - आमटेंच्या कथनात या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. हे एकट्यादुकट्याने करायचे काम नव्हे, याचा आमटे विनयपूर्वक उल्लेख करतात. हा - त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर - 'जगन्नाथाचा रथ' ओढण्यात अनेक लोकांचा, संस्थांचा हातभार लागला आहे. त्यातली बरीचशी नावे आपल्याला अपरिचित आहेत - म्हणजे आपल्या परिचितांपैकी फारशा कुणाचे इकडे लक्ष गेलेले दिसत नाही. 'पु.ल. देशपांडे फाऊंडेशन' सारखे सन्माननीय अपवाद सोडले तर. आणखी एक सुखद धक्का देऊन जाणारे नाव म्हणजे नाना पाटेकरचे. नानाने फारसा गाजावाजा न करत या कामाला गेल्या काही वर्षांत तीसेक लाख रुपये दिले आहेत, हे वाचून त्याच्याविषयीचे मतच बदलून जाते. (तसे ते 'प्रहार' बघूनही बदलले होते म्हणा\nपुस्तक वाचून होताहोता डोक्यात विचारांचा 'गल्बला' सुरु होतो. उत्तम पुस्तकाचे हे एक गमक मानले जाते म्हणे. पण त्यातला सगळ्यात अस्वस्थ करुन जाणारा विचार हा, की कोणतेही मोठे आर्थिक पाठबळ नाही, मनुष्यबळ नाही - अशा अवस्थेत चार लोक हे इतके आभाळाइतके मोठे काम करु शकतात. शासकीय उदासीनता ही तर आता आपण गृहीतच धरली आहे ('ग्रेट भेट्' मध्ये निखिल वागळेंशी बोलताना आमटेंनी याचे एक उदाहरण दिले होते. मॅगसेसे पुरस्कार विजेत्या आमटेंचे नक्की काम काय आहे, आणि ते कुठे आहे, याचा मंत्रालयात पत्ता नाही. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर शासकीय अभिनंदन आले ते आनंदवनाच्या पत्त्यावर - आणि तेही कुष्ठरोगी पुनर्वसनाचे काम केल्याबद्दल) समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे. एक जुनी उपमा वापरायची तर 'समुद्रातून एखादी जलपरी सुळकांडी मारुन वर यावी आणि समुद्राकडे पाठ करुन बकाबका भेळ खात बसलेल्या हजारो लोकांचे तिकडे लक्षही जाऊ नये' असे काहीसे होते आहे. यातले चित्र थोडेसे - अगदी थोडेसे जरी वेगळे असते, तर हे चार लोक कायकाय करु शकले असते) समाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे. एक जुनी उपमा वापरायची तर 'समुद्रातून एखादी जलपरी सुळकांडी मारुन वर यावी आणि समुद्राकडे पाठ करुन बकाबका भेळ खात बसलेल्या हजारो लोकांचे तिकडे लक्षही जाऊ नये' असे काहीसे होते आहे. यातले चित्र थोडेसे - अगदी थोडेसे जरी वेगळे असते, तर हे चार लोक कायकाय करु शकले असते मग लक्षात येते की सरकार आणि समाज यांच्यात थोडीशी जरी संवेदनशीलता शाबूत असती, तर असले प्रश्नच उद्भवले नसते. प्रकाश आमट्यांनी लिहिले आहे की हेमलकशाच्या जंगलातले बहुतेक पक्षी तिथल्या आदिवासींनी खाऊन संपवले आहेत; अगदी चिमण्या कावळेही. जर आपण थोडेसे अधिक जागृत असतो, तर हजारो आदिवासींबरोबरच हे लाखो पशु-पक्षीही वाचले असते\nएका बाजूला आमट्यांच्या कामाचा अभिमान वाटावा, आणि दुसर्‍या बाजूला स्वतःची लाज वाटावी अशा दोन्ही भावना एकाच वेळी मनात जागवणारे हे पुस्तक माझ्या संग्रहात आहे.\nपुस्तक वाचलेले नाहि .. मात्र परिक्षण इतके सुंदर उतरले आहे की वाचताना शहारा यावा..\nहे पुस्तक नुसते मिळवून वाचलेच पाहिजे असे नाही तर विकतही घेतले पाहिजे असे वाटले..\nएका अविरत काम करणार्‍या माणसाच्या पुस्तकाची तितकीच मनस्वी ओळख करून दिल्याबद्द्ल आभार\nसमाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे.- सन्जोप राव\nपुस्तक वाचलेले नाहि .. मात्र परीक्षण इतके सुंदर उतरले आहे की वाचताना शहारा यावा..\nहे पुस्तक नुसते मिळवून वाचलेच पाहिजे असे नाही तर विकतही घेतले पाहिजे असे वाटले..\nएका अविरत काम करणार्‍या माणसाच्या पुस्तकाची तितकीच मनस्वी ओळख करून दिल्याबद्दल आभार\nअगदी असेच म्हणतो. फार सुरेख परीक्षण रावसाहेब.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nमुक्तसुनीत [25 Jun 2009 रोजी 11:59 वा.]\nहेच म्हणतो. बाकी अधिक काहीही लिहू शकत नाही. परिपूर्ण लिखाण.\nमन सुन्न करणारे पुस्तक\nपुस्तक वाचताना अंगावर काटा येतो. मुंबईत बसुन माहाराष्ट्रातल्या आदिवासींची \"माणुस\" म्हणून कसे जगतात ह्याची आपल्याला कल्पना ही नसते. आमटे कुटूंब, आदिवासींना \"माणसात\" आणण्याचा प्रयन्त करतात हे खरेच खुप कौतुकास्पद आहे. ३-४ आठवड्यांपुर्वी \"स्टार माझा\" वाहिनीवर प्रकाश आमटे आणि मंदाताई आमट्यांची मुलाखत ऐकण्यात आली. त्यात त्यांनी माडिया समाजाचा पहिला डॉक्टर कसा घडला आणि तो आता मोठ्या पगाराच्या नोकर्‍या सोडून, तो कसा आता आपल्या समाजाची त्यांच्यात राहुन सेवा करत आहे हे सांगितले. त्यांच्या स्वतःच्या तोंडुन काही प्रसंग ऐकले आणि त्यांच्या व्यथा ही कळल्या. हिंमत न हारता ते अविरत समाजसेवेचे काम करते आहे.\nसरकार ने आपला सरकारीपणा दाखवावा आणि काही काम करावे या साठी जनता (किंवा एक माणूस ) सरकारला वेठीस धरू शकतो काय असल्यास कसे इथल्या लोकांना नशीबाने आमटे मिळाले. बाकी मागास ठिकाणी कोण (ख्रिश्चन मिशनरी) आणि आमट्यांनाही सरकारी मदत ही होऊच शकते की. त्यांना नाही करायची तर कुणाला करायची (जाचच वाटतो सरकारी मदतीचा अनेकदा)\nपरीक्षण, पुस्तक, जीवनानुभव आणि दांपत्य\nपरीक्षण, पुस्तक, जीवनानुभव आणि डॉ. प्रकाश-डॉ. मंदाकिनी दांपत्य - हे सारेच शंभर नंबरी सोने आहे.हे पुस्तक वाचलेले नाही. आता मिळवून वाचतो.\n(\"काही काही लिखाणांत 'आयुष्य नावाच्या जनावराचा वास' इतका तीव्र असतो, की मग त्या लिखाणाला शैली, कलाकुसर वगैरेंच्या कुबड्यांची गरज भासत नाही.\" हे वाक्य आवडले. थोडे क्लीशे बोलायचे तर -\"काही काही लेखन हे मुळातच कस्तुरी असल्याने त्यावर शैली, कलाकुसर वगैरे अत्तरे फवारण्याची गरज भासत नाही.\" )\nपूर्वीही 'ई-अनुभव' मासिकात (कदाचित याच पुस्तकातील काही भाग इथे) त्यांच्या अनुभवांबद्दल वाचले होते. (ज्यांना ताबडतोब पुस्तक मिळणे शक्य नाही त्यांनी 'दुधाची तहान ताकावर'या न्यायाने ते वाचावे.)\nत्यापेक्षाही प्रत्यक्ष हेमलकशाला जाऊन यावे असे खूप मनात येते. कळत्या वयातल्या मुलाला आणि खरेतर स्वतःलाही खरे 'समाजकार्य' म्हणजे काय ते प्रत्यक्ष दाखवावे असे खूप वाटते. इथे लोकबिरादरी प्रकल्पाबद्दल.\nहे दोन महत्वाचे दुवे दिल्याबद्दल अनेक आभार, विसुनाना.\n'आयुष्य नावाच्या जनावराचा वास' आणि 'समुद्राकाठी बकाबका भेळ खाणारी माणसे' या उपमा सुंदर आहेत, पण त्या मुळात माझ्या नाहीत, हे स्पष्ट करावेसे वाटते.\nज्यांना ज्यांना शक्य आहे, त्यांनी हे पुस्तक विकत घ्यावे असे आवाहन या निमित्ताने करतो.\nउर्ध्वबाहु:प्रवक्षामि न कश्चित् श्रुणोती मे\nया ओळी कोणाच्या आहेत\nआयुष्य नावाच्या जनावराचा वास' आणि 'समुद्राकाठी बकाबका भेळ खाणारी माणसे' या\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nमुक्तसुनीत [25 Jun 2009 रोजी 15:51 वा.]\nया जीएंच्या ओळी आहेत. माझ्या आठवणीप्रमाणे त्यांच्या पत्रांमधून .\nबरोबर आहे. 'तो' उल्लेख झाला की विषयांतर होते. या लेखात मला ते नको होते.\nउर्ध्वबाहु:प्रवक्षामि न कश्चित् श्रुणोती मे\nपरीक्षण, पुस्तक, जीवनानुभव आणि डॉ. प्रकाश-डॉ. मंदाकिनी दांपत्य - हे सारेच शंभर नंबरी सोने आहे.हे पुस्तक वाचलेले नाही. आता मिळवून वाचतो.\nअनुभवच्या दिवाळी अंकात हा भाग वाचला होता. गळ्यापासून पोटापर्यंत एकेक फासळी मोजून घ्यावी अशा हलाखीत असलेल्या रुग्णाला तपासतानाचं छायाचित्र धक्का देऊन जाणारं. केव्हिन कार्टरच्या सुदानमधल्या त्या कुप्रसिद्ध छायाचित्रातून (मरणप्राय मुलगी आणि गिधाड) दिसणारी परिस्थिती आपल्याच राज्यात काही भागात अजूनही असल्याची जाणीव करून देणारं.\nबिपिन कार्यकर्ते [25 Jun 2009 रोजी 11:06 वा.]\nएका उत्तुंग कार्याची आणि सुंदर पुस्तकाची ओळख छान आहे. विसुनानांनी दिलेली लिंकही छानच. आता हे पुस्तक पूर्ण वाचावेच लागणार. काही दिवसांपूर्वी आयबीएन-लोकमत वर् आमटेदांपत्याची सुंदर मुलाखत झाली होती. ती इथे पहायला मिळेल.\nउत्कृष्ट शब्दांकन केलेले पुस्तक-परीक्षण\nपुस्तक वाचण्यापूर्वी पुस्तकाची झलक दाखवणारे परीक्षण फारच आवडले.\nअस्वलाने सोललेल्या माणसाला वैद्यकशास्त्राने तात्पुरते वाचवले, पण मग उपासमारीने मारले ही घटना डोळ्यांत अंजन घालणारी आहे.\nवैद्यक आणि समाजसुधारणा या दोघांची सांगड घालू शकणारे प्रकाश आमट्यांसारखे थोडेच.\n(हालाखीतही अशी मनोभावे सेवा करणारी \"मिशनरी\" वृत्ती ख्रिस्तप्रेमाशिवाय, किमानपक्षी ईशप्रेमाशिवाय, शक्य नाही, असे माझ्या काही मित्रामैत्रिणींचे मत आहे. त्यांच्या मताचे समर्थन म्हणजे दरिद्री भागांत झोकून काम करणार्‍यांपैकी धर्मप्रसाराविषयी प्रचंड आत्मीयतेने झपाटलेल्या लोकांचीच संख्या मोठी आहे. परंतु प्रकाश आमट्यांचे उदाहरण बघून जाणवते, की धर्मप्रसाराची ओढ ही एकमेव स्फूर्ती नाही. इतर मानव्य भावनांनाही सेवाभावाचे रूप घेऊन प्रकट होता येते, ही आशा बळावते.)\nपरिक्षण फार सुंदर आले आहे\nया पुस्तकाची झलक इथे पाहायला मिळेल..\nझलक म्हणून दिलेला दुवा फारच छान आहे. धन्यवाद, भाग्यश्री.\nउर्ध्वबाहु:प्रवक्षामि न कश्चित् श्रुणोती मे\nप्रकाश घाटपांडे [27 Jun 2009 रोजी 15:40 वा.]\nप्रकल्पाविषयी माहिती देणारा 'प्रकाशवाटा' हा लघुपट देखील उपलब्ध आहे. पुण्यात झालेल्या कार्यक्रमाचे वेळी ती सीडी उपलब्ध होती.\nसगळे पक्षी आदिवासींनी खाऊन टाकले हे वाचून आश्चर्य वाटले. आणि वाईटही वाटले. अस्वलाच्या हल्ल्याचे वर्णन वाचून पुस्तक वाचवेल की नाही अशी शंका आली पण हा लेख वाचून हेमलकशाला जाऊन यावे असेही वाटू लागले आहे\nसृष्टीलावण्या [28 Jun 2009 रोजी 01:42 वा.]\nसगळे पक्षी आदिवासींनी खाऊन टाकले हे वाचून आश्चर्य वाटले.\nआश्चर्य काही नाही. मी जव्हार - मोखाडा भागात होते तेव्हा कावळा आणि साळुंखी सोडून आकाशात एकही पक्षी पाहिला नाही. पण त्याही पेक्षा भीषण म्हणजे त्यांच्या पक्ष्यांना पकडायच्या पद्धती. अगदी रासवट.\nगडद जांभळं, भरलं आभाळ,\nमृगातल्या सावल्यांना, बिलोरी भोवळ\nखोलवरी चिंब बाई, मातीला दरवळ ||\nसृष्टीलावण्या [28 Jun 2009 रोजी 02:00 वा.]\nसमर्पित कार्य करणार्‍यांची : इतरेजनांकडून वनवासी नागविले जात आहेत ह्यात शंका नाही. अनेक ठिकाणी किलोला भाव किलोचा ह्या न्यायाने भोपळ्याच्या बदल्यात मीठ, काजुबियांच्या बदल्यात वाटाणे, वनौषधींच्या बदल्यात खारी बिस्किटे असे व्यवहार चालतात. ते पाहून वाईट वाटते. उदा. अनेक भय्या लोक सप्टेंबरच्या मध्यावर साधारण रु. १ प्रति किलो दराने मीठाच्या गोण्या खरेदी करतात. पालघरहून टेंपो निघतो आणि संपूर्ण ठाणे वनवासी भाग फिरून त्या बदल्यात भोपळे गोळा करतो.\nअर्थात ह्या गोष्टीला दुसरी बाजू सुद्धा आहे १) भोपळ्याच्या बिया जमिनीवर फेकल्या की पुढल्या पावसाळ्यात आपोआप भोपळ्याचे वेल येतात. त्यासाठी विशेष काही करावे लागत नाही. त्यावर वर्षभराला पुरेल इतके मीठ मिळणे ही पर्वणीच. २) अगदी रु. ५ प्रति किलो देऊन आपण भोपळा खरेदी केला तरी त्या नगद रकमेचा उपयोग दारू आणि इतर फालतु गोष्टींसाठी होण्याचीच शक्यता जास्त. कोणतीही वस्तु मग तो पैसा का असेना त्याचा साठा करण्याची वृत्ती नाही.\nगडद जांभळं, भरलं आभाळ,\nमृगातल्या सावल्यांना, बिलोरी भोवळ\nखोलवरी चिंब बाई, मातीला दरवळ ||\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/447842", "date_download": "2018-04-26T13:27:00Z", "digest": "sha1:MFL4NJJIVWSVCOLV52VIV56JCBX7WJJV", "length": 6095, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "भालचंद्र बाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » भालचंद्र बाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी\nभालचंद्र बाबांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी\nकणकवली ः प. पू. भालचंद्र महाराजांच्या उत्सवानिमित्त सजविण्यात आलेली बाबांची मूर्ती. तर दुसऱया छायाचित्रात महाप्रसादाचा लाभ घेताना भाविक. मिलिंद निमणकर\nकणकवली : प. पू. भालचंद्र महाराज यांच्या 113 व्या जन्मोत्सव सोहळय़ाच्या निमित्ताने प. पू. भालचंद्र महाराज आश्रमात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी भालचंद्र महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली तसेच महाप्रसादाचाही लाभ घेतला. भालचंद्र महाराजांच्या या 113 व्या जन्मोत्सव सोहळय़ानिमित्त पहाटेपासून काकड आरती, समाधी पूजन, अभिषेक, भालचंद्र गायत्री मन्युसुक्त विधान याग, सत्यनारायण पूजा, भजने, गोमंतक संत मंडळ संचलित कीर्तन विद्यालय, फोंडा-गोवा येथील बालयुवा कीर्तनकारांचे आध्यात्मिक, संस्कारभक्ती, नामस्मरण, देशप्रेम या विषयावर चक्री कीर्तन झाले. भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 17 रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांसोबतच सकाळी 9 वाजता 113 रक्तदात्यांचे रक्तदान शिबीर होणार आहे. दुपारी 4 वाजता संगीतकार श्रीधर फडके, मुंबई यांचा भक्तिगीत व भावगीतांचा गीत रामायण हा कार्यक्रम होणार आहे. लाभ घेण्याचे आवाहन आश्रम संस्थेचे अध्यक्ष सुरेश कामत यांनी केले आहे.\nमुख्याधिकारी-कर्मचाऱयांवरील कामाचा ताण वाढताच\nपर्यावरणावर विचारमंथनासाठी ‘सायन्स एक्सपेस’ लाभदायी\nमागे राहिलेल्यांना प्रगतीसाठी साथ द्या\nयशवंत किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी 9 कोटी\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/503876", "date_download": "2018-04-26T13:27:29Z", "digest": "sha1:ZWXLUO2G64VSMQIQCDY6WK56WULF5VXH", "length": 12284, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "निपाणी मतदारसंघात काँग्रेसचा विजय निश्चित - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » निपाणी मतदारसंघात काँग्रेसचा विजय निश्चित\nनिपाणी मतदारसंघात काँग्रेसचा विजय निश्चित\nकेंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. तेच राज्यातील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेस सरकार मात्र विविध विकास योजना राबवून लोकाभिमुख बनले आहे. 2018 मध्ये होणारी विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. विकासकामांच्या माध्यमातून राज्यात काँग्रेसच्या पाठीशी जनमत ठाम आहे. यावरून राज्यात काँग्रेसचे सरकार पुन्हा सत्तेत येण्यात कोणतीही अडचण नाही. बेळगाव जिल्हय़ातील सर्वाधिक जागा काँग्रेसच्या येतील. तसेच निपाणी मतदारसंघातील विजयही निश्चित आहे. पण बुथ प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी गाफील न राहता कामाला लागा, असे आवाहन कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष एस. आर. पाटील यांनी केले.\nयेथील मराठा मंडळ सांस्कृतिक कार्यालयात बुधवारी निपाणी विधानसभा मतदारसंघातील बुथ प्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. बेडकिहाळ ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रदीप जाधव यांनी स्वागत केले. यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक ऍपेक्स बँकेचे संचालक लक्ष्मणराव चिंगळे यांनी करत, ईस्ट इंडिया कंपनीला मतदारसंघाबाहेर पाठवा, असे सांगितले.\nएस. आर. पाटील पुढे म्हणाले, काँग्रेसच्या नेत्यांनी देश स्वातंत्र्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सर्वधर्मसमभाव असा संदेश देणारा काँग्रेस पक्ष आहे. केंद्रातील सध्याच्या भाजपा सरकारने देशवासियांना भूलथापा मारण्याचा चंग बांधला आहे. सत्तेत येताच वर्षभरात प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख जमा करतो असे भाजपाचे आश्वासन हवेत विरले आहे. राज्यातील काँग्रेस सरकारने मात्र जनसामान्यांना दिलासा देणाऱया योजना राबविल्या आहेत. या योजनांची माहिती प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचवा. काँग्रेसचा विजयी रथ कोणीही रोखू शकणार नाही, असे सांगितले.\nकाँग्रेसच्या योजनांची माहिती घराघरात पोहोचवा\nऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सचिव मनिकम टॅगोर म्हणाले, निपाणी विधानसभा मतदारसंघात एकूण 217 बुथ आहेत. बुथ प्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी आपआपल्या बुथमध्ये मतदान वाढविण्यासाठी प्रयत्न करावा. राज्यात इतरत्र काय सुरू आहे याकडे लक्ष देत वेळ घालवू नये. बुथअंतर्गत येणाऱया घराघरात पोहोचताना केंद्रातील मोदी सरकारचे अपयश, राज्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राबविलेल्या विकास योजना व देशात मुख्यमंत्री पदावर असताना भ्रष्टाचारातून जेलमध्ये गेलेले येडियुराप्पा व निष्कलंक सेवा देणाऱया मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा कार्यकाळ पटवून द्या, असे सांगितले.\nविजयासाठी एकीची वज्रमुठ बांधा\nकेपीसीसीचे उपाध्यक्ष वीरकुमार पाटील म्हणाले, येत्या विधानसभा निवडणुकीत जिवाचे रान करून राबण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. राज्यातील काँग्रेस सरकारने राबविलेल्या विकास योजना, शेतकऱयांना दिलेली कर्जमाफी यावर चर्चा करायला कार्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे. मतदारसंघात विरोधकांना मंत्री होण्याची स्वप्ने पडत आहेत. पण त्यांचे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. निपाणी नगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे. काही नगरसेवक विरोधात गेले असतील पण तेही लवकरच परत येतील. वैयक्तीक मतभेद बाजूला ठेवा व काँग्रेसच्या विजयासाठी एकीची मूठ बांधा, असे सांगितले.\nउमेदवाराच्या पाठिशी ठाम रहा\nमाजी आमदार काका पाटील म्हणाले, 2013 च्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला पराभवाला सामोरे जावे लागले. तो पराभव माझा होता, काँग्रेस पक्षाचा नव्हता. भाजपा हा विजय आपला म्हणत असले तरी तो विजय हा भाजपा-निजद युतीचा होता. आपण आमदार असताना विविध विकासकामे केली ती शाश्वत आहेत. यामध्ये काळम्मावाडी करार, मतदारसंघाचे अस्तित्व, तालुका निर्मिती यासह विविध पूल, बंधारे, गावांना जोडणारे रस्ते, बहुग्राम पाणी योजना, निपाणीत 24 तास पाणी योजना अशा अनेक विकासकामांचा समावेश आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत पक्ष जो निर्णय घेईल, जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी राहण्याचा निर्धार सर्वांनी करावा व विजय हे एकच ध्येय डोळय़ासमोर ठेवावे, असे सांगितले.\nप्रुझर अपघातात तीन भाविक ठार\nरामतीर्थनगर येथील कत्तलखाना तात्काळ बंद करा\nगणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत चोऱयांचे सत्र सुरुच\nटिळकवाडीतील एन.सी.इन्फोटेक येथे चोरी\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/537833", "date_download": "2018-04-26T13:27:12Z", "digest": "sha1:QOKQ6OEN2D4BTGYT6GTUXKBF2SF36UJD", "length": 10628, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ऐतहासिक ‘थिबापॅलेस’ची दुरूस्ती अंतिम टप्प्यात - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » ऐतहासिक ‘थिबापॅलेस’ची दुरूस्ती अंतिम टप्प्यात\nऐतहासिक ‘थिबापॅलेस’ची दुरूस्ती अंतिम टप्प्यात\nरत्नागिरी ः दुरूस्तीच्या अंतिम टप्प्यात असलेला ऐतहासिक थिबा राजवाडा. (छाया-तन्मय दाते)\nजिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या भूमिकेनंतर कामाला गती\nराजवाडय़ाला मिळणार नवी झळाली\nलवकरच पर्यटकांना मूळ व नव्या रुपात खुला होणार\nरत्नागिरीतील पर्यटनाच्या जागतिक नकाशावर असलेल्या ऐतहासिक थिबा राजवाडय़ाच्या दुरूस्तीसाठी शासनस्तरावरून कोटय़ावधीचा निधी खर्च केला जात असताना दुरूस्तीच्या कामाने वेग घेतला आहे. जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी जानेवारीमध्ये याठिकाणी आकस्मिक भेट देऊन निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत अधिकाऱयांची कानउघडणी केली होती. काम करणारे ठेकेदार व इंजिनीयरांवर त्यावेळी दिलेल्या कारवाईच्या इशाऱयानंतर आता राजवाडय़ाच्या अंतर्गंत फर्निचर आदी कामे अंतिम टप्प्यात नेण्यासाठी जोरदार वेग आलेला आहे.\nथिबापॅलेस हे पर्यटनाच्या दृष्टीने खास आकर्षणाचे ऐतहासिक स्थळ आहे. ब्रिटीशांनी 1885 मध्ये ब्रम्हदेशच्या राजाला स्थानबध्द करुन रत्नागिरीत आणले. त्याला नजरकैदेत ठेवण्यासाठी सन 1910 मध्ये 3 मजली राजवाडय़ाची उभारणी ब्रिटीशांनी केली. त्यामध्ये 1911 मध्ये थिबा राजा राहण्यासाठी गेल्याची इतिहासात नोंद आहे. या राजवाडय़ात थिबा व त्याच्या कुटुंबियांचे अनेक वर्षे वास्तव्य राहिले. त्यामुळे या ऐतहासिक वास्तुला पर्यटनाच्या नकाशावर अन्यन्यसाधारण महत्व आहे. ही ऐतहासिक वास्तू पाहण्यासाठी देश व विदेशातील पर्यटक वारंवार भेटी देतात. रत्नागिरीच्या पर्यटन स्थळांपैकी हे एक खास आकर्षण ठरते.\nआज या राजवाडय़ाचे जतन व संरक्षण करण्याची जबाबदारी येथील पुरातत्व विभागाकडे आहे. या वास्तुच्या देभभाल व दुरूस्तीसाठी शासनस्तरावरूनही वेळोवेळी भरीव निधी मंजूर पेला जात आहे. पर्यटन निधीतूनही या स्थळाचा विकास करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. पण मागील काळात त्याला मूर्त स्वरूप येत नव्हते. या वास्तू व परिसराच्या देखभाल व दुरूस्तीच्या नावाखाली लाखों ते कोटींचा निधी खर्च होत आहे. गेल्या 2005 साला पूर्वीपासूनही त्यासाठी निधी खर्च होत असल्याचे सुत्रांकडून सांगितले जात आहे. त्यासाठी पूवीं 65 लाखाचा दुरुस्तीवर खर्च झालेला होता.\nत्यानंतर अलिकडे राज्य संरक्षित स्मारक जतन-दुरूस्ती योजनेतून राजवाडय़ाच्या छताच्या कामासाठी 1 कोटीचा निधी मंजुर झाला. तसेच आतील लाकडी सामान त्यामध्ये खिडक्या, दरवाजे, बडोद बदलणे, लादय़ा आदी कामांसाठी 1 कोटी 35 लाखाचा निधी मंजूर झाला. या मंजूर निधीतील छतदुरूस्तीचे काम पूर्णत्वाकडे गेले आहे. उर्वरित लाकडी सामान बदलणे व दुरूस्ती आदी कामे देखील आता प्रगतीपथाकडे जाण्याच्या मार्गावर आहेत. या कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी प्रदीप पी यांनी काही महिन्यांपूर्वी राजवाडय़ाला भेट दिली होती. त्यावेळी पुरातत्व विभागाचे अधिकारी व संबधित ठेकेदार यांचीही तारांबळ उडाली होती. अपेक्षेप्रमाणे काम होत नसल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करून दुरूस्तीच्या कामात पुरातत्व विभागाच्या अधिकाऱयांनी वैयक्तिकरित्या गांभीर्याने लक्ष घालण्याच्या सक्त सुचनाही त्यांनी केल्या होत्या. त्यानंतर आता राजवाडा अंतर्गत दुरूस्तीची कामे वेगाने सुरू झालेली दिसून येत आहेत. त्यामुळे हे काम मार्गी लागल्यानंतर राजवाडय़ाला नवी झळाली येऊन तो पर्यटकांना पाहण्यास खुला होणार आहे.\n…याची देही, याची डोळा, नादब्रह्म अनुभव\nकुटुंब नियोजनात महिला ठरताहेत अग्रेसर\nचिपळुणात पकडली गोवा बनावटीची दारू\nरिफायनरी विरोधी संघटना घेणार पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538923", "date_download": "2018-04-26T13:11:12Z", "digest": "sha1:JGX57XLTAYCUNUUJUSFIEIS7EK2J43UZ", "length": 5307, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "तीन वर्षात पेटीएम करणार 3 हजार कोटीची गुंतवणूक - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » तीन वर्षात पेटीएम करणार 3 हजार कोटीची गुंतवणूक\nतीन वर्षात पेटीएम करणार 3 हजार कोटीची गुंतवणूक\nगेल्या महिन्यात सादर करण्यात आलेल्या पेटीएम बँकेच्या विस्तारीकरणाची योजना करण्यात येत आहे. या योजनेनुसार पुढील तीन वर्षात 3 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल. यामुळे ऑफलाईन वितरण नेटवर्क विस्तारण्यास मदत होईल. यासाठी कंपनी स्थानिक पातळीवर भागीदारी करणार आहे. कंपनीकडून देशभरात 1 लाख ‘पेटीएम की एटीएम’ सुरू करण्यात येतील. सध्या कंपनीकडे 3 हजार दालने सुरू करण्याची क्षमता आहे. कंपनीने गेल्या महिन्यात पेमेन्ट बँकेला सुरुवात केली असून ऑनलाईन व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. खात्यात किमान शिलक ठेवण्याचे बंधन असणार नाही. पहिल्या चरणात दिल्ली एनसीआर, लखनऊ, कानपूर, अलाहाबाद, वाराणसी, अलीगढसहित निवडक शहरांत पेटीएमकडून एटीएम लावण्यात येतील.\nया ठिकाणी व्यावसायिक प्रतिनिधी काम करतील आणि बचत खाते उघडणे, पैसे जमा करणे अथवा खात्यातून काढणे यासारख्या सुविधा पुरवतील.\nमारुती ‘इग्निस’ नोंदणीला प्रारंभ\nसप्ताहाच्या शेवटच्या सत्रात बाजारात किरकोळ तेजी\nजुलै महिन्यात महागाईचा दणका\nनफा कमाई, आंतरराष्ट्रीय संकेताने बाजारात घसरण\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/539418", "date_download": "2018-04-26T13:15:48Z", "digest": "sha1:R5TAZXL2TGWMXICEFXDHC3LBVBSEVUMW", "length": 6506, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "सलगच्या घसरणीनंतर बाजारात तेजी परत - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » सलगच्या घसरणीनंतर बाजारात तेजी परत\nसलगच्या घसरणीनंतर बाजारात तेजी परत\nमुंबई / वृत्तसंस्था :\nसलग काही सत्रात बाजारात दबाव आल्याने गुरुवारी बाजारात दमदार तेजी आली. सेन्सेक्स 1 टक्का आणि निफ्टी 1.25 टक्क्यांनी वधारत बंद झाला. दिवसातील तेजी दरम्यान निफ्टी 10,180 आणि सेन्सेक्स 33,000 पर्यंत वधारला होता.\nबीएसईचा सेन्सेक्स 352 अंशाने वधारत 32,949 वर बंद झाला. एनएसईचा निफ्टी 122 अंशाने मजबूत होत 10,166 वर बंद झाला.\nमिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागात चांगलीच तेजी आली होती. बीएसईचा मिडकॅप निर्देशांक 1.4 टक्क्यांनी वधारत 16,894 वर बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशांक 1.5 टक्क्यांनी मजबूत होत 19,831 वर बंद झाला. बीएसईचा स्मॉलकॅप निर्देशांक 1.3 टक्क्यांनी वधारत 18,031 वर बंद झाला.\nदिवसात बाजारात चांगलीच तेजी आली होती. वाहन, धातू, मीडिया, पीएसयू बँक, रिअल्टी, ग्राहकोपयोगी वस्तू, ऊर्जा आणि तेल आणि वायू समभागात जोरदार खरेदी झाली. बँक निफ्टी 0.8 टक्क्यांनी वधारत 25,057 वर बंद झाला.\nगेल, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, यूपीएल, टाटा पॉवर, एशियन पेन्ट्स, मारुती सुझुकी, टाटा स्टील, आणि बजाज ऑटो 8-2.8 टक्क्यांनी वधारले. कोल इंडिया, टीसीएस, सिप्ला, विप्रो, सन फार्मा 0.9-0.25 टक्क्यांनी घसरले.\nमिडकॅप समभागात अदानी पॉवर, अल्केम लॅब, पेट्रोनेट एलएनजी, अजंता फार्मा, राजेश एक्स्पोर्ट 6.1-4.5 टक्क्यांनी मजबूत झाले. एम्फेसिस, सीजी कंम्युमर, पी ऍण्ड जी, ईमामी, ग्लेनमार्क 1.5-0.75 टक्क्यांनी घसरले.\nस्मॉलकॅप समभागात सोरिल इन्फ्रा, एलटी फुड्स, पुर्वांकरा, ऍक्सिसकॅड्स इंजीनियरिंग, ट्रायजिन टेक 20-13.3 टक्क्यांनी वधारला. 63 मूंह टेक, पोकरण, पिनकॉन स्पिरिट, रुचि सोया, बटरफ्लाय 19.9-5 टक्क्यांनी घसरला.\nआधारसाठी 9,055 कोटी रुपये खर्च\nबिटकॉईन मूल्य घसरल्याचा ‘बिग बीं’ना बसला फटका\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/721", "date_download": "2018-04-26T13:09:12Z", "digest": "sha1:PJYJASFQ4QW4WMUL4VOH5WKB5XDK2ILL", "length": 31969, "nlines": 118, "source_domain": "mr.upakram.org", "title": "गणपती बाप्पा आले | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआले आले गणपती बाप्पा आले (खरंतर मी 'बाप्पा आले' एवढेच लिहिणार होतो पण बप्पी लहिरीच्या मुलाचे नाव बाप्पा लहिरी () आहे असे समजले म्हटले, कन्फ्युजन नको) तर आपल्या सर्वांचे आवडते गणपती बाप्पा उद्या येत आहेत. गणपती हे महाराष्ट्राचे राष्ट्रीय दैवत आहे असे म्हणायला हरकत नाही. गणपतीच्या दिवसात संपूर्ण महाराष्ट्राला वेगळीच धुंदी चढते जेवढी दिवाळीलाही चढत नाही.\nपोराटोरांची तर अगदी चंगळ असते. फटाके, गोडधोड, सुट्टी हे सगळं घेऊन उंदरावरून येणारे गणपती बाप्पा त्यांना भारीच भावतात. गणपतीच्या चालीरीती तरी सारख्या कुठे आहेत मैलागणिक चालीरीती बदलतात, अहो शेजार-शेजारच्या घरातही वेगळ्या असतात. कुठे ५ दिवसाचा गणपती, कुठे दीड दिवसाचा, कुठे चतुर्दशीपर्यंत तर कुठे वर्षभर मैलागणिक चालीरीती बदलतात, अहो शेजार-शेजारच्या घरातही वेगळ्या असतात. कुठे ५ दिवसाचा गणपती, कुठे दीड दिवसाचा, कुठे चतुर्दशीपर्यंत तर कुठे वर्षभर पुन्हा दर दिवशीचे पदार्थ आणि सोपस्कार वेगवेगळे.\n एवढी क्यासेट लावली पण मुद्द्याचे काही बोलाल की नाही असं तुम्ही विचारायच्या आधीच सांगतो की आपापल्या घरातल्या, शेजारच्या, नातेवाइकांच्या, माहितीतल्या चालीरीती, त्यांचे वेगळेपण, वेगवेगळे सोपस्कार, खाद्यपदार्थ या विषयी आपलं मन मोकळं करता यावं म्हणून ही चर्चा.\nतर सांगा बरं तुमच्याकडे कसा असतो गणपती\nलालबागच्या राजाचा विजय असो..\nविसोबा खेचर [14 Sep 2007 रोजी 11:22 वा.]\n एवढी क्यासेट लावली पण मुद्द्याचे काही बोलाल की नाही असं तुम्ही विचारायच्या आधीच सांगतो की आपापल्या घरातल्या, शेजारच्या, नातेवाइकांच्या, माहितीतल्या चालीरीती, त्यांचे वेगळेपण, वेगवेगळे सोपस्कार, खाद्यपदार्थ या विषयी आपलं मन मोकळं करता यावं म्हणून ही चर्चा.\nआपला चर्चाप्रस्ताव इंट्रेस्टींग आहे. त्यानुसार आम्ही आपलं मन मोकळं करत आहोत..\nगणपतीबाप्पा हे आमचंही लाडकं दैवत आहे. त्याची आम्हाला सगळ्यात भावणारी गोष्ट जर कोणती असेल तर त्याचं ते गोजिरं, गोंडस रूप\nगणपतीची खरी मजा मात्र आमच्या कोकणात बरं का एक गणपती आणि दुसरी होळी (हावलूबाय एक गणपती आणि दुसरी होळी (हावलूबाय) हे दोन सण कोकणवासीयांचे विशेष लाडके. पोटापाण्याच्या उद्योगाकरता मुंबईत आलेले बरेच चाकरमानी रजा काढून गणपतीकरता कोकणात जातात. चार दिवस मजेत, सुखासमाधानाने घालवतात) हे दोन सण कोकणवासीयांचे विशेष लाडके. पोटापाण्याच्या उद्योगाकरता मुंबईत आलेले बरेच चाकरमानी रजा काढून गणपतीकरता कोकणात जातात. चार दिवस मजेत, सुखासमाधानाने घालवतात\nआता आपण आपापल्या घरातल्या गणपतीबद्दल सांगा असे सांगितलेत त्यामुळे आम्हाला आमच्या जातीचा उलेख इथे करावा लागेल आम्हा बहुतेक चित्तपावनांच्या घरी दीड दिवसाच्या गणपती असतो. अहों थोंडक्यांत गोडी आम्हा बहुतेक चित्तपावनांच्या घरी दीड दिवसाच्या गणपती असतो. अहों थोंडक्यांत गोडी कसें\nगणपती पाठोपाठ येणार्‍या गौरी यादेखील खड्याच्या आणल्या जातात. ५ खड्यांना गौरी मानून त्याची पूजा केली जाते. उभ्या मुखवट्याच्या गौरी आणि त्यादिवशीचं ते १६ भाज्या असलेलं साग्रसंगीत जेवण याची खरी मजा मात्र देशस्थांकडे हो\nकोळ्यांची आणि भंडार्‍यांची गौरी मात्र मांसाहारी असते बरं का त्यांच्याकडे गौरीपूजनाच्या दिवशी झकाससा मटणवड्यांचा नैवेद्य असतो. आमच्या ओळखीच्या काही कोळणी आहेत, त्यांच्याघरी आम्ही हे प्रसादाचं जेवण जेवलो आहे त्यांच्याकडे गौरीपूजनाच्या दिवशी झकाससा मटणवड्यांचा नैवेद्य असतो. आमच्या ओळखीच्या काही कोळणी आहेत, त्यांच्याघरी आम्ही हे प्रसादाचं जेवण जेवलो आहे :) कोळ्यांच्या घरची अजून एक पद्धत म्हणजे त्यांच्या घरातल्या गणपतीसमोर पाच जिवंत चिंबोर्‍या (खेकडे) टांगून ठेवलेले असतात. चामारी गणपती गेला की हे कोळी लोक त्याच चिंबोर्‍यांचं तिखटसं कालवण करून चापत असतील :) कोळ्यांच्या घरची अजून एक पद्धत म्हणजे त्यांच्या घरातल्या गणपतीसमोर पाच जिवंत चिंबोर्‍या (खेकडे) टांगून ठेवलेले असतात. चामारी गणपती गेला की हे कोळी लोक त्याच चिंबोर्‍यांचं तिखटसं कालवण करून चापत असतील\nकाही कट्टर मासेखाऊ सिंधूदूर्गवासीय आणि गोवेकर यांच्या कोकणातल्या घरच्या गणपतीची अजून एक प्रथा बर्‍याच घरात पाहायला मिळते. ती म्हणजे पुढल्या दाराने गणपती विसर्जनाकरता बाहेर पडला की मागच्या दाराने मासळी घरात येते. श्रावण महिन्यामुळे ही मंडळी माश्यांच्या जेवणाकरता अत्यंत तरसलेली असतात\nएकूण गणपती आपल्याला लई आवडतो बॉस आपण तर साला त्याच्या प्रेमातच आहोत\nसर्व उपक्रमींना गणेशोत्सवाच्या अनेकोत्तम शुभेच्छा\nदेवा गणपतीराया सर्वांना चांगली बुद्धी दे रे बाबा...\nलालबागच्या राजाचा विजय असो..\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nआमच्या घरचा गणपती सुद्धा दीड दिवसाचाच. काही लोकांकडे पाच दिवस गणपती ठेवतात तसा आपल्याकडे नाही याचे तेव्हा (लहानपणी ) फार वाईट वाटत असे. पण ते किती शहाणपणाचे होते ते आता लक्षात येते. (गणपती अकरा दिवस सुद्धा ठेवतात हे पुण्यात आल्यावर समजले.)\nश्री. तात्या लिहितात \"काही कट्टर मासेखाऊ सिंधूदूर्गवासीय आणि गोवेकर यांच्या कोकणातल्या घरच्या गणपतीची अजून एक प्रथा बर्‍याच घरात पाहायला मिळते. ती म्हणजे पुढल्या दाराने गणपती विसर्जनाकरता बाहेर पडला की मागच्या दाराने मासळी घरात येते. श्रावण महिन्यामुळे ही मंडळी माश्यांच्या जेवणाकरता अत्यंत तरसलेली असतात \" हे मात्र शत प्रतिशत सत्य.शब्दशः खरें. अमच्या घरी हे असेच होत असे. तात्यांचा अनुभव फर मोठा आहे.\nप्रकाश घाटपांडे [14 Sep 2007 रोजी 12:31 वा.]\nगौरी गणपती हा द्वंद्वसमास स्वरुपातच माझ्या प्रतिमेत आहे. घरात अत्यंत धार्मिक वातावरण असल्याने गणेश उत्सव हा धार्मिक स्वरुपातच साजरा केला जायचा. ओसरीवर कोनाड्यात शिसवीच्या देव्हा-यात गणपतीची मुर्ती चे प्रतिष्ठापन आणि माजघरात गौरीचे ठरलेले. इतरांच्या घरात गणपतीची सजावट पाहिल्यावर आपल्या घरात तशी आकर्षक सजावट नाही याचे दुःख होई. घरात सजावटीच वावड नव्हतं पण आग्रह ही नव्हता. विसर्जन करताना मात्र वाईट वाटे. सोंड्यात ल्या (शेताचे नांव) विहिरीत विसर्जन करताना मुर्ती पाण्यात टाकल्यावर येणारा 'डुबूक्कन' आवाज आणि इतिहास शिकताना सतीच्या प्रथेत त्या बाईला चितेवर ढकलून देताना तिच्या 'आर्त किंकाळ्या' यात मला काहीतरी साम्य वाटे. त्यानंतर लागणारी विलक्षण हुरहुर व एक प्रकारचे रितेपण दर वर्षी जाणवे.\nआपला प्रतिसाद थोडक्यात पण आमच्याही मनातले बोलणारा आहे. हा असा एक सण आहे की त्यात देवापेक्षाही कुणीतरी घरातलेच असल्यासारखे वाटते. मला वाटते त्या अर्थाने हा एकमेव सण असावा. सुरवातीस अमेरिकेत शिकायला आल्यावर ज्या काही गोष्टींची हूरहूर लागली त्यात हा एक सण होता. आता येथे पण गौरी-गणपती बसवतो...\nसालाबादाप्रमाणे आणि अपेक्षेप्रमाणेच या वर्षीही गणपती (बाप्पा वगैरे) यावरील चर्चा, लेख वगैरे सुरु झालेच्. सणासुदीचे दिवस आले की अशी सामुदायिक सांस्कृतिक उबळ येणे यात काही नवीन नाही. विशेषतः 'पल्याड' असले की हमखास 'माझी दहीहंडी, माझा दसरा, माझे नवरात्र' अशा उचक्या लागतात. (हे वैयक्तिक घेऊ नये, मी 'पल्याड' असताना मलाही लागत असत) 'सार्वजनिक गणेशोत्सव' यावरचाच वार्षिक चर्चाविषय कसा आला नाही कोण जाणे. उद्यापासून दहा दिवस तर काय कुणाला काय हवे ते करण्याचे 'परमिट' दस्तुरखुद्द बाप्पांच्या हस्तेच देण्यात आलेलं असल्यानं प्रश्नच नाही. 'रुपाली' च्या भाषेत 'पुण्याची सांस्कृतिक खरुज' अजरामर होवो, पुण्यातले दोन लाख नवीन खड्डे पावन होवोत, पुढील वर्षापासून गणेशोत्सवाचे दहाही दिवस ध्वनिवर्धक बारा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्याची सद्बुद्धी विघ्नहर्ता आर आर आबांना देवो, विसर्जनाच्या मिरवणुकीतील नृत्यातला महिलांचा सहभाग वाढत वाढत जाऊन त्याचे पार अंटार्टिकापर्यंत झेंडे लागोत, गुरुजी मंडळाला गुलाल फुकट मिळो, प्रतापराव गोडसेंच्या मुखातून बोलणारा दगडूशेठ (हे त्यांच्या भक्तांचेच बोल हो) 'सार्वजनिक गणेशोत्सव' यावरचाच वार्षिक चर्चाविषय कसा आला नाही कोण जाणे. उद्यापासून दहा दिवस तर काय कुणाला काय हवे ते करण्याचे 'परमिट' दस्तुरखुद्द बाप्पांच्या हस्तेच देण्यात आलेलं असल्यानं प्रश्नच नाही. 'रुपाली' च्या भाषेत 'पुण्याची सांस्कृतिक खरुज' अजरामर होवो, पुण्यातले दोन लाख नवीन खड्डे पावन होवोत, पुढील वर्षापासून गणेशोत्सवाचे दहाही दिवस ध्वनिवर्धक बारा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्याची सद्बुद्धी विघ्नहर्ता आर आर आबांना देवो, विसर्जनाच्या मिरवणुकीतील नृत्यातला महिलांचा सहभाग वाढत वाढत जाऊन त्याचे पार अंटार्टिकापर्यंत झेंडे लागोत, गुरुजी मंडळाला गुलाल फुकट मिळो, प्रतापराव गोडसेंच्या मुखातून बोलणारा दगडूशेठ (हे त्यांच्या भक्तांचेच बोल हो) त्यांच्या भक्तांकडून एकसष्ठ लाखाचे सिंहासन बनवून घेवो (तेवढी ती इनकम टॅक्सची रेड पडू देऊ नको रे बाप्पा) त्यांच्या भक्तांकडून एकसष्ठ लाखाचे सिंहासन बनवून घेवो (तेवढी ती इनकम टॅक्सची रेड पडू देऊ नको रे बाप्पा), मिरवणुकीच्या ढोलताशांचे डेसिबल्स आणि मिरवणुकीचा कालावधी यांचे नवनवीन रेकॉर्डस स्थापन होवोत....\nपुढील वर्षापासून गणेशोत्सवाचे दहाही दिवस ध्वनिवर्धक बारा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्याची सद्बुद्धी विघ्नहर्ता आर आर आबांना देवो,\nया वरून एक विनोद / व्यंगचित्र आठवला/ले. विसर्जनाच्या (दहाव्या) दिवशी ताशा/कर्णे यांचा उपयोग करून लोकं जोरात ओरडत असतात, \"गणपती बाप्पा मोरया\", पुढच्या चित्रात गणपती कानात बोटे घालून त्रासीक नसजरेने बसलेला आणि मनातल्या मनात म्हणताना घेतला आहे\" \"पुढच्या वर्षी लवकर न्या\nप्रकाश घाटपांडे [14 Sep 2007 रोजी 17:04 वा.]\nगणपती म्हणल की पोलिस खात्यात त्याला बंदोबस्त हा शब्द आपोआप चिकटतो. सार्वजनिक गणेशोत्सवात गणपतीची जेव्हढी विटंबना होत असेल तेव्हढी अन्य धार्मिक विटंबना कोठे होत असेल असे वाटत नाही. अनेक गुंड गणेशभक्तीचा मुखवटा चढवून सार्वजनिक जीवनात मानाने जगतात. कायदा व सुव्यवस्था साठी गणपतीला वेठीस धरतात, गणपती मिरवणूकित पुढे हलणार नाही अशी धमकी देतात. इतर दिवशी हिस्ट्री शिटर (गुन्हेगारी परंपरा असलेले) असलेले समाजकंटक यांच्याकडे मिरवणूक लवकर संपवण्यासाठी, गणेशोत्सवाच्या काळात अनुचित प्रकार न करण्यासाठी पोलिसांना साकडे घालावे लागते.दादा बाबा करावे लागते हे मी जवळून पाहिले आहे. गणेशोत्सवाच्या काळात पोलिस खात्याला एका तणावातून जावे लागते. विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पडली की पोलिस आयुक्तांना हुश्य होते.\nआज लोकमान्य टिळक असते तरी या लोकांनी त्यांना जुमानले नसते. विरोध होतो तो सार्वजनिक गणेशोत्सवाच्या आजच्या स्वरुपाला, सार्वजनिक गणेशोत्सवाला नव्हे.\n(गणपती नुस्ता नावाला, चैन पाहिजे आम्हाला)\nग्रीन गॉबलिन [14 Sep 2007 रोजी 14:53 वा.]\nदरवर्षी काय तेच तेच उपहासात्मक लेखन वाचायचं संजोपराव तुमच्याकडून.\nकाही वेगळं लिहा की\nचर्चाकार विचारतो: आपापल्या घरातल्या, शेजारच्या, नातेवाइकांच्या, माहितीतल्या चालीरीती, त्यांचे वेगळेपण, वेगवेगळे सोपस्कार, खाद्यपदार्थ या विषयी आपलं मन मोकळं करता यावं म्हणून ही चर्चा.\nविसोबा खेचर [14 Sep 2007 रोजी 18:15 वा.]\nआहे. चर्चाकाराने गणपतीबद्दलच्या घरगुती चालिरिती, सोपस्कार वगैरे या बद्दल चर्चाविषय टाकला आहे. परंतु राव साहेबांनी घाईगडबडीमध्ये गणेशोत्स्वाच्या सामाजिक स्वरुपाबद्दल लिहिले आहे..:)\nअसो.. (अर्थात, गणेशोत्सवाच्या सामाजिक स्वरुपाबद्दल रावसाहेबांनी जे लिहिले आहे त्याच्याशी मी सहमत आहे..)\nमागच्याच आठवड्यात वर्गणीसाठी धक्काबुक्की केल्याने हृदयविकाराचा झटका येऊन पुण्यातील एक दुकानदार मरण पावल्याची बातमी वाचली. गणेशाच्या आगमनापूर्वीच बाप्पाचे थेट दर्शन करवून देणारे असे भक्त आता विरळा राहिलेले नाहीत. गल्लीबोळातल्या प्रत्येक मंडळाला 'स्वेच्छेने' वर्गणी द्यावी लागते. आणि या वर्गणीचा उपयोग काय तर रात्री बारापर्यंत \"कोंबडी पळाली\" किंवा \"मी बाबूराव बोलतोय\" अशी गाणी लावून आपल्या कमरेची हालचाल करत पुण्यनगरीच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणे. एखादी 'डाव' गुणदर्शन कार्यक्रमाच्या निमित्ताने नृत्यकलेचे प्रदर्शन करत असताना भारताच्या आधारस्तंभांना दोन बोटे तोंडात घालून शिट्ट्या मारण्याची संधी देणे. उत्सव \"एन्जॉय' करण्यासाठी सोमरसाचे प्राशन करणे, दहा दिवसांनंतर रस्त्यावर मंडप कुठे उभारला होता ही जाणीव गुडघ्यांनी व मणक्यांनी करून देणे.\nशिवाय गणेशोत्सवानंतर विसर्जित मुर्त्या व \"निर्माल्य\" नदीनाले तुंबवून टाकतात. थोडीशी उसंत घ्यावी तोच दांडिया करण्यासाठी युवक युवती पुन्हा हातात दांडके घेऊन तयार... मग लगेच फटाके आणि मग थर्टी फर्स्ट...\nडेसिबलचे प्रमाण वाढल्याने वातावरणातील तापमानात वाढ होते व त्यामुळे जागतिक तापवृद्धीला हे अधिकच प्रोत्साहन देणारे ठरेल. अँटार्क्टिकातील हिमखंड वितळल्यानंतर बुडणार्‍या झेंडेवाल्यांकडे तरंगायला निदान झेंड्याच्या काठ्या तरी असतील पण पवनेचे पाणी वाढल्याने आम्ही बुडून जाऊ याचाही विचार करा.\nआमच्याकडे खड्याच्या गौरी असतात आणि गौरी गणपती बरोबर जातात.\nगणपती विसर्जनाच्या बाबतीत घटपांडे साहेबांच्या पहिल्य प्रतिसादाशी सहमत आहे.\nआमच्याकडे खड्याच्या गौरी असतात आणि गौरी गणपती बरोबर जातात.\nआमच्याकडेपण फक्त खड्याच्या गौरींबरोबर मुखवटे पण असायचे त्याला साड्या नेसवायचे. अर्थातच दोन नवीन साड्या घेण्याचे एक चांगले निमित्तपण होयचे\nपहिला आणि दुसरा दिवस\nमंडळी, तुमचे प्रतिसाद वाचून मजा आली. तर त्याचे झाले काय की गेले दोन दिवस गणपतीच्या गडबडीत असल्याने मला इथे येता आले नाही आणि तुमचे प्रतिसाद वाचता आले नाहीत. आणि प्रतिसादच वाचले नाहीत तर त्यांना उत्तर काय देणार कप्पाळ तो केहने की बात ये है की ... तुम्हारा नाम क्या है बसंती असे म्हणू नका हो इतक्यात :))\nतर असो, गणपतीच्या पहिल्या दिवशी मूर्तीची प्रतिष्ठापना करायला येणारे गुरूजी प्रचंड बीजी. बर्‍याच वेळा फोन केला तर आलोच आलोच म्हणून त्यांनी बराच वेळ काढला. शेवटी फक्त मोबाईल ऑन केला आणि काही बोललेच नाहीत. पण मोबाईलवर आरतीचा आवाज येत असल्याने आधीच्या यजमानाघरचे आवरत आले आहे असा शेरलॉकी कयास आम्ही केला. धन्य आमच्या गुरुजींची चतुराई :) गुरूजी आले आणि त्यांनी यथासांग पूजा वगैरे सांगून \"पार्थिवसिद्धिविनायका\"त प्राण फुंकले आणि सर्वांना भूक लागल्याची जाणीव तीव्र झाली. जेवायला उकडीचे मोदक आणि आरतीला खव्याचे मोदक.\nदुसरा दिवस हा गणपतीसाठी 'व्हेइकल डे' होता म्हणे. म्हणजे उंदराचा दिवस हो नैवेद्याला तळलेले मोदक, करंज्या आणि हरभर्‍याची उसळ असा उंदिरमामांना आवडता मेन्यू :)\nपण काय सांगा दिवस आलेत, पोटापाण्यासाठी परत यावे लागले नाहीतर तिसर्‍या दिवशी काय झाले हेही तुम्हाला कळवले असते.\nआमच्याकडे भारतात घरी दिड दिवसाचा गणपती असतो. त्यानिमित्ताने सर्व एकत्र जमतात, चांगलेचुंगले भोजन होते, आरत्या म्हणताना मजा येते. उदबत्ती, धूप, फुले, मखर यांच्यामुळे स्वत:चेच घर वेगळे भासते. दिवाळीपेक्षाही अधिक आनंद या दिड दिवसांत वाटतो.\nअवांतर: गणपतीचे काल विसर्जन झाले तेव्हा माझ्या दोन वर्षांच्या भाच्याला काय होते आहे हे कळेना. बाप्पा त्याच्या घरी गेला असे सांगितल्यावर त्याला फारसे पटले नाही.\n\"बाबाने बाप्पाला पान्यात शोडलं आनि बाप्पा शिमिंग करायला गेला.\" असे घरी येऊन सांगत होता असे कळले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b21155&lang=marathi", "date_download": "2018-04-26T13:29:04Z", "digest": "sha1:B43IQP7BBLP64LKIXKXTTEQ5H4Y3NNDW", "length": 4178, "nlines": 54, "source_domain": "www.rasik.com", "title": "मराठी पुस्तक नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज, marathi book nAmadAra gokhalyAMchA bhArata sevak samAj nAmadAra gokhalyAnchA bhArata sewak samAj", "raw_content": "\nनामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज\nस्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या अनेक सेवाभावी, देशभक्त संस्थांमध्ये भारत सेवक समाजचे स्थान वैशिष्टपूर्ण आहे. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी १९०५ साली स्थापन केलेली ही संस्था संख्यात्मक अंगाने विचार केला तर कधीच खूप मोठी झाली नाही आणि तरीही ती दखलपात्र ठरली. कारण तिच्या सदस्यांनी केलेल्या कार्याची गुणवत्ता. स्वातंत्र्योत्तर काळात सरकारने याच नावाची दुसरी संस्था पुरस्कृत केल्यामुळे संस्थेने आपले नाव बदलले आणि हिंद सेवक समाज असे नवे नाव सरकार दरबारी नोंदवले. जनसामान्यांच्या मनात मात्र भारत सेवक समाज या जुन्या नावानेच ही संस्था आपला आब राखून आहे. अशा या संस्थेचा, तिच्या देशभक्त संस्थापकांचा, त्यांच्या कडव्या ध्येयवादाचा प्रेरक परिचय करून देणारे नरेन्द्र चपळगावकर लिखित पुस्तक.\nOther works of नरेंद्र चपळगावकर\nमहात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना\nतीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ\nश्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/510204", "date_download": "2018-04-26T13:25:28Z", "digest": "sha1:CBSDWUJZRUPXMJ7GWB4VGNZCGHKSDEVS", "length": 8113, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "तुला कळणार नाही गीताला मिळतेय पसंती - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » मनोरंजन » तुला कळणार नाही गीताला मिळतेय पसंती\nतुला कळणार नाही गीताला मिळतेय पसंती\nनवरा-बायकोच्या नात्यात एक अजब रसायन असते. ज्यात प्रेमाचा गोडवा, नात्याचा ओलावा आणि जबाबदारीचा तिखटपणादेखील असतो. संसारातील स्वानुभवातून तयार झालेले हे रसायन इतरांना कळेलच असे नाही अशा या गोंडस नात्याची गुजगोष्ट मांडणारा ‘तुला कळणार नाही’ हा सिनेमा येत्या 8 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नुकतेच या सिनेमाच्या पोस्टरचे आणि शीर्षक गीताचे अनावरण करण्यात आले.\nवैवाहिक दाम्पत्यांवर आधारित हा सिनेमा असल्यामुळे चित्रपटाच्या संपूर्ण स्टारकास्टच्या उपस्थितीत स्वप्नील आणि लीना या जोशी दाम्पत्यांनी सिनेमाचे शीर्षक गीत लाँच केले. सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तुत तसेच सिनेकोर्न इंडियाचे सौजन्य लाभलेला हा सिनेमा स्वप्ना वाघमारे जोशी यांनी दिग्दर्शित केला आहे. सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचा पोस्टरदेखील यावेळी सादर करण्यात आला. मोडीत निघालेल्या ओढीची… गोष्ट वेडय़ा जोडीची… असे सबटायटल असलेल्या या पोस्टरवर सुबोध आणि सोनालीला बांधले असल्याचे दिसून येत असून, प्रत्येक घराघरातील नवरा बायकोची केमिस्ट्री आपल्याला यात पहायला मिळते. या सिनेमाच्या शीर्षक गीतामध्येदेखील हीच केमिस्ट्री दिसून येते. रोमँटिक बाज असलेल्या या शीर्षक गीताचे बोल क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले असून, संगीत दिग्दर्शन अमितराज यांनी त्याला चाल दिली आहे. स्वप्नील बांदोडकर आणि नेहा राजपाल या गोड गळय़ाच्या गायकांचा आवाज लाभला आहे. नवरा-बायकोच्या नात्यातील अबोल प्रेम दाखवणारे हे गाणे, विवाहित दाम्पत्यांसाठी खास असणार आहे.\nविशेष म्हणजे, या कार्यक्रमाची सुरुवातच सुबोध आणि सोनालीच्या जुगलबंदीने झाली. नवरा बायकोत उडणारे हलके फुलके खटके अगदी गमतीदार पद्धतीने मांडत त्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली. या सिनेमाद्वारे स्वप्नील जोशी निर्मात्याच्या भूमिकेतून लोकांसमोर येत असून, अनेक सुपरहिट सिनेमांचे वितरक आणि निर्माते असलेल्या जीसिम्ससोबत तो या पुढील प्रवासातदेखील निर्माता म्हणून कायम राहणार आहे. श्रेया कदम, अर्जुन सिंग बरन आणि कार्तिक निशानदार यांची निर्मिती आणि निरव शाह, इलाची नागदा आणि जयेश मुझुमदार यांची सहनिर्मिती असलेला हा सिनेमा प्रेक्षकांना मनोरंजनाची खुमासदार मेजवानी देण्यास येत आहे.\nअभिनेते मिलिंद शिंदे दिग्दर्शकाच्या भूमिकेत\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्याची आगळीवेगळी गोष्ट\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/editions/belgaum/page/32", "date_download": "2018-04-26T13:25:17Z", "digest": "sha1:WMTL27T3EMCS3MBH5P7AKLDWJ2GN2BOM", "length": 9815, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "बेळगांव Archives - Page 32 of 587 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nपिरनवाडी येथे 1 लाख 38 हजार रुपये जप्त\nप्रतिनिधी/ बेळगाव निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलीस व निवडणूक विभागाच्या अधिकाऱयांनी सर्वत्र शोधमोहीम सुरू केली आहे. बुधवारी सायंकाळी पिरनवाडी येथे भरारी पथकातील अधिकाऱयांनी 1 लाख 38 हजार रुपये जप्त केले आहेत. बुधवारी सायंकाळी पिरनवाडी तपास नाक्मयावर वाहनांची तपासणी सुरू असताना केए 22 झेड 6346 क्रमांकाची कार अडवून तपासणी करण्यात आली. कारमध्ये असलेल्या इब्राहीम महम्मदरसुल मानगावकर (वय 33, रा. पिरनवाडी) या ...Full Article\nतिरंगा ध्वजाच्या अवमानाने नागरिकांमधून नाराजी\nबेळगाव / प्रतिनिधी शहरात देशातील सर्वात मोठा तिरंगा झेंडा उभारण्यात आल्याने तो क्षण प्रत्येक बेळगाववासियासाठी अभिमानाचा होता. इतक्मया मोठय़ा झेंडय़ाची देखभाल करणे गरजेचे आहे. मंगळवारी सकाळी काही कारणांमुळे हा ...Full Article\nअंगारकी संकष्टी भक्तीभावाने साजरी\nप्रतिनिधी/ बेळगाव चौसष्ट कलांचा अधिपती, बुद्धिदेवता, विघ्नहर्त्या गणपतीचा वार म्हणजे मंगळवार. या दिवशी आलेली संकष्टी ही विशेष महत्त्वाची व संकल्प सिद्धीस नेणारी, अशी मानली जाते. अर्थातच मंगळवारी शहर परिसरात ...Full Article\nअधिकाऱयांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडावी\nप्रतिनिधी/ बेळगाव येत्या विधानसभा निवडणुकीत व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. या यंत्राचा पहिल्यांदाच वापर होणार असल्याने अधिकारी वर्गाने या यंत्राच्या वापराबाबत पूर्णपणे माहिती जाणून घ्यावी, तसेच या यंत्राबाबत ...Full Article\nव्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी शिबिरे खूप मोलाची\nबेळगाव / प्रतिनिधी ज्ञान प्रबोधन मंदिर या आयसीएसई शाळेच्यावतीने घेण्यात येणाऱया ‘मिशन चॅम्पियन’ या निवासी शिबिराचे उद्घाटन एनसीसीचे ग्रुप कमांडर कर्नल के. व्ही. श्रीनिवास यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ...Full Article\nनिपाणी चावडीला हक्काचा निवारा कधी\nवार्ताहर/ निपाणी येथील शेतकऱयांसह नागरिकांना शासनाची सेवा पुरविण्याचे काम करणारे आणि शासनाला महसूल मिळवून देणारे येथील गावचावडी कार्यालय अनेक वर्षांपासून हक्काची जागा व इमारतीच्या प्रतीक्षेत आहे. यासाठी पालिका सभागृहाने ...Full Article\nबेकायदा दारू, दोन वाहने जप्त\nप्रतिनिधी/ संकेश्वर कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्याने विविध ठिकाणी तपासणी नाके उभे करण्यात आले आहेत. सोमवारी रात्री बुगटेआलूर तर सायंकाळी कमतनूर गेट येथे दोन वेगवेगळय़ा घटनेत बेकायदा आणलेली गोव्याची ...Full Article\nआता दिसणार आपण कोणाला केले मतदान\nप्रतिनिधी/ बेळगाव विधानसभा निवडणूक दि. 12 मे रोजी होणार असून या निवडणुकीसाठी पहिल्यांदाच व्हीव्हीपॅट यंत्राचा वापर केला जाणार आहे. आपण कोणाला मत दिले आहे, हे या यंत्राद्वारे समजणार आहे. ...Full Article\nदूधगंगा भरली, कृष्णेची पातळी खालावली\nवार्ताहर/ एकसंबा गेल्या आठवडय़ापासून दूधगंगा व कृष्णा नदीची पाणीपातळी खालावली होती. मार्च महिन्याच्या अखेरीस नदीतील मृत पाणीसाठा पाहता पाण्याची समस्या निर्माण होण्याची शक्यता होती. पण सध्या दूधगंगा नदीपात्रामध्ये पाणी ...Full Article\nभ्रष्ट माजी आमदारावर दोषारोपपत्र केव्हा\nभ्रष्टाचार निर्मूलन परिवारचा एसीबीला प्रश्न : प्रतिनिधी / बेळगाव माजी आमदार अभय पाटील यांच्या विरोधात भ्रष्टाचार केल्याबद्दलचा गुन्हा 2012 मध्ये दाखल केलेला असताना सहा वर्षे उलटली तरी न्यायालयात दोषारोपपत्र ...Full Article\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/kids-joke/%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87-115072100020_1.html", "date_download": "2018-04-26T13:29:10Z", "digest": "sha1:N7L7QNJOPZTO7WKSFNUQ5RRGIYH34LY6", "length": 6544, "nlines": 117, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सीसीटीव्ही कॅमेरे | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवडिल : अरे, एक काळ असा होता की, मी पाच रुपयांत किराणा सामान, दूध, पाव आणि बिस्कीट घेऊन यायचो. मुलगा : आता ते शक्य नाही, बाबा. आता सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेत.\nबाबा तर बरेच असतील ना.\nवॉट्‍सअप मॅसेज : चिकन चिली\nयावर अधिक वाचा :\nवीरे दी वेडींग सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित\nकरिना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तख्तानी स्टारर वीरे दी वेडींग सिनेमाचा ...\nज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता यांचे निधन\nटेलिव्हिजनच्या विविध मालिकांमधून प्रसिधी मिळालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता ...\nरीना चा \"कॅरी ऑन\" व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल\nनिसर्ग हि मानवाला लाभलेली सर्वात मोठी भेट आहे. निसर्गामुळे मानव आणि इतर सजीव जगू शकतात. ...\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी\nउमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा ...\nतिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट महोत्सव पुणे २०१८\nदरवर्षी प्रमाणे यंदाही शिवस्वराज्य प्रतिष्ठान तर्फे, तिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/looksabha-election-2014-news/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-114052700013_1.html", "date_download": "2018-04-26T13:29:22Z", "digest": "sha1:4XPW2O7BKPOL7AMQYRMVUWTEL5FEEDRC", "length": 11200, "nlines": 120, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "अनंत गितेंना कमी महत्त्वाचे खाते; शिवसेना नाराज? | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nअनंत गितेंना कमी महत्त्वाचे खाते; शिवसेना नाराज\nशिवसेनेचे खासदार आणि केंद्रीय मंत्री अनंत गिते यांना अवजड उद्योग मं‍त्रालय दिले आहे. त्यामुळे केंद्रात कमी महत्त्वाचे खाते मिळाल्याने शिवसेना नाराज झाल्याचे समजते. याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि गिते यांनी मंगळवारी चर्चा केल्याचेही समजते. शिवसेनेने 18 जागांवर विजय मिळवला. परंतु त्या तुलनेत मोदींच्या मंत्रिमंडळात कमी महत्त्वाचे खाते मिळाल्याने शिवसेनात नाराजी पसरली आहे.\nनरेंद्र मोदी यांच्यासोबत गिते यांनी सोमवारी केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतली. तरी देखील गितेंनी अजूनपर्यंत अवजड उद्योग मंत्रालयाचा पदभार स्वीकारलेला नाही. मात्र उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर गिते आपल्या पदाचा पदभार स्विकारणार असल्याचे समजते.\nमोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला फक्त एकच कॅबिनेट अवजड उद्योग मंत्रालय दिले आहे. या तुलनेने\nलोकजनशक्ती पक्षाचे खासदार रामविलास पासवान यांना चांगले खाते दिल्याचे दबक्या आवाजात चर्चा आहे. दरम्यान, यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण दिल्याने शिवसेना नाराज झाली होती. शिवसेना नेत्यांनी नवाझ शरीफ यांच्या भारतात येण्यावर विरोध केला होता. परंतु मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर शिवसेनेचा विरोध मावळला होता. आता मात्र शिवसेनेला केंद्रात एकमात्र मंत्रीपद दिल्याने शिवसेनेत नाराजी पसरली आहे.\nराज यांची टीका : शिवसेना मोदींच्या सलाइनवर\n'शिवसेना- भाजपमध्ये भांडण लावण्याचा मनसेचा उद्योग'\nमुंबईत शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nमोदींविरोधात शिवसेनाचा उमेदवार नाही- आदित्य ठाकरे\nयावर अधिक वाचा :\nपीएफची माहिती आता एसएमएस व ईमेलवर\nकंपनीने पगारातून कापलेली पीएफची रक्कम जर पीएफ खात्यात जमा केली नाही, तर त्याची माहिती आता ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nरेडमी नोट 5 खरेदी करण्याची मोठी संधी\nशाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. हा स्मार्टफोन ...\nनोकरीच्या शोधासाठी गुगलची खास सेवा\nनोकरीच्या शोधात असणा-यांसाठी गुगलने एक खास सेवा सुरू केली आहे. गुगल फॉर जॉब्स असं या ...\nस्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन\nजर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...\nव्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर\nयापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...\nफेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार\nफेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b89694&lang=marathi", "date_download": "2018-04-26T13:35:28Z", "digest": "sha1:7FEVXRQSPCMM5BBWJWMJLYEYCTPFYBOI", "length": 3997, "nlines": 69, "source_domain": "www.rasik.com", "title": "मराठी पुस्तक उरलंसुरलं, marathi book uralaMsuralaM uralansuralan", "raw_content": "\nAuthor: पु. ल. देशपांडे\nदिवाळी अंकांत आलेल्या पुलंच्या काही पूर्वप्रकाशित तर काही अप्रकाशित निवडक लेखांचा संग्रह.\n१९४७ ते १९९७ ह्या काळात पुलंनी विविध विषयांवर दिवाळी अंकांत लिहिलेले लेख ह्या संग्रहात एकत्रित केले आहेत. वेगवेगळ्या खुर्च्यांची कैफियत, आपल्या कानांवर नेहमी पडणारे सभोवतालचे आवाज, सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत उडालेला विचका, बजरंगानं अज्ञात प्रेयसीला लिहिलेली अजब पत्रं, असे एकमेकांपासून सर्वस्वी भिन्न विषय पुलंनी आपल्या खुमासदार शैलीत साकारले आहेत. अर्थातच त्यांना पुलंच्या पठडीतला मिस्कील टचही लाभला आहेच.\nपु.लं या पुस्तकाबद्दल म्हणतात - \"माझं लिखाण आनंदाने हसत हसत स्वीकारणार्‍या माझ्या वाचकवर्गालाच हे 'उरलंसुरलं' कृतज्ञपूर्वक अर्पण करतो.\"\nमिरासदारी - द. मा. मिरासदारांच्या निवडक कथा\nप्रेमा तुझा रंग कसा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/tag/%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%95", "date_download": "2018-04-26T13:26:49Z", "digest": "sha1:JOYZELXBPUUVXTC6DIN72T5JV2X4OMGZ", "length": 10203, "nlines": 50, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "Educational Archives - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nसीबीएसई फेरपरीक्षेविरोधात विद्यार्थ्यांची निदर्शने\nझारखंडमधील सहा विद्यार्थी ताब्यातः देशभरात विरोध सुरु : राजकीय पक्षांचीही उडीः मंत्री जावडेकरांनी मागितली आयआयटीच्या विद्यार्थ्यांची मदत वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सीबीएसईच्या फेरपरीक्षा निर्णयाचा देशभरातूनच जोरदार विरोध होऊ लागला आहे. दोन दिवसांपासून सुरु असणाऱया निदर्शनांमध्येही वाढ होऊ लागली आहे. शुक्रवारी जंतरमंतरवर हजारोंच्या संख्येने विद्यार्थी जमले असून सीबीएसईविरोधात संताप वाढू लागला आहे. जर परीक्षा घेणारच असाल तर सर्वच विषयाची घेतली जावी, ...Full Article\nफिनलंडच्या शाळेत मुलांना शिकवतोय यंत्रमानव\nहेलसिंकी फिनलंडच्या टेंपरी येथील प्राथमिक शाळेत एक नवा शिक्षक दाखल झाला आहे. हा शिक्षक 22 भाषांमध्ये संवाद साधू शकतो. मुलांनी पुन्हापुन्हा प्रश्न विचारले तरी देखील तो रागावत नाहीत, उलट ...Full Article\n60 उच्चशिक्षण संस्थांना स्वायत्तता\nविद्यापीठ अनुदान आयोगाचा निर्णय : जेएनयू-बीएचयूचा समावेश वृत्तसंस्था/ नवी दिल्ली विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) देशाच्या 60 उच्चशिक्षण संस्थांना स्वायत्तता देण्याचा निर्णय घेतला. आता या विद्यापीठांना निर्णय घेण्यासाठी युजीसीवर निर्भर ...Full Article\nयंदापासून नवा अभ्यासक्रम पाठय़पुस्तकांच्या किमतीत भरमसाठ वाढ पुस्तके याच महिन्यात येणार बाजारात पुढील महिन्यात शिक्षक प्रशिक्षण ‘अंतर्गत गुण रद्द’मुळे शाळांसह विद्यार्थ्यांचा कस विशेष प्रतिनिधी /रत्नागिरी पुढील शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र ...Full Article\nशिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर पोहचेल : तावडे\nमुंबई प्रतिनिधी शिक्षण क्षेत्रात 16 व्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्र आज क्रमांक 3 वर पोहचला आहे. नजिकच्या काळात शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर पोहचेल, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे ...Full Article\nसोलापूर पेपरफुटीचा कोकणात परीणाम नसल्याचे बोर्डाकडून स्पष्ट\nकोकणात बारावी परीक्षेला सुव्यवस्थितरित्या प्रारंभ जिह्यात एकूण 21881 विद्यार्थी देताहेत परीक्षा प्रतिनिधी /रत्नागिरी उच्च माध्यमिक शालांत अर्थात बारावीच्या परीक्षेला बुधवारी प्रारंभ झाला. सोलापूर येथे पहिल्याच दिवशीचा इंग्रजी पेपर फुटल्याचे ...Full Article\nविद्यार्थ्यांची पसंती मुंबई विद्यापीठालाच\nविद्यार्थ्यांना त्रास सहन करण्याची झाली सवय; मागील 8 वर्षांच्या तुलनेत यावर्षी सर्वाधिक प्रवेश मुंबई / प्रतिनिधी मजबुरी का दुसरा नाम मुंबई विद्यापीठ ही नवीन म्हण शिक्षण क्षेत्रामध्ये सध्या गाजत ...Full Article\nडिजिटल मराठी शाळेकडे वाटचाल \n91 शाळेतील 1 ली ते 10 वीच्या वर्गांना मिळणार डिजिटल धडे ठाणे : वार्ताहर ठाणे महानगरपालिकेने मागील महिन्यात जगातील दुसऱया आणि भारतातील पहिल्या डीजी ऍपची सुरुवात केली. त्यानंतर ठाणे ...Full Article\nयशासाठी मोदींचा विद्यार्थ्यांना ‘निर्धार मंत्र’\n‘परीक्षा पर चर्चा’ कार्यक्रमात देशभरातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद : आईवडिलांचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन वृत्तसंस्था / नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून देशभरातील लाखो विद्यार्थ्यांशी ...Full Article\nसर्वसाधारण, अवघड क्षेत्र बदल्यांची यादी सदोष\nप्राथमिक शिक्षक संघटनांचे कोकण आयुक्तांकडे अपिल सर्वसाधारण व अवघड क्षेत्र दुरूस्तीची मागणी प्रतिनिधी /रत्नागिरी प्राथमिक शिक्षकांच्या अवघड व सर्वसाधारण क्षेत्र बदल्यांचा विषय यापूर्वीपासूनच ऐरणीवर आहे. या बदल्यांच्या यादीला आक्षेप ...Full Article\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://puputupu.blogspot.com/2013/09/beauty-of-ganesha.html", "date_download": "2018-04-26T13:34:42Z", "digest": "sha1:2ELKIUPG3M4PYQZGBTS6CKOQDWLHIFPO", "length": 27777, "nlines": 217, "source_domain": "puputupu.blogspot.com", "title": "PUPUTUPU: रूप गणेशाचे - Beauty of Ganesha", "raw_content": "\nवासुदेव कामत , चित्रकार\nगणेशाचे रूप हे अबालवृद्धांना भावणारे. देवत्वाइतकेच मित्रत्वही वाटावे , असे काहीतरी त्या रूपात आहे. वर्षानुवर्षे कलाकारांना हे रूप साद घालत आले आहे. अॅबस्ट्रॅक्ट शैलीत कलानिर्मिती करणाऱ्या जागतिक स्तरावरच्या चित्रकारांपासून ते पारंपारिक शैलीत गणेशमूर्ती साकारणाऱ्या चित्रशाळेतल्या कलाकारापर्यंत सर्वांनाच या रूपाची मोहिनी पडते. गणेशाचे रूप साकारतानाच्या आपल्या भावना शब्दांमधून चितारल्या आहेत , गणेशरूपांना चित्ररूप देणारे प्रसिद्ध् चित्रकार वासुदेव कामत यांनी.\nभारतात समाज हा मुळातच उत्सवप्रिय आहे. सामाजिक , राजकीय , धार्मिक किंवा कौटुंबिक अशा विविध कारणांनी वार्षिक किंवा प्रासंगिक उत्सवाची मालिका आपल्या देशात जितकी आहे , तितकी अन्य कुठल्याही देशात नसावी. त्यातही धार्मिक उत्सवाच्या मागे श्रद्धा आणि कर्तव्याची जोड असल्याने सीमापार असलेला भारतीय नागरिक देखील आपले उत्सव घेऊनच जात असतो. या उत्सवांच्या यादीत महाराष्ट्रातील गणेशोत्सव आणि बंगालमधील दुर्गापूजा ही मूर्तिपूजेने साजरी होत असते. महाराष्ट्राला लाभलेले दोन आराध्य देव म्हणजे गणपती आणि छत्रपती शिवराय. या दोन्ही दैवतांच्या जयंतीची आणि त्यांच्या आगमनाची होणारी जय्यत तयारी अन्य कोणत्याही देवतेच्या वाट्याला आलेली नाही. फार तर गाणपत्य संप्रदायाच्या इष्टपूजेत असलेले गणपती हे दैवत हिंदू धर्माच्या दैवतांमध्ये अग्रपूजेच्या स्थानी विराजमान झाले आणि घराघरातून शुभकार्याचा आरंभ गणेशपूजेने होऊ लागला.\nजनमानसात गणेशाबद्दलची असलेली भक्ती जमेस धरून आणखी एक वैशिष्ट्य जाणून घेता येईल की हे इष्ट दैवत सकल विद्या आणि कलांची अधिष्ठात्री आहे. गणेश जन्माची कथा अभ्यासून गणेशाचे रूप निश्चित झाले की कुणा एका आदिम कलाकाराच्या सृजनशक्तीतून ही मूर्ती साकार झाली , हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय होऊ शकेल. परंतु ज्या अनामिक कलाकाराने सर्वप्रथम गणेशमूर्ती साकार केली त्याला आम्ही सर्व कलाकारांनी आदरपूर्वक नमस्कार करायला हवा. गजमुख , तुंदीलतनु , लंबोदर , आखुड मांड्या आणि लहानगे मूषक वाहन या सर्व आकारांनी आणि रंगाने भिन्न दिसणाऱ्या गोष्टी एकत्र करून गणेश प्रतिमा साकार होते. ही विलक्षण एकात्मता आहे. प्राण्याचे शीर्ष आणि मानवी शरीर अशा स्वरूपाच्या अनेक देवता आपल्याकडे आहेत. परंतु गजाननाचा गोडवा आणि गोंडस रूप त्यातून प्रतीत होत नाही. म्हणून सर्व कलाकारांना गणेशमूर्तीचे आकर्षण आहे. महाराष्ट्रात (किंबहुना भारतात) जितके शिल्पकार आणि चित्रकार झाले त्या प्रत्येकाने गणेशाचे रूप आपापल्या विचारांनी साकार केले आहे. अगदी केवलाकारी ( नॉन ऑब्जेक्टिव्ह अँड अॅब्स्ट्रॅक्ट) शैलीतून कलानिर्मिती करणारे कलाकारदेखील गणेशरूपाने मोहित झाले आहेत. त्यापैकी अनेकांनी आपल्या कलेचा श्रीगणेशा गणेशाकृती काढूनच केला. ' काढायला गेलो गणपती पण झाला मारुती ' अशी मराठीतली म्हण एखाद्याच्या चित्रकलेची अक्षमता दर्शविणारी असली तरी ते एकमेव दैवत असे आहे की कोणत्याही वयात , कुणी कसेही काढले तरी या गणपतीचे चित्र सौंदर्य घेऊन प्रकट होत असते. सर्व शृंगार , अलंकारांनी नटलेल्या मूर्तीप्रमाणे सहजसुलभ आकाराचा गणेशदेखील तितकाच सुंदर दिसतो. म्हणूनच काष्ठी , पाषाणी , फळाफुलांत किंवा ढगांत ' ग ' कारी वक्राकार दिसला तरी शेंदूर न लावताही गणेशाचे दर्शन घडते , असा या सुलभ आकृतीचा महिमा आहे. संत ज्ञानेश्वरांनी केलेल्या गणेश स्तवनात\n' अ कार चरण युगुल\nमकार महामंडळ मस्तकाकारे '\nअशा प्रकारे अक्षरातून आदिबीज गणेशाचे रूप एकवटलेले दिसते. आज कॅलिग्राफीच्या अक्षरलेखनात गणेशाकृतीचा समावेश केला जातो , याचे आद्यजनक संत ज्ञानेश्वर होते , असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.\nशाळेत असताना आकड्यांच्या सहाय्याने मानवी चेहरा काढण्याची सोपी पद्ध्त कोणीतरी दाखवली होती , तसेच भौमितिक आकारांना घेऊन गणपतीचे चित्र काढण्यापेक्षा मातीची मूर्ती घडवण्यात अध‌िक आनंद वाटे. बालपणी मी राहत असलेल्या बोरीवलीतील काजूपाडा या गावात मातीचेच कच्चे रस्ते होते. त्यामुळे गणेश चतुर्थीच्या अगोदर पावसाळ्यात ट्रक आणि बैलगाड्यांच्या चाकांनी रस्त्यात चिकणमातीचा लगदा झालेला असायचा. त्यातली चांगली मळली गेलेली माती आणून त्याची गणेशमूर्ती बनवणे हा माझा छंद होता. साधारण १९६२ चा तो काळ होता. एखाद्या बांधकामासाठी रेती येऊन पडली की त्यात खाडीतल्या चिकणमातीचे गोळे सापडायचे , तेही मला मूर्ती करायला चालत. त्यावेळी कुणी गणपतीचे कारखानदार शाडूची माती देण्यास तयार नसत. घरातल्या पाटावर मूर्ती करायची आणि चाळीतल्या घराघरात दाखवायला न्यायची हा परिपाठ. कारण पाठीवर कौतुकाचे आशीर्वाद मिळायचे.\nपुढे काजूपाड्यातील गणपती बनविणारे जनार्दन बिर्जेभाऊ आणि श्रीकृष्णनगरचे नाना अभ्यंकर या दोन गुरूंचे मिळालेले मार्गदर्शन फार मोलाचे होते. केवळ हौसेखातर गणपतीची मूर्ती घडविताना एखादी आपली मूर्ती गणेशचतुर्थीला पूजली जावी , असे वाटे आणि ही माझी इच्छा माझ्या मावशीने प्रोत्साहन देऊन पूर्ण केली. मी माझ्या धाकट्या भावंडासह राहत असलेल्या दहा बाय बाराच्या पोटमाळा असलेल्या खोलीत एकूण बारा गणपती केल्याचे आठवते.\nशालेय जीवनात केवळ कॅलेंडरवर आणि भेटकार्डावर छापलेली गणपतीची चित्रे पाहिली होती आणि त्यांचा संग्रह देखील केला होता. त्यावेळी गणेशोत्सवातल्या अनेक चित्रांप्रसंगांनी सुशोभित गणेश मूर्ती पहाणे हा आम्हा मित्रमंडळींचा नित्यक्रम असे. सर ज. जी. कलामहाविद्यालयात कला शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यावर कलाक्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांच्या कलाकृतींतून गणेशाची नानाविध रूपे पाहिली. कलाकाराच्या मनातून निरपेक्षपणे साकार झालेल्या त्या गणेशाकृती मला ' स्वयंभू ' गणपतीसारख्या जाणवल्या. त्यांच्या रचनेत मुक्त आविष्कार होता. देव्हाऱ्यातल्या पूजेच्या मूर्तीपेक्षा कलाकाराच्या स्टुडिओतले गणेशाचे चित्र किंवा मूर्ती कलाकाराशी अधिक जवळीक साधून असते. त्या मूर्तीची निर्मिती हीच एकप्रकारे त्याची पूजा असते. फार पूर्वी गणेशचतुर्थीच्या पूजेसाठी घरातल्या यजमानाने स्वतः नदीतल्या मातीची मूर्ती घडवून किंवा कागदावर गणेशाचे चित्र काढून पूजा करण्याची प्रथा होती. ती प्रथा आज जवळ जवळ नाहीशी झाली असली तरी कलाकाराच्या स्टुडिओत इझलवर किंवा शिल्पकाराच्या स्टँडवर साकार होणारी गणेशमूर्ती या परंपरेला धरून आहे , असे म्हणता येईल. आजही अनेक कलाकार चतुर्थीला आपली मूर्ती आपण स्वतः बनवित असतात. प्रसिद्ध शिल्पकार कै. सोनावडेकर सरांच्या घरात चतुर्थीच्या आदल्या दिवशी शाडूच्या मातीची मूर्ती पूजेकरिता ते स्वतः घडवित असत.\nमावशीने प्रोत्साहन म्हणून बालपणी मूर्ती घडवायला दिली तेव्हापासून प्रतिवर्षी मावशी हयात होती , तोपर्यंत घडवित आलो. आता माझ्या कन्येच्या घरचा गणपती तीनचार वर्षे मी परत घडवू लागलो , तसा तो जुना आनंद परत चालून आला.\n१९८९पासून सलगपणे काही वर्षे अंबुजा सिमेंट कंपनीच्या कॅलेंडरसाठी गणपतीची नानाविध रूपे मी रंगवली. तत्कालीन कंपनीचे डायरेक्टर नरोत्तमभाई सक्सेरिया यांनी माझ्याशी चर्चा करताना एक दोन गोष्टी सुचवल्या. गणेशाचा सिंदूर वर्ण आणि केवळ दोन हात कायम ठेवून बाकी सर्व मुक्तपणे साकार करण्यास त्यांनी परवानगी दिली. मोदकाचा नैवेद्य घेणे आणि प्रासादिक आशीर्वाद देणे हा मूळभाव प्रेमाच्या देवाणघेवाणी सारखा आहे. त्यामुळे मानवीय सलगी अशा मूर्तीतून प्रकट होईल , असे त्यांचे म्हणणे मला पूर्णतया पटले. अशा दोन हातांच्या गणपतीची अनेक चित्रे त्यांनी काढून घेतली. त्यात उभे , बसलेले , पहुडलेले , नृत्य करणारे , बालवयातले आणि प्रौढ असे गजानन साकार केले. ही चित्रे इतकी प्रसिद्ध झाली की , त्यातली काही चित्रे त्या वर्षीच्या गणेशोत्सावात मूर्ती रूपाने दिसू लागली. अनेकांनी ही चित्रे आजतगायत संग्रह करून ठेवली आहेत.\nआज इतक्या वर्षांनी देखील गणेशभक्तीचा उत्साह जनमानसात जागरूक आहे. प्लास्टरच्या मूर्तींनी आणि थर्माकोलच्या सजावटींनी पर्यावणरण दूषित होत आहे. मूर्ती घडविणे हे केवळ शिल्पकाराचेच काम नव्हे , तर कुणीही गणेशमूर्ती घडवू शकतो , अशी भावना जागविणारे काही कलाकारांच्या कार्यशाळा आयोजित करीत आहेत. अशा उपक्रमातून पुन्हा घरोघरीचा यजमान आपली गणेशमूर्ती स्वतःच्या हाताने घडवून पूजा बांधेल तो दिवस फार लांब नाही. कारण प्रत्येक व्यक्तीत कलाकार आणि कलारसिक दडलेला असतो. गणपती हे कला सृजनाची प्रेरणा देणारे दैवत आहे. ही प्रेरणा सर्वांना प्राप्त झाली तर खरोखरीच गजानन पावला , असे मी म्हणेन आणि एक दिवस ' करायला गेलो आणि गणपती आणि गणपती साकार झाला , ' असे आपण म्हणू.\nआषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराक...\nअपत्य जन्म - हॅपी पेरेटींग \nस्त्रीला गरोदर कसे करावे पाहण्यासाठी येथे या मातृत्व प्रत्येक विवाहीत स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तस...\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा- Maharashtra Din\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nसुरस कथा मार्केटिंगच्या Dhirubhai Ambani Marketing Story in Marathi कथा धिरुभाई अंबानी यांचे वडील गुजरातमधे ग्रामीण भागात प्राथमीक शीक...\nप्रत्येक शके वर्षाचे नाव कसे ठरवले जाते Name of Sh...\nपैशांचा आणि बुद्धिमत्तेचा काही संबंध आहे का हो\nचेक करा... तुम्ही आळशी तर नाही ना\nमुंबईकर प्रामाणिक, जगात नं.२\nदोषी नेत्यांसाठी वटहुकुमाची ढाल\nशेअर बाजारात गुंतवणूक हवीच You should invest in sh...\nउत्तम अर्थकारणासाठी ९ टिप्स - 9 Tips for Best budg...\nमातृत्वं उलगडणारं पुस्तक, Motherhood discovers thi...\nआगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार, ...\nबाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/dattajayanti-marathi/%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%AF-113121600009_1.htm", "date_download": "2018-04-26T13:12:57Z", "digest": "sha1:YJEZFLHCPZJBR5TJNPT25NTCNSILSBHR", "length": 20891, "nlines": 148, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Dattatreya in Marathi | आदिगुरू - श्री दत्तात्रेय | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआदिगुरू - श्री दत्तात्रेय\nभगवान शंकर, श्री दत्तात्रेय, श्रीराम, श्रीकृष्ण यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भूमीत थोर ऋषीमुनी, साधुसंतांनी जन्म घेतला आणि सार्‍या जगाला आध्यात्माची दीक्षा देऊन उपकृत केले. आज हजारो वर्षे होऊनही ते आपल्या विस्मरणातून गेले नाहीत. सर्वसामान्य माणसाला प्रपंच करून परमार्थ साधता येत नाही आणि घराचे रूपांतर आश्रमात करता येणे शक्य नाही. म्हणून ऋषींना व महासती अनुसूयेचा आदर्श सतत डोळ्यासमोर ठेवला तर ते शक्य आहे.\nदत्त सांप्रदायाची महाराष्ट्र ही जन्मभूमी आहे. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक व गोवा या भागांमध्ये श्रीदत्तात्रेय हे सर्वाधिक लोकप्रिय दैवत आहे. भक्ताच्या हाकेला 'ओ' देणारे दैवत आहे.\nसती अनुसूयेच्या व अत्री ऋषींच्या अघोर तपश्‍चर्येस भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होऊन अनुसूयेच्या पोटी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला. म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रात साजरा होत असतो.\nदत्त ही देवता म्हणजे ब्रह्म-विष्णू-महेश या तिघांच्या एकरूपतेचे प्रातिनिधिक स्वरूप असून सत्व, रज आणि तम या त्रैगुणांचे एकत्रीकरण तिच्यात झालेले आहे. श्री दत्तात्रेयाच्या सर्व मूर्तीमधून दिसणारी त्यांची तीन तोंडे म्हणजे ब्रह्म-विष्णू व महेश. त्यांच्यामागे उभी असलेली गोमाता व चार श्‍वान ही अनुक्रमे पृथ्वी व चार वेद यांची सूचक आहे.\nदत्तजयंती उत्सव महाराष्ट्रात विशेष करून साजरा होतो. यात नवल नाही. महाराष्ट्र हा कृषीप्रधान देश असून दत्ताचा एकूण पेहराव शेतकर्‍यांच्या दैवतेसारखा किंवा सेवकासारखा असतो. तो औदुंबराच्या झाडाखली राहतो व एक प्रकाराने औदुंबराच्या जपणुकीने तो वर्ण विस्ताराची शिकवणूक शेतकर्‍यांना देत असतो. त्यांच्या पाठीशी गाय असते. शेतीधंद्यात पूरक उद्योगधंदा म्हणून दुग्धोत्पादनाची कास धरण्यात येते. जणू काही हे व्रत श्रीदत्तराजानेच शेतकर्‍यांना शिकवले आहे. दत्ताच्या पायाशी कुत्रे असते. शेतीची राखण करावयास व घरादाराची जपणूक करावयास कुत्र्याचे सहाय्य शेतकर्‍याला होत असते.\nश्री दत्तात्रेयांनी या पृथ्वीवर विविध कारणास्तव १६ अवतार घेतले आहेत. १) योगीराज, २) अत्रिवरद, ३) दत्तात्रेय, ४) कालग्निशमन, ५) योगिराज वल्लभ, ६) लीला विश्‍वंभर, ७) सिद्धराज, ८) ज्ञानसागर, ९) मायामुक्त, १0) आदिगुरू, ११) मायायुक्त, १२) शिवरूप, १३) विश्‍वंभर, १४) देवदेवं, १५) दिगंबर व १६) कृष्णश्याम-कमलनयन.\nया अवतारांच्या कथा वर्णन करणारा संस्कृत ग्रंथ श्री वासुदेवानंद सरस्वती यांनी लिहिला असून त्याचे नाव 'श्री दत्तात्रेय षोडशोवतार' असे आहे. या सोळा अवतारांशिवाय दासोपंथ हा एक सतरावा आणि सर्वज्ञ अवतार मानण्यात येतो.\nश्रीदत्त मूर्ती तपमग्न, शांत, फार कृशही नाही व फार लठ्ठही नाही. ती वाल्मिकीप्रमाणे जटाभाराने युक्त अशी आहे. दत्तगुरूंनी २४ गुरूंकडून २४ गुणांची जोपासना प्राप्त करून साधक मार्गात खडतर वाटचाल केली. प्रत्येक वास्तूंच्या ठिकाणी गुण व अवगुणही असतात. वाईट ते सोडून देऊन वैराग्याची वृद्धी करणारे जे गुण होते, ते सद्गुण समजून त्याची वृद्धी केली. त्यांना ज्यांच्या ज्यांच्याकडून मार्गदर्शन लाभले, त्या सर्वांना त्यांनी गुरू केले. क्षूद्र कीटकापासून ते पंचमहाभूतांपर्यंत बोध घेता येतो, हे त्यांनी आपल्या भक्तांना दाखवून दिले. पूर्वजांच्या त्रासापासून रक्षण होण्यासाठी दत्तात्रेयाचा नावजप केल्यावर खर्‍या अर्थाने पितरांना गती मिळून आपण पितृऋणांतून काही प्रमाणात मुक्त होऊ शकतो. कलियुगात दत्तात्रेयाची उपासना आवश्यक आहे. त्यांच्या चरणाची मनोभावे सेवा केली तर भक्तास त्यांच्या कृपाप्रसादाचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. साधकाला योग्य अशा सद्गुरूची भेट करून देण्याचे कार्य हे दैवत आज हजारो वर्षे गुप्त व प्रगट स्वरूपात करत आहे. त्यामुळे श्री दत्तात्रेय यांना आदिगुरू म्हटले आहे. उपनिषदकारांनी एक पाऊल पुढे जाऊन त्यांना 'विश्‍वगुरू' म्हटले आहे.\nत्रिमुखी दत्तात्रेयातील ब्रह्मच्या हातात जपमाळ असते. त्यामुळे दत्ताचा नामजप सतत सुरू असतो. ही देवता सदैव आपल्या शिष्यांवर दया करणारी, त्यांनी केलेल्या चुकांबद्दल क्षमा करणारी व दुष्ट दैत्यांपासून त्यांना अभय देणारी अशी ही देवता आहे. काही ठिकाणी तिला विष्णूचा सहावा अवतार, तर काही ठिकाणी चौथा अवतार मानले आहे.\nश्रीधर स्वामींनी आपल्या 'रामविजय' ग्रंथात अवताराचे रहस्य कुशलतेने सांगितले आहे. जेव्हा साधू-संतांचा छळ सुरू होतो, अशावेळी दुष्टांचे निर्दालन करून धर्मपालन व जगाचा उद्धार करण्यासाठी भगवान अवतार घेतात. संकटाच्या वेळी जो आकस्मिकपणे आपल्यासमोर येऊन उभा राहतो, तेव्हा आपल्या तोंडून सहज उद्गार निघतात की 'दत्तासारखा आलास'.\nदत्त अवतार हा इतर अवतारांप्रमाणे कार्य संपताच संपणारा, समाप्त होणारा नाही. दत्त अवताराचे स्वरूप आक्रमक वृत्तीचे नसून साधूंच्या परित्राणा सारखे विधायक वृत्तीचे व स्मरण करण्यास त्वरित भेटणारे असे आहे.\nदत्तजयंतीला दत्ततत्त्व हे पृथ्वीतत्त्वावर नेहमीच्या तुलनेत १ हजार पटीने कार्यरत असतात. या दिवशी दत्ताची मनोभावे उपासना केल्यास दत्ततत्त्वाचा जास्तीतजास्त लाभ मिळण्यास साहाय्य होते.\n- बिपिनचंद्र अ. ढापरे\nविष्णूचा अवतार- श्री दत्तात्रय\nसमन्वयाची देवता - श्री दत्त\nयावर अधिक वाचा :\nविष्णूचा अवतार श्री दत्तात्रय\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nवेळेचे लक्ष ठेवा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. आर्थिक खर्च वाढेल. महत्त्वाच्या कार्यांमध्ये सावधगिरी बाळगा. स्त्री पक्षाचे लक्ष ठेवा.\nआपल्या सर्व कार्यांना योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज आपण गंभीर विचार करू शकता.\nअधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा.\nस्त्री पक्षाचा आधार मिळेल. कामात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रकरणांमध्ये काळजीपूर्वक कार्ये करा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा.\nउत्साहजनक वार्ता मिळाल्याने आनंदित राहाल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. लोकप्रसिद्धि वाढेल व व्यापारात उत्तम योग.\nएखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल.\nआज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे.\nसामाजिक कामात सावधगिरी बाळगा. नोकरीपेशा व्यक्ती कामात व्यस्त राहातील. एखाद्या स्त्रीचा आधार राहील.\nइच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील.\nशेयरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य देखील चांगले राहील.\nएखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेम रोमांसमध्ये स्थिती अनुकूल राहील.\nआपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरपेशा व्यक्ती आपल्या कामात लक्ष द्या व अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/tracker/update?page=21", "date_download": "2018-04-26T13:25:01Z", "digest": "sha1:CYOH6LUWO4Y7GFCJ76LNXCYJRJ2TETPK", "length": 5141, "nlines": 63, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रतिसादानुसार लेखन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपरकीय शक्तींचा जास्त प्रमाणात शिरकाव\nदिवाळी अंक २०११: \"दृष्टीचा डोळा पाहों गेलीये\" रोचना 10/31/2011 - 07:18 4 11/17/2011 - 08:09\nगुन्हेगारी रोखण्यासाठी मी काय करू शकतो\nउपक्रम दिवाळी विशेषांक २०११ - प्रतिसाद आणि प्रतिक्रिया दिवाळी अंक 10/26/2011 - 11:42 63 11/16/2011 - 12:31\nपारंबी : नवीन मराठी चित्रपट योगेश पितळे 11/15/2011 - 19:09 11/15/2011 - 19:09\n'वॉर् माँगरींग' : युद्धाची खुमखुमी\nमुंबई ते ठाणे आगगाडी - १८५३ मधली. अरविंद कोल्हटकर 11/11/2011 - 22:33 16 11/14/2011 - 10:55\nदिवाळी अंक २०११: \"एक आनंदप्रिय, शांत देश : भूतान\" ऋषिकेश 10/31/2011 - 10:47 6 11/14/2011 - 00:41\nवायरलेस किंवा वाय्-फाय् तंत्रद्न्यानाचे राऊटर्स् देणे आहे योगेश२९ 05/05/2011 - 20:24 23 11/13/2011 - 07:03\nदिवाळी अंक- वाचलेले, चाळलेले, न वाचलेले सन्जोप राव 10/31/2011 - 11:31 12 11/12/2011 - 17:56\nसुभेदार मल्हारराव होळकर उपाध्ये गुरूजी ... 05/20/2011 - 06:47 33 11/12/2011 - 12:29\nही कथा की हा लेख की हे ललित\nपुस्तक् 'गौतम बुध्द और उनका धम्म' प्रफुल् चौधरी 11/09/2011 - 05:21 7 11/11/2011 - 14:30\nगुटेनबर्ग प्रकल्पाचा जनक माय़केल स्टेर्न हार्ट (1947 - 2011) प्रभाकर नानावटी 11/10/2011 - 06:59 3 11/11/2011 - 10:11\nइस्लामच्या तत्त्वानुसार चालणरे राज्य - एक आराखडा अरविंद कोल्हटकर 11/09/2011 - 23:13 5 11/10/2011 - 09:47\nमुस्लिम देशांतील धर्मनिरपेक्षतावाद सुधीर काळे जकार्ता 11/06/2011 - 09:31 20 11/10/2011 - 09:29\nज्ञानेश्वरीतील अकरा ओव्या यनावाला 11/03/2011 - 15:55 11 11/07/2011 - 08:16\nदिवाळी अंक २०११: \"उत्तर कोकणातील पोर्तुगीज वसाहत - वसई\" रोचना 10/30/2011 - 17:59 13 11/02/2011 - 19:35\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/tracker/update?page=22", "date_download": "2018-04-26T13:12:06Z", "digest": "sha1:XOMNMNNXQN2JZVVMTPQIC37JNG5V6KZU", "length": 5067, "nlines": 63, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रतिसादानुसार लेखन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nदिवाळी अंक तर्कक्रीडा प्रमोद सहस्रबुद्धे 10/31/2011 - 17:17 3 11/01/2011 - 08:32\n१८५७-५८ सालातील सातारा आणि वाईची काही छायाचित्रे अरविंद कोल्हटकर 10/16/2011 - 01:25 12 10/30/2011 - 17:09\nअङ्कानां वामतो गति: अरविंद कोल्हटकर 10/26/2011 - 22:56 2 10/30/2011 - 09:38\n'तेहरीक-ए-तालिबान पाकिस्तान'चे पाकिस्तानबद्दलचे डावपेच सुधीर काळे जकार्ता 10/30/2011 - 02:58 10/30/2011 - 02:58\nस्त्रीवादाचा पुरस्कार आणि आजचे \"आपण\" ३_१४ अदिती 10/07/2011 - 17:16 47 10/29/2011 - 09:13\n\"पोएट्री\" ~ नाबाद शंभरीच्या वाटेवर अशोक पाटील् 10/24/2011 - 07:17 10 10/28/2011 - 20:04\nदिवाळी २०११ मधील \"ढीगभर लक्षणे\" बाबत चर्चा धनंजय 10/29/2011 - 23:08 6 10/27/2011 - 11:05\nऐसीअक्षरे : नव्या संकेतस्थळाची घोषणा व हार्दिक निमंत्रण मुक्तसुनीत 10/24/2011 - 01:51 8 10/26/2011 - 13:18\nराधाधरमधुमिलिंद अरविंद कोल्हटकर 10/22/2011 - 17:31 8 10/26/2011 - 09:02\nलोकसंख्या आणि अन्य चिंताजनक गोष्टी अरविंद कोल्हटकर 10/17/2011 - 13:55 14 10/24/2011 - 12:42\nलाल परी कलंदर (उत्तरार्ध) प्रभाकर नानावटी 10/20/2011 - 05:45 6 10/24/2011 - 11:53\nरामानुजन, रामायण, दिल्ली विश्वविद्यालयाचा अभ्यासक्रम आणि दुखावलेल्या भावना रोचना 10/20/2011 - 09:51 32 10/24/2011 - 03:50\nजालरंग प्रकाशनाचा दिवाळी अंक, ’दीपज्योती २०११’ चे प्रकाशन झालेले आहे. प्रमोद देव 10/21/2011 - 10:07 7 10/22/2011 - 02:16\nअल बिरुनीचा भारत प्रमोद सहस्रबुद्धे 05/04/2011 - 17:32 50 10/21/2011 - 18:32\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://sjsa.maharashtra.gov.in/mr/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2018-04-26T13:18:35Z", "digest": "sha1:YYRAWNOFWZFOEF7F7YXEH6LSQ4SUVWMN", "length": 14884, "nlines": 265, "source_domain": "sjsa.maharashtra.gov.in", "title": "विभागीय सांख्यिकी | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nसमाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nअपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nविमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे\nमहाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग - पुणे\nअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महाराष्ट्र राज्य आयोग\nमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ लिमिटेड\nमहाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, मुंबई\nवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळ (मर्यादित), मुंबई\nमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित\nसंत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबई\nअनुसूचित जातीच्या मागासवर्गीय सहकारी सूतगिरण्यांना दिर्घ मुदत कर्ज मंजूर करण्याची योजना\nअनुसूचित जातींच्या स्वमदत गट करण्यासाठी मिनी ट्रॅक्टर व उप भाग प्रदान\nअनुसूचित जातीच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य मंजूर करणे\nकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना\nमुख्य पृष्ठ > आमच्या विषयी > विभागीय सांख्यिकी\nदर हजारी मुलींचे प्रमाण ( Sex Ratio )\nदर हजारी मुलींचे प्रमाण\nमहाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या व्यक्तींच्या घरांची स्थितीमध्ये आढळून आलेली तफावत (2001 - 2011)\nमहाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या व्यक्तींच्या घरांची स्थितीमध्ये आढळून आलेली तफावत\nअनुसूचित जातीच्या व्यक्तीची घरे\nमहाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या घरांचे वर्गीकरण तुलना (2001 - 2011)\nमहाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या घरांचे वर्गीकरण तुलना\nचांगली - चांगल्या‍ स्थितीतील व रिपेअरिंगची आवश्यकता नसलेली घरे\nराहण्यासारखी - थोडया रिपेअरिंगची आवश्यकता असलेली घरे\nमोडकळीस आलेली - मोडकळीस आलेली व मोठया रिपेअरिंगची आवश्यकता असलेली घरे\nमहाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या घरांची स्थिती (2001 - 2011)\nमहाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या घरांची स्थिती\nमहाराष्ट्रातील अनुं जातीच्या व्यक्तींना घरामध्ये प्रकाशासाठी उपलब्ध असलेली साधने (2001 - 2011)\nमहाराष्ट्रातील अनुं जातीच्या व्यक्तींना घरामध्ये प्रकाशासाठी उपलब्ध असलेली साधन\nअनसूचित जाती - शौचालयांची स्थिती (2001 - 2011)\nअनसूचित जाती - शौचालयांची स्थिती\nघरामध्ये शौचालय उपलब्ध नसलेले\nघरामध्ये शौचालय उपलब्ध नसलेले\nअनुसूचित जाती - मालमत्ता दृष्टीक्षेप (2001 - 2011)\nअनुसूचित जाती - मालमत्ता दृष्टीक्षेप\nसंगणक / लॅपटॉप एकूण 9.40 4.79 14.74\nइंटरनेटशिवाय 6.36 4.06 9.02\nस्कूटर / मोटारसायकल / मोपेड 16.72 9.61 24.97 8 4 13\nअनुसूचित जाती उप योजना प्रगती\nअनुसूचित जाती उप योजना प्रगती\nअनुसूचित जाती उपयोजनेसाठीचा नियतव्यय\nअनुसूचित जाती उप योजना सन (2013 - 2014)\nअनुसूचित जाती उप योजना सन\nराज्याचा नियतव्यय रु 49000.00 10.20%\nअनु जाती उप योजना नियतव्यय रु 4997.68\nअनुसूचित जाती उप योजना सन\nजिल्हास्तर रु 2076.00 रु 4997.68\nसमाज कल्याण - एका दृष्टिक्षेप\nशासकीय वसतीगृहे -\t374 ( मुले 211 + मुली 163)\nविभागीय स्तर 1000 क्षमतेची वसतीगृहे\t-\t7\nअनुदानित वसतीगृहे - 2388 ( मुले 1938 मुली 450)\nनवीन निवासी शाळा -\t100\nसमाज कार्य महाविदयालये -\t51\nसफाई कामगारांच्या निवासी शाळा -\t02\nअनु जाती आश्रमशाळा - 15 ( प्राथ 10 + माध्य. 5 )\nविभागीय स्तरावरील आय टी आय -\t07\nदलित वस्त्या -\t37604\nडॉ आंबेडकर सामाजिक न्याय भवन -\t34\nमातोश्री वृध्दाश्रम -\t35\nदीर्घ मुदतीच्या कर्ज दिलेल्या सूत गिरण्या\t-\t10\nअर्थसहाय्य‍ दिलेल्या अनु जाती सहकारी संस्था\t-\t287\n“राज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषत: अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करील आणि सामाजिक अन्याय आणि सर्वप्रकारचे शोषण यापासून त्यांचे संरक्षण करील.”\nआपली तक्रार पोस्ट करा\nआपली तक्रार पोस्ट करा\nकॉपीराइट© 2015 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महाराष्ट्र सरकार, सर्व हक्क राखीव.\nपृष्ठ अखेरचे अद्यतनित : 23 April, 2018 | अभ्यागत :\nशीर्षस्थानी क्रीडा करण थांबणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00104.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/loksatta-live/", "date_download": "2018-04-26T13:19:18Z", "digest": "sha1:NFWNPGG7MTR4S4YRBFNGHTHZIAHLN57M", "length": 13089, "nlines": 229, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Marathi News Videos:Latest News Videos,Entertainment News Videos | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nदेशातल्या पहिल्या बुलेट बार्बेक्यूची लज्जत मुंबईकरांच्या भेटीला\nकशी करायची झटपट इडली चिली\nआयपीएल २०१८ - ८ संघ ८ अष्टपैलू खेळाडू, कोणता खेळाडू बजावणार महत्वाची कामगिरी\nविशेष वार्तांकन आणखी पाहा\nअहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस रेल्वे धावली इंजिनाविना\nसीबीएसईच्या फेरपरीक्षेला विद्यार्थ्यांनी बसू नये – राज ठाकरेंचं आवाहन\nदादर- माटुंगादरम्यान विद्यार्थ्यांचा रेल रोको, ‘मरे’ची वाहतूक खोळंबली\nबॉलीवूड एक्स्प्रेस आणखी पाहा\nकडेकोट पोलीस बंदोबस्तात 'पद्मावत' झळकलाच\nलोकप्रिय बॉलिवूड संवादांना झरिन खान आणि करण कुंद्राने हॉरर कॉमेडीचा ट्विस्ट दिला तेव्हा...\n१९२१ च्या चित्रीकरणादरम्यान आलेल्या भयावह अनुभवाविषयी सांगत आहेत विक्रम भट, झरिन खान आणि करण कुंद्रा\nजे समोर येईल ते करावं लागतं; 'चला हवा येऊ द्या' वादावर भाऊ कदमची प्रतिक्रिया\n'सायकल' चित्रपटातील भूमिकांबद्दल भाऊ कदम आणि प्रियदर्शन म्हणतात..\nअभिनेता वैभव तत्ववादीशी दिलखुलास गप्पा\nमूव्ही रिव्ह्यू आणखी पाहा\nया पाच कारणांसाठी 'बागी २' पाहाच\nCCTV फुटेज आणखी पाहा\nCCTV : भिवंडी पालिकेच्या सभागृह नेत्याची हत्या\nपुण्यात भाजपच्या गणेश बीडकर आणि काँग्रेसचे रविंद्र धंगेकरांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी\nभाजपा कार्यालयातच तिकिटासाठी मागितले दोन लाख\nआजचे भविष्य आणखी पाहा\nआजचे राशीभविष्य, गुरुवार, २६ एप्रिल २०१८\nआजचे राशीभविष्य, शुक्रवार, २० एप्रिल २०१८\nआजचे राशीभविष्य, बुधवार, १८ एप्रिल २०१८\nआयपीएल २०१८ - ८ संघ ८ अष्टपैलू खेळाडू, कोणता खेळाडू बजावणार महत्वाची कामगिरी\n६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर युवराज वाल्मिकीच्या नशिबात वनवासच, मुंबईत घर मिळण्याची आशा मावळली \nपुणेरी पलटणचा सामना दबंग दिल्लीशी, पुणे विजयी ठरणार की दिल्लीचा संघ चमत्कार घडवणार\nव्हिवा लाऊंज आणखी पाहा\nहे आहे 'अनारकली' प्रियंका बर्वेचे आवडते गाणे\nप्रियंका बर्वे सांगतेय तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाबद्दल\nप्रिया बापट आणि उमेश कामतची ऑनस्क्रिन आणि ऑफस्क्रिन केमिस्ट्री\nलोकसत्ता इव्हेंट आणखी पाहा\nलोकसत्ताचं तरूण तेजांकित हे तेजस्वी ताऱ्यांसाठी मोलाचं व्यासपीठ\nनगरसेवकपदाच्या पुढे जाईन असं कधी वाटलं नाही\nमी वक्ता कसा झालो\nआयडिया एक्स्चेंज आणखी पाहा\nमुंबईच्या दत्ताद्री कोथूरने आणला गणेशमूर्तींचा नवा ट्रेंड 'ट्री गणेशा'\nजेजुरीतील मर्दानी दसऱ्याची क्षणचित्रे\n'गरबा क्वीन' फाल्गुनी पाठकसह नवरात्रोत्सवाची धूम\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/11/blog-post_43.html", "date_download": "2018-04-26T13:34:15Z", "digest": "sha1:E3VR6I73T3UVJZKFPDZYPK2EAGHGCHNW", "length": 29628, "nlines": 198, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: चाचपडणारी पत्रकरिता", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nल्या आठवडाभरात भारतीय वृत्तवाहिन्या फ़ारशा बघितल्या नाहीत. तात्पुरत्या ब्रेकिंग न्युज बघायच्या आणि परदेशी वाहिन्या बघायच्या; असा परिपाठ झाला आहे. कारण कुठल्याही भारतीय वृत्त माध्यमात नोटाबंदी आणि बॅन्केच्या बाहेरच्या मोठमोठ्या रांगा, यापलिकडे कुठली बातमी ऐकायला बघायला मिळत नाही. देशाला भेडसावणारा हाच विषय असल्याने त्याच्याच भोवती बातमीपत्र फ़िरणार यात शंका नाही. पण नुसत्याच रांगा लागलेल्या नाहीत. त्यामुळे लोकांचे भयंकर हाल होत आहेत, ही बाब नवी राहिलेली नाही. केवळ सरकारवर विरोधक टिका करत आहेत आणि सरकारही आपल्या परीने काही दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहे, इथे बातमी संपत नाही. अशा कठीण काळात शेकड्यांनी भारतीय सामान्य माणसे, आपल्या परीने ग्रासलेल्यांना दिलासा देण्यासाठी पुढे आलेली आहेत. नोटाबंदीचा त्रास होतोच आहे. त्यावर उपाय सरकारने योजावेत, ही अपेक्षाही चुकीची नाही. पण सरकारने मदतीला देईपर्यंत आपापल्या पातळीवरही काही गोष्टी होऊ शकतात आणि लोक तेही करत आहेत. अशा प्रयत्नांना कितीशी प्रसिद्धी मिळते आहे त्यामुळेच बातम्यांमध्ये तोचतोचपणा आलेला आहे. त्यापेक्षा मग वेगाने बदलणार्‍या बातम्या किंवा घडामोडींसाठी, मी सध्या अमेरिकन सीएनएन या वाहिनीवर लक्ष ठेवले आहे. योगायोग असा, की भारतीय पंतप्रधानांनी पाचशे हजाराच्या नोटा रद्द केल्याची घोषणा केली, तेव्हा अमेरिकेत भावी अश्यक्ष निवडण्यासाठी मतदान चालू होते. त्याचे निकाल दुसर्‍या दिवशी आले आणि धक्कादायक लागले. पण तेव्हाच भारतामध्ये नोटांच्या रद्दीमुळे आकाश कोसळलेले होते. त्यामुळे मग अमेरिकन राजकारणावरचे भारतीय माध्यमांचे लक्ष उडालेले आहे. पण तिथेही मोठी उलथापालथ होत आहे. त्याचे अमेरिकेतील वार्तांकनही मोठे मनोरंजक होत चालले आहे.\nपहिली गोष्ट म्हणजे इथल्याप्रमाणेच जगभर हल्ली राजकीय सामाजिक चळवळी आणि पत्रकारिता यांची मोठीच सरमिसळ होऊन गेली आहे. त्यामुळे त्यांच्यात परस्पर हितसंबंध तयार होऊन गेलेले आहेत. आपण लोकसभा निवडणूकीच्या निमीत्ताने त्याचा अनुभव भारतात घेतला होता आणि आता त्याचीच पुनरावृत्ती अमेरिकेत झालेली आहे. तिथल्या माध्यमांनी एकसुरात डोनाल्ड ट्रंप या रिपब्लिकन उमेदवाराला पराभूत करण्याचा नामजप सुरू केला होता आणि अखेरीस तोच निवडून आला आहे. मग केवळ राजकारणातच नव्हेतर एकूणच प्रस्थापित वर्गात धरणीकंप होऊन गेला आहे. ट्रंप यांच्या निवडीने उलथापालथ होऊन गेली आहे. पण अजूनही आपले कुठे चुकले आणि घडते काय आहे, त्याचा आवाका अमेरिकन माध्यमांना येऊ शकलेला नाही. त्यामुळे स्वत:ला बुद्धीमान व धुर्त समजणारे तथाकथित पत्रकार जाणकार आदी अभ्यासक; किती हास्यास्पद शाब्दिक कसरती करू शकतात, त्याचे नमूने अमेरिकन वाहिन्यांवर बघायला मिळत आहेत. ट्रंप हा मुळातच राजकारणाच्या बाहेरचा माणूस आहे. त्यात पुन्हा तो राजधानीतील प्रस्थापित वर्तुळातला नाही. त्यामुऴेच नको असलेला ट्रंप निवडून आल्यावर तो राजकारण कुठल्या दिशेने घेऊन जाईल, त्याचा साधा अंदाजही बांधणे अमेरिकन बुद्धीवादी वर्गाला जमेनासे झाले आहे. त्यामुळे ट्रंप यांच्या हालचाली व बैठका आणि त्यानुसार तिथल्या माध्यमात बांधले जाणारे आडाखे, हा अतिशय मनोरंजनाचा विषय होऊन गेला आहे. आपल्याकडेही मोदींनी नवे सरकार बनवताना जशी शेकडो लोकांशी बातचित केली आणि त्यातून कोण मंत्री होणार, त्याचा सुगावा अखेरपर्यंत कुणा पत्रकाराला लागू शकला नाही. तशीच काहीशी अवस्था आज अमेरिकन माध्यमांची झालेली आहे. त्यामुळेच त्यांची भाकिते व त्यात सतत होणारे बदल, ऐकण्यात मोठी मजा येते.\nअसे कशामुळे झाले आहे तेही समजून घेतले पाहिजे. आपल्याकडे सरकारी कामकाजात कारभारात मध्यस्थाला स्थान नाही, तसा दंडक अमेरिकेत नाही. तिथे अनेक कंपन्या व व्यवसायांचे हितसंबंध जपणारे गट व संस्था, उजळमाथ्याने राजधानी वॉशिंग्टनमध्ये वावरत असतात. त्यांना एडव्होकसी ग्रुप समजले जाते. त्यांच्याच अनेक हस्तकांना जगभर स्वयंसेवी म्हणूनही ओळखले जाते. आपल्याकडे ती कामगिरी अभ्यासक, विचारवंत वा पत्रकारितेचा मुखवटा लावलेले अनेकजण चेहरा लपवून करत असतात. २००९ च्या निकालानंतर नीरा राडीया यांच्या कंपनीसाठी बरखा दत्त, प्रभू चावला किंवा वीर संघवी तेच करीत असल्याचे उघडकीस आलेले होते. तसा प्रकार अमेरिकेत उजळमाथ्याने चालतो. पण ट्रंप यांनी त्याला पायबंद घालण्याचा पवित्रा घेतलेला आहे. पण अजून त्यांच्या हाती देशाची सुत्रे यायची आहेत. त्यांनी आताच आपल्या भोवती असे जे मध्यस्थ वावरत असतील, त्यांना दूर ठेवलेले आहे. त्यामुळे आगामी सरकारमध्ये दोन महिन्यांनी कोणाचा समावेश होऊ शकतो, याविषयी माध्यमांना पत्रकारांना किंचीतही सुगावा लागणे, अशक्य होऊन बसले आहे. पण आपल्याकडेच पक्की बातमी असते आणि सर्वात आधी आपणच बातमी देतो; असे दावे करण्याची हौस तिथेही आहेच. म्हणून मग अफ़वा उठवणे चालू आहे. चार दिवसांपुर्वी ट्रंप यांनी विविध महत्वपुर्ण व्यक्तींच्या भेटीगाठी सुरू केल्या. त्यांना आपल्या सरकारमध्ये चार हजारावर नव्या नेमणूका करायच्या आहेत. त्यात सनदी अधिकार्‍यांपासून अनुभवी, व्यावसायिक, अभ्यासक, राजकीय नेते इत्यादींचा समवेश होतो. पण त्यात पत्रकार इत्यादींची लुडबुड होऊ नये, म्हणून त्यांनी न्युयॉर्कमधील आपल्या गगनचुंबी इमारतीमध्ये बसून हे काम सुरू केले आहे. तिथे कुणा आगंतुकाला घुसता येत नसल्याने गडबड झाली आहे.\nपत्रकारांची वा लुडबुड्यांची अशी कोंडी केल्याने, कुणालाही आगामी ट्रंप सरकारचा मुखडा कसा असेल, त्याचा अंदाज करणेही अशक्य झाले आहे. चार दिवसांपुर्वी रुडी ज्युलियानी ह्या न्युयॉर्कच्या माजी महापौराला परराष्ट्रमंत्री करणार अशी बातमी होती आणि बुधवारी त्यांच्या जागी कॅरोलिना राज्याच्या गव्हर्नर निकी हेली नावाच्या भारतीय वंशाच्या महिलेची वर्णी लावण्यात आली. शुक्रवार उजाडण्यापुर्वी हेली यांचे नाव मागे पडले आणि मागल्या निवडणूकीत अध्यक्षीय उमेदवार म्हणून पराभूत झालेले कट्टर ट्रंप विरोधक, मीट रॉमनी यांना नवे परराष्ट्रमंत्री करण्यात सीएनएन वाहिनीने पुढाकार घेतलेला आहे. नुसती ही नावे जाहिर करून ही वाहिनी थांबली नाही. तीन वेगवेगळी नावे सांगताना ते परराष्ट्रखाते कसे संभाळतील आणि ट्रंपशी त्यांचे कितपत जुळणार; याचीही शंका काढण्यात येत होत्या. सुरक्षा सल्लागार म्हणून कोणाची नेमणूक होणार, अशा मजेशीर कहाण्या सुनावल्या जात आहेत आणि त्यावर परदेशी जाणकारांच्याही प्रतिक्रीया घेतल्या जात आहेत. पण इतके उपदव्याप करण्यापेक्षा थोडी सवड काढून या शहाण्यांना डोनाल्ड ट्रंप नावाचा माणूस समजून घेण्याची आवश्यकता कशाला वाटत नाही याचे नवल वाटते. कारण आजवरचे नेते आणि त्यांचे राजकारण, यावर आधारलेली मोजपट्टी पुर्णपणे राजकारणात उपरा असलेल्या ट्रंपना लागू होत नाही. हे प्रकरणच नवे आणि आकलनाच्या पलिकडचे आहे. ट्रंप यांनी नुसते सत्तांतर घडवलेले नाही, तर अमेरिकन राजकारणात स्थित्यंतर घडलेले आहे. त्याचा आवाका आल्याशिवाय ट्रंप यांचे मोजमाप निघू शकत नाही, तर त्यांच्या राजकारणाचे कपडे शिवण्यात काय हशील आहे याचे नवल वाटते. कारण आजवरचे नेते आणि त्यांचे राजकारण, यावर आधारलेली मोजपट्टी पुर्णपणे राजकारणात उपरा असलेल्या ट्रंपना लागू होत नाही. हे प्रकरणच नवे आणि आकलनाच्या पलिकडचे आहे. ट्रंप यांनी नुसते सत्तांतर घडवलेले नाही, तर अमेरिकन राजकारणात स्थित्यंतर घडलेले आहे. त्याचा आवाका आल्याशिवाय ट्रंप यांचे मोजमाप निघू शकत नाही, तर त्यांच्या राजकारणाचे कपडे शिवण्यात काय हशील आहे आपल्या अनुभवात बसणारा हा माणुस नसल्याने, त्याच्यावर भाकिते करण्याचे सोडून तिथल्या व जगभरच्या पत्रकारांनी, आधी ट्रंप नावाच्या माणसाला ओळखण्याचे थोडे कष्ट घेतले पाहिजेत.\nभाऊ जसे आपल्याकडे आहे तसेच तिकडे आहे लोकसभेत मोदीजीना २३० च्यावर जागा नदेणारे तसेच खांग्रेस डावे व इतर २ ने का होइना बहुमत मिळवतील असे म्हणणारी मिडीया सत्तांतरा नंतर विरोधीपक्षांच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे तसेच बोगस ngo सुद्धा या कळपात आहे कारण नं २ तनखे बंद झाले तसेच मेलेल्या किंवा मारलेल्या लोकांच्या नावाने झालेले व्यवहार उघडे होत आहेत गरीब अथवा दंगलग्रस्त लोकांच्या नावावर खाल्लेले बाहेर येत आहेत हे बघुनच अमेरिकन मिडीया व राजकारणी सुद्धा घाबरले असणार म्हणून हा दंगा आहे भारतात मात्र मोदींच्या चांगल्या कामाला भाजपातील व मित्र पक्षातील नव्याने प्रवेशकरुन निवडून आलेले लॅंड माफिया वाळू तस्कर गुंड संस्था हडपणारे बुडवणारे कारखाने हडपणारे बुडवणारे जनतेत पोहोचवण्या ऐवजी सुरुंग लावतायत\nट्रंपचा आकार केवढा , ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा. अभ्यासोनी प्रकटावे ही समर्थ उक्ती अमेरिकन मिडीयाला कुणीतरी सांगितलं पाहिजे.\nभाऊ.....अर्नब गोस्वामीच्या ' टाईम्स नाऊ ' वाहिनीमधून झालेल्या गच्छन्तीचे खरे कारण काय ....अजून गूढच आहे. वाहिनीवरील शेवटच्या निरोपाच्या भाषणात तो म्हणाला की ...' The game has just begun '.....\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nमोदी हे वाजपेयी नाहीत\nकोण जिंकला कोण हरला\nनितीश बदल रहा है\nनोटाबंदीचा डाव आणि पेच\nसबसे बडा रुपैया की कायदा\nकाळापैसा, राजकारण, गुन्हेगारी अनटचेबल्स (२)\nअग्रलेखांच्या बादशहाला, तुघलकाचे अनावृत्तपत्र\nमारणारे मेले, उरले कोण\nमराठा मूक मोर्चा आणि ट्रंप\nआम आदमी जाम आदमी\nइमान-दारी बांधलेले स्वातंत्र्याचे योद्द्धे\nदुखणे आधी बारकाईने तपासा\n‘आम्ही सारे’ एका माळेचे मणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2016/02/reunion_10.html", "date_download": "2018-04-26T13:04:10Z", "digest": "sha1:ODF7A5KPLXK3GT2IJSY3YE5EE4IRS7BL", "length": 21192, "nlines": 224, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: मी आणि शाळेचे Reunion - (भाग २)", "raw_content": "\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग २)\nमी शाळेत असताना मैत्रीण असणे ब्रम्हह्त्येइतके महापातक होते. आणि मी पापभीरू असल्याने माझ्यातील कुमारसुलभ भावनांना मुरड घालण्यात तत्कालिन समाजपुरुषाला यश आले होते. अनेक मुली मैत्रीण होण्याची क्षमता बाळगून आहेत आणि काही तर त्याहून अधिक क्षमतेच्या आहेत हे कळत असून देखील मी ब्रम्हहत्या न करताच शाळेतून बाहेर पडलो होतो. त्याशिवाय मला शाळेत वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे मित्र होते. म्हणजे पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी प्रत्येक वेळी मी नवीन मित्रांच्या घोळक्यात असे. घोळका पण छोटासा, मी धरून चार मित्र. दहावीनंतर ते पण सुटले. याचा अर्थ प्रत्येक वेळी मी आधीच्या मित्रांपेक्षा जास्त वेगाने सजाण होत होतो असा काढून मी स्वतःला समजावीत असलो तरी याचा अजून एक अर्थ दर तीन वर्षात माझे मित्र मला कंटाळत असतील असाही होऊ शकतो हे सत्य मी नाकारू शकत नव्हतो. त्यामुळे मित्रांच्या गोड आठवणींपेक्षा मित्र सुटल्याच्या हुरहुर लावणाऱ्या आठवणी जास्त असल्याने, Reunion ला जावून कुणाशी काय बोलणार कुणाला आपल्याशी बोलण्यात रस असणार कुणाला आपल्याशी बोलण्यात रस असणार आणि आता तर एक गांधीबाबा पण गेले, अश्या विचाराने खिन्न होऊन घरी पोहोचलो.\nपाच प्लेट पाणीपुऱ्या पोटात होडी होडी खेळत होत्या. ते हिला कळू देणे महागात पडेल इतके कळण्याइतपत माझे लग्न जुने झाले आहे, म्हणून मग मी जेवणार नसल्याचे जाहीर केले. माझा उतरलेला चेहरा पाहून आणि न जेवण्याचा जाहीरनामा ऐकून, माझं काहीतरी बिनसलंय ते हिला लगेच कळलं. आणि काय झालं ते तिने खोदून खोदून विचारायला सुरवात केली. ती जेंव्हा अशी चौकशी करू लागते तेंव्हा तिच्या नजरेत एक वेगळीच चमक असते. आवाजात जरब आणून, देहबोली आक्रमक करून, डोळ्याची पापणी न लवता, एकटक रोखून पहात जेंव्हा ती चौकशी सुरु करते तेंव्हा मागल्या जन्मी ती केजीबी किंवा मोसादची चौकशीप्रमुख असावी याची मला खात्री पटते. पण मी देखील खूंखार माफियाच्या टोळीतील अमली पदार्थ चोरून लपवून आणणाऱ्या कट्टर सदस्याप्रमाणे पाणीपुरीची बातमी शिताफीने लपवीत फक्त Reunion बद्दलच बोललो.\nतिला न सांगता मी पैसे भरले आहेत यावर तिचा अगोदर विश्वासच बसेना. पण मग जेंव्हा तिला मी सगळा हिशोब दाखवला तेंव्हा ती आनंदाने गिरक्या घेत उडी मारत \"अय्या कित्ती छान. नक्की जा Reunion ला\" असे म्हणाली. माझ्याकडून घडलेल्या कृतीचा इतक्या चटकन स्वीकार आणि इतके उत्साही स्वागत झाल्याने, खूंखार माफिया टोळी सोडून केजीबी किंवा मोसादमध्ये भरती व्हायची पाळी आता माझी होती. सर्व चौकशीअंती असे कळले की माझ्या Reunion च्याच दिवशी ही मुलांना घेऊन एका सहलीला जाणार होती आणि पुढच्या आठवड्यात तिच्या शाळेचे देखील Reunion होणार होते. तिला न सांगता Reunion ला जाण्याच्या माझ्या निर्णयाला अनुमोदन देण्याच्या बदल्यात तिच्या दोन्ही कार्यक्रमांना संमती असा सगळा सौदा होता. त्यामुळे मग मी त्या तिघांच्या सहलीचे चार गांधीजी, तिच्या Reunion चे एक गांधीजी आणि पुन्हा ब्युटी पार्लरचे, वरखर्चाचे पाच सहा गांधीजी देऊन, लक्ष्मी गांधीजींच्या रूपात आली तरी चंचलच असा निष्कर्ष काढून हताश का कायसा होत्सासा झालो होतो.\nस्वतःच्या ब्लॉगवर, फेसबुकवर आणि मिपावर थोडे लिखाण प्रसिद्ध झाल्याने आणि सध्या एकंदरीतच “निघाली कॉमेडी एक्स्प्रेस” मधल्या परीक्षकांसारखे सगळ्यांनी सगळ्यांच्या सगळ्याच गोष्टीचे कौतुक करण्याचे दिवस असल्याने चार दोन कौतुकाचे थेंब माझ्यावरही पडले होते. शाळेतल्या त्या काळच्या काही सुंदर खाश्या सुबक ठेंगण्यांचे (सुंखासुठें चे) फेसबुक, मिपावरचे अभिप्राय वाचून, मनातल्या मनात त्यांच्याशी खालील प्रकारे संवाद करत होतो\nसुंखासुठें : कित्ती छान लिहितोस रे तू\nअस्मादिक : धन्यवाद. विशेष काही नाही गं. उगाच आपलं काहीतरी लिहितोय इतकंच\n(मनातल्या मनातील संवादातील स्वगत : मग वाटलं काय तुला\nएखादं स्मितहास्य दिलं असतंस तर आज एखादा लेख तुला अर्पण केला असता)\nसुंखासुठें : वा वा असं कसं छानंच आहे. मी तर माझ्या मैत्रिणींना पण सांगितलं की तो जो आनंद आहे\nना तो माझ्या वर्गात होता शाळेत. त्यांना पण फार आवडतं तुझं लिखाण. आम्ही सगळ्या\nमिळून वाचतो आणि खूप खूप हसतो.\nअस्मादिक : अरे वा. धन्यवाद.\n(मनातल्या मनातील संवादातील स्वगत : कुठली मैत्रीण फेसबुकवर आहे का प्रोफाईल पिक वगैरे…. ह्म्म्म्म )\nसुंखासुठें : शाळेत असताना कधी वाटलं नाही तू इतका हुशार असशील म्हणून.\nअस्मादिक : ऑ ……..\n(मनातल्या मनातील संवादातील स्वगत : हे असं बोललंच पाहिजे का गं तुला\nघरगुती ऋजुता, मुले आणि आई, सगळेजण बाहेरच्या खोलीत जेवत होते आणि मी पलंगावर पडल्या पडल्या ह्या संवादाची उजळणी करत होतो. कितीही वेळेला उजळणी केली तरी त्याचा शेवट कायम असाच होत होता. आणि एकाएकी नववीतली एक आठवण झाली.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि दे...\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ६)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ५)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ४)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग ३)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग २)\nमी आणि शाळेचे Reunion - (भाग १)\n‎समाजवाद आणि भारत‬ (भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n‎समाजवाद आणि भारत‬ (भाग ७) - पुरोहितांचा आणि राजां...\n‪मी उत्सवला जातो‬ - (भाग १)\n‎मी उत्सवला जातो‬ - (भाग 2)\n‪‎मी उत्सवला जातो‬ - (भाग 3)\n‪‎मी उत्सवला जातो ‬- (भाग ४)\nसगोत्र विवाह आणि प्रवीणचा प्रश्न\n‪समाजवाद आणि भारत‬ (भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीच...\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग ४) - माझे आजचे आकलन\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले...\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग २) - अट मोडण्याची कारणे ...\nऑर्फिअस, जी ए आणि मी (भाग १) - मूळ कथा\n‪समाजवाद आणि भारत‬ (भाग ५) - कारागिरांचा उदय\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/10/blog-post_85.html", "date_download": "2018-04-26T13:38:43Z", "digest": "sha1:R5ELRQWYT5GTV5VNMSAIROFPSG65CU2U", "length": 27426, "nlines": 200, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: कॉग्रेसमुक्त भारत, जिहादमुक्त जग", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nकॉग्रेसमुक्त भारत, जिहादमुक्त जग\nज्येष्ठ समाजवादी विचारवंत अशी ख्याती असलेले डॉ. कुमार सप्तर्षी यांनी एका लेखात पुरोगामी म्हणजे कोण त्याची व्याख्या सांगितली होती. जो पुढे बघतो किंवा भविष्याकडे बघतो आणि भूतकाळात गुंतून पडलेला नसतो, अशा व्यक्तीला पुरोगामी म्हणतात, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र त्यांच्याच व्याख्येत ते किंवा त्यांच्या गोतावळ्यातले कोणी बसत नसावेत. कारण त्यांना अजूनही गांधीहत्येच्या भूतकाळातून बाहेर पडता आलेले नाही. सहाजिकच आज एकविसाव्या शतकात काय घडते आहे आणि राजकारण समाजकारण कुठल्या जागी जाऊन पोहोचले आहे; त्याचा थांगपत्ता त्यांना लागू शकलेला नाही. मग त्यांना आजच्या कालखंडातील घटनांचा उहापोह करता येत नाही, की नव्या युगाच्या मोजपाट्ट्याही ठाऊक नाहीत. असे लोक ‘मोदी’ नावाच्या नव्या घटने कडे बघत असतात, तेव्हा त्यांना २००२ च्या गुजरात दंगलीच्या पुढे सरकता येत नाही, की २०१४-१६ सालात पोहोचता येत नाही. मात्र ते २००२ पर्यंत येतात, तोवर मोदी २०१४ सालात पोहोचलेले असतात आणि हे कसेबसे घामाघुम होत, २०१४ सालात पोहोचले तर मोदी २०१६-१७ मध्ये पोहोचलेले असतात. अजून अशा अनेकांना मोदी लोकसभा जिंकून पंतप्रधान झालेत, याचीच जाणिव झालेली नाही. तर २०१६ मध्ये मोदी जागतिक नेता म्हणून मान्यता पावलेत, त्याचा पत्ता कसा लागू शकेल मोदी त्यांच्यासाठी थांबलेले नाहीत आणि आपली पुढली घोडदौड किंवा वाटचाल जोमाने करीत आहेत. म्हणूनच आता मोदींचे काय चालले आहे, किंवा त्यांचे नवे उद्दीष्ट काय आहे, ते सप्तर्षी सारख्या पुरोगाम्यांना उमजायला किमान २०१९ साल उजाडावे लागेल. ते उद्दीष्ट कॉग्रेसमुक्त भारत असे नाही. आता ती जबाबदारी राहुल गांधींनी उचलली आहे. २०१९ मध्ये कॉग्रेस पुर्णत: नामशेष झालेली असेल. मोदींचे पुढले उद्दीष्ट आहे जिहादमुक्त जग\nबहूमत मिळाल्यानंतर त्या माणसाने घाईगर्दीने आपला शपथविधी उरकून सत्ता हाती घेण्य़ाची उतावीळ दाखवली नाही. १६ मे रोजी निकाल स्पष्ट झाले आणि २६ मेपर्यंत मोदी सरकारची जुळवाजुळव करीत होते. त्यांनी आपल्या शपथविधीला सार्क देशाच्या सर्व राष्ट्रप्रमुखांना अगत्याने आमंत्रित केले. तितक्याच अगत्याने त्या सर्वांनी मोदींना प्रतिसादही दिला. ही नव्या भारताची सुरूवात होती. पण पुरोगाम्यांना तो नुसता देखावा वाटला. दिल्लीच्या राजकारणाची तोंडओळख नसलेला मोदी परदेशी संबंधांचे काय करणार; अशी खिल्ली उडवली जात होती. पण त्या राष्ट्रप्रमुखांच्या आमंत्रणामध्ये अगत्यापेक्षा मुत्सद्देगिरी अधिक होती. त्या भव्य समारंभातून दक्षिण आशियात मोठा भाऊ भारत असल्याचे दाखवून देण्याचा तो प्रयास होता. त्यानंतर मोदी सदोदित संधी मिळेल तितक्या परदेशवार्‍या करून आले. त्यातून भारत बदलला आहे, हेच त्यांना जगाला दाखवून द्यायचे होते. आजवर ज्या नजरेने भारताकडे बघत आलात, ती नजर बदला, हाच त्यातला संकेत होता. तो बदल जसजसा जगाला उमजत गेला, तसतसा जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत गेला. दोन वर्षे उलटल्यावर आज त्याचे परिणाम दिसत आहेत. पाकिस्तान जगासमोर एकाकी पडला आहे आणि सार्क देश एकजुटीने भारताच्या पाठीशी उभे राहिले आहेत. पण त्याचवेळी चिनला जागतिक मंचावर कोंडीत पकडण्याचे डावपेचही मोदींनी यशस्वी केले आहेत. त्यानंतरच त्यांनी पाकिस्तानी हद्दीत जाऊन लष्कराला कारवाई करण्याची मुभा दिली आणि त्याची जगासमोर वाच्यता केली. त्याचा अर्थ लावताना भले भले राजकीय विश्लेषक गोंधळून गेले आहेत. पण त्याचा साधासरळ अर्थ इतकाच आहे, की जगाला भेडसावणार्‍या जिहादची पैदास पाकिस्तानात होते आणि त्याला पायबंद घालण्यासाठी सर्वांना भारताच्या पाठीशी एकदिलाने उभे रहावे लागेल. थोडक्यात जिहादमुक्त भारत, हे मोदींचे पुढे मिशन आहे.\nआजवर जगाने पाकिस्तानला अनेक दोष दिले आहेत आणि अनेक निर्बंधही लागू केले आहेत. पण पाकला अंगावर घेण्यापर्यंत कोणी मजल मारलेली नाही. अमेरिकेने ओसमाची पाकमध्ये घुसून हत्या केली. पण विषय तिथेच संपतो. आपल्या राजकीय अगतिकतेमुळे अमेरिका पाकच्या जिहादीवृत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करू शकत नाही. तेच अनेक देशांचे दुखणे आहे. कोणीतरी त्यांच्यासाठी पाकिस्तानची नांगी ठेचावी, अशी बहुतेकांची अपेक्षा आहे. पण तो कोण, त्याचे उत्तर जगाला आजपर्यंत सापडले नव्हते. मोदींनी प्रतिहल्ल्याची कारवाई करून युद्धाला सज्ज होत, भारतच जगाची ही अपेक्षा स्वबळावर पुर्ण करू शकतो, असा विश्वास आज निर्माण केलेला आहे. म्हणून तर सार्क परिषदेवर बहिष्कार घालायला सदस्य देश पुढे सरसावले आणि पाकिस्तान तिथे एकाकी पडला. दुसरीकडे भारताने सर्जिकल हल्ला केल्यावर सर्वच्यासर्व जग भारताच्या समर्थनाला उभे राहिले. नेहमीप्रमाणे दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज असल्याने युद्ध नको किंवा संयम पाळा, असले आगांतुक सल्ले कोणीही दिलेले नाहीत. याचा अर्थ अशारितीने पाकिस्तानच्या मुसक्या बांधल्या जाणार असतील, तर प्रत्येक देश भारताच्या पाठीशी उभा राहिल, असे आश्वासनच त्यातून दिले गेलेले आहे. किंबहूना जगाला भेडसावणारा जिहादी दहशतवाद पाकिस्तानच आहे आणि त्याच्या मुसक्या बांधायला भारताने पुढाकार घ्यावा, असाच संकेत अवघ्या जगाने दिला आहे. आजवर पाकने कुरापत काढावी आणि अमेरिका वा अन्य कुणा बड्या शक्तीकडे भारताने पाकला इशारा देण्यासाठी मनधरणी करावी, यालाच परदेश धोरण मानले जात होते. सत्ता हाती आल्यावर मोदींनी अडीच वर्षात त्यात आमुलाग्र बदल घडवून आणला आहे. पण त्यांचे देशांतर्गत पुरोगामी विरोधक मात्र अजून कॉग्रेसमुक्त भारताच्या घोषणेत अडकून पडलेले आहेत. आजचा मोदी त्यांना बघताही आलेला नाही.\nम्हणूनच भारताने पाक हद्दीत घुसून केलेली कारवाई किंवा त्यानंतरची जागतिक प्रतिक्रीया बघूनही त्याचा अर्थ अनेक जाणत्या नेत्यांना किंवा विश्लेषकांना लावता आलेला नाही. जग बदलले तरी इथले विश्लेषक अभ्यासक मात्र पाचसात वर्षे जुन्या मोजपट्ट्या घेऊन स्थितीचे आकलन करायला धडपडत आहेत. मग मोदींना कुठे विरोध करावा किंवा कसा विरोध करावा, याचीही तारांबळ उडाली आहे. मग कॉग्रेसवाले पुर्वीही अशाच प्रतिहल्ला कारवाया झाल्याचे सांगत आहेत, तर कोणी कारवाई झाल्याचे पुरावे कुठे आहेत, अशा खुळचट सवाल विचारत आहेत. पण या दरम्यान हल्ला होऊनही पाकला तोंड दाखवायला वा रडायला जागा उरलेली नाही. हे त्यातल्या कुणालाही बघता आलेले नाही. फ़ार कशाला आजवर सतत अण्वस्त्रांच्या दिल्या जाणार्‍या धमक्या कुठल्या कुठे विरघळल्या असून, साध्या लढाईच्या भितीने पाकिस्तान गर्भगळित झाला आहे. कारण आता युद्धही छेडले जाऊ शकते आणि त्यात टिकाव लागणार नाही, अशा भितीने पाकला पछाडले आहे. परिणामी पाकसेनाच नव्हेतर जिहादच्या धमक्या देणारे तथाकथित अल्लाचे बंदेही भयभीत झाले आहेत. त्यांनी कधी भारताकडून असे उत्तर दिले जाईल, अशी अपेक्षाही केलेली नव्हती. कारण सत्ता बदलली तरी मोदी संयमाने वागून दाखवत होते. पण ती निव्वळ बनवेगिरी होती. पाकला कळणार्‍या दहशतीच्या भाषेतच उत्तर देण्याची जमवाजमव सुरू होती. एकदा ती सज्जता झाली आणि मोदींनी जिहादमुक्त जग हे मिशन आता हाती घेतले. ते थांबण्याची शक्यता नाही, ही कल्पना पाकला चिंताक्रांत करते आहे. फ़क्त तितकी हिंमत जगाला दाखवून देण्य़ाची व जगाला विश्वासात घेण्याची गरज होती. त्यात दोन वर्षे खर्ची पडली. जग जुन्या जमान्यातून बाहेर आले. पण पाकिस्तानला आणि भारतातल्या पुरोगाम्यांना भूतकाळातून बाहेर येताना त्रास होतो आहे.\nभाऊ...सरकारने पेन्शन कमी केली यावर कांहीतरी लिहा\nखोटी बातमी आहे ती\nअतिशय चपखल विश्र्लेषण. राजकारणात नुसताच गोंधळ घातला म्हणजे फुडार्यांसाठी आवश्यक पात्रता असे जे समजतात त्यांनी हे जरूर अभ्यासावे.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nआघाडी युतीला अर्थ नाही\nशिकारी खुद यहॉ, शिकार हो गया\nलंबी रेस का घोडा\nकेक आणि पावाची गोष्ट\nक्वेट्टा आणि उरीतले साधर्म्य\nजरा हटके जरा बचके\nअमित शहा नको, केजरीवाल व्हा\nऐ दिल है मुश्कील\nराहुल गांधी आगे बढो\nयुपीएचे सर्जिकल स्ट्राईक (२)\nयुपीएचे सर्जिकल स्ट्राईक (१)\nयह तो सिर्फ़ झांकी है\nसीमोल्लंघन: देश बदल रहा है\nकॉग्रेसमुक्त भारत, जिहादमुक्त जग\nझेंडा पाकिस्तानचा, अजेंडा कॉग्रेसचा\nश्रीमंता घरचे बेताल पोर\nपाक हस्तक कसे काम करतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/sanskrutsanwad/", "date_download": "2018-04-26T13:00:18Z", "digest": "sha1:RVHATHVPIIMLQJW65YXYB7TPBEP7LRN7", "length": 14830, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "संस्कृतिसंवाद | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nदेशात अनेक धर्म आहेत म्हणून सेक्युलॅरिझमची गरज निर्माण झाली आहे.\nसेक्युलॅरिझम : न्यायालय काय म्हणते\n‘धार्मिक’ आणि ‘सेक्युलर’ यांचा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी स्पष्ट केला आहे.\nधर्म म्हणजे पारलौकिक बाब\nसेक्युलर बाबींपैकी फक्त एकच बाब अपवाद करून ‘धर्म’ म्हणून पाळण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.\n‘धर्मा’चा राज्यघटनेतील अर्थ काय\nभारतात धर्म ही संकल्पना मानवी जीवनाइतकी व्यापक मानली जाते.\nहिंदुराष्ट्रवादाचे न उलगडणारे कोडे\nदेशात हिंदूंची बहुसंख्या आहे म्हणून भारताला ‘हिंदुस्थान’ म्हणण्याची पद्धत ब्रिटिशपूर्व काळापासून आहे.\nएकराष्ट्रासाठी मुस्लीम धर्मपंडितांचा संघर्ष\nभारतातील सर्व मुसलमानांना फाळणी पाहिजे होती\nद्विराष्ट्रवाद हे कारण व फाळणी हा परिणाम अशी जोड लावण्यात आली.\nब्राह्मणेतर चळवळींचे सांस्कृतिक आव्हान\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रवादाचा पुरस्कार करीत होती.\n१८५७ मध्ये कलकत्ता, मुंबई व मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली.\n१८५७ च्या उठावाचे परिणाम\nब्रिटिश शासनाचे ठाम मत झाले होते की, १८५७ चा उठाव मोगल राज्याच्या पुनस्र्थापनेसाठीचा मुस्लीम उठाव होता.\nब्रिटिश राज्यास भारतीयांचा प्रतिसाद\nअनेक इतिहासकारांनी यास ‘ब्रिटिश-हिंदू युती’ म्हटले आहे.\nसांस्कृतिक ऐक्य व राजकीय दास्य\nसांस्कृतिक देवाण-घेवाण होऊन एक भारतीय संस्कृती निर्माण झाली.\nजातिसंघटना ही एका बाजूने सामाजिक गट तर दुसऱ्या बाजूने राजकीय गट असते.\nजातिव्यवस्था ही मूलत: टोळीव्यवस्थेतून रूपांतरित झालेली व्यवस्था आहे.\nचातुर्वर्ण्य कधी अस्तित्वात असेल काय\nभारतीय संस्कृतीचे प्रधान लक्षण म्हणजे चातुर्वण्र्य व्यवस्था.\n‘प्राचीन भारतातील क्रांती व प्रतिक्रांती’ या नावाचा एक महाग्रंथ लिहिण्याचा त्यांनी आराखडा तयार केला होता.\nसंस्कृत भाषेचे ऐक्यासाठी योगदान\nभारतीय संस्कृती अभ्यासण्यासाठी युरोपीय पंडितांनी संस्कृत साहित्याचा अभ्यास केला.\nधार्मिक कल्पनांतून सांस्कृतिक ऐक्य\nपूर्वीपासून हिमालय पर्वत भारताचा अविभाज्य भाग म्हणून शिरोभागी राहिलेला आहे.\nमातृभूमीवर प्रेम हे दुसरे सूत्र\nभूमीवरील प्रेम हा संस्कृतीवरील प्रेमाचा व राष्ट्रप्रेमाचा आविष्कार आहे.\nभारतीय सांस्कृतिक ऐक्याचे पहिले सूत्र\nअनेकेश्वरवादी एकेश्वरवाद भारतीय संस्कृतीच्या ऐक्याचे पहिले सूत्र होय. वेदकाळातले अनेक देव, या आर्याच्या देवांत द्रविडांच्याही अनेक देवांची व देवींची सरमिसळ.. यानंतरही उपनिषदांत सांगितलेला एकेश्वरवाद रुजून हे सूत्र सिद्ध झाले,\nटोळी संस्कृतीकडून मानवी संस्कृतीकडे\nअन्नपाण्याच्या शोधात या टोळ्या एका ठिकाणाहून दुसरीकडे स्थलांतर करीत असत.\nकाश्मीरचा अपवाद का झाला\nकाश्मिरी जनतेला पाकिस्तानात विलीन व्हायचे आहे हे भारत सरकारने गृहीत धरलेच होते.\nस्वातंत्र्य मिळाल्यावर भारत सरकारने संस्थानांविषयीचे आपले धोरण पूर्णपणे बदलले.\nसंस्थाने भारतात विलीन कशी झाली\nविलीनीकरणासाठी भारत सरकारने भारताच्या फाळणीचा नियम लावला होता.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2012/%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF-112090100009_1.htm", "date_download": "2018-04-26T13:31:55Z", "digest": "sha1:BYEUCNHLK4MHG2BGJLQFX6T5XBY3FYZ7", "length": 17321, "nlines": 121, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सप्टेंबर महिन्यातील राशी भविष्य | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसप्टेंबर महिन्यातील राशी भविष्य\nमेष : लक्षात असू द्या वाणीच मित्र आणि शत्रू बनवते, म्हणून तिचा वापर विचारांती करा. स्त्री वर्गासाठी हा महिना फारच शुभ आहे. शत्रुच्या गुप्त कारस्थानांपासून सावध राहण्याची गरज आहे. फार परिश्रम करावे लागतील. तब्येतीची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धांचे निकाल उत्तम असतील. मित्रांसोबत मिळून नव्या कामाची सुरुवात करू शकता. नोकरीतही आपल्याला पदोन्नती मिळू शकते.\nवृषभ : बदलत्या रुतुमानानुसार आपली तब्येत बिघडू शकते. दूरचे नातेवाईक आपल्याकडे येऊ शकतात. आपली जराशी बेपर्वाई आपल्याला हानीकारक ठरू शकते. शिक्षणाच्या क्षेत्रात विध्यार्थ्यांची अभ्यासात आवड वाढू शकते. प्रेम संबंध मजबूत होतील. व्यापारात लाभ आणि पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतील.\nमिथुन : ही वेळ निव्वळ योजना आखण्याची नाही तर त्यावर अंमलबजावणी करण्याची आहे. अचानक एखाद्या दूरवरच्या प्रवासाला जाऊ शकता. जीवनात नवा आनंद प्राप्त होणारच आहे, खुल्या मनाने त्याचे स्वागत करा. एकाग्रचित्ताने काम करा, यश नक्की मिळेल. शत्रू तुमचे नुकसान करण्यासाठी टपून बसले आहेत, सावध राहा. परिवारात नवा आनंद येणार आहे. एकुणच हा महिना चांगलेच फळ देईल.\nकर्क : कुटूबीयांना नाराज करू नका, नाहीतर होत असलेली कामे होणार नाहीत. एखाद्या गरजूला मदत केल्यास तुमच्या मनाला सुख-शांती लाभेल. स्पर्धेची तयारी करत असाल तर यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. सांधेदुखी होऊ शकते. व्यापारात नफ्यात घट होईल. मित्रांचे वागणे साहाय्यकारी ठरेल. पत्नीचे स्वास्थ्य चिंताजनक राहू शकेल. दीर्घ प्रवास थकवणारे ठरतील. हवेत गप्पा मारणे ठीक नाही.\nसिंह : शत्रुंची नजर तुमच्या सफलतेवर आहे आणि तुमच्या क्रोधामुळे त्यांचे काम सोपे होऊ शकेल. गुप्त गोष्टी कोणालाही सांगणे टाळा. अपत्याची चिंता सतावेल.कौटुंबिक जीवनात उलथा-पालथ होऊ शकेल, सावध राहा. यासोबतच प्रापंचिक आणि कौटुंबिक पातळीवरही समस्यांशी चार हात करावे लागू शकतील. कुटुंबातील सदस्यांसोबत कुठल्याही वादात पडणे टाळा.\nकन्या : राजनैतिक संबंधांचा लाभ होईल. व्यापाराच्या नव्या योजना लाभ देतील. शत्रू तुम्हाला त्रास देण्याची संधी शोधत आहेत, दक्ष राहा. आई-वडीलांकडून साहाय्य मिळेल. अपत्याचे स्वास्थ्य चिंतेची बाब ठरेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागणार नाही. नव्या जबाबदाया तुमच्यावर मानसिक दबाव टाकू शकतात. महिनाअखेरीस काही पाहुणे तुमच्या घरी येऊ शकतात.\nतूळ : एखाद्या पारिवारिक कार्यक्रमात जाणे होऊ शकतो. कोणीतरी आपल्यावर मोठी आस बाळगून आहे, कृपया त्या व्यक्तीला निराश करू नका. अपत्यांचे वागणे प्रसन्नता देईल. जीवनात उत्साह आणि आशा कायम राहील. २० तारखेनंतर काही आर्थिक समस्या येऊ शकतात. शत्रू आपले नुकसान करण्याचा प्रयत्न करतील.\nवृश्चिक : महिना लाभदायक आहे. नव्या योजना बनवाल. मित्र प्रत्येक अडचणीत तुमची साथ देतील. सासरच्या लोकांकडून साहाय्य मिळेल. आर्थिक बाजू ठीक राहील. कम्प्यूटर व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी वेळ चांगली असरणार आहे. शत्रूंची प्रत्येक चाल अयशस्वी ठरेल. वाहन चालवताना अति-दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. मद्यपान करताना संयम ठेवा.\nधनु : तुम्ही आपल्या अपत्याबाबत फार दिवसांपाहून त्रस्त आहात त्या समस्येचा या महिन्यात अंत होईल. भविष्यात होणाऱ्या मांगलिक कार्यांचे योग जुळत आहेत. कायदेशीर अडचणींवर तोडगा मिळेल. राजनैतिक संबंधांचा फायदा होऊ शकतो. जोडीदाराचे पूर्ण साहाय्य प्राप्त होईल. स्वास्थ्य उत्तम राहील, जोडीदार आणि मित्रांचा सहयोग प्राप्त होईल. परिवारात सुख-शांती राहील.\nमकर : काळ बदलत आहे, पण लक्षात असू द्या की प्रगतीच्या झाडावर फळं मेहनतीचे पाणी पाजल्यावरच येतात. मित्र तुमच्यासाठी सावलीसारखे काम करतील. नवे वाहन तुमच्या आनंदात भर टाकेल.स्त्रियांनी आणि वृद्धांनी आरोग्याची काळजी घ्यावी. जोडीदार पूर्ण सहकार्य करेल. महिना-अखेरीस परिस्थिती सामान्य होईल. व्यापारी वर्गाला फायदा होण्याची आशा आहे.\nकुंभ : हा महिना येणाऱ्या जीवनाची दिशा ठरवणारा आहे. विचार करून निर्णय घेणे योग्य होईल. नवा व्यवसाय सुरू करताना मित्रांची मदत घेतल्याने फायदा होईल. स्त्रियांसाठी खूप चांगली वेळ आहे. अपत्यप्राप्तीचा सुखद योग आहे. अधिकारींशी संबंधांचा फायदा होईल. नोकरदार लोकांसाठी सामान्य वेळ आहे. आरोग्याची काळजी घ्या.\nमीन : तुमच्या राहण्या-वागण्या-बोलण्यात स्पष्ट बदल दिसून येतील. तुमच्या जीवनशैलीत आलेल्या सकारात्मक बदलाने सगळे अवाक् होतील. कामाच्या ठीकाणी तुमच्यावर नवी जवाबदारी सोपवली जाऊ शकते. तुमच्या या पदोन्नतीवर काहीजण ईर्ष्याही करतील आणि त्याच्याशी तुमचे भांडणही होऊ शकतो. चांगल्या परिणामांची गती कायम ठेवण्यासाठी तुम्हाला अपार मेहनत करावी लागेल.\nशिव शंकराची विविध नावे\nयावर अधिक वाचा :\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nउत्तर प्रदेशमधील कुशीनगर येथे पॅसेंजर ट्रेनने शाळेच्या बसला धडक दिल्याने १३ ...\nपेट्रोल आणि डिझेल भाववाढीने नागरिक त्रस्त\nमुंबई - देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा भडका उडाला असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ...\nडिव्हिलियर्सने ठोकला सर्वात उत्तुंग षटकार\nयंदाच्या आयपीएल २०१८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्सने सर्वात ...\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nआयआयटी मुंबईची सौरचूल सर्वात अव्वल\nआयआयटी पवईत मुंबईतील तरुण शास्त्रज्ञांनी बनवलेली सूर्यप्रकाशावर चालणारी सौरचूल देशात नंबर ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://full2dhamaal.wordpress.com/2012/03/12/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC/", "date_download": "2018-04-26T13:20:12Z", "digest": "sha1:IDPKDNAL5AB5MFJSVRPL263CLL7AF5GZ", "length": 11330, "nlines": 76, "source_domain": "full2dhamaal.wordpress.com", "title": "भाऊ साहेब | full2dhamaal", "raw_content": "\nमला भारतीय संघ आवडतो….\n← …आजी व आजोबा….\nकाल भाऊ साहेब गेले..\nअजून पण विश्वास बसत नाही…\nहा देव पण ना नको त्या माणसांना खाली ठेवतो\nआणि देवासारख्या माणसांना वर बोलावून घेतो..\nखरे तर भावूंची आणि माझी गाठ अचानकच पडली..\nयोगा-योग हा प्रकार असतोच असतो….\nमाझ्या नवर्याने मला घराबाहेर काढले कारण काय तर\nत्यालां दारूला पैसे न देता मी मुलाला ताप आला म्हणून दावाखान्यात नेले.मी पण न रडता घर सोडले आणि काय करावे ते न कळून सरळ डोंबिवली स्टेशनवर आले….आणि आता कुठे जायचे ते न कळल्याने तशीच बसून राहिले..नकळत रडायला कधी सुरुवात झाली ते पण कळाले नाही.थोड्यावेळाने गर्दी पण जमा झाली..त्याच गर्दीत भाऊ पण होते…त्यांनी विचारले काय झाले…मी पण सर्व कहाणी सांगितली…ठीक आहे म्हणाले…आणि मला घेवून माझ्या घरी आले…नवरा परत ओरडायला लागला तशी भाऊंनी एक जोरदार थप्पड दिली आणि म्हणाले काय बाप आहेस का कसाई….ही माझी बहिण इथेच राहणार आणि आज पासून पुढे हिच्या अंगाला जर हात लावलास तर तुझे काही खरे नाही….भाऊंचा तो त्वेष बघूनच नवरा गळपटला…जवळच्या चार-दोन मंडळींना गोळा करून भाऊ म्हणाले हि माझी बहिण आहे,उद्या जर हिचे काही बरे वाईट झाले तर मी तुम्हाला पण कोर्टात खेचीन…भाऊवकील म्हणतात मला….\nत्यांनी त्यांचा पत्ता मला देवून ठेवला…४/५ दिवस झाले नवरा गप-गुमान रहात होता, म्हणून मी एक दिवस मुलाला\nआणि खावू म्हणून एक बिस्कीटचा पुडा घेवून भावूंकडे गेले..संध्या-काळची वेळ होती त्यामुळे भावूंकडे बरीच गर्दी होती..त्या गर्दीतही भावूंनी मला ओळखले आणि बसायला सांगितले..थोड्यावेळाने त्यांची बायको आली आणि मला घेवून स्वैपाक-घरात गेली..जातांना माझी ओटी पण भरली आणि मुलाच्या हातात ५ रु. पण ठेवले…मला पण काकुंचा सहवास आवडला आणि सणावाराच्या निमित्ताने माझे त्यांच्याकडे येणे-जाणे वाढले..\nएक दिवस सहज बोलता-बोलता काकू म्हणाल्या माझ्या-कडे काम करशील कामी लगेच तयार झाले.रोज १० वाजेपर्यंत माझी इतर कामे झाली कि मी त्यांच्याकडे जात होती.दुपारी ३ वाजे पर्यंत तिथेच राहून मग ३ ते ६ इतर कामे करून परत भावूंकडे जात होती.माझा मुलगा सतत माझ्याबरोबर असायचा.एक दिवस मग काकू म्हणाल्या अग कशाला त्या मुलाला घेवून हिंडत बसतेस.तू १० वाजता आलीस की मुलाला इथेच ठेव.आणि मग संध्या-काळी मुलाला घेवून जा.मुलगा १०वी होई-पर्यंत हाच दिन-क्रम होता..\nमी त्यांच्याकडे कामाला लागली आणि त्याच सुमारास नवर्याचे दारूचे व्यसन पण कमी होत गेले.चांगल्या घराचा पाय-गुण.भावूंनी मग एक दिवस मला सहज म्हणून विचारले कि नवरा अजून दारू पितो का आणि मला त्रास देतो का मी नाही म्हणून सांगितले.काही दिवसांनी मग भावूंनी प्रयत्न करून त्याला एका कंपनीत चपराशी म्हणून नौकरी मिळवून दिली.त्या घरात राहिल्या-मूळे मुलावर पण चांगले संस्कार होत होते.भावूंची मुले पण खूप शिकली आणि नौकरी-निमित्ताने शहर सोडून दुसरी-कडे गेली..मुलाचे शिक्षण पूर्ण झाले आणि मग आम्ही थोडे मोठे घर घेतले.\nन मागता दर ७ तारखेला भावू पगार देत असत.भावू आणि काकू आता थोडे वयस्कर पण झाले होते.सतत पाण्यात काम करून मला पण त्रास व्हायला लागला..माझी पण गात्रे थकत चालली होती.शेवटी एक दिवस मी धाडस करून काकूंना सांगितले कि आता माझ्या-कडून कामे होत नाहीत.इतर कामे तर मी केंव्हाच बंद केली आहेत फक्त तुमचेच काम मी करत होते, पण आता प्रकृतीमुळे ते पण शक्य होईल असे वाटत नाही.माझ्या माहितीत एक बाई आहे,तिला कामाची खूप गरज आहे आणि विश्वासू पण आहे.ती येईल चालेल का..काकू हो म्हणाल्या आणि ती बाई त्यांच्याकडे जावू लागली.तरी पण दर ७ तारखेला काकू स्वत: येवून अर्धा पगार देत होत्या.मी घ्यायला तयार न्हवते अहो आपण देवाला द्यायचे कि त्याच्याकडून घ्यायचे..काकू हो म्हणाल्या आणि ती बाई त्यांच्याकडे जावू लागली.तरी पण दर ७ तारखेला काकू स्वत: येवून अर्धा पगार देत होत्या.मी घ्यायला तयार न्हवते अहो आपण देवाला द्यायचे कि त्याच्याकडून घ्यायचे..तरी-पण त्यांचे मन मोडू नये म्हणून घेत होते आणि एका अनाथाश्रमात दान करत होते..\nआणि आज सकाळी बातमी आली की भावू गेले.नवरा आणि मी लगेच गेलो.कार्य आटोपले आणि घरी आलो.त्या रात्री माझा नवरा म्हणाला कि त्याचा खरा मित्र पण आज गेला कारण त्याची दारू सुटावी म्हणून भावूंनीच त्याला खूप मदत केली.मुलाच्या शिक्षणाला पैसे कमी पडले तेंव्हा आणि घर विकत घ्यायला पण भावूंनी मदत केली होती.\n“लाख मरो पण लाखांचा पोशिंदा न मरो” असे का म्हणतात ते त्या दिवशी अनुभवले.पण मला असा अनुभव नको होता…..\nयावर आपले मत नोंदवा\n← …आजी व आजोबा….\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nएक अंकी नाटक “तेरी मेरी यारी तो…..”\nआपले बुवा बरे आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/campuskatta-news/diwali-celebration-of-college-students-1580464/", "date_download": "2018-04-26T13:10:41Z", "digest": "sha1:6W4WQP2HZVMAGU3PPWWLKNWZMM7DPWUY", "length": 21681, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "diwali celebration of college students | दिवाळीत : मेहनतीचा ‘प्रकाश’ | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nदिवाळीत : मेहनतीचा ‘प्रकाश’\nदिवाळीत : मेहनतीचा ‘प्रकाश’\nअंगभूत कलागुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांनी केलेल्या हंगामी व्यवसायातून त्यांना बरीच मिळकत मिळाली आहे.\nयंदाच्या दिवाळीत दादरच्या बाजारात सर्वाचे लक्ष कापडी आणि लोकरीच्या कंदिलांनी वेधून घेतले होते\nफडताळात पुन्हा जागच्या जागी गेलेली दाराची तोरणे, रोषणाईच्या माळा, रांगोळीचे डबे आणि डब्यांच्या तळाशी गेलेला फराळ दिवाळीचा उत्साह ओसरल्याचे दाखवून गेला असला तरी काही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची दिवाळी आता कुठे सुरू झाली आहे. दिवाळीआधी महिनाभर राबून तयार केलेल्या विविध गोष्टी विकून त्यामधून मिळालेल्या मिळकतीतून काही विद्यार्थ्यांचा वर्षभराच्या ‘पॉकेटमनी’चा प्रश्न सुटला आहे, तर काहींच्या पुढील शैक्षणिक वर्षांच्या खर्चाची तरतूद झाली आहे. अंगभूत कलागुणांच्या आधारावर विद्यार्थ्यांनी केलेल्या हंगामी व्यवसायातून त्यांना बरीच मिळकत मिळाली आहे. कंदील, पणत्या, घरगुती गोडाचे पदार्थ अशा छोटेखानी उद्योगातून बऱ्याच विद्यार्थ्यांनी यंदाच्या दिवाळीत स्वत:च्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न केला आहे.\nबदलापूर येथे राहणारी फाल्गुनी पवार नृत्यकलेत निपुण असली तरी, हस्तकलेच्या आवडीला जोपासण्याकरिता आणि स्वत:च्या पायावर उभे राहण्याच्या हेतूने यंदाच्या दिवाळीत तिने बरेच उद्योग केले. भरत कॉलेज ऑफ फाइन आर्ट या नृत्य महाविद्यालयात गुरू संध्या पुरेचा यांच्या मार्गदर्शनाखाली फाल्गुनी भरतनाटय़म नृत्यशैलीचे धडे गिरवत आहे. मात्र अंगी असणाऱ्या हस्तकौशल्याच्या वेडापाई त्या कलेशी निगडित बरेच प्रकार ती तयार करीत असते. ‘ड्रिम कॅचर’ हा तरुणाईला वेड लावणारा प्रकार बनविण्याच्या उद्योग ती गेल्या काही वर्षांपासून करत आहे. या माध्यमातूनच यंदाच्या दिवाळीत तिने पर्यावरणपूरक कागदी कंदील तयार करण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते. कागदी कंदिलांपासून ते दिवे आणि तोरण बनविण्याचे प्रशिक्षण तिने लहान मुलांना दिले. याशिवाय १५० कंदील बनवीत त्यांची विक्रीही तिने केली. यासाठी समाजमाध्यमाचा पुरपूरे उपयोग केल्याचे फाल्गुनीने सांगितले. इन्स्टाग्राम आणि व्हॉट्स-अप माध्यमातून कंदील विक्रीचे संदेश तिने पाठविले, त्याला प्रतिसाद देत अनेकांनी या कंदिलांची खरेदी केली. याशिवाय सामाजिक बांधिलकी म्हणून एका सामाजिक संस्थेला मोफत फाल्गुनीने कंदील बनवून दिले. तसेच कागदी पटय़ा दुमडून तयार केलेल्या वजनाने हलक्या अशा आभूषणांची विक्री समाजमाध्यमांच्या बळावर तिने दिवाळीच्या काळात केली.\nया भारतीय कंपनीला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पसंती\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nपर्यावरण विज्ञान विषयातून यंदाच्या वर्षी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या संजुक्ता मोकाशी ही गेली तीन वर्षे दिवाळीच्या दिवासांमध्ये चॉकलेट विकण्याचा व्यवसाय करीत आहे. विशेष म्हणजे घरघुती पातळीवर चॉकलेट तयार करून आणि त्याला पर्यावरण संवर्धनाची जोड देत संजुक्ता दिवाळीत हा व्यवसाय करते. वेगवेगळ्या चवींची आणि आकाराची चॉकलेट तयार करणे ही संजुक्ताची खासीयत आहे. गेल्या वर्षी वर्तमानपत्रांची टोपली तयार करून त्यामध्ये चॉकलेट भरून संजुक्ताने विक्रीमध्ये नावीन्य आणले होते, यंदा अशाच पद्धतीने मातीचा ‘ट्रे’ तयार करून त्यामध्ये चॉकलेट विक्री करण्याची शक्कल संजुक्ताने लढवली आणि त्याला ग्राहकांनीदेखील मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद दिला. आईच्या सहकार्याने संजुक्ताने वेगवेगळ्या प्रदर्शनांच्या माध्यमातून चॉकलेटची विक्री केली. या विक्रीतून झालेली मिळकत माझ्यासाठी दिवाळीनंतरचा ‘बोनस’ असल्याचे संजुक्ता सांगते.\nरु ईया महाविद्यालयात कला शाखेच्या अखेरच्या वर्षांला असणाऱ्या सुकन्या नाईक या विद्यार्थिनीने दिवाळीत दिवेविक्रीचा व्यवसाय केला. हस्तकौशल्याकडे लहानपणापासूनच ओढा असल्याने आकर्षक वस्तू तयार करून मित्र-मत्रिणींना भेट म्हणून देण्याचा तिचा छंद. यातूनच व्यवसायात रूपांतर करून वर्षभरापूर्वी तिने दिवे तयार करण्यास सुरुवात केली. दिव्यांवरचे सुंदर हस्तकौशल्य अनेकांना आवडल्याने तिचा व्यवसाय यशस्वी झाला. यासाठी तिने आई-वडिलांकडून पसे घेऊन या हंगामी उद्योग सुरू केला. समाजमाध्यमाच्या साहाय्याने तयार केलेल्या आकर्षक दिव्यांचे छायाचित्र तिने अनेकांना पाठविले. त्याद्वारे तिला ४० ते ४५ ऑर्डर मिळाल्या. मुख्य म्हणजे या माध्यमातून मला आत्मविश्वास मिळाला असून दुसऱ्या बाजूने आर्थिक फायदा झाल्याचेही सुकन्या हिने सांगितले.\nयंदाच्या दिवाळीत दादरच्या बाजारात सर्वाचे लक्ष कापडी आणि लोकरीच्या कंदिलांनी वेधून घेतले होते. या कंदिलांची निर्मिती करणाऱ्या विघ्नेश जांगळी याची खऱ्या अर्थाने पुढील शैक्षणिक वर्षांची तरतूद या कंदिलांच्या विक्रीतून झाली आहे. विघ्नेश जे.जे.कला महाविद्यालयात अप्लाइड आर्ट या विभागात दुसऱ्या वर्षांत शिकत आहे. या वर्षी त्याने सहा हजारांहून अधिक निरनिराळ्या रंगसंगतीचे कंदील दादर व मुलुंड येथील बाजारात विक्रीसाठी ठेवले होते. दर वर्षी कंदिलांच्या दहा-बारा डिझाइन बाजारात आणण्याचा विघ्नेशचा प्रयत्न असतो. कपडा आणि लोकरीच्या धाग्यापासून तयार करण्यात आलेले कंदील टिकाऊ असल्याने त्यांना मोठी मागणी असते. त्यामुळे खप मोठा होत असल्याचे विघ्नेश सांगतो. या सगळ्या व्यवसायातून मिळालेल्या नफा पुढील शिक्षणाकरिता उपयोगात येईल असे, विघ्नेश याने आवर्जून सांगितले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nएका सफरचंदासाठी तिला मोजावे लागले ३३ हजार \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nया भारतीय कंपनीला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पसंती\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b83845&lang=marathi", "date_download": "2018-04-26T13:39:32Z", "digest": "sha1:PDCM5EZWXIC3YDYZKJQ4XUI4H43CXKKC", "length": 5531, "nlines": 67, "source_domain": "www.rasik.com", "title": "मराठी पुस्तक मर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ - खंड १, marathi book marDhekarAMchI kavitA : svarUpa ANi saMdarbha - khaMDa 1 marDhekarAnchI kawitA : swarUpa ANi sandarbha - khanDa 1", "raw_content": "\nमर्ढेकरांची कविता : स्वरूप आणि संदर्भ - खंड १\nबाळ सीताराम मर्ढेकर हे आधुनिक मराठी काव्यपरंपरेतील श्रेष्ठ व युगप्रवर्तक नवकवी होत. त्यांच्या कवितेमध्ये, भिन्न भिन्न पिढ्यांच्या व काव्यविषयक भूमिकांच्या समीक्षांना समाधान व आव्हान-दोन्ही देण्याचे सामर्थ्य आहे. मर्ढेकरांची कविता: स्वरूप आणि संदर्भ हा डॉ. विजया राज्याध्यक्ष यांचा द्विखंडात्मक ग्रंथ म्हणजे मर्ढेकरांच्या कवितेचा संशोधनपूर्वक केलेला सर्वांगीण अभ्यास होय. या पहिल्या खंडात, सुरूवातीला मर्ढेकरांच्या कवितेवरील समीक्षेचे संक्षिप्त समालोचन व एकूण नवकाव्याविषयी चर्चा केलेली आहे. त्यानंतर मर्ढेकरांच्या कवितेतील आशयसूत्रे आणि मर्ढेकरांची काव्यशैली व प्रतिमासृष्टी यांच्या विवचनातून मर्ढेकरांच्या कवितेचे स्वरूप उलगडून दाखविले आहे. तसेच मर्ढेकरांच्या कवितेवरील आक्षेप, तिचा समकालीन व पुढील कवींवर पडलेला प्रभाव, मर्ढेकरांची परंपरा आणि मर्ढेकरांच्या कवितेचे सामर्थ्य व मर्यादा यांचाही सखोल विचार मांडलेला आहे. डॉ. विजया राज्याध्य्क्ष यांचा आणि आस्वादक व विश्लेषक समीक्षादृष्टी यांचा विरळा संयोग असणारा, हा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त आहे.\nOther works of विजया राजाध्यक्ष\nमर्ढेकरांची कविता: स्वरूप आणि संदर्भ - खंड २\nबहुपेडी विंदा : खंड - २\nबहुपेडी विंदा : खंड - १\nतो प्रवास सुंदर होता\nआधुनिक मराठी कवयित्रींची कविता\nमराठी रियासत - खंड १ ते ८\nश्रीनिसर्गदत्तमहाराज आणि अनेक साधक यांचा सुखसंवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} {"url": "https://full2dhamaal.wordpress.com/2012/03/18/%E0%A4%95%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A4%B5/", "date_download": "2018-04-26T13:12:15Z", "digest": "sha1:GIRQQNDSBQELPFIHHU75FYJW4GUG6QOC", "length": 3571, "nlines": 73, "source_domain": "full2dhamaal.wordpress.com", "title": "कहानी….एक अनुभव…. | full2dhamaal", "raw_content": "\nमला भारतीय संघ आवडतो….\n← शाळा आणि विषय….मराठी….\nमला ज्या गोष्टी मनापासून आवडतात त्यात सिनेमा प्रथम…\nसध्या रोज एक तरी सिनेमा बघायला मिळतो..\nकाही असेच नकळत मिळतात तर काही वाचल्याने..\n“कहानी” हा सिनेमा मात्र वाचल्या मुळे समजला…\nतुम्ही बघितला आहे हा सिनेमा\nनसेल तर जरूर बघा..\nकुठलेही मोठे कलाकार नाहीत, मोठे सेट्स नाहीत, मारामारी नाही आहे ते फक्त…\nह्या सिनेमाची कथा सांगणे किंवा सांगायला लावणे हा त्या सिनेमाचा अपमान आहे…\nतुम्ही जर मी आधी सुचवलेले सिनेमे बघितले असतील आणि\nजर ते तुम्हाला आवडले असतील तर ही सिनेमा तुम्ही नक्की बघाल…\nयावर आपले मत नोंदवा\n← शाळा आणि विषय….मराठी….\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nएक अंकी नाटक “तेरी मेरी यारी तो…..”\nआपले बुवा बरे आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%86%E0%A4%B5_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%87_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B", "date_download": "2018-04-26T13:36:13Z", "digest": "sha1:DRLB2RDHIFLAWPVFD4APZPKJPFIA4U5O", "length": 3794, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "होआव काफे फिल्हो - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८९९ मधील जन्म\nइ.स. १९७० मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ फेब्रुवारी २०१४ रोजी ००:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://www.dhananjaymaharajmore.com/category/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4/", "date_download": "2018-04-26T13:01:13Z", "digest": "sha1:GXUFJE5FDGTWZVAFIIL4XQUN6FN24O4N", "length": 9640, "nlines": 153, "source_domain": "www.dhananjaymaharajmore.com", "title": "व्रत Archives | धनंजय महाराज मोरे", "raw_content": "\nश्री नवनाथ कथासार ग्रंथाच्या पारायणाची पूर्वतयारी\nसोळा प्रकारची पत्री पाने मंगलागौरीच्या पूजेला लागते. मंगळागौरी\nधार्मिक पौराणिक व्रत संख्या\nसोळा प्रकारची पत्री- १ अशोक, २ अघाडा, ३ कण्हेर, ४ चाफा, ५ जाई, ६ डाळिंब, ७ तुळस, ८ दूर्वा, ९ धोतरा, १० पुन्नाग (नागचाफा), ११ बकुल, १२ बेल, १३ बोर, १४ रुई, १५ विष्णुक्रांता व १६ हदगा. अशी सोळा प्रकारची पत्री मंगलागौरीच्या पूजेला लागते. (ब्रतराज) संकलक : धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj […]\nMore by धनंजय म. मोरे\nसोळा प्रकारच्या जपमाळ जपमाल\nधार्मिक पौराणिक व्रत संख्या\nसोळा प्रकारच्या जपमाळा- १ करमाला, २ वर्णमाला, ३ माणिमाला, ४ रुद्राक्ष, ५ तुळसी, ६ शंख, ७ पद्मबीज, ८ जीवपुत्रक, ९ मोतीं, १० स्फटिक, ११ मणि, १२ रत्न, १३ सुवर्ण, १४ चांदी, १५ चंदन आणि १६ कुशमूळ (दर्भमूळ). संदर्भ: (श्रीगायत्रीजप–जज्ञविधि) संकलक : धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More (B.A./D.J./D.I.T.) […]\nMore by धनंजय म. मोरे\nअर्धोदय पर्व ARDHODAY PARV\nईतर लेख धार्मिक व्रत\nअर्धोदय पर्व-पौष व ॥ अमावास्येचा प्रथम भोग रविवारा व श्रवण नक्षत्राचा मध्यभाग व व्यतिपाताचा अत्यंभाग हे यो असले म्हणजे अर्धोदयपर्व होय. याचें पुण्य कोटि सूर्यग्रहणासमान आहे. (धर्मसिंधु) अर्धोदय –१) मास – पौष /माघ२) तिथी- अमावस्या३) वासर – रविवार४) योग- व्यतिपात५) नक्षत्र – श्रवण अशा पाच गोष्टी एकत्र आल्या असता “अर्धोदय” पर्व म्हणतात. त्याचे महत्व कोटीसूर्यग्रहणाइतके असते.या पैकी […]\nMore by धनंजय म. मोरे\nहवी ती माहिती शोधा\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nDhananjay GAYAK KIRATNKAR CONTACT Maharaj MAHARAJ CONTACT more MRIDANG MRUDANG ORGAN PAKHWAJ TABLA WADAK WARKARI CONTACT अभंग आरती किर्तनकार कीर्तन कीर्तनकार गायक ग्रंथ दिंडी अभंग दुर्गे दुर्घट भारी देवीची आरती संस्कृत आरती धनंजय नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ पाऊली भजन भागवतकार मनुस्मृती manusmruti manu smrutu महाराज महाराज फोन मालिका मृदंग मोरे वादक वारकरी अभंग वारकरी भजन वारकरी भजनी मालिका वारकरी मालिका वारकरी संपर्क संतांचे अभंग संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा सार्थ ज्ञानेश्वरी सॉफ्टवेअर\nधनंजय महाराज मोरे, मु. मांगवाडी, पो. भर, ता. रिसोड, जिल्हा वाशिम (विदर्भ)- 444506\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "https://www.dhananjaymaharajmore.com/uncategorised/2110/", "date_download": "2018-04-26T13:07:56Z", "digest": "sha1:JOVQYBKG2L2HLJVJ7KWD22SSOKNSEEMZ", "length": 26060, "nlines": 184, "source_domain": "www.dhananjaymaharajmore.com", "title": "मांगवाडी गावांत मातंग समाजाला 2018 सालातही मंदिर प्रवेश नाही. | धनंजय महाराज मोरे", "raw_content": "\nश्री नवनाथ कथासार ग्रंथाच्या पारायणाची पूर्वतयारी\nमांगवाडी गावांत मातंग समाजाला 2018 सालातही मंदिर प्रवेश नाही.\nमांगवाडी गावांत मातंग समाजाला 2018 सालातही मंदिर प्रवेश नाही.\nमांगवाडी गावांत मातंग समाजाला 2018 सालातही मंदिर प्रवेश नाही.\nमांगवाडी हे गांव ता. रिसोड जिल्हा वाशिम विदर्भात असून गावात प्रमुख मंदिर म्हणून ग्रामदैवत हनुमंताचे मंदिर आहे, त्या मंदिरात हिंदू धर्मानुसार हिंदूंच्या सर्व जातीच्या लोकांना दर्शन, पूजा, आणि संबंधित धार्मिकविधी शास्त्रोक्त पद्धतीने किंवा भक्तिभावाने करण्याचा त्या मातंग समाजाच्या लोकांना धार्मिक अधिकार पूर्णपणे आहे.\nकरण्याचा अधिकार असून सुद्धा त्यांना मंदीर प्रवेश दिला जात नाही हा एवढा मोठा अन्याय राऊत हा समाज अनेक पिढ्यांपासून सहन करत आहे परंतु आजपर्यंत याला कोणीही वाचा फोडली नाही म्हणून भारतीय संविधानाने दिलेला हक्क आणि शास्त्राने दिलेला अधिकार एवढा असून सुद्धा केवळ अज्ञानापोटी शंकराच्या जोरावर दलित समाजाला मंदिराच्या प्रवेश दिला जात नाही\nवारकरी संप्रदायातील परंपरागत अखंड हरीनाम सप्ताह मांगवाडी गावांत होत असतो या वारकरी संप्रदायामध्ये अनेक जातीतील संत झालेले आहेत त्यामध्ये\nसंत तुकाराम ९६ कुळी मराठा/कुणबी.\nसंत चोखोबा, संतचोखोबा सोयराबाई, सोयराबाईंनी ९२ अभंग लिहिले . संत बंका महाराज. संत चोखोबांचा मुलगा कर्ममेळा. हे महार\nएकनाथ, निळोबाराय, रामदासस्वामी, ज्ञानेश्वरादि भावंडे, हे ब्राम्हण\nसंत भगवानबाबा , संत वामनभाऊ, संत भीमसिंग महाराज, हे संत वंजारी\nसंत संताजी महाराज जगनाडे हे तेली\nसंत गोरोबाकाका हे कुंभार\nसंत सेना महाराज हे न्हावी (वारीक)\nकान्होपात्रा ही तर वेश्येची मुलगी.\nअसे असूनही आजही मांगवाडी येथील मातंग समाजाला मंदिरात प्रवेश नाही.\nमांगवाडी मध्ये दरवर्षी वारकरी संप्रदायाचे भजनी मंडळ आणि हनुमान संस्थान आणि गांवकरी मंडळी यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताह होत असतो.\nतसेच दर पंधरा दिवसाला एकादशी चे भजन सकाळी द्वादशी पारणे म्हणजे पंगत आणि वार्षिक कार्यक्रम सुरू आहेत तरी हनुमान मंदिरात दलितांना मंदिर प्रवेश नाही.\nपण हिंदू धर्मातील एक असलेले मांग मात्र चालत नाही ही माझ्या गावातील शोकांतिका आहे.\nवारकरी संप्रदायातील संत मात्र वेगळे सांगतात,\nयाता याती धर्म नाही विष्णुदासा| निर्णय हा ऐसा वेदशास्त्री\n४२५ वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी म्हटले होते \"याता याती धर्म नाही विष्णुदासा .निर्णय हा ऐसा वेदशात्री \"तुकाराम महाराज म्हणतात कोणत्याही माणसाला जात, धर्म, नसते.हे एक वेधशात्राचा निर्णय आहे ४०० वर्षांपूर्वी तुकाराम महाराजाला ते समजले होते परंतु या आधुनिक युगात सुशिक्षित तरुणानं देखील समजले नाही कारण येथील तरुणानं जातीमध्ये गुंतीले आहे एखाद्या महापुरुषांचा इतिहास चुकीचा सांगून त्या तरुणाला भडकवले जाते .\nयारे यारे लहान थोर\nयाती भलते नारी नर\nसंतांच्या मध्ये जवळ सर्वच जातीमध्ये समावेश आहे\nखरे तर जातीबदल दहाव्या शतकापर्यंत मुक्त तर नंतरही, अगदी एकोणिसाव्या शतकापर्यंत तरी, तुरळक प्रमाणात का होईना होत होता याचीही प्रमाणे आहेत. मग जातीव्यवस्था बंदिस्त होती हे मिथक कोठून आले\nअस्पृश्यता वैदिक साहित्यात दिसते ती फक्त दोन जातींबद्दल (श्वपच व चांडाळ) व त्या जातीही नष्ट होऊन किमान दोनेक हजार वर्ष झालीत. मध्ययुगात ज्या जाती अस्पृष्य मानल्या जात होत्या त्यांची नांवे कोठेही आणि कोणत्याही , अगदी मध्ययुगीन वैदिक स्मृतींतही येत नाही. शिवाय इतिहास पहावा तर त्या अस्पृश्यतेचे मानदंडही गोंधळात टाकनारे आहेत. उदा. महार हे किल्लेदार, पाटील व वतनदारही होते. मातंग, महार, बेरड या अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींची छोटी का होईना राज्येही होती याचेही पुरावे आहेत. महर्षि वि. रा. शिंदेंनीही यावर प्रकाश टाकला होता. एका प्रांतात जी जात अस्पृश्य आहे तीच जात दुस-या प्रांतात स्पृश्य आहे हाही विचित्र प्रकार दिसतो. धोबी जात हे याचे एक उदाहरण आहे. असे का याचे समाधानकारक उत्तर नाही. ही सारी प्रत्यक्ष उदाहरणे घेतली तर एक ग्रंथ होईल. ही उदाहरणे इतिहासकारांना माहित नाहीत असेही नाही. पण असे असुनही जातीसंस्थेची निर्मिती व वर्तमानातील जातीव्यवस्था, अस्पृश्यता यांच्य मुळांबाबत प्रचंड संभ्रम आहे. हा संभ्रम निर्माण केला गेलेला आहे. म्हणजे ती सामाजिक वास्तवे असुनही त्याची मुळे नेमके काय आहेत याचे वास्तवदर्शी आकलन अस्तित्वात नसणे ही मोठी समस्या आहे. आणि गंमत म्हणजे हा संभ्रम सर्वांना हवाच आहे. नवीन प्रकाश कोणत्याही गटाला सहन होत नाही हे माझे व्यक्तीगत निरिक्षण आहे. कारण या भ्रमांत अनेकांचे स्वार्थ लपलेले आहेत.\nमातंग किंवा मांग ही महाराष्ट्रातील जात आहे. केतकीपासून (केकताडापासून) दोरखंड बनविणे हा मांगांचा मूळ पारंपरिक व्यवसाय होता. याखेरीज झाडू बनवणे, घराला शुभप्रसंगी बांधायची तोरणे बनवणे हे देखील त्यांचे पारंपरिक व्यवसाय होते. पण काळाच्या ओघात पारंपरिक व्यवसाय बंद पडून मांगांचे रोजगार बंद झाले. मातंग भारतीय संविधानाच्या कायद्याप्रमाणे अनुसूचित जाती मध्ये मोडले जातात.\nगुन्हेगाराला फाशी देण्याचे काम मांगाचे असे.[ संदर्भ हवा ]\n२.२छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ ते स्वातंत्र्यपूर्व काळ\n५मांग जातीतील उल्लेखनीय व्यक्ती\n६मांग जातीची माहिती देणारी पुस्तके\nमांग जातीत किमान १२ पोटजाती असून हा समाज बारा बलुतेदारांपैकी एक समजला जातो. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीमध्ये मातंग समाज दुसऱ्या क्रमांकावर आहे. सन २००१ च्या जनगणनेनुसार २० लाख लोकसंख्या मातंगांची होती. मातंग समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात कोकण वगळता सर्वत्र आढळते. मातंग समाज हा हिंदुत्ववादी असून तो आपली कुलदैवत असलेल्या खंडोबाची आराधना करतो.\nग्रहणाच्या वेळी मांग लोक ‘दे दान सुटे गिराण’ अशी साद घालत गावातून दान मागायचे. सूर्य-चंद्रांना गिळणारे राहू-केतू मांगांचे पूर्वज आहेत अशी यामागची लोककथा आहे. राहू-केतू यांच्यापासून सूर्य-चंद्रांचे ग्रहण सुटावे म्हणून मांगांना ग्रहणकाळात ग्रामस्थांकडून दान दिले जात असे.\nछत्रपती शिवाजी महाराजांचा काळ ते स्वातंत्र्यपूर्व काळ\nमातंग समाज हा मुळचा रांगडा, आक्रमक तरीही प्रामाणिक तसेच गावचा संरक्षणकर्ता समाज. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील गडांचे घेरे, चौक्या, पहारे तसेच काही ठिकाणी किल्लेदारीची जबाबदारीही मातंग समाजाकडे होती. शिवकाळात मातंगांच्या शौर्याची काही उदाहरणे सापडतात. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून रायगडावर तोफ चढवणारे ‘सर्जेराव मांग’ व बाजी पासलकर या महाराजांच्या शिलेदाराची उमदी घोडी चोरून विजापूरकराला भेट देण्यासाठी घेऊन जाणाऱ्या मर्कतराव व सोनू दळवीचा कर्दनकाळ ठरलेले बाजी पासलकरांचे विश्वासू सहकारी ‘येल्या मांग’ हे आहेत. शिवकालीन बखरीत व पोवाड्यात यांचा उल्लेख आढळतो. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी मातंग, रामोशी अशा आक्रमक जातींना गुन्हेगार ठरवलं. त्यांना गावांतून तडीपार केले, त्यांच्यावर खोटे आरोप लावले, तेव्हा मातंग समाजाने इंग्रजांच्या विरोधात गांवागांवातून संघर्ष केला. मातंग समाजातील आद्यगुरू श्री. लहुजी राघोजी साळवे यांनी आपल्या तालमीतून कुस्त्यांचे डाव, तलवार चालविणे, लाठ्या-काठ्या चालविणे याचे प्रशिक्षण लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर, वि. दा. सावरकर, महात्मा फुले, वासुदॆव बळवंत फडके इत्यादींना दिले. या मंडळींच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले.\nवर्षानुवर्षांपासून गावातील वाद्यवृंद म्हणूनदेखील मातंग समाजाची वेगळी ओळख आहे. ‘कुणब्याघरी दाणं अन मांगाघरी गाणं’ म्हणजे कुणब्यांकडे धान्य व मातंगांकडे गाणे,अशी ग्रामीण भागात म्हण प्रचलित आहे. गावातील यात्रा, मिरवणुका, हर्षसोहळे यात वादन व त्यातही हलगीवादन मातंगांकडूनच केले जाते. हलगीवादनाचे सादरीकरण आजही गावागावांत मातंगांकडून होते. ही कला आता सातासमुद्रापारही गेली आहे. हलगी, संबळ, दिमडी, डफ ही विशेषेकरून मातंगांची पारंपारिक लोकवाद्ये आता प्रसिद्धीच्या झोतात आली आहेत.मातंग समाजातील स्त्रिया ह्या दयीनीचे काम करत होत्या.\nमातंग समाजातील बांधव आज त्यांचा परंपरागत दोरखंड तयार करणे, झाडू तयार करणे इत्यादी. व्यवसायांपासून अलिप्त होऊन शैक्षणिकदृष्ट्या अधिक प्रगत होऊ लागला आहे. परंपरागत शेतजमीन असलेली मातंग मंडळी आपली शेती सांभाळत आहेत. याखेरीज सरकारी, खाजगी नोकऱ्यांमध्ये तसेच उद्योजकतेकडे मातंग समाज बांधव वाटचाल करू लागला आहे. एकेकाळी बेडर आणि रांगडा असलेला हा समाज इतर क्षेत्रांतही आपले रांगडेपण सिद्ध करतोय.\nउचले, ककरकाढे, खानदेशी, गारुडी, घोडके, डफळे, दखने, पिंढारी, मदारी, मांगेला, वऱ्हाडे,, वगैरे.\nमांग जातीतील उल्लेखनीय व्यक्ती\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nउपदेश पर अभंग वारकरी किर्तन साठी धनंजय महाराज मोरे\nमांगवाडी (मंगलवाडी) ता. रिसोड जिल्हा वाशिम Mangwadi Mangalwadi Tq. Risod Dist. washim\nहवी ती माहिती शोधा\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nDhananjay GAYAK KIRATNKAR CONTACT Maharaj MAHARAJ CONTACT more MRIDANG MRUDANG ORGAN PAKHWAJ TABLA WADAK WARKARI CONTACT अभंग आरती किर्तनकार कीर्तन कीर्तनकार गायक ग्रंथ दिंडी अभंग दुर्गे दुर्घट भारी देवीची आरती संस्कृत आरती धनंजय नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ पाऊली भजन भागवतकार मनुस्मृती manusmruti manu smrutu महाराज महाराज फोन मालिका मृदंग मोरे वादक वारकरी अभंग वारकरी भजन वारकरी भजनी मालिका वारकरी मालिका वारकरी संपर्क संतांचे अभंग संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा सार्थ ज्ञानेश्वरी सॉफ्टवेअर\nधनंजय महाराज मोरे, मु. मांगवाडी, पो. भर, ता. रिसोड, जिल्हा वाशिम (विदर्भ)- 444506\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/11/blog-post_91.html", "date_download": "2018-04-26T13:38:05Z", "digest": "sha1:HIOTCWAF225MEBNE7QZEKDPNSZXB7DZQ", "length": 27639, "nlines": 194, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: नोटाबंदी आणि ‘अनटचेबल्स’", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nविधानसभेच्या राजकारणात शिवसेनेला स्थान मिळाले त्याला आता पाव शतकाचा काळ उलटून गेला आहे. १९९० सालात शिवसेनेचे ५४ आमदार निवडून आले आणि विरोधी नेतेपदी मनोहर जोशी यांची निवड झाली. शरद पवार चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले होते आणि गृहखाते त्यांच्याकडेच असताना, त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी अरूण मेहता त्याच खात्याचे राज्यमंत्री झालेले होते. योगयोग असा, की आरंभीच्या काळात अरूण मेहताही शिवसेनेचेच नेते होते. मनोहर जोशी यांच्यासमवेत मेहतांनी शिवसेनेच्या अनेक प्रचारसभा गाजवलेल्या होत्या. असे दोन नेते १९९१ सालात एकाच शिष्टमंडळातून उल्हासनगरला गेलेले होते आणि तिथे मनोहर जोशींनी काढलेले उदगार आजही आठवतात. रिंकू पाटील नावाच्या विद्यार्थिनीला परिक्षाकेंद्राच्या वर्गातच रॉकेल ओतून जाळण्यात आल्याची भीषण घटना घडली होती. त्याचा राज्यव्यापी गदारोळ झाल्याने सर्वपक्षीय शिष्टमंडळ तिथे पाठवण्यात आलेले होते. तर राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर तुटून पडताना मनोहर जोशींनी मुंबई परिसराचे शिकागो झाले आहे, असे म्हटलेले होते. जगात अराजकला तीच उपमा दिली जात होती. कारण एका जमान्यात शिकागो या अमेरिकेतील महानगराचा कारभारच अल कापोन नावाचा मफ़िया हाकत होता आणि त्याला कुठला कायदा वा सरकार वेसण घालू शकलेले नव्हते. त्याच्या मर्जीनुसार न्यायाधी्श, पोलिस आयुक्त, राज्यकर्तेच नव्हेतर तमाम राजकारणीही त्याची कठपुतळी म्हणून वागत होते. अल कापोन हा माफ़िया बॉस होता. त्यामुळेच जगात कुठेही गुन्हेगारी शिरजोर झाली, तर त्याला शोकागो झाले म्हणायची फ़ॅशन झालेली होती. जसे आजकाल सर्जिकल स्ट्राईक म्हणायची फ़ॅशन आहे. पण फ़ार काळ कापोन मस्तवालपणा करू शकला नव्हता. त्याला पुरून उरणारा एक अधिकारी उदयास आला आणि त्याने कापोनचे साम्राज्य धुळीस मिळवलेले होते. आज त्याचे स्मरण का व्हावे\nहजार पाचशेच्या नोटा रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी दिर्घकालीन काळापैसा व समांतर अर्थव्यवस्था निकामी कशी करणार, हा प्रश्न विचारला जात आहे. अर्थशास्त्रज्ञ आणि अनेक जाणकार मोदींच्या निर्णयावर जितके प्रश्न विचारत आहेत, तसेच प्रश्न अल कापोनच्या शिकागोतील गुन्हेगारी साम्राज्याबद्दल विचारले गेले होते. कापोन व त्याच्या गुन्हेगारीला संपवणेच अशक्य मानले जात होते. पण इलियट नेससारख्या एका माणसाने त्यावर उपाय काढला होता आणि यशस्वीरित्या सिद्धही करून दाखवला होता. तो सगळा प्रकार तेव्हा चमत्कार म्हणून बघितला गेला. त्या कारवाईला मोजक्या प्रामाणिक अधिकार्‍यांच्या कर्तबगारीने यशस्वी केले होते आणि त्यांना पुढल्या काळात ‘अनटचेबल्स’ अशा नावाने ओळखले गेले. त्यावर अनेक पुस्तके शेकडो लेखही लिहीले गेले. चित्रपटही निघाला. मात्र ती कारवाई अंमलात आणण्याविषयी अनेकांच्या मनात शंका होत्या. त्यामागची कल्पनाच जगावेगळी व अजब होती. कापोनचे गुन्हेगारी साम्राज्य अभेद्य मानले जात होते. संघटित गुन्हेगारीतून येणारा अफ़ाट फ़ायदा व पैसा; यामुळे कुणालाही भ्रष्ट करण्याची, विकत घेण्याची वा संपवून टाकण्याची ताकद त्याने आत्मसात केली असल्याची प्रत्येकाला खात्री वाटत होती. म्हणूनच त्याला वेसण घालणे वा संपवणे सर्वांनाच अशक्य वाटत होते. ते एक दुष्टचक्र होते. गुन्हेगारी लाभदायक होती. त्यातून मिळणारा अफ़ाट पैसा पोलिस व सरकारी यंत्रणेला किड लावत होता. त्यामुळे गुन्हेगारी अधिक शिरजोर व्हायची आणि म्हणूनच गुन्हेगारी वा बेकायदा कृत्ये अधिक सुरक्षित झालेली होती. अधिक पैसा, अधिक भ्रष्टाचार व अधिक गुन्हेगारी असे ते दुष्टचक्र भेदण्याची कुणाला हिंमत होत नव्हती आणि तशी शक्यताही वाटत नव्हती. तशी इच्छाशक्तीही सर्वजण गमावून बसलेले होते. पण इलियट नेस हा त्याला अपवाद होता. तो एक सामान्य पोलिस अधिकारी होता.\nपण इलियट नेसकडे वळण्यापुर्वी अल कापोनचे साम्राज्य समजून घ्यावे लागेल. आपण इथे आज ज्याला काळापैसा वा समांतर अर्थव्यवस्था म्हणतो, तशीच त्याची व्यवस्था होती. त्याच्याच पैशावर निवडणुका जिंकल्या जात होत्या आणि अधिकार्‍यांच्या नेमणूका वा बदल्या व्हायच्या. अगदी कुठल्याही पक्षाचे शिकागोतील उमेदवार कापोनच्या मर्जीने ठरायचे आणि कुठल्या विभागात कुठला गुन्हेगारी धंदा वा कायदेशीर व्यवसाय व्यापार कोणी करायचा, तेही कापोनच ठरवू शकत होता. आपल्याकडे आज त्याला काळापैसा असे संबोधले जाते. सहाजिकच कापोनला हात लावणे वा त्याचे साम्राज्य उध्वस्त करणे कायद्याला वा न्यायव्यवस्थेलाही अशक्य होते. कारण ते अभेद्य दुष्टचक्र असल्याची ठाम समजूत प्रत्येकाने करून घेतलेली होती. पण ती भेदावी असे वाटणारेही अनेकजण होते. त्यात पोलिस व प्रशासकीय अधिकारी वा समाजसेवी राजकारणीही होते. मात्र त्यांना उपाय सापडत नव्हता. ते सतत त्यावर विचार करत होते आणि चाचपडत होते. त्यामध्ये एक माजी अटर्नी जनरलचा समावेश होता आणि काही उद्योजक प्राध्यापकही होते. असा गट कापोनला संपवायचा विचार करत होता. आपल्याकडे मध्यंतरी लोकपाल आंदोलनाच्या निमीत्ताने एक सिव्हील सोसायटी नावाचा गट निर्माण झाला होता, तसाच हा काहीसा आठ दशकापुर्वीचा शिकागोतला गट होता. तेव्हाच इलियट नेस शिकागो पोलिसात एक सामान्य अधिकारी होता. त्याला आपल्या अंगावरच्या वर्दीचीही शरम वाटत होती. तो स्वच्छ चारित्र्याचा असला तरी प्रशासनाचा भाग म्हणून त्याला आपणही कापोनचे कुत्रे असल्याच्या अपराधगंडाने पछाडले होते. म्हणून तोही कापोन साम्राज्य संपवण्याच्या विचाराने व्यग्र होता. त्यातून त्याला काही कल्पना सुचल्या आणि त्याचाच नातलग सिव्हील सोसायटी गटात असल्यामुळे नेसने आपली कल्पना त्या ज्येष्ठाच्या कानी घातली होती. तिथून ‘अनटचेबल्स’ची सुरूवात होते.\nजेव्हा कुठलीही अनाकलनीय भलतीच गोष्ट समोर येते, तेव्हा ती जुन्या मापदंडाने मोजता येत नाही आणि म्हणूनच जुन्या निकषावर तिचे मूल्यांकन होऊ शकत नाही. परिणामी त्याबद्दलचे आकलन व निदानच चुकीचे ठरत असल्याने, नव्या अपवादात्मक मार्गानेच त्याकडे बघावे लागते. कापोनचे गुन्हेगारी साम्राज्य आवाक्याबाहेरची गोष्ट असल्याने, कायदेशीर मार्गापेक्षा वेगळ्या प्रकाराने त्याचा निचरा करण्याचा विचार आवश्यक होता. इलियट नेसनेही तसाच पर्याय शोधलेला होता. मात्र त्यासाठी आवश्यक असलेले अधिकार व साधने त्याच्यापाशी नव्हती. म्हणूनच त्याने त्या अभ्यासक गटासमोर आपली कल्पना मांडली आणि त्यापैकी एकाने त्याची व अमेरिकन अटर्नी जनरलची भेट घडवून आणली. कारण अमेरिकन कायदा व्यवस्था हाताळणारा तो सरकारी प्रमुख वकीलही कापोन समोर हात टेकून बसला होता. तोही पर्याय शोधत होता. इलियट नेसची अपवादात्मक कल्पना त्याला आवडली. पण नेसही प्रामाणिक आहे की अधिक पैसे काढण्यासाठी अधिक अधिकार मागतोय; अशी त्यालाही रास्त शंका आलेली होती. पण त्याचा गैरसमज नेसने तात्काळ दुर केला. आपल्याला पोलिस असल्याची शरम वाटते आणि आपल्याविषयी शंका असेल, तर हीच कल्पना अन्य कुणा प्रामाणिक अधिकारी पथकाकडून राबवून घ्यावी, असेही नेसने तात्काळ सांगून टाकले. त्यातले काही होणार नसेल, तर नेस पोलिस खात्याची नोकरी सोडणार होता. कारण त्याला पोलिस म्हणजे कापोनचे कुत्रे असल्याच्या भावनेने शरम वाटू लागली होती. अखेर त्याची कल्पना एटर्नी जनरल यांनी स्विकारली आणि ‘अनटचेबल्स’चा खेळ आकाराला येऊ लागला. त्यांच्या पुढे अल कापोनचे गुन्हेगारी साम्राज्य पत्त्याच्या इमल्याप्रमाणे ढासळत गेले. नोटाबंदीचा धाडसी निर्णय त्याची आठवण करून देणारा असल्याने, अनटचेबल्स नव्याने सांगण्याची गरज आहे. (अपुर्ण)\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nमोदी हे वाजपेयी नाहीत\nकोण जिंकला कोण हरला\nनितीश बदल रहा है\nनोटाबंदीचा डाव आणि पेच\nसबसे बडा रुपैया की कायदा\nकाळापैसा, राजकारण, गुन्हेगारी अनटचेबल्स (२)\nअग्रलेखांच्या बादशहाला, तुघलकाचे अनावृत्तपत्र\nमारणारे मेले, उरले कोण\nमराठा मूक मोर्चा आणि ट्रंप\nआम आदमी जाम आदमी\nइमान-दारी बांधलेले स्वातंत्र्याचे योद्द्धे\nदुखणे आधी बारकाईने तपासा\n‘आम्ही सारे’ एका माळेचे मणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1874", "date_download": "2018-04-26T13:23:54Z", "digest": "sha1:KZABWVVEVWFWKYOSROSFEWR6X6VHISTN", "length": 23006, "nlines": 129, "source_domain": "mr.upakram.org", "title": "एकाकी पूर्वांचल | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nशिलांग शहर् म्हणजे नानाविध रगांची मुक्त उधळण आहे. हॅपी व्हॅली ओलांडुन आपण शहराच्या वेशीवर् येतो नि मग डोंगर दर्यांच्या कडे़ खांद्यावर विसावलेलं अवघं शिलांग शहर हिडस्तोवर् आपण आनंदाच्या खोर्यातच असतो. डोळे निवतील् अशा कंच हिरव्या घनराईच कॅनव्हास् सगळ्या शहराला लाभलाय. त्यात निळ्या, तपकिरी नि तांबड्या रंगांची उतरती छप्परं मिरवणार्या घरांच्या रांगा म्हणजे नुसती रंगपंचमी. लहान मोठ्या चौकटीचं डिझाईन काढलेल्या लोकरी शालीत स्वतःला लपेटून् लगबगीत जा ये करणारी माणसं हे सगळ चित्रं जिवंत करतात, त्याला आणखीसच एक वेगळी रंगत् आणतात.\nअडीच लाखांच्या आस पास शिलांगची लोकवस्ती आहे. हे शहर मेघालयाच्या राजधानीचं देशातील सर्वाधिक पावसाचा हा चिमुकला प्रान्त. इथे वर्षातले आठ महिने तरी सतत आपलं \"नभ मेघांनी आक्रमीलेलंच\" साहजिकच जिथं जाल तिथं नी जेंव्हा जाल तेंव्हा सगळीकडेच \"हिरवे हिरवे गार् गालिचे , हरित त्रुणांच्या मखमालीचे \" असा प्रकार.\nगोहाटि विमानतळावर उतरल्यावर जाणवली ती तेथील् दमट हवा. ब्रम्हपूत्र नद म्हणजे समुद्र्च त्याचा हा परिणाम. गोहाटि ची लोकसंख्या २००१ च्या शिरगणतीनुसार ८ लाख होती. गोहाटी हे शहर इ.स. पुर्वी ६ व्या शतकात अस्तीत्वात असल्याचे येथील पुरातत्व विभागाच्या उत्खननातुन निष्पन्न् झाले आहे. कामरुप राजवटीत गोहाटी हे राजधानी चे शहर होते. या शहराला महाभारत कालीन संन्दर्भ देखील आहेत. महाभारतातील नरक आणि भागदत्त राजांच्या राजधानिचे हे शहर, १२-१५ व्या शतकात कामता राजाच्या नाशानंतर या शहराच्या वैभवाला उतरती कळा लागली. कामाख्या देवीचे प्रसिध्द् शक्ती पीठ, नवग्रह मंदिर् आणी बसीस्ता येथील ऐतिहासीक अवशेष या शहराच्या गत वैभवाचे साक्षीदार् आहेत.\nशिलांग ला जाण्यासाठी आपल्याला दक्षीणे कडे जावे लागते. तसे ईशान्य भारतातील कुठ्ल्याहि राज्यात जाण्यासाठी गोहाटि ला यावेच लागते. परस्पर् एका राज्यातुन दुसर्या राज्यात जायला मार्गच नाही इतका हा प्रदेश दुर्गम आहे. गोहाटी ची वेस ओलांडून आपण जरा पुढे आलो की घाट रस्त्याला जी सुरुवात होते, ती थेट तीन साडेतीन तासानंतर् शिलांग येईस्तोवर. घाटाचा चढ सुरु होताच घनराईने गुरफटून टाकलेले डोंगर नजरेला पडतात, हवेतला ब्रम्हपुत्रे काठचा घामटपणा पार निघुन जातो नि एका सुखद गारव्याच्या अनुभवाने आपण मनोमन उमजतो की आपण मेघलयाकडे जात आहोत.\nमेघालयातील् खासी काय् किंवा गारो आणि जयंतीया काय, सगळ्यांचेच इंग्रजी उच्चार् अगदी अधर्, अस्पष्ट. खासी भाषे साठी रोमन लीपी वापरतात्. त्यामुळे अर्थ जरी समजला नाही तरी निदान रोमन स्पेलिंग वरुन् आपण उच्चार तरी करु शकू अशी आपली भोळी समजूत पार् मोडीत निघते. एका पेक्षा एक कठीण शब्द म्हणतांना आपलीच बोबडी वळते.\nआपले शब्द खासी शब्द\nउमनगोट(Umngot) आणी उमस्यू (Umsiew) ही नद्यांची नावं व उमसोसुम (Umsohsum)\nहे शिलांग शहराच्या एका भागाचे नाव. सर्वच दुर्बोध . इथली नावं त्याहुन ताण . ही नावं ऐकल्यावर आपण भारतात आहोत की एखाद्या दक्षीण आशियाई देशाता असा संभ्रम पडतो.\nश्री. प्रशांत महमुनी ()\nही नावं ऐकल्यावर आपण भारतात आहोत की एखाद्या दक्षीण आशियाई देशाता असा संभ्रम पडतो.\nभारत हा दक्षिण आशियाई देश नाही का\nअवांतरः- फोटु डकवा राव.\nसृष्टीलावण्या [26 Jun 2009 रोजी 11:12 वा.]\nही नावं ऐकल्यावर आपण भारतात आहोत की एखाद्या दक्षीण आशियाई देशाता असा संभ्रम पडतो.\nदक्षिण पूर्व आशियाई देशात म्हणायचे असावे. मंडळी, नवोदित / उगवत्या पण उत्साही लेखकांच्या अजाणत्या चुकांकडे दुर्लक्ष करून आपण थोडे त्यांना प्रोत्साहन देऊया.\nता. क. : फोटो मात्र हवेतच. त्या अपराधाला क्षमा नाही :)\nगडद जांभळं, भरलं आभाळ,\nमृगातल्या सावल्यांना, बिलोरी भोवळ\nखोलवरी चिंब बाई, मातीला दरवळ ||\nमी ही असेच म्हणतो.\nनवीन आणि न ऐकलेला विषय कानी पडेल अशी शक्यता दिसते आहे.\n(खोचकपणाचा जाहीर निषेध असो.)\nदक्षिण-पूर्व आशियाई देश म्हणजे आग्नेय आशियाई देश . म्हणजे चीनच्या दक्षिणेचे आणि भारताच्या पूर्वेकडचे. यांत ब्रम्हदेश, कंबोडिया, सयाम, व्हिएटनाम, मलेशिया, इंडोनेशिया वगैरे देश येतात. खासी भाषा ऐकून या देशांची आठवण का व्हावी हे मला समजले नाही. मला नाही वाटत की आपणांपैकी कुणी आग्नेय आशियाई भाषा ऐकल्या असतील. असो, ते महत्त्वाचे नाही.\nमला एक वेगळीच शंका आहे. ज्याअर्थी लेखकमहोदयांचे नांव पुर्वान्चल्‌ आहे, त्याअर्थी त्यांचे वास्तव्य काही कालाकरिता का होईना, त्या ईशान्येकडच्या राज्यांत असावे. या दिशेला जी राज्ये आहेत ती आसाम, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय, नागालॅन्ड आणि अरुणाचल प्रदेश. (यांत सिक्कीम येते की नाही ते माहीत नाही) लेखात जरी तसे स्प्ष्ट म्हटले नसले तरी, या सात राज्यांच्या गटाला पूर्वाञ्‌चल म्हणतात की नाही, याबद्दल संशय वाटतो. उत्तर प्रदेश राज्याच्या अतिपूर्वेकडच्या आणि जिथे भोजपुरी भाषा बोलली जाते त्या भागाला पूर्वाञ्‌चल म्हणतात असा माझा आजतागायत (गैर) लेखात जरी तसे स्प्ष्ट म्हटले नसले तरी, या सात राज्यांच्या गटाला पूर्वाञ्‌चल म्हणतात की नाही, याबद्दल संशय वाटतो. उत्तर प्रदेश राज्याच्या अतिपूर्वेकडच्या आणि जिथे भोजपुरी भाषा बोलली जाते त्या भागाला पूर्वाञ्‌चल म्हणतात असा माझा आजतागायत (गैर)समज होता. त्या समजुतीप्रमाणे उत्तरप्रदेशचे, पहाडीभाषिक उत्तरांचल(हा आता उत्तराखंड झाला), ब्रज, अवध, पूर्वाञ्चल आणि दक्षिणेकडचा मध्यप्रदेशाला लागून असलेला बुंदेलखंड असे भाषिक विभाग होते.(चू.भू.द्या.घ्या.)-वाचक्‍नवी\nअधिक विस्तृत माहिती अपेक्षित होती. पुढील लेखास शुभेच्छा.\nसृष्टीलावण्या [26 Jun 2009 रोजी 14:58 वा.]\nलेख वाचता वाचता मध्येच संपल्यासारखा वाटतो.\nपूर्वी मी बी.एड्. करताना आम्हाला \"पाठ्य योजना\" नावाचा प्रकार असे. त्यात कोणताही विषय शिकविण्यापूर्वी कागदावर विषय, उद्दिष्ट्ये, पाठ्यपद्धती, सारांश लिहिणे हा एक प्रकार होता. नवोदित लेखकांनी तसा विचार करून पहायला हरकत नाही. म्हणजे त्यांना नक्की काय म्हणायचे आहे ते लोकांना कळेल.\nगडद जांभळं, भरलं आभाळ,\nमृगातल्या सावल्यांना, बिलोरी भोवळ\nखोलवरी चिंब बाई, मातीला दरवळ ||\nविश्वास कल्याणकर [27 Jun 2009 रोजी 10:39 वा.]\nआलेल्या नोंदींवरुन असे ल्क्षातआले कि या ब्लाग वरिल सन्माननिय सदस्यांच्या तुलनेत मी खरोखरच नवखा आहे. एक् तर माझ्या डोक्यात खुप काही लिहावयाचे आहे. कारण माझ्या नुकत्याच घडलेल्या मेघालयाच्या प्रवासात मी खुप काही अनुभवलेले आहे आणी ते सर्व मला तुमच्यासोबत शेअर करावयाचे आहे. पण माझी गोची होते ती टायपींग करतांना. मी लिहीलेला लेख लिहायला मला चांगले चार तास लागले त्यात खरडपट्टी च्या नोंदी बघुन माझ्या उत्साहात भर पडली कि काय तेच कळत नाही. तरी हतोत्साहीत न होता मी लिहिणार आहेच .\nमी पुन्हा १२ सप्टेंबर ला गोहाटी ला जाणार आहे एक महिन्यासाठी कारण तेच माझे कार्यक्षेत्र आहे. सुद्न्य् वाचकानी आवश्य्क त्या सुचना जरुर पाठवाव्यात कारण मी त्यांच्या देखील प्रेमात पडलो आहे.\nमला हे सर्व खुपच आवडले आहे.\nसर्व सुचकांचे व्यक्तिशः आभार.\nलिहा हो तुम्ही छान लिहिता.\nकाही मुद्दे सगळे विचारणारच. त्याला इतरजणही उत्तरे देतील. काळजी करू नका.\nमराठी स्पेलचेक वापरण्या विषयी काय मत आहे आपले\nयामुले तुमचा बराच ताण हलका व्हावा\nविश्वास कल्याणकर [01 Jul 2009 रोजी 05:04 वा.]\nमराठी स्पेल चेक ची कल्पना चांगली आहे पण ते कसे करायचे ते कळवा.\nशब्दांचे अर्थ देवनागरी लिपीत लिहावेत म्हणजे उच्चार लक्षात यायला मदत होईल.\nविश्वास कल्याणकर [28 Jun 2009 रोजी 04:18 वा.]\nउच्चार आपल्याला हवे तसे करावेत कारण कसे ही केलेत तरी ते चुकच ठरतात त्यांच्या द्रुष्टिने. सरावाने ते अंगवळी पडतात.\nपूर्वाञ्चल नक्की कुठे आहे\nपूर्वाञ्चल नक्की कुठे आहे हे समजण्यासाठी खालील दुवा उघडून पहा. किंवा, या दुव्यावरील दुसरा म्हणजे खालचा नकाशा पाहणे.--वाचक्‍नवी\nपूर्वांञ्चलाबद्दल आपण देत असलेली माहिती छान आहे. आपण अजून लिहावे.\nआपले नाव , विश्वास कल्याणकर, आपल्या प्रतिसादाच्या ते सुरुवातीला येते. नावाच्या आधी क्लिक करुन लिहायला सुरुवात केली तर ते सही प्रमाणे शेवटी जाईल. मग श्री. प्रशांत महमुनी कोण आहेत त्यांचे स्तुतीपर उद्गार आपल्या बद्दल आहेत का त्यांचे स्तुतीपर उद्गार आपल्या बद्दल आहेत का सेवा भारती या संस्थेच्या कामाची सुद्धा काही माहिती सांगावी\nलेखक महोदय जनकल्याण समितीच्या वतीने प्रवास करत आहेत असे त्यांनी पहिल्या लेखात लिहिले आहे. संघपरिवारामध्ये ईशान्येकडच्या भागाला पूर्वाञ्चल असे म्हणतात असे वाटते. लेखक महोदय कृपया खुलासा करता का\nअजून लिहा आणि फोटो सुद्धा द्या :) माहिती वाचायला आवडेल.\nविश्वास कल्याणकर [04 Jul 2009 रोजी 11:25 वा.]\nसेवा भारती पूर्वांचल ही सामाजिक संस्था पूर्वांचलामध्ये कार्यरत आहे. या कार्याला \"रा.स्व.संघ जनकल्याण समिती महाराष्ट्र प्रांत पूर्वांचल विकास ही संस्था मदतीचा हात देत आहे. मुख्यत्वेकरुन मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम् या राज्यामध्ये\nया योजनेअंतर्गत कार्य् चालू आहे. शैक्षणिक, वसतीग्रुहे, वैद्यकीय प्रकल्प, संस्कार केन्द्र, शिलाई प्रशिक्षण केंन्द्र, महिला बचत गट, हातमाग केन्द्र असे अनेक प्रकल्प आहेत. हे सर्व प्रकल्प आपल्या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे आणि समर्पित भावनेमुळे कार्यरत आहेत श्री प्रशांत महामुनी हे मेघालयात गेल्या ९ वर्षा पासुन् कार्यरत आहेन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-04-26T13:36:26Z", "digest": "sha1:DQNWNOGLQV4OFVM5I4UW5TCU2NYUKXKX", "length": 4605, "nlines": 100, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ओल्गा गोवोर्त्सोव्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nओल्गा गोवोर्त्सोव्हा (बेलारूशियन: Вольга Аляксееўна Гаварцова; रशियन: Ольга Алексеевна Говорцова; जन्म: २३ ऑगस्ट १९८८, मिन्स्क) ही एक बेलारूशियन महिला टेनिस खेळाडू आहे. २००२ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळत असणारी गोवोर्त्सोव्हा सध्या महिला एकेरी क्रमवारीत ८१व्या स्थानावर आहे.\nविमेन्स टेनिस असोसिएशनच्या संकेतस्थळावर ओल्गा गोवोर्त्सोव्हा (इंग्रजी)\nइ.स. १९८८ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ जुलै २०१७ रोजी ०२:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://feelingsandviewpoint.blogspot.com/2008/11/blog-post.html", "date_download": "2018-04-26T13:30:29Z", "digest": "sha1:HNORXYS4VBTR2GKRKDEZXOO7K6U23WLG", "length": 5506, "nlines": 100, "source_domain": "feelingsandviewpoint.blogspot.com", "title": "Blue Crescent: रस्ता...", "raw_content": "\nउस मोडपे बॆठा हूं\nजिस मोडसे जाती हॆ\nहर इक तरफ़ राहें..\nइक रोज तो युं होगा\nइस मोडपे आकर तुम\nरुक जाओगी कह दोगी\nवह कौनसा रस्ता हॆ\nजिस राह पे जाना हॆ…\nएक उदास सकाळ.. ढगाळलेले वातावरण..कुंद हवा.. नुसतीच तगमग. लग्नाला जायचे होते. जवळचे लग्न.. पण मूड्च येईना.. शेवटी मनापुढे हार पत्करुन लग्न – साडी – दागिने cancel करुन जीन्स – जॅकेट असा सरंजाम करुन बाहेर पडले. कुठे जायचे काही ठरविलेले नव्हतेच. एका मित्राला फ़ोन केला. माझा स्वर ऎकून तो नुसताच ’ये’ इतकेच म्हणाला. त्याच्या घरी आजपर्यंत गेले नव्हते. मग रस्ता शोधत गेले. त्याने हवेला सूट होणारी कॉफ़ी तयारच ठेवली होती. निवांत बसले.. ऒफ़िसला चक्क दांडी.. किती दिवस .. वर्षे झाली बरे.. अशी निरुद्देश दांडी मारुन. तेही आठवेना इतकी. मोबाईलही बंद केला. मनात एका परिचितांचा dialogue आठवला. हळू हळू tourist spots वर mobile jammer लावलेत म्हणून जास्त charge घेतील लोक.\nकॉफ़ी, सहज इकडच्या तिकडच्या गप्पा.. थोडे खाणे .. आणि मनातला सल एकदम निघून गेला. सगळीकडे छापून येत होते तेच तिचेही दुखणे होते.. वेग थोडा कमी करा.. गाडी चालविण्याचा, टीव्हीची चॅनेल्स बदलण्याचा, आणि जगण्याचाही..\nबाहेर पडले.. आणि एका नवीनच झालेल्या रस्त्याने गाडी काढली.. वा.. आता तेच आकाशातले ढग एकदम रोमॅंटिक वाटायला लागले.. मनात ’काली घटा छाये’ सारखी गाणी सुचायला लागली. घरी नवीन काय पदार्थ करायचा ते सुचले.. ऒफ़िसमधले ताण कमी करायचे plans सुचले.\nकिती सोपे होते सगळे.. फ़क्त स्वत:ला थोडा वेळ द्यायला हवा होता.\nत्या नवीन रस्त्यावरुन आता जेव्हा कधी जाते तेव्हा हीच आठवण येते आणि तो रस्ताच मग लाडका झाला आहे.\nगोष्ट – एका छोट्याशा कोंबडीची \nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nपहिला पाऊस, पहिली आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-shastra/avoid-vastu-dosh-bad-dreams-try-these-vastu-tips-117110600013_1.html", "date_download": "2018-04-26T13:19:55Z", "digest": "sha1:CVLOSUQTV2L7LOUJ5YLEZCZQXOCSZ2FA", "length": 13650, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "या कारणांमुळे येतात वाईट स्वप्न, जाणून घ्या त्याचे कारण आणि निवारण | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nया कारणांमुळे येतात वाईट स्वप्न, जाणून घ्या त्याचे कारण आणि निवारण\nझोपेत काही स्वप्न तुम्हाला आवडतात आणि आपण त्याला लक्षात ठेवतो. पण काही भितीदायक स्वप्न बघितले तर तुम्हाला अस वाटू लागत की हे आपल्यासोबतच होत आहे आणि तुम्ही घाबरून जाता. बरेच लोक भितीदायक स्वप्न बघतात आणि घाबरून उठून बसतात. आणि ही समस्या एक वेळाच नव्हे तर सारखी सारखी होत असेल तर ही मोठी समस्येचे रूप धारण करून घेते. आज तुम्हाला असे काही वास्तू टिप्स देत आहे ज्याने तुम्ही भितीदायक स्वप्नांपासून मुक्त होऊ शकता.\nआपल्या डोक्याशी चाकू ठेवून झोपा\nतुम्हाला सांगायचे म्हणजे वास्तूप्रमाणे जर तुम्हाला भितीदायक स्वप्न येत असतील तर रात्री झोपण्याअगोदर आपल्या डोक्याशी एक चाकू ठेवायला पाहिजे.\nजर तुमच्याजवळ चाकू नसेल तर एखादी लोखंडाची धारदार वास्तू ठेवू शकता. असे केल्याने तुम्हाला या भितीदायक स्वप्नांपासून सुटकारा मिळेल.\nतुम्हाला जर रात्री भितीदायक स्वप्न येत असतील तर तुम्हाला डोक्याखाली पिवळे तांदूळ ठेवून झोपायला पाहिजे. जर तुम्हाला तांदुळाला पिवळे करायचे असेल तर तुम्हाला हळदीचा वापर करावा लागेल. असे केल्याने तुम्हाला रात्री वाईट स्वप्न येणार नाही.\nछोटी वेलची देखील असते फायदेशीर\nजर तुम्हाला रात्री वाईट स्वप्न येतात तर तुम्हाला घाबरायला नाही पाहिजे त्यासाठी तुम्हाला रात्री झोपण्याअगोदर एका कपड्यात लहान वेलची बांधून उशी खाली ठेवायची आहे. वस्तूप्रमाणे असे केल्याने तुम्हाला रात्री वाईट स्वप्न येणे बंद होऊन झोपही चांगली लागते.\nतांब्याच्या भांड्यात ठेवा पाणी\nबर्‍याच वेळा असे बघण्यात येत की वाईट स्वप्न तुम्हाला आले नाही तरी तुम्ही झोपेत घाबरून उठता. असे तुमच्याबरोबर नेहमी होत असेल तर तुम्हाला एका तांब्याच्या भांड्यात पाणी भरून आपल्या पलंगाखाली ठेवायला पाहिजे आणि सकाळी उठून ते पाणी कुंड्यात टाकून द्यावे. असे केल्याने तुमची ही समस्या\nलवकरच दूर होईल आणि तुम्हाला वाईट स्वप्न येणार नाही.\nजोडे चपला ठेवू नये\nजर तुमची सवय असेल की रात्री झोपताना तुम्ही तुमचे जोडे चपला आपल्या बिछान्याच्या खाली ठेवत असाल तर हे ठेवणे ताबडतोब बंद करा कारण वाईट स्वप्न येण्याचे हे एक कारण असू शकत.\nबिछाना स्वच्छ करून झोपा\nजर तुम्हाला रात्री स्वप्न येत असतील आणि कदाचित तुम्ही बिछान्याला स्वच्छ करून झोपत नसाल तरी देखील वाईट स्वप्न येतात. झोपण्याअगोदर पाय धुऊन झोपावे.\nमहिलांनी केस बांधून झोपू नये\nजर तुम्हाला रात्री वाईट स्वप्न येत असतील आणि तुम्ही महिला असाल तर\nलक्षात ठेवा की तुम्हाला रात्री केस मोकळे करून झोपायचे आहे. जर तुम्ही केस बांधून झोपत असाल तर तुम्हाला बर्‍याच प्रकारच्या समस्यांना पुढे जावे लागेल. वास्तूत असे करण्याची मनाई आहे.\nसाप्ताहिक राशीफल 5 ते 11 नोव्हेंबर\nपेरूचे सेवन करा आणि बॉडी फिट ठेवा\nवयाच्या पन्नासवीत ही दिसा यंग आणि फिट\nहे आसन वाढवतील सेक्स पॉवर\nवास्तूच्या या पाच कारणांमुळे दूर होऊ शकतात तुमच्या सर्व अडचणी\nयावर अधिक वाचा :\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nआयआयटी मुंबईची सौरचूल सर्वात अव्वल\nआयआयटी पवईत मुंबईतील तरुण शास्त्रज्ञांनी बनवलेली सूर्यप्रकाशावर चालणारी सौरचूल देशात नंबर ...\nसोने आणि चांदीच्या किंमती सतत वाढ\nगेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती सतत चढताना दिसत आहेत. अक्षय तृतीयानंतर ...\nस्कूल व्हॅनला भीषण अपघात, १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nउत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे रेल्वे गाडी आणि स्कूल व्हॅनला भीषण अपघात झाला असून या ...\nशिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला\nबलात्कार प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला. या ...\nगंभीर दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार\nगौतम गंभीरने दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कर्णधारपदावरुन पायउतार झाला आहे. गंभीरऐवजी आता ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b55703&lang=marathi", "date_download": "2018-04-26T13:33:59Z", "digest": "sha1:U5MAL7MMTGASHWPAZHMK5LNL6NVP2IFV", "length": 4343, "nlines": 71, "source_domain": "www.rasik.com", "title": "मराठी पुस्तक कान्होजी आंग्रे, marathi book kAnhojI AMgre kAnhojI Angre", "raw_content": "\nAuthor: पु. ल. देशपांडे\nकान्होजी आंग्रे यांच्या जीवनावरची श्री. मनोहर माळगावकर यांची इंग्रजीत लिहिलेली कादंबरी अचानक मला वाचायला मिळाली. ह्या पुस्तकांतली चित्रे ज्यांनी काढली आहेत ते कर्नल केरकर माळगावकरांचे जिवलग मित्र. एकदा माळगावकर आणि केरकर सहज भेटायला म्हणून आमच्या घरी आलेले होते, जातांना केरकरांनी माळगावकरांची ही कादंबरी मला भेट म्हणून दिली.\nसोप्या आणि वाहत्या शैलीत पंचवीस-तीस वर्षांपूर्वी इंग्रजीतून लिहिलेल्या ह्या कादंबरीचे मराठीत भाषांतर करतांना तो ओघ मला साधला आहे की नाही ते मला सांगता येणार नाही पण ह्या भाषांतराचे काम करतांना मी रंगून गेलो होतो हे मात्र खरे आहे.\nमराठी वाङ्मयाचा (गाळीव) इतिहास\nएक गुलाम: ओलायुदाह इक्विनो याचे आत्मचरित्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/movies/hrudayantar", "date_download": "2018-04-26T13:29:37Z", "digest": "sha1:BEBJDPZZ2TCRQCNCELTM3O7PR5D3YKF6", "length": 2297, "nlines": 47, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Hrudayantar | Marathi Dhamaal", "raw_content": "\nदिग्दर्शक : विक्रम फडनीस\nनिर्माता : प्रताप सरनाईक\nनिर्मितीसंस्था : विक्रम फडनीस प्रॉडक्शन्स प्रस्तुत, यंग बेरी इंटरटेनमेंट\nकलाकार : मुक्ता बर्बे, सोनाली खरे, सुबोध भावे, हृतिक रोशन, मनिष पॉल\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2016_01_10_archive.html", "date_download": "2018-04-26T13:41:53Z", "digest": "sha1:4QO2SH7MFPPGBCLAA5RSU7NJAXQC6F3U", "length": 245260, "nlines": 2622, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.com", "title": "Dainik Sanatan Prabhat: 01/10/16", "raw_content": "\nराममंदिराच्या विषयावरील चर्चासत्राला काँग्रेस आणि डावे यांच्या विद्यार्थी संघटनांचा विरोध \nधर्मांधांनी मालडा (बंगाल) आणि पूर्णिया (बिहार) येथे लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून हिंसाचार केला असतांना त्याविषयी मौन बाळगणारे हिंदुद्वेष्टे हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयीच्या चर्चासत्राला मात्र विरोध करतात, हे लक्षात घ्या \nराममंदिराच्या विषयावर चर्चासत्र घेतल्यावर काँग्रेस आणि डावे यांच्या पोटात का दुखते हिंदूंच्या कार्यक्रमात गोंधळ घालणे, हीच त्यांची सहिष्णुता आहे का \nदेहली विद्यापिठात चर्चासत्राचे आयोजन\nनवी देहली - देहली विद्यापिठात 'राममंदिर' या विषयावर आयोजित चर्चासत्राला काँग्रेसप्रणित 'एन्.एस्.यू.आय.' ही विद्यार्थी संघटना, तसेच डाव्यांची विद्यार्थी संघटना यांनी कडाडून विरोध केला. विद्यार्थ्यांनी गोंधळ घालूनही तशातच या चर्चासत्राचे प्रमुख वक्ते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी त्यांचे भाषण केले.\nमेघालयात स्फोटात ७ जण घायाळ\nशिलाँग - येथील ईस्ट गारो हिल्स येथे ९ जानेवारीला झालेल्या एका स्फोटात ७ जण गंभीररित्या घायाळ झाले. गारो नॅशनल लिबरेशन आर्मी या बंदी असलेल्या आतंकवादी संघटनेचा अजान मोमिन याच्या सांगण्यावरून हा स्फोट करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.\n(म्हणे) 'बंगालमध्ये कुठलाही धार्मिक तणाव नाही : बंगालला अपकीर्त करण्याचे षड्यंत्र \nधर्मांधांच्या हिंदुविरोधी हिंसेचे समर्थन करणार्‍या राज्यकर्त्यांच्या राजवटीत हिंदू कधीतरी सुरक्षित राहू शकतील का हिंदूंच्या सुरक्षिततेसाठी आता हिंदु राष्ट्रच हवे \nअडीच लाख मुसलमानांनी केलेल्या हिंसक आंदोलनाकडे ममता (बानो) बॅनर्जी यांची डोळेझाक \nकोलकाता - बंगालमध्ये कुठलाही धार्मिक तणाव नसून काही पक्षांकडून बंगालला अपकीर्त करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, असे संतापजनक वक्तव्य बंगालच्या मुख्यमंत्री ममता (बानो) बॅनर्जी यांनी येथे केले. हिंदु महासभेचे नेते कमलेश तिवारी यांनी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाच्या निषेधार्थ सुमारे अडीच लाख मुसलमानांनी ३ जानेवारी या दिवशी मालडा येथे भररस्त्यात ६ घंटे हिंसक निषेधमोर्चा काढला होता. त्या वेळी त्यांनी एक पोलीस ठाणे जाळून टाकले होते. या प्रकरणी १० धर्मांधांना अटकही करण्यात आली आहे.\nममता (बानो) पुढे म्हणाल्या, बंगालमध्ये शांततापूर्ण वातावरण आहे. केवळ विरोधक बंगालची हिंसक राज्य अशी प्रतिमा करू पहात आहेत. बंगाल एक शांततापूर्ण राज्य असून सर्व जण मिळून मिसळून काम करतात. राज्यात शांतता असेल, तरच काहीतरी मार्ग निघू शकतील, हे जाणत असल्यानेच माझे शासन धार्मिक हिंसाचाराला कधीही थारा देत नाही. जंगलमहाल येथेही शांततापूर्ण वातावरण आहे. जंगलमहाल हे माओवाद्यांचे सर्वांत मोठे केंद्र मानले जाते.\nआतंकवाद्यांना घरात घुसून मारण्याची आवश्यकता - श्रीमहंत नरेंद्रगिरीजी महाराज, अध्यक्ष, अखिल भारतीय आखाडा परिषद शासन संतांच्या आदेशाचे पालन करणार का \nउज्जैन - पाकला प्रेमाची भाषा समजत नाही. राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी सैन्याला मोकळीक द्यावी. आतंकवाद्यांना घरास घुसून मारण्याची आवश्यकता आहे, असे मत अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत नरेंद्रगिरीजी महाराज यांनी नुकतेच येथे पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. या वेळी श्रीमहंत नरेंद्र महाराजांनी पठाणकोट आक्रमणात हुतात्मा झालेल्या सैनिकांना समस्त संत समाजाकडून श्रद्धांजली वाहिली गेली. ते पुढे म्हणाले, भारतीय सैनिक हे देशाचे खरे नायक आहेत. सैनिकांमुळेच आपण आपल्या घरांत सुखाची झोप घेऊ शकतो. काश्मीरमध्ये शून्य तपमानात जीवाची पर्वा न करता देशाचे रक्षण करणार्‍या सैनिकांना संत समाज सॅल्युट करतो. उज्जैन येथील सिंहस्थ कुंभपर्वानंतर संत ठिकठिकाणी जाऊन सैनिकांची भेट घेतील आणि त्यांचे मनोबल वाढवतील.\nस्वयंसेवकांना संचलनाच्या वेळी हातात काठ्या धरण्यापासून रोखू शकत नाही - चेन्नई उच्च न्यायालय\nचेन्नई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना खाकी पॅन्ट घालण्यापासून, तसेच संचलनाच्या वेळी वाद्य वाजवणे अन् हातात काठ्या धरणे यांपासून रोखू शकत नाही, असे मत चेन्नई उच्च न्यायालयाने एका सुनावणीच्या वेळी व्यक्त केले.\n१. रा.स्व. संघाकडून १० जानेवारीला तमिळनाडूमधील इरोड येथे स्वामी रामानुजम्, स्वामी विवेकानंद आणि भारतत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.\n२. स्थानिक पोलिसांनी संघ स्वयंसेवकांना या कार्यक्रमात संघाचा पोषाख असलेली खाकी पॅन्ट न घालण्याची, तसेच संचलनाच्या वेळी वाद्ये न वाजवण्याची अट घातली. (पोलिसांचा हिंदुद्वेष \n३. कारवाईची प्रात्यक्षिके करतांना वा प्रशिक्षणाच्या वेळी कनिष्ठ पोलीस कर्मचारी आणि अग्नीशमन दलाचे अधिकारी असा पोषाख परिधान करत असल्याने स्वयंसेवकांनी हा पोषाख घालू नये, असे कारण पोलिसांनी पुढे केले.\nगोवा पोलिसांकडून लिटल पोलीस संकल्पनेला प्रारंभ\nसंकल्पनेला इंग्रजी नाव देणारे स्वभाषाभिमानशून्य पोलीस खाते \nजनतेशी आपोआपच चांगले संबंध प्रस्थापित होतील, हेही पोलिसांच्या लक्षात येत नाही का \nपोलिसांचा गोवा राज्यातील जनतेशी असलेला संपर्क वाढावा, पोलीस व्यवस्थेविषयी असलेले भय दूर व्हावे, यासाठी पोलीस खात्याने लिटल(विद्यार्थी) पोलीस ही संकल्पना राबवण्याचे ठरवले आहे.लिटल पोलीस हा उपक्रम सध्या माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन राबवला जाणार आहे. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाणार असून त्या विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यांमध्ये नेऊन तेथील कार्यपद्धतीविषयी माहिती दिली जाणार आहे.\nहिंदुबहुल देशात राममंदिर विषयावरील चर्चासत्राला विरोध करण्यासाठी हा भारत आहे कि पाक \nदेहली विद्यापिठात राममंदिर या विषयावर आयोजित चर्चासत्राला काँग्रेस प्रणित 'एन्.एस्.यू.आय.'ही विद्यार्थी संघटना, तसेच डाव्यांची विद्यार्थी संघटना यांनी कडाडून विरोध केला.\nहिंदू तेजा जाग रे \n : देहली विश्‍वविद्यालय में राममंदिर विषयपर आयोजित सेमिनार को ढोंगी धर्मनिरपेक्ष छात्रोंका विरोध \nयह सेमिनार भारत में नही तो क्या पाक में होगा \nभारतीय सुरक्षा यंत्रणांना अवघ्या ६ आतंकवाद्यांनाही रोखता आले नाही - जैश-ए-महंमदने भारताची खिल्ली उडवली\nभारतीय सैन्याने अझरसह त्याच्या पिलावळीला त्वरित धडा शिकवून त्यांना भारताची शक्ती दाखवून द्यावी \nइस्लामाबाद - भारतीय सुरक्षा यंत्रणांना पठाणकोट येथील सैन्याच्या हवाई तळावर आक्रमण करणार्‍या अवघ्या ६ आतंकवाद्यांना रोखता आले नाही, अशा संतापजनक शब्दांत जैश-ए-महंमद या जिहादी आतंकवादी संघटनेचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याने भारताच्या सुरक्षा यंत्रणांची खिल्ली उडवली. पठाणकोटवरील आक्रमण कशा पद्धतीने केले, याविषयीची एक चित्रफित त्याने संकेतस्थळावर प्रसारित केली आहे. या चित्रफितीमध्ये आतंकवाद्यांनी भारतीय रणगाडे, सैन्याच्या गाड्या आणि हेलिकॉप्टर्सवर कसे आक्रमण केले, याचा तपशील नमूद केला आहे. मसूद अझहर म्हणाला, पाकिस्तानचे नेते भारताने केलेल्या आरोपांसमोर का झुकतात भारताने पाकिस्तानला दिलेले पुरावे पाकने स्वीकारू नयेत. या आतंकवादी आक्रमणात हुतात्मा झालेले लेफ्टनंट कर्नल निरंजन कुमार आणि फतेह सिंग हे अत्यंत वाईट पद्धतीने मारले गेले. भारतीय सुरक्षा यंत्रणा अतिशय ढिसाळ आहेत. भारताने पहिल्यांदा ६ आतंकवादी घुसले असल्याचे सांगितले. मग हा आकडा ५ वर आला आणि नंतर तर ४ आतंकवादी असल्याचे सांगितले. एवढा मोठा देश अश्रूंच्या पुरात बुडाला आहे. भारतशासन भित्रे असून ते केवळ आमच्यावर आरोप करत सुटले आहे.\n२६ जानेवारीला शनिशिंगणापूर येथे जाऊन धर्मद्रोही स्त्रियांना चौथर्‍यावर चढण्यापासून रोखावे \nटी.व्ही. ९ वरील चर्चासत्रात सनातनचे प्रवक्ता अभय वर्तक यांचे आवाहन\nश्री . अभय वर्तक\nमुंबई - २६ जानेवारीला शनिशिंगणापूर येथे धर्मद्रोही स्त्रियांना शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढण्यापासून अडवण्यासाठी मोठ्या संख्येने महिलांनी त्या ठिकाणी पोहोचणे, ही भक्तीच आहे, असे प्रतिपादन सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक यांनी केले. ते ७ जानेवारी या दिवशी टी.व्ही. ९ या वाहिनीवरील खास बात चर्चासत्रातील वादाचा फेरा या कार्यक्रमात बोलत होते. श्री. वर्तक पुढे म्हणाले, २६ जानेवारीला शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढण्यासाठी जाऊ इच्छिणार्‍या महिलांची खर्‍या अर्थाने दर्शन घेण्याची वगैरे इच्छा नाही, तर तो ढोंगीपणा आहे. या गावातील महिलांचे म्हणणे आहे, २६ जानेवारीला भूमाता ब्रिगेडला पाऊलही ठेवू दिले जाणार नाही. तिथे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी सगळ्या लोकांनी एकत्र येऊन जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदन दिलेले आहे. अशा परिस्थितीतीत शासनाने हस्तक्षेप केला पाहिजे. हिंदुत्ववाद्यांच्या या मोहिमेला अनेक तरुण-तरुणींचा मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळत आहे. या चर्चासत्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण आणि कांचन अधिकारी यांनी सहभाग घेतला होता. सूत्रसंचालन निखिला म्हात्रे यांनी केले.\nमालडा (बंगाल) आणि पूर्णिया (बिहार) येथील घटना हे भारतीय सुरक्षायंत्रणेसमोरील आव्हान \nबाह्य जिहादी शक्ती आणि अंतर्गत देशद्रोही शक्ती यांच्या कचाट्यात सापडलाय देश \nधर्मांध आंदोलकांनी सीमा सुरक्षा\nपठाणकोटमध्ये ४ दिवस ६ पाक आतंकवाद्यांनी घातलेले थैमान आणि बंगालमधील मालडा जिल्ह्यात अडीच लाख मुसलमानांनी काढलेल्या मोर्च्यात धर्मांधांनी घातलेला हैदोस मागील आठवड्याभरात देशात घडलेल्या मुख्यत्वे या २ घटनांमुळे भारतीय सुरक्षा यंत्रणेच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. बाह्य भारतविरोधी शक्ती तसेच अंतर्गत देशद्रोही शक्ती यांपासून देशाची सुरक्षितता अबाधित राखण्यास सुरक्षा यंत्रणांना पूर्णपणे अपयश आले आहे. पठाणकोट घटनेत केंद्रपातळीवर हालचाली चालू झाल्या असून त्याचे जलद गतीने अन्वेषण होईल; पण मालडा आणि त्यानंतर पूर्णिया (बिहार) येथे घडलेल्या घटनांची सखोल चौकशी होणे अपेक्षित आहे. दोन्ही राज्यांत कथित निधर्मी म्हणजे अल्पसंख्यांकांच्या दाढ्या कुरवाळत सत्तेवर आलेले राज्यकर्ते असल्याने तशी चौकशी होईल कि नाही, हा ऐरणीवरचा प्रश्‍न आहे \nसाधकांनी कारागृहात राहून केलेली साधना\nस्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला \nमडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव \nवर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास अन् त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, हे येथे पाहूया.\nसंकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले\nसोलापुरात दाटीवाटीने गोवंश नेणार्‍यांवर गुन्हा प्रविष्ट\nसोलापूर, ९ जानेवारी - कॅम्प शाळेजवळून टेम्पोमध्ये दाटीवाटीने ७ गोवंश घेवून जातांना त्यांची कोणत्याही प्रकारची काळजी न घेता वाहतूक केली. या प्रकरणी शहनवाज नौशाद मणेरी, धनाजी भाऊसाहेब जानकर यांच्यावर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा प्रविष्ठ करण्यात आला आहे. पोलीस शिपाई संजय चौधरी यांनी याविषयी तक्रार दिली होती. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार वाघमारे करत आहेत.\nआंतरजातीय विवाहावरून पंढरपूर येथे भरचौकात युवकाची हत्या\nपंढरपूर (जिल्हा सोलापूर), ९ जानेवारी - आंतरजातीय विवाह केला म्हणून ६ जानेवारीच्या रात्री ८ वाजता १२ ते १३ जणांनी सोमनाथ बाळकृष्ण टाकणे या युवकाची भरचौकात सत्तूरने डोक्यात वार करून हत्या केली होती. सोमनाथ याने विद्यमान नगराध्यक्षा साधना भोसले आणि माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले यांची मुलगी सौदामिनी हिच्यासोबत ८ मे २०१४ या दिवशी पळून जाऊन विवाह केला होता. या प्रकरणावरून संतापलेल्या १२ ते १३ जणांनी सोमनाथची हत्या केली. (राज्यात वाढत चाललेली हत्याकांडे कायदा आणि सुव्यवस्था यांची स्थिती ढासळल्याचे दर्शक नाही का \nनंदुरबार येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचारार्थ काढलेल्या वाहनफेरीत युवकांचा उत्स्फूर्त सहभाग\nनंदुरबार - हिंदु जनजागृती समितीने येथे १० जानेवारी या दिवशी होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रसाराच्या निमित्ताने आयोजित केलेल्या वाहन फेरीमध्ये धर्मप्रेमी युवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत काढलेल्या भव्य मिरवणुकीने शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. हर हर महादेव, जय शिवाजी जय भवानी, जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् अशा घोषणांनी नंदुरबार शहराचा उपनगर विभाग दुमदुमून गेला.\n१. सभेच्या प्रसारासाठी नंदुरबार येथे ९ जानेवारी या दिवशी वाहनफेरी आयोजित करण्यात आली होती. ही वाहनफेरी रेल्वेगेट जवळील भगवाचौक येथून सकाळी १० वाजता काढण्यात आली. प्रतिष्ठित व्यापारी श्री. गुलाबजी कोचर यांच्या हस्ते धर्मध्वजाचे विधीवत पूजन आणि प्रार्थना करून फेरीला प्रारंभ करण्यात आली.\nगुन्हेगारी नोंदीचा दस्तावेज नष्ट करण्यासाठीच कलियाचक पोलीस ठाणे जाळले असल्याचा पोलिसांचा संशय\nकोलकाता - मालडा भागातील बलियादंगा, मोठाबरी, कालियाचक आणि मोहब्बतपूर येथे देशविरोधी कारवाया चालू असल्याचा पोलिसांना संशय आहे. अलीकडेच या भागातून पोलिसांनी बनावट नोटा जप्त केल्या होत्या. त्यामुळे स्थानिक प्रशासनामध्ये दहशत निर्माण करण्यासाठी धर्मांधांनी मालड्यातील कलियाचक येथे हा हिंसाचार घडवला असावा, तसेच या भागातील गुन्हेगारी नोंदीचा दस्तावेज नष्ट करण्यासाठी कलियाचक पोलीस ठाणे जाळण्यात आले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. बंगालच्या मालडामध्ये झालेल्या हिंसाचाराप्रकरणी केंद्रशासनाने बंगाल शासनाकडे अहवाल मागितला आहे. हा अहवाल सादर केल्यानंतर या हिंसाचारामागील नेमके कारण कळू शकेल, असे केंद्राच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.\n५१ टक्के मुसलमान लोकसंख्या असलेल्या मालडा (बंगाल) जिल्ह्यात भारतीय कायदे कुणीच मानत नाहीत - भाजपचे बंगाल येथील नेते भट्टाचार्य\nकोलकाता - मालडा येथील हिंसाचारानंतर आता राज्य पातळीवर तसेच केंद्रीय पातळीवरही तेथील परिस्थितीसंदर्भात चौकशी होत आहे. हा हिंसाचार रोखण्यात प्रशासनाला पूर्णतः अपयश आल्याने या घटनेचे खापर त्यांच्यावर फोडण्यात येत आहेे; पण मालडा हे गेल्या १५ वर्षांपासून देशद्रोही घटना घडण्यासंदर्भात कुप्रसिद्ध आहे. तेथे मोठ्या प्रमाणात बनावट चलनाची तसेच मानवी तस्करी केली जाते. मालडा हा मुसलमानबहुल जिल्हा असून मुसलमानांची संख्या ५१ टक्के आहे. तर हिंदूंची लोकसंख्या केवळ ३० टक्के आहे. (आज भारतात अनेक जिल्हे, गावे अशी आहेत की, जेथे मुसलमानांची संख्या ही हिंदूंपेक्षा अधिक आहे; पण तरीही त्या ठिकाणी अल्पसंख्य असल्याच्या नावाखाली मुसलमानांनाच सुविधा मिळतात आणि हिंदु मात्र जीव मुठीत धरून आयुष्य कंठतात. - संपादक) तेथे राज्यशासनाला तसेच भारतीय कायद्यांना कुणीही जुमानत नाही, अशी अत्यंत धोकादायक माहिती भाजपचे बंगाल येथील नेते भट्टाचार्य यांनी दिली. (आधीच धर्माच्या नावावर पाक आणि बांगलादेश भारतापासून विभक्त झाला. आता असे आणखी किती जिल्हे भारतापासून विलग होण्याची भारतीय राज्यकर्ते वाट पहात आहेत \nपुण्यात प्राणघातक अपघातांची संख्या वाढली\nदिवसेंदिवस वाढणारे अपघात पहाता रस्ते हे मृत्यूचे सापळे झाले आहेत शासन 'रस्ता सुरक्षा सप्ताह' राबवते, त्याच्या फलनिष्पत्तीचा हाच परिणाम का \nपुणे, ९ जानेवारी - येथे वर्ष २०१५ मध्ये एकूण रस्त्यावरील अपघातांची संख्या अल्प झाली आहे. त्या कालावधीत एकूण १ सहस्र २७६ अपघातांची संख्या नोंदवली असून वर्ष २०१४ मध्ये ती १ सहस्र ४५३ इतकी होती. प्राणघातक अपघातांची संख्या वर्ष वर्ष २०१४ मध्ये ३७८ इतकी होती, तर २०१५ मध्ये ४१६ झाली. किरकोळ अपगातांची संख्या २०१४ मध्ये ५८० होती, ती २०१५ मध्ये ३३० झाली. या अपघातात ४३५ लोकांचे अपघाती मृत्यू झाले असून वर्ष २०१४ मध्ये ३९९ लोक मृत्यू पावले होते.\nवर्ष २०१४ मध्ये एकूण अपघातांपैकी दुचाकीचालकांच्या १०८ अपघातांत २४१ जण मृत्यू पावले. ३० नोव्हेंबर २०१५ पर्यंत एकूण अपघांतापैकी दुचाकीचालकांचे १२० अपघात झालेले असून त्यामध्ये २१९ नागरिक मृत्यू पावले आहेत.\nश्रीपाल सबनीस यांना पुरो(अधो)गामी संघटनांचा जाहीर पाठिंबा\nसवंग लोकप्रियतेच्या लोभापायी पुरोगाम्यांचा कंठशोष हा पाठिंबा हिंदुत्ववाद्यांच्या विरोधासाठी अधिक आहे, असे कुणाला वाटल्यास त्यात नवल ते काय \nसनातनचे कायदेशीर सल्लागार अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्या अटकेच्या मागणीसाठी सभेचे आयोजन\nपुणे, ९ जानेवारी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या प्रकरणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. अनेक क्षेत्रांतून त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त होत असतांना मात्र काही पुरोगामी संघटना, संस्था आणि निधर्मी राजकीय पक्ष यांनी त्यांना उघड पाठिंबा दिला आहे. तसेच सनातनचे कायदेशीर सल्लागार श्री. संजीव पुनाळेकर यांच्या तुम्ही मॉर्निंग वॉकला जात चला सबनीस, या ट्विटवरून पुरोगाम्यांनी विनाकारण वादंग निर्माण केला आहे. आता सवंग लोकप्रियतेच्या लोभापायी त्यांच्या अटकेची मागणी करण्यासाठी पुरोगामी संघटना ११ जानेवारी या दिवशी पुणे येथे रामजी शिंदे पुलावर निषेध सभा घेणार आहेत.\nपुण्यात चोरीच्या घटनांमध्ये ५४ कोटी, तर फसवणुकीच्या घटनांमध्ये १८० कोटी रुपये पळवले\nपुणे शहरात सर्वसामान्य नागरिकांपेक्षा चोरांनाच चांगले\n एवढ्या मोठ्या प्रमाणात होणार्‍या चोर्‍या\nआणि फसवणुकीच्या घटना रोखण्यासाठी पोलीस काय प्रयत्न करणार \nपुणे, ९ जानेवारी - शहरात वर्ष २०१५ मध्ये चोरीच्या विविध घटनांमध्ये ५४ कोटी रुपये, तर फसवणूक आणि विश्‍वासघात यांमध्ये १८० कोटी ४८ लक्ष ५१ सहस्र रुपये पळवल्याचे समोर आले आहे. फसवणूक आणि चोरी यांच्या गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात रक्कम चोरीला गेली असली, तरी चोरीचा ऐवज किंवा पैसे परत मिळण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. फसवणूक आणि विश्‍वासघात यांमध्ये चोरीला गेलेली रक्कम परत मिळण्याचे प्रमाण ३ प्रतिशत, तर चोरीच्या विविध गुन्ह्यांमध्ये ते प्रमाण २५ प्रतिशत आहे. फसवणूक आणि विश्‍वासघात यांमधील १६ कोटी ५४ लक्ष ७० सहस्र रुपयांची मालमत्ता परत मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे.\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाचा उल्लेख पुण्यतिथी असा केल्याचे प्रकरण कालनिर्णय दिनदर्शिकेच्या संपादकांना समन्स\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाचा उल्लेख पुण्यतिथी असा केल्याप्रकरणी कालनिर्णय दिनदर्शिकेच्या संपादकांना समन्स बजावण्यात आले आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एम्.ए. पठाण यांनी हा आदेश दिला आहे. याचिकाकर्ता राजेश नारायण खडके यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्यामुळे पुण्यतिथी हा शब्द त्यांच्या निधनाच्या दिवशी वापरला जाणे, हे कायदेशीर नसल्याचे आणि त्यामुळे भावना दुखावल्या गेल्याचे म्हटले आहे.\nदैनिक लोकमतकडून सनातनविषयी विपर्यस्त वृत्त \nसनातनला आणि आरोपीला अपकीर्त करण्यासाठी कॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनाच्या प्रकरणातील अल्पवयीन साक्षीदाराची किंवा त्याच्या कुटुंबियांची हत्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्व कालावधीत त्याला आणि त्याच्या प्रत्येक कुटुंबियास प्रतिदिन २४ घंटे संरक्षण देण्यात यावे, असे पत्र हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना लिहिले आहे. हे पत्र अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी कॉ. पानसरे खून प्रकरणातील संशयित आरोपी सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्या वतीने लिहिले आहे.\nया वृत्ताचा विपर्यास करत दैनिक लोकमतने अप्रत्यक्षरित्या त्यांच्या कुटुंबियांच्या मनात धडकी भरेल, अशा आशयाचे धमकी देणारे पत्र सनातन संस्थेकडून राजारामपुरी पोलिसांना आले आहे, असे वृत्त प्रकाशित केले आहे.\nउच्च न्यायालयांतील न्यायाधिशांच्या ४३ टक्के जागा रिक्त\nदेशात कोट्यवधी खटले प्रलंबित असतांना इतक्या मोठ्या प्रमाणात न्यायाधिशांची पदे\nरिक्त ठेवली जात असतील, तर जनतेला न्याय कसा मिळणार \nनवी देहली - उच्च न्यायालयांतील प्रलंबित खटल्यांची संख्या ४५ लक्ष एवढी असतांना न्यायाधिशांच्या १ सहस्र ४४ अधिकृत संख्येपैकी ५९९ जागा (४३ टक्के) अद्यापही रिक्त आहेत.\n१. गेल्या वर्षभर या जागा भरण्याची प्रक्रिया रखडली आहे. उच्च न्यायालयांतील न्यायाधिशांच्या जागा भरण्याच्या पद्धतीवरून न्याययंत्रणा आणि केंद्रशासन यांच्यात झालेले तीव्र मतभेद जगजाहीर आहेत.\n२. शासनाने नियुक्त केलेला राष्ट्रीय न्यायसंस्थेतील नेमणूक आयोग सर्वोच्च न्यायालयाने विसर्जित (बरखास्त) केला आहे.\nराज्यात अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या गुन्ह्यांत ९० प्रतिशतने वाढ\nवाढत्या बलात्कारांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'महाराष्ट्राची ओळख महिलांसाठी सर्वांत असुरक्षित महाराष्ट्र' अशी झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको नागरिकांना 'गुन्हेगारीमुक्त महाराष्ट्र' देण्यासाठी शासन आणि पोलीस प्रशासन यांनी प्रयत्न करावेत, ही अपेक्षा \nदखलपात्र गुन्ह्यांत ७.३४ प्रतिशतने वाढ\nप्रती ३ मिनिटाला २ गुन्हे दखलपात्र गुन्हे प्रविष्ट\nसायबर गुन्ह्यांतही १०७ प्रतिशत वाढ\nमहिला अत्याचारांच्या गुन्ह्यांत २.१६ प्रतिशतने वाढ\nमहाराष्ट्रातील गुन्हे-२०१४ अहवालाचे प्रकाशन\nपुणे, ९ जानेवारी - राज्यात वर्ष २०१४ मध्ये अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या गुन्ह्यांत ९०.११ प्रतिशतने, तर महिलांच्या अत्याचाराच्या गुन्ह्यांत २.१६ प्रतिशतने वाढ झाली आहे. राज्यात मालमत्तेच्या गुन्ह्यांत १.१ प्रतिशतने वाढ झाली असून चोरट्यांनी राज्यभरात ४७१ कोटी रुपयांची मालमत्ता चोरली आहे. अशी मालमत्ता उघडकीस आणण्याचे प्रमाण २८ प्रतिशत झाले आहे, ही माहिती महाराष्ट्रातील गुन्हे-२०१४ या अहवालातून उघड झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'महाराष्ट्रातील गुन्हे-२०१४' या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. हा कार्यक्रम येथील राज्य राखीव दलाच्या मैदानावर ७ जानेवारी या दिवशी पार पडला. या वेळी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख संजय कुमार हेही उपस्थित होते.\n(म्हणे) महामंडळ माझा राजीनामा घेणार होते \nवादग्रस्त पार्श्‍वभूमी असलेले साहित्यिक समाजाला दिशा काय देणार \nश्रीपाल सबनीस यांचा गौप्यस्फोट \nपुणे, ९ जानेवारी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वक्तव्य केल्याने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने मला लोकशाही पद्धतीने मिळालेल्या संमेलनाध्यक्षपदाचे त्यागपत्र (राजीनामा) घेण्याच्या हालचाली चालू केल्या होत्या, असा गौप्यस्फोट ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले. जीव गेला, तरी मी पदाचे त्यागपत्र देणार नाही. अशी माघार घेणे माझ्या तत्त्वात बसत नाही, असेही सबनीस यांनी सांगितले. त्याविषयी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य म्हणाल्या, सबनीस यांनी कुठल्या आधारावर हा आरोप केला आहे, याची माहिती नाही. महामंडळ म्हणून संमेलनाध्यक्षांचा राजीनामा मागण्याचा प्रश्‍नच येत नाही. राजीनाम्यातला रही उच्चारलेला नाही. यामुळे सबनीस यांच्याकडे कोणी राजीनामा मागितला, हे स्पष्ट नसून यामुळेही सबनीस यांनी आता एक नवीन वाद ओढवून घेतला आहे. सबनीस पुढे म्हणाले, साहित्य महामंडळाची तटस्थ भूमिका आणि छुपा विरोध याचे आश्‍चर्य वाटते. संमेलनामध्येही भाषणाविषयी मला निर्बंध घालण्यात आले आहेत. समाजातील घडामोडींविषयी व्यक्त न होणे, मला मान्य नाही. विचार परखडपणे व्यक्त करण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला आहे.\nएआयबी नॉकआऊटप्रकरणी निर्माता करण जोहरला समन्स\nमुंबई - गेल्या वर्षी वरळीतील एन्एस्सीआयमध्ये एआयबी नॉकआऊट हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात अश्‍लील हावभाव, अश्‍लील विनोद करण्यात आले होते. तसेच हा कार्यक्रम करण्यासाठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची (सेन्सॉर) अनुमती घेतली नसल्याचाही आयोजकांवर आरोप ठेवण्यात आला होता. त्या प्रकरणी ताडदेव पोलिसांनी कारवाई करण्यास आरंभ केला असून निर्माता करण जोहर यांना समन्स बजावण्यात आले आहे.\n - भाजपचे खासदार मनोज तिवारी\nनवी देहली - अभिनेते अमीर खान देशद्रोही असून त्यांना देशाबाहेर हाकलले पाहिजे, असे विधान भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी संसदीय समितीच्या बैठकीत केले. या विधानाचा बैठकीतील उपस्थित अन्य विरोधी खासदारांकडून निषेध करण्यात आला; परंतु मी असे काही बोललोच नसल्याचे तिवारी यांनी ९ जानेवारीला स्पष्ट केले. (जनतेने देेशद्रोही अमीर खानच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकला, तरच अशा प्रवृत्ती डोके वर काढणार नाही - संपादक) अमीर खान यांची अतुल्य भारतच्या सदिच्छा दूत पदावरून हकालपट्टी करण्यात आली असून त्या स्थानी अमिताभ बच्चन यांची नेमणूक करण्यात आली आहे. या संदर्भात वाहतूक, पर्यटन आणि सांस्कृतिक सूत्रांसंबधी झालेल्या संसदीय समितीच्या बैठकीत विरोधकांनी शासनाला स्पष्टीकरण मागितले होते. त्या वेळी उपस्थित असलेल्या खासदार तिवारी यांनी अमीरच्या विरोधात विधान केले.\nआग्रा येथे हिंदुत्ववादी संघटनांकडून पठाणकोट आक्रमणातील हुतात्म्यांना श्रद्धांजली\nहुतात्मा सैनिकांना सद्गती मिळण्यासाठी सामूहिक श्री गुरुदेव दत्त नामजप केला \nप्रज्वलित दीप हाती घेऊन श्रद्धांजली\nआग्रा - येथील हिंदु धर्माभिमान्यांकडून ७ जानेवारी या दिवशी पठाणकोट आक्रमणात वीरमरण आलेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली. सायंकाळी ६ वाजता पार पडलेल्या या कार्यक्रमात अनेक हिंदुत्ववाद्यांनी सहभाग घेतला. सर्वप्रथम वीरमरण आलेल्या सैनिकांची प्रतिमा असलेल्या कापडी फलकासमोरील भागात गुलाबाच्या पाकळ्या ठेवण्यात आल्या. त्यानंतर सर्वांनी दीप पेटवून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर उपस्थित सर्वांनी हुतात्मा सैनिकांना सद्गती मिळण्यासाठी ५ मिनिटे सामूहिकपणे श्री गुरुदेव दत्त हा नामजप केला आणि शेवटी प्रार्थना केली. यासाठी येथील हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.\nन्यायालयाकडून क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट\nधोनी यांना श्रीविष्णूच्या रूपात दाखवल्याचे प्रकरण\nअनंतपूर (आंध्रप्रदेश) - भारतीय क्रिकेट संघाचे तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांना विष्णूच्या रूपात दाखवण्यात आल्याप्रकरणी अनंतपूरच्या एका न्यायालयाने धोनी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी २५ फेब्रुवारीला होणार आहे.\nबिझनेस टुडेच्या एप्रिल २०१३ च्या अंकात भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार असतांना महेंद्रसिंह धोनी यांचे एक छायाचित्र प्रकाशित करण्यात आले होते. या छायाचित्रात त्यांना श्रीविष्णूच्या रूपात दाखवण्यात आले होते. या छायाचित्रातील धोनी यांना अनेक भूजा दाखवून त्यांच्या भूजांमध्ये विविध आस्थापनांची उत्पादने दाखवण्यात आली होती. एका हातात तर जोडेही दाखवले होते आणि या छायाचित्राखाली गॉड ऑफ बिग डिल्स, असे घोषवाक्य लिहिण्यात आले होते. यातून धार्मिक भावना दुखावण्यात आल्याच्या प्रकरणी विश्‍व हिंदु परिषदेचे नेते श्याम सुंदर यांनी वर्ष २०१५ च्या फेब्रुवारीमध्ये अनंतपूरच्या न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. यापूर्वीही वर्ष २०१४ च्या जूनमध्ये धोनी यांच्या विरोधात वॉरंट काढण्यात आले होते. यासह याप्रकरणी धोनी यांच्या विरोधात देहली आणि पुणे येथेही याचिका दाखल करण्यात आली होती.\nखोटी वृत्ते देऊन सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याविषयी 'जय महाराष्ट्र' या वृत्तवाहिनीस सनातन संस्थेची नोटीस\nअधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी ट्विट केल्याचे प्रकरण \nमिरज, ९ जानेवारी (वार्ता.) - अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी 'तुम्ही सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉकला जात चला श्रीपाल सबनीस', असे ट्विट केले होते. या ट्वीटचा सनातन संस्थेशी काही संबंध नसतांना 'जय महाराष्ट्र' या वृत्तवाहिनीवरून सनातन संस्थेची अपकीर्ती करणारा मजकूर प्रसारित करण्यात आला. यामुळे सनातन संस्थेची समाजात असणारी प्रतिमा मलीन झाल्याने सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त श्री. वीरेंद्र मराठे यांनी जय महाराष्ट्र या वृत्तवाहिनीच्या संचालक सौ. हेमलता सुधाकर शेट्टी, संचालक श्री. सुधाकर मल्लाप्पा शेट्टी यांना अधिवक्ता अण्णासाहेब जाधव यांच्यामार्फत नोटीस पाठवली आहे. यात सनातन संस्थेविषयी खोटी वृत्ते दिल्याचा खुलासा करावा, तसेच हानीभरपाई म्हणून ५ लक्ष रुपये इतकी रक्कम देण्यात यावी. तसे न केल्यास तुमच्या विरोधात दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाचा दावा दाखल करण्यात येईल, असे नमूद केले आहे. या नोटिशीत पुढे असे म्हटले आहे की, सदरचे वृत्त प्रसारण करतांना सत्य वस्तूस्थितीचा कोणताही विचार आणि शहानिशा न करता तुम्ही प्रसिद्ध केले आहे. तुमच्या वृत्तवाहिनीचे प्रसारण महाराष्ट्रात, तसेच ज्या ज्या ठिकाणी होते, त्या त्या ठिकाणी सनातन संस्थेची अपकीर्ती आणि मानहानी झाली आहे. सनातन संस्था ही आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक जडणघडणीवर उभी राहिली असल्याने या वृत्तामुळे पैशात कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.\nआरोपींच्या जामीन आवेदनाला विरोध करण्यासाठी पोलीस उदासीन - पुणे अतिरिक्त सत्र न्यायाधीश\nहा पोलिसांचा आळशीपणा आहे कि भ्रष्टाचार न्यायालयाने काढलेल्या नोटिसीनंतरही न सुधारणारे पोलीस सर्वसामान्यांचे काय ऐकून घेत असतील न्यायालयाने काढलेल्या नोटिसीनंतरही न सुधारणारे पोलीस सर्वसामान्यांचे काय ऐकून घेत असतील हा एकप्रकारे न्यायालयाचा अवमान असून अशा पोलिसांवर त्यांचे वरिष्ठ कोणती कारवाई करणार आहेत \nपुणे, ९ जानेवारी - येथील शिवाजीनगर न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश मंगला जे. धोटे यांनी पुणे पोलीस आयुक्त के.के. पाठक यांना पत्र पाठवून पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे. त्या पत्रात म्हटले आहे की, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील आरोपींच्या जामीन आवेदनाला विरोध करण्यासाठी पोलिसांकडून योग्य ती कागदपत्रे सादर केली जात नाहीत. त्याविषयी संबंधित कर्मचार्‍यांना न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस काढल्यानंतरही त्यांच्यात सुधारणा होत नाही. (न्यायालयाचे आदेशही न जुमानणारे पोलीस \nप्रत्येकाने धर्माचरण करणे अपेक्षित आहे - श्री ओप्पत्तेश्‍वर महास्वामीजी, ओप्पत्तेश्‍वर मठ\nगुळेदगुड्ड (कर्नाटक) येथे हिंदु धर्मजागृती सभा\nडावीकडून सौ. वीणा नायक, श्री काशीनाथ स्वामीजी,\nश्री ओप्पत्तेश्‍वर स्वामीजी आणि श्री. गुरुप्रसाद\nगुळेदगुड्ड (कर्नाटक) - स्वधर्म निष्ठा, परधर्म सहिष्णुता आपला हिंदु धर्म पुष्कळ श्रेष्ठ आहे, व्यापक आहे. त्यामुळे प्रत्येकाने धर्माचरण करणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन ओप्पत्तेश्‍वर मठाचे श्री ओप्पत्तेश्‍वर महास्वामीजी यांनी हिंदु धर्मजागृती सभेला संबोधित करतांना केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील श्री व्यंकटेश कन्नड माध्यम प्रौढशाळेत नुकतीच हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. या वेळी व्यासपिठावर सनातन संस्थेच्या सौ. वीणा नायक, हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ता श्री. गुरुप्रसाद आणि मुरुघामठाचे श्री काशीनाथ स्वामीजी उपस्थित होते. या सभेला ९०० हून अधिक हिंदु उपस्थित होते.\nपरात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथांच्या निर्मिती-कार्यात सहभागी व्हा \n१. परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या अध्यात्म या विषयावरील ग्रंथांच्या निर्मितीचे कार्य लवकरात लवकर करण्याची आवश्यकता \nसनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या धर्म, अध्यात्म, साधना, ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, आध्यात्मिक संशोधन यांसारख्या विविधांगी विषयांवरील मराठी भाषेतील सुमारे ४००० ग्रंथ लवकरात लवकर अंतिम करणे आणि त्यांचे विविध भाषांत भाषांतर करणे भावी काळाच्या दृष्टीकोनातून अत्यावश्यक झाले आहे. याची कारणे पुढे दिली आहेत.\n१ अ. दूरचित्रवाहिन्यांसाठी धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करणे : विविध दूरचित्रवाहिन्यांसाठी या ग्रंथांतील ज्ञानावर आधारित धर्मशिक्षणाचे कार्यक्रम सिद्ध करता येणार आहेत.\n१ आ. आगामी भीषण काळापूर्वी करावयाची सिद्धता : तिसरे महायुद्ध काही वर्षांतच होणार असल्यामुळे डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ४ सहस्र ग्रंथांच्या संगणकीय धारिका लवकरात लवकर सिद्ध करायच्या आहेत.\n१ इ. अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणे : परात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेले ग्रंथ अखिल मानवजातीला पुढील सहस्रो वर्षे मार्गदर्शक ठरणार आहेत. या संदर्भातील ग्रंथांची वैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.\nआधार कार्ड बनवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा झालेला खर्च राज्यकर्त्यांकडून वसूल करा \nआधार कार्ड बनवणे बंधनकारक नाही. घरगुती गॅस जोडणी, दूरध्वनी जोडणी इत्यादींसाठी आधार कार्ड बंधनकारक असणार नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.\nस्वामी विवेकानंद यांची भविष्यवाणी आता ८ वर्षांनी सिद्ध होईल \nया शतकाच्या अखेरपर्यंत भारतमाता विश्‍वातील सर्वोच्च सिंहासनावर बसून आपल्या तेजाने संपूर्ण विश्‍वाला तेजोमय करत आहे, हे दृश्य आज माझ्या डोळ्यांसमोर दिसत आहे \n- स्वामी विवेकानंद (संदर्भ : मासिक प्रज्वलंत, एप्रिल १९९७)\nप्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणार्‍या विकारांवरील उपाय\nसनातनची ग्रंथमालिका : भावी आपत्काळातील संजीवनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा नाविन्यपूर्ण अभ्यास असलेला सनातनचा ग्रंथ \nमुद्रा, न्यास आणि नामजप करत उपाय शोधणे\nप्राणमय कोश आणि कुंडलिनीचक्रे मिळून प्राणशक्ती (चेतना) वहन संस्था बनते. पंचप्राण, पंच-उपप्राण आणि पंचकर्मेंद्रिये मिळून प्राणमय कोश होतो. हा कोश रजोगुणप्रधान आणि वायूरूप असतो. मानवाच्या स्थूलदेहात रक्ताभिसरण, श्‍वसन, पचन, मज्जा इत्यादी विविध संस्था कार्यरत असतात. त्यांना, तसेच मनाला कार्य करण्यासाठी जी शक्ती लागते, ती प्राणशक्ती (चेतना) वहन संस्था पुरवते. तिच्यात एखाद्या ठिकाणी अडथळा आल्यास संबंधित इंद्रियाची कार्यक्षमता अल्प झाल्याने विकार निर्माण होतात. अशा वेळी इंद्रियांचे कार्य सुधारण्यासाठी आयुर्वेदीय, अ‍ॅलोपॅथिक आदी औषधे कितीही घेतली, तरी त्यांचा विशेष उपयोग होत नाही.\nमुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nमहिला आणि मुली यांच्यासाठी दिवसेंदिवस असुरक्षित होत असलेली मायानगरी \nमुंबई - मुंबईच्या दादर परिसरातील एका नामांकित शाळेतील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ९ वर्षांच्या मुलीवर याच शाळेतील एका २० वर्षीय कर्मचार्‍याने बलात्कार केल्याचे समोर आले आहे. (अश्‍लील दृष्य असलेले चित्रपट आणि मालिका यांचा भडिमार सध्या नागरिकांवर होत आहे आणि धर्माचरणाच्या अभावामुळे नैतिकता दिवसेंदिवस अधोगतीला जात आहे. याच्या परिणामस्वरूप अशा घटना न घडल्यास नवल यासाठी शासन स्तरावर तत्परतेने ठोस उपाययोजनांची आवश्यकता आहे. - संपादक)\nकृत्रिम पदार्थांची निर्मिती करून भारतियांचे आरोग्य धोक्यात आणणार्‍या चीनच्या निर्यात धोरणाविषयी गाफील असलेले भारतीय राज्यकर्ते \nचीनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात तांदूळ आणि कोबी यांची कृत्रिमरित्या निर्मिती होत आहे. प्लास्टिक आणि तत्सम रासायनिक घटकांपासून या पदार्थांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन केले जाते. या पदार्थांचे वैशिष्ट्य म्हणजे ते नैसर्गिक वाटतात आणि शिजवल्यानंतर किंवा खातांनाही ते कृत्रिम आहेत, याची जाणीव होत नाही. सध्या चीन मोठ्या प्रमाणात भारतात अशा कृत्रिम पदार्थांची निर्यात करत आहे. भारतातील व्यापारी भेसळ करून या कृत्रिम पदार्थांची विक्री करत आहेत. भारतियांच्या आरोग्यासाठी धोकादायक असलेल्या या पदार्थांच्या आयातीवर प्रतिबंध करण्यासाठी कोणतीही उपाययोजना भारतीय राज्यकर्त्यांनी केलेली नाही.\nगोव्यात मागील तीन वर्षांत महिलांवरील अत्याचारांत दुपटीने वाढ \nपोलीस अहवालानुसार गोवा राज्यात गुन्ह्यांची संख्या घटलेली असली, तरी मागील तीन वर्षांत महिलांवरील अत्याचारात दुपटीने वाढ झाल्याचे गोवा पोलीसदलाने प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या वार्षिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. (५.१.२०१६)\nप्रसिद्धीच्या हव्यासापोटी चर्चेत राहून धर्मावर आघात करणार्‍या वर्षा देशपांडे \nशनिशिंगणापूर येथे शनिदेवाच्या चौथर्‍यावर चढून एका महिलेने दर्शन घेतले. ही धर्मद्रोही घटना काळाच्या पडद्याआड जाते न जाते तोच सातारा येथे आणखी एक घटना घडली. स्त्रीस्वातंत्र्याचे नाव पुढे करत नेहमीप्रमाणे जाणीवपूर्वक हिंदु धर्मावरच आघात करण्याच्या परंपरेत २३.१२.२०१५ या दिवशी युवक क्रांती दलाच्या वर्षा देशपांडे यांनी शनिदेवाच्या चौथर्‍यावर प्रवेश केला. या कृतीचा उद्देशही केवळ प्रसिद्धी हाच होता.\n१. वर्षाताई, याची उत्तरे द्या \nअ. शस्त्रकर्मगृहात आधुनिक वैद्य (ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर) कुणाला प्रवेश करू देत नाहीत. तेथे प्रवेश करण्याचा हट्टाग्रह वर्षाताई करणार का \nआ. मशिदीमध्ये स्त्रियांना प्रवेश बंदी आहे. तेथे जाण्याची हिंमत त्या दाखवणार का \nइ. चर्चमध्ये अनेक नन्सचे शोषण झाल्याच्या वार्ता येतात. तेव्हा वर्षाताई कुठे असतात \nई. काही वर्षांपूर्वी सातार्‍यात उपराकार लक्ष्मण माने यांनी अनेक महिलांचे शोषण केल्याचे प्रकरण उजेडात आले होते. तेव्हा वर्षांताईंनी आंदोलन का केले नाही \nआय.एस्.आय.एस्.च्या संपर्कात आलेल्या धुळे येथील ६ विद्यार्थ्यांचे पोलिसांकडून समुपदेशन\nधर्मांध समुपदेशनाने सुधारतील हा पोकळ आशावाद आहे \nआय.एस्.आय.एस्.चे मूळच उखडून टाकण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करायला हवेत \nजळगाव - सामाजिक संकेतस्थळाद्वारे आय.एस्.आय.एस्. या आतंकवादी संघटनेच्या काही कार्यकर्त्यांच्या संपर्कात असलेल्या धुळ्यातील सहा विद्यार्थ्यांची आतंकवादविरोधी पथकाने चौकशी केली आहे. या ६ विद्यार्थ्यांचे पोलिसांकडून सध्या समुपदेशन चालू आहे. त्यांना आय.एस्.आय.एस्.च्या प्रभावापासून कसे दूर ठेवता येईल, यासाठी पोलीस प्रयत्नरत आहेत.\nइतर राज्यांनीही मध्यप्रदेश शासनाचे अनुकरण करणे अपेक्षित आहे \nमध्यप्रदेशातील विशेष पोलीस विभाग आणि लोकायुक्त यांनी अधिकृतरित्या घोषित केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात वर्ष २०१५ मध्ये प्रतिदिन किमान १ तरी अधिकारी भ्रष्टाचार करतांना पकडला गेल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे ही शृंखला गेल्या ३ वर्षांपासून अशीच चालू आहे. (५.१.२०१६)\nसेल्फीच्या नादात बॅण्डस्टॅण्डच्या समुद्रात दोघांचा मृत्यू\nमुंबई - मुंबईच्या बॅण्डस्टॅण्डवर सेल्फी काढण्याच्या नादात एका मुलीचा आणि तिला वाचवणार्‍या गृहस्थाचा बुडून मृत्यू झाला आहे. बॅण्डस्टॅण्डच्या किनार्‍यावर सकाळी ११ वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. तरन्नूम, कस्तुरी, नाझिया या तीन मैत्रिणी समुद्र किनार्‍यावर सेल्फी काढत होत्या. त्या वेळी तोल जाऊन त्या समुद्रात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी गेलेल्या रमेश नावाच्या गृहस्थाने कस्तुरी आणि नाझियाला वाचवले; मात्र तरन्नुमला वाचवण्यात यश आले नाही. तरन्नूमचा पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर रमेशही पाण्यात बुडाले.\nमरिन सेंटर संस्थेद्वारे एके-४७ आणि एस्एल्आर्सारख्या घातक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण\nराज्य पोलीस महासंचालकांकडे प्रकरणाचा शोध घेण्याची मागणी\nनवी मुंबई - येथील मरिन सेंटर नावाची संस्था एके-४७ आणि एस्एल्आर्सारख्या घातक शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र देत आहे. ही शस्त्रास्त्रे केवळ लष्करी आणि पोलीस यांतील उच्चाधिकार्‍यांनाच काही अटींवर वापरता येतात. परंतु अशा संस्थांच्या वतीने दिल्या गेल्या सात वर्षांत या प्रमाणपत्रांच्या माध्यमातून परदेशात पाठवण्यात आलेल्या ३०० ते ४०० व्यक्ती देशी-विदेशी मालकीच्या जहाजांवर सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असल्याचा अंदाज आहे.\nठाणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन\n(आंदोलनाचे सविस्तर वृत्त लवकरच प्रसिद्ध करत आहोत.)\nसध्या भारताच्या राजधानीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि तथाकथित पुरोगामी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. केजरीवालांनी त्यांना भेकड आणि मनोरुग्ण म्हटले आहे. ते वाचून माझ्या मनाची झालेली विचारप्रक्रिया पुढे देत आहे.\n१. केजरीवालांना कोणते विशेषण लावावे \nअ. कालचे भ्रष्टाचारविरोधी केजरीवाल आज भ्रष्टाचार करणार्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.\nआ. स्वतःला आम आदमी (सर्वसाधारण माणूस) म्हणवून घेणारे केजरीवाल आता व्हीआयपी बनले आहेत.\nइ. स्वतःच्या पक्षातील आमदारांचे वेतन दोन लक्षपर्यंत वाढवून ते आम आदमीचा (सर्वसाधारण माणसाचा) गळा घोटायला निघाले आहेत.\nइंदिरा गांधी यांच्या मारेकर्‍यांना हुतात्मा म्हणून सन्मान \nमाजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकर्‍यांना पंजाबमध्ये भाजपचा सहकारी पक्ष अकाली दलाच्या नेत्यांच्या उपस्थितीत हुतात्मा असा सन्मान देण्यात आला, तसेच याप्रसंगी त्यांच्या नातेवाइकांचाही सत्कार करण्यात आला. या वेळी शिरोमणी आकाली दलाचे परमिंदर पाल सिंह म्हणाले, जर हिंदू महासभा नथुराम गोडसे यांनी जयंती साजरी करू शकते, तर शीख या तिघांची पुण्यतिथी का साजरी करू शकत नाही \nछेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीने शाळेत जाणे सोडले\nमहिलांना सुरक्षित वातावरण मिळण्यासाठी हिंदु राष्ट्रच आवश्यक \nसंभाजीनगर, ९ जानेवारी - येथील गांधीनगर भागात रहाणार्‍या १५ वर्षीय विद्यार्थिनीने छेडछाड होते म्हणून २२ डिसेंबरपासून शाळेत जाणेच सोडून दिले आहे. खाराकुँआ भागातील शाळेत शिकणार्‍या या विद्यार्थिनीच्या आईच्या भ्रमणभाषवर छेड काढणार्‍या मुलाचा दूरभाष आला. तिने ही गोष्ट पालकांना सांगितली. वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून मुलाच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट करण्यात आला. या छेडछाडीच्या प्रकरणाविषयी पोलिसांनी शाळेच्या व्यवस्थापनाला काही प्रश्‍नही विचारले. पोलीस निरीक्षक एन्.एस्. कोळे यांनी सांगितले की, या तक्रारीच्या अनुषंगाने शालेय व्यवस्थापनाला काही प्रश्‍न विचारले आहेत. लवकरच संशयित तरुणाला कह्यात घेतले जाईल. (पोलिसांनी संशयिताला तात्काळ अटक का केली नाही संशयित पळून गेल्यास त्याला उत्तरदायी कोण संशयित पळून गेल्यास त्याला उत्तरदायी कोण \nमहर्षि व्यासांचे द्रष्टेपण सिद्ध करणारी श्रीमद्भागवतामध्ये सांगितलेली कलियुगाची भयानक लक्षणे \nयेथे सांगितलेली कलियुगातील स्थिती पालटण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे\n सनातन संस्था यासाठीच प्रयत्नरत आहे.\nपरस्परांच्या आवडीवरून विवाह ठरणे, बाह्यरूपाला अधिक महत्त्व असणे, स्त्री किंवा पुरुष यांचे\nश्रेष्ठत्व त्यांच्या रतिकौशल्यावरून ठरणे आणि जानव्यापुरतीच ब्राह्मणांची ओळख रहाणे\nस्त्रीत्वे पुंस्त्वे च हि रतिर्विप्रत्वे सूत्रमेव हि ॥\n- श्रीमद्भागवत, स्कंध १२, अध्याय २, श्‍लोक ३\nअर्थ : विवाह-संबंध एकमेकांच्या आवडीवरून ठरतील. (प्रेमविवाह होतील.) व्यवहारात कपटालाच (कपड्यांना) महत्त्व असेल. स्त्री आणि पुरुषांचे श्रेष्ठत्व त्यांच्या रतिकौशल्यावरून ठरेल. ब्राह्मण्याची ओळख जानवे एवढीच असेल.\nसमितीच्या प्रयत्नांमुळे कित्येक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले \nलव्ह जिहादविषयी धर्मांधांचे आता नवीन धोरण आहे. अल्पवयीन आणि तरुण मुलामुलींना प्रथम व्यसनांच्या आहारी लावले जाते. नंतर व्यसनाच्या नावाखाली त्यांना पार्ट्यांमध्ये बोलावून तेथे त्यांचे अश्‍लील छायाचित्र काढले जाते. पुढे या छायाचित्रांच्या आधारावर मुलींचे शोषण होते. यात अनेकदा हिंदु मुलांच्या खांद्यावर बंदुक ठेवून धर्मांध हिंदु मुलींना जाळ्यात ओढतात. हिंदु जनजागृती समितीने लव्ह जिहादवर पुस्तक काढल्याविषयी मी त्यांना पुनःपुन्हा धन्यवाद देते. आज या पुस्तकामुळे कित्येक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचले आहे. - अधिवक्त्या चेतना शर्मा\nवरातीमागून घोडे, या तर्‍हेचे शासन त्याऐवजी पुढे काय होणार त्याऐवजी पुढे काय होणार , हे आधीच ओळखून कृती करणारे शासन हवे \nदेशाला हादरवून सोडणार्‍या निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेनंतर अल्पवयीन न्याय सुधारणा विधेयक २२ डिसेंबर या दिवशी राज्यसभेत संमत करण्यात आले. त्यामुळे बालगुन्हेगाराचे वय यापुढे १८ ऐवजी १६ वर्षे असेल.\nपाकचा गायक अदनान सामीला भारतीय नागरिकत्व देण्याची तत्परता दाखवणारे भारत शासन पाकमधील हिंदूंच्या संदर्भात निष्क्रीय का \nपाकमधून अनेक वर्षांपूर्वी भारतात आलेल्या हिंदूंना पुन्हा पाकला जाणे भाग \nमूळ पाकिस्तानी गायक अदनान सामी यांना भारत शासनाकडून भारतीय नागरिकत्व देण्यात आले; मात्र पाकमधून भारतात आलेल्या आणि गेली अनेक वर्षे भारतात राहिलेल्या हिंदूंना भारतीय नागरिकत्व देण्यात आलेले नाही. त्यामुळे घर वापसी होण्याची आशा मावळल्याने या हिंदूंना नाईलाजाने पाकमध्ये जावे लागत आहे.\nलोकसंख्येचा विस्फोट करणार्‍या अल्पसंख्यांकांसाठी कायदा करून त्यांच्यावर निर्बंध घाला \nहिंदुस्थानात ज्यांना अल्पसंख्यांक म्हणून गणले जाते, त्याच अल्पसंख्यांकांमुळे लोकसंख्येचा प्रचंड विस्फोट झाला आहे. त्यामुळे हिंदुस्थान अजूनही विकासापासून कोसो दूर आहे. विकसित देशांच्या रांगेत जाऊन बसायचे असेल, तर सर्वांत आधी लोकसंख्या नियंत्रण कायदा आणायला हवा आणि जर कुणी हा कायदा मोडला, तर त्याचा मतदानाचा हक्कच काढून घ्यायला हवा. त्याच्यावर आर्थिक निर्बंध लादायला हवेत. - गिरिराज सिंह, लघुउद्योग राज्यमंत्री\nराम मद्य पितो, मांस खातो, असे म्हणून हिंदु धर्मावर टीका करणारे पुरोगामी नसून हिंदु धर्मबुडवे आहेत. अशा पुरोगामी लोकांना धडा शिकवण्यासाठी मी अजून जिवंत आहे. हे पुरोगामी म्हणजे नरकगामी असून त्यांना शेवटी नरकातच जागा मिळणार आहे. - पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते, राष्ट्रीय वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू\nख्रिस्ती आणि मुसलमान त्यांच्या धर्मग्रंथाविषयी सांगू शकतात; पण हिंदूंना आपला धर्मग्रंथच ठाऊक नाही. आपला धर्मग्रंथ मनुस्मृति आहे. ती जाळणार्‍यांनाच राजकीय नेते सहस्रो रुपयांचे हार घालतात. - पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते (५.१.२०१६)\nभाषा आणि प्रादेशिक अस्मिता - काही अपसमज \nबर्‍याच वेळा भाषेचा प्रश्‍न अस्मितेशी जोडून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जातो आणि ज्यांना अस्मिता म्हणजे काय यासंबंधी पुरेसे ज्ञान नसते ते अशा अपप्रचाराला बळी पडतात. कोकणीचे जे कडवे पुरस्कर्ते आहेत, ते जेव्हा कोकणी ही गोव्याची ओळख आहे, असे म्हणतात, तेव्हा ते बहुदा गोव्यातील सासष्टी, मुरगाव आणि तिसवाडी या तीनच तालुक्यांचा म्हणजे जुन्या काबीजादीतील लोकांचाच विचार करत असावेत. विशेषतः अल्पसंख्य लोकांचा असा समज झालेला आहे. त्यांनी गोव्याच्या इतर नऊ तालुक्यांचा विचार केलाय का यासंबंधी पुरेसे ज्ञान नसते ते अशा अपप्रचाराला बळी पडतात. कोकणीचे जे कडवे पुरस्कर्ते आहेत, ते जेव्हा कोकणी ही गोव्याची ओळख आहे, असे म्हणतात, तेव्हा ते बहुदा गोव्यातील सासष्टी, मुरगाव आणि तिसवाडी या तीनच तालुक्यांचा म्हणजे जुन्या काबीजादीतील लोकांचाच विचार करत असावेत. विशेषतः अल्पसंख्य लोकांचा असा समज झालेला आहे. त्यांनी गोव्याच्या इतर नऊ तालुक्यांचा विचार केलाय का त्यांनी गोव्याच्या त्या नव्या काबीजादीतील नऊ तालुक्यात जाऊन पहावे; म्हणजे त्या नऊ तालुक्यांतील लोकांवर मराठी भाषा आणि संस्कृती यांचा किती प्रभाव आहे, हे त्यांना समजून येईल.जुन्या काबीजादीतील लोकांवर पोर्तुगीज शासनाने सुमारे ४५० वर्षे राज्य केल्यामुळे आणि त्यांचा संबंध मराठीपासून तोडला गेल्यामुळे त्यांना मराठी परकी वाटते. त्यांच्यासाठी पोर्तुगीज मिशनर्‍यांनी रोमन लिपीतून कोकणी ग्रंथांची निर्मिती केल्यामुळे आणि मूळ संस्कृतीच नष्ट केल्यामुळे त्यांना तसे वाटते; परंतु नव्या काबीजादीतील लोकांचे तसे नाही.\nयुद्ध दाराशी आले असतांना त्यासाठी सिद्धता करण्याऐवजी युद्धात नष्ट होणारे पूल आणि रस्ते यांवर साडे तीन सहस्र कोटी रुपये उधळणारे गोवा शासन \nगोवा शासनाकडून झुआरी नदीवरील नवीन सहा पदरी पूल, मडगाव आणि काणकोण येथील बगलमार्गासह तळपण, गालजीबाग आणि माशें पूल आणि वेर्णा येथील मिसिंग लिंक यांच्या एकूण साडे तीन सहस्र कोटी रुपये खर्चाच्या कामाचा पायाभरणी शुभारंभ १ जानेवारी २०१६ या दिवशी राज्यातील गोव्हा वेल्हा फूटबॉल मैदानात पार पडला.\nमदरशात विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत म्हणण्यास शिकवणार्‍या मुख्याध्यापकास अमानुष मारहाण करून राष्ट्रगीताला विरोध करणारे धर्मांध त्यांचा देश कोणता, हे सांगतील का \nबंगाल राज्यात एका मदरशातील मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांना २६ जानेवारीच्या निमित्ताने राष्ट्रगीत म्हणण्यास शिकवले; म्हणून धर्मांध मौलाना आणि त्यांच्या हस्तकांनी मुख्याध्यापक काझी मासूम अख्तर यांना अमानुष मारहाण करून मदरशातून हाकलून लावल्याची घटना घडली आहे. या घटनेविरुद्ध आतापर्यंत मुख्याध्यापक काझी मासूम अख्तर यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राज्यपाल आणि अल्पसंख्यांक आयोग यांच्याकडे सहा वेळा तक्रारी केल्या; मात्र त्यावर काहीच कारवाई झाली नाही. मौलवींनी राष्ट्र्रगीत म्हणणे इस्लामच्या दृष्टीने हराम (निषिद्ध) असून ते हिंदूंचे गीत आहे, असे म्हणून अख्तर यांच्याविरुद्ध फतवा काढला आहे.\nहिंदु जनजागृती समितीची आंदोलने शिस्तबद्ध - एका शासकीय सुरक्षा अधिकार्‍याचा अभिप्राय\nदेहली येथील जंतर-मंतर येथे जानेवारी २०१६ मासात राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विविध हिंदुत्ववादी संघटनांनी सहभाग घेतला. या वेळी एक शासकीय सुरक्षा अधिकारी म्हणाले, अन्य संघटना केवळ खाण्या-पिण्यासाठी आंदोलने करतात; परंतु हिंदु जनजागृती समितीची आंदोलने अतिशय चांगल्या आणि शिस्तबद्ध स्वरूपात असतात. आंदोलनाच्या वेळी जी भाषणे देण्यात येतात, ती ऐकण्याची इच्छा होते.\nभारतातील परदेश अरुणाचल, मिझोराम आणि नागालॅण्ड राज्ये \nअरुणाचल प्रदेश, मिझोराम आणि नागालॅण्ड या राज्यांत जायचे झाल्यास विशिष्ट परवाना काढावा लागतो, त्यानंतरच त्या राज्यांत प्रवेश करता येतो. - श्री. रमेश शिंदे, राष्ट्र्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती.\nदिवास्वप्नात रमणारे केंद्रीय गृहमंत्री \nआय.एस्.आय.एस्.चा भारतीय मुसलमानांवर प्रभाव पडणार नाही - केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह\nहिंदुत्व आमच्यासाठी महत्त्वाचे असून त्यापुढे सत्ता किंवा पदे दुय्यम आहेत. - केंद्रीय (लघुउद्योग) राज्यमंत्री गिरिराज सिंह\nअजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांना १० वर्षांसाठी बँकांची निवडणूक लढवण्यास बंदी \nसहकारी बँकांवर गेल्या अनेक वर्षांपासून सत्ता गाजवणार्‍या राज्यातील सहकारसम्राटांना १० वर्षे सहकारी बँकांच्या निवडणुका लढवण्यास अपात्र ठरवण्यात आले आहे. राज्य सहकार विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेकांना या निर्णयाला सामोरे जावे लागणार आहे. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.\nधर्मांधांच्या सभांचे ध्वनीमुद्रण न करता हिंदुत्ववाद्यांच्या मागे लागणारे पोलीस \nफलटण (जिल्हा सातारा) येथे २ जानेवरी २०१६ या दिवशी पार पडलेल्या हिंदु धर्मजागृती सभेला गुप्त वार्ता विभागाचे ४ पोलीस, तर गणवेशातील ८ पोलीस उपस्थित होते. या वेळी पोलिसांनी सभेमध्ये वक्त्यांनी केलेल्या भाषणाचे ध्वनीमुद्रण केले.\nडॉक्टरांकडे वैद्यकीय पदवी नसतांना गोव्यातील नुसी वोकहार्ट रुग्णालयात रुग्णांवर उपचार \nसप्टेंबर २०१५ मध्ये गोव्यातील नावेली येथील सत्यवैष्णवी या ८ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. या मुलीवर उपचार करतांना तिच्यावर योग्य प्रकारे वैद्यकीय उपचार झाले नव्हते, तसेच तिच्यावर उपचार करणार्‍या सातपैकी दोन डॉक्टरांकडे वैद्यकीय पदवीही नव्हती. त्यामुळे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच या मुलीचा मृत्यू झाल्याचे निरीक्षण त्रिसदस्यीय डॉक्टरांच्या पथकाने केले होते.\nप्राथमिक चौकशी करण्यासाठी ४ महिने लागत असतील, तर गुन्हेगारांवर कारवाई होण्यासाठी किती काळ लागेल \nआज अनेक हिंदु संघटना स्वतःला मोठे करण्याचा प्रयत्न करत आहेत; पण धर्मरक्षणाची गोष्ट आली की, ते मूग गिळून गप्प बसतात. - श्री. अनुराग मलिक, अध्यक्ष, हिंदु युवक सभा, सोनीपत, हरियाणा\nफोडा आणि राज्य करा, या हिंदुविरोधकांच्या तत्त्वाला संघटन करा आणि लढा या आधारे आपण तोंड दिले पाहिजे. - पू. डॉ. चारूदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती\nकाही भागांमध्ये अल्पसंख्यांकांची संख्या ७० ते ८० टक्के आहे, मग त्यांना अल्पसंख्यांक म्हणायचे का देशाला विकासाकडे न्यायचे असेल, तर नव्याने लोकसंख्या धोरण सिद्ध करावे लागेल. - केंद्रीय लघुउद्योग राज्यमंत्री गिरिराज सिंह\nहे पुरोगामी श्रीरामावर २५७ प्रकारचे विविध आरोप करत आहेत. हे खरे पुरोगामी नसून हिंदु धर्म विध्वंसक आहेत. खरे पुरोगामी आमचे संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, संत एकनाथ आदी संत होते. प्रकाश आंबेडकर हा तर पूर्ण हिंदु धर्म विध्वंसक आहे. त्यामुळे त्याच्या पक्षाला पूर्ण विदर्भातून आम्ही एकही मत दिलेले नाही. - पू. (ह.भ.प.) निवृत्ती महाराज वक्ते, राष्ट्रीय वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष आणि वारकरी संप्रदायाचे अध्वर्यू\nगोव्यात मराठीविषयी असहिष्णुता का \n१० जानेवारी या दिवशी पणजी (गोवा) येथे मराठी\nराजभाषेच्या मागणीसाठी होणार्‍या आंदोलनाच्या निमित्ताने...\nगोव्यात कोकणी भाषा बहुसंख्येने बोलली जात असतांनाही तेथील लोक मराठी राजभाषा व्हावी, यासाठी चळवळ राबवतात, तर महाराष्ट्रात मातृभाषा मराठी असतांनाही येथील शिक्षणाचे इंग्रजीकरण होत आहे महाराष्ट्रातील जनतेने गोमंतकियांकडून आता मराठीचे महत्त्व जाणावे \nगेल्या काही दिवसांत सहिष्णुतेचा विषय देशभरात बराच चर्चिला गेला. त्यामध्ये धार्मिक सहिष्णुतेचा विषय होता, तसाच सामाजिक आणि वैचारिक असहिष्णुतेचा विषय होता. काही धर्मतत्त्वांचा आग्रह धरणार्‍यांच्या वक्तव्यांमुळे तर अंधश्रद्धा विरोध, सामाजिक समता या विषयांसाठी संघर्ष करणार्‍या काहींच्या हत्या झाल्यामुळे देशामध्ये असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले आहे, असे चित्र निर्माण झाले.\nसनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून\nकारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा \nमागील १ मासापासून (महिन्यापासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.\nयासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.\nपत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.\nफॅक्स : (०८३२) २३१८१०८\nसनातनच्या साधिका कु. सर्वमंगला मेदी यांनी रेखाटलेली भावचित्रे\nआलेख्य (चित्र काढणे) ही ६४ कलांमधील एक कला आहे. ईश्‍वरप्राप्तीच्या अनेक साधनांपैकी कला हे ईश्‍वरप्राप्तीचे एक साधन आहे. काही भक्त अभंगांच्या माध्यमातून, काही भक्त ओव्यांच्या माध्यमातून, तर काही भक्त गौळणींच्या माध्यमातून त्यांचा देवाप्रतीचा भाव प्रकट करतात; परंतु त्यांचा उद्देश देवाची भक्ती त्याच्या गुणगानातून व्यक्त करणे, हा एकच असतो. त्याप्रमाणेच सनातनच्या रामनाथी, गोवा येथील आश्रमात राहून साधना करणार्‍या कु. सर्वमंगला मेदी यांनी दोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया राबवतांना त्यांचा देवाप्रती असणारा भाव आणि अनुसंधान चित्रांतून प्रकट केले आहे.\nउच्च लोकांतून जन्माला आलेल्या दैवी (सात्त्विक) बालकांच्या पत्रिकेतील साधनेच्या\nदृष्टीने योग अभ्यासण्यासाठी त्यांच्या जन्मवेळेची माहिती आणि सुस्पष्ट छायाचित्रे पाठवा \nआतापर्यंत दैनिक सनातन प्रभातमधून ६०० हून अधिक दैवी बालकांच्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती, त्यांच्या शरिरात झालेले वैशिष्ट्यपूर्ण पालट (उदा. शरिरावर विविध शुभचिन्हे उमटणे, त्यांची सात्त्विक आवड, उदा. भजने, देवतांची चित्रे आवडणे) यासंबंधित अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. या संदर्भात संशोधन चालू असून आम्ही काही वैशिष्ट्यपूर्ण घटकांची नोंद करत आहोत. ज्योतिषशास्त्रानुसार अशा बालकांमधील विशेष योग अभ्यासण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या दैवी बालकांची पुढील माहिती त्यांच्या पालकांनी पुढील पत्त्यावर पाठवावी. त्याचप्रमाणे त्यांची सुस्पष्ट छायाचित्रेही पाठवावीत. संशोधन करण्यासाठी त्यांचा उपयोग होईल.\nख्रिस्त्यांशी जवळीक साधण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ख्रिस्त्यांसाठी नवीन संघटना स्थापन करण्याचे प्रयत्न चालू झाले असल्याचे सांगितले जात आहे. राष्ट्रीय ईसाई संघ असे या संघटनेचे नाव ठेवले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (५.१.२०१६)\nउच्च लोकांतून जन्माला आलेल्या दैवी (सात्त्विक) बालकांच्या पत्रिकांचा अभ्यास, तसेच संशोधन करण्यासाठी साहाय्य होण्याच्या दृष्टीने ज्योतिषांना आवाहन \nआतापर्यंत दैनिक सनातन प्रभातमधून अनेक दैवी (सात्त्विक) बालकांच्या अनुभूती, त्यांच्या शरिरात झालेले वैशिष्ट्यपूर्ण पालट, त्यांची सात्त्विक आवड यासंबंधित अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. यासंदर्भात संशोधन चालू असून आम्ही काही वैशिष्ट्यपूर्ण घटकांची नोंद करत आहोत. ज्योतिषशास्त्रानुसार अशा बालकांमधील विशेष योग अभ्यासण्यासाठी ज्योतिष तज्ञांची आवश्यकता आहे. जे ज्योतिषी सेवा म्हणून साहाय्य करण्यास सिद्ध आहेत, त्यांनी ते किती वेळ देऊ शकतात, त्यांचे नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक ही माहिती पुढील पत्त्यावर किंवा टंकलिखित करून संगणकीय पत्राने पाठवावी.\nसौ. प्राजक्ता जोशी : संपर्क क्र. : ९८२२६६७७५६\nपत्ता : सनातन आश्रम, सर्व्हे नं. २४/ब, रामनाथी, बांदोडा, फोंडा, गोवा.\nसंगणकीय प्रती काढण्यासाठी पाठकोर्‍या आणि कोर्‍या कागदांची तातडीने आवश्यकता \nसाधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती \nसनातनच्या आश्रमांमध्ये विविध सेवांच्या संगणकीय प्रती (प्रिंट) काढण्यासाठी प्रत्येक मासाला (महिन्याला) A4 आकारातील ४० सहस्र कागदांची (८० रिमची) आवश्यकता आहे. जे वाचक, हितचिंतक अथवा साधक A4, A3, Legal या आकारातील छपाईसाठी (प्रिटींगसाठी) उपयुक्त पाठकोरे (एका बाजूने वापरलेले) आणि कोरे कागद अर्पण स्वरूपात देऊ शकतात, त्यांनी रामनाथी आश्रमात श्री. नीलेश चितळे यांच्याशी ८४५१००६२०५ या क्रमांकावर किंवा goahardware@gmail.com या संगणकीय पत्त्यावर संपर्क साधावा.\nप.पू. डॉक्टरांनी लावलेल्या सनातन वृक्षाचे वटवृक्षात रूपांतर होणे\n१. बिजाचे रूपांतर वृक्षात होणे\nसनातन एक वृक्ष आहे. या वृक्षाचे बिजारोपण प.पू. डॉक्टरांनी वर्ष १९९० मध्ये केले. त्याला प.पू. भक्तराज महाराजांनी विचारधारेतून पाणी घातले आणि आशीर्वाद दिले. काळाच्या वार्‍याने वृक्ष हलू लागला. श्रीकृष्णाने चैतन्यरूपी छाया आणि प्रकाश नेहमीसाठी दिला आहे. तसेच नाम, सत्संग, सेवा, त्याग, प्रीती रूपी फांद्या वाढल्या. त्याला साधक रूपी पाने फुटली. झाडाखाली विश्रामासाठी सप्तदेवता येऊ लागल्या. त्यांचा सुगंध सर्वत्र दरवळू लागला. झाडाला मोहर आला. हळूहळू फुले बहरली. ६० टक्के फुले झाडावर डोलू लागली (६० टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधकांमध्ये वाढ झाली). त्या फुलांचा सुगंध चारही दिशांना दरवळला. हळूहळू फळे लागली आणि ती पिकली. प.पू. डॉक्टरांचा सनातन वृक्ष श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण झाला. वर्षानुवर्षे फळे अर्पण होऊ लागली (सनातनच्या साधकांमध्ये संतांचे प्रमाण वाढले). आता त्या वृक्षाचा आनंद गगनात मावेना.\nभारतियांनो, आता समस्या दूर करण्यापेक्षा हिंदु राष्ट्र आणण्यासाठी प्रयत्न करा \n१. राजधानी देहलीत घडलेल्या निर्भयावर\nबलात्कार करून हत्याकेल्याच्या घटनेमुळे या ढोंगी\nशासनावरचा उरलासुरला विश्‍वास उडून गेला आहे आणि या\nनिमित्ताने आखाती देशात झालेल्या आंदोलनाची आठवण होणे\nराजधानी देहलीत घडलेल्या घटनेमुळे या ढोंगी शासनावरचा उरलासुरला विश्‍वास उडून गेला आहे. (यापेक्षा अविश्‍वास आणखी दृढ झाला आहे, हे म्हणणे योग्य ठरेल.) शासनाच्या एकाही मध्यस्थाच्या (दलालाच्या) आश्‍वासनांवर जनता विश्‍वास ठेवण्यास सिद्ध (राजी) नाही. युवावर्ग तर जाहीरपणे शासनाविरोधात प्रतिक्रिया देऊ लागला आहे. काही मासांपूर्वी (महिन्यांपूर्वी) ट्युनिशिया, सिरीया आणि लिबिया या आखाती देशांत झालेल्या आंदोलनांची आठवण या निमित्ताने होऊ लागली आहे. काँग्रेसला आपला अंत निकट आल्याचे जाणवू लागले आहे.\nराष्ट्र-धर्म रक्षणार्थ सदैव कार्यरत असलेल्या दैनिक 'सनातन प्रभात'मधील विविध सेवांमध्ये सहभागी होऊन हिंदु राष्ट्राच्या पायाभरणीत हातभार लावा \nसर्वत्रच्या साधकांना सत्सेवेची सुवर्णसंधी \nदैनिक 'सनातन प्रभात' म्हणजे राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कार्यरत असलेले एकमेव नियतकालिक साधकांना साधनेसाठी मार्गदर्शक असणार्‍या, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्यरत असणार्‍या दैनिक सनातन प्रभातमधून राष्ट्र आणि धर्म यांवर होणार्‍या आघातांसंदर्भात जनसामान्यांमध्ये जागृती करण्यात येते. सध्या राष्ट्र आणि धर्म यांवर होणारे आघात दिवसागणिक वाढत असल्यामुळे त्याविषयीची वृत्ते हिंदूंपर्यंत पोहोचवून जागृती करणे आवश्यक बनले आहे. सध्या दैनिक सनातन प्रभातची पृष्ठसंख्याही वाढली आहे. त्यामुळे सहसंपादक आणि संरचना या सेवा करू शकणारे किंवा शिकू इच्छिणारे साधक यांची तातडीने आवश्यकता आहे. सहसंपादकाच्या सेवेसाठी मराठी भाषेचे चांगले ज्ञान असणे आणि वृत्तांचे संकलन करता येणे आवश्यक आहे, तर संरचनेच्या सेवेसाठी इनडिझाईन (InDesign), फोटोशॉप (Photoshop) आणि कोरल ड्रॉ (Corel Draw) या संगणकीय प्रणालींचे ज्ञान असणे आवश्यक आहे. ज्या साधकांना वरील सेवांविषयीचे ज्ञान नसून ते या सेवा करण्यास इच्छुक आहेत, त्यांना त्या शिकवल्या जातील.\nमडगाव स्फोटप्रकरणी कारागृहातून निर्दोष सुटलेेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव वाचून आलेले अभिप्राय\n१. सनातनच्या साधकांचे अनुभव अंगावर काटा आणणारे असणे\nमडगाव स्फोट प्रकरणात अडकवले गेलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव अंगावर काटा आणणारे आहेत. एवढ्या नरकयातना भोगून आल्यानंतरसुद्धा आता त्यांचे छायाचित्रातील तोंडवळे उत्साही दिसत आहेत. हे बघून आनंद वाटला. ही गुरुकृपाच म्हणायची समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे ही उक्ती त्यांनी सार्थ करून दाखवली.\nनालासोपारा येथे १० जानेवारीला राष्ट्रीय हिंदू आंदोलन\n* एन्.सी.ई.आर्.टी.च्या शालेय पुस्तकात श्री विठ्ठलाचा विठ्ठल आणि संत ज्ञानेश्‍वरांचा जणेश्‍वर उल्लेख केल्याप्रकरणी विरोध करा \n* विस्थापित काश्मिरी हिंदूंचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात यावे \n* शनिशिंगणापूर आणि अन्य देवस्थान यांची धार्मिक परंपरा मोडणार्‍यांवर कठोर कारवाई करा \nवेळ : सकाळी ११\nस्थळ : पंचमुखी हनुमान मंदिर, सिवीक सेंटर समोर, स्टेशन मार्ग, नालासोपारा (पश्‍चिम)\nभ्रमणभाष क्रमांक : ८४५०९ ५०४४७\nसाधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक यांना विनंती\nसनातनची अपकीर्ती करणारी वृत्ते प्रसारित करणार्‍या नियतकालिकांच्या प्रत्येकी ५ प्रती पाठवा \nसध्या सनातनची अपकीर्ती करणारी वृत्ते विविध वृत्तवाहिन्या आणि नियतकालिके यांमधून प्रसारित होत आहेत. यामध्ये राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, तसेच स्थानिक अशा नियतकालिकांचा समावेश आहे. तरी अशा वृत्तांच्या संदर्भात कायदेशीर कारवाई करण्यासाठी या नियतकालिकांच्या प्रत्येकी ५ प्रती घेऊन त्या दैनिक सनातन प्रभातच्या नजीकच्या कार्यालयात पाठवाव्यात.\nआवृत्तीचा स्थानिक पत्ता : सनातन आश्रम, १०७, सनातन संकुल, देवद, पोस्ट - ओ.एन्.जी.सी., तालुका - पनवेल, जिल्हा - रायगड ४१० २२१\nसंपर्क क्रमांक : ९४०४९५६०८७\nसनातनचा अपप्रचार करणारे वार्तांकन वाहिन्यांवर दाखवले जात असल्यास त्याविषयी त्वरित दैनिक कार्यालयात कळवावे.\nघरी असतांना साधकाला झालेले विविध त्रास आणि रामनाथी आश्रमात आल्यावर अनुभवलेली गुरुकृपा \n१. घरात अनंत अडचणी असणे\n१ अ. आई रुग्णाईत आणि वयस्कर असल्याने तिचे सर्व जागेवरच करावे लागणे : माझी आई रुग्णाईत असल्याने मी गेल्या १० मासांपासून (महिन्यांपासून) घरी होतो. डिसेंबर २०१४ मध्ये माझी आई पलंगावरून खाली पडल्यामुळे तिच्या हाताचा अस्थिभंग झाला. त्यामुळे शस्त्रकर्म करून (प्लेट घालून) तिचा हात सरळ करावा लागला. ७ दिवस रुग्णालयात ठेवून मी तिला घरी घेऊन आलो. आईचे वय ८४ वर्षे आहे. ती पुष्कळ अशक्त आहे. त्यामुळे ती पलंगावर झोपूनच असे. तिचे सर्व पलंगावरच करावे लागत होते.\nसर्वत्रची फुलपाखरे आणि रामनाथी आश्रमातील समाधी लावणारी फुलपाखरे \n१ अ. फुलपाखरे थव्याने रहातात : फुलपाखरांना थव्याने (समूहात) रहायला पुष्कळ आवडते; कारण ते त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने योग्य आहे. त्यांना जरी ऐकू येत नसले, तरी कंपन स्पंदनाची त्यांना जाणीव होते. त्यांची घ्राणेंद्रिये उत्तम कार्य करतात. मानवाला जीभेद्वारे रुचीची जाणीव होते, तर फुलपाखरांना ही जाणीव पायांद्वारे होते आणि अँटिनेद्वारे (AAnntteennnnaaee - फुलपाखरांचे डोक्यावर मिशासारखे दिसणारे दोन तंतू) वासाची जाणीव होते.\n१ आ. फुलपाखरे थंड रक्ताचे जीव असणे : फुलपाखरांना थंडीच्या दिवसांत उन्हात बसायला आवडते. ते त्यांच्या पंखाची हालचाल करून उष्णता निर्माण करतात. त्यांना उष्ण हवेची आवश्यकता नाही; कारण ते थंड रक्ताचे जीव आहेत.\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nअशा ठिकाणी बसा की, तुम्हाला जिथून कोणी 'ऊठ' म्हणून सांगणार नाही. असे बोला की, 'हे खोटे आहे' असे कोणी बोलणार नाही.\nभावार्थ : ब्रह्मस्थितीला पोहोचल्यावर 'ऊठ' असे म्हणायला दुसरा कोणी उरतच नाही आणि ती सर्वव्यापी अवस्था असल्याने तिथून उठायचा प्रश्‍नच निर्माण होत नाही. 'हे खोटे आहे' असे कोणी बोलणार नाही, असा बोलण्याचा विषय म्हणजे ब्रह्माची किंवा परमेश्‍वराची अनुभूती. मायाच खोटी असल्याने मायेतील सत्य बोलणेही खोटेच असते.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन 'संत भक्तराज महाराज यांची शिकवण'.)\nहिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा काळ\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\n'एका वर्षात १२ मास असतात. प्रत्येक मासात ४ आठवडे असतात. प्रत्येक आठवड्यात ७ वार असतात. प्रत्येक वारात २४ घंटे (तास) असतात. प्रत्येक घंट्यात ६० मिनिटे असतात आणि प्रत्येक मिनिटात ६० सेकंद असतात. त्यामुळे एखाद्या सेकंदाचा काळाच्या संदर्भात उल्लेख करायचा असेल, तर तो वर्ष २०१५ मधील जुलै मासांतर्गत तिसर्‍या आठवड्यातील गुरुवार, सकाळी १० वाजून १० मिनिटे आणि १० सेकंद अशा तर्‍हेने करावा लागेल.\nतसेच युगांच्या संदर्भात आहे. काळाचे मोजमापन सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि या ४ युगांच्या आधारे केले जाते. सत्य, त्रेता, द्वापर आणि कलि या ४ युगांच्या चक्रातील प्रत्येक युगात काळाची ४ छोटी युगेही काळानुसार येतात. त्यातील काळाच्या छोट्या चक्रातही काळाची आणखीन छोटी चक्रे असतात. त्यानुसार एका छोट्या चक्रातील कलियुगानंतर दुसर्‍या चक्रातील कलियुग येते. अशी अनेक छोटी कलियुगे असतात. अशी एकाच्या अंतर्गत दुसरे अशी ५ कलियुगे आतापर्यंत झाली आहेत. त्यापुढील सहाव्या युगचक्रातील सत्ययुग २०२३ या वर्षी येणार आहे. '२०२३ या वर्षी (१) कलियुगांतर्गत (२) कलियुगांतर्गत (३) कलियुगांतर्गत (४) कलियुगांतर्गत (५) कलियुगांतर्गत (६) कलियुगांतर्गत सत्ययुग येणार आहे', असे जे आपण सांगतो, त्याचा अर्थ बर्‍याच जणांना कळत नाही. तो वरील उदाहरणावरून लक्षात येणे सुलभ जाईल. '\n- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२२.१२.२०१५)\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nभक्तीच्या माध्यमातून साधकांचा समजूदारपणा, बुद्धीची प्रगल्भता आणि मनाची जाणीव व्यापक झाली की, परमार्थाची दारे उघडतात.\nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\nदेवाजवळ जाण्यापासून महिलांना रोखण्याचा भेदभाव का सध्याच्या कुठल्याही बुद्धीवादी माणसाला पडावा असा हा वरवर अगदी साहजिक वाटणारा; परंतु त्याची पाळेमुळे खोलवर गेलेला प्रश्‍न काहींना पडला आहे. त्यामुळे एवढ्या साध्या गोष्टीला विरोध करणारे ते संकुचित, प्रतिगामी, बुरसटलेले, अंधश्रद्ध इत्यादी असे ठरवले गेले आहेत. उग्रदेवता शनीच्या प्रकटशक्तीचा महिलांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे त्याच्याजवळ महिलांनी न जाण्याची परंपरा धर्माने सांगितली आहे, हे सूक्ष्म स्तरावरील सनातन सांगत असलेले या पाठीमागील धर्मशास्त्र ऐकण्याच्या स्थितीत दुर्दैवाने कोणीही नाहीत. शल्यचिकित्सागृहात, मोठी अणूभट्टी किंवा वायूच्या साठ्याच्या ठिकाणी जशी काळजी घ्यावी लागते, तसेच हे अगदी साधे सोपे गणित आहे. जसे सूक्ष्म जिवाणू डोळ्यांना दिसत नाहीत; पण संसर्ग तर होतो, तशीच ही सूक्ष्म ऊर्जा आहे. ही बंधने घालून धर्माने महिलांची विशेष काळजी घेतली आहे, हे विरोध करणार्‍यांच्या लक्षात येत नाही.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nराममंदिराच्या विषयावरील चर्चासत्राला काँग्रेस आणि ...\nमेघालयात स्फोटात ७ जण घायाळ\n(म्हणे) 'बंगालमध्ये कुठलाही धार्मिक तणाव नाही : बं...\nआतंकवाद्यांना घरात घुसून मारण्याची आवश्यकता \nस्वयंसेवकांना संचलनाच्या वेळी हातात काठ्या धरण्याप...\nगोवा पोलिसांकडून लिटल पोलीस संकल्पनेला प्रारंभ\nहिंदू तेजा जाग रे \nभारतीय सुरक्षा यंत्रणांना अवघ्या ६ आतंकवाद्यांनाही...\n२६ जानेवारीला शनिशिंगणापूर येथे जाऊन धर्मद्रोही स्...\nमालडा (बंगाल) आणि पूर्णिया (बिहार) येथील घटना हे भ...\nसाधकांनी कारागृहात राहून केलेली साधना\nसोलापुरात दाटीवाटीने गोवंश नेणार्‍यांवर गुन्हा प्र...\nआंतरजातीय विवाहावरून पंढरपूर येथे भरचौकात युवकाची ...\nनंदुरबार येथे हिंदु धर्मजागृती सभेच्या प्रचारार्थ ...\nगुन्हेगारी नोंदीचा दस्तावेज नष्ट करण्यासाठीच कलिया...\n५१ टक्के मुसलमान लोकसंख्या असलेल्या मालडा (बंगाल) ...\nपुण्यात प्राणघातक अपघातांची संख्या वाढली\nश्रीपाल सबनीस यांना पुरो(अधो)गामी संघटनांचा जाहीर ...\nपुण्यात चोरीच्या घटनांमध्ये ५४ कोटी, तर फसवणुकीच्य...\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्व...\nदैनिक लोकमतकडून सनातनविषयी विपर्यस्त वृत्त \nउच्च न्यायालयांतील न्यायाधिशांच्या ४३ टक्के जागा र...\nराज्यात अल्पवयीन मुलींवरील बलात्काराच्या गुन्ह्यां...\n(म्हणे) महामंडळ माझा राजीनामा घेणार होते \nएआयबी नॉकआऊटप्रकरणी निर्माता करण जोहरला समन्स\n - भाजपचे खासदार मनोज तिवारी\nआग्रा येथे हिंदुत्ववादी संघटनांकडून पठाणकोट आक्रमण...\nन्यायालयाकडून क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी यांच्या ...\nखोटी वृत्ते देऊन सनातन संस्थेची अपकीर्ती केल्याविष...\nआरोपींच्या जामीन आवेदनाला विरोध करण्यासाठी पोलीस उ...\nप्रत्येकाने धर्माचरण करणे अपेक्षित आहे \nपरात्पर गुरु डॉ. आठवले संकलित करत असलेल्या ग्रंथां...\nआधार कार्ड बनवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा झालेला खर...\nस्वामी विवेकानंद यांची भविष्यवाणी आता ८ वर्षांनी स...\nप्राणशक्ती (चेतना) वहन संस्थेतील अडथळ्यांमुळे होणा...\nमुंबईत अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nकृत्रिम पदार्थांची निर्मिती करून भारतियांचे आरोग्य...\nगोव्यात मागील तीन वर्षांत महिलांवरील अत्याचारांत द...\nप्रसिद्धीच्या हव्यासापोटी चर्चेत राहून धर्मावर आघा...\nआय.एस्.आय.एस्.च्या संपर्कात आलेल्या धुळे येथील ६ व...\nइतर राज्यांनीही मध्यप्रदेश शासनाचे अनुकरण करणे अपे...\nसेल्फीच्या नादात बॅण्डस्टॅण्डच्या समुद्रात दोघांचा...\nमरिन सेंटर संस्थेद्वारे एके-४७ आणि एस्एल्आर्सारख्य...\nठाणे येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन\nइंदिरा गांधी यांच्या मारेकर्‍यांना हुतात्मा म्हणून...\nछेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीने शाळेत जाणे सोडले\nमहर्षि व्यासांचे द्रष्टेपण सिद्ध करणारी श्रीमद्भाग...\nसमितीच्या प्रयत्नांमुळे कित्येक मुलींचे आयुष्य उद्...\nवरातीमागून घोडे, या तर्‍हेचे शासन \nपाकचा गायक अदनान सामीला भारतीय नागरिकत्व देण्याची ...\nलोकसंख्येचा विस्फोट करणार्‍या अल्पसंख्यांकांसाठी क...\nराम मद्य पितो, मांस खातो, असे म्हणून हिंदु ध...\nख्रिस्ती आणि मुसलमान त्यांच्या धर्मग्रंथाविषय...\nभाषा आणि प्रादेशिक अस्मिता - काही अपसमज \nयुद्ध दाराशी आले असतांना त्यासाठी सिद्धता करण्याऐव...\nमदरशात विद्यार्थ्यांना राष्ट्रगीत म्हणण्यास शिकवणा...\nहिंदु जनजागृती समितीची आंदोलने शिस्तबद्ध \nभारतातील परदेश अरुणाचल, मिझोराम आणि नागालॅण्ड राज्...\nदिवास्वप्नात रमणारे केंद्रीय गृहमंत्री \nहिंदुत्व आमच्यासाठी महत्त्वाचे असून त्यापुढे ...\nअजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांना १० वर्षांसाठी ब...\nधर्मांधांच्या सभांचे ध्वनीमुद्रण न करता हिंदुत्ववा...\nडॉक्टरांकडे वैद्यकीय पदवी नसतांना गोव्यातील नुसी व...\nआज अनेक हिंदु संघटना स्वतःला मोठे करण्याचा प्...\nफोडा आणि राज्य करा, या हिंदुविरोधकांच्या तत्...\nकाही भागांमध्ये अल्पसंख्यांकांची संख्या ७० ते ...\nहे पुरोगामी श्रीरामावर २५७ प्रकारचे विविध आर...\nगोव्यात मराठीविषयी असहिष्णुता का \nसनातनच्या साधिका कु. सर्वमंगला मेदी यांनी रेखाटलेल...\nउच्च लोकांतून जन्माला आलेल्या दैवी (सात्त्विक) बाल...\nसंगणकीय प्रती काढण्यासाठी पाठकोर्‍या आणि कोर्‍या क...\nप.पू. डॉक्टरांनी लावलेल्या सनातन वृक्षाचे वटवृक्षा...\nभारतियांनो, आता समस्या दूर करण्यापेक्षा हिंदु राष्...\nराष्ट्र-धर्म रक्षणार्थ सदैव कार्यरत असलेल्या दैनिक...\nमडगाव स्फोटप्रकरणी कारागृहातून निर्दोष सुटलेेल्या ...\nनालासोपारा येथे १० जानेवारीला राष्ट्रीय हिंदू आंदो...\nसाधकांना सूचना आणि वाचक, हितचिंतक यांना विनंती\nघरी असतांना साधकाला झालेले विविध त्रास आणि रामनाथी...\nसर्वत्रची फुलपाखरे आणि रामनाथी आश्रमातील समाधी लाव...\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nहिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा काळ\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ ॥ ॐ श्री जय जय ...\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/494382", "date_download": "2018-04-26T13:16:32Z", "digest": "sha1:ZXUENWUUNRBX3LK36NKHIJLXRNSMNEXZ", "length": 8085, "nlines": 45, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शेतकऱयांना तातडीने 10 हजाराचे कर्ज द्या - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » मुंबई » शेतकऱयांना तातडीने 10 हजाराचे कर्ज द्या\nशेतकऱयांना तातडीने 10 हजाराचे कर्ज द्या\nराज्य सरकारने अडचणीत सापडलेल्या शेतकऱयांना मदत म्हणून 10 हजार रुपयांचे अग्रीम कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना बँकांनी शासन आदेशातील निकषाकडे न पाहता शेतकऱयांना तातडीने 10 हजार रुपयांचे कर्ज वितरीत करण्याची प्रक्रिया सुरू करावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले.\nबँकांनी शेतकऱयांच्या कर्जाबाबत संवेदनशीलपणे कार्यवाही करावी. शेतकऱयांकडून केवळ स्वयंघोषणापत्र घेऊन 10 हजार रुपयांचा तातडीने कर्ज पुरवठा करावा. केलेल्या कर्ज पुरवठय़ाची माहिती सरकारकडे जमा केल्यानंतर बँकांना लगेच व्याजासह परतावा दिला जाईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.\nखरीप हंगामात शेतकऱयांना खते, बियाणांची खरेदी करता यावी म्हणून सरकारने 10 हजार रुपये उचल देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या 14 जूनच्या शासन आदेशावर आक्षेप नोंदवण्यात आल्यानंतर सरकारने 20 जूनला सुधारीत आदेश काढला. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ‘सहय़ाद्री’ अतिथीगृहावर राज्यस्तरीय बँकर्स समितीची विशेष बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना फडणवीस म्हणाले, निर्णय\nघेण्याच्या प्रक्रियेनंतर त्याची अंमलबजावणी त्याच गतीने होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या कर्जपुरवठय़ासाठी बँकांचा पुढाकार महत्त्वाचा आहे.\n10 हजार रुपयांचे तातडीच्या मदत स्वरुपातील कर्ज हे प्रत्येक पीक कर्ज खाते असलेल्या शेतकऱयाच्या खात्यावर जमा करायचे आहे. 10 हजाराची रक्कम खूप अल्प असून सरकारची आर्थिक स्थिती मजबूत असल्याने बँकांना सरकारकडून ताबडतोब परतावा दिला जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.\nयावेळी आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या जिल्हा सहकारी बँकांना कर्ज वितरणासाठी राज्य सहकारी बँक पुनर्वित्तपुरवठा करेल, अशी माहिती राज्य बँकेच्यावतीने देण्यात आली. या बैठकीला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकार मंत्री सुभाष देशमुख, वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते.\nयुतीच्या प्रस्तावावरुन मुख्यमंत्र्यांचे आठवलेंना आश्वासन\nमुंबईतल्या 7 रेल्वे स्टेशनची नावं बदलण्याची शिवसेनेची मागणी\n…तर मराठी चित्रपटसृष्टीला श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल\nतरंगत्या हॉटेलचे स्वप्न ‘पाण्यात’\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%B0", "date_download": "2018-04-26T13:36:35Z", "digest": "sha1:VAP3UQ6MZH4URMLIKDVMPOQEHNVBZHU3", "length": 5600, "nlines": 120, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अॅक्युप्रेशर - विकिपीडिया", "raw_content": "\n(ॲक्युप्रेशर या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nॲक्युप्रेशर ही शरीराच्या विविध भागांवर विशिष्ट प्रकारे दाब देऊन उपचार करण्याची पद्धती आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nप्रमुख आणि पर्यायी उपचारपद्धती\nॲलोपॅथी · शल्यचिकित्सा · होमिओपॅथी ·आयुर्वेद · युनानी · निसर्गोपचार · बाराक्षार पद्धती ·प्राणायाम · योगासन ·ॲक्युपंक्चर · ॲक्युप्रेशर · चुंबकिय उपचार · मेटामॉर्फिक तंत्र ·रेडिऑनिक्स · प्रतिमा तंत्र ·शरीर-मनोवैद्यक ·कायरोप्रॅक्टिक · शारीर तंत्र · मसाज · रोल्फिंग · फेल्डेनक्रेस · ऑस्टिओपॅथी · उर्जावैद्यक · किरणोपचार · ताई ची व ची गाँग · संगीतोपचार · जलोपचार · सायमाथेरपी · आयरिडॉलॉजी · कायनेसिऑलॉजी ·रसायनोपचार · आहारशास्त्र · पूर्णोपचार\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ डिसेंबर २०१५ रोजी १६:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/jagatkaran-news/indian-foreign-ministry-needs-improvement-1286664/", "date_download": "2018-04-26T13:09:55Z", "digest": "sha1:L3Z6K5IDZSCULSRUSCNLAFE6SSP5RT5P", "length": 31701, "nlines": 222, "source_domain": "www.loksatta.com", "title": "indian foreign Ministry needs improvement | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nराजनैतिक मनुष्य‘बळ ’ पुरेसे आहे\nराजनैतिक मनुष्य‘बळ ’ पुरेसे आहे\nअन्य देशांच्या तुलनेत भारतीय परराष्ट्र सेवेत मंजूर पदे मुळातच कमीच आहेत.\nसाऊथ ब्लॉकमधील याच कार्यालयातून परराष्ट्र खात्याचा कारभार चालतो.\nअन्य देशांच्या तुलनेत भारतीय परराष्ट्र सेवेत मंजूर पदे मुळातच कमीच आहेत. त्यात मंजूर पदेही भरली जात नाहीत. तसेच सेवेत नव्याने येत असलेल्या अधिकाऱ्यांच्या दर्जाबद्दलही संसदीय समितीने आपल्या ताज्या अहवालात शंका व्यक्त केली आहे. म्हणूनच आगामी काळात केंद्राला यासाठी योग्य त्या सुधारणा कराव्या लागतील..\nनरेंद्र मोदी यांनी सरकार स्थापनेच्या दिवसापासूनच परराष्ट्र धोरणावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. नेबरहूड फर्स्ट, अ‍ॅक्ट ईस्ट अ‍ॅण्ड थिंक वेस्ट यांसारखी अनेकविध धोरणे आणि आफ्रिका, दक्षिण प्रशांत महासागरातील देशांसोबत झालेल्या शिखर परिषद यामुळे परराष्ट्र धोरणाचे महत्त्व अधोरेखित होते. याशिवाय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी किमान १७० देशांच्या समपदस्थ मंत्र्यांच्या भेटी घेतल्या आहेत. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत ६५ देशांमध्ये भारताच्या कोणत्याही मंत्र्याने भेट दिलेली नाही. डिसेंबर २०१६च्या अखेरीपर्यंत या सर्व देशांना भारताचा किमान एक तरी कॅबिनेट मंत्री भेट देईल या दृष्टीने परराष्ट्र मंत्रालय नियोजन करीत आहे. परराष्ट्र धोरणाच्या धडाकेबाज कार्यक्रम पत्रिकेच्या पाश्र्वभूमीवर शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील परराष्ट्र धोरणविषयक संसदीय समितीने परराष्ट्र मंत्रालयाच्या सुधारणांबाबतचा अहवाल संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मांडला.\nइतर अखिल भारतीय सेवांच्या तुलनेत संख्येने लहान असलेल्या आयएफएस केडरने स्वातंत्र्यापासूनच अत्यंत उच्च दर्जाच्या कार्यक्षमतेचे दर्शन घडविले आहे, असे समितीने अहवालात नमूद केले आहे. तसेच आयएफएस केडरने मोदी सरकारच्या विविध परराष्ट्र धोरणांची जबाबदारी खुबीने पार पडली आहे. गेल्या काही वर्षांत जागतिक संदर्भ बदलल्याने परराष्ट्र धोरणाचे क्षितिज विस्तारले आहे. आíथक, राजकीय, वाणिज्यिक, सांस्कृतिक, पर्यावरण, तंत्रज्ञान यांसारख्या नव्या क्षेत्रात राजनयाची गरज आहे. याशिवाय गेल्या काही वर्षांत राजनयात, विशेषत: आर्थिक राजनयात राज्य सरकारांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या सर्व बाबींचे प्रशिक्षण आयएफएस अधिकाऱ्यांना देण्याची सूचना समितीने केली आहे.\nया भारतीय कंपनीला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पसंती\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nमात्र येत्या काळात भारताच्या धोरणात सातत्य राखून जागतिक अग्रगण्य सत्ता बनण्याचे ध्येय साध्य करण्यासाठी तसेच इतर देशांसोबत सक्रियतेने संबंध वाढवण्यासाठी आयएफएस केडरचा आकार मोठा करण्याची गरज आहे. परराष्ट्र मंत्रालयाने संसदीय समितीला सादर केलेल्या माहितीनुसार भारताकडे सध्या २७०० राजनैतिक अधिकारी आहेत. यामध्ये दूतावासातील कर्मचारी वर्ग, स्टेनो, राजनयिक व्हिसा असलेल्या सर्व लोकांचा समावेश होतो. आयएफएस केडरची मंजूर केलेली संख्या ९१२ आहे. मात्र सध्या केवळ ७७२ अधिकारी कार्यरत आहेत. सिंगापूरसारख्या छोटय़ा देशातील राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या ९००आहे तर अमेरिकेत २० हजार, चीनमध्ये ४५००, जपानमध्ये २३००, ब्राझीलमध्ये २००० आणि न्यूझीलंडमध्ये १३०० अधिकारी कार्यरत आहेत.\nसंसदीय समितीने नव्याने नेमणूक होत असलेल्या आयएफएस अधिकाऱ्यांच्या दर्जाबद्दल शंका व्यक्त केली. त्यांच्या मते पूर्वी आयएफएसमध्ये नियुक्त होणाऱ्या अधिकाऱ्यांचा यूपीएससी परीक्षेतील क्रमांक वरचा असे. सध्या मात्र ३०० ते ४०० क्रमांक असलेले परीक्षार्थीदेखील आयएफएस होत आहेत. खरे पाहता समितीचा हा आक्षेप केवळ अभिजनवर्गाच्या मानसिकतेचे द्योतक आहे. कारण राजनयासाठी आवश्यक कौशल्याचे प्रशिक्षण देऊन उत्तम आयएफएस अधिकारी घडविता येऊ शकतात. याशिवाय वरील क्रमांकाच्या परीक्षार्थीला परराष्ट्र धोरणात आवड असेलच याची खात्री देता येत नाही. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्या मते आयएफएसचा दर्जा कमी झाला नाही, याउलट आयएफएस केडर अधिक वैविध्यपूर्ण आणि कमी अभिजनवादी झाले आहे. परदेशात रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध झाल्याने आयएफएसविषयीचे आकर्षण कमी झाल्याचे निरीक्षण समितीने नोंदविले आहे. यामुळे यूपीएससी परीक्षार्थीला ‘आयएफएस’ आकर्षक आणि आर्थिकदृष्टय़ा अधिक किफायतशीर बनवण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.\nआयएफएसची निवड करताना यूपीएससीच्या नियमित परीक्षेशिवाय इतर निकष, विशेषत: परराष्ट्रनीतीची आवड, इंग्लिश आणि इतर परकीय भाषांचे ज्ञान यांचा विचार करावा असेदेखील समितीने सुचविले आहे. त्यासाठी वेगळा पेपर आणि व्यक्तिमत्त्व चाचणी असावी, असे समितीचे मत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे नव्याने नियुक्त होणाऱ्या बऱ्याच आयएफएस अधिकाऱ्याचे इंग्लिश भाषेतील प्रावीण्य सामान्य दर्जाचे आहे आणि आंतरराष्ट्रीय राजनय मुख्यत: इंग्लिश भाषेतच होतो. येत्या काळात आंतरराष्ट्रीय कराराचा मसुदा ठरविताना भारताला याचा फटका बसू शकतो. त्यामुळे प्रशिक्षणार्थी आयएफएस अधिकाऱ्याचे इंग्रजी अधिक कौशल्यपूर्ण बनविण्यासाठी प्रशिक्षण देण्याची शिफारस समितीने केली आहे.\nसमितीच्या अहवालानुसार ७७२ पकी ५६९ अधिकाऱ्यांना परकीय भाषा अवगत आहे. पश्चिम आशियातील अरेबिक भाषा असलेल्या अनेक देशांतील भारतीय राजदूतांना अरेबिक भाषेचे ज्ञान नाही, ही बाब या अहवालात उघड झाली आहे. तद्वतच, आपल्या परराष्ट्र धोरणातील प्राधान्यक्रम आणि भाषिक कौशल्ये यात तफावत आहे. विशेषत: ‘नेबरहूड फर्स्ट’ला प्राधान्य असले तरी दारी, भूतानी आणि नेपाळी भाषेचे ज्ञान असलेला एकही अधिकारी भारताकडे नाही तर केवळ दोन अधिकाऱ्यांना पश्तू आणि तीन अधिकाऱ्यांना सिंहली भाषा अवगत आहे. याशिवाय ‘अ‍ॅक्ट ईस्ट अ‍ॅण्ड िथक वेस्ट’ धोरणात स्थानिक भाषेच्या कौशल्याच्या अभावाने अडथळे निर्माण होत आहेत. आफ्रिका खंडावर मोदींनी लक्ष केंद्रित केले असले तरी आफ्रिकन भाषा जाणणाऱ्या अधिकाऱ्यांची वानवा आहे.\nअर्थात यात बदल होत असल्याचे जयशंकर यांनी समितीला सांगितले आहे. तसेच ‘एक्सपान्शन २.०’ योजनेनुसार विविध दूतावासांतील स्थानिक नागरिकांचे प्रमाण एकूण कर्मचारी संख्येच्या २५ टक्के करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे दूतावासाच्या खर्चातही कपात होईल. संसदीय समितीने याचे स्वागत केले असले तरी परराष्ट्र धोरणातील गोपनीयता ध्यानात घेऊन स्थानिक नागरिकांची कामे मर्यादित ठेवण्याची सूचना केली आहे.\nयाशिवाय परराष्ट्रनीतीच्या अभ्यासकांच्या आयएफएसमधील ‘लॅटरल एण्ट्री’साठी परराष्ट्र मंत्रालय फारसे उत्सुक नाही. अर्थात, गेल्या वर्षी ४ ‘रिसर्च स्कॉलरची’ कन्सल्टंट म्हणून नियुक्ती करून परराष्ट्र मंत्रालयाने सकारात्मक सुरुवात केली आहे.\nयाशिवाय परराष्ट्र सचिवांच्या कामाची पुनर्रचना करणे गरजेचे आहे. सध्या परराष्ट्र सचिवाशिवाय सचिव दर्जाचे तीन अधिकारी आहेत. तसेच श्रेणी क मधील ३३ राजदूतदेखील सचिव दर्जाचे आहेत. परराष्ट्र सचिव हा त्यांच्यातील ‘फर्स्ट अमंग इक्वल्स’ असतो. १९७०च्या दशकापासून विविध परराष्ट्र सचिवांनी अनेक विभागांची कामे स्वत:कडे केंद्रित करण्यास सुरुवात केली. भारतासाठी महत्त्वपूर्ण अशा अमेरिका, चीन, पाकिस्तान, ब्रिटन, बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका, फ्रान्स, जर्मनी, रशिया आणि जपान देशांची जबाबदारी त्याच्याकडे असते. याचा अर्थ किमान सात विभागांचे संयुक्त सचिव प्रत्यक्षपणे परराष्ट्र सचिवांच्या संपर्कात असतात. सर्व बहुपक्षीय परिषदांची जबाबदारी परराष्ट्र सचिवांकडे असते. तसेच प्रसारमाध्यम व्यवस्थापन, पब्लिक डिप्लोमसी, विविध देशांशी संबंधित अनुदान कार्यक्रम आणि इतर सचिवांशी समन्वय राखणे यांसारख्या कामाचे उत्तरदायित्व परराष्ट्र सचिवांकडे असते. विविध देशांतील राजदूतांच्या नेमणुकीचे प्रस्ताव मंत्र्यांकडे पाठवण्याची जबाबदारीदेखील परराष्ट्र सचिवांकडे असते. थोडक्यात, इतर सचिवांपेक्षा परराष्ट्र सचिवांकडे कामाचा मोठा डोंगर असतो. यामुळे परराष्ट्र मंत्रालयातील पर्यवेक्षणावर त्याचा परिणाम होतो. केवळ एकटय़ा व्यक्तीवर राजनयाचा मोठा डोलारा चालविणे केवळ अशक्य आहे. संसदीय समितीने उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या पाश्र्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयातील अंतर्गत सुसंवाद वाढवून निर्णय प्रक्रियेला गती देण्याची गरज आहे.\n१९६६ नंतर भारताच्या आएफएस केडरमध्ये कोणतीही महत्त्वपूर्ण प्रशासकीय सुधारणा झालेली नाही. त्या वेळी परराष्ट्र मंत्रालयाचे माजी सेक्रेटरी जनरल एन. आर. पिल्लई यांनी दिलेला अहवाल शासनाने अंशत: स्वीकारला होता. १९८३ मध्ये समर सेन समितीने भारतीय दूतावास सक्षम करण्यासंबंधी केलेल्या शिफारशी कधीही अमलात आणल्या नाहीत. त्यानंतर माजी परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग आणि यशवंत सिन्हा यांनी आíथक राजनयासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयात सुधारणेसाठी प्रयत्न केले होते, मात्र त्यातून फारसे काही साध्य झाले नाही. जगातील इतर देशांचे परराष्ट्र विभाग बदलत्या काळाशी जुळवून घेत आहेत. अशा वेळी भारताने आपल्या परराष्ट्र विभागातील बदलांना अधिक वेग देणे गरजेचे आहे. थोडक्यात, जागतिक पातळीवर महत्त्वपूर्ण भूमिका निभावण्याच्या राजकीय नेतृत्वाच्या महत्त्वाकांक्षेला साजेशी अशी आयएफएस केडरची संरचना असावी. संसदीय समितीने सुचविलेल्या व्यवहार्य आणि उत्क्रांतीपूर्ण शिफारशी या संदर्भात मार्गदर्शक आहेत.\nलेखक आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nएका सफरचंदासाठी तिला मोजावे लागले ३३ हजार \nVideo: गोलंदाजांची धुलाई करणारा धोनी जेव्हा मुलीचे केस वाळवण्यात रमतो\nमाझ्या मते आय एफ एस-भूसेना-वायुसेना-नौसेना या सगळ्यांना सवोत्कृष्ट भारतीय युवक न मिळण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्याकडील जातीवर आधारित आरक्षण हे आहे. 'सर्वोत्कृष्ट तेच टिकेल' या नैसर्गिक सिद्धांताला थेट छेद देणाऱ्या आरक्षणामुळे या आधीच्या पिढ्यातसुद्धा अनेक उमद्या युवक-युवतींचे अतोनात नुकसान होत असे पण तेव्हा विदेशगमन सोपे नसल्याने नाईलाजाने असे युवक भारतामध्येच मिळेल ती नोकरी पत्करून रहात असत. आता तसे नाही.प्रगत देशांना भारतीय बुद्धिमत्ता व कष्ट यांचे महत्व कळले आहे.त्यामुळे ते क्रीम उचलतात.\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nया भारतीय कंपनीला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पसंती\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photo-news/lifestyle/1582379/important-tips-for-buying-car-first-time/", "date_download": "2018-04-26T13:07:46Z", "digest": "sha1:HIPHGYAI4OM4W2RTCAU7MWQNWUONOY2N", "length": 8259, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "important tips for buying car first time | पहिल्यांदाच कार खरेदी करताय? | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nपहिल्यांदाच कार खरेदी करताय\nपहिल्यांदाच कार खरेदी करताय\nखरेदी होईल जास्त सोपी\nकार खरेदी करणं हे अनेकांसाठी एक स्वप्न असतं. आयुष्याच्या एका टप्प्यावर आपल्याकडे पुरेसे पैसे जमलेत असे वाटले की आपण कार खेरदी करण्याचा निर्णय पक्का करतो. पण पहिल्यांदाच कार घेत असल्याने आपल्याला त्यातील अनेक तांत्रिक बाबींबद्दल माहिती नसते. अशावेळी किमान गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे. पाहूयात काय आहेत या गोष्टी…\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/478149", "date_download": "2018-04-26T13:23:04Z", "digest": "sha1:MJJIJOE7IO622WXMHEH6EDQTXJYMGGKI", "length": 15738, "nlines": 38, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "गल्ली ते दिल्ली - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » संपादकिय / अग्रलेख » गल्ली ते दिल्ली\nभाजपने दिल्ली महानगरपालिकांवरही विजयाचा झेंडा फडकविल्याने गल्लीपासून दिल्लीपर्यंत कमळच फुलल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. केवळ महानगरपालिका निवडणुकीतील विजय, अशा चष्म्यातून या निकालाकडे पाहता येणार नाही. याचे दूरगामी परिणाम दिल्लीसोबतच देशाच्या राजकारणावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे होऊ शकतात. म्हणूनच अनेकार्थांनी हा विजय महत्त्वाचा म्हटला पाहिजे. मागील दहा वर्षांपासून दिल्लीत भाजपाचे वर्चस्व आहे. हे पाहता पक्षाचा विजय ऐतिहासिक नसेलही. मात्र, याच दिल्लीकरांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला दोनदा निवडून दिले आहे, हे विसरता येत नाही. राज्यात आपचीच सत्ता असून, केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. आपल्या आत्तापर्यंतच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी काही कामे केली आहेत, हे नाकारता येत नाही. लाल दिवा संस्कृतीविरोधात भूमिका घेण्याचा पहिला निर्णय तसा त्यांचाच. पाणी बिल माफीपासून ते दिल्लीतील\nप्रदूषणापर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी पावले उचलली. असे असले, तरी नकारात्मक दृष्टीकोन, आक्रस्ताळेपणा अशा काही गोष्टींमुळे त्यांच्याभोवतीचे वलय काही प्रमाणात आक्रसत चालल्याचेही पहायला मिळत होते. खरेतर दहा वर्षे सत्तेवर असल्याने भाजपाला ‘ऍन्टी इन्कबन्सी’चा धोका होता. तथापि, त्याचा लाभ उठवून महापालिकेवर वरचष्मा मिळविण्याचे स्वप्न आपला पूर्ण करता आले नाही. हे त्यांचे मोठेच अपयश मानावे लागेल. कलचाचण्यांमध्ये भाजपाच बाहुबली ठरेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. हे अंदाज खरे ठरले असून, केजरीवाल यांच्या आपपुढे या निकालाने मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अडीच वर्षांपूर्वी जनतेने आपच्या पारडय़ात भरभरून माप टाकले असले, तरी हे यश किती टिकणार, असा प्रश्न आजच्या निकालाने नक्कीच निर्माण झाला असेल. स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकांचे संदर्भ वेगळे असतात, असे मानले तरी आपच्या यशाला ओहोटी लागली आहे यावर यातून शिक्कामोर्तबच होते. मोदी लाटेने लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळवून दिले. परंतु, दिल्लीत मोदींची मात्रा चालली नाही. केजरीवाल यांची दिल्ली, नितीशकुमार यांचा बिहार व अमरिंदसिंग यांचा पंजाब वगळता गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपाचाच निर्माण झालेला प्रभाव मागच्या दोन-अडीच वर्षांत देशाने पाहिला. उत्तर प्रदेशसह चार राज्येही पक्षाने पादाक्रांत केली आहेत. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या लातूर व चंद्रपूर महापालिकांमध्येही कमळ फुलले. हाच ट्रेण्ड दिल्लीत पहायला मिळाला. त्यामुळे मोदी लाटेचा प्रभाव अजून आहेच, हे मान्य करावे लागते. मोदी यांना यशस्वी टक्कर देणाऱया राजकारण्यांमध्ये नितीशकुमार, केजरीवाल यांचीच प्रामुख्याने गणना होते. परंतु, पुढील दिल्ली विधानसभा निवडणूक केजरीवाल यांच्यासाठी अधिक कसोटीची असेल. विधानसभा हातची गेली, तर त्यांच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रतिमेलाही धक्का बसून पक्षवाढ खुंटण्याचा धोका संभवतो. देशभर भाजपा शतप्रतिशत विस्तारत असला, तरी राजधानीत सत्ता नसणे, हे भाजपावाल्यांचे शल्य आहे. त्यामुळे ते आगामी काळात दिल्ली जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतील, हे वेगळे सांगायला नको. स्वाभाविकच केजरीवाल यांना या पराभवातून बाहेर पडत अधिक जोमाने पुढे यावे लागेल. जुन्या चुका टाळतानाच बोलंदाजीपेक्षा विकासकामांवरच त्यांना अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. अर्थात ते काय करणार, हे पुढील काळातच कळेल. तूर्तास तरी त्यांनी आपला पराभव स्वीकारलेला नाही. दिल्लीतील भाजपाचा विजय मोदी लाटेमुळे नव्हे; तर ‘ईव्हीएम’ लाटेमुळे झाल्याचा आरोप आपने केला आहे. काँग्रेसनेही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उत्तर प्रदेशातील निकालाबाबत मायावती यांनीही याविरोधात भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील निकालांबाबत शंकाकुशंका घेण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भविष्यातील निवडणुकीत मतदारांना मतदान केल्याची पावतीही मिळणार असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. तसे झाले, तर चांगलेच आहे. कुणालाच निकाल निश्चितीचे आरोप करता येणार नाहीत. मात्र, अशा पावतीचा गैरवापर होऊ नये, यासाठी दक्षता घ्यावी लागेल. ती तिथेच जमा करण्याचे वा फाडून टाकण्याचे बंधन टाकणे क्रमप्राप्त ठरेल. अन्यथा, उमेदवार त्याचाही मते विकत घेण्यासाठी फायदा घेऊ शकतात. शेवटी कोणत्याही गोष्टीमध्ये पारदर्शकता महत्त्वाची असते. काळाप्रमाणे सुधारणा कराव्या लागतात. निवडणूक प्रक्रियाही अधिकाधिक पारदर्शक कशी होईल, यासाठी पावले उचलली पाहिजेत. एकेकाळी काँग्रेसवरही आरोप व्हायचे. आत्ता भाजपावर होत आहेत. चलताही रहेगा, अशा दृष्टिकोनातून काही होत नाही. उलटपक्षी संभ्रम, साशंकता वाढत जाते. हे पाहता याबाबत योग्य ती पावले उचलली जातीलच. दुसरीकडे विरोधकांनीही आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करायला हव्यात. केवळ दूषणे देत बसण्यापेक्षा कामाला लागावे. ज्यांच्या आंदोलनातून केजरीवाल यांचे नेतृत्व पुढे आले, त्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही अरविंद नुसते बोलतात, काही करत नाहीत अशी टीका केली आहे. आपल्या गुरुपदेशातून धडे घेऊन केजरीवाल यांनी कृतिशील होण्याचा प्रयत्न करावा. भाजपाची वाटचाल सध्या शतप्रतिशतच्या दिशेने सुरू आहे. शंभर हत्तींचे बळ आलेल्या या पक्षाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. परंतु, त्यांच्यावरही अंकुश असायला हवा. सक्षम विरोधी पक्ष नसला, की सत्ताधारी भरकटण्याचा धोका असतो. काँग्रेस कमकुवत झाल्याने सध्या अशीच भीती निर्माण झाली आहे. अशा काळात आपसारख्या पक्षांनी आपले स्थान बळकट करणे, ही लोकशाहीची गरज बनते. काही का असेना आजमितीला गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपाचाच बोलबाला आहे. आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही पक्षाचे पारडे आता जड झाले आहे. स्वाभाविकच सर्वच पक्षांपुढे आता फक्त भाजपाचेच आव्हान असेल.\nशर्मि ष्ठा देवयानीला शरण\nक्रीडा आणि आर्थिक गैरव्यवहार खाते\nPosted in: संपादकिय / अग्रलेख\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/536955", "date_download": "2018-04-26T13:23:16Z", "digest": "sha1:2JDJACN22A3LK4BFWJYO7RLOHJUUP76Z", "length": 11667, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या\nतालुक्यातील उंब्रज येथे गुरूवार दि. 22 रोजीच्या मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता. यामध्ये जैबुन करीम मुल्ला या वृध्द महिलेचा खून करून 30 तोळे सोन्याचे दागिने व रोकड लंपास करून दरोडेखोरांनी अक्षरशः थैमान घातले होते. या टोळीतील चार जणांना पकडण्यात सातारा पोलिसांना यश आले आहे. तर दोन फरारी आरोपींचा शोध सुरू आहे. पकडण्यात आलेले आरोपी हे नगर जिल्हय़ातील असून सराईत गुन्हेगार आहेत. यापुर्वीही या आरोपींनी 12 दरोडे टाकून काहीजणांचे 10 खून केल्याचे पोलीस तपासात समोर येत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nउंब्रज येथे बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर असणाऱया बंगल्यावर या दरोडेखोरांनी बुधवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा टाकून जैबुन मुल्ला (वय 86) या वृध्देच्या तोंडावर उशी दाबून खून केला होता. व त्यांच्या अंगावरील 4 लाख 93 हजार 500 रुपये किंमतीचे 30 तोळे सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली होती. तसेच संजय छगन कुंभार यांच्या भाग्यलक्ष्मी या बंद घरात चोरटय़ांनी घरफोडी करुन 70 हजार किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेली होती. तसेच अन्य तीन घरे फोडण्याचा प्रयत्न केला होता. या धाडसी दरोडय़ामुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. या दरोडेखोरांना पकडणे हे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान होते. घटनास्थळी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे- पाटील यांनी भेट दिली होती. व तपासाची दिशा ठरवून दिली होती.\nसदर घटना घडल्यानंतर सातारा गुन्हे अन्वेषण विभाग, उंब्रज पोलीस व नगर पोलीस या तिघांनी संयुक्तपणे तपास सुरू केला. यामध्ये सर्वात महत्वाची भुमिका निभावली ती सीसीटीव्ही फुटेजने. सीसीटीव्हीमध्ये हे आरोपी बऱयापैकी कैद झाले होते. त्यामुळे पोलासांनी त्यांचे विविध बातमीदार व खबऱयांना या आरोपींचे वर्णन सांगितले त्यानुसार हे आरोपी नगर जिल्हय़ातील असल्याचे निष्पन्न झाले.\nसातारा गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरिक्षक प्रसन्न जऱहाड व सहकारी तसेच उंब्रज पोलीस यांनी संयुक्तपणे टीम करून या आरोपींचा माग काढण्यास सुरूवात केली. व नगर पोलिसांच्या मदतीने त्यांना नगर येथे पकडण्यात आले. हे आरोपी श्रीगोंदा, नगर, नेवासे येथील आहेत. या आरोपींनी हा दरोडा टाकण्यासाठी टोयाटो कंपनीची इनोव्हा कार वापरली होती.\nया गाडीद्वारे महामार्गावरुन वेगाने 100-150 किलोमीटर अंतर 2 तासात पूर्ण करुन महामार्गालगत दरोडा टाकणे अशी या टोळक्याची दरोडा टाकण्याची पद्धत होती. परंतु अवघ्या 72 तासात पोलिसांनी या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले. या दरोडय़ाच्या टोळीत एकुण सहा दरोडेखोर असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी चार जणांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तर अन्य दोन आरोपी फरारी आहेत. या फरारी आरोपींचा शोध सुरू आहे. तसेच या गुन्हय़ात वापरलेली इनोव्हा कार पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या 72 तासात आरोपींना पकडल्यामुळे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी सातारा गुन्हे अन्वेषण विभाग व उंब्रज पोलिसांचे अभिनंदन केले आहे.\nया घटनेचा तपास पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या सुचनेनुसार अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे दिलीप पवार, श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे बाजीराव पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरिक्षक प्रसन्न जऱहाड, सुरेंद्र पानसांडे, मोहन घोरपडे, तानाजी माने, उत्तम डबडे, विजय कांबळे, शरद बेबले, रुपेश कारंडे, नीलेश काटकर, विक्रम पिसाळ, विजय सावंत, उंब्रज पोलीस ठाण्याचे लक्ष्मण जगधने, अमोल देशमुख, प्रवीण फडतरे, यशोमती साळुंखे, ज्योती कोंडावळे, तसेच अ.नगर पोलीस दलातील हवालदार अरुण ढवळे, सुनील चव्हाण, विठ्ठल गायकवाड यांनी सहभाग घेतला.\nओढय़ावरील पुलाला पडले भगदाड\nमहाबळेश्वर मंदिरामध्ये दीपोत्सव उत्साहात\nशहरात नाताळ उत्साहात साजरा\nपेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे नाराजी\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538737", "date_download": "2018-04-26T13:23:27Z", "digest": "sha1:2CK7ABY6ISGZEDU5DUHRLZUM225WKWTQ", "length": 6773, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "ज्योतिर्मय महोत्सवाच्या मंडप उभारणीच्या कामाला प्रारंभ - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सातारा » ज्योतिर्मय महोत्सवाच्या मंडप उभारणीच्या कामाला प्रारंभ\nज्योतिर्मय महोत्सवाच्या मंडप उभारणीच्या कामाला प्रारंभ\nसातारा शहर व परिसरातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तू व मालाला हक्काची बाजारपेठ मिळावी. महिलांना बचतगटांना चळवळीला प्राधान्य मिळावे या हेतूने गेल्या चार वर्षापासून सुरु केलेल्या ज्योतिर्मय फौंडेशनच्या महोत्सवाचे 8 पासून साताऱयात प्रारंभ होत आहे. त्याच्या मंडप उभारणीच्या कामाला रविवारी सायंकाळी श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आल्याची माहिती सुवर्णादेवी पाटील यांनी दिली. दरम्यान, तसेच या एक्स्पोची माहिती देण्याची ऑडिओ क्लिपही तयार करण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.\nसातारा शहरात 200 हून अधिक महिला बचत गट आहेत. तसेच सातारा तालुक्यातही महिला बचतगटांची संख्या मोठी आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांचे जीवनमान उंचवावे, त्यासाठी महिला बचतगट कार्य करतात. त्यांच्या कार्याला साथ देण्यासाठी ज्योतिर्मय फौंडशन एक माध्यम म्हणून महिलांसाठी झटत आहे. यावर्षी या एक्स्पोमध्ये 200 स्टॉल्स लावण्यात येणार आहेत. त्यामध्ये महिला बचतगटांनी तयार केलेल्या घरगुती कुरडया, पापड यापासून ते विविध प्रकारच्या आकर्षक वस्तूंचे स्टॉल्स असणार आहेत. खवय्यांसाठीही खास स्टॉल्स असून सातारा शहरवासियांसाठी ही संधी आहे. या एक्स्पोच्या मंडप उभारणीच्या कामाचा शुभारंभ कार्यकारिणीच्या सदस्या स्मिता शिंगटे, निर्मला पाटील, ऍड. अंजूम मणेर, राजश्री दोशी, सईदा नदाफ, मल्लीका पुजारी, सीमा भाटीया, दिप्ती पवार, रेणुका शेटे, नीलम रजपुत, राधिका पाटील आणि सुवर्णा पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.\nनॉन रिटर्न व्हॉल्वमुळे सततची डोकेदुखी थांबली\nसाताऱयात शेतकरी संघटनेने केला अन्नत्याग सत्याग्रह\nतडवळे येथे 9 रोजी कुस्त्यांचा जंगी आखाडा\nकमळाचा फायदा महाराष्ट्राला झाला का \nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/film-preview-marathi/%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A7%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2-114050500011_1.html", "date_download": "2018-04-26T13:25:53Z", "digest": "sha1:LKUIRKX4ZCZPNNXLEGVL23H4BRXSUZ4F", "length": 9504, "nlines": 115, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हमशकल्सची धमाल! | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवीकेंड मुव्हीज या प्रकाराने बॉलिवूडमध्ये चांगलाच जम बसवला. त्यातही हॉरर, लव्हस्टोरी, सस्पेन्स अशा अनेक जॉनरचे चित्रपट पाहाला मिळतात. परंतु बर्‍याच दिवसात भरपूर हसवणारा असा एखादा सिनेमा बॉलिवूडकडून आलेला नाहीये. ही उणीव भरून काढाला साजिद खान दिग्दर्शित (हो तोच तो. फराह खानचा भाऊ आणि जॅकलिन फर्नाडिसचा मित्र) हमशकल्स येत्या 20 जूनला प्रदर्शित होतोय. आता सुटय़ा सुरू झाल्यात तेव्हा सिनेमा पटापट प्रदर्शित होतील, त्याच गर्दीतला हा एक चित्रपट आहे. साजिदनं विनोदी कलाकार म्हणून करिअर सुरू केली आणि तो लक्षात राहिला तो त्याच्या हे बेबी, हाऊसफुल-1 व 2 आणि हिम्मतवाला या चित्रपटांसाठी.\nअर्थात त्यानं त्यापैकी कोणत्याच चित्रपटात कसदार विनोद प्रेक्षकांना दिलेला नाहीये. आणि तसंही हल्लीच्या विनोदी चित्रपटात अस्सल कॉमेडी काही पाहायला मिळतच नाही. त्यामुळे आगामी हमशकल्स विनोदाच्या कसोटीवर कसा उतरला हे पाहण्यासाठी आता त्याचे यू ट्यूबवर रिलीज झालेले ट्रेलर्स पाहावे लागतील. चित्रपटाचं कास्टिंग तर उत्तम आहे. सैफ अली खान, रितेश देशमुख व राम कपूर या तिघांचे डबल नाही तर चक्क ट्रिपल रोल यात आहेत. त्यामुळे पाहायला धमाल असेल असं सध्या तरी वाटतंय. इतकंच नाही तर सैफअली खान या चित्रपटाकरिता फ्लुएंट गुजराती शिकतो आहे. म्हणजे त्याचे काही कॉमेडी सीन्स गुजराती भाषेत असतील हे नक्की. त्यांच्या जोडीला इशा गुप्ता, बिपाशा बासू आणि तमन्ना आहेत. विनोदी चित्रपट पाहायला आवडणार्‍यांनी हमशकल्सची वाट पाहायला हरकत नाही.\nचित्रपट परीक्षण : रिव्हॉलवर रानी\nचित्रपट परीक्षण : \"2 स्टेट्स\"\nयावर अधिक वाचा :\nवीरे दी वेडींग सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित\nकरिना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तख्तानी स्टारर वीरे दी वेडींग सिनेमाचा ...\nज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता यांचे निधन\nटेलिव्हिजनच्या विविध मालिकांमधून प्रसिधी मिळालेल्या ज्येष्ठ अभिनेत्री अमिता अद्गाता ...\nरीना चा \"कॅरी ऑन\" व्हिडीओ सोशल मीडिया वर वायरल\nनिसर्ग हि मानवाला लाभलेली सर्वात मोठी भेट आहे. निसर्गामुळे मानव आणि इतर सजीव जगू शकतात. ...\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये दिसणार स्वानंदी\nउमेश कामत आणि स्पृहा जोशीने गाजवलेल्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकातील प्रणोतीची जागा ...\nतिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट महोत्सव पुणे २०१८\nदरवर्षी प्रमाणे यंदाही शिवस्वराज्य प्रतिष्ठान तर्फे, तिसरे आंतरराष्ट्रीय लघु - चित्रपट ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/movies/shutter", "date_download": "2018-04-26T13:31:18Z", "digest": "sha1:MTBIOZTVN7SFNWP5EBV4ZJUKOSUHH65O", "length": 2901, "nlines": 54, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Shutter | Marathi Dhamaal", "raw_content": "\nदिग्दर्शक : व्ही.के. प्रकाश\nनिर्माता : सजीव एमपी, प्रकाश बरे\nनिर्मितीसंस्था : सिलीकॉन मिडीया आणि ट्रेण्डज् अॅड फिल्म मेकर्स\nकलाकार : सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, प्रकाश बरे, जयवंत वाडकर, राधिका हर्षे, कमलेश सावंत, अनिरूध्द हरिप\nकथा : जॉय मॅथ्यू\nपटकथा : मनिष कोरडे\nसंवांद : मनिष कोरडे\nसंगीत दिग्दर्शक : पंकज पडघन\nगीतकार : मंगेश कांगणे, अविनाश शेंडे\nछायाचित्रण : के.के. मनोज\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation ‘सचिन अ बिलीअन ड्रीम्स’मध्ये झळकणार मराठमोळा मयुरेश पेम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/top-10-kitchen-appliances+hand-blender-price-list.html", "date_download": "2018-04-26T13:05:53Z", "digest": "sha1:BBV4HWMHANT6LU54BCZUS2H7V6RFBVBH", "length": 15084, "nlines": 415, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 किटचें अँप्लिअन्सस हॅन्ड ब्लेंडर | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nTop 10 किटचें अँप्लिअन्सस हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nशीर्ष 10 किटचें अँप्लिअन्सस हॅन्ड ब्लेंडर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 किटचें अँप्लिअन्सस हॅन्ड ब्लेंडर म्हणून 26 Apr 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग किटचें अँप्लिअन्सस हॅन्ड ब्लेंडर India मध्ये बॉस B 117 QuickMix हॅन्ड ब्लेंडर Rs. 2,984 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 5 उत्पादने\nशीर्ष 10किटचें अँप्लिअन्सस हॅन्ड ब्लेंडर\nताज्याकिटचें अँप्लिअन्सस हॅन्ड ब्लेंडर\nबॉस किटचें अँप्लिअन्सस पोर्टब्ले हॅन्ड ब्लेंडर हॅन्ड ब्लेंडर्स ब्लॅक\nबॉस किटचें अँप्लिअन्सस बॉस पोर्टब्ले हॅन्ड ब्लेंडर हॅन्ड ब्लेंडर्स ब्लू\n- पॉवर कॉन्सुम्पशन Power - 160 Watts\nबॉस B 117 QuickMix हॅन्ड ब्लेंडर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 400 Watts\nबॉस किटचें अँप्लिअन्सस पोर्टब्ले हॅन्ड ब्लेंडर हॅन्ड ब्लेंडर्स व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन Power : 160 W\nबॉस किटचें अँप्लिअन्सस पोर्टब्ले ब्लेंडर हॅन्ड ब्लेंडर्स ब्लू\n- पॉवर कॉन्सुम्पशन 160 Watts\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%8B_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81", "date_download": "2018-04-26T13:37:53Z", "digest": "sha1:YYNAB2D66NBTSFDMJUQDQQYILLAHSIEV", "length": 5100, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "न्वान्को कानू - विकिपीडिया", "raw_content": "\n(न्वंक्वो कानु या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nन्वान्को कानू (इंग्लिश: Nwankwo Kanu; जन्म: १ ऑगस्ट, १९७६ (1976-08-01), ओवेरी, नायजेरिया) हा एक निवृत्त नायजेरियन फुटबॉलपटू आहे. १९९४ ते २०१० सालांदरम्यान नायजर संघाचा भाग राहिलेला कानू १९९८, २००२ व २०१० ह्या विश्वचषक स्पर्धा तसेच २०००, २००२, २००४, २००६, २००८ व २०१० सालच्या आफ्रिकन देशांचा चषक स्पर्धांमध्ये नायजेरियासाठी खेळला आहे.\nक्लब पातळीवर कानू १९९३-९६ दरम्यान नेदरलँड्समधील ए.एफ.सी. एयाक्स, १९९६-९९ दरम्यान इटलीमधील इंटर मिलान, १९९९-२००४ दरम्यान प्रीमियर लीगमधील आर्सेनल एफ.सी., २००४-०६ दरम्यान वेस्ट ब्रॉम्विच अल्बियन एफ.सी. तर २००६-१२ दरम्यान पोर्टस्मथ एफ.सी. ह्या क्लबांसाठी खेळत आहे.\nइ.स. १९७६ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/movies/vazandar", "date_download": "2018-04-26T13:31:41Z", "digest": "sha1:A5CHFZIC3RKNPHJHPMVNGMR7ZGAM37GO", "length": 3662, "nlines": 49, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Vazandar | Marathi Dhamaal", "raw_content": "\nदिग्दर्शक : सचिन कुंडलकर\nनिर्माता : विधी कासलीवाल\nनिर्मितीसंस्था : लॅडमार्क फिल्म्स प्रस्तुत\nकलाकार : सई ताम्हणकर, प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर, चिराग पाटील, चेतन चिटनीस\nकथा : सचिन कुंडलकर\nकथानक : हल्ली कुटुंबासोबत तरुणांनाही आवडेल अशा उत्तम मराठी चित्रपटांची निर्मिती होत आहे आणि लवकरच आता या चित्रपटांच्या यादीत एका नव्या चित्रपटाची भर पडणार आहे. 'लॅन्डमार्क फिल्म्स' ही चित्रपट निर्मिती करणारी कंपनी असाच एक दमदार आणि चवदार चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे, ज्याचे नाव आहे 'वजनदार'.'वजनदार' या चित्रपटाची गेले काही दिवस चर्चा चालू आहे. आता परत एकदा या चित्रपटाची चर्चा होणार कारण या चित्रपटाची प्रदर्शित तारीख जाहिर करण्यात आली आहे. ११ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात सगळीकडे प्रदर\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation झी मराठीवर ‘उंच माझा झोका’ पुरस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE_(%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80)", "date_download": "2018-04-26T13:40:17Z", "digest": "sha1:3OQFIXYUP7MSDWE6XMMF7RKLZ2R4PY4B", "length": 10013, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भावना (अभिनेत्री) - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nभावना/कार्तिका मेनन(BHAVANA/Karthika Menon तमिळःபாவனா /மைதிலீ)(जन्मः६ जुन १९८५,त्रिश्शुर,केरळ)\n(मल्याळमःഭാവന ബാലചന്ദ്രന്‍) कार्तिका मेनन हि एक भारतीय अभिनेत्री असून ती चित्रपटातील भावना ह्या नावाने अधिक ओळखली जाते. ती मुख्यतः तमिळ चित्रपटांमध्ये अभिनय करते ,त्यासोबतच तिने मल्याळम आणि तेलुगु चित्रपटांमध्येही काम केले आहे,व अनेक पारितोषिक ही जिंकली आहेत.ती मुळची त्रिश्शुर, केरळ ची (नायर)असून सध्या चेन्नै येथे वास्तव्यास आहे.\nडाटा रो नसलेले माहितीचौकट साचे वापरणारे लेख\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०९:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "https://sjsa.maharashtra.gov.in/mr/news", "date_download": "2018-04-26T13:27:07Z", "digest": "sha1:6ESXESZ7Z2YZHEAWQX25RSSMMUPJJIFJ", "length": 7704, "nlines": 118, "source_domain": "sjsa.maharashtra.gov.in", "title": "बातम्या | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nसमाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nअपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nविमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे\nमहाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग - पुणे\nअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महाराष्ट्र राज्य आयोग\nमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ लिमिटेड\nमहाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, मुंबई\nवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळ (मर्यादित), मुंबई\nमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित\nसंत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबई\nअनुसूचित जातीच्या मागासवर्गीय सहकारी सूतगिरण्यांना दिर्घ मुदत कर्ज मंजूर करण्याची योजना\nअनुसूचित जातींच्या स्वमदत गट करण्यासाठी मिनी ट्रॅक्टर व उप भाग प्रदान\nअनुसूचित जातीच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य मंजूर करणे\nकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना\nमुख्य पृष्ठ > बातम्या\nदेशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती (2017-18)\nअनुसूचित जातीच्या (Schedule Caste) विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळण्यासाठी MahaDBT वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आवाहन\nअनुसुचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिकवण्यासाठी शिष्यवृत्ती सन 2017-18.\nदिव्यांग व्यक्तींसाठी महाराष्ट्र राज्य धोरणाचा मसुदा\n“महात्मा गांधी व्यसनमुक्ती सल्ला, उपचार, पुनर्वसन, प्रचार व प्रसार योजना” 2017- 18\nसुधारीत नियमावली, विहीत नमुन्यातील अर्ज\nसामाजिक न्याय विभागाअंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कार.\nसेवानिवृत्त अधिकाऱ्यांची करार तत्वावर नियुक्ती करणेबाबात\nआपली तक्रार पोस्ट करा\nआपली तक्रार पोस्ट करा\nकॉपीराइट© 2015 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महाराष्ट्र सरकार, सर्व हक्क राखीव.\nपृष्ठ अखेरचे अद्यतनित : 23 April, 2018 | अभ्यागत :\nशीर्षस्थानी क्रीडा करण थांबणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/movies/balkadu", "date_download": "2018-04-26T13:29:00Z", "digest": "sha1:H7WCELDZZK5P4P3PO6QU6H6CNV6KGE73", "length": 2988, "nlines": 54, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Balkadu | Marathi Dhamaal", "raw_content": "\nदिग्दर्शक : अतुल काळे\nनिर्माता : स्वप्ना पाटकर\nनिर्मितीसंस्था : रॉयल मराठा एन्टरटेन्मेन्ट\nकलाकार : उमेश कामत, नेहा पेंडसे, प्रसाद ओक,सुप्रिया पाठारे, पुष्कर श्रोत्री, आनंद इंगळे, भाऊ कदम, जयवंत वाडकर, शरद पोंक्षे,महेश शेट्टी,रमेश वाणी,अभेय राणे, टिकू टासलानिया\nपटकथा : गणेश पंडीत, अंबर हडप\nसंवांद : गणेश पंडीत, अंबर हडप\nसंगीत दिग्दर्शक : अजित-समीर\nपार्श्वसंगीत : समीर म्हात्रे\nगीतकार : चेतन डांगे\nछायाचित्रण : अजित रेड्डी\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation वैभव-पूजामुळे सोनूला एक गाणं दोन वेळा का गावं लागलं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%AE._%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%88", "date_download": "2018-04-26T13:39:22Z", "digest": "sha1:M3Y75RV7IOVJT3S2J65XNIMBEROSFX23", "length": 7163, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एम. अण्णादुराई - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमयिलस्वामी अण्णादुराई (तमिळ:மயில்சாமி அண்ணாதுரை; जन्म: २ जुलै १९५८, पोल्लाची, कोइंबतूर जिल्हा, तामिळ नाडू) हे एक भारतीय खगोलशास्त्रज्ञ व भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे सदस्य आहेत. चंद्रयान, चंद्रयान २, ॲस्ट्रोसॅट, आदित्य, मंगळयान इत्यादी अनेक महत्त्वाच्या व प्रतिष्ठित संशोधन प्रकल्पांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे.\nभारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रम माहिती\nटी.इ.आर.एल.• विक्रम साराभाई अंतराळ केंद्र • इस्रो उपग्रह केंद्र • सतीश धवन अंतराळ केंद्र • लिक्वीड प्रोपल्शन सिस्टम्स केंद्र• स्पेस ॲप्लिकेशन केंद्र • आय.एस.टी.आर.ए.सी. • मास्टर कंन्ट्रोल फॅसिलीटी • इनर्शियल सिस्टम युनिट • नॅशनल रिमोट सेंन्सिंग एजन्सी • भौतिकी संशोधन कार्यशाळा\nएस.आय.टी.ई. • आर्यभट्ट • रोहिणी • भास्कर • ॲप्पल • इन्सॅट सेरीज • इन्सॅट-१अ • इन्सॅट-१ब • इन्सॅट-१क • इन्सॅट-१ड • इन्सॅट-२अ • इन्सॅट-२ब • इन्सॅट-३अ • इन्सॅट-३ब • इन्सॅट-३क • इन्सॅट-३ड • इन्सॅट-३इ • इन्सॅट-४अ • इन्सॅट-४ब • इन्सॅट-४क • इन्सॅट-४कआर • आय.आर.एस. सेरिज • एस.आर.ओ.एस.एस. • कार्टोसॅट • हमसॅट • कल्पना-१ • ॲस्ट्रोसॅट • जीसॅट • रिसॅट १ • सरल • आयआरएनएसएस १ ए • आयआरएनएसएस १ बी • आयआरएनएसएस १ सी\nप्रयोग आणि प्रक्षेपण यान\nएस.एल.वी • ए.एस.एल.वी • जी.एस.एल.वी • पी.एस.एल.व्ही. • स्पेस कॅप्सुल रिकव्हरी प्रयोग • भारतीय चंद्र मोहिम • ह्युमन स्पेस फ्लाईट • गगन • मंगळयान • भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान-३\nटी.आय.एफ़.आर. • आय.एन.सी.ओ.एस.पी.ए.आर. • रामन संशोधन संस्था • भारतीय ॲस्ट्रोफिजिक्स संस्था • आय.यु.सी.ए.ए. • डिपार्टमेन्ट ऑफ स्पेस • अंतरिक्ष • इस्रो • एरोस्पेस कमांड • डी.आर.डी.ओ.\nविक्रम साराभाई • होमी भाभा • सतीश धवन • राकेश शर्मा • रवीश मल्होत्रा • कृष्णस्वामी कस्तुरीरंगन • जयंत नारळीकर • यु. रामचंद्रराव • एम. अण्णादुराई • आर.व्ही. पेरूमल\nइ.स. १९५८ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ सप्टेंबर २०१४ रोजी ०९:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0,_%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-04-26T13:40:09Z", "digest": "sha1:ZGSD26ASFH652KJIZLTHMSRKMMT76ATH", "length": 5824, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तिसरा पीटर, रशिया - विकिपीडिया", "raw_content": "\n(तिसरा प्योत्र, रशिया या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसम्राट तिसरा प्योत्र (इ.स. १७६२)\nतिसरा प्योत्र (रशियन: Пётр III Фëдорович, तिसरा प्योत्र फ्योदोरोविच;) (फेब्रुवारी २१, इ.स. १७२८ - जुलै १७, इ.स. १७६२) हा इ.स. १७६२ साली सहा महिने रशियाच्या झारपदावर राहिलेला सम्राट होता. बहुसंख्य इतिहासकारांच्या मते तो प्रशियाधार्जिणा व मानसिकदृष्ट्या कमकुवत होता, ज्यामुळे त्याच्या नेतृत्वास विरोध झाला. तिसर्‍या प्योत्राची पत्नी सम्राज्ञी दुसरी येकातेरिना हिने त्याची कारस्थान रचून हत्या घडवून आणली, असे मानले जाते. त्याच्या मृत्यूनंतर येकातेरिनेने राज्य चालवले.\nतिसरा प्योत्र फ्योदोरोविच याचे चरित्र (रशियन मजकूर)\nइ.स. १७२८ मधील जन्म\nइ.स. १७६२ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ एप्रिल २०१७ रोजी २०:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/movies/dry-day", "date_download": "2018-04-26T13:28:33Z", "digest": "sha1:5RM4QVJ6R4CZWT5ZSYMXLJ6MZG6EYMQV", "length": 2303, "nlines": 49, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Dry Day | Marathi Dhamaal", "raw_content": "\nदिग्दर्शक : पांडुरंग जाधव\nनिर्माता : संजय पाटील\nनिर्मितीसंस्था : आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रा.लि.\nकलाकार : स्पृहा जोशी, योगेश सोहानी\nकथा : पांडुरंग जाधव\nपटकथा : नितीन दिक्षीत\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\n ‘चला हवा येऊ द्या...’मध्ये कोणी लावली हजेरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} {"url": "https://satyashodhak.com/tag/%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%96%E0%A5%8B%E0%A4%B0-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2018-04-26T12:56:44Z", "digest": "sha1:F6RNCHAQOFUB6PHN337Q5W4T55FQFIF4", "length": 11894, "nlines": 68, "source_domain": "satyashodhak.com", "title": "हरामखोर बाबा पुरंदरे | Satyashodhak", "raw_content": "\nTag: हरामखोर बाबा पुरंदरे\nझालेत बहू होतील बहू यासम बेशरम दुसरा नाही बिलंदरीही लाजली जनहो विकृतीभूषणाच्या सन्मानाने शाहिरी न रचता शाहीर झाला जिजाऊ बदनामीपायी देह झिजविला दहशतवादीही पडलेत फिके विकृतीभूषणाच्या सन्मानाने शाहिरी न रचता शाहीर झाला जिजाऊ बदनामीपायी देह झिजविला दहशतवादीही पडलेत फिके विकृतीभूषणाच्या सन्मानाने शिवइतिहासाच्या ब्राम्हणीकरणातून उध्वस्त केली भारतीय बंधुता मानवी बॉम्बही शहारले जगी विकृतीभूषणाच्या सन्मानाने शिवइतिहासाच्या ब्राम्हणीकरणातून उध्वस्त केली भारतीय बंधुता मानवी बॉम्बही शहारले जगी विकृतीभूषणाच्या सन्मानाने काय साधले तरुणाईचे तारुण्य करपले विकृतीभूषणाच्या सन्मानाने महाराष्ट्राची अस्मिता काळवंडली आज विकृतीभूषणाच्या\nपुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण का देऊ नये\nमहाराष्ट्र सरकारने बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्काराला महाराष्ट्रातील शिवप्रेमी संघटनांनी विरोध केला आहे. पुरंदरे यांना पुरस्कार देण्यात येऊ नये यासाठी विविध बहुजन संघटना एकवटल्या असून त्यांनी छत्रपति शिवाजी बदनामी विरोधी कृती समिती स्थापन केली आहे. या विरोधामागची कारणे स्पष्ट करणारा इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांचा लेख.\nशिवश्री गजानन इंगोले लिखित “खबरदार भटांच्या चाट्यांनो..” हे पुस्तक १९ फेब्रुवारी २०११ रोजी प्रकाशित झाले. आतापर्यंत या पुस्तकाच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत. तेव्हा पुढच्या पुस्तकाच्या निमिताने हे पुस्तक पहिल्यांदाच सर्वांसाठी खुले केले आहे. या पुस्तकात ब्राम्हणांचा, ब्राम्हणी प्रवृत्तीचा, भटी षडयंत्राचा, ब्राम्हणी दलालीचा चांगलाच समाचार घेतला आहे. एखाद्या डॉक्टरकडे एखादा रोगी गेला आणि त्याचा रोग\nदादाजीपंती उगीचच बल घालविले\nदादोजी कोंडदेव शहाजी महाराजांच्या नोकरीतील सुभेदार हे वर्णन पूर्णत: खोटे व बनावट असून लेखकाची मखलाशी आहे. ‘दादोजी गोचिवडे’ आणि ‘दादोजी कोंडदेव’ हे वेगवेगळे. दादोजी गोचिवडे हा मलठणचा आहे तर दादोजी कोंडदेव शिवथरचा आहे. दादोजी कोंडदेव विजापूरकरांकडे प्रथम कारकून म्हणून नोकरी करीत होता. इ.स. १६३० मध्ये त्याची हवालदापर्यंत बढती झालेली होती. इ.स. १६३० मध्ये विजापुरी सरदार\nसंभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण दादा गायकवाड यांनी केलेल्या आव्हानामुळे सोलापुरातील दादू कोंडदेव कुलकर्ण्याचे शिल्प अखेर हटवण्यात आले आहे. त्याचा दै.मूलनिवासी नायक मधील वृत्तांत…\nकाल दादोजीचा पुतळा हटवला म्हणून शिवसेना आणि भाजप च्या गुंडांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यालयावर हल्ला केला. यांना शिवाजी महाराजांविषयी असणारे प्रेम बेगडी आहे हे त्यांनी शिवराय आणि जिजाऊ यांच्या प्रतिमा पायदळी तुडवून सिद्ध केले आहे. ह्या अफजलखानाच्या अनौरस औलादींनी जेम्स लेनने पुस्तक लिहिले तेंव्हा मुग गिळून गप्प राहणे पसंत केले. पण एका सामान्य चाकरासाठी तोही ब्राम्हण\nब्राम्हणी इतिहासाचा पाया खचला हो दादोजी कोंडदेव ठेचला हो दादोजी कोंडदेव ठेचला हो दादोजीचा पुतळा हटवण्यासाठी २००६ पासून अविरत परिश्रम घेणारे मा. दिपक भाऊ मानकर, अरविंद शिंदे यांचे शिव-अभिनंदन दादोजीचा पुतळा हटवण्यासाठी २००६ पासून अविरत परिश्रम घेणारे मा. दिपक भाऊ मानकर, अरविंद शिंदे यांचे शिव-अभिनंदन तसेच पुणे मनपा प्रशासन, सर्व नगरसेवक, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, आणि शिवरायांच्या कार्यावर निष्ठा असणारे असंख्य पुरोगामी मावळे यांचे शतशः आभार तसेच पुणे मनपा प्रशासन, सर्व नगरसेवक, संभाजी ब्रिगेड, भारत मुक्ती मोर्चा, आणि शिवरायांच्या कार्यावर निष्ठा असणारे असंख्य पुरोगामी मावळे यांचे शतशः आभार आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासाच्या भाळी जो पक्षपाती लेखनाचा कलंक\nजाणता राजा नाटकाचे खरे स्वरूप\nजाणता राजा नाटकाचे खरे स्वरूप. जाणता राजा नाट्यातून शिवचरित्राचे होणारे विकृतीकरण याबद्दल संभाजी ब्रिगेड जिल्हा अहमदनगर ने काढलेले पत्रक.. वाचा आणि विचार करा…\nदि २४ ऑक्टोंबरचा संभाजी ब्रिगेड चा संघर्ष मेळावा अत्यंत उत्साहात पार पडला, त्याचे दै.मूलनिवासी नायक मधील वार्तांकन… शिवरायांच्या बदनामीचे मुस्लिमांनाही दुःख आहे पण भटांना नाही अधिक माहितीसाठी बघा: 1. दै.मूलनिवासी नायक 2. दादोजी कोंडदेव\nविदेशी पुस्तक, देशी मस्तक – भाग २\nजदुनाथ सरकार हा इतिहासकार खरं तर एकप्रकारे शिवाजी महाराजांचा विरोधकच होता. पण त्यानेही शिवरायांच्या स्वराज्य उभारणी कार्याचं कौतुक केलं आहे. इतिहासकार शेजवलकर लिहितात, ”मराठेशाहीची स्थापना हि सर्वस्वी शिवाजीकडून झाली, असे न मानता शहाजीकडून तिची प्राणप्रतिष्ठापना झाली, असे समजण्यास इतिहासाचा भरपूर आधार आहे. शहाजीने बंगळुरास राहून विजापूरच्या नावाखाली जे स्वराज्य स्थापले, तेच खरोखरी मराठेशाहीचे बीजारोपण होते.\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nमराठ्यांचीच सत्ता जातीची - ज्ञानेश महाराव\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nनामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण\nदादाजीपंती उगीचच बल घालविले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2017/07/blog-post.html", "date_download": "2018-04-26T13:04:47Z", "digest": "sha1:VHX77RUQNX2YZ4RRK3HOYFNBFIIWUCDB", "length": 26338, "nlines": 202, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: एन्कीच्या राज्यात", "raw_content": "\nलहानपणी कधी कधी आईच्या काकांकडे जायचो. म्हणजे वर्षा दोन वर्षातून एखादा दिवस. सकाळी जाऊन संध्याकाळी परत. आजोबा खूप मस्ती करायचे आमच्याबरोबर. मामा जेजेला कमर्शियल आर्टिस्टचं शिक्षण घेत असल्याने त्याच्याकडे कार्टूनची, इंग्रजी चित्रपटांची चित्रं असलेली भरपूर मासिकं असायची. तिथेच माझी स्टार वॉर्सशी, कॉनॅन द बार्बेरिअयनच्या अरनॉल्डशी, इंडियाना जोन्सशी ओळख झाली होती. आजीकड़ून दुधाची पावडर आणि साखर वाटीत घ्यायची, त्रिदेव चित्रपटाचे संवाद असलेली कॅसेट लावायची आणि ती सचित्र मासिक घेऊन बसायचं हा माझा आणि माझ्या धाकट्या भावाचा लाडका उद्योग. तिथेच मी पहिल्यांदा बॉनी एमचं संगीत ऐकलं. Brown Girl in the Ring, Rasputin, Daddy Cool, Ma Baker, Holiday, By The Rivers of Babylon वगैरे गाण्यांची धून फार आवडायची. शब्द कळायचे नाहीत. त्यामुळे जी समजली असतील ती एखाद दोन वाक्य म्हणायची आणि बाकीचं गाणं ‘ड डा ड डा’ सारखे आवाज चालीत काढत गाण्याची हौस पूर्ण करून घ्यायची सुरवात तिथेच झाली.\nनंतरही बॉनी एमची गाणी अनेकदा भेटली. पैसे कमवू लागल्यावर एकदोन कॅसेट्सपण विकत घेतल्या. पण का कुणास ठाऊक गाण्याचे बोल शोधायची कशी इच्छा झाली नाही. ‘ड डा ड डा’ वर मी खुश होतो आणि कॅसेटमधल्या बॉनी एमची पण त्यावर काही तक्रार नव्हती.\nएक दोन वर्षांपूर्वी फेसबुकवर अविनाशशी ओळख झाली. बोलता बोलता अविनाशने मी न वाचलेले काही लेखक मला सुचवले. त्यात एक होते विलास सारंग. सारंगांनी पुलंवर टीका केलेली असल्याने त्यांची पुस्तके वाचू की नको याबद्दल मन स्पष्ट नव्हतं. पण मग त्यांची पुस्तके घेतली. ‘अमर्याद आहे बुद्ध’ फार आवडलं. अविनाशने सारंगांचं ‘एन्कीच्या राज्यात’ सुचवलं होतं. ते काही मला मिळालं नव्हतं. गेल्या वर्षी फेसबुकवरच भेटून मला निवृत्ती आणि स्वतःला मुक्ताबाई म्हणवून घेणाऱ्या वैशालीशी बोलताना तिला म्हणालो होतो की मी जयप्रकाश नारायणांचं पुलंनी अनुवादित केलेलं ‘स्वगत’ आणि विलास सारंगांचं ‘एन्कीच्या राज्यात’ शोधतोय. नंतर तिला हे बोललोय हे मी विसरून गेलो होतो. आणि इतकं विसरलो होतो की डोंबिवलीत साहित्य संमेलन झालं त्यावेळी ही पुस्तकं शोधायचं माझ्या लक्षातसुद्धा आलं नाही.\nजूनमध्ये वाढदिवस झाला. आणि वाढदिवसाच्या आधी कुरियर आलं. उघडून पाहतो तो 'स्वगत'. पाठवणाऱ्याचं नाव नाही. फक्त माझ्या फोन नंबराबरोबर बरोबर अजून एक फोन नंबर पाकिटावर छापलेला होता. मग मोबाईलमध्ये टाईप करून बघितला तर वैशालीचा नंबर निघाला. तिचे आभार मानण्यासाठी तिला फोन लावला तर म्हणाली ‘कुठलं पुस्तक आलं’ मी स्वगतचं नाव सांगितलं तर म्हणाली अजून एक येईल आणि ते पाहून तू आनंदाने उड्या मारशील. उत्सुकता ताणली गेली. आणि तीन चार दिवसांनी वैशालीच्या कृपेने, मौजकडून, मला “एन्कीच्या राज्यात” प्रवेश देणारं कुरियर आलं. स्वगत बंद करून सारंगांचा हात धरला.\nइराणमधली शहांची राजवट कोसळण्याच्या आधी इराकमध्ये सोशलिस्ट विचारधारेच्या बाथ पार्टीची राजवट आली. नंतर तिची सूत्र सद्दाम हुसेनच्या हाती गेली. १९७९मध्ये इराणमध्ये शहाच्या राजवटीविरोधात लोक रस्त्यावर उतरले. त्या कालखंडात अमेरिकेत अध्यापन करत असलेला मूळचा कोकणातला डॉ. प्रमोद वेंगुर्लेकर, नोकरी बदलून दक्षिण इराकमध्ये एका कॉलेजात अध्यापक म्हणून रुजू होतो. त्याच्या नजरेतून मध्य आशियातील त्या काळाची स्थिती रंगवणारी कादंबरी म्हणजे ‘एन्कीच्या राज्यात’.\nएन्की म्हणजे सुमेरियन लोकांचा देव. जिथे आज इराक आहे त्या टायग्रिस आणि युफ्रेटीस नद्यांच्या प्रदेशात सुमारे ५००० वर्षांपूर्वी सुमेरियन संस्कृती नांदत होती. त्यांच्या सर्वशक्तिमान देवाचं नाव एन्की. त्याने समुद्र, नद्या आणि वाऱ्याला मर्यादा आखून दिल्या आणि लोकांना आपल्या आज्ञेत राहण्यास सांगितले. नंतर साधारण १२०० वर्षांनी (म्हणजे आजपासून सुमारे ३८०० वर्षांपूर्वी) तिथून सुमेर लोक नामशेष झाले (कदाचित एन्कीच्या आज्ञा ऐकल्या नसतील म्हणून असे झाले असेल). आणि तिथे अक्कादिन लोकांची बॅबिलोनियन संस्कृती उदयास आली.\nएन्कीच्या खांद्यावरून वाहणाऱ्या टायग्रिस आणि युफ्रेटीस नद्या\n५००० वर्षांपूर्वी मानवी जीवनाला स्थिरता देणाऱ्या सर्वशक्तिमान पण हुकूमशहा सारख्या एन्कीचे हे राज्य कसे आहे तर मैलोनमैल पसरलेल्या सपाट रखरखीत वाळवंटात इथे खारे आणि गोडे पाणी शेजार शेजारच्या तळ्यात नांदते. इथे माती आणि चिखल सारखा एकमेकांत मिसळतो; इथे घटकेत सोसाट्याचा वारा वाहू लागतो आणि धो धो पाऊस कोसळू लागतो; इथे नावालाही कुठे दगड दिसत नाही; इथे डोंगर दऱ्या नसल्याने नजरेला पर्स्पेक्टिव्ह रहात नाही. विरोधी तत्वांची सातत्याने सरमिसळ होत राहिल्याने कशाचाच आधार नसलेल्या या प्रदेशातील लोकांनी सपाट जीवनाला उंचवटयाचा पर्स्पेक्टिव्ह आणण्यासाठी, मातीच्या ढेकळासारख्या आयुष्याला दगडासारख्या काठिण्याचा आधार मिळावा म्हणून हजारो वर्षांपूर्वी एन्कीची शिस्त प्रमाण मानली. मग इस्लामची आणि मग व्यक्तीची ओळख विसरायला लावणाऱ्या सोशलिस्ट सरकारची.\nअश्या या मूळच्या एन्कीच्या राज्यात मुक्त विचारांचा डॉ वेंगुर्लेकर जेव्हा साहित्याचा प्राध्यापक म्हणून जातो तेव्हा त्याला तिथले जीवन, सरकारची धोरणे त्यामुळे होणारी तिथल्या लोकांची कुचंबणा, त्या कमालीच्या कोंदट वातावरणातही सुखी राहणारे काही लोक या सगळ्यांबद्दल काय वाटते त्याची नोंद म्हणजे ‘एन्कीच्या राज्यात’ ही कादंबरी.\nजून जुलै म्हणजे क्लासच्या धावपळीचे महिने. त्यामुळे एन्कीच्या राज्यातला माझा प्रवास फार हळू हळू चालला होता. शेवटी काल कादंबरी संपली. कादंबरीच्या शेवटी इराणमध्ये क्रांती होते. इजिप्त आणि इस्राएलमध्ये वाटाघाटी सुरु होतात. मध्यपूर्व धुमसू लागते. विमानतळ बंद केले जातात. डॉ वेंगुर्लेकर सुट्टीसाठी घरी जाणार असतो पण त्याची योजना बारगळते. तो आणि त्याचे प्राध्यापक मित्र इराकमध्ये अडकून पडतात. गुदमरवून टाकणारं ही परिस्थिती वाचताना मलापण गुदमरू लागलं होतं. आणि विलास सारंगांच्या त्या नायकाला, वेंगुर्लेकरला एकदम एक गाणं आठवतं. त्या गाण्याची पहिली ओळ वाचली आणि मी थरकलो. हे तर माझं आवडतं गाणं. बॉनी एमचं. ज्याची फक्त पहिली ओळ माहिती होती. पुढे फक्त ‘ड डा ड डा’ करत हे गाणं मी म्हणत आलो होतो.\nपहिल्या ओळीच्या पुढे हे असं काही असेल त्याची मी कल्पनाच केली नव्हती. आणि जर कधी केली असती तरी त्याचा अर्थ चुलत आजोबांच्या घरी साखर घातलेली दुधाची पावडर खाताना कळला नसता.\nगाण्याचे बोल मिळाले. अर्थ लागला. मन एकाच वेळी बोल मिळाल्याच्या आनंदात होते आणि अर्थातील कारुण्य कळल्याने दुःखी होते. कादंबरी संपता संपता कधी शोधायचा प्रयत्न न केलेली एक जुनी गोष्ट तिच्या पूर्ण स्वरूपात अनपेक्षितपणे समोर आल्याने मन एका वेगळ्याच प्रकारच्या पोकळीत होते. ती भरून काढण्यासाठी इंटरनेटवर हे गाणं ऐकायला गेलो. तर तिथे अजून काही माझ्यासाठी वाट पहात होते.\nमी ज्याला बॉनी एमचं गाणं समजत होतो ते खरंतर ‘द मेलोडियन’ नावाच्या एका जमैकन ग्रुपने रचलेलं रास्ताफेरियन चळवळीतील रेगे प्रकारचं गाणं आहे. आणि हिब्रू बायबलच्या साम (पद) १९ आणि १३७ वरून हे गाणं रचलेलं आहे. मग बायबलचा संदर्भ शोधणं आलं. तेव्हा कळलं की असीरियन लोकांनी ज्यू लोकांना त्यांच्या जमिनीवरून हुसकून लावलं आणि बॅबिलोनच्या नद्या (टायग्रिस आणि युफ्रेटीस) यांच्याजवळ बंदी बनवून ठेवलं त्या वेळेचं वर्णन करणारं ते गाणं आहे. रास्ताफेरियन चळवळीत व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्या सरकारला ‘बॅबिलोन’ हा शब्द वापरतात.\nआता गाण्याचे बोल, त्याची पार्श्वभूमी दोन्ही कळलं होतं. आणि कादंबरीत ते गाणं विलास सारंगांनी ज्या चपखल रितीने पेरलं होतं की त्याचा अर्थ मनाला खूप खोलवर भिडला होता.\nअविनाशने सांगितलेली आणि वैशालीने वर्षभर लक्षात ठेवून वाढदिवसाला भेट म्हणून पाठवलेली विलास सारंगांची ही कादंबरी मला वेगळ्याच राज्यात घेऊन गेली. यात माझ्या चुलत आजोबांचं घर होतं. दुधाची पावडर आणि साखर होती. मामाने जमा केलेली इंग्रजी चित्रपटांच्या चित्रांची मासिकं होती. त्रिदेवच्या संवादाची कॅसेट होती. बॉनी एम ची गाणी होती. फक्त त्यातले मी जोडलेले ‘ड डा ड डा’ जाऊन त्यामागचे सगळे संदर्भ अर्थासहित उलगडले होते. वाढदिवसाची भेट अजूनच मूल्यवान झाली होती.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nआगमन निर्गमन आणि पुनरागमन (भाग ११)\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/09/blog-post_19.html", "date_download": "2018-04-26T13:34:03Z", "digest": "sha1:4KNTAZLM4PCEOZMI2KKSM3T4HONWSYVT", "length": 26394, "nlines": 177, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: भारतप्रणित फ़िदायिन?", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nरविवारी काश्मिरच्या उरी येथील सैनिकी मुख्यालयावर पाक जिहादींनी अकस्मात हल्ला चढवला आणि त्यात २० भारतीय जवान हुतात्मा झाले. या वर्षाच्या आरंभी पठाणकोट येथील भारतीय हवाई तळावर असाच हल्ला झाला होता. त्याच्याही पुर्वी असे घातपाती हल्ले महत्वाच्या जागी व तळांवर झालेले आहेत. पण पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा यापुर्वी कधी झाली नाही. रविवारी मात्र सरकारी गोटातून तशी प्रतिक्रीया प्रथमच उमटली आहे. नेहमी अशा बाबतीत पाकिस्तानवर आरोप झाले वा पाकला जाब विचारला गेला. मग पाक राजदूताला बोलावून समज दिली जायची. पण यावेळी तसे काहीही झालेले नाही. उलट पाकला याची किंमत मोजावी लागेल, अशी सरकारी प्रतिक्रीया आहे. त्याला आणखी एक संदर्भ जोडावा लागेल. विविध वाहिन्यांवरून दिवसभर त्याचीच चर्चा चालू होती आणि तिथे जाणकार म्हणून येणार्‍या प्रत्येक माजी सेनाधिकार्‍याने ठामपणे पाकला याचा जबाब दिला पाहिजे अशीच भूमिका मांडली. केवळ लष्करी मार्गाने वा राजनैतिक मार्गानेच नाही, तर शक्य त्या सर्व मार्गांनी पाकिस्तानची पुरती कोंडी करावी; अशी भूमिका मांडली जात होती. पण माजी सेनाधिकार्‍यांनी पाकला धडा शिकवण्याची भाषा बोलतानाच, पाकची रणनितीच त्याच्या विरोधात वापरण्याची कल्पना प्रथमच बोलली आहे. दुपारी एका वाहिनीवर माजी लष्करप्रमुख जनरल रॉयचौधरी यांनी हा विषय प्रथम छेडला. जिहादी पाकिस्तानी असले तरी त्यांचा पाक सरकारची वा सेनेशी काहीही संबंध नाही, हा पाकिस्तानचा नेहमीचा पवित्रा आहे. तोच पवित्रा आपणही घेऊ शकतो आणि पाकिस्तानात असेच अनधिकृत हल्लेखोर पाठवू शकतो, असे रॉयचौधरी यांनी खुलेआम सांगून टाकले. चर्चेत सहभागी झालेल्या अनेकांनाही त्याचा धक्का बसला. खरेच असे होऊ शकते का आपणही पाकिस्तानात घातपाती पाठवू शकतो का\nऐकायला चमत्कारीक वाटेल. कारण सतत पाकिस्तानवर दहशतवादी राष्ट्र किंवा जिहादींचे पिक काढणारा देश, म्हणून टिका होत राहिली आहे. उलट भारताने सातत्याने सर्व नियम कायदे पाळून सभ्यतेच्या मर्यादेत राहून भूमिका घेतल्या आहेत. पाकिस्तानातील विविध असंतुष्ट गटांना वा समाजांना हाताशी धरून याचप्रकारे पाकमध्ये उचापती करणे भारताला अशक्य नव्हते. भारताने नुसते चुचकारताच मोहाजीर, बलुची किंवा सिंधी, पख्तुनी असंतुष्टांनी मोदींचा जयजयकार सुरू केला आहे. या गटांना हाताशी धरून भारतही पाकिस्तानात हिंसेचे थैमान घडवू शकला असता. पण शांतता व सभ्यतेच्या आहारी गेलेल्या भारताने तसा विचारच कधी केला नाही. मात्र भारत हे करूच शकत नाही, अशा भ्रमात कोणी राहू नये. १९७१ चे बांगला युद्ध भारताने जिंकले आणि पाकिस्तानचे तुकडे पाडले, याचे कौतुक आपल्याकडे खुप चालते. त्याचे श्रेय प्रामुख्याने इंदिराजी व भारतीय सेनेला दिले जाते. पण त्यातली मोठी किमया भारतीय छुप्या सैनिकांनी घडवलेली होती. पुर्व पाकिस्तानात जी धरपकड पाक सेनेने सुरू केली व अत्याचार आरंभले, तेव्हा त्यांच्याशी दोन हात करायला उभे राहिले, त्या लोकांना मुक्तीबाहिनी म्हणून ओळखले जाते. त्यात बांगला रायफ़ल्स नामक पाक सेनेतील मुठभर तुकड्या होत्या. पण त्यांचे नेतृत्व नारायणन नावाचा भारतीय गुप्तचर अधिकारी करत होता. अनेक भारतीय कनिष्ठ सेनाधिकारी त्यात सहभागी झाले होते आणि त्यांना लागणारी रसद भारतानेच पुरवली होती. बाहेरून भारतीय सेना युद्धात उतरली होती आणि आतल्या पाक (बांगला) असंतुष्टांचा लढा भारतीय गनिम लढवत होते. अशा दुहेरी कैचीत पाकसेनेला दाती तृण धरण्याचे पाळी अल्पावधीतच आणली गेली. गेल्या तीन दशकात पाकने तीच रणनिती भारताच्या विरोधात काश्मिरमध्ये वापरली आहे काश्मिरी असंतुष्ट वा हुर्रीयत नावाचे हस्तक आतून व बाहेरून जिहादी गनिम यांना भारतावर सोडले आहे.\nमात्र त्याचा बांगला पद्धतीने प्रतिकार करण्याचा विचारही भारताने केला नाही. आज आपल्याला जी काश्मिरमध्ये विखुरलेली स्थिती दिसते, त्यापेक्षा संपुर्ण पाकिस्तानी स्थिती भिन्न नाही. प्रत्येक प्रांतात व विभागात असंतोष खदखदतो आहे. पण त्या आगीशी खेळण्याचा धोरण म्हणून विचार भारताने कधीच केला नाही. किंबहूना तसा प्रयास भारतीय गुप्तचर किरकोळ हेरगिरीसाठी करीत होते, त्यालाही विश्वनाथप्रताप सिंग व गुजराल अशा पंतप्रधानांनी आक्षेप घेतला. त्यामुळे पुढल्या काळात भारतीय गुप्तचरांना व सेनादलाला तशा कुठल्याही कारवायाही करण्याची साधने राहिली नाहीत. दिड वर्षापुर्वी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्याचा ओझरता उल्लेख केला, तर आपल्याच बुद्धीजिवींनी त्यांच्यावर आक्षेप घेतले होते. पण ती साधने म्हणजे तसे पाकमधले असंतुष्ट पूर्वीपासून हाताशी धरले असते, तर पाकला कायम अस्थीर ठेवले गेले असते आणि आज त्याची इतकी मजल गेली नसती. तथाकथित शांतीवादी पुरोगामी नेत्यांनी भारतीय गुप्तचर व सेनेला इतके विकलांग करून टाकले, की कुत्र्याइतकीही हिंमत नसलेला पाकिस्तान, आज आपल्याच हद्दीत येऊन भारतीय सेनातळावर हल्ले करू लागला आहे. सुदैवाने नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले व त्यांनी अजित डोवाल यांना सुरक्षा सल्लागार म्हणून नेमले. तिथून नव्याने पाकिस्तानातील अशी ‘स्फ़ोटक साधने’ जमवण्याचे काम सुरू झाले. आज जसे भारतात अनेक पत्रकार, बुद्धिजिवी, समाजसेवी, चळवळ्ये पाकिस्तानचे हस्तक म्हणून काम करतात, तितके खुलेपणाने नाही. पण काही प्रमाणात आज आपल्याकडेही पाकमध्ये काही हस्तक तयार झाले आहेत. त्यामुळे नजिकच्या काळात पाकच्याच ‘भाषेत’ त्यांना हल्ल्याचे उत्तर देणे अशक्य राहिलेले नाही. जितक्या मोठ्या प्रमाणात पाक इथे हिंसा करतो व हात झटकतो, तितके मोठे नसले तरी लक्षणिय हल्ले आपण पाकिस्तानात करण्याइतकी सज्जता झालेली असणार.\nकिंबहूना ती सज्जता झाली, म्हणूनच पंतप्रधानांनी लालकिल्ला येथील भाषणात बलुची विषय छेडून पाकला डिवचलेले होते. मात्र त्याची जाहिर वाच्यता कोणीही करणार नाही. पाकिस्तानही काश्मिरी लढ्याला सहानुभूती असल्याचे म्हणतो, पण कुठल्याही हिंसेची हल्ल्याची जबाबदारी घेत नाही. हळुहळू तसेच काही सीमेपलिकडे होताना दिसले, तर भारत सरकारही त्याची जबाबदारी घेणार नाही. नवाज शरीफ़ यांच्याप्रमाणेच मोदी, पर्रीकर वा राजनाथ हात झटकून मोकळे होताना आपल्याला बघावेच लागणार आहे. अन्यथा जनरल रॉयचौधरी यांनी इतक्या सहजपणे त्या रणनितीचा उल्लेख केला नसता. फ़रक मात्र मोठा असेल. पाकिस्तान ही रणनिती दिर्घकाळ वापरत आला आहे. पण त्याला पुरक अशी भारतीय सीमेपार घुसून लढाई करण्याचे धाडस पाकला नाही. भारताची गोष्ट तिथेच वेगळी आहे. एकदा अशा भारतप्रणित फ़िदायिनांनी दिडदोन वर्षात पाकिस्तानात उच्छाद मांडला, मग तिथले अनेक गट एकत्र येऊन पर्यायी सरकार स्थापन करू शकतात. जसे मुजीबूर रहमान यांच्या अवामी लिगमधील सहकार्‍यांनी केले होते. त्यांना तात्काळ स्वतंत्र देश म्हणून मान्यता देऊन भारताने आपले सैन्य त्यांच्या मदतीला पुर्व पाकिस्तानात धाडले होते. तेच बलुची वा सिंधी मोहाजिरांच्याही बाबतीत होऊ शकते. त्याला अजून दिडदोन वर्षाचा काळ जावा लागेल. त्यासाठी आधी भारतप्रणित फ़िदायिन सज्ज करून पाकमध्ये सोडावे लागतील. आरंभ तिथून होऊ शकतो आणि तेच काम येत्या दोनतीन आठवड्यात सुरू झालेले असेल. म्हणूनच येत्या काही दिवसात पाकिस्तानात घडणार्‍या विविध घटना घातपात यावर बारीक नजर ठेवण्याची गरज आहे. कारण चोख उत्तर त्यातूनच दिले जाऊ शकणार आहे. मात्र त्याची जबाबदारी कुणीही भारतीय नेता घेणार नाही. जनरल रॉयचौधरी यांच्या सांगण्याचा इतका सोपा अर्थ लागू शकतो.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nसहन होत नाही, सांगता येत नाही\nदुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये\nएक मराठा लाख मराठा\nएक गाव एक पाणवठा\nउथळ पाण्याला खळखळाट फ़ार\nतुम्ही नाक तर दाबा\nजागा मराठा आम जमाना बदलेगा\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nइतिहास असा घडवला जातो\nफ़िदायिन ही जुनीच भारतीय संकल्पना\nखामोशी सुनाने लगी है दास्ताँ\nजी२० नावाची चिनी दंतकथा\nमराठा मोर्च्याची कारणमिमांसा (१)\nएक देश एक मतदान\nछचोर सभ्यता झक मारली\nअमिताभच्या जागी इमरान हाशमी\nलौट के बुद्दू घरको आये\nशिकारी खुद यहा शिकार हो गया\nआपल्याच डोळ्य़ावर विश्वास ठेवावा का\nलोकांना भ्रष्टाचार आवडतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/10/blog-post_42.html", "date_download": "2018-04-26T13:34:38Z", "digest": "sha1:Y546H7MXBLV5RXV35QXRMY6YLLDIRMBI", "length": 29894, "nlines": 206, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: चेहरे ओळखायला शिका", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nमुंबई मराठी पत्रकार संघात कुठल्याशा परिसंवादात मेधा पाटकर यांनी केलेल्या विधानावर गदारोळ उठणे स्वाभाविक होते. पण तशी भूमिका घेणार्‍या त्याच एकट्या नाहीत. अशा लोकांचा मोदीद्वेष इतका पराकोटीला गेलेला आहे, की त्यासाठी देशही बुडाला तरी बेहत्तर; अशा स्थितीला त्यांची मानसिकता गेलेली आहे. पण आपल्याला जोवर अशा लोकांचे चेहरे ओळखता येत नाहीत, तोपर्यंत भारत सरकार किंवा भारतीय सेनाही पाकिस्तानचा बंदोबस्त करू शकणार नाही. हीच मंडळी सतत डॉ. दाभोळकर यांच्या खुनाचे आरोपी पकडले जात नाहीत, किंवा त्या खुन्यांना शिक्षा होत नाही, म्हणून मातम करीत असतात. अशा गुन्ह्याचा शोध घेताना गुन्हेगाराची मोडस ऑपरेन्डी पोलिस शोधत असतात. मुरलेले बनेल गुन्हेगार एका ठराविक शैलीमध्येच गुन्हा करत असतात. त्यातून त्यांची एक शैली तयार होत असते. त्याचाच मागोवा घेत गेले; मग गुन्हेगाराचा सुगावा लागत असतो आणि त्याला पकडणे शक्य असते. मेधाताई किंवा अन्य तत्सम लोकांच्या वक्तव्ये आणि वर्तनामध्ये तशीच एक मोडस ऑपरेन्डी आपल्याला बघता येऊ शकते. दिग्विजय सिंग आता म्हणतात, युपीएच्या कालखंडामध्येही भारतीय सेनेने सर्जिकल स्ट्राईक केलेले होते. पण मोदी सरकारप्रमाणे त्याचा गाजावाजा केलेला नव्हता. आपण थोडा वेळ त्यांचे विधान खरे मानू. गाजावाजा केला नाही, म्हणजे गुपचुप काही केले आणि त्याबद्दल कुठे वाच्यता होऊ दिली नाही. ही लपवाछपवी मनमोहन सरकारने कशाला केली त्यांना कोण जाब विचारणार होता त्यांना कोण जाब विचारणार होता मेधाताई जाब विचारण्याची भिती युपीए सरकारला वाटत होती काय मेधाताई जाब विचारण्याची भिती युपीए सरकारला वाटत होती काय मेधा किंवा तत्सम लोकांच्या दबावाखाली मनमोहन सरकार वावरत होते काय मेधा किंवा तत्सम लोकांच्या दबावाखाली मनमोहन सरकार वावरत होते काय म्हणून त्यांनी सर्जिकल हल्ले केले, पण त्याची वाच्यता केली नव्हती काय म्हणून त्यांनी सर्जिकल हल्ले केले, पण त्याची वाच्यता केली नव्हती काय असेल तर अशा लोकांना युपीए सरकार घाबरत कशाला होते\nएक गोष्ट मागल्या अडीच वर्षात आपण विसरून गेलो आहोत, की पंतप्रधान झाल्यावर नरेंद्र मोदी यांनी केलेले पहिले काम, म्हणजे राष्ट्रीय सल्लागार मंडळ बरखास्त करून टाकले होते. मनमोहन सरकारने सत्ता हाती घेतल्यावर सोनिया गांधींना कॅबिनेट दर्जा देण्यासाठी हे सल्लागार मंडळ नेमलेले होते. त्यात अनेक निर्णय व्हायचे आणि नंतर तेच मनमोहन सरकारने कायद्याच्या चौकटीत बसवून अंमलात आणायचे; असे युपीए सरकारचे काम चालू होते. त्या सल्लागार मंडळात सोनियांना सोडून कोणाचा समावेश होता याकुबला फ़ाशीतून वाचवायला धावपळ करणार्‍यांपासून इशरतसाठी मातम करणार्‍यांपर्यंत तमाम लोक त्यात सहभागी होते. आज पाकिस्तानशी बोलणी करा म्हणून हट्ट धरून बसणारे किंवा पुरस्कार वापसीचे नाटक रंगवणारेही त्यातलेच दिसतील. सध्या बिळात दडी मारून बसलेली इशरतची मावशी तीस्ता सेटलवाड त्याच मंडळाचा हिस्सा होती. असे लोक सोनियांच्या अध्यक्षतेखाली मनमोहन सरकारवर देखरेख ठेवत असतील, तर सर्जिकल हल्ला करण्याची मनमोहन सिंग यांची बिशाद होती काय याकुबला फ़ाशीतून वाचवायला धावपळ करणार्‍यांपासून इशरतसाठी मातम करणार्‍यांपर्यंत तमाम लोक त्यात सहभागी होते. आज पाकिस्तानशी बोलणी करा म्हणून हट्ट धरून बसणारे किंवा पुरस्कार वापसीचे नाटक रंगवणारेही त्यातलेच दिसतील. सध्या बिळात दडी मारून बसलेली इशरतची मावशी तीस्ता सेटलवाड त्याच मंडळाचा हिस्सा होती. असे लोक सोनियांच्या अध्यक्षतेखाली मनमोहन सरकारवर देखरेख ठेवत असतील, तर सर्जिकल हल्ला करण्याची मनमोहन सिंग यांची बिशाद होती काय आणि तसे परस्पर काही झाले असेल, तर कबुल करण्याची कोणाला हिंमत झाली असती आणि तसे परस्पर काही झाले असेल, तर कबुल करण्याची कोणाला हिंमत झाली असती पाकिस्तानच्या हेरखात्याला पुरक ठरणार्‍या भूमिका वा निर्णय, भारतात मागली दहा वर्षे कशाला घेतले गेले, त्याचा एक एक प्रकरणातून शोध घेत जा. तर त्याच सल्लागार मंडळाचे दडपण कारणीभूत असल्याचे दिसून येईल. नेहरू विद्यापीठातील भारतविरोधी घोषणांना पाठीशी घलायला पुढे आलेले लोक आणि त्याचेच समर्थन करायला तिथपर्यंत गेलेले राहुल गांधी, कुठल्या बाजूचे आहेत, याचे वेगळे पुरावे देण्याची गरज आहे काय पाकिस्तानच्या हेरखात्याला पुरक ठरणार्‍या भूमिका वा निर्णय, भारतात मागली दहा वर्षे कशाला घेतले गेले, त्याचा एक एक प्रकरणातून शोध घेत जा. तर त्याच सल्लागार मंडळाचे दडपण कारणीभूत असल्याचे दिसून येईल. नेहरू विद्यापीठातील भारतविरोधी घोषणांना पाठीशी घलायला पुढे आलेले लोक आणि त्याचेच समर्थन करायला तिथपर्यंत गेलेले राहुल गांधी, कुठल्या बाजूचे आहेत, याचे वेगळे पुरावे देण्याची गरज आहे काय यातले सगळेच पाकिस्तानचे हस्तक नसतात. त्यातले मोजके हस्तक असतात आणि बाकीचे खुळे प्रतिष्ठेसाठी त्यांच्यासोबत अशा ठिकाणी हजेरी लावत असतात.\nबियॉन्ड एनेमी लाईन्स अशी एक उंग्रजी उक्ती आहे. कुठल्याही युद्धामध्ये प्रत्यक्ष रणभूमी असते आणि लढणार्‍या सैनिकांवर पाठीमागून हल्ला करणारी एक शत्रूची फ़ौजही असते. समोरच्या शत्रूला मारताना पाठीतून वार करणारे आप्तस्वकीय, ही शत्रूची दुसरी फ़ळी असते. सोनियांच्या सल्लागार मंडळातून अशाच पाकिस्तानी फ़ळीची उभारणी करण्यात आलेली होती. त्यांनी कायद्याच्या चाकोरीत राहून पिछाडी लढवावी ही अपेक्षा असते. सैन्याने शत्रूशी लढावे आणि हस्तकांनी शत्रूच्या युद्धसज्ज यंत्रणेला खच्ची करीत रहावे, हीच जुनी रणनिती आहे. युपीएच्या काळात पाकिस्तानने अशीच एक मोठी फ़ळी भारतात उभी केलेली आहे. म्हणून तर मुंबईत दोनशेच्या आसपास निरपराध नागरिक कसाब टोळीने मारले, तेव्हा पाकिस्तानातून आलेले हल्लेखोर हा आरोप पुसून काढण्यासाठी कोण पुढे सरसावले होते माजी पोलिस अधिकारी मुश्रीफ़ यांचे ‘हु किल्ड करकरे’ पुस्तक आठवा. त्यातून त्यांनी स्पष्टपणे भारतीय हेरखात्यानेच करकरेंना मारले आणि त्यासाठीच मुंबई हल्ल्याचे नाटक घडवल्याचा आरोप केलेला आहे. भारतीय हेरखाते व प्रशासन व्यवस्थेमध्ये हिंदूत्ववादी भरलेले आहेत. मालेगावच्या घातपातामध्ये गुंतलेल्या पुरोहित व साध्वीला करकरे यांनी पकडले, म्हणून त्यांनाच मारण्यासाठी मुंबई हल्ल्याचे नाटक योजले गेले; असा तर्कदुष्ट आरोप मुश्रीफ़ यांनी केला. त्या पुस्तकाचे विविध भाषेत भाषांतर व प्रकाशन करण्यापासून त्यावर सतत चर्चा घडवून आणण्यात कोणाकोणाचा पुढाकार होता माजी पोलिस अधिकारी मुश्रीफ़ यांचे ‘हु किल्ड करकरे’ पुस्तक आठवा. त्यातून त्यांनी स्पष्टपणे भारतीय हेरखात्यानेच करकरेंना मारले आणि त्यासाठीच मुंबई हल्ल्याचे नाटक घडवल्याचा आरोप केलेला आहे. भारतीय हेरखाते व प्रशासन व्यवस्थेमध्ये हिंदूत्ववादी भरलेले आहेत. मालेगावच्या घातपातामध्ये गुंतलेल्या पुरोहित व साध्वीला करकरे यांनी पकडले, म्हणून त्यांनाच मारण्यासाठी मुंबई हल्ल्याचे नाटक योजले गेले; असा तर्कदुष्ट आरोप मुश्रीफ़ यांनी केला. त्या पुस्तकाचे विविध भाषेत भाषांतर व प्रकाशन करण्यापासून त्यावर सतत चर्चा घडवून आणण्यात कोणाकोणाचा पुढाकार होता त्याच्याही आठवणी चाळवून बघा. त्यात गुंतलेली माणसे, संस्था यांची आजची भूमिका तपासून बघा. मग पाकिस्तानने भारतात आपल्या हस्तकांचे किती खोलवर जाळे विणलेले आहे, त्याचा थोडाफ़ार अंदाज येऊ शकतो. मगच मेधा पाटकर यांना अचानक गांधी व अहिंसा कशाला आठवली, त्याची कारणे उमजू शकतील.\nसलमान, शाहरुख, करण जोहर यांच्यापासून मेधा पाटकर यांच्यापर्यंत कोणीही कायद्याच्या मर्यादा ओलांडणार नाही. पण त्याच चौकटीत राहून पाकिस्तानला उपयुक्त ठरतील, अशा कारवाया इथे करताना आढळून येईल. मग गुजरात दंगलीवरून माजवलेले काहुर असेल, दादरीची घटना असेल किंवा इशरतसाठी फ़ोडलेला टाहो असेल. पाकिस्तानी प्रचाराला उपयुक्त वा भारताला त्रासदायक ठरेल अशाच भूमिका ही माणसे कशाला घेतात याचे अन्य काही उत्तर असू शकते काय याचे अन्य काही उत्तर असू शकते काय आपण अशी माणसे ओळखून त्यांना बहिष्कृत करणार काय, हा प्रश्न आहे. अमेरिकेने वा राष्ट्रसंघाने पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करावे, ही मागणी करणे सोपे आहे. पण ज्या देशामध्ये सामान्य जनता आपल्या जवानांच्या हत्याकांडानंतर सलमान वा पाक कलावंतांसह मेधासारख्या लोकांना बहिष्कृत करण्याचे साधे पाऊल उचलत नसेल, तर अमेरिकेने वा जगातल्या अन्य कोणी कशाला हातपाय हलवावेत आपण अशी माणसे ओळखून त्यांना बहिष्कृत करणार काय, हा प्रश्न आहे. अमेरिकेने वा राष्ट्रसंघाने पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र घोषित करावे, ही मागणी करणे सोपे आहे. पण ज्या देशामध्ये सामान्य जनता आपल्या जवानांच्या हत्याकांडानंतर सलमान वा पाक कलावंतांसह मेधासारख्या लोकांना बहिष्कृत करण्याचे साधे पाऊल उचलत नसेल, तर अमेरिकेने वा जगातल्या अन्य कोणी कशाला हातपाय हलवावेत बाहेरच्या शत्रूंना वा घातपात्यांना सेनादल बघून घेईल. पण आपल्याच या धाडसी जवानांच्या पाठीत वार करत उजळमाथ्याने वावरणार्‍यांना आपण बहिष्कृत करणार कधी बाहेरच्या शत्रूंना वा घातपात्यांना सेनादल बघून घेईल. पण आपल्याच या धाडसी जवानांच्या पाठीत वार करत उजळमाथ्याने वावरणार्‍यांना आपण बहिष्कृत करणार कधी दुसर्‍याने काय करायचे ते आपल्याला ठाऊक आहे. आपण काय करायचे, याचे भान कधी येणार दुसर्‍याने काय करायचे ते आपल्याला ठाऊक आहे. आपण काय करायचे, याचे भान कधी येणार हा सवाल चर्चेचा वा विचारांचा नाही. हेच विसरलो म्हणून दहा वर्षे युपीए नावाचे पाकधार्जिणे सरकार सत्तेत बसले होते. त्यामुळे पाक हस्तक बोकाळले आहेत. पाकिस्तान त्यांना ‘नॉन स्टेट एक्टर’ म्हणतो. सलमान-जोहर कला ‘बॉर्डरलेस’ असल्याचे म्हणतात. ज्यांना सीमा मान्य नाहीत ते कलाकार आणि घातपाती जिहादी यात फ़रक काय राहिला हा सवाल चर्चेचा वा विचारांचा नाही. हेच विसरलो म्हणून दहा वर्षे युपीए नावाचे पाकधार्जिणे सरकार सत्तेत बसले होते. त्यामुळे पाक हस्तक बोकाळले आहेत. पाकिस्तान त्यांना ‘नॉन स्टेट एक्टर’ म्हणतो. सलमान-जोहर कला ‘बॉर्डरलेस’ असल्याचे म्हणतात. ज्यांना सीमा मान्य नाहीत ते कलाकार आणि घातपाती जिहादी यात फ़रक काय राहिला मात्र त्यांना मारायला गेल्यास मेधाताई हिंसेचा आरोप करणार. हे चेहरे आपण ओळखणार नसू, तर सरकार वा सेनादलही आपल्याला वाचवू शकणार नाही. कसायाला गाय धार्जिणी असेल, तर गोरक्षा कायदा काय करू शकतो\nभाऊ,ww2 पुर्वी जर्मनी किंवा रशिया प्रमाणे भारताचे शुद्धिकरण होणे गरजेचे आहे\nमेधा पाटकर ... परदेशी ' एन. जी.ओ ' ज कडून कोट्यवधींच्या देणग्या गोळा करणार आणि मुखवटा मात्र >>> रापलेला चेहरा , पिकलेले केस , नर्मदा आंदोलनात विस्थापित लोकं बरोबर राहून नाटके करणारे सोंगाड्या बाईचं आहेत. केजरी आणि मेधा पाटकर ...दोघांनाही एकाच परदेशी संस्थेकडून देणग्या मिळत असणार. देणग्या देणारा देणगी बदल्यात बरोबर त्याला हवे ते वसूल करणार. ....आश्चर्याचा भाग असा कि पाकिस्तानला अमेरिकेकडून प्रचंड अशा देणग्या सद्यस्थितीत मिळतातच कशा तर त्याचे उत्तर त्या देणग्यांच्या विनियोगात दडलेले आहे. अमेरिकेतून मिळण्यार्या देणग्यातील मोठा भाग हा अमेरिकेतील पाळलेले सिनेटर्स व तत्सम राजकारण्यांना वाटला जातो. त्यांच्याकडून घ्या आणि त्यातलाच त्यांना काही भाग वाटा...... काही भाग भारतात पसरलेल्या व माध्यमात खळबळ निर्माण करू शकणाऱ्या एजंटांना वाटले जाते. १ डॉलर = ६७ रुपये. त्यामुळे एक लाख डॉलर च्या देणगीचे फटकन ६७ लाख होतात. यावरून देणग्यांचा अंदाज येऊ शकेल. राजदीप सरदेसाई दिल्लीतील शानदार ' ल्युटेन्स ' भागात ५० कोटींचा बंगला घेतो यातच सर्व काही आले.\n काय मर्मभेदी लेख . आपल्या विचाराचे आणखी काही लोक असते - - - तर देश खुप बदलला असता.\nअयशस्वी नर्मदा बचाओ आंदोलनाचा मोदींवरचा राग काढायचा आहे असं दिसतंय.\nपण हा राग एकदम का अुफाळून आला याचे अुत्तर वरील लेखात आहे.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nआघाडी युतीला अर्थ नाही\nशिकारी खुद यहॉ, शिकार हो गया\nलंबी रेस का घोडा\nकेक आणि पावाची गोष्ट\nक्वेट्टा आणि उरीतले साधर्म्य\nजरा हटके जरा बचके\nअमित शहा नको, केजरीवाल व्हा\nऐ दिल है मुश्कील\nराहुल गांधी आगे बढो\nयुपीएचे सर्जिकल स्ट्राईक (२)\nयुपीएचे सर्जिकल स्ट्राईक (१)\nयह तो सिर्फ़ झांकी है\nसीमोल्लंघन: देश बदल रहा है\nकॉग्रेसमुक्त भारत, जिहादमुक्त जग\nझेंडा पाकिस्तानचा, अजेंडा कॉग्रेसचा\nश्रीमंता घरचे बेताल पोर\nपाक हस्तक कसे काम करतात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://puputupu.blogspot.com/2013/09/sangali-shree-ganapati-panchayatan.html", "date_download": "2018-04-26T13:45:07Z", "digest": "sha1:RWGMP3LCDD2DUDRGJN5YXPQUWVFHHCMU", "length": 29614, "nlines": 219, "source_domain": "puputupu.blogspot.com", "title": "PUPUTUPU: Sangali Shree Ganapati Panchayatan", "raw_content": "\nसांगलीचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेश मंदिराचा परिसर दोन ते अडीच एकरांत विस्तारला असून मुख्य तीन चौकात विभागला आहे. मधल्या चौकात श्री गणेश मंदिर असून सभोवारच्या भागात श्री चिंतामणेश्वर (श्री शंकर), श्री सूर्यनारायण, श्री चिंतामणेश्वरी व श्री लक्ष्मीनारायण अशी मंदिरे आहेत. या पाचही देवतांना मिळून श्री गणपती पंचायतन संस्थान असे नामकरण रूढ झाले आहे.\nसुमारे दोनशे वर्षांचा इतिहास असणाऱ्या सांगलीच्या गणेश मंदिराच्या स्थापनेमागे एक कहाणी सांगितली जाते. सांगलीच्या पटवर्धन राजघराण्याचे मूळ पुरुष हरभटबुवा हे कोकणातील गणपतीपुळे येथे एक तप तपश्चर्येला बसले होते. त्यांना पुढे श्री गणेशाने दृष्टांत देवून संसार करण्याची आज्ञा दिल्याने ते कोकण सोडून देशावर आल्यानंतर इचलकरंजीकरांनी त्यांना आश्रय दिला. त्यांचा नातू पांडुरंगराव यांना पेशवाईतील सरदारकी मिळाल्यानंतर मिरजेतून ते कारभार पाहात असत. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मोठा मुलगा पहिले चिंतामणराव पटवर्धन यांना सरदारकीची वस्त्रे बहाल करण्यात आली. चिंतामणराव हे लढाईवर गेले असताना त्यांचे निधन झाल्याची अफवा उठली आणि इकडे मिरजेत त्यांच्या चुलत्यांनी सरदारकीचा राज्यभिषेक करून घेतला. या गृहकलहामुळे पहिल्या चिंतामणरावांनी केवळ श्रीगणेशाची मूर्ती घेऊन घर सोडले. त्यानंतरचा त्यांचा पहिला मुक्काम सध्या सांगलीकर मळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिरजेच्या परिसरात झाला. तिथे त्यांनी संकल्प करुन श्री गणेशाला साकडे घातले की, मी सांगलीत राजधानी स्थापन करू शकलो, तर एक सुंदर आणि भव्य गणेश मंदिर बांधेन. या संकल्पानंतर ते सांगलीत आले. सुरुवातीला १८००मध्ये सांगलीतील राजवाड्याचे बांधकाम सुरू झाले. त्याच दरम्यान सध्या श्री गणेश मंदिर असलेली जागा ही चिंतामणरावांनी शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी निवडली होती. ती जागा उंचावर असल्याने तेथे तटबंधी बांधली. शत्रूंनी हल्ला केल्यास तटबंदीच्या आडून काही वेळ शत्रूला थोपवून धरायचे. त्या कालावधीत चारी बाजूंनी खोल खंदक असलेल्या सातचौकी (गणेशदुर्ग) किल्ल्याचा काटे दरवाजा बंद करून घेता यावा, अशी त्यांची कल्पना होती.\nसुरुवातीला श्री गणेशाचे मंदिर सध्याच्या चिंतामणीनगर भागात बांधण्यास सुरुवात झाल्याचे इतिहासकारांनी नोंदवले आहे. त्या जागेवर मंदिर बांधकाम सुरू झाल्याच्या खाणाखुणा दर्शविणारे अवशेष अद्यापही दिसतात. इ. स. १८०६मध्ये मंदिर बांधकामाची आखणी आणि १८१३च्या सुमारास मंदिर बांधकामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. त्या ठिकाणी खोल दरी असल्याने सुरुवातीला वाळू आणि चुन्याची भर घालण्यात आली. त्यावेळी जोतिबाचा डोंगर म्हणजे घनदाट जंगलच होते. तेथील काळा दगड पटवर्धनांनी पसंत केल्यानंतर वडारी गाड्यातून दगड आणणे सुरू झाले. सुमारे ३० वर्षे गणेश मंदिर आणि आजुबाजूच्या मंदिरांचे बांधकाम सुरू होते. १८४४ म्हणजे शके १७६६ चैत्र शुद्ध दशमीला त्या मंदिरात संगमरवरी दगडातून घडविलेल्या सुबक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. एकाच संगमरवरी दगडातून घडविलेल्या अन्य देवतांच्या मूर्तींचीही त्याच दिवशी प्रतिष्ठापना करण्यात आली. नोंदीनुसार त्यावेळी प्रतिष्ठापनेच्या धार्मिक विधीस १४ हजार रुपये इतका खर्च आला होता. श्री गणेशाची मूर्ती चतुर्भुज असून डाव्या सोंडेची आहे. बाजूला ऋद्धी आणि सिद्धीच्या सुबक मूर्ती आहेत. दिशासाधन तंत्राचा वापर केला गेल्याने श्री गणेशाचे दर्शन अगदी दूरवरून म्हणजे गणपती बाजार पेठेतूनही घेता येते. मुख्य गणेश मंदिराची लांबी ९१ फूट तर रुंदी ६० फूट आहे. मंदिराची कलापूर्ण शिखरापर्यंतची उंची ७० फूट आहे. मंदिरासमोरील भव्य असे महाद्वार १९०३मध्ये दुसरे चिंतामणराव यांनी बांधले. त्यासाठीचा लाल दगड कर्नाटकातून आणण्यात आला. हे महाद्वार दुमजली आणि सुबक कलाकुसरीचा उत्तम नमुना आहे. त्यानंतर अगदी अलीकडे श्रीमंत विजयसिंहराजे यांनी राजस्थानमधील लाल दगड मागवून मंदिराचा परिसर सुशोभित केला आहे. दोनशे वर्षांपूर्वीची ड्रेनेज व्यवस्था स्वच्छ करून मंदिर परिसरात साचणारे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था मार्गी लावल्याने मंदिराचा परिसर स्वच्छ आणि रम्य राहण्यास मदत झाली आहे. या गणपती पंचायतन संस्थानास सांगली आणि सांगलीवाडी ही दोन गावे इनाम असून त्या गावांच्या शेतसारा, बिगरशेती सारा संस्थानकडे जमा होतो. त्यातूनच दैनंदिन खर्च भागविण्याची प्रथा आहे.\nमंदिरातील गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेपासूनच संस्थानच्या गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. परंतु गणेश मंदिराच्या परिसरात गणपतीची उत्सवमूर्ती बसविली जात नाही. ही उत्सवमूर्ती गणेशदूर्ग किल्ल्यातील भव्य अशा दरबार हॉलमध्ये बसविली जाते. पहिले चिंतामणराव पटवर्धन यांनी नेहमीच श्री गणेशाला सर्वोच्च स्थान दिले होते. त्यामुळे दरबार हॉलमध्येही उत्सवमूर्ती बसविण्याचे ठिकाण वर आहे आणि त्याच्या एक पायरी खाली श्रीमंताचे सिंहासन अशी रचना आहे. पाचव्या दिवशी दरबार हॉलमधूनच सुबक लाकडी रथातून संस्थानची गणेशमूर्ती विसर्जनासाठी बाहेर पडते.\nसंस्थानच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण सांगली परिसराला यात्रेचे स्वरूप आलेले असते. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन श्रींच्या मूर्तीवर पेढ्यांची उधळण करतात. दरबार हॉलपासून राजवाडा चौकापर्यंत श्रीमंत विजयसिंहराजे, राजलक्ष्मी पटवर्धन, त्यांची कन्या अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन, पोर्णिमा आणि मधुवंती यांच्यासह अन्य नातेवाईक, प्रतिष्ठित व्यक्ती मिरवणुकीच्या अग्रभागी राहून भाविकांना अभिवादन करतात. त्यानंतर राजघराण्यातील व्यक्ती पुढे जाऊन मुख्य गणेश मंदिराच्या महाद्वारावर थांबतात. त्या ठिकाणी उत्सवमूर्ती येताच फुलांचा वर्षाव करतात. तेथून पुढे मूर्ती विसर्जनासाठी मिरवणूक कृष्णा नदीच्या सरकारी घाटावर जाते आणि सूर्यास्तापूर्वी मूर्ती विसर्जनाचा मान असलेले आंबी घराण्यातील लोक ती मूर्ती सजविलेल्या होडीतून नदीत मध्यभागी नेऊन विसर्जित करतात.\nगणपतीचा उत्सव भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला सुरू होतो आणि सार्वजनिक गणेशोत्सव श्री गणेश चतुर्थीला सुरू होतो. गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशीच म्हणजे प्रतिपदेला गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची संस्थानची प्रथा आहे. परंतु सार्वत्रिक अर्थाने यांचा उत्सव अगोदर कसा, अशी चर्चा होऊ नये म्हणून प्रतिपदेला प्रतिष्ठापना केल्या जाणाऱ्या मूर्तींबाबत फारसा गाजावाजा होत नाही. म्हणून त्याला चोर गणपती असे नाव पडले. त्यासाठीच्या दोन मोठ्या मूर्ती दीडशे वर्षांपूर्वी कागदाच्या लगद्यांपासून बनविण्यात आल्या आहेत. त्या अजूनही सुस्थितीत असून त्यांचे काळजीपूर्वक जतन केले जात आहे. त्यांचे विसर्जन केले जात नाही, अशी माहिती विजयसिंह पटवर्धन यांनी दिली.\nपर्यायी मूर्ती आणि कळसही\nपहिले चिंतामणराव पटवर्धन यांनी सुमारे दोनशे वर्षापूर्वी सांगलीत गणेश मंदिर उभारताना दूरदृष्टी ठेवून अनेक उपाययोजना करुन ठेवल्या आहेत. त्या काळात भव्य आकाराचा संगमरवरी दगड उपलब्ध करुन तो सांगलीत आणणे. त्यापासून सुबक मूर्ती घडविणारे कारागीर शोधून काढणे, हे तसे जिकिरीचेच होते. पण त्यांनी या सर्व गोष्टी अगदी श्रद्धेने केल्या. मंदिरातील गणेश मूर्ती, दोन्ही बाजूच्या ऋद्धी, सिद्धी आणि भोवतालच्या चार देवांच्या मूर्ती एकाच दगडातून घडविल्या आहेत. या मूर्तींना काही इजा झालीच, तर पर्यायी मूर्ती असावी आणि ती पहिल्या मूर्तीइतकीच हुबेहुब असावी, असा दृष्टिकोन ठेवून चिंतामणरावांनी त्याच दगडातून, त्याच कारागिरांकडून दोनशे वर्षांपूर्वीच तशाच मूर्ती बनवून घेतल्या आहेत. त्याही सुस्थितीत आहेत. २००४मध्ये मंदिराच्या कळसांचा जिर्णोद्धार झाल्यानंतर त्यावर तांब्याचे कळस बसवून त्यावर सुवर्ण लेप देण्याचे ठरले. केवळ तांब्याच्या कळसांसाठी निविदा मागविण्यात आली. पाच लाख रुपयांची निविदाही आली. त्याच दरम्यान ५ जुलै, २००४ रोजी तेथील तळघराजवळ एक नाग घुटमळताना दिसला. सर्पमित्रांना बोलवून त्याला पकडून नेऊन सुरक्षित ठिकाणी सोडले. मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसरा नाग त्याच परिसरात दिसला. त्यालाही पकडून नेण्यात आले. त्या परिसरातील अडगळीमुळे सापांनी तेथे घर केले असावे, असे समजून तेथील स्वच्छता करण्याचे ठरवले. स्वच्छतेला सुरुवात होताच तळघरात सुमारे साडेपाच फूट उंचीचे आणि अडीच फूट घेर असलेले तांब्याच्या धातूचे पुरातन असे भक्कम कळस आढळून आले. यावरून पहिल्या चिंतामणरावांनी भविष्यात मंदिराची डागडुजी करताना नेमक्या कोणत्या अडचणी येतील हे ओळखून त्याचे पर्याय उपलब्ध करून ठेवल्याचे लक्षात आले. काही जमिनींचे सातबारे गणपतीच्या नावे आहेत. काही जमिनी हत्तीच्या नावावर आहेत. या उपाययोजनांची विल्हेवाट लावता येऊ नये, अशी तजवीज दोनशे वर्षापूर्वीच केली असल्याने त्या आजतागायत कायम आहेत. या संस्थानमध्ये गणेशाइतकेच हत्तीलाही महत्त्व आहे. पहिल्या अधिपतींच्या पदरी १८ हत्ती होते. त्यानंतरही मंदिराकडे हत्ती असायचाच. पण बबलू या सर्वप्रेमी आणि सांगलीकरांना लळा लावलेल्या हत्तीच्या निधनानंतर अद्याप संस्थानने हत्ती आणलेला नाही.\nगणपती मंदिराच्या परिसरात गेल्या दहा वर्षांपासून सर्व जातीधर्मांच्या गरजूंसाठी मोफत अन्नछत्र चालविण्यात येते.\nआषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराक...\nअपत्य जन्म - हॅपी पेरेटींग \nस्त्रीला गरोदर कसे करावे पाहण्यासाठी येथे या मातृत्व प्रत्येक विवाहीत स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तस...\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा- Maharashtra Din\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nसुरस कथा मार्केटिंगच्या Dhirubhai Ambani Marketing Story in Marathi कथा धिरुभाई अंबानी यांचे वडील गुजरातमधे ग्रामीण भागात प्राथमीक शीक...\nप्रत्येक शके वर्षाचे नाव कसे ठरवले जाते Name of Sh...\nपैशांचा आणि बुद्धिमत्तेचा काही संबंध आहे का हो\nचेक करा... तुम्ही आळशी तर नाही ना\nमुंबईकर प्रामाणिक, जगात नं.२\nदोषी नेत्यांसाठी वटहुकुमाची ढाल\nशेअर बाजारात गुंतवणूक हवीच You should invest in sh...\nउत्तम अर्थकारणासाठी ९ टिप्स - 9 Tips for Best budg...\nमातृत्वं उलगडणारं पुस्तक, Motherhood discovers thi...\nआगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार, ...\nबाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/11/blog-post_20.html", "date_download": "2018-04-26T13:38:34Z", "digest": "sha1:6H77IDYOKFD3JB7ERVJ7SQIAK25LDXBU", "length": 29327, "nlines": 208, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: उंटाच्या पाठीवरची काडी", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\n‘उंटाच्या पाठीवरची काडी’ अशी एक इंग्रजीमधली उक्ती आहे. त्याचा अर्थ उंटाच्या पाठीवर काडी ठेवली आणि उंट खाली बसला. म्हणजे त्याला साधी काडीही उचलायला झेपले नाही, असा होत नाही. त्याच्या पाठीवर आधीच इतके ओझे चढवलेले होते, की त्याला तेही उचलणे अवघड होते. तरी तो कसाबसा उभा राहिला व चालण्याच्या प्रयत्नात होता. पण त्याची अवस्था नजरेआड करून जेव्हा त्याच्यावर आणखी ओझे लादले जाते; तेव्हा त्याला उभेही रहाणे अशक्य करून टाकले जाते. अलिकडे सर्वच सार्वजनिक क्षेत्रात तसा अतिरेक होताना दिसतो आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातले जाणकार व त्यांची भाकिते फ़सत चालली आहेत. त्यांच्या योजना बारगळताना दिसत आहेत. अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप जिंकणे वा ब्रिटनमध्ये बेक्झीट यशस्वी होऊन युरोपियन महासंघातून बाहेर पडण्याचा अवस्थेला येणे, हा त्यातलाच प्रकार आहे. कुठल्याही गोष्टीला सीमा असते आणि तिचा मर्यादाभंग झाला, मग सगळे उलटू लागते. उदारमतवाद किंवा डावे तत्वज्ञान यांचाही असाच अतिरेक झाला असून, त्याचेच परिणाम सध्या पाश्चात्य देशात दिसत आहेत. पण त्याचा अर्थ समजून सावरण्यापेक्षा अधिकच अतिरेकाच्या भूमिका घेतल्या जात आहेत. गेल्या काही वर्षात युरोपमध्ये विविध परकीय लोकांना आणून वसवताना स्थानिकांच्या काही अपेक्षा भावनांची पायमल्ली करण्यात उदारमतवादी मंडळींनी धन्यता मानली. पण त्याकडे सोशिकपणे बघितले गेल्यावर त्याचा अतिरेक होत गेला आणि आता सगळेच उलटू लागले आहे. या अतिरेकावर नाराजी व्यक्त करण्यालाही गुन्हा मानले गेले आणि वंशवाद ठरवले गेले. त्याचा दुष्परिणाम म्हणून उदारमतवाद उध्वस्त होण्याची पाळी येत चालली आहे. अमेरिकेत ट्रंप यांचा विजय त्याची सुरूवात असून, युरोपात त्याची आगामी दोनचार वर्षात पुनरावृत्ती होताना दिसणार आहे. फ़्रान्सने त्यातले पहिले पाउल उचलले आहे.\nगेल्या दोन दशकात युरोपात ठरवून बहुसंस्कृतीवाद या नावाखाली आफ़्रिकन वा प्रामुख्याने मुस्लिमांची आवक करण्यात आली. अशा नवागतांनी मुळच्या व्यवस्थेमध्ये सामावून जाण्यापेक्षा आपले वेगळे अस्तित्व जपले. आता तर आपले वेगळे अस्तित्व हा अधिकार असून त्यासाठी युरोपातील मूळनिवासींनी होईल ते निमूट सहन करण्याचा अट्टाहास सुरू झाला. युरोपियन संस्कृतीने जगाला मुक्त मानवी स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. आज तिथेच शरीयत हवी म्हणून आग्रह धरला जात आहे आणि त्याला विरोध म्हणजे वंशवाद ठरवण्याला युक्तीवाद बुद्धीवाद मानले गेले. त्याला लोक कंटाळले आहेत. गेल्या वर्षापासून तिथे सिरीया वा इराकमधील युद्धाचा परिणाम म्हणून निर्वासितांचा लोंढा सुरू झाला आणि कसल्याही तपासणीशिवाय कोणीही युरोपियन देशात घुसखोरी करू लागला. माणुसकी म्हणून त्यांना सामवून घेण्याची सक्ती विविध लहानमोठ्या देशावर होऊ लागली. अशा बाबतीत आधीपासून सावधानतेचे इशारे देणार्‍यांना वर्णवादी वर्चस्ववादी म्हणून नामोहरम करण्याची स्पर्धाच चालू झाली होती. त्यातून विचलीत होणारे काही लोक संघटित होऊ लागले आणि त्यांना कुठल्याही प्रस्थापित पक्षात व राजकारणात स्थान नसल्याने, त्यांनी नवनवे पक्ष व संघटना स्थापन केल्या. मागल्या दहा वर्षात अशा नव्या पक्षांना मोठा प्रतिसाद मिळाला नव्हता. पण त्यांच्या नेत्यांना म्होरक्यांना कायदा व खटल्याच्या कोंडीत पकडून संपवण्याला उदारमतवाद मानले गेले. गेल्या वर्षभर आलेल्या निर्वासितांच्या झुंडींनी त्याच वंशवादी मानल्या जाणार्‍यां नेत्यांच्या शब्दांची व इशार्‍यांची खात्री लोकांना अनुभवातून येत गेली. आता त्यांना राजकीय प्रतिसाद मिळू लागला आहे. ह्यातले अनेक नेते व राजकीय संघटना कुठल्याही प्रचलीत राजकारणातून आलेल्या नाहीत. परिस्थितीने त्यांना राजकारणात आणले आहे.\nट्रंप यांचा विजय होताच मरीन ली पेन ह्या महिला नेत्याने फ़्रान्समध्ये थेट अध्यक्षीय निवडणूक लढवण्याची घोषणा केलेली आहे. आजवरच्या स्थितीत त्यांनी तशी कधी हिंमतही केली नसती. कारण फ़्रान्स हा सेक्युलर देश असून तिथे कुठला धर्म पाळणारा अशी कोणाची ओळखही कागदोपत्री होऊ दिली जात नाही. पण त्यच फ़्रान्समध्ये मुस्लिमांच्या अतिरेकी वागण्यावर सतत उदारमतवादी पांघरूण घातले गेल्याने प्रतिक्रीया म्हणून मुळच्या ख्रिश्चन लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्याचा अर्थ हे मुळचे फ़्रान्सनिवासी धर्मांध झालेत, असा अजिबात होत नाही. त्यापैकी कोणालाही धर्माची फ़िकीर नाही. पण मुळ ख्रिश्चन धर्माचा पगडा नको म्हणजे लादलेल्या इस्लामची गुलामी करायची काय, असा यक्षप्रश्न त्यांच्या समोर उदारमतवादाने उभा केला. त्याला नकार देताना एकत्र येण्यासाठी अशा मूळनिवासींना ख्रिश्चन वा गोरे हाच धागा जोडणारा होता. पण असे लोक एकत्र येऊ लागले आणि आपले खरे दुखणे बोलू लागले, तर त्यांच्यावर गोर्‍या वंशवादाचा आरोप झाला. ती वस्तुस्थिती नसल्याने त्यांच्यापासून अलिप्त असणारे, पण उदारमतवादी अतिरेकाचा अनुभव घेणारे इतर लोकही अलिप्तता सोडून त्यांच्या नव्या चळवळी व पक्षाकडे आकर्षित होऊ लागले. किंबहूना ज्यांना इस्लामी अतिरेक वा जिहादची हिंसा मान्य नसेल, त्यांनी अशा गोर्‍या ख्रिश्चन पक्षांकडे जावे, अशी सेक्युलर मंडळींनी त्यांच्यावर सक्तीच केली होती. त्यांचे बळ गेल्या वर्षभरात वाढतच होते आणि आता ट्रंपच्या विजयाने त्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. अशावेळी त्यांना धार्मिक वा वर्णाच्या प्रभावाखालून बाहेर काढण्याचा सोपा मार्ग म्हणजे, त्यांची वेदना तक्रारी समजून घेणे इतकाच आहे. त्याऐवजी त्यांची वर्णवादी अशी हेटाळणी होत राहिली आणि अधिकाधिक गोर्‍यांना अशा नव्या पक्षांकडे जाण्याखेरीज पर्याय राहिलेला नाही.\nउदारमतवादी अतिरेकाचे उदाहरण म्हणजे बाहू पसरून लक्षावधी निर्वासित आशियन व आफ़्रिकनांचे युरोपमध्ये स्वागत होते. आधीच तिथे असलेल्या सोयी सुविधांवर अशा निर्वासितांमुळे भार वाढत गेला आणि भणंग व निर्धन निर्वासितांना पोसण्याचा बोजा युरोपियन देशांच्या अर्थव्यवस्थेला पेलवेनासा झाला. पण तो कमी करण्याचा विषय बाजूला राहिला. उलट असा बोजा उचलण्यात तक्रार करणे म्हणजेच गुन्हा ठरवण्याचे प्रयास झाले. त्यालाच उंटाच्या पाठीवरची काडी म्हणता येईल. कारण गेल्या एकाच वर्षात युरोपची सगळी घडी निर्वासितांच्या लोंढ्याने पुरती विस्कटून टाकली आहे. त्याच दरम्यान अनेक देशात इस्लामी जिहाद व घातपाताने हिंसाचाराचे थैमान घातले. तरी त्यातला धर्मवेडेपणा नाकारून इस्लामी दहशतवादाला पाठीशी घालण्यात उदारमतवादी राजकीय नेते व पक्ष आघाडीवर राहिले. सहाजिकच युरोपवर आलेले संकट, निर्वासित वा त्या झुंडीतल्या जिहादींचे नसून उदारमतवादी नेते व पक्षच खरे संकट असल्याची भावना वाढीस लागली आहे. त्यामुळे नुसते उदारमतवादी पक्षच नव्हेत, तर कधीतरी अशा उदारमतवादाशी हातमिळावणी केलेले उजवे पक्षही आता जनतेला विश्वासार्ह वाटेनासे झाले आहेत. त्यांच्याऐवजी संपुर्ण दुसर्‍या टोकाची वर्णवादी वा मुस्लिमविरोधी भाषा बोलणार्‍यांना लोक प्रतिसाद देऊ लागले आहेत. म्हणूनच अशा अतिरेकी ख्रिश्चन वा गोर्‍या वर्णवादाची भाषा बोलणार्‍यांचे बळ वाढू लागले आहे. युरोप हळुहळू मुस्लिम व बिगर मुस्लिम वा गोरे व गौरेतर; अशा विभाजनात भरकटू लागला आहे. त्याला असे अतिरेकी उजवे कारण असण्यापेक्षाही तिथे मोकाट झालेला उदारमतवादी अतिरेक कारणीभूत आहे. त्यामुळे आता समझोता वा सहनशीलता गुंडाळून युरोप वर्णवादी मानसिकतेकडे झुकू लागला आहे, आगामी एकदोन वर्षात होणार्‍या निवडणूकांमध्ये त्याचे प्रतिबिंब पडेल. कारण उंट अतिरेकाच्या काडीमुळे खाली बसला आहे.\nमा.सावरकर म्हणत होते धरमांतर हेच राष्ट्रअंतर.हेच आता खरं ठरत आहे आणि तेही भारताबरोबरच परदेशाबाबतही.\nनुकतीच एक बातमी वाचली , बोस्टनमधे एका शिख युवकाची मुस्लिम समजुन काही युवक खिल्ली उडवत होते , ईतर कुणा बघ्यानीसुद्धा त्यांना हटकले नाहि. माझ्या मते मुस्लमानी हीवेळ स्वतः ओढुन घेतली आहे. मुस्लीम शांततेचा धर्म आहे हे जगाला सांगण्यापेक्षा अतिरेक्याना पटवून द्यावे . मुस्लीम धर्मावर थोडा ओरखडा जरी पडला तरी जगातील मुस्लीम एक होतात तसेच त्यांनी अतिरेकी हीॕंसेविरुध्द जगभर आवाज बुलंद करावा तरच गेलीली पत पुन्हा येईल.\nसुरेख लेख. पण जे पेरले तेच उगवले.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nमोदी हे वाजपेयी नाहीत\nकोण जिंकला कोण हरला\nनितीश बदल रहा है\nनोटाबंदीचा डाव आणि पेच\nसबसे बडा रुपैया की कायदा\nकाळापैसा, राजकारण, गुन्हेगारी अनटचेबल्स (२)\nअग्रलेखांच्या बादशहाला, तुघलकाचे अनावृत्तपत्र\nमारणारे मेले, उरले कोण\nमराठा मूक मोर्चा आणि ट्रंप\nआम आदमी जाम आदमी\nइमान-दारी बांधलेले स्वातंत्र्याचे योद्द्धे\nदुखणे आधी बारकाईने तपासा\n‘आम्ही सारे’ एका माळेचे मणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://satyashodhak.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1/", "date_download": "2018-04-26T12:57:36Z", "digest": "sha1:KHG6HPATI4E7XA3LUOK5O7BMHQHDPIKA", "length": 5212, "nlines": 92, "source_domain": "satyashodhak.com", "title": "पंचांगाचे थोतांड… | Satyashodhak", "raw_content": "\nविशेष सूचना: वरील रचना अनवधानाने संत तुकारामांची असल्याचा उल्लेख यापूर्वी केला होता. सदरील रचना कोल्हापूर येथील प्रसिद्ध विचारवंत लेखक डॉ.जे.बी. शिंदे यांची आहे. झालेल्या चुकीबद्दल क्षमस्व.\nTags:अंजन, अंधश्रद्धा, डॉ.जे.बी. शिंदे, पंचांग, ब्राम्हणी हरामखोरी\nउत्तर प्रदेश अखिलेश सरकार का अभिनन्दन\nदादोजी कोंडदेव: वाद आणि वास्तव\nओळी चांगल्या आहेत पण तुकारामांच्या नावाखाली खपवने चुकीचे आहे,आजदेखील तो मेसेज व्हाट्सअप्प वर फिरतो आहे,,,,,\nश्रीमंत छत्रपती उदयनराजे प्रतापसिंह महाराज भोसले\nदेवळांचा धर्म आणि धर्माची देवळे...\nमराठ्यांचीच सत्ता जातीची - ज्ञानेश महाराव\nशिवरायांचे खरे शत्रू कोण\nनामांतर : सांस्कृतीकरण कि राजकारण\nदादाजीपंती उगीचच बल घालविले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokshivar-news/amazing-health-benefits-of-jowar-1587176/", "date_download": "2018-04-26T13:29:57Z", "digest": "sha1:QGKJPCMZMCAVEVBOHHLEQHJ6TTFVWF6I", "length": 19139, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Amazing Health Benefits of Jowar | पचायला हलकी, आरोग्यदायी ज्वारी | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nपचायला हलकी, आरोग्यदायी ज्वारी\nपचायला हलकी, आरोग्यदायी ज्वारी\nज्वारीची भाकरी पचायला हलकी आणि आरोग्याला अतिशय गुणकारी आहे.\nज्वारीची भाकरी पचायला हलकी आणि आरोग्याला अतिशय गुणकारी आहे. ज्वारी हा गरिबांचा आहार असला तरी श्रीमंत मंडळी हटकून ज्वारीची भाकरी बाहेर कुठे जेवायला गेल्यावर मागून खातात. खरे तर आपल्या जेवणात आठवडय़ातून चार-पाच वेळा तरी ज्वारीच्या भाकरीचा समावेश असायला हवा. संशोधन केंद्रे यात आणखी आरोग्यवर्धक गुणधर्म यावेत, पीक उत्पादन भरपूर यावे, त्याचबरोबर यातून जनावरांना चाराही भरपूर मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतात. सर्वाधिक पोषणमूल्य असलेल्या ज्वारी या शाश्वत पिकाची नवी जात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित केली आहे. पारंपरिक ज्वारीपेक्षा दीडपट उत्पादन देणारी एसपीव्ही-२३०७ ही ठोकळ दाण्याची जात नुकतीच विकसित करण्यात आली आहे.\nपोषणमूल्य सुरक्षा म्हणून, भारत आणि आफ्रिकेमध्ये उत्पादन घेतले जात असले, तरी ज्वारीमध्ये प्रथिने (काबरेहायड्रेड) सर्वाधिक असून, खनिजाचे (मिनरल) प्रमाणही भरपूर आहे. गहू, तांदळामुळे बद्धकोष्ठतेचे प्रमाण अलीकडे वाढलेले दिसते. ज्वारीत (फायबर) तंतुमय पदार्थ सर्वाधिक असल्याने ज्वारी पचनासाठी उत्तम आहे. ज्वारीमध्ये असलेल्या निअ‍ॅसीनमुळे रक्तातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. शिवाय यात फायटो केमिकल्स असल्याने हृदयरोगही टाळता येतो. ज्वारीत असलेल्या पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि मिनरल्समुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. लाल पेशी वाढण्यास मदत होते.\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nया भारतीय कंपनीला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पसंती\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nएसपीव्ही-२३०७ ही जात वैशिष्टय़पूर्ण आहे. ठोकळ दाणे असलेले हे सरळ वाण असून ज्वारीचे उत्पादन हेक्टरी ३८ क्विंटल असून, पारंपरिक ज्वारीपेक्षा हे दीडपट आहे. या जातीपासून कडब्याचे उत्पादन १२५ ते १४० क्विंटल आहे. उत्पादन, चारा भरपूर व भाकरीची प्रत उत्तम आहे. ही जात संपूर्ण देशासाठी प्रसारित करण्यासाठी कृषी विद्यापीठाने आयसीएआरकडे शिफारस केली आहे. अलीकडे दूध उत्पादन वाढवण्याकडे ग्रामीण शेतकरी भर देत आहे. पावसाच्या लहरीपणामुळे शेती हा जुगार ठरला असल्याने निदान पूरक व्यवसायावर घर चालवण्याचा उद्देश लक्षात घेऊन शेतकरी दारात गायी-म्हशी पाळत आहेत. त्यामुळे त्यांच्या चाऱ्याचा प्रश्नदेखील सुटावा, हा दृष्टिकोन ठेवून पीक उत्पादन घेतले जात आहे. कृषी विद्यापीठेदेखील शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेऊन मानवी शरीराला ज्वारीची आणि त्याची वैरण जनावरांना उपयुक्त ठरावी, यासाठी नवी वाणांवर सतत संशोधन करत आहेत. यात अकोल्याचे कृषी विद्यापीठ आघाडीवर आहे. अकोल्याच्या कृषी विद्यापीठाने आतापर्यंत ११ ज्वारीच्या जाती विकसित केल्या आहेत. आता जी एसपीव्ही-२३०७ ही जात विकसित केली आहे, ती राष्ट्रीय स्तरावर उपयुक्त असलेल्या या जातीच्या प्रसारणासाठी कृषी विद्यापीठाने भारतीय कृषी संशोधन परिषदेकडे (आयसीएआर) शिफारस केली आहे. मागच्या वर्षी ‘कल्याणी’ ही जात प्रसारित केली गेली. ११५ दिवसांत परिपक्व होणाऱ्या या ज्वारीचे हेक्टरी ४० क्विंटल उत्पादन मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे.\nहेक्टरी १४० क्विंटल प्रथिनेयुक्त वैरणही मिळते. त्याचबरोबर याच कृषी विद्यापीठाने विकसित केलेली सीएसएच-३५ ज्वारीची जात अलीकडेच भारतीय कृषी संशोधन परिषदेने (नवी दिल्ली) राष्ट्रीय स्तरावर प्रसारित केली. आणखी एक जात जी ‘हुरडय़ा’ची लज्जत वाढविणारी’, ती ‘पीकेव्ही काíतकी’ ही जातदेखील या कृषी विद्यापीठाने महाराष्ट्राला दिली आहे. ८२ दिवसांत हुरडा देणाऱ्या ‘कार्तिकी’चे उत्पादन हेक्टरी ४५ ते ४८ क्विंटल आहे. आणखी एक जात जी, रब्बी हंगामासाठी उपयुक्त आहे, ती एसपीएच-१८०१ जातही विकसित करण्यात आली. या ज्वारीचे उत्पादन ३५ ते ३८ क्विंटल आहे. तर वैरणाचे उत्पादनही १०० क्विंटल एवढे आहे.\nगहू, मका आणि तांदूळ यांची वाढती मागणी आणि त्यांचा जाणवत असलेला तुटवडा लक्षात घेऊन आता शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योजक या ज्वारीच्या पिकाकडे आता वळू लागले आहेत. बिअरसारखी मद्य्ो तयार होत असतानाच ज्वारीपासून बिस्कीट, लाडू, पापड, धिरडे असे अनेक उपपदार्थ बनविले जात आहेत. या पदार्थाचीही मागणी वाढत आहे. आगामी काळातही ज्वारीकडे अनेकांचा मोर्चा वळणार आहे.\n(लेखक कृषी अभ्यासक आहेत.)\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nएका सफरचंदासाठी तिला मोजावे लागले ३३ हजार \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nया भारतीय कंपनीला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पसंती\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/1484", "date_download": "2018-04-26T13:15:57Z", "digest": "sha1:DPMMZEZOSHIDJACO745D2PNITIUOJG4D", "length": 14293, "nlines": 119, "source_domain": "mr.upakram.org", "title": "दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nयालाच बोली भाषेत धनतेरस असे म्हटले जाते. या दिवशी व्यापारी तिजोरीचे पूजन करतात. व्यापारी वर्ष दिवाळी ते दिवाळी असे असते. नव्या वर्षाच्या हिशोबाच्या वह्या या दिवशीच आणतात.\nधन्वंतरी देवताआयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरि जयंतीचा आहे. वैद्य मंडळी या दिवशी धन्वंतरीचे (देवांचा वैद्य) पूजन करतात. प्रसादास कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर असे लोकांना देतात. यात मोठा अर्थ आहे. कडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरि हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधि होण्याचा संभव नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे. म्हणून या दिवशी तोच धन्वंतरीचा प्रसाद म्हणून देण्यात येतो.\nअ. प्राण हरण करण्याचे काम यमराजाकडे आहे. कालमृत्यु कोणालाच चुकला नाही व चुकविता येत नाही; पण अकाली मृत्यु कोणालाच येऊ नये याकरिता धनत्रयोदशीस यमधर्माच्या उद्देशाने कणकेचा तेलाचा दिवा (तेरा दिवे) करून तो घराच्या बाहेरच्या बाजूस दक्षिणेला तोंड करून सायंकाळी लावावा. एरव्ही दिव्याचे तोंड दक्षिणेस कधीही नसते. फक्‍त या दिवशी तेवढे दिव्याचे तोंड दक्षिणेस करून ठेवावे. पुढील मंत्राने प्रार्थना करावी.\nमृत्युना पाशदंडाभ्यां कालेन श्यामसह \nत्रयोदश्यांदिपदानात् सूर्यज: प्रीयतां मम \nअर्थ : हे तेरा दिवे मी सूर्यपुत्राला अर्पण करतो. त्याने मृत्यूच्या पाशातून माझी सुटका करावी व माझे कल्याण करावे.\nदेवी-देवतांचे चित्र असलेले फटाके वाजवू नये\nवर दिलेल्या दुव्यावर जाऊन पाहिले. बरीच रोचक माहिती दिली आहे. आजचा दिवस कारणी लागला.\n\"१८९६ मध्ये मि. हेन्किन या अमेरिकन शास्त्रज्ञाने गंगेत सांडपाण्याची गटारे मिळतात तेथील व तरंगणार्‍या प्रेतालगतचे पाणी तपासले. त्यांतील कॉलर्‍याचे लक्षावधी जंतू सहा तासांनंतर आपोआप नष्ट झाल्याचे त्याच्या लक्षात आले.\"\n\"हल्ली शोधलेले विश्‍वाच्या उत्पत्तीबद्दलचे सिद्धान्त ऋग्वेदातील १० व्या मंडलातील १२९ व्या नारदीय सूक्‍तातील सिद्धान्तांशी जुळतात \n\"असंख्य तारका-नक्षत्रे यांपैकी केवळ `अभिजित' हे नक्षत्र इ.स.पूर्व १२००० वर्षे या काळी ढळले, असे आजचे खगोलशास्त्रज्ञ सांगतात, तर महर्षी व्यासांनी याचा उल्लेख इ.स.पूर्व ५५६१ वर्षे महाभारतात केला आहे \n\"नामाचे उटणे सर्वांगाला लावा. सत्संगाचा साबण लावून सत्सेवेच्या जलाने अभ्यंगस्नान करा व त्यात आपले स्वभावदोष आणि अहं धुवून काढा. त्यागाने सर्व अंग कोरडे करा. आनंदाची नवीन वस्त्रे परिधान करा. प्रीतीचा फराळ करून वाणी मधाळ व सात्त्विक बनवा. अष्टांगसाधनेची ज्योत पेटवून औक्षण करा व स्वत: अष्टांग पाकळयांचे परिपूर्ण पुष्प बनून प.पू. डॉक्टरांच्या चरणी रहा \n\"१८९६ मध्ये मि. हेन्किन या अमेरिकन शास्त्रज्ञाने गंगेत सांडपाण्याची गटारे मिळतात तेथील व तरंगणार्‍या प्रेतालगतचे पाणी तपासले. त्यांतील कॉलर्‍याचे लक्षावधी जंतू सहा तासांनंतर आपोआप नष्ट झाल्याचे त्याच्या लक्षात आले.\"\nअष्टांगसाधनेची ज्योत पेटवून औक्षण करा व स्वत: अष्टांग पाकळयांचे परिपूर्ण पुष्प बनून प.पू. डॉक्टरांच्या चरणी रहा \nयुअर गेस इज ऍज गुड ऍज माइन\nयम दिपन ही माहिती नवी होती.\nयमाची दिशा दक्षिण आहे/असते का\nकडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे. धन्वंतरि हा अमृतत्व देणारा आहे,\nकडुनिंबाची उत्पत्ति अमृतापासून झाली आहे हे मात्र कशावरून आपण म्हणत आहात ते कळले नाही. याची काही माहिती आहे का\nशिवाय धन्वंतरीची पुर्ण कथा काय आहे ते कुणी सांगेल का\nधन्वंतरि हा अमृतत्व देणारा आहे हे चुकीचे आहे. तो अमृतत्व देणारा म्हणजे काय\nधन्वंतरी समुद्र मंथन झाले असता समुद्रातून अमृताचा कुंभ बाहेर घेवून आला. म्हणून तो अमृतत्व देत नाही.\nतुम्हाला अमरत्व म्हणायचे आहे का\nतर ते ही ठीक नाही कारण अमरत्व ही तो देवू शकत नाही आणि देवही देवू शकत नाहीत. अमरत्व तर देवांनाही राक्षसांना फसवून मिळवावे लागले.\n(म्हणजे तेंव्हा देवच फसवणूक करणारे चुकीचे वागले असे\nदिव्या दिव्या माझ्या घरी मन भर प्रकाश दे,\nमुक्त मोकळा श्वास दे ,\nदिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा.\nअशी सगळ्यांनाच एकदम शुभेच्छा देण्याची आयडिया चांगली आहे.\nमाझ्या कडूनही उपक्रमपंतां सहीत सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा\nविसोबा खेचर [27 Oct 2008 रोजी 03:50 वा.]\nआमचे मित्र शशांक, तसेच उपक्रमच्या सर्व सभासदांना आमच्या वैयक्तिक व संपूर्ण मिसळपाव परिवारातर्फे दिवाळीच्या मन:पूर्वक शुभेच्छा...\nन लगे मुक्ति आणि संपदा, मिसळसंग देई सदा\nरामाच्या आगमनासाठी दिव्यांनी सजली अयोध्या\nतुमच्या समृद्धी व सुखाचा असाच दीपोत्सव असुद्या\nविनायक गोरे [28 Oct 2008 रोजी 00:17 वा.]\nसनातनवाल्यांचे अगाध ज्ञान पहिल्या \"धनत्रयोदशी\" या पहिल्याच चित्रफीतीत समजले. त्यांच्या मते दिवाळीच्या तिथ्या अशा (०.४० ते १.०४ मि. कालावधीत)\nकार्तिक वद्य त्रयोदशी = धनत्रयोदशी (बरोबर उत्तर - अश्विन वद्य त्रयोदशी)\nकार्तिक वद्य चतुर्दशी = नरक चतुर्दशी ( बरोबर उत्तर - अश्विन वद्य चतुर्दशी)\nकार्तिक अमावस्या = लक्ष्मीपूजन (बरोबर उत्तर - अश्विन अमावस्या)\nकार्तिक शुद्ध प्रतिपदा = बलिप्रतिपदा (हे एकमेव उत्तर बरोबर आहे)\nअशाच प्रकारचा गोंधळ अमिताभच्या \"कौन बनेगा करोडपती\" या कार्यक्रमातही झाल्याचे आठवते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2375", "date_download": "2018-04-26T13:15:19Z", "digest": "sha1:ZGODUA5URZUX6IA6TKAE7N5SKQWX26U4", "length": 31595, "nlines": 118, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्रचलित हिंदू धर्मातील देवतांचे सगुण रूप | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nप्रचलित हिंदू धर्मातील देवतांचे सगुण रूप\nदोन महिन्यांपूर्वी हिंदू धर्मग्रंथाच्या कालाबद्दल एक लेखमाला मी उपक्रमवर लिहिली होती. त्या वेळी काही संदर्भ वाचन करत असताना एक प्रश्न माझ्या डोक्यात घोळत असे. सध्या आपण ज्या देवतांचे पूजन करतो त्या देवतांना सध्या प्रचलित असलेली त्यांची सगुण रुपे कोणी व कधी दिली असावीत म्हणजे गणपतीला गजमुख दाखवायचा किवा शंकराला जटा व गळ्याभोवती नाग या स्वरूपातच दाखवायचा. लक्ष्मीला कमलपुष्पातच उभे करायचे.\nयापैकी ही रुपे कधी दिली गेली असावीत या संबंधी अंदाज बांधणे त्या मानाने सोपे आहे. मोहोंजोदारो व हडाप्पा संस्कृतीमधे देवताना सगुण रूप होते परंतु त्या वेळी प्रजननक्षमता (Fertility) हीच देवता पूजत असत. या देवतेच्या सगुण रूपाला अदिती असे नाव होते असे काही तज्ञांचे म्हणणे. म्हणजे सध्याच्या प्रचलित देवता इ.स.पूर्व 1300 च्या आधी तरी नव्हत्या एवढे ढोबळपणे म्हणता यावे. आर्य टोळीवाले मूर्ती पूजकच नव्हते. त्यांचे देव म्हणजे इंद्र, वरुण, सूर्य, रुद्र व विष्णू. या देवतांचे पूजन ते अग्नीच्या माध्यमातून करत. आर्य संस्कृती भारतात रुजली तेंव्हाही सध्याच्या देवतांची सगुण रूपे नसणार. म्हणजेच आपण इ.स.पूर्व 1000 पर्यंत आलो. हा काल व इ.स,पूर्व 500 हा बौद्ध धर्माच्या उदयाचा काल या मधेच देवतांना सध्याची सगुण रूपे दिली गेली असावीत असे मला वाटते.\nपरंतु या सर्व देवतांना ही सगुण रूपे कोणी दिली असावीत याचा काहीही अंदाज मला तरी बांधता येत नाही. बघुया दुसर्‍या कोणी उपक्रमीला काही सांगता येते का\nबाबासाहेब जगताप [23 Mar 2010 रोजी 11:39 वा.]\nत्यांचे देव म्हणजे इंद्र, वरुण, सूर्य, रुद्र व विष्णू. या देवतांचे पूजन ते अग्नीच्या माध्यमातून करत.\nइंद्र, वरुण, सुर्य, रुद्र, विष्णू यांच्या पैकी बरेच जण खरेच (म्हणजे सगुणच)आर्य टोळ्यांचे नेते होते. अग्नीच्या माध्यमातुन पूजनाचा संबंध सरळसरळ यज्ञ व आहूतीशी संबंधित आहे.\nआर्य संस्कृती भारतात रुजली तेंव्हाही सध्याच्या देवतांची सगुण रूपे नसणार.\nमधेच देवतांना सध्याची सगुण रूपे दिली गेली असावीत असे मला वाटते.\nसहमत. ही अशी रुपे देण्यामागे तत्कालिन समाजामनावर भीती, लालसा या बाबींचा वापर करुन अधिपत्य गाजवणारी व्यवस्था निर्माण करणे हा हेतू होता. हा हेतू आजतागायतही सफल झालेला आहे. ही सगळी सगुण रुपे होऊन गेलेल्या नायकांवर काल्पनिक देवत्व आरोपित करुन, त्यांच्या पराक्रमांच्या अतिरंजित कहाण्या निर्माण करुन त्यांच्या आधारे निर्माण करण्यात आली. या रुपांचा तत्कालिन नायकांच्या खऱ्या रुपाशी फारसा संबंध नसुन ती रचणाऱ्याच्या मानसिकतेत त्या रुपाच्या उपयोजनाची काय संकल्पना असेल त्यावर आधारीत आहेत. ही रुपे नायकांची असल्याकारणाने ती रचनाकर्त्यांच्या समुहाचेच प्रातिनिधित्व करणारी आहेत.\nही सगुण रुपरचना करतांना अर्थात खलनायकांचीही सगुण रुपे तयार करावी लागली. देवांचे नायक जसे चित्रित झाले तसे राक्षसांचेही खलनायक चित्रित करावे लागले. वास्तविक राक्षस हे ही अस्तित्वात असलेल्या भारतातील पूर्वप्रस्थापित टोळ्यांचे नायकच होते. परंतु ते शत्रु असल्या कारणाने त्यांची रुपे लांब नखे , सुळे दात, शिंगे, अस्ताव्यस्त वाढलेले केस, काळाकुट्ट रंग, गडगडाटी हास्य करणाऱ्या भेसूर मुद्रा अशा तऱ्हेची रेखाटली गेली. पण अशी काही मानवजात अस्तित्वात असावी असे वाटत नाही. आणि हे मानव नसुन हिंस्र पशू असते तर देवनायकांना त्यांच्याशी इतकी दमछाक होईपर्यंत लढायचे कारणही नव्हते. असो. जेणेकरुन या खलनायकांचे सगुणरुप चित्रण ही लबाडी आहे हे दिसून येते. तशीच देवदेवतांची सगुण रुपे तयार करणे हा ही एक लबाडीचाच भाग आहे.\nआपल्या देवी देवतांना सगुण रुपे देण्यात राजा रविवर्मा आणि इतर चित्रकारांचा मोठा हात आहे. हल्लीच लोकप्रभामध्ये यावर लेख होता. येथे वाचा.\nरविवर्मा यांनी लक्ष्मी आणि सरस्वती यांना नऊवारी साड्या आणि शिवलेले ब्लाऊज नेसवले. वीणा घेऊन मोरावर बसलेली सरस्वती आणि कमळात उभी राहिलेली लक्ष्मी यांना रेखाटताना त्यांनी एका पारशी महिलेला (लेखात पारशी माणसाची बायको असे म्हटले आहे परंतु काळ लक्षात घेता पारशी माणसाची पारशी बायकोच असावी असे वाटते.) मॉडेल म्हणून वापरले होते. ही चित्रे आज घराघरातून पूजली जातात. :-)\nकालच लेक विचारत होती, कृष्ण आणि राम रंगाने निळे कसे तिला म्हटले \"मला हाच प्रश्न गेली कित्येक वर्षे सतावतो आहे की कोणा चित्रकाराने कृष्ण, राम, शंकर यांना निळे करून टाकले तिला म्हटले \"मला हाच प्रश्न गेली कित्येक वर्षे सतावतो आहे की कोणा चित्रकाराने कृष्ण, राम, शंकर यांना निळे करून टाकले तुला काय उत्तर देणार\nमूर्तीपूजा अस्तित्वात आल्यावर प्रत्येक कालखंडातील शिल्पकार, चित्रकार यांनी आपापल्या कुवती आणि समजानुसार देवांना रेखाटले असावे.\nदुसर्‍या शतकातील शंकराची मूर्ती पहा. तिच्या गळ्यात नाग नाही. हातात त्रिशूळ आहे आणि शंकर मिशीधारी दिसतो. शंकराच्या हातातील त्रिशूळही पाश्चात्य ट्रायडेंटशी (पसायडन किंवा नेपच्यूनच्या हातातील) मेळ खातो. नंतरच्या चित्रांत मात्र त्रिशूळाचा आकार आणि स्वरुप बदलेले दिसते. (असेही असू शकेल की ही मूर्ती गांधारातील असल्याने वेगळी घडवली असेल.)\nबाबासाहेब जगताप [23 Mar 2010 रोजी 12:37 वा.]\nआपल्या देवी देवतांना सगुण रुपे देण्यात राजा रविवर्मा यांचा मोठा हात आहे.\nराजा रविवर्माचा व इतर चित्रकारांचा हात असु शकेल हे मान्य पण त्यांनी ज्या मानसिकतेतुन ही चित्रे रेखाटली ती मानसिकता पारंपरिकतेने तयार झालेली आहे.\nशैलेश वासुदेव पाठक [23 Mar 2010 रोजी 14:10 वा.]\nज्या मानसिकतेतुन ही चित्रे रेखाटली ती मानसिकता पारंपरिकतेने तयार झालेली आहे.\nसगुण रुपाची वर्णण ग्रंथात असली पाहीजे.रामरक्षेत...\nदक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा \nपुरुतो मारुती यस्य तं वंदे रघुनंदनम \nअश्या प्रकारे वर्णन असावीत.\nराम जन्माच्या दिनाच्या सर्व उपक्रम वाचकांना शुभेच्छा. प्रभु रामाचा आदर्श जिवनात येत राहो.\nकालानुरुप सगुण रूप बदलत जात असणारच पण सर्व प्रथम या देवतांना कोणी सगुण रूप दिले त्याचा काही अंदाज बांधणे शक्य आहे का\nबाबासाहेब जगताप [26 Mar 2010 रोजी 13:36 वा.]\nसर्व प्रथम या देवतांना कोणी सगुण रूप दिले त्याचा काही अंदाज बांधणे शक्य आहे का\nबहूदा यापूर्वीच अंदाज बांधला गेला आहे :)\nया चर्चेत पूजेसाठीचे ढोबळ पिंड \"सगुण\" म्हणून चालेल का\nपूजेसाठीचे ढोबळ पिंड \"सगुण\" म्हणून चालेल का\nपूजनासाठी ढोबळ पिंडे (शेंदूर फासलेले, कधीकधी मोठे डोळे चितारलेले लंबगोल पाषाण) ही बहुधा फार प्राचीन काळापासून वापरात असावी. या वेगवेगळ्या \"आया\" आणि \"बा\" आहेत.\nकाही भक्तश्रीमंत ग्रामदैवतांची ओळख प्रमुख पौराणिक देवांशी जुळवल्याच्या घटना अगदी अलिकडे सुद्धा दिसतात.\nखंडोबाचा शंकराशी संबंध, महाराष्ट्रातील बहुतेक आयांचा पार्वतीशी संबंध, काही आयांचा विष्णुपत्नीशी संबंध, लिंगरूप दैवताचा वैदिक रुद्राशी संबंध...\nअसे करता पौराणिक/वैदिक देवाला दृश्य-स्पर्शरूप मिळते. ते दृश्य-स्पर्शरूप लोकांमध्ये आधीच पूजनीय असल्यामुळे, त्या पिंडाची पूजनीयता नव्याने पटवून द्यावी लागत नाही.\nदा. ध. कोसंबी यांच्या \"मिथ अँड रिऍलिटी\" मध्ये महाराष्ट्रातील अनेक आई-देवतांबद्दल समूळ संशोधनासहित चर्चानिबंध आहे. त्यात काही वैदिक/पौराणिक<->लौकिक/स्थानिक दैवतांच्या जोड्यांची चर्चा सापडेल - जोड्यांमधली दैवते मुळात वेगळी असली तरी क्षेत्रमाहात्म्यात अभेद झालेली आहेत.\nमनुष्याकार नसलेल्या पूजनीय पाषाणांवरती मनुष्याकृती मुखवटे चढवतात, ही प्रथा तर सर्वांच्या ओळखीचीच असेल. गोव्यातील शंकरांच्या पिंडींवर मुखवटे असतात. हल्लीच वैष्णोदेवीच्या देवळात गेलो, तिथे दैवते अखंड नैसर्गिक अभिषेक होत असलेले \"स्टॅलॅक्टाइट\" आहेत. पण त्यांच्यापुढे देवीचा घडीव मुखवटा आहे.\nकोकणातल्या एका घरगुती पूजाविधीमध्ये देवीचा मुखवटा तांदळाच्या उकडीने बनवतात. या रूढीत सुद्धा काहिशा-निर्गुण पिंडाला दिखाऊ सुंदर सगुण रूप देण्याची लोकपरंपरा दिसते, असा माझा कयास आहे.\nपुरीच्या जगन्नाथाच्या कथेतून सगुण-निर्गुण पिंडांबद्दल लोकांच्या श्रद्धेमध्ये जो तणाव आहे, त्याचे अंशदर्शन घडते. (राजाला जगन्नाथाची मूर्ती सुबक बनवायची होती, पण विश्वकर्म्याने ढोबळ पिंडे बनवली...)\nनितिन थत्ते [23 Mar 2010 रोजी 16:11 वा.]\n>>पुरीच्या जगन्नाथाच्या कथेतून सगुण-निर्गुण पिंडांबद्दल लोकांच्या श्रद्धेमध्ये जो तणाव आहे, त्याचे अंशदर्शन घडते. (राजाला जगन्नाथाची मूर्ती सुबक बनवायची होती, पण विश्वकर्म्याने ढोबळ पिंडे बनवली...)\nसहमत आहे. गणपतीच्या बहुतांश देवळांतील मूर्ती (त्यांना मूर्ती तरी म्हणावे का नाही असा संभ्रम होतो) ढोबळ असतात. गणेशोत्सवातल्या गणपतीसारख्या मूर्ती सहसा देवळात नसतात. शंकराच्या देवळात सहसा पिंडच असते.\nवैष्णव देवळांतल्या (राम, कृष्ण, दत) मूर्ती मात्र सुबक असतात का हे अर्वाचीन देव (दत्त अर्वाचीन आहे यात शंका नाही) असावेत का\nबाबासाहेब जगताप यांनी म्हटल्याप्रमाणे सरंजामशाहीत एखाद्यावरील अतिरेकी निष्ठा हा गुण आवश्यक होता. त्या गुणाचा विकास करण्याचे काम भक्तीमार्गाच्या प्रसारातून साधले गेले.\n(आय ओवरकम \"१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे\" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)\nमाणूस स्वतःवरून इतरांना जोखतो\nमाणसाने फक्त देव देवतांनाच नाही तर सजीव-निर्जिव अशा अनेक गोष्टींना मनुष्यस्वरुप दिले आहे. लोककथांतील बोलणारे-गाणारे प्राणी आणि पक्षी, झाडे, डोंगर, नद्या वगैरेंना मानवी गुण प्रदान केलेले आहेत. केवळ वेशच नाही तर प्रेम, असूया, मत्सर, दु:ख अशा अनेक गुणांनी माणसाने आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टींना सगुण बनवलेले आहे. इसापच्या गोष्टी, पंचतंत्र, जातककथा वगैरे. देव-देवता या त्यातील एक भाग. आता याची सुरुवात कधी झाली हा प्रश्न गहन आहे - बहुधा माणसाने स्वतःचे पोट आणि जीव सोडून अन्य गोष्टींवर विचार करण्यास सुरुवात केली तेव्हाच असावी. (हे उत्तर ढोबळ आहे याचा अंदाज आहे, यापेक्षा चांगले उत्तर उत्क्रांदीवादावर अभ्यास करणार्‍याकडून येऊ शकेल. :-))\nआर्यांनी देवतांना मनुष्यस्वरुप दिले नाही तरीही त्यांचे देव सगुण आहेत कारण त्यांना क्रोध, मद, मत्सर या सर्व भावना आहेत त्यामुळे तुम्हाला नेमके काय हवे भारतात देवतांना मूर्तस्वरुप कधी आले असा प्रश्न आहे का\nजेनेसिसमध्ये एक वचन आहे - God created man in His own image, in the image of God He created him; male and female He created them. :-) प्रत्यक्षात प्रकार उलट आहे पण तरीही त्यांचा अमूर्त देवसुद्धा मनुष्यस्वरुपच आहे.\nप्रकाश घाटपांडे [24 Mar 2010 रोजी 03:23 वा.]\nनिर्गुण निराकार रुप हे द्वैताला अवघड. सगुण साकार झाल्याने व पुढे भक्तवत्सल करुणाघन झाल्याने द्वैत सुकर झाले. किंबहुना द्वैत सुकर होण्यासाठीच हा प्रवास झाला.\nनिर्गुण निराकार रुप हे द्वैताला अवघड. सगुण साकार झाल्याने व पुढे भक्तवत्सल करुणाघन झाल्याने द्वैत सुकर झाले.\nया संदर्भात थोडे वेगळे उदाहरण:\nमी जे काही इथे वेगवेगळे ठळक, तिरपे, अधोरेखीत, रंगीत तसेच इतर बरेच लिहीत आहे ते अशा\nआदी चिन्हांमुळे सहज शक्य होते. मग आपल्याला संगणकीय यंत्र/तंत्र भाषा येत नसली तरी काही फरक पडत नाही. चिन्हांवर टिचकी मारली तर चालते....\nतेच जर प्रत्येक सभासदाला < strong >, < em >, < u >, < span style=\"color: #FF0000;\" > वगैरे संगणकीय भाषेत लिहीण्याची वेळ आली तर कितीजण लिहीत बसतील\nम्हणूनच ईश्वरीय उपासनेचे वेगवेगळे प्रकार सांगितले आहेत असे वाटते. ज्यांना त्याची गरज न लागता पुढे जाता येते त्यांनी तसे जावे. मात्र या सर्व उपासना पद्धतीतून एकीकडे जसे अभौतिक फलप्राप्तीचे मधाचे बोट लावले आहे तसेच खर्‍या उपासनेमधे एकाग्र/समतोल वृत्ती/स्थिरता पण अंगी बाणून भौतिक उपयोग होऊ शकतात असे वाटते. हे प्रत्येक धर्मातच सांगितले आहे असे वाटते. अर्थात दुर्दैवाने त्यातील फारच सोपे आणि कोते \"आऊटकम\" नजरेत ठेवून बहुसंख्य जनता वागते त्यामुळे ना धड ती उपासना होते ना धड भौतिक स्व-उन्नत्ती होते असे वाटते. तसेच जे या मार्गावरून कुठल्याही कारणाने जात नाहीत, ते पण काही तसे न गेल्याने (एकाग्र/समतोल वृत्ती/स्थिरता आदी संदर्भात) संपूर्ण यशस्वी होतात का हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.\nया संदर्भात गीतेमधील १२व्या अध्यायात श्रीकृष्ण जे काही विविध मार्ग अर्जूनाला सांगतो (त्यात अर्थातच मुर्तीपूजा नाही आहे) त्याची या \"if-then-else\" संदर्भात आठवण झाली:\nमन माझ्यात तू ठेव बुद्धि माझ्यात राख तू म्हणजे मग निःशंक मी चि होशील तू स्वये ॥ ८ ॥\nजाईल जड माझ्यात चित्तास करणे स्थिर तरी अभ्यास-योगाने इच्छूनि मज मेळवी ॥ ९ ॥\nअभ्यास हि नव्हे साध्य तरी मत्कर्म आचरी मिळेल तुज ती सिद्धि मत्कर्म हि करूनिया ॥ १० ॥\nन घडे हे असे कर्म योग माझ्यात साधुनी तरी सर्व चि कर्माचे प्रयत्ने फळ सोड तू ॥ ११ ॥\nप्रयत्ने लाभते ज्ञान पुढे तन्मयता घडे मग पूर्ण फल-त्याग शीघ्र जो शांति देतसे ॥ १२ ॥\n(याचा अर्थ आमच्या पूर्वजांना \"if-then-else\" अथवा तत्सम अधुनिक संदर्भातील लॉजिक सांगायचे होते असे म्हणायचे आहे, असा कोणी घेऊ नये ही विनंती. ;) )\nमी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ \"विकास\" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)\nगणपतीला गजमुख दाखवणे हे किमान ९ व्या शतकाआधीपासून असावे असे विकीपीडियाच्या संदर्भावरून वाटते. ११ व्या शतकापूर्वी गणपतीचे सध्याचे रूप व्यवस्थित प्रचलित झाले होते असे वाटते. विकीवरच श्रीलंकेत २र्‍या शतकातली गणपतीची या प्रकारची मूर्ती आहे असे म्हटले आहे. पण मूर्तीच्या चित्राचा दुवा मिळाला नाही.\nकमळ हे भारतीय साहित्यात खूपच महत्त्वाचे फूल आहे. ऋग्वेदातही सरस्वती नदीच्या पात्रातील कमळांचा उल्लेख आहेच. नंतरच्या काळात शिल्पकलेतही याचा उपयोग आहेच. गजलक्ष्मीचे बर्‍यापैकी प्राचीन बौद्ध शिल्प (शुंग काळ, ख्रिस्तपूर्व १ -२ शतके) - यात हत्ती, अर्थातच पण पायाशी कमळही आहे.\nकाही अधिक चित्रे इथे -\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/tracker?page=18", "date_download": "2018-04-26T13:16:50Z", "digest": "sha1:EQSWSA2M2HJMROUX7NJJG7JEW5OOIGVD", "length": 5804, "nlines": 63, "source_domain": "mr.upakram.org", "title": "नवे लेखन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nलेख गॉड्स ऍडव्होकेट राजेशघासकडवी 93 6 वर्षे 14 आठवडे आधी\nलेख होमिओपथी : वैयक्तिक अनुभव आरागॉर्न 69 6 वर्षे 14 आठवडे आधी\nलेख मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग १. अरविंद कोल्हटकर 20 6 वर्षे 14 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव काश्मीरबाबत एक शंका सदस्य 21 6 वर्षे 15 आठवडे आधी\nलेख 1143 वर्षे जुने छापील पुस्तक- वज्र सूत्र चंद्रशेखर 17 6 वर्षे 15 आठवडे आधी\nलेख मराठी संकेतस्थळांची स्पर्धा २०१२ सुशान्त 2 6 वर्षे 15 आठवडे आधी\nलेख १४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजाची शिफारस - १ संजय 5 6 वर्षे 15 आठवडे आधी\nलेख १४ जानेवारी १७६१, मोडल्या झुंजीची शिफारस - ३ संजय 5 6 वर्षे 15 आठवडे आधी\nलेख \"अर्वाचीन व्यासपीठ\" आयोजित सुप्रसिद्ध चित्रकार \"श्री प्रभाकर कोलते\" यांच्या \" समाज, कला आणि कलाकार \" या विषयावरील व्याख्यान महेश् पवार् 1 6 वर्षे 15 आठवडे आधी\nलेख कोलावेरी डी बाबासाहेब जगताप 26 6 वर्षे 15 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव कम्युनल अँड टार्गेटेड व्हॉयलन्स विरोधातील विधेयक विकास 29 6 वर्षे 15 आठवडे आधी\nलेख होमिओपॆथी एक थोतांड प्रमोद सहस्रबुद्धे 64 6 वर्षे 16 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव पानिपतच्या निमित्ताने... योगप्रभू 53 6 वर्षे 16 आठवडे आधी\nलेख त्या मोरयाची कृपा यनावाला 97 6 वर्षे 16 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव महाकाव्याचा विषय यनावाला 30 6 वर्षे 16 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव प्रशासकांना एक विनंती पुष्कर जोशी 25 6 वर्षे 16 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव मेजर्. जनरल ए. कनिंगहॅमचे पुस्तक चंद्रशेखर 1 6 वर्षे 16 आठवडे आधी\nलेख भगवान बुद्धांचे भिक्षा पात्र चंद्रशेखर 13 6 वर्षे 16 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव मराठी नाटकांची दयनीय अवस्था कोब्या 39 6 वर्षे 16 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव प्रतारणा की स्वातंत्र्य धूमकेतू 16 6 वर्षे 16 आठवडे आधी\nलेख श्रद्धांजली: क्रिस्तोफर हिचन्स वैद्य 15 6 वर्षे 16 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव ही मराठी ब्लॉगर्सची मानसिकता का अजून काही मायनॅक 21 6 वर्षे 16 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव आंदोलन आणि फलित नितिन थत्ते 12 6 वर्षे 16 आठवडे आधी\nलेख भारताचा इतका उदो-उदो नको करायला सुधीर काळे जकार्ता 3 6 वर्षे 17 आठवडे आधी\nचर्चेचा प्रस्ताव देव म्हणजे कोण स्व 20 6 वर्षे 17 आठवडे आधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/07/blog-post_11.html", "date_download": "2018-04-26T13:35:01Z", "digest": "sha1:IA7NLO2GADEWHWPUZOHJDGYDNLBNDPIX", "length": 26633, "nlines": 174, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: ट्वीटरवर चालणारे सरकार", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nदिल्लीच्या पाठोपाठ मुंबईत म्हणजे महाराष्ट्र सरकारमध्येही मंत्रिमंडळ विस्तार झाला. त्याबद्दल मित्रपक्षात धुसफ़ुस चालू आहे. पण एकदिलाने भाजपाचे मंत्री काम करतात काय अजून सत्तास्थापनेला दोन वर्षे पुर्ण होत नाहीत, तर विसंवादाचे धुमारे फ़ुटू लागलेले आहेत. आधी ज्येष्ठ नेते व मंत्री एकनाथराव खडसे यांना बाहेरचा रस्ता दाखवावा लागला. आता अन्य दोन मंत्री नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामिणविकास मंत्री पंकजा मुंडे यांची नावे आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर जे खातेपालट किंवा खातेवाटप झाले, त्यातून ही धुसफ़ुस सुरू झाल्याच्या बातम्या आहेत. कोणाला त्याची जागा मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिली, असली भाषा वर्तमानपत्रात असतेच. त्यखेरीज बातमी खुसखुशीत होत नसते. पण अशा बातम्यांना दुजोरा देणारे आवाज पक्षाच्या आतल्या गोटातून येऊ लागले, की अशा बेबनावात तथ्य असल्याचे लक्षात येऊ लागते. पंकजा मुंडे यांच्याकडून जलसंधारण खाते काढून घेण्यात आल्याच्या बातम्या होत्या. त्याच दरम्यान त्यांना सिंगापूर येथे जागतिक जलपरिषदेला उपस्थित रहायचे होते. कारण महाराष्ट्रात त्या जलविषयक खात्याच्या मंत्री होत्या. दोन दिवसानंतर आपण जल परिषदेला जाणार हे पंकजाताईंना ठाऊक नव्हते, की त्यांच्याकडून तेच खाते काढून घेतले जाणार याची त्यांना कल्पना नव्हती अजून सत्तास्थापनेला दोन वर्षे पुर्ण होत नाहीत, तर विसंवादाचे धुमारे फ़ुटू लागलेले आहेत. आधी ज्येष्ठ नेते व मंत्री एकनाथराव खडसे यांना बाहेरचा रस्ता दाखवावा लागला. आता अन्य दोन मंत्री नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि ग्रामिणविकास मंत्री पंकजा मुंडे यांची नावे आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर जे खातेपालट किंवा खातेवाटप झाले, त्यातून ही धुसफ़ुस सुरू झाल्याच्या बातम्या आहेत. कोणाला त्याची जागा मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिली, असली भाषा वर्तमानपत्रात असतेच. त्यखेरीज बातमी खुसखुशीत होत नसते. पण अशा बातम्यांना दुजोरा देणारे आवाज पक्षाच्या आतल्या गोटातून येऊ लागले, की अशा बेबनावात तथ्य असल्याचे लक्षात येऊ लागते. पंकजा मुंडे यांच्याकडून जलसंधारण खाते काढून घेण्यात आल्याच्या बातम्या होत्या. त्याच दरम्यान त्यांना सिंगापूर येथे जागतिक जलपरिषदेला उपस्थित रहायचे होते. कारण महाराष्ट्रात त्या जलविषयक खात्याच्या मंत्री होत्या. दोन दिवसानंतर आपण जल परिषदेला जाणार हे पंकजाताईंना ठाऊक नव्हते, की त्यांच्याकडून तेच खाते काढून घेतले जाणार याची त्यांना कल्पना नव्हती ती असती तर त्यांनी शपथविधी व खातेवाटप होतानाच सिंगापूरचा विषय मुख्यमंत्र्याच्या कानी घातला असता. पण तसे न करता त्या सिंगापूरच्या तयारीत गुंतल्या आणि इकडे त्यांचे खातेच काढून घेण्यात आले. त्यामुळे आता कुठल्या अधिकारात सिंगापूर परिषदेला हजर रहावे, तेच पांकजाताईला उमजेना. सहाजिकच त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून जनतेकडेच मार्गदर्शनाची मागणी केली. मात्र जनतेच्या वतीने ट्वीटरवरून मुख्यमंत्र्यांनीच त्यांचे शंकानिरसन केले.\nकुठल्याही सरकारचा कारभार असा चालतो काय मंत्रिमंडळातले दोन नेते अशा रितीने जाहिरपणे कारभाराची सल्लामालत करीत असतात काय मंत्रिमंडळातले दोन नेते अशा रितीने जाहिरपणे कारभाराची सल्लामालत करीत असतात काय मुख्यमंत्र्यांचे अधिकार कोणते आणि मंत्र्याचे कर्तव्य कोणते, याविषयी अशी खुलेआम चर्चा सत्तेतल्या नेत्यांची होत असेल, तर ते घटनात्मक किंवा शिष्टसंमत किती आहे मुख्यमंत्र्यांचे अधिकार कोणते आणि मंत्र्याचे कर्तव्य कोणते, याविषयी अशी खुलेआम चर्चा सत्तेतल्या नेत्यांची होत असेल, तर ते घटनात्मक किंवा शिष्टसंमत किती आहे पंकजा वा देवेंद्र हे आता फ़क्त भाजपा कोअर कमिटीचे सदस्य नाहीत. घटनात्मक मार्गाने स्थापन झालेल्या महाराष्ट्र सरकारचे मंत्री मुख्यमंत्री आहेत. त्यांनी शासनाचा कारभार कसा असतो व कसा चालवावा, याची चर्चा सोशल मीडियातून करावी काय पंकजा वा देवेंद्र हे आता फ़क्त भाजपा कोअर कमिटीचे सदस्य नाहीत. घटनात्मक मार्गाने स्थापन झालेल्या महाराष्ट्र सरकारचे मंत्री मुख्यमंत्री आहेत. त्यांनी शासनाचा कारभार कसा असतो व कसा चालवावा, याची चर्चा सोशल मीडियातून करावी काय आपण एका खात्याच्या मंत्री म्हणून परदेशी जात असताना त्याचा हेतू वा उपयोग याची चर्चा अशी जहिररित्या करणे कितपत शिष्टाचाराला धरून आहे आपण एका खात्याच्या मंत्री म्हणून परदेशी जात असताना त्याचा हेतू वा उपयोग याची चर्चा अशी जहिररित्या करणे कितपत शिष्टाचाराला धरून आहे पण पंकजाताईंनी तो उद्योग केला. आपल्याला मंत्री म्हणून असलेल्या अधिकाराविषयी त्यांनी उघड अज्ञान प्रदर्शित करण्यात धन्यता मानलेली आहे. पण त्याचा आणखी एक अर्थ असा, की त्याखेरीज त्यांच्यासमोर पर्याय नसल्याची जाहिर बातमी त्यांनी जगाला दिलेली आहे. ज्या हेतूने परदेशी जायचे त्यात खात्याचा व सरकारचा कसा संबंध आहे, त्याचा पंकजाताई साधासरळ फ़ोन करून मुख्यमंत्र्यांकडे खुलासा मागू शकत होत्या. त्यांना त्यात कोणी अडवू शकले नसते. कारण त्या देवेंद्र सरकारच्या ज्येष्ठ मंत्री आहेत. पण त्याच दोघांमध्ये फ़ोनवर किंवा आमनेसामने थेट बोलण्या इतकाही संपर्क उरलेला नाही, असेच त्यांनी जगजाहिर केलेले नाही काय पण पंकजाताईंनी तो उद्योग केला. आपल्याला मंत्री म्हणून असलेल्या अधिकाराविषयी त्यांनी उघड अज्ञान प्रदर्शित करण्यात धन्यता मानलेली आहे. पण त्याचा आणखी एक अर्थ असा, की त्याखेरीज त्यांच्यासमोर पर्याय नसल्याची जाहिर बातमी त्यांनी जगाला दिलेली आहे. ज्या हेतूने परदेशी जायचे त्यात खात्याचा व सरकारचा कसा संबंध आहे, त्याचा पंकजाताई साधासरळ फ़ोन करून मुख्यमंत्र्यांकडे खुलासा मागू शकत होत्या. त्यांना त्यात कोणी अडवू शकले नसते. कारण त्या देवेंद्र सरकारच्या ज्येष्ठ मंत्री आहेत. पण त्याच दोघांमध्ये फ़ोनवर किंवा आमनेसामने थेट बोलण्या इतकाही संपर्क उरलेला नाही, असेच त्यांनी जगजाहिर केलेले नाही काय ही बाब सोशल मीडियातून चर्चा करण्याइतकी फ़ालतू नाही. दोन मंत्री वा नेत्यांमध्ये बेबनाव व भांडण असू शकते. आजवर विविध पक्षांच्या अनेक नेत्यांमध्ये इतक्या टोकाची भांडणे राहिलेली आहेत. पण जाहिर व्यासपीठावर त्याची कोणी वाच्यता केली नाही, की प्रदर्शन मांडलेले नाही. ट्वीटरच्या माध्यमातून या दोन नेत्यांनी त्याचा गवगवा केलेला आहे.\nआपल्या मंत्रिमंडळात कोणाला घ्यावे किंवा वगळावे, हा मुख्यमंत्र्याचा विशेषाधिकार आहे. कोणी मंत्री सहकारी कुठलेही खाते मंत्रालय मिळण्यासाठी आग्रही असू शकत नाही. तेव्हा पंकजाताईंचे खाते फ़डणवीसांनी बदलले असेल वा अन्य कुणाला दिले असेल, तर त्यात आक्षेपार्ह असे काहीच नाही. पण असे बदल समोरच्या सहकार्‍याला विश्वासात घेऊन केले जातात, अशी समजूत आहे. त्यामुळेच पंजकाताईचे खाते बदलायचे असेल तर मुख्यमंत्र्यांनी तत्संबंधी त्यांना आधीच कल्पना दिलेली असणार, हे गृहीत होते. असायलाही हवे. तसे नसेल तरी परस्पर त्याविषयी जगजाहिर बोलण्याचे कारण नाही. स्मृती इराणी यांना कसे मनुष्यबळ विकास खात्यातून हटवले, याची खुप चर्चा झाली. पण ती हसतहसत उडवून देत स्मृतीने सारवासारव केली, हे आपण अलिकडेच बघितले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंकजाताईंचे ट्वीटर प्रदर्शन खटकणारे आहे. त्याहीपेक्षा त्यांना फ़ोन करून कान टोचण्यापेक्षा ट्वीटरच्याच माध्यमातून फ़डणवीसांनी दिलेले उत्तर थक्क करणारे आहे. दोन नेत्यांमध्येच नव्हेतर एकूणच देवेंद्र सरकारमध्ये किती बेबनाव विसंवाद आहे, त्याचे हे प्रदर्शन आहे. एकीकडे शिवसेनेशी मुख्यमंत्री लढत आहेत आणि दुसरीकडे त्यांचाच पक्ष त्यांच्या पाठीशी एकदिलाने उभा नाही, इतकेच यातून स्पष्ट होते. तसे नसते तर मुख्यमंत्र्यांनी ट्वीटरवर खुलासा करण्यापेक्षा फ़ोनवरून खुलासा केला असता. पण त्यांनीही ट्वीटरच्या माध्यमातून उत्तर देताना जणू पंकजाताईला तिची ‘जागा’ दाखवून देण्याचा प्रयत्न केला, असेही म्हणता येऊ शकते. इथे आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. पंकजाताई वयाने कितीही लहान असो, त्या व्यवहारात मोठ्या नेता आहेत. पित्याच्या निधनानंतर त्यांचा महाराष्ट्र भाजपाच्या कोअर कमिटीत समावेश झालेला होता. त्यातले नाथाभाऊ खडसे कधीच बाजूला फ़ेकले गेले आहेत. राहिलेत कोण\nमुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांच्याखेरीज पंकजाताई, विनोद तावडे, नाथभाऊ खडसे व आशिष शेलार अशी ही कमिटी होती. त्यातले खडसे बाजूला फ़ेकले गेलेत आणि आता तावडे-मुंडे नाराज आहेत. मग राहिले कोण देवेंद्र आणि आशिष शेलार देवेंद्र आणि आशिष शेलार तावडे-मुंडे नाराज असतील, तर त्यांनाही सरकार म्हणून पक्षात काय चालले आहे, त्याचा पत्ता नसावा. खडसेंचा पत्ता आधीच काटलेला आहे. मग हे निर्णय घेतो कोण तावडे-मुंडे नाराज असतील, तर त्यांनाही सरकार म्हणून पक्षात काय चालले आहे, त्याचा पत्ता नसावा. खडसेंचा पत्ता आधीच काटलेला आहे. मग हे निर्णय घेतो कोण शेलार-फ़डणवीस तावडे-मुंडे यांना आपलीच खाती जाणार वा बदलणार हे ठाऊक नसेल, तर अन्य कोणाला ठाऊक होते कोण महाराष्ट्रातील भाजपाचे निर्णय घेतो आहे कोण महाराष्ट्रातील भाजपाचे निर्णय घेतो आहे कोणीही घ्यावेत. पण निदान पक्षातली दुफ़ळी अशी जाहिरपणे चव्हाट्यावर आणू नये, इतकीच लोकशाहीची अपेक्षा असते. कारभार पारदर्शक असावा यात शंका नाही. पण पारदर्शक असलेली वस्त्रेही काही भागी गडद अस्तर लावून झाकलेली असतात. कारण काही गोष्टी पारदर्शकतेपासून जपाव्या लागतात. त्याला अब्रु म्हणतात. कुठल्याही सरकार वा संघटनेचे अंतर्गत धोरण निर्णय वा भूमिका ह्या ट्वीटर आदी जाहिर व्यासपीठावरील चर्चेतून निश्चीत होत नाहीत. याचे तरी भान राखले गेले पाहिजे. भाजपातल्या हाणामार्‍या किंवा सरकारमधला बेबनाव गैरलागू नाही. अन्य कुठल्याही पक्षात तेच चालू असते. पण ‘देवेंद्र बच्चा आहे’, असे पत्रकारांना सांगणारा ज्येष्ठ नेता किंवा सोशल मिडीयातून नाराजी व्यक्त करणारे मंत्री, सहसा कुठल्याही पक्ष सरकारात असत नाहीत. जेव्हा असली बाष्कळ बडबड शेलार यांना करू दिली जाते, तेव्हा पंकजाला रोखण्याचे स्मरण उरत नाही आणि मुख्यमंत्रीही त्यात वहावत जाणे स्वाभाविक असते. आज सत्ता हाती असल्याने त्यावरही पडदा पाडला जाईल आणि पारदर्शकतेचा टेंभाही मिरवला जाऊ शकतो. पण सामान्य जनता म्हणजे मतदार दर पाच वर्षांनी अशा अनेक गोष्टींची झाडाझडती घेत असतो, हे विसरून टिकता येत नाही.\nशाळेत असताना शिकलेल्या कवितेची ओळ सहज आठवली ती अशी :\nवर्डस्वर्थ च्या कवितेतली ही ओळ आहे . सगळे कडवे काहींना स्मरत असेल .\nकवितेचे शीर्षक ,Written In March ' असे आहे . माझ्या खाजगी स्मृतीत मी नाव बदलले :: Remembered In July . आणि Only the small birds twitter अशी सुधारणाही केली .\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nकाश्मिर मरू देत, कराची संभाळा\nमुलायम, मायावती आणि उद्धव\nआपले मुल जगावेगळे कसे\nखोडकर मुलांचे काय करावे\nआशिष शेलार आगे बढो.....\nइमान की नियत ठिक नही\nपुण्यातली चतुर चिमुरडी (जोपासनापर्व -४)\nकाश्मिरची समस्या की कांगावा\nखोडकर मुलाची गोष्ट (जोपासनापर्व -३)\nआम्ही फ़क्त ऐकत असतो, आमुची खुशाली\nझाकीर नाईक आगे बढो\nराक्षस, बाटली आणि महापालिका (उत्तरार्ध)\nराक्षस, बाटली आणि महापालिका (पुर्वार्ध)\nझोपेचे सोंग सोडणार का\nचला, अण्णांनी मौन सोडले\nनवजात अर्भक आणि मनुष्यप्राणी (जोपासनापर्व -२)\nतुम इतना क्युं तिलमिला रहे हो\nगद्दार आणि त्यांच्यावरच मदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.gotquestions.org/Marathi/Marathi-visions.html", "date_download": "2018-04-26T13:45:21Z", "digest": "sha1:OFDL2FEHJYJBSF6PLKGDUQGEIR43A6OW", "length": 11251, "nlines": 36, "source_domain": "www.gotquestions.org", "title": " देव आज लोकांस दृष्टांत देतो काय? विश्वासणार्यांनी त्यांच्या ख्रिस्ती अनुभवाचा भाग म्हणून दृष्टातांची अपेक्षा करावी काय?", "raw_content": "मरणानंतर जीवन आहे काय\nतारणाची योजना काय आहे\nदेवाचे अस्तित्व आहे का\nयेशु ख्रिस्त कोण आहे\nमरणानंतर जीवन आहे काय\nदेवाने आपल्यासाठी त्याला असलेले प्रेम हयात सिध्ध केले आहे: जेव्हा आपण अजूनही पापी आहोत, ख्राईस्ट आपल्यासाठी मृत्यु पावला.\nजर तुम्ही तुमच्या तोंडाने कबुली जवाब दिलान, 'जिझस परमेश्वर आहे,' आणि देवाने त्याला मृत्युपासून वर उचलले आहे, ह्यावर जर मनःपूर्वक विश्वास ठेवलात तर तुमचे रक्षण होईल.\nपापाचे वेतन म्हणजे मृत्यु पण जिझस ख्राईस्ट – आपल्या परमेश्वरा मार्फत शाश्वत जीवन हीच देवाची देणगी.\nदेव आज लोकांस दृष्टांत देतो काय विश्वासणार्यांनी त्यांच्या ख्रिस्ती अनुभवाचा भाग म्हणून दृष्टातांची अपेक्षा करावी काय\nप्रश्नः देव आज लोकांस दृष्टांत देतो काय विश्वासणार्यांनी त्यांच्या ख्रिस्ती अनुभवाचा भाग म्हणून दृष्टातांची अपेक्षा करावी काय\nउत्तरः देव आज लोकांस दृष्टांत देऊ शकतो काय होय देव आज लोकांस दृष्टांत देतो काय शक्यतः. सामान्य घटना म्हणून आपण दृष्टांतांची अपेक्षा करावी काय शक्यतः. सामान्य घटना म्हणून आपण दृष्टांतांची अपेक्षा करावी काय नाही. बायबलमध्ये लिहिल्याप्रमाणे, देव दृष्टांतांच्याद्वारे अनेकदा लोकांशी बोलला. उदाहरणे आहेत योसेफ, याकोबाचा पुत्र; योसेफ, मरियेचा पती; शलमोन; यशया, यहेजकेल, दानिएल, पेत्र, आणि पौल. योएल संदेष्ट्याने दृष्टांतांच्या वर्षावाविषयी भविष्य कथन केले होते, आणि याची पुष्टी प्रेषितांच्या कृत्यांच्या 2 र्या अध्यायात प्रेषित पेत्राने केली होती. हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे की दृष्टांत आणि स्वप्न यांच्यातील फरक हा आहे की दृष्टांत हा व्यक्तीस जागेपणी देण्यात येतो तर स्वप्न हे व्यक्तीस झोपेत दिले जाते.\nजगाच्या अनेक भागांत, देव दृष्टांतांचा आणि स्वप्नांचा व्यापक प्रमाणात उपयोग करीत असल्याचे दिसून येते. जेथे सुवार्तेचा संदेश थोडा किंवा मुळीच उपलब्ध नाही, आणि जेथे लोकांजवळ बायबल नाही, अशा ठिकाणी देव लोकांप्रत त्याचा संदेश प्रत्यक्ष स्वप्न व दृष्टांतांच्या रूपात पोहोचवीत आहे. हे पूर्णपणे बायबलच्या दृष्टांतांच्या उदाहरणाशी सुसंगत आहे ज्यात देवाने ख्रिस्ती विश्वासाच्या प्रारंभीच्या दिवसांत त्याचे सत्य लोकांवर प्रगट करण्यासाठी त्यांचा सतत उपयोग केला. त्याला आवश्यक वाटेल त्या कोणत्याही माध्यमांचा उपयोग तो करू शकतो — मिशनरी, स्वर्गदूत, दृष्टांत, अथवा स्वप्न. अर्थात, देवाजवळ विभिन्न क्षेत्रांत दृष्टांत देण्याची पात्रता आहे जेथे सुवार्तेचा संदेश आधीच सहज उपलब्ध आहे. देव काय करू शकतो यास सीमा नाही.\nत्याचवेळी, दृष्टांत आणि त्यांच्या अर्थाची जेव्हा बाब येते तेव्हा आम्ही सावध असले पाहिजे. आम्ही हे लक्षात ठेविले पाहिजे की बायबल पूर्ण झाले आहे, आणि जे जाणून घेण्याची आम्हास गरज आहे ते सर्व ते सांगते. मुख्य सत्य हे आहे की जर देवाला दृष्टांत द्यावयाचा असेल, तर जे काही त्याने आधीच आपल्या वचनात सांगितले आहे त्याच्याशी तो पूर्णपणे सहमत असेल. दृष्टांतांस कधीही देवाच्या वचनाच्या बरोबरीचा अथवा त्यापेक्षा मोठा अधिकार देता कामा नये. आमचा ख्रिस्ती विश्वास आणि आचरण यासाठी देवाचे वचन का आमचा परम अधिकार आहे. जर आपला असा विश्वास आहे की आपण दृष्टांत पाहिला आणि आपणास असे वाटते की कदाचित देवाने तो आपणास दिला असावा, तर आपण प्रार्थनापूर्वक देवाच्या वचनाचे परीक्षण करावे आणि खात्री करून घ्यावी ते पवित्र शास्त्रानुसार आहे. मग आपण प्रार्थनापूर्वक विचार करावा की त्या दृष्टांतास प्रतिसाद म्हणून आपण काय करावे असे देवास वाटत असावे (याकोब 1:5). देव व्यक्तीस दृष्टांत देऊन त्याचा अर्थ गुप्त ठेवणार नाही. पवित्र शास्त्रात, जेव्हाही व्यक्तीने देवास दृष्टांताचा अर्थ विचारला, तेव्हा देवाने याची खात्री करून घेतली की तो व्यक्तीस समजाविण्यात यावा (दानिएल 8:15-17).\nमराठीच्या पहिल्या पानावर वापस या\nदेव आज लोकांस दृष्टांत देतो काय विश्वासणार्यांनी त्यांच्या ख्रिस्ती अनुभवाचा भाग म्हणून दृष्टातांची अपेक्षा करावी काय\nदेवाने जगावर असे प्रेम केले की त्याने आपला एक आणि एकच पुत्र जगाला दिला की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश न होता त्याला शाश्वत जीवन मिळेल.\nईश्वरी कृपेमुळे (आणि) असलेल्या विश्वासामुळे तुम्ही वाचला आहात – हे फक्त तुमच्या बाबतीतच नाही आहे, ही देवाची देणगी आहे, कार्यामुळे नव्हे कारण की कोणी ही बढाई / फुशारकी मारू शकत नाही , प्रत्येक सूक्ष्म पेशीचा समावेश लाखो प्रोटीन अणूमध्ये असतो.\nजिझस ख्राईस्टच्या मृत्युपासून पुनर्जन्मा तर्फे आणि त्याच्या दयाळूपणामुळे आपल्याला त्याने जगण्याची उमेद देऊन नवा जन्म दिला आहे.\nमरणानंतर जीवन आहे काय\nतारणाची योजना काय आहे\nदेवाचे अस्तित्व आहे का\nयेशु ख्रिस्त कोण आहे\nमरणानंतर जीवन आहे काय\nतारणाची योजना काय आहे\nदेवाचे अस्तित्व आहे का\nयेशु ख्रिस्त कोण आहे\nwww.gotquestions.org/Marathi - बायबल मध्ये प्रश्नांची उत्तरे दिली गेली आहेत", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-article/the-right-way-to-eat-yogurt-117102800008_1.html", "date_download": "2018-04-26T13:26:20Z", "digest": "sha1:UVK732ZPOAP5MWVNLPPMOPG2SSJWIUAK", "length": 8088, "nlines": 111, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "दही खाण्याची योग्य पद्धत | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nदही खाण्याची योग्य पद्धत\nदही हा चांगल्या बॅक्टेरियांचा उत्तम स्त्रोत आहे. हाड आणि दातांच्या आरोग्याच्या दृष्टीने दही लाभदायी मानलं जात. पण दही खाण्याचेही काही नियम आहेत. महत्वाची बाब म्हणजे रात्री दही खाऊ नका, असा सल्ला अनेकजण देतात पण तुम्ही दहीप्रेमी असाल तर दिवसाच्या कोणत्याही वेळी दही कसं खाव याबाबत जाणून घ्या.\n* दही भात कधीही खाता येईल. दहीभातामुळे पोटाला हलकं वाटतं.\n* दिवसा नुसतं दही खाल्लं तरी चालू शकतं. पण रात्री द्यात साखर किंवा मिरपूड घाला, यामुळे पचन चांगल्या प्रकारे होण्यास मदत होईल. पचनसंस्थेला आराम आणि थंडावा मिळेल.\n* दह्याऐवजी ताकाचा पर्याय निवडा.\n* रात्रीच्या वेळी रायता खाता येईल. कांदा, काकडी, टोमॅटो आणि पुदिना घालून मस्त रायता करता येईल.\nताकाची कढी हा सुद्धा चांगला पर्याय आहे.\n* कफ प्रवृती असेल आणि सर्दी होत असेल तर रात्रीच्या वेळी दही आणि इतर पदार्थ टाळणं योग्य ठरतं.\nआपल्या आरोग्यानुसार आहाराची निवड करा.\nकेळीच्या सालीचे फायदे माहित आहे का\nसाखरेमुळे वाढतो कर्करोगाचा ट्यूमर\nमुखमैथुन करणार्‍या पुरुषांना कँसरचा धोका\nधोका : या 5 वस्तूंनंतर दुधाचे सेवन करु नये\nHealth Tips : आपल्या घरी आहे का हे औषधे\nयावर अधिक वाचा :\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nआयआयटी मुंबईची सौरचूल सर्वात अव्वल\nआयआयटी पवईत मुंबईतील तरुण शास्त्रज्ञांनी बनवलेली सूर्यप्रकाशावर चालणारी सौरचूल देशात नंबर ...\nसोने आणि चांदीच्या किंमती सतत वाढ\nगेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती सतत चढताना दिसत आहेत. अक्षय तृतीयानंतर ...\nस्कूल व्हॅनला भीषण अपघात, १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nउत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे रेल्वे गाडी आणि स्कूल व्हॅनला भीषण अपघात झाला असून या ...\nशिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला\nबलात्कार प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला. या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/509435", "date_download": "2018-04-26T13:22:12Z", "digest": "sha1:NRF3YRRQU2NAWBX2CEWWEJODP2CLINNT", "length": 5517, "nlines": 39, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » जम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nजम्मू काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा\nघुसखोरीचा प्रयत्न करणाऱया दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाच्या जवानांनी खात्मा केल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. हे दोघे बांदीपूर जिल्हय़ातील गुरेझ सेक्टरमधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. तथापि जवानांनी त्यांना रोखले आणि त्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला.\nया अधिकाऱयाने सांगितले, सेनादलाने या भागामध्ये मोठय़ा प्रमाणात शोध मोहिम सुरु केली आहे. बुधवारी रात्री उशीरा सेनादलाचे एक पथक नियमित पेट्रोलिंगसाठी गुरेझ सेक्टरमधील धुमुट जंगल परिसरामध्ये गेले होते. या पथकाला तेथे हे दोन घुसखोरी करत असल्याचे दिसले. त्यांनी परत जाण्याचे आवाहन करुनही घुसखोरीचा प्रयत्न न सोडल्याने अखेर जवानांनी त्यांना ठार मारले. तर बुधवारी लष्कर ए तोयबाचा दहशतवादी आयुब लालहेरी यालाही एन्काऊंटरमध्ये मारले होते. तर गुरुवारी आणखी दोघांना यमसदनी पाठवल्याचे या अधिकाऱयांनी सांगितले. अद्यापही या भागात शोधमोहिम सुरुच असल्याचे ते म्हणाले.\nअर्जुन रामपाल, जॅकी श्रॉफ भाजपच्या वाटेवर\nपी. चिदंबरम यांच्या नातेवाईकांच्या घरी छापे\nलालूंच्या शिक्षेवर आज शिक्कामोर्तब\n…तर भारत-पाकचा संयुक्त सैन्याभ्यास\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%87_%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A4%A7%E0%A4%AC%E0%A4%BE", "date_download": "2018-04-26T13:34:14Z", "digest": "sha1:4INTIWUOKPJ4DV6U7INDAT4E6L4FRGLE", "length": 4250, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हेब्बे धबधबा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nअब्बे • अरिसीना गुंडी • इरुपु • उंचाल्ली • एम्मेशिर्ला • कलहट्टी • कुंचीकल • कुडुमारी • कूसाल्ली • केप्पा • गोकाक • गोडचिनामलाकी • चुंचनाकट्टे • चुंची • जोग • बरकना • बेन्नेहोल • मागोड • माणिक्यधारा • मुत्याला माडवू • मेकेदाटू • वारापोहा • शिमसा • शिवसमुद्रम • साथोडी • हेब्बे\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० एप्रिल २०१४ रोजी ००:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/news/see-pics-m-towns-happy-pics-with-their-father", "date_download": "2018-04-26T13:26:31Z", "digest": "sha1:SKJEPKOOIEPS5USIFNAXEMSSZMFG7WAO", "length": 6942, "nlines": 88, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "See Pics: M-Town’s Happy Pics with their Father! | Marathi Dhamaal", "raw_content": "\nमराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांचे त्यांच्या बाबांसोबतचे फोटोस्\nबाबा, तुम्ही नेहमीच आठवणीत राहतील असे काही क्षण दिलेत.जसे की तुमचा वेळ, तुमची काळजी आणि तुमचे प्रेम. आम्ही पाल्य खरंच ऋणी आहोत देवाचे ज्यांनी बाबाच्या रुपातून एक आधारस्तंभ दिला. आज सर्व बाबांना त्यांच्या पाल्यातर्फे हॅप्पी फादर्स डे.\nबाबा आणि पाल्याचे हे नाते जरा काहीसे वेगळेच असते. अनेकजण त्यांच्या त्यांच्या पध्दतीने आपले बाबांच्या प्रती असलेले प्रेम व्यक्त करत असते. तरी देखील फादर्स डेच्या निमित्ताने काहीतरी वेगळं, भन्नाट करायचं अशा कल्पना नक्कीच आपल्या मनात येतात. खरंतर अशा दिवशी आपले मन जरा जास्त क्रिएटिव्ह बनते. प्रत्येक मुलीसाठी तिचा बाबा हा हिरो नंबर एक असतो आणि मुलासाठी मित्राच्या रुपातून मार्गदर्शक असतो.\nआपल्या सारखेच आपल्या मराठी मनोरंजनसृष्टीतील लाडक्या कलाकारांचे बाबा पण कूल आहेत. ऑन स्क्रिन जोड्या आपण नेहमीच पाहतो पण अशा खास दिवसांच्या निमित्ताने कलाकारांचे ख-या आयुष्यातील बाबांना पाहायची संधी आपल्याला मिळते.\nआज फादर्स डे च्या निमित्ताने या लेखातून कलाकारांच्या बाबांना तुम्ही पाहू शकतात आणि अशा कलाकारांना पण पाहू शकतात जे स्वत: एक कूल हिरोसह एक कूल बाबा पण आहेत-\nतुम्हाला हे वाचायला आवडेल \n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\nफर्जंद येतायेत ११ मे ला...\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nअंकुश आणि तेजस्विनीच नवीन रॉमेंटीक गाण...\nआता काय नवीन करतोय स्वप्नील जोशी...\n‘माझा एल्गार’ येणार १० नोव्हेंबरला...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\n आर्ची रवि जाधवच्या ‘बॅन्जो’ गँग मध्ये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://sadha-sopa.com/taxonomy/term/15?page=2", "date_download": "2018-04-26T13:38:25Z", "digest": "sha1:YYEMMXBBCKCGQHWGQPZ6B4EENPWDDI2Z", "length": 12447, "nlines": 173, "source_domain": "sadha-sopa.com", "title": "वैयक्‍तिक | साधं... सोपं...", "raw_content": "\nसाधं सोपं आयुष्य... साधं सोपं जगण्यासाठी...\nमाझ्यापाशी एक जादूचा फुगा आहे\nफुगवायला सोपा, फोडायला अवघड\nपण आठवतं तेंव्हापासून आहेच माझ्या सोबत\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nजादूचा फुगा विषयीपुढे वाचा\nप्रेम करत जगायचं... जगण्यावर\nमी पुढच्या तासाभरात मरण्याची शक्यता किती आहे\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nप्रेम करत जगायचं... जगण्यावर विषयीपुढे वाचा\nतिनं विचारलं, ‘हे जीवन काय आहे रे\nतिनं विचारलं, ‘हे जीवन काय आहे रे\nआणि जगणं म्हणजे काय\nफार पाल्हाळ लावू नकोस,\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nतिनं विचारलं, ‘हे जीवन काय आहे रे\nसुख, संपत्ती, सेक्स, संतती, संसार\nअशा ‘स’ च्या बाराखडीत अडकलेलं आयुष्य\nआनंद, एेश्वर्य, आरोग्य, आधार, आदान-प्रदान\nअशा ‘अ’ च्या बाराखडीत आणुन जगू शकणं\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nहल्ली आम्ही साठवून ठेवतो\nहल्ली आम्ही साठवून ठेवतो\nपुन्हा कधीतरी निवांत अनुभवण्यासाठी....\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nहल्ली आम्ही साठवून ठेवतो विषयीपुढे वाचा\nमाझं दुःख आता शहाणं झालं\nपापण्यांमधून झरू देण बंद केल्या नंतर\nअलगद माझ्या ओठांवर उतरणारं गाणं झालं\nमाझं दुःख आता शहाणं झालं\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nमाझं दुःख आता शहाणं झालं\nदु:ख माझे सांगू किती\nदु:ख माझे सांगू किती\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nदु:ख माझे सांगू किती विषयीपुढे वाचा\nधडाम धुडुम धुम धुम\nधडाम धुडुम धुम धुम\nधडाम धुडुम धमु धुम\nपाउस आला सर सर सर\nवेचुया गारा भर भर भर\nपाण्यात नाचु गर गर गर\nपाणी उडे छम छम...\nधडाम धुडुम धुम धुम\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nधडाम धुडुम धुम धुम विषयीपुढे वाचा\nपाऊस फिरकला नाही, नुसतेच ढगाळून गेले\nदाटून आले तेंव्हा मी\nअन जरा थरकता वीज,\nमज किती वाटले तरिही,\nमी किती थांबलो तरीही\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nपाऊस फिरकला नाही, नुसतेच ढगाळून गेले विषयीपुढे वाचा\nअसे जहालसे जहर तुझी नजर\nमनात निर्मिते कहर तुझी नजर\nकितीक टाळलेस शब्द तू तरी\nहळूच देतसे खबर तुझी नजर\nSelect rating10 पैकी 1 गुण द्या10 पैकी 2 गुण द्या10 पैकी 3 गुण द्या10 पैकी 4 गुण द्या10 पैकी 5 गुण द्या10 पैकी 6 गुण द्या10 पैकी 7 गुण द्या10 पैकी 8 गुण द्या10 पैकी 9 गुण द्या10 पैकी 10 गुण द्या\nतुझी नजर... विषयीपुढे वाचा\nतुमचा ईमेल पत्ता द्या\nनवे लेखन प्रकाशित झाले की गूगल फीडबर्नर च्या कृपेने आपोआप आपल्या ईमेलवर येईल\nखरं तर माझ्याविषयी काहीही माहिती जाणून घ्यायची इच्छा तुम्हाला व्हावी असं या माहितीत काहीही नाही तरीही आपण इथे, या पानावर, आलाच आहात तर आपल्याला पिडण्याचं थोडं स्वातंत्र्य मी घेतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/503893", "date_download": "2018-04-26T13:13:38Z", "digest": "sha1:E62YG3J2TBDQH3S6STU3GIIQT2WPYP3N", "length": 12359, "nlines": 49, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "मोदींचा काळा पैसा कुठे आहे ? - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मोदींचा काळा पैसा कुठे आहे \nमोदींचा काळा पैसा कुठे आहे \nलोकसभा निवडणुकीत भारतातील काळापैसा बाहेर काढणार असल्याची हमी देणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्यापी त्या काळय़ा पैशावर बोलती बंद केली असून कुठे आहे तो काळा पैसा असा सवाल काँग्रेस पक्षाचे बेळगाव विभागाचे प्रभारी माणिक ठाकुर यांनी उपस्थित केला. अपयशी ठरलेल्या केंद्रातील भाजपला आगामी निवडणुकीत त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना केले.\nबुधवारी येथील नेसरी डिलक्सच्या सभागृहात आयोजित केलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. अमरनाथ यात्रेत दहशतवाद्यांनी 7 भाविकांना ठार मारले. यात्रेवरील हल्ल्याची घटना देशाच्या इतिहासात पहिलीच आहे. यावरून देशाचे संरक्षण खाते किती दुबळे आहे हे स्पष्ट होते. भाजपने कर्नाटकात जो मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा स्पष्ट केला आहे. ते येडियुराप्पा भ्रष्टाचारी असून त्यांनी कारावास भोगला आहे. ते राज्याला काय चांगले भविष्य देणार अशी खंतही ठाकुर यांनी व्यक्त केली.\nआगामी विधानसभा आपण सहज जिंकणार\nराज्यात सिद्धरामय्या सरकार अन्नभाग्य योजना राबवित आहे. या शिवाय शेतकऱयांचे 50 हजारापर्यंतचे कर्ज माफ करून नवा इतिहास रचला आहे. तेव्हा हुक्केरी मतदारसंघातील 201 बुथमध्ये काँग्रेस उमेदवाराला आघाडी दिली तर आगामी विधानसभा आपण सहजपणे जिंकू यासाठी आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन यावेळी ठाकुर यांनी केले.\nउमेश कत्तींना काँग्रेसपासून लांब ठेवणार\nउमेश कत्ती काँग्रेस पक्षात येण्यास उत्सूक असून त्यांचा प्रवेश कोणत्याही परिस्थितीत नाकारला जावा असा ठराव आवाजी मताने या बैठकीत करण्यात आला. या ठरावाच्या प्रती पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहूल गांधी, कर्नाटक राज्य प्रदेशाध्यक्ष डॉ. परमेश्वर, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, बेळगाव विभागाचे काँग्रेस प्रभारी माणिक ठाकुर यांना देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी स्पष्ट करण्यात आली.\nसन 2013 मध्ये राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने 165 आश्वासने जाहीरनाम्यातून दिली होती. गत चार वर्षांत सत्तेवर आलेल्या काँग्रेस प्रणित सिद्धरामय्या सरकारने 120 आश्वासनांची पूर्तता करण्यात यशस्वी झाले आहे. या शिवाय राज्यात पाणीपुरवठा योजनेवर अधिकचा भर देऊन शेतकऱयांचे बारामाही शेती फुलविण्याचे काम केले आहे. तेव्हा कार्यकर्त्यांनी काँग्रेसशी संघटीत राहून आगामी विधानसभेत आपल्या पक्षाच्या उमेदवाराला विजयी करावे, असे आवाहन राज्याचे काँग्रेस कार्याध्यक्ष एस. आर. पाटील यांनी केले.\nकाँग्रेस पक्षाला मोठा इतिहास आहे, त्यागातून या पक्षाने देशाला चांगले प्रशासन देण्याचे काम केले आहे. ब्रिटिशांना हाकलून लावणारा एकमेव पक्ष काँग्रेस असून आज, संगणक, मोबाईल, आधुनिक तंत्रज्ञानाचा विकास पाहातोय ते काँग्रेसमुळेच हे विसरून चालणार नाही. सोशल मिडियाच्या आधारावर फुकटच्या प्रसिद्धीत झुलणाऱया भाजपला कोणत्या त्यागाचा इतिहास आहे दाखवावे, असा सवाल लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उपस्थित केला. त्या म्हणाल्या, कृषी, उद्योग व बँकेचे राष्ट्रीयीकरण करून समाजातील सर्व घटकांना सन्मानाने जगण्याचे बळ काँग्रेसने दिले आहे. तेव्हा काँग्रेसच्या इतिहासाचे महत्त्व मतदारांना पटवून देत काँग्रेसचा प्रचार करा, असे आवाहन यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी कार्यकर्त्यांना केले.\nयावेळी विधानपरिषद सदस्य वीराण्णा मत्तिकट्टी, राज्य काँग्रेसचे उपाध्यक्ष वीरकुमार पाटील यांचीही भाषणे झाली. प्रारंभी हुक्केरी विभागाचे काँग्रेस अध्यक्ष अशोक अंकलगी यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर दिल्लीचे बेळगाव विभागाचे प्रभारी माणिक ठाकुर, कर्नाटकाचे राज्य काँग्रेस कार्याध्यक्ष एस. आर. पाटील, ए. बी. पाटील, राज्य काँग्रेस उपाध्यक्ष वीरकुमार पाटील, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलकट्टी, आमदार वीराण्णा मत्तिकट्टी, राज्य महिला संघटनेच्या अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर, केसीपी सदस्य जयप्रकाश नलवडे, गंगाधर मुडसी व ऍड. एस. आर. करोशी यांच्यासह संकेश्वर, हुक्केरीसह ग्रामीण भागातून हजारो कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.\nमोर्चाला विविध संघटनांचा पाठिंबा\nवज्रनाद ढोल ताशा पथक ठरला महाविजेता\nआचारसंहितेपूर्वी राजकीय फलक हटवा\nविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन राज्यांच्या अधिकाऱयांची बैठक\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/538741", "date_download": "2018-04-26T13:13:52Z", "digest": "sha1:F264WOQ7RN7NYGMDJJ4ROY7I4XPRFUAP", "length": 11520, "nlines": 46, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "शोध मोहिमेला गती, तरीही ऑपरेटरचा शोध लागेना - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » गोवा » शोध मोहिमेला गती, तरीही ऑपरेटरचा शोध लागेना\nशोध मोहिमेला गती, तरीही ऑपरेटरचा शोध लागेना\nकोडली-दाभाळ येथील सेसा वेदांत खाणीवरील दुर्घटनेला तीन दिवस उलटले तरी अद्याप बेपत्ता मशिन ऑपरेटर मनोज नाईक (42, रा. खांडेपार) व रिपर मनिशनचा शोध घेणे शक्य झालेले नाही. पहिले दोन दिवस एकाच यंत्राद्वारे मातीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरु होते. मात्र काल सोमवारपासून शोध मोहिमेला गती देण्यात आली असून एकापेक्षा जाप्त यंत्राचा वापर केला जात आहे.\nशनिवारी सायं. 5.30 वा. सुमारास रिजेक्टेड मालाचा ढिगारा खचल्याने रिपर मनिशसह ऑपरेटर मनोज नाईक हा उत्खनन पिठामध्ये गाढला गेला होता. ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्या उत्खनन पिठाची खोली साधारण 40 मिटर एवढी असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे एवढय़ा खोलवर जोऊन शोध घेणे तेवढेच जिकिरीचे व कठिण बनले आहे. शोध मोहिमेदरम्यान रविवारच्या दिवशी मातीच्या ढिगाऱयाखाली एक जीपगाडी सापडली होती. घटनेच्यावेळी साईटवर थांबून मशिन ऑपरेटर मनोज याला मार्गदर्शन करणाऱया एका कंपनी अधिकाऱयाची ती जीपगाडी आहे. प्रसंगावधान राखून त्याने बाजूला धाव घेतल्याने हा अधिकारी सुदैवाने बचावला होता.\nदबाव वाढल्याने शोध मोहिमेला गती\nमनोजचे नातेवाईक व सरकारी अधिकाऱयांकडून शोध मोहिमेला गती देण्यासाठी कंपनीवर दबाव वाढू लागला आहे. मनोजचे मित्र व नातेवाईक गेले दोन दिवस घटनास्थळावरच ठाण मांडून आहेत. मात्र शोध पथक व सरकारी यंत्रणा सोडल्यास कुणालाच आंतमध्ये सोडले जात नाही. वाढत्या दबावामुळे कंपनीने सोमवारपासून एकाहून अधिक यंत्रे शोधमोहिमेत गुंतविली आहेत. शिवाय ज्याठिकाणी मशिनसह मनोज बेपत्ता झाला होता, तोच केंद्रबिंदू धरुन शोध पथक पुढे सरकत आहे. एवढय़ा प्रयत्नानंतरही सायंकाळी उशिरापर्यंत विशेष प्रगती दिसत नव्हती. शोधमोहिम रात्री 12 वा. पर्यंत कार्यान्वित ठेवण्याचे आदेश उपजिल्हाधिकाऱयांनी दिल्याची माहिती मिळाली आहे.\nदरम्यान कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सोमवारी घटनास्थळी भेट देऊन कंपनी अधिकारी व सरकारी अधिकाऱयांशी चर्चा केली. प्रसार माध्यमांना आंतमध्ये जाण्यास बंदी घातल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या मनोज नाईक याच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.\nधोक्याची कल्पना असतानाही जोखिम\nज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली तेथील जमिन खचत असल्याची कल्पना शनिवारच्या दिवशी पहिल्या पाळीवरील काही कामगारांनी कंपनीच्या पर्यवेक्षकाला दिली होती. काही ठिकाणी जमिनीला पडलेल्या भेगा लक्षात घेऊन कामगारांनी त्याठिकाणी काम न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पर्यवेक्षकाने त्याकडे दुर्लक्ष करीत दुसऱया पाळीवरील कामगारांना याठिकाणी कामात गुंतविल्याचा आरोप मनोज याच्या नातेवाईकांनी केला आहे. तेथील परिस्थिती लक्षात घेऊन व संभाव्य धोका ओळखून त्याठिकाणी काम करण्याचा धोका पत्करला नसता तर कदाचित मनोज हा या दुर्घटनेपासून वाचला असता, असे त्याच्या नातेवाईकांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. या हलगर्जीपणाबद्दल कंपनीचे अधिकारी व त्या पर्यवेक्षकाची चौकशी करण्याची मागणीही नातेवाईकांनी केली आहे.\nजडण घडण खाण क्षेत्रातच\nमनोज नाईक याचे वडिल कष्टी काले येथील चौगुले खाण कंपनीत कामाला होते. त्यामुळे मनोज व त्याच्या इतर तीन भावडांचा जन्म व शिक्षण काले भागातच झाले. नाल्लकोंड-खांडेपार येथे त्यांचे मूळ घर असल्याने अधूमधून ते घरी यायचे. वडिल कामावरुन निवृत्त झाल्यानंतर त्यांचे कुटुंब खांडेपार येथे कायमचे स्थायिक झाले. त्याच्या आईचा तीन वर्षांपूर्वी मृत्यू झाला तर वडिल सध्या आजारी आहेत. मनोज हा गेल्या काही वर्षांपासून सेसा वेदांत कंपनीत कामाला लागला होता. त्याच्यापश्चात पत्नी,दोन मुलगे, भाऊ व दोन विवाहित बहिणी आहेत.\nसांखळीत नारद जयंतीनिमित्त दिंडी\nफुटपाथवर व्यवसाय करणाऱयाकडे मनपाचे दुर्लक्ष\nप्रक्रिया पूर्ण झालेल्या उमेदवारांना सेवेत घेणार\nफोंडय़ात पोलिस बंदोबस्तात ‘पद्मावत’ चे प्रदर्शन\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2016_03_15_archive.html", "date_download": "2018-04-26T13:36:39Z", "digest": "sha1:YVCWN7IQVINHH4CU7B5Y4TT22KBSL6T5", "length": 235598, "nlines": 3406, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.com", "title": "Dainik Sanatan Prabhat: 03/15/16", "raw_content": "\nम्हैसुरू (कर्नाटक) येथे भाजपच्या कार्यकर्त्याची हत्या \nदादरी, रोहित वेमुला आदी प्रकरणी असहिष्णुतेच्या नावावरून ऊर बडवून घेणारे ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी कर्नाटक, केरळ आदी राज्यांमध्ये हिंदुत्ववाद्यांच्या होत असलेल्या हत्यांविषयी तोंड का उघडत नाहीत कि हिंदुत्ववाद्यांच्या हत्या या त्यांच्या धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येत बसत नाहीत \nक्यातमारनहळ्ळी येथे हिंदूंच्या हत्यांचे सत्र चालूच \nआरोपींना अटक करण्यात पोलिसांना अपयश \nम्हैसुरू - येथील भाजपचे कार्यकर्ते राजू (वय ३० वर्षे) यांची अज्ञातांनी हत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर म्हैसुरू शहरात तणाव निर्माण झाला आहे. या प्रकरणी आक्रमणकर्त्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. राजू हे श्रीराम सेना या हिंदुत्ववादी संघटनेचेही कार्यकर्ते होते. क्यातमारनहळ्ळी येथील रहिवासी असलेले राजू हे येथील एका चहाच्या दुकानाजवळ उभे होते. त्या वेळी ३ जण दुचाकीवरून तेथे आले आणि त्यांनी राजू यांच्यावर आक्रमण करून ते पळून गेले. यात राजू गंभीररित्या घायाळ होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. या संदर्भात कर्नाटक राज्यातील दैनिक विजयवाणीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, क्यातमारनहळ्ळी भागात २ दशकांपूर्वी गणपति मंदिर बांधण्यात आले होते. तथापि मंदिरात श्रीगणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊ शकली नव्हती. या सूत्रावरून दंगलही झाली होती.\nपंडित नथुराम गोडसे यांनी गांधीहत्या करण्यामागे न्यायालयात सांगितलेल्या १५० प्रमुख कारणांपैकी एक कारण \nवर्ष १९१९ मध्ये अमृतसरच्या जालीयनवाला बाग हत्याकांडामध्ये झालेल्या नरसंहाराविषयी जनरल डायर यांना उत्तरदायी ठरवून त्यांच्यावर खटला चालवण्यात यावा, अशी मागणी संतप्त जनतेकडून करण्यात आली होती. त्या वेळी मोहनदास गांधी यांनी या मागणीला समर्थन देण्यास नकार दिला.\nहा इतिहास ज्ञात नसलेले काँग्रेसवाले राष्ट्रद्रोही नव्हेत का \nभारतमाता की जय कधीच म्हणणार नाही - खासदार असदुद्दीन ओवैसी यांचे देशद्रोही विधान\nहा भारतद्वेष नव्हे का यावरून ओवैसी यांना भारताविषयी किती प्रेम आहे, हे स्पष्ट होते.\nउद्या भारत-पाक युद्ध झालेच, तर असे खासदार कुणाच्या बाजूने असतील, हे उघड आहे \nलातूर - मी भारतात रहात असलो, तरी भारतमाता की जय कधीच म्हणणार नाही, असे देशद्रोही विधान एम्.आय.एम्. या धर्मांध पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी येथील एका भाषणात केले. ते पुढे म्हणाले, माझ्या गळ्यावर कुणी चाकू जरी लावला, तरी मी भारतमाता की जय कदापि म्हणणार नाही. पुणे जर्मन बेकरीतील प्रमुख आरोपी हिमायत बेग, इशरतजहाँ हे निर्दोष असून त्यांच्या कुटुंबियांसमवेत आम्ही उभे रहाणार आहोत.\nछगन भुजबळ यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी\nमुंबई - नवी देहलीतील महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळ्याच्या प्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ हे अंमलबजावणी संचालनालयासमोर (ईडीसमोर) चौकशीसाठी उपस्थित झाले. देेहलीत महाराष्ट्र सदन बांधकामात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा ठपका भुजबळ यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मनी लाँडरिंग आणि परकीय चलन विनिमय व्यवस्थापन कायद्याच्या अतंर्गत भुजबळ यांची चौकशी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. मुंबईतील कलिना विद्यापीठ भूखंड घोटाळा, अंधेरी आर्टीओ, मुंबई-नाशिक टोल रोड, नवी मुंबईतील हेक्स वर्ल्ड हाऊसिंग प्रकल्प आदी ९ विविध प्रकल्पांत स्वत:च्या जवळच्या नातेवाइकांना कंत्राट देऊन ८७० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे या चौकशीनंतर छगन भुजबळ यांना अटक होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\nविद्यापिठांमध्ये महिषासुर जयंती साजरी करून धर्महानी करणार्‍यांना रोखा - पू. शंकरदादा गुंजेकर\nआज हिंदु धर्म संकटात आहे. जो कोण उठतो, तो हिंदु धर्म आणि भारतमाता यांच्यावर टीका करतो. आपण सर्व जण महिषासुरमर्दिनी आई जगदंबेची भक्ती करणारेे आहोत; पण याच देशातील काही विद्यापिठांमध्ये महिषासुर जयंती साजरी केली जात आहे. देवतांच्या या देशात असुरांची उपासना होणे, हे गंभीर आहे. आई जगदंबा महिषासुराचे समर्थन करणार्‍यांना शिक्षा करीलच; पण आपणही सर्वांनी मिळून या धर्महानीला वैध मार्गाने विरोध करायला हवा, असे मार्गदर्शन सनातनचे पू. शंकरदादा गुंजेकर यांनी केले.\nअखंड हिंदु राष्ट्राचे ध्येय ठेवून तरुणांनी हिंदुत्वाचे कार्य केल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना दूर नाही - श्री. टी. राजासिंह, आमदार, भाजप, भाग्यनगर\nबेळगाव येथील हिंदु धर्मजागृती सभेला १० सहस्रांहून\nअधिक हिंदु धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद \nआमदार श्री. टी. राजासिंह\nबेळगाव - आज गोहत्या, लव्ह जिहाद यांसारख्या समस्यांनी भयावह स्वरूप प्राप्त केले आहे. बेळगावमध्ये मोठ्या प्रमाणात गोहत्या केली जाते. अशा वेळी हिंदूंनी जात-पात, पक्ष, संप्रदाय, सीमावाद अशा संकुचित गोष्टीमध्ये अडकण्यापेक्षा अखंड हिंदु राष्ट्राचे ध्येय ठेवून कार्य केल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना दूर नाही, असे जाज्वल्य प्रतिपादन भाग्यनगर (हैद्राबाद) येथील श्रीराम युवा सेनेचे संस्थापक अध्यक्ष आणि भाजपचे आमदार श्री. टी. राजासिंह यांनी केले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या उद्देशाने रविवार, १३ मार्च या दिवशी येथील आदर्श विद्यामंदिर महाविद्यालयाच्या पटांगणात झालेल्या जाहीर हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या सभेत सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक आणि हिंदु जनजागृती समितीचे संघटक श्री. मनोज खाडये यांनीही मार्गदर्शन केले.\nश्रीराम सेना, हिंदु एकता आंदोलन, हिंदु राष्ट्र सेना यांसह विविध हिंदुत्ववादी संघटना आणि मंडळे यांचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी अन् धर्माभिमानी, तसेच शिवसेना आणि भाजप या हिंदुत्ववादी पक्षांचे कार्यकर्ते अशा १० सहस्रांपेक्षा अधिक हिंदूंनी सभेला उपस्थित राहून राष्ट्र आणि धर्म यांप्रतीचे कर्तव्य बजावले.\nकाँग्रेस आघाडी शासनाने ७० सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा केल्यामुळे राज्याची अवस्था बिकट - मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर प्रहार\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या जखमांवर मीठ चोळत विधानसभेत गोंधळ घालण्याची परंपरा कायम \nदोन वेळा विधानसभेचे, तर तीन वेळा विधान परिषदेचे कामकाज स्थगित \nमुंबई, १४ मार्च (विशेष प्रतिनिधी) - युती शासनाने शेतकर्‍यांवर १८ सहस्र कोटी रुपये कुठे खर्च केले असा प्रश्‍न १४ मार्च या दिवशी विरोधकांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांना विधानसभेत विचारला. त्यानंतर या सूत्रावरून मुख्यमंत्र्यांसह सत्ताधारी आमदारांनी विरोधकांना धारेवर धरून आघाडी शासनाच्या काळातील ७० सहस्र कोटी रुपयांच्या घोटाळ्यामुळेच राज्याची अशी दयनीय अवस्था झाली आहे, असे सुनावले. सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. मुख्यमंत्री बोलत असतांना विरोधकांनी घोषणा देऊन गोंधळ घातल्याने विधानसभेचे अध्यक्ष श्री. हरिभाऊ बागडे यांनी विधानसभेचे कामकाज प्रथम १० मिनिटे आणि नंतर तसाच गोंधळ असल्याने १५ मिनिटांसाठी स्थगित केले.\nश्री मल्लिकार्जुन मंदिर चोरीप्रकरणी दुसरा संशयित आरोपी पोलिसांच्या कह्यात\nमंदिरासारख्या पवित्र ठिकाणी चोरी करणार्‍या नतद्रष्टांना पोलिसांनी कठोर शासन करावे \nचार जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय\nकाणकोण (गोवा) - येथील प्रसिद्ध श्री मल्लिकार्जुन देवस्थानची फंडपेटी चोरीच्या प्रकरणी सोलापूर (महाराष्ट्र) येथील रमेश पचांगी (वय २७ वर्षे) या दुसर्‍या संशयिताला कह्यात घेण्यास काणकोण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी प्रमुख आरोपी नूर महंमद शेख या संशयिताला कोकण रेल्वेचे पोलीस निरीक्षक संतोष देसाई यांच्या सतर्कतेमुळे कह्यात घेण्यास यश आले होते.\nपोलिसांनी संशयित पचांगी याला काणकोण येथील कनिष्ठ न्यायालयात सादर करून पाच दिवसांचा रिमांड मागून घेतला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चोरीप्रकरणी अजून चार व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता असून लवकरच या प्रकरणाचा छडा लागणार आहे. श्री मल्लिकार्जुन देवस्थानात ९ फेब्रुवारी या दिवशी ही चोरी झाली होती; मात्र सुदैवाने संशयितांना फंडपेटी फोडल्यानंतर मंदिरातील रक्कम घेऊन जाण्यास यश आले नव्हते. १९६८ या वर्षीही अशीच घटना या ठिकाणी घडली होती; मात्र त्या वेळीही संशयित व्यक्ती मंदिरातील रक्कम घेऊन जाऊ शकले नाहीत, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.\n(म्हणे) माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला \nहिंदुद्वेषी गुलाम नबी आझाद यांची कोलांटी उडी\nसंघाची इसिसशी तुलना केल्याचे प्रकरण\nनवी देहली - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना इसिस (आय.एस्.आय.एस्) या जिहादी आतंकवादी संघटनेशी करणारे काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी राज्यसभेत कोलांटी उडी घेत माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असे सांगितले.\nजमियत-उलेमा-ए-हिंद या मुस्लिम संघटनेने आयोजित केलेल्या मेळाव्यात बोलतांना आझाद यांनी संघाप्रमाणेच इसिस आणि अन्य आतंकवादी संघटनांना विरोध करा, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यसभेत तीव्र पडसाद उमटले. संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी राज्यसभेत हे सूत्र उपस्थित केले. आझाद यांच्या वक्तव्यामुळे देशात अस्वस्थता आहे. त्यांनी या सूत्रावर क्षमा मागावी, अशी मागणी नक्वी यांनी केली. सत्ताधार्‍यांच्या आक्षेपाला उत्तर देतांना आझाद म्हणाले, मी तसे काहीही म्हणालो नव्हतो.\nहिंदूंच्या श्रद्धांवर आघात करणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याला तीव्र विरोध करणार \nहुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे राज्यस्तरीय तृतीय हिंदु अधिवेशनाची समाप्ती\nहुब्बळ्ळी (कर्नाटक) - येथे चालू असलेल्या या दोन दिवसीय राज्यस्तरीय हिंदू अधिवेशनाची सांगता झाली. अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी अंधश्रद्धा कायद्याला विरोध करण्यासाठी कटिबद्ध होण्याचा संकल्प करण्यात आला. या अधिवेशनात हिंदूंच्या समस्यांविषयी आणि लढ्याची पुढील दिशा ठरवण्याविषयी चर्चा करण्यात आली.\nदुसर्‍या दिवशीच्या पहिल्या सत्रात व्यासपिठावर वन्दे मातरम् संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रीतेश, हिंदु विधीज्ञ परिषदेचे संस्थापक सदस्य अधिवक्ता श्री. अमृतेश, हिंदु विधीज्ञ परिषदेचे राज्य समन्वयक अधिवक्ता श्री. चेतन मणेरीकर, हिंदु जनजागृती समितीचे बेंगळुरू समन्वयक श्री. मोहन गौडा आदी मान्यवर उपस्थित होते.\nअंधश्रद्धा कायद्याचा विरोध करण्यासाठी मठ, देवस्थानांनी\n - अधिवक्ता श्री. अमृतेश\nकायद्याचा रबरबँडप्रमाणे हवा तसा उपयोग करता येतो. या कायद्यामुळे देवस्थान, मठ येथील पद्धतींवर आघात होऊन उद्या पाद्यपूजेलाही विरोध होऊ शकतो. म्हणून सर्वांनी याचा विरोध करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे.\nइशरत जहाँ प्रकरणी जितेंद्र आव्हाडांवरही शासनाने कारवाई करावी - श्री. मिलिंद कदम, धर्माभिमानी\nजोगेश्‍वरी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन\nमुंबई - तत्कालीन काँग्रेसच्या काळात इशरत जहाँप्रकरणी पी. चिदंबरम् यांनी खोटे प्रतिज्ञापत्र प्रविष्ट केले. पोलीस अधिकार्‍यांवर चुकीचे गुन्हेही प्रविष्ट करण्यात आले, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाडांसारख्या नेत्यांनी आतंकवादी इशरत जहाँचे उघड समर्थन केले. इशरत जहाँ प्रकरणी पी. चिदंबरम् यांच्यासहित जितेंद्र आव्हाडांवरही शासनाने कारवाई करावी, असे प्रतिपादन धर्माभिमानी श्री. मिलिंद कदम यांनी केले. जोगेश्‍वरी (पू.) रेल्वे स्थानकाजवळील कॅफे गार्डन् समोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.\nमराठीला राजभाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रसंगी गोवा बंदचे आंदोलन छेडणार - गो.रा. ढवळीकर\nम्हापसा (गोवा) - मराठी राजभाषेसंदर्भात झोपेचे सोंग घेतलेल्या राज्यशासनाला जागे करण्यासाठी यापुढे धडक कृती कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. याअंतर्गत ठिकठिकाणी जाहीर सभांचे आयोजन, रस्ता बंद आंदोलन आणि प्रसंगी गोवा बंद आंदोलनही छेडले जाणार असल्याची चेतावणी मराठी राजभाषा प्रस्थापन समितीचे अध्यक्ष गो.रा. ढवळीकर यांनी दिली आहे. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाला मराठी राजभाषेच्या वचनाची आठवून करून देण्यासाठी हा धडक कृती कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे ढवळीकर यांनी पुढे सांगितले.\nकॅसिनो हटवून गोव्यातील संस्कृतीचे रक्षण करा \nराष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्या अंतर्गत म्हापसा (गोवा) येथे निदर्शनांद्वारे\nसमस्त हिंदुत्ववादी संघटनेची मागणी \nम्हापसा (गोवा) युवकांना जुगारी बनवणारे कॅसिनो हटवून गोव्यातील संस्कृतीचे रक्षण करा, आतंकवादी इशरतजहाँ प्रकरणात न्यायालयीन प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देण्यासाठी भाग पाडणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांची चौकशी करून सर्व उत्तरदायींना कठोर शासन करा आणि निर्दोष पोलीस अधिकार्‍यांची आरोपांतून मुक्तता करा, या प्रमुख मागण्यांसाठी म्हापसा पालिका बाजार (सार्वजनिक गणपति पूजनाच्या ठिकाणी) म्हापसा येथे १२ मार्च या दिवशी सायंकाळी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाअंतर्गत निदर्शने करण्यात आली. देशव्यापी राष्ट्रीय हिंदू आंदोलनाचाच हा एक भाग होता.\nछत्तीसगड पोलिसांनी एके-४७ रायफलीतून अस्वलावर झाडल्या जवळजवळ १०० हून अधिक गोळ्या \nपोलिसांना अस्वलाविषयी वाटणारी चीड आतंकवाद्यांविषयी का वाटत नाही \n१०० पैकी १६ गोळ्या लागल्याने अस्वलाचा मृत्यू\nअस्वलाने ३ जणांना ठार केल्यानंतर कारवाई\nरायपूर - येथील पोलिसांनी एके-४७ रायफलीतून अस्वलावर जवळजवळ १०० हून अधिक गोळ्या झाडल्या. २ दिवसांपूर्वी या अस्वलाने नवागावचे डेप्युटी रेंजर, तसेच त्यांचे अन्य दोन सहकारी, अशा एकूण तिघांवर वेगवेगळ्या ठिकाणी आक्रमण करून त्यांना ठार मारले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, पिसाळलेल्या अस्वलावर नियंत्रण मिळवण्यासाठी वन संरक्षक विभागाने पोलिसांचे साहाय्य घेतले. घटनास्थळी एके-४७ घेऊन १० हून अधिक पोलीस पोहोचले होते. पोलिसांनी अस्वलावर एकाच वेळी १०० हून अधिक गोळ्या झाडल्या. याविषयीची चित्रफीतही समोर आली आहे. यावर आक्षेप घेत रायपूर येथील समाजसेवक कुणाल शुक्ल म्हणाले, एका मुक्या प्राण्याला अशा पद्धतीने ठार मारणे चुकीचे आहे. अन्य मार्गाने अस्वलाला नियंत्रणात आणता आले असते. त्याच्यावर गोळ्या घालण्याची काय आवश्यकता होती या प्रकरणी पोलीस आणि वन संरक्षक यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करावा.\nमुसळधार पावसामुळे वैष्णोदेवी मंदिराकडे जाणारा रस्ता खचला\nकटरा - मुसळधार पावसाने जम्मू-काश्मीरमधील वैष्णोदेवी मंदिराकडे जाणारा रस्ता पूर्णपणे खचला आहे. यामुळे काही कालावधीसाठी यात्रेकरूंना थांबवण्यात आले आहे. १२ मार्चलाही असाच पाऊस पडल्याने यात्रेकरूंना थांबबवण्यात आले होते; मात्र नंतर अतीमहत्त्वाच्या लोकांसाठी असणारा दरवाजा उघडून सर्व भक्तांना मार्ग खुला करून देण्यात आला होता.\nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी, हिंदी आणि मराठी संकेतस्थळाला भेट द्या \nबांगलादेश राष्ट्राचा धर्म म्हणून इस्लामला तिलांजली देणार काय \nढाका - बांगलादेशला वर्ष १९७१ च्या युद्धानंतर स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा अध्यक्षपदावर आलेले मुजीबुर रहमान यांनी बांगलादेशला देशाच्या घटनेत धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून मान्यता दिली. कालांतराने बांगलादेशमध्ये अनेक पालट होऊन वर्ष १९८८ मध्ये इस्लामी विचारसरणीचे शासन आले. या शासनाने संसदेत ठराव पारित करून घटनेत पालट केला आणि इस्लामला राष्ट्राचा धर्म म्हणून घोषित केले. त्यानंतर बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक त्यातही हिंदूंंवर होणार्‍या अत्याचारात प्रचंड वाढ झाली. तेव्हा देशाचा धर्म म्हणून इस्लामला मान्यता देणारी घटनादुरुस्ती रहित करावी, यासाठी बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली. त्यावर केंद्रशासनाने स्वीकार केल्यास या याचिकेवर सुनावणी करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने मान्य केले; मात्र जर सर्वोच्च न्यायालयानेही घटनादुरुस्ती कायदाबाह्य ठरवली, तर त्याचे दूरगामी परिणाम काय होतील यावर अनेक वृत्तपत्रात लेख प्रकाशित झाले. त्यातील हिंदुस्तान टाइम्स या वृत्तपत्रात खालील शक्यता वर्तवण्यात आल्या.\nभ्रष्टाचार ७-८ वर्षांनी उघडकीस आणणारे आणि भ्रष्टाचार होत आहे, हे ज्ञात असतांनाही काही वर्षे तपास न करणारे प्रशासन \nदेशातील रिलायन्स कम्युनिकेशन्स, टाटा, एअरटेल, व्होडाफोन, आयडिया आणि एअरसेल या ६ प्रमुख दूरसंचार आस्थापनांनी त्यांचे उत्पन्न ४६ सहस्र कोटी रुपयांनी अल्प करून दाखवले आहे, तसेच शासनाचा १२ सहस्र ४०० कोटी रुपयांचा हिस्सा नाकारून घोटाळा केल्याचा दावा महालेखापरीक्षकांच्या अहवालात करण्यात आला आहे. वर्ष २००६-०७ आणि २००९-१०च्या उत्पन्नात हा घोटाळा केला असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. २००९ मध्ये दूरसंचार आस्थापनांचा जमाखर्च तपासण्यास बंदी घालण्यात आली होती. २०१४ मध्ये जमाखर्च पडताळण्यास अनुमती देण्यात आली.\nदारू निर्मितीचा परवाना असलेल्यांकडून लाच घेऊन ही शिक्षा करणार, असे नाही ना \nबिहार राज्यात १ एप्रिलपासून देशी दारूवर पूर्णपणे बंदी असणार आहे. या संदर्भात अवैध दारू बनवणार्‍यांना फाशीची शिक्षा करणारे विधेयक राज्यशासनाकडून बनवण्यात येत आहे.\nराष्ट्रदोही कन्हैया कुमार हा नरेंद्र मोदी यांच्या विरोधात प्रभावी वक्ता मिळाला - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांची मुक्ताफळे\nआमदार जयंत पाटील यांची मॉर्निगवॉकवरून सनातनवर टीका \nमुंबई - शनिशिंगणापूर येथील शनि मंदिराच्या चौथार्‍यावर महिलांना प्रवेश देण्याला महिला आणि बालकल्याणमंत्री सौ. पंकजा मुंडे-पालवे विरोध करतात, तर मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस चौथर्‍यावर महिलांना प्रवेशाची आवश्यकता नाही, असे म्हणून नंतर ते या विषयावर काहीच न बोलता गप्प बसतात. राज्यात आता धर्मनिरपेक्षनंतर अभिव्यक्तीस्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. धर्मनिरपेक्ष विचारांच्या लेखकांना सनातनकडून धमकी आल्याने त्यांना मॉर्निंगवॉक करावे लागते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी सनातन संस्थेवर केली. दुष्काळ आणि राज्यातील विविध प्रश्‍नावर ते बोलत होते.\nया वेळी जयंत पाटील म्हणाले, देहली येथील जवाहरलाल नेहरु विद्यापिठाचा राष्ट्रद्रोही विद्यार्थी कन्हैया कुमार याच्यामुळे सत्ताधारी किती हरलेले आहेत, हे मी २-३ आठवडे पहात आहे. या देशात पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वक्त्याची आवश्यकता होती; मात्र कन्हैया कुमार याने ती प्रभावीपणे मांडली, अशीही मुक्ताफळे त्यांनी उधळली. यानंतर जयंत पाटील यांच्या विधानाचा युतीच्या आमदारांनी तीव्र विरोध दर्शवून जयंत पाटील यांच्या विरोधात सभागृहात धिक्काराच्या घोषणा दिल्या. या घोषणा दिल्यानंतर जयंत पाटील यांनी घोषणा देणार्‍या आमदारांना थॅक्यू असे संबोधले.\nविश्‍वाची उत्पत्ती भगवान शिवाच्या तांडवनृत्यातून झाली असावी - स्वित्झर्लंड येथील प्रयोगशाळेचे अनुमान\nहिंदूंनो, पाश्‍चात्त्यांचा उदोउदो न करता आपल्या महान परंपरेचा सदैव अभिमान बाळगा \nभारतीय शास्त्रज्ञ कधी असे संशोधन करतात का \nहिंदूंच्या देवतांवर टीका करणारे आता बोलतील का \nसर्न (स्वित्झर्लंड) - विश्‍वाची उत्पत्ती भगवान शिवाच्या तांडवनृत्यातून झाली असावी, असे स्वित्झर्लंड येथील एका प्रयोगशाळेने अनुमान वर्तवले असून या दिशेने त्यांचा अभ्यास चालू आहे.\nयेथील शास्त्रज्ञ फ्रिजोफ काप्रा यांनी या गोष्टीवर प्रकाश टाकतांना सांगितले की,\n१. विश्‍वाच्या उत्पत्तीच्या आधुनिक भौतिकशास्त्राच्या संकल्पना आणि प्राचीन हिंदु तत्त्वज्ञानाच्या संकल्पना यांमध्ये पुष्कळ साम्य आहेे. तसेच प्राचीन हिंदु तत्त्वज्ञानाच्या या संकल्पना आधुनिक विज्ञानासाठी दिशादर्शक ठरत आहेत. (प्राचीन हिंदु तत्त्वज्ञान परिपूर्ण असल्याने पाश्‍चात्त्य शास्त्रज्ञ त्याचा जिज्ञासेने अभ्यास करतात. भारतातील तथाकथित स्वाभिमानशून्य बुद्धीवादी मात्र त्यावर उपहासात्मक टीका करून दिव्याखाली अंधार ही म्हण सार्थ ठरवतात \nसौदी अरेबियातील कारागृहात १ सहस्र ५७५ भारतीय कैदी भोगत आहेत शिक्षा \nनवी देहली - सौदी अरेबियातील कारागृहात १ सहस्र ५७५ भारतीय कैदी शिक्षा भोगत असल्याची माहिती विदेश राज्यमंत्री जनरल व्ही.के. सिंह यांनी दिली. सौदी अरेबियातील कायद्यांचे आणि नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.\nसिंग पुढे म्हणाले की,\n१. कारागृहात बंद असलेल्या भारतीय नागरिकांना त्यांचे अधिकार मिळावेत, यासाठी भारतीय दूतावास प्रयत्नशील असून आवश्यकतेनुसार भारतीय समुदाय कल्याण निधीतून त्यांच्या दंडाची रक्कम भरली जाते.\n२. त्याचप्रमाणे हत्येच्या प्रकरणात आरोपी असलेल्या भारतीय कैद्यांच्या सुटकेसाठी त्यांच्या कुटुंबियांनी केलेल्या दयेच्या याचिकांना पुढे पाठवण्यात येते.\nकाही भारतीय नागरिकांना प्रतिनिधींच्या माध्यमातून नोकरीच्या उद्देशाने तेथे नेण्यात येते; पण प्रत्यक्षात त्यांच्याकडून जबरदस्तीने अन्य कामे करून घेतली जातात. या नागरिकांचे पारपत्र (पासपोर्ट) स्वत:जवळ ठेवले जातात. अशी प्रकरणे ठळक वृत्तांमध्ये येतात; पण दूतावासांना याविषयी काहीच माहिती नसते. (माहिती नसते कि याकडे परराष्ट्र मंत्रालय जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते \nतपासाच्या नावाखाली समीर गायकवाड यांच्या जामीन अधिकारावर गदा आणू नये - अधिवक्ता समीर पटवर्धन\nकॉ. गोविंद पानसरे खून प्रकरण\nपुढील सुनावणी २३ मार्चला\nकोल्हापूर - कॉ. पानसरे खून प्रकरणात समीर गायकवाड यांचा तपास चालू आहे, या नावाखाली त्यांच्या जामीन अधिकारावर गदा आणू नये. समीर यांना जामीन देऊनही तपास चालू ठेवता येतो. समीर यांना कोणतेही सबळ कारण नसतांना जाणीवपूर्वक कारागृहात ठेवण्यात येऊ नये, असा युक्तिवाद अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी केला. ते समीर गायकवाड यांच्या जामीन अर्जावर केलेल्या युक्तिवादावर बोलत होते. ही सुनावणी न्यायाधीश एल्.डी. बिले यांच्यासमोर चालू आहे. शासकीय अधिवक्त्यांनी गेल्या वेळी समीर यांचा जामीन फेटाळल्याने या वेळीही फेटाळावा, अशी मागणी केली. दोन्ही बाजूचे ऐकून न्यायाधिशांनी २३ मार्च या दिवशी जामीन अर्जावर निकाल देऊ, असे घोषित केले. समीर गायकवाड यांच्या बाजूने अधिवक्ता आनंद देशपांडे, संजय धर्माधिकारी, श्रीपाद होमकर उपस्थित होते.\nअन्य देशांच्या तुलनेत भारतात कॉल ड्रॉपच्या समस्येचे प्रमाण अधिक\nनवी देहली - अन्य देशांच्या तुलनेत भारतात कॉल ड्रॉप (भ्रमणभाषवरून बोलतांना मध्येच संपर्क तुटणे) या समस्येचे प्रमाण अधिक असल्याचे रेडमँगो एनालेटिक्सने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. हे सर्वेक्षण देशातील मुंबई, कोलकाता, बेंगळुरू आणि जम्मू-काश्मीरमधील २० शहरांमध्ये करण्यात आले होते.\n१. जगातील कॉल ड्रॉपचे सर्व साधारण प्रमाण ३ टक्के आहे. भारतीय दूरसंचार नियामक मंडळाने (ट्रायने) साधारण २ टक्क्यांपर्यंतचे कॉल ड्रॉप ग्राह्य मानले आहेत. मात्र भारतातील बहुतेक भागांमध्ये कॉल ड्रॉपचे प्रमाण ४.७३ टक्के असल्याचे आढळले आहे.\n२. कॉल ड्रॉप झाला, तर त्यावर दूरसंचार आस्थापनांनी हानी भरपाई देण्याचे निर्देश ट्रायने दिले आहेत. या निर्णयाविरुद्ध दूरसंचार आस्थापनांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.\n३. १५ मार्चपर्यंत या प्रकरणाची सुनावणी चालणार असून १७ मार्चला निकाल येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.\n४. अल्प किमतीतील भ्रमणभाष कॉल ड्रॉपला कारणीभूत ठरत असल्याचा दावा दूरसंचार आस्थापनांनी केला आहे.\nभारतात २१ लाख लोकांना एच्आयव्हीची बाधा - केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांची माहिती\nदेशात होणारा एड्सचा प्रसार रोखण्यासाठी देशाला विकासासह नीतीमत्तेचे धडे देणे आवश्यक \nनवी देहली - भारतात २१ लाखांहून अधिक लोक एच्आयव्ही बाधित आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी लोकसभेत एका प्रश्‍नाला दिलेल्या लिखित उत्तरात दिली. नड्डा म्हणाले, वर्ष २०१५ च्या अहवालानुसार भारतात अनुमाने २१ लाख १७ सहस्त्र लोक एच्आयव्ही बाधित आहेत.यूएन्एआयडीएस्च्या (यूनोएड्सच्या) वर्ष २०१४ च्या अहवालानुसार जगात एच्आयव्ही बाधित लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत भारत तिसर्‍या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये ६८ लाख आणि नायजेरियामध्ये ३४ लाख लोक एच्आयव्हीमुळे बाधित आहेत.\nन्यायालयांनी प्रलंबित खटल्यांची माहिती देणारे वार्षिक निवेदन देण्यास प्रारंभ करावा - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nपाटलीपुत्र (पाटणा) - न्यायालयांनी प्रलंबित खटल्यांची माहिती देणारे एक वार्षिक निवेदन चालू करावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पाटणा उच्च न्यायालयाच्या शतकपूर्ती सोहळ्याचा समारोप मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.\n१. न्यायालयाने प्रलंबित खटल्यांची माहिती देणे चालू केले, तर न्यायालयाच्या कार्याविषयी सर्वसामान्यांमध्ये जागरुकता निर्माण होईल. तसेच एखाद्या कारणामुळे खटला प्रलंबित रहात असेल, तर त्यावर उपयायोजना काढण्यास यातून सहाय्य होईल, असे मोदी यांनी म्हटले आहे.\n२. या कल्पनेसोबत मोदी यांनी अधिवक्त्यांना त्यांच्या संघटना आणि न्यायालयीन कार्यामध्ये विविध पातळीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करू शकतो, याविषयी अभ्यास करण्याचे आवाहन केले आहे.\n३. याद्वारे न्यायालयाच्या प्रक्रियेला वेग मिळू शकेल, असे मत मोदी यांनी व्यक्त केले.\nकर्तव्य न करता केवळ देवाचा नामजप करणारे देवभक्त नसून देवद्रोही असतात. - गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी (घनगर्जित, मार्च २०१०)\nनिघोज (जिल्हा नगर) येथे मद्यबंदीसाठी आंदोलन करणार्‍या महिलांवर पोलिसांकडून लाठीमार\nमद्यबंदीसाठी पुढाकार घेऊन आंदोलन\nकरणारे ग्रामस्थ आणि महिला यांचे अभिनंदन \nनगर, १४ मार्च - निघोज येथे मद्यबंदी करावी आणि त्यासाठी विहीत मार्गाने मतदान घेण्यात यावे, या मागण्यांसाठी निघोज ग्रामस्थ महिलांनी नगर-पुणे महामार्गावर १३ मार्च या दिवशी रस्ता बंद आंदोलन केले. या वेळी आंदोलक महिलांना रस्त्यावरून हटवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि लाठीमार करून त्यांची धरपकड केली. पोलिसांच्या लाठीहल्ल्यात १० आंदोलक घायाळ झाले आहेत.\nदेशभर प्रखर राष्ट्रवादाचा प्रचार करण्यासाठी तीव्र आंदोलन छेडणार \nओम जी विश्‍व वीर सेनेचे अध्यक्ष डॉण् स्वामी ओम जी मण् यांचा निर्धार \nआंदोलनात सहभागी झालेले डॉण् स्वामी ओम जी मण्\nनवी देहली - कारागृहामधून बाहेर पडलेल्या कन्हैया कुमार आदी सर्व देशद्रोह्यांना धडा शिकवणे, जेएन्यूसारखी सर्व देशद्रोही विद्यापिठे बंद करणे आणि लोकांना प्रखर राष्ट्रवाद शिकवणे यांसाठी ओम जी विश्‍व वीर सेना संघटनेचे अध्यक्ष डॉण् स्वामी ओम जी मण् यांच्याकडून देशव्यापी तीव्र आंदोलन चालू करण्यात आले आहे.\nया संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात डॉण् स्वामी ओम जी मण् म्हणाले की,\n१. देशद्रोही काँग्रेस आणि वामपंथी कॅम्युनिस्ट आदी पक्षांच्या नेत्यांच्या संरक्षणात जेएन्यूचे कुविद्यार्थी आणि शिक्षक यांना देशद्रोह करण्याचे स्वातंत्र्य दिल्यामुळेच त्यांच्याकडून मागील अनेक वर्षांपासून जेएन्यू परिसरात देशविरोधी अनेक कार्यक्रमांसह अश्‍लील कारवाया करण्यात आल्या.\nगोध्रा हत्याकांडातील ११८ धर्मांध आरोपींची निर्दोष मुक्तता\nगांधीनगर (गुजरात) - वर्ष २००२ मध्ये गुजरातमधील गोध्रा रेल्वेस्थानकावर कारसेवकांवर झालेल्या आक्रमणातील ११८ धर्मांध आरोपींना गुजरातच्या नडियाद जिल्हा न्यायालयाने निर्दोष ठरवले आहे. या आरोपींविरुद्ध कोणताही सबळ पुरावा मिळाला नसल्याने त्यांना दोषी ठरवता येत नाही, असे न्यायालयाने म्हटले. यापूर्वी २०११ मध्ये एका विशेष न्यायालयाने गोध्रा जळीत हत्याकांडात ३१ जणांना दोषी ठरवले होते, तर ६३ जणांना निर्दोष ठरवले होते.\n२३ मार्चपासून सलग ५ दिवस बँका बंद रहाणार \nदेशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणार्‍या सुट्टया काय कामाच्या \nनवी देहली - २३ मार्च ते २७ मार्चपर्यंत सलग ५ दिवस बँका बंद रहाणार आहेत. २३ मार्चला होळी, २४ ला धूलिवंदन आणि २५ ला गुड फ्रायडे, यानंतर चौथा शनिवार आणि रविवारमुळे सट्टी आहे. या कालावधीत पैसे काढण्यासाठी एटीएम्चा वापर करता येईल; मात्र सण-उत्सवांच्या काळात एटीएम्मधील पैसेही संपण्याची शक्यता आहे.\nदेशाच्या विरोधात बोलणार्‍यांची निष्ठा भारताशी कि पाकिस्तानशी \nमी भारतात रहात असलो, तरी भारतमाता की जय कधीच म्हणणार नाही, असे देशद्रोही विधान एम्.आय.एम्. या धर्मांध पक्षाचे नेते खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी लातूर येथील एका सभेत बोलतांना केले.\nहिंदू तेजा जाग रे \n : मै भारत माता की जय कभी नही कहूंगा ऐसे एम्आयएम् के नेता असदुद्दीन ओवैसी ने कहा.\nओवैसी भारत के है या पाक के \nशिक्षण आयुक्तांकडून चौकशी करणार \nकासा-बुद्रुक मध्यान्न आहार विषबाधा प्रकरण\nमुंबई, १४ मार्च (वार्ता.) - पालघर जिल्ह्यातील कासा-बुद्रूक येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या प्रकरणी शाळेत पाठवलेले अन्न २ घंटे उन्हात ठेवण्यात आल्यामुळे कि शिजवतांना खराब झाले, याची चौकशी केल्यानंतरच मध्यान्न पोषण आहार पुरवणार्‍या इस्कॉन संस्थेला दोषी ठरवण्यात येईल. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी शिक्षण आयुक्तांच्या माध्यमातून करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी १४ मार्च या दिवशी विधानसभेत केली.\nइंग्लंडमध्ये खाद्यपदार्थांसोबत होते गोमूत्राचीही विक्री \nलंडन - गोमूत्राचे औषधी गुणधर्म लक्षात घेऊन लंडनच्या दक्षिण आशियायी दुकानांमध्ये खाद्यपदार्थांसोबत गोमूत्राचीही विक्री होत असल्याचे वृत्त बीबीसी या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले आहे.\nएका दुकानविक्रेत्याने सांगितलेल्या माहितीनुसार लंडनमधील हिंदू धार्मिक कारणासांठी तसेच घरामध्ये बाळाचा जन्म झाल्यानंतर गोमूत्राचा उपयोग करतात, असे लक्षात आले आहे. वेटफोर्ड येथील हरे कृष्णा मंदिराच्या डेअरीमध्ये गोमूत्राचे उत्पादन केले जाते. मंदिराचे व्यवस्थापक गौरी दास यांनी बीबीसीच्या प्रतिनिधीला माहिती देतांना सांगितले की, ७० च्या दशकापासून ते गोमूत्राचे उत्पादन करत आहेत. धार्मिक कार्यांसोबत औषध म्हणूनही गोमूत्राचा उपयोग केला जात आहे.\n(म्हणे) साध्वी प्राची यांच्यावर प्रेम करतो; परंतु याला कुणी लव्ह जिहाद म्हणू नये \nहिंदूंच्या साध्वीविषयी असे विधान करणार्‍या खान यांना आतापर्यंत कारागृहात डांबायला हवे होते \nउत्तरप्रदेशचे मंत्री आझम खान यांचे संतापजनक वक्तव्य \nनवी देहली - उत्तरप्रदेशचे शहर विकास मंत्री आझम खान यांनी साध्वी प्राची यांच्यावर प्रेम करतो; परंतु याला कुणी लव्ह जिहाद म्हणू नये, असे संतापजनक वक्तव्य केले. आग्रा येथील एका कार्यक्रमात साध्वी प्राची यांच्याविषयीच्या एका प्रश्‍नाला उत्तर देतांना ते बोलत होते. खान यांच्या या वक्तव्यावर भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, साध्वी प्राची यांच्याविषयीचे हे वक्तव्य विकृत असून खान त्यांच्या आई-मुलीविषयीही असे विचार करू शकतात.\nराजिम कुंभमेळ्याचे मुख्य अधिकारी श्री. गिरीश बिस्सा प्रदर्शन पाहून प्रभावित\nराजिम कुंभमेळा (छत्तीसगड) - सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांनी उभारलेल्या भव्य प्रदर्शनाला या कुंभमेळ्याचे मुख्य अधिकारी श्री. गिरीश बिस्सा आणि राजिम कुंभमेळा आयोजन समितीचे सदस्य श्री. राकेश तिवारी यांनी भेट दिली. प्रदर्शन पाहून ते अतिशय प्रभावित झाले. या वेळी श्री. बिस्सा म्हणाले, प्रतिवर्षी मला तुमचे प्रदर्शन पहाण्याचा विचार येतो. आज हे प्रदर्शन पाहून अतिशय चांगले वाटले; मात्र या प्रदर्शनाचे मुख्यद्वार लहान पडते. हे द्वार आणखी मोठे असायला हवे होते. पुढील वर्षी तुमच्या प्रदर्शनाकरता याहून मोठे द्वार सिद्ध करून देईन. त्यामुळे सर्व जिज्ञासूंना हे प्रदर्शन ठळकपणे दिसेल.\nसंस्कृतीद्वेष्टे अंधश्रद्धा अशी शिवी हासडून स्वतःला कृतार्थ मानतात. अंधश्रद्ध अशी श्रद्धावानाची हेटाळणी करणारे हे कॉन्व्हेंट, पॉप संस्कृतीचे पोषक नि संवर्धक स्वतः मात्र अंधश्रद्धेने पछाडलेले असतात - प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामी देशापुढील समस्यांकडे भांडवलशाही आणि साम्यवाद यांच्या दृष्टीकोनातून न पहाता सनातन हिंदु धर्माच्या दृष्टीने पहायला हवे. तरच राष्ट्राचा उद्धार होऊ शकेल \nसनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य प्रदर्शनाचे आयोजन\nडावीकडून माजी आमदार धनेन्द्र साहू सनातनचे\nपू. चत्तरसिंग इंगळे यांच्याशी संवाद साधतांन\nप्रदर्शनाला अभनपूर येथील काँग्रेसचे माजी\nआमदार धनेन्द्र साहू यांची भेट\nराजिम कुंभमेळा (छत्तीसगड) - छत्तीसगड राज्यात राजिम कुंभमेळ्यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याकडून संयुक्तपणे राष्ट्र आणि धर्म या विषयांवर भव्य प्रदर्शन लावण्यात आले आहे. या प्रदर्शनाला अभनपूर विधानसभा क्षेत्रातील काँग्रेसचे माजी आमदार धनेन्द्र साहू यांनी भेट दिली. प्रदर्शनी पाहून ते अतिशय प्रभावित झाले. गोरक्षण विषयावरील प्रदर्शन पाहून ते म्हणाले, हा विषय अतिशय गंभीर आहे. याकडे केंद्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे. यावेळी दुर्ग येथील सनातनचे पू. चत्तरसिंग बाबूलालसिंग इंगळेकाका उपस्थित होते.\nपत्नी सेवेसाठी अन्यत्र जात असल्याचे ईश्‍वरेच्छा म्हणून सहजतेने स्वीकारणारे श्री. प्रतीक जाधव \n६४ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली सौ. कीर्ती (वय २४ वर्षे) आणि श्री. प्रतीक जाधव यांनी (वय २५ वर्षे) या वयातच एकमेकांच्या केवळ आध्यात्मिक प्रगतीचाच विचार करून सर्वच पती-पत्नींपुढे एक फार मोठा आदर्श ठेवला आहे. त्यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे - (परात्पर गुरु) डॉ. आठवले\nसौ. कीर्तीला देवद आश्रमात सेवेसाठी जाण्याविषयी तिचे पती श्री. प्रतीक यांना विचारून घेण्यास सांगितले होते. दुसर्‍या दिवशी तिने त्यांना विचारून मला पुढील लघुसंदेश पाठवला, पूज्य ताई, श्री. प्रतीक म्हणतात, तू देवाची आहेस. तुझ्यावर पूर्णपणे देवाचाच अधिकार आहे. त्यामुळे भगवंताचे जसे नियोजन आहे, तसे कर. तुझ्या जाण्याविषयी गुरूंनी मला विचारल्याने कसेतरीच वाटले. त्यांनी मला विचारणे अपेक्षित नाही.\nयावरून श्री. प्रतीक कीर्तीकडे साधक-पत्नी म्हणून पहात असल्याचे लक्षात येते.\n- (पू.) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.\nचारही नगरसेवकांचे पद रहित करण्याचा आदेश\nसूरज परमार आत्महत्या प्रकरण\nठाणे - येथील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येच्या प्रकरणी आरोपी नगरसेवकांच्या अपात्रतेची कारवाई चालू झाली आहे. कारण या नगरसेवकांचे पद रहित करा, असा आदेश स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यानंतर ठाणे महापालिकेने या नगरसेवकांना नोटीस बजावली आहे. बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांनी ७ ऑक्टोबर २०१५ या दिवशी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप या चारही नगरसेवकांवर आहे.\nया नगरसेवकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला, हनुमंत जगदाळे, काँग्रेसचे विक्रांत चव्हाण आणि मनसेचे सुधाकर चव्हाण यांचा समावेश आहे. परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ही ४ नावे होती.\nचाणाक्ष, त्यागी वृत्तीचे आणि शत्रूशी कसे वागावे, याचा आदर्श ठेवणारे स्वातंत्र्यवीर सावरकर अन् सध्याच्या राज्यकर्त्यांची विदारक स्थिती \n१४ मार्च या दिवशी झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने...\nकुणी हो जननिंदेचा घास कुणाच्या गळ्यात येई फास \nशाईने का लिहिला जाई \nअशा प्रकारचा जाज्वल्य इतिहासाचा वारसा आपल्यासाठी ठेवणारे अनेक क्रांतीकारक या भारतभूमीमध्ये होऊन गेले. त्यांनी जुलमी इंग्रजी राजवटीतून भारतभूमीची सुटका केली; पण ज्यांच्या कर्तृत्वाने जनता त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणून ओळखू लागली, ते क्रांतीसूर्य श्री. विनायक दामोदर सावरकर त्यांची वैशिष्ट्ये प्रत्येक देशप्रेमीला खात्रीने मार्गदर्शक ठरतील आणि त्यांच्या तुलनेत सध्याच्या राज्यकर्त्यांची विदारक स्थिती स्पष्ट करतील.\nप.पू. परूळेकर महाराज यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस सोहळा भावपूर्ण वातावरणात साजरा \nप.पू. परूळेकर महाराज यांची साखरेने तुला करण्यात आली तो क्षण\nप.पू. परूळेकर महाराज यांचे आशीर्वाद घेतांना हिंदु जनजागृती समितीचे\nमूळ वस्तूपेक्षा बर्‍याच मोठ्या आकाराचे वेष्टन करून ती वस्तू खरेदी करायची भुरळ पाडणारी व्यापारी आस्थापने \nजागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने...\nकाही औषधांच्या संदर्भात पुढील फसवणूक होत असल्याचे दिसून येते. औषधाचा आकार मोठा दिसावा; म्हणून आस्थापनांकडून पुढील पद्धती अवलंबल्या जातात.\n१. औषधाचा खोका मोठ्या आकाराचा करतात. त्यातील मलमाची ट्यूब छोटीशी आहे, हे कळू नये; म्हणून त्या खोक्यात एक कप्पा करून त्यात मलमाची ट्यूब ठेवली जाते. डोळ्यांत थेंब घालायच्या औषधाची छोटीशी बाटली असल्यास मोठ्या आकाराच्या खोक्यात आणखी एका प्लास्टिकच्या वेष्टनात ती बाटली ठेवली जाते. असे करून ती छोटी औषधाची ट्यूब किंवा बाटली हलून त्या आवाजावरून तिचा आकार कळू नये, असा हेतू साध्य केलेला असावा. एका आस्थापनाच्या डोळ्यांच्या ३ मि.ली. द्रवरूप औषधाची ३ सें.मी. उंचीची बाटली १० सें.मी. उंचीच्या खोक्यात ठेवलेली होती.\nगुन्हेगारांना पोलिसी खाक्या दाखवणार का \nपुणे शहरात गेल्या काही दिवसांत बलात्कार आणि सोनसाखळी चोरण्याच्या घटना विविध भागांत वाढल्या आहेत. पोलिसांनी त्यांचे कौशल्य () पणाला लावून बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींना अटकही केली; परंतु या दोन्ही प्रकारच्या घटनांवरून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न एकदा ऐरणीवर आला आहे. अद्यापही पुण्याचे नाव हे विद्येचे माहेरघर, असे म्हणून काही प्रमाणात ओळखले जाते; पण सध्या महिलांविषयी घडणार्‍या गुन्ह्याच्या घटना पाहून हे शहर महिलांसाठी असुरक्षित शहर म्हणून ओळखले जाईल, अशी स्थिती निर्माण होत आहे.\nसनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत\nभाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत शिरलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.\n(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)\nसाधकांनी कारागृहात राहून केलेली साधना\nस्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला \nमडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव \nवर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिकेअंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, याविषयी अन्य सूत्रे येथे पाहूया.\nसंकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले\nहिंदु धर्मजागृती सभा पार पडल्यावर त्यानंतरची ७० टक्के फलनिष्पत्ती मिळण्याच्या दृष्टीने अभिप्रायपत्रकाचे महत्त्व लक्षात घ्या आणि उपस्थित धर्मप्रेमींकडून ते परिपूर्ण भरून घ्या \nसमितीच्या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाची सूचना\nहिंदूंच्या व्यापक संघटनासाठी हिंदु जनजागृती समिती हिंदु धर्मजागृती सभांचे आयोजन करत आहे. ईश्‍वरी कृपा आणि संतांचे आशीर्वाद यांमुळे या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सभेला उपस्थित राष्ट्र-धर्म प्रेमी यांना या कार्यात सामावून घेण्यासाठी सर्वत्रच्या कार्यकर्त्यांनी अभिप्रायपत्रकांचे महत्त्व जाणून त्यांचा पुढील प्रकारे प्रभावी वापर करणे आवश्यक आहे.\nअ. सभेला उपस्थित राहिलेल्या धर्मप्रेमींना राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी करून घेण्याचा सभेचा उद्देश सफल करण्यासाठी अभिप्रायपत्रक हे महत्त्वाचे माध्यम आहे.\nआ. प्रत्येक धर्मप्रेमीची क्षमता भिन्न असते. अभिप्रायपत्रकात राष्ट्र-धर्म विषयीच्या विविध प्रकारच्या उपक्रमांची सूची दिलेली असल्याने धर्मप्रेमी स्वतःची क्षमता, आवड आणि तळमळ यांनुसार राष्ट्र-धर्म कार्यात सहभागी होण्याचा विचार करू शकतात.\nइ. अभिप्रायपत्रकात धर्मप्रेमीचे नाव आणि संपर्कपत्ता नमूद केलेला असतो. त्यामुळे त्यांना राष्ट्र-धर्म विषयीच्या उपक्रमांत सहभागी करून घेण्यासाठी पुन्हा संपर्क साधणे शक्य होते. सभेला उपस्थित धर्मप्रेमींचे नाव आणि संपर्कपत्ता उपलब्ध नसेल, तर त्यांना पुन्हा संपर्क करणे जवळजवळ अशक्य होते.\nई. अभिप्रायपत्रकात धर्मप्रेमींनी लिहून दिलेल्या माहितीमुळे त्यांचा समष्टी सेवेत सहभागी होण्याचा कल लक्षात येतो.\nमोठेपणी शिवाजी होण्याची इच्छा असणारा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. विश्‍व कृष्णा आय्या (गंगाखेडकर) (वय ९ वर्षे) \nफाल्गुन शुक्ल पक्ष सप्तमी (१५.३.२०१६) या दिवशी कु. विश्‍व कृष्णा आय्या (गंगाखेडकर) याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याचे आई-वडील आणि नातेवाइक यांना त्याच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे देत आहोत.\nकु. विश्‍व कृष्णा आय्या (गंगाखेडकर) याला\nवाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून शुभाशीर्वाद \nकु. विश्‍व कृष्णा आय्या\n१ अ. जन्माला येणारे बाळ पुढील साधना होण्यासाठी जन्म घेत असल्याचे जाणवणे आणि बालसंगोपनाच्या माध्यमातून साधना होणार असल्याचे जाणवून भावाश्रू येणे : विवाहानंतर आम्ही उभयतां रामनाथी आश्रमात गेलो होतो. परतल्यानंतर एका मासातच गर्भधारणा झाल्याचे समजल्यावर जन्माला येणारे बाळ त्याची पुढील साधना लवकर होण्यासाठी जन्म घेत आहे, असे वाटून कृतज्ञता वाटली. माझी या बालसंगोपनाच्या माध्यमातून साधना होण्यासाठी प.पू. गुरुदेवांनी माझी किती काळजी घेतली, असे वाटून मला अश्रू आवरता येत नव्हते.\nनिरासक्त वृत्तीचे, कुटुंबियांना साधनेसाठी प्रोत्साहन देणारे आणि श्री गुरूंवर दृढ श्रद्धा ठेवून कठीण परिस्थितीला आनंदाने तोंड देणारे संकेश्‍वर, जिल्हा बेळगाव येथील कै. विजय गणपति जाधव \nसंकेश्‍वर, जिल्हा बेळगाव येथील कै. विजय गणपति जाधव (वय ५५ वर्षे) यांचे ४.३.२०१६ या रात्री १२ वाजता हृदयविकाराने निधन झाले. १५.३.२०१६ या दिवशी त्यांचा निधनानंतरचा बारावा दिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.\n१. कष्टाळू आणि सदा कार्यरत\nदादा लहानपणापासून कष्टाळू वृत्तीचा होता. तो सकाळी ५.३० ला उठायचा आणि रात्री ११ पर्यंत सतत काही ना काही कामे करत रहायचा. त्याला कधी सुटी घेण्यास सांगितले, तर तो घरी राहून कामे करत असे. दादा नेहमी प्रत्येक कृती पटपट आणि परिपूर्ण करायचा. रुग्णाईत असला, तरी तो कधी विश्रांती घेत नसे किंवा कंटाळा आला, असेही म्हणत नसे. प्रत्येक कृती ठरलेल्या वेळेत पूर्ण करून, तसेच कोणतेही काम चिकाटीने पूर्ण करूनच तो थांबायचा. तेव्हा त्याला वेळेचेही भान नसायचे.\nदत्तमाला मंत्रपठणाच्या वेळी भावाच्या स्तरावर प्रयत्न केल्यावर सौ. पार्वती जनार्दन यांना देवाच्या अस्तित्वाची आलेली अनुभूती\n१. मंत्रपठणाला गेल्यावर प्रारंभी शारीरिक त्रास होणे आणि भावाच्या स्तरावर प्रयत्न केल्यावर सर्व देवच करवून घेतो, याची अनुभूती येणे : आरंभी मी थोडा वेळ मंत्रपठण केल्यावर माझा घसा दुखायचा आणि खोकलाही यायचा. काही दिवसांनी मी भावाच्या स्तरावर प्र्रयत्न करूया, असा विचार करून श्रीकृष्णाला प्रार्थना केली, माझे अस्तित्व पूर्णपणे नष्ट होऊन मंत्रपठण करतांना तुझ्याच अस्तित्वात रहाता येऊ दे. तेव्हा मनात सतत जाणीव राहिली की, देव नसल्यास आपल्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडू शकत नाही आणि सर्व देवच करवून घेत आहे. त्यामुळे मंत्रपठण भावपूर्ण व्हायला लागले आणि माझा त्रास अल्प झाला. आश्रमातील अन्य साधक म्हणाले, पठणात तुझा आवाज मोठा आणि चांगला ऐकू येतो. तेव्हा माझ्या लक्षात आले, देवच माझ्या देहाच्या माध्यमातून म्हणवून घेत असल्यामुळे साधकांनापण मंत्रपठण चांगले वाटले.\nकृष्णसेवेत रममाण झालेल्या रामनाथी गोकुळीच्या गोप-गोपींची श्री. रोहित साळुंके यांनी उलगडली भाववैशिष्ट्ये \nएका सेवेनिमित्त व्यवस्थापनाची सेवा करणार्‍या गोप-गोपींशी माझा संपर्क आला. तेव्हा त्या गोप-गोपींकडून (कु. प्रियांका जोशी, कु. स्वाती गायकवाड, कु. अमृता मुद्गल, श्री. कुशल गुरव इत्यादींकडून) बर्‍याच गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या पुढे देत आहे.\nअ. पूर्वीच्या काळी गोपी कृष्णनामात दंग असायच्या. आताच्या या गोपी कृष्णसेवेत इतक्या दंग असतात की, त्यांना कुठलेच भान नसते. तहान, भूक, झोप विसरून त्या सतत सेवेत दंग असतात. त्या स्वला पूर्णपणे विसरून सेवा करत असल्याने पुष्कळ आनंदी दिसतात.\nआ. गोपींच्या अपूर्व भक्तीमुळेच त्यापैकी काही जणी (उदा. अमृता) लहान असूनही कोणत्याही परिस्थितीत अत्यंत सहजतेने सेवा करतात.\nसत्य न कळल्याने लहान लहान गोष्टींतूनही असत्याशी संग होत असणे आणि भगवंताचे नियोजन समजून घेतल्यास भाव जागृत होऊन सत्य जाणण्याची क्षमता निर्माण होत असणे\n१. असत्य संगाच्या प्रभावामुळे रज-तमाचा परिणाम वाढून आत्म्यावर काळ्या शक्तीचे आवरण आल्याने मायेतील सर्व व्यवहार सत्य वाटू लागणे आणि जीव जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांत अडकणे : मी हाताने दिवा विझवला असे आपण म्हणतो; परंतु वास्तविक तेथे वायू (हवा) होताच. मी हाताने तेथील वायूला केवळ गती दिली आणि त्या वायूद्वारे दिवा विझला. हे सत्य असतांना आपण मात्र मी हाताने दिवा विझवला, असे म्हणतो, म्हणजे जे सत्य आहे, ते अज्ञानाने लोप पावते आणि असत्य हे दृश्यरूपात असल्यामुळे त्याचा प्रभाव पडून ते सत्य भासते. अशा प्रकारे सतत असत्य संगाच्या प्रभावामुळे रज-तमाचा परिणाम वाढून आत्म्यावर काळ्या शक्तीचे आवरण येते. तेव्हा मायेतील सर्व व्यवहार सत्य वाटू लागतात आणि सत्य अशा परमेश्‍वरापासून तो जीव दूर होतो. त्यामुळे त्याची आध्यात्मिक उन्नती खुंटते आणि तो जीव जन्म-मृत्यूच्या फेर्‍यात अडकतो. त्यातून सुटका होण्यासाठी त्याने सतत साधना केल्यास तो भगवंताच्या अनुसंधानात राहतो. सत्याची सतत जाणीव रहात असल्यामुळे त्याची आध्यात्मिक पातळी वाढते. अशा रितीने तो जीव जन्म-मृत्यूच्या फेर्‍यातून सुटतो.\nपुणे-गोवा प्रवास करतांना प्रवासात त्रास होणे; पण रामनाथीच्या दिशेने प्रवास चालू झाल्यावर मनाला आनंद होत असल्याचे जाणवणे\n२२.७.२०१५ या दिवशी मी पुणे येथून गोव्याला येण्यास निघालो. बसमध्ये साधारणतः १ घंट्याने मला त्रास जाणवू लागला. त्यावर मी प्रार्थना आणि नामजप करत मात करण्याचा प्रयत्न केला. साधारणपणे चार घंट्यांनंतर मला एकदम उत्साह वाटू लागला. यावरून रामनाथीच्या दिशेने प्रवास चालू झाल्यावर उपाय होऊन आनंद अनुभवता येतो, याची ही अनुभूती श्रीगुरूंच्या कृपेने मला मिळाली.\n- श्री. विशाल देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.\nमहर्षींनी प.पू. डॉक्टरांच्या विजयाविषयी, तसेच सनातन संस्थेच्या कार्याविषयी केलेले भाकीत आणि आम्ही प.पू. डॉक्टरांची छाया बनून त्यांच्या समवेतच वावरत आहोत, यासंबंधी केलेले विधान \nमहर्षींची शिकवण आणि कार्य \n१. सनातन संस्थेच्या मागे ईश्‍वराचे पाठबळ\nअसणे, तसेच अनेक संतांचे, महर्षींचे आशीर्वादही असणे\nसनातन संस्थेवर आजवर अनेक संकटे आली आहेत आणि वेळोवेळी मोठ्या संकटांतून देवाने तारलेही आहे. अनेक संतांचे, सप्तर्षींचे आशीर्वाद सनातनच्या पाठीशी असल्याचीच ही अनुभूती आहे. सनातन संस्थेला अनेकदा रसातळाला नेण्याचा, तिची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न समाजद्रोही, धर्मद्रोही आणि राजकारणी यांनी केला आहे आणि अजूनही करत आहेत; परंतु सनातन संस्थेच्या मागे ईश्‍वराचे पाठबळ असल्याने साधक अशा संकटांमध्ये कधीच खचून गेले नाहीत अथवा डगमगलेही नाहीत.\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nदेवाकडे ऐहिक सुख मागू नये\nमुलाने विष मागितले, तरी आई आणि डॉक्टर त्याला विष देत नाहीत. तसेच देवही ऐहिक सुख देत नाही; कारण त्याला ठाऊक असते की, हे त्याला पेलवणार नाही. म्हणून देवाकडे भीक (ऐहिक सुख) मागण्यात अर्थ नाही.\nभावार्थ : देव, म्हणजे गुरु, हे देवापासून दूर नेणारे ऐहिक सुख देत नाहीत. देवापासून दूर जाणे हे साधकाच्या दृष्टीने मरणच होय; म्हणून ऐहिक सुख हे विषासमान मानले आहे.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nकुठे हे देऊ, ते देऊ, असे सांगणार्‍या राजकारण्यांच्या सभांना पैसे देऊन बोलावलेल्या स्वार्थी माणसांची गर्दी, तर कुठे राष्ट्र आणि धर्म यांसाठी त्याग करण्यास सांगणार्‍या हिंदु जनजागृती समितीच्या अन् लोकांच्या त्यागातून होणार्‍या सभांना होणारी राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांची गर्दी - परात्पर गुरु डॉ. आठवले\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nईश्‍वरी शक्ती अगाध आहे. तुमच्या साधनेने तुमची दुःखे निश्‍चितच पळून जातील; पण त्यासाठी श्रमाची कास धरा.\nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\nअब्दुल कादीर बलुच, डॉ. मन्नन बलुच, ब्राहमदाग बुगती, हरबियार मारी ही नावे आहेत पाकमधील बलुची नेत्यांची हे नेते गेली कित्येक दशके स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करत आहेत. आपल्या भाषेत आपण त्यांना पाकमधील फुटीरतावादी नेते म्हणू शकतो. आपल्याकडेही तेरी जान, मेरी जान पाकिस्तान, पाकिस्तान हे नेते गेली कित्येक दशके स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करत आहेत. आपल्या भाषेत आपण त्यांना पाकमधील फुटीरतावादी नेते म्हणू शकतो. आपल्याकडेही तेरी जान, मेरी जान पाकिस्तान, पाकिस्तान असे म्हणणारे यासीन मलिक, मसरत आलम, सैय्यद अली शाह गिलानी असे फुटीरतावादी नेते आहेत; मात्र बलुची नेते आणि काश्मिरी फुटीरतावादी नेते यांच्यात आकाश-पाताळाचा भेद आहे. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणारे हे बहुतांश नेते विविध देशांमध्ये आश्रय घेऊन निर्वासिताचे जीवन जगत आहेत. यांतील बहुतांश नेत्यांना जिवंत किंवा मृत पाकमध्ये परत आणण्यासाठी पाक सेना खटपट करत आहे. हे नेते अमेरिका, स्वित्झर्लंड यांसारख्या देशात राहून पाक सैन्य बलुची लोकांवर करत असलेल्या अत्याचारांचा पाढा वाचत दिवस ढकलत आहेत.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nम्हैसुरू (कर्नाटक) येथे भाजपच्या कार्यकर्त्याची हत...\nपंडित नथुराम गोडसे यांनी गांधीहत्या करण्यामागे न्य...\nभारतमाता की जय कधीच म्हणणार नाही \nछगन भुजबळ यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी\nविद्यापिठांमध्ये महिषासुर जयंती साजरी करून धर्महान...\nअखंड हिंदु राष्ट्राचे ध्येय ठेवून तरुणांनी हिंदुत्...\nकाँग्रेस आघाडी शासनाने ७० सहस्र कोटी रुपयांचा घोटा...\nश्री मल्लिकार्जुन मंदिर चोरीप्रकरणी दुसरा संशयित आ...\n(म्हणे) माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला \nहिंदूंच्या श्रद्धांवर आघात करणार्‍या अंधश्रद्धा नि...\nइशरत जहाँ प्रकरणी जितेंद्र आव्हाडांवरही शासनाने का...\nमराठीला राजभाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रसंगी गोवा ब...\nकॅसिनो हटवून गोव्यातील संस्कृतीचे रक्षण करा \nछत्तीसगड पोलिसांनी एके-४७ रायफलीतून अस्वलावर झाडल्...\nमुसळधार पावसामुळे वैष्णोदेवी मंदिराकडे जाणारा रस्त...\nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण...\nबांगलादेश राष्ट्राचा धर्म म्हणून इस्लामला तिलांजली...\nभ्रष्टाचार ७-८ वर्षांनी उघडकीस आणणारे आणि भ्रष्टाच...\nदारू निर्मितीचा परवाना असलेल्यांकडून लाच घेऊन ही श...\nराष्ट्रदोही कन्हैया कुमार हा नरेंद्र मोदी यांच्या ...\nविश्‍वाची उत्पत्ती भगवान शिवाच्या तांडवनृत्यातून झ...\nसौदी अरेबियातील कारागृहात १ सहस्र ५७५ भारतीय कैदी ...\nतपासाच्या नावाखाली समीर गायकवाड यांच्या जामीन अधिक...\nअन्य देशांच्या तुलनेत भारतात कॉल ड्रॉपच्या समस्येच...\nभारतात २१ लाख लोकांना एच्आयव्हीची बाधा \nन्यायालयांनी प्रलंबित खटल्यांची माहिती देणारे वार्...\nकर्तव्य न करता केवळ देवाचा नामजप करणारे देवभक्त नस...\nनिघोज (जिल्हा नगर) येथे मद्यबंदीसाठी आंदोलन करणार्...\nदेशभर प्रखर राष्ट्रवादाचा प्रचार करण्यासाठी तीव्र ...\nगोध्रा हत्याकांडातील ११८ धर्मांध आरोपींची निर्दोष ...\n२३ मार्चपासून सलग ५ दिवस बँका बंद रहाणार \nहिंदू तेजा जाग रे \nशिक्षण आयुक्तांकडून चौकशी करणार \nइंग्लंडमध्ये खाद्यपदार्थांसोबत होते गोमूत्राचीही व...\n(म्हणे) साध्वी प्राची यांच्यावर प्रेम करतो; परंतु ...\nराजिम कुंभमेळ्याचे मुख्य अधिकारी श्री. गिरीश बिस्स...\nसनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या संयु...\nपत्नी सेवेसाठी अन्यत्र जात असल्याचे ईश्‍वरेच्छा म्...\nचारही नगरसेवकांचे पद रहित करण्याचा आदेश\nचाणाक्ष, त्यागी वृत्तीचे आणि शत्रूशी कसे वागावे, य...\nप.पू. परूळेकर महाराज यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस सो...\nमूळ वस्तूपेक्षा बर्‍याच मोठ्या आकाराचे वेष्टन करून...\nगुन्हेगारांना पोलिसी खाक्या दाखवणार का \nसनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत\nसाधकांनी कारागृहात राहून केलेली साधना\nहिंदु धर्मजागृती सभा पार पडल्यावर त्यानंतरची ७० टक...\nमोठेपणी शिवाजी होण्याची इच्छा असणारा आणि उच्च स्वर...\nनिरासक्त वृत्तीचे, कुटुंबियांना साधनेसाठी प्रोत्सा...\nदत्तमाला मंत्रपठणाच्या वेळी भावाच्या स्तरावर प्रयत...\nकृष्णसेवेत रममाण झालेल्या रामनाथी गोकुळीच्या गोप-ग...\nसत्य न कळल्याने लहान लहान गोष्टींतूनही असत्याशी सं...\nपुणे-गोवा प्रवास करतांना प्रवासात त्रास होणे; पण र...\nमहर्षींनी प.पू. डॉक्टरांच्या विजयाविषयी, तसेच सनात...\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ ॥ ॐ श्री जय जय ...\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/movies/mumbai-pune-mumbai-2", "date_download": "2018-04-26T13:29:27Z", "digest": "sha1:2J6O7GR2E6LJU3XBSH2GJNWL6G26TUPF", "length": 2963, "nlines": 54, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Mumbai Pune Mumbai 2 | Marathi Dhamaal", "raw_content": "\nदिग्दर्शक : सतीश राजवाडे\nनिर्माता : अमित भानुशाली\nनिर्मितीसंस्था : मिराह एन्टरटेन्मेन्ट, एव्हरेस्ट एन्टरटेन्मेन्ट\nकलाकार : मुक्ता बर्वे, स्वप्नील जोशी, प्रशांत दामले, मंगल केंकरे, विजय केंकरे, सविता प्रभुणे, सुहास थाई\nकथा : सतिश राजवडे\nपटकथा : अश्विनी शेंडे\nसंगीत दिग्दर्शक : अविनाश-विश्वजीत\nगायक : स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे, ऋषीकेश राऩे\nगीतकार : स्पृहा जोशी\nछायाचित्रण : सुहास गुजराती\nपब्लिक रिलेशन : वैभव पाटील, दर्शन मुसले\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/529835", "date_download": "2018-04-26T13:24:07Z", "digest": "sha1:5DKDDA3S7WV3MM2LJIZZV2ZJG5VWS2ZJ", "length": 5728, "nlines": 41, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "पलूसमध्येही उसतोड रोखली - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » आवृत्ती » सांगली » पलूसमध्येही उसतोड रोखली\nउसाला पहिली उचल 3400 रूपये मिळाल्याशिवाय ऊसाचे कांडे तोडू देणार नाही अशी आक्रमक भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱयांनी पलुस येथील उसतोड रोखली. जेवढा ऊस तोडला आहे तो न्या परंतु बाकीच्या उभ्या उसाला धक्का लावलात याद राखा, असा सज्जड दम येथील आक्रमक कार्यकर्त्यानी उस तोडणी मजुरांना दिला.\nस्वाभिमानी शेतकरी संघटचे उपाध्यक्ष पोपट अण्णा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सुमारे आठ ते दहा कार्यकर्त्यानी एकत्र येवून येथील गावतळयाजवळील उसतोड रोखली. दत्त इंडिया (वसंतदादा) सहकारी साखर कारखान्याकडे नेण्यासाठी उसतोड सुरू असल्याचे समजताज संघटनेच्या कार्यकर्त्यानी आक्रमक पवित्रा घेत धाव घेतली.\nपोपट मोरे म्हणाले, खा. राजू शेट्टी यांच्या जयसिंगपूर येथील उस परिषदेत शेतकऱयांच्या उसाला पहिली उचल 3400 रूपये जाहीर केल्याशिवाय कारखाने सुरू होवू दयायचा नाही, असा ठराव झाला असताना डॉ. निकम या शेतकऱयास अमिष दाखवून उस तोडून नेण्याचा प्रकार सुरू होता. तो आज आम्ही हाणून पाडला आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू पाटील, प्रकाश फाळके, संजय माळी, अमोल मोरे, सुरेंद्र येसुगडे, भालेखान यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.\nसेनेचे पंख छाटण्याचा भाजपाचा प्रयत्न\nवाळव्यात सात एकर ऊसाला शॉर्ट सर्कीटमुळे आग\nलक्ष्मी असणाऱया एस.टी चेच पूजन\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/537854", "date_download": "2018-04-26T13:23:59Z", "digest": "sha1:QLC3DXZXICED3YKZJH4IUCP35XCCIISB", "length": 6137, "nlines": 42, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "1.1 लाख परवडणाऱया घरांना केंद्र सरकारकडून मंजुरी - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » उद्योग » 1.1 लाख परवडणाऱया घरांना केंद्र सरकारकडून मंजुरी\n1.1 लाख परवडणाऱया घरांना केंद्र सरकारकडून मंजुरी\n1,681 कोटी रुपयांची सरकारकडून गुंतवणूक\nपंतप्रधान आवास योजनेंतर्गत 1,12,083 परवडणाऱया घरांची उभारणी करण्यास केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली. यासाठी 8,105 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार असून सरकारकडून 1,681 कोटी रुपयांची मदत करण्यात येईल. नागरी भागात सरकारकडून परवानगी देण्यात आलेल्या घरांची संख्या आता 30,52,828 वर पोहोचली आहे.\nमध्य प्रदेशसाठी सर्वाधिक घरांना मंजुरी देण्यात आली. या राज्यातील 25 शहरे आणि गावांमध्ये 34,680 घरांना परवानगी मिळाली आहे. यानंतर झारखंडमधील पाच शहरे आणि गावातील 28,447 घरांना मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी 2,080 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल. हरियाणातील 28 शहरे आणि गावांसाठी 24,221 घरे उभारण्यात येणार असून 1,721 कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. महाराष्ट्रात 860 कोटीच्या गुंतवणुकीने 11,523 घरे, केरळमध्ये 295 कोटीच्या गुंतवणुकीने 9,836 घरे, मिझोरममध्ये 65 कोटीच्या गुंतवणुकीने 3,270 घरे बांधण्यात येतील.\nबीएलसी प्रकारात 44,692 घरे बांधण्यास मंजुरी देण्यात आली. गृहनिर्माण व नागरी विकास मंत्रालयाने झारखंडमध्ये 28,477, हरियाणामध्ये 13,946 आणि महाराष्ट्रात 6,392 घरे भागीदारीने उभारण्यात परवानगी दिली. 2022 पर्यंत सर्व नागरिकांना घर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.\nमहिला बँकेचे होणार एसबीआयमध्ये विलीनीकरण\nआता मायक्रोसॉफ्टकडून रोजगार कपातीचे संकेत\nईईएसएलच्या ई कारचे ‘टाटा’ला कंत्राट\nफेसबुकवर लवकरच वापरकर्त्याचे छायाचित्र \nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://full2dhamaal.wordpress.com/2012/01/31/%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4/", "date_download": "2018-04-26T13:25:25Z", "digest": "sha1:R54F4R2RQWZUP56YELW6TCHHK6O2AC3X", "length": 3291, "nlines": 62, "source_domain": "full2dhamaal.wordpress.com", "title": "जयंत उवाच….पुरुषांची सप्तपदी…… | full2dhamaal", "raw_content": "\nमला भारतीय संघ आवडतो….\nऐका संसार देवाची कथा….. →\nजानेवारी 31, 2012 · 11:51 सकाळी\n१. आजन्म बायकोची खोटी स्तुती करणे. २. सासरच्या मंडळींची निंदा न करणे. ३. तिच्या स्वैपाकाला नावे न ठेवणे…(हॉटेल असतातच जवळ…नसेल तर हॉटेल जवळ जागा घ्या….पण मुले झाले की सोडा)…. ४. कचेरीतून रोज उशिरा घरी जा….थोडे दिवसांनी होईल सवय.. ५. शक्यतो तो रोज एखादी बरी गजरेवाली बघून गजरा विकत घ्या… ६. सुट्टीच्या दिवशी लवकर उठून चहा करून द्या…(बायको माहेरी गेली तरी बिघडत नाही…सवय राहते)… ७. शांत रहा….\nयावर आपले मत नोंदवा\nऐका संसार देवाची कथा….. →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nएक अंकी नाटक “तेरी मेरी यारी तो…..”\nआपले बुवा बरे आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F", "date_download": "2018-04-26T13:35:49Z", "digest": "sha1:42M26OWHSVS236WLJJZ25DVD7IQJPYRN", "length": 5577, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रॉबर्ट फ्रॉस्ट - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nरॉबर्ट फ्रॉस्ट (पत्रकार) याच्याशी गल्लत करू नका.\nमार्च २६, इ.स. १८७४\nसॅन फ्रॅन्सिस्को, कॅलिफोर्निया, अमेरिका\nजानेवारी २९, इ.स. १९६३\nअ बॉय्ज विल, नॉर्थ ऑफ बॉस्टन\nरॉबर्ट ली फ्रॉस्ट हा अमेरिकी कवी होता. अमेरिकी बोलीभाषेवरील प्रभुत्वासाठी व ग्रामीण जीवनाच्या वास्तववादी चित्रणासाठी तो प्रसिद्ध आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १८७४ मधील जन्म\nइ.स. १९६३ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ मार्च २०१७ रोजी १४:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} {"url": "http://feelingsandviewpoint.blogspot.com/2008/11/blog-post_6385.html", "date_download": "2018-04-26T13:29:59Z", "digest": "sha1:IMEC4AIMBCQBKO43XULWCG3UD7OVSLUG", "length": 4348, "nlines": 100, "source_domain": "feelingsandviewpoint.blogspot.com", "title": "Blue Crescent: रुक्मिणी", "raw_content": "\nबाई, काय पाहिलंस, कसं साहिलंस नाही विचारत\nवंचनेचा चेहरा दिसतो कधी अगदी करूण आणि भोळा\nपण हे उमगण्याचं सहावं इंद्रिय असतंच ना प्रत्येक शहाण्या बाईला\nम्हणून विचारायचं ते नंतरच्या उलाथापालथीबद्दल\nसोन्याच्या दिवसांनी उचललेला मेणा तुझा\nतू कशी आलीस चालत द्वारकेहून इतक्या लांब पंढरपुरात \nकशी राहिलीस परक्या मुलुखात, भयाण अनोळखी दिंडीरवनात \nजगण्याची ठेच अशी खाल्लीस की पावलाला रक्ताची धार लागली\nअन तुझी ती हिंमत त्याने रुसवा म्हणून निकालात काढली\nपुन्हा तुझ्या शेजारीच वस्ती केली त्यानं नव्यानं\nतरी परतली नाहीस मुकाट त्याच्याकडे\nएकटीच चूल मांडून ताठ मानेनं जगत राहिलीस\nकानठळ्या बसविणारा टाळमॄदंगाचा गजर शेजारी\nतो ऎकत उभा जन्म उपेक्षेनं काढणं काय असेल\nपाय दगडाचे केलेस अन ओठही दगडाचे\nबाई, तुझ्या कोनाड्यात आकांताचा पोत भडकलाच नसेल\nझाकलं नाहीस तरी उघडलंही नाहीस चव्हाट्यावर\nसंसाराचं श्रीफ़ळ तुझ्या ओटीतून अलगद काढून घेतलं त्यानं\nपण तू दळत राहिलीस तुझ्या दु:खाचा बुक्का शांतपणे\nपंढरी काळीनिळी झाली त्याच्या उधळ्यानं..\nगोष्ट – एका छोट्याशा कोंबडीची \nद शेप ऑफ वाॅटर - डेल टोरोचा नवा मास्टरपीस\nपहिला पाऊस, पहिली आठवण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} {"url": "http://rajendraghorpade.blogspot.com/", "date_download": "2018-04-26T12:54:59Z", "digest": "sha1:UNWPFBKV6ZENOILXWIRTWGFWE7QPYJ7E", "length": 82520, "nlines": 205, "source_domain": "rajendraghorpade.blogspot.com", "title": "इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nआता सायकल वापरा चळवळ...\nकोल्हापूर हे लहान शहर आहे. साधारण दहा किलोमीटरचा व्यासाचा शहराचा विस्तार असू शकेल. दहा किलोमीटर म्हणजे चालत म्हणाल तर एका टोकाहून दुसऱ्या टोकाला दीड तासात सहज जाता येणे शक्‍य आहे. हेच अंतर सायकलवरून म्हणाल तर चाळीस मिनीटात गाठता येणे शक्‍य आहे. त्यामुळे सायकलचा वापर या शहरात जास्त असायला हवा होता. पण सध्यातरी तसे चित्र दिसत नाही. वाढत्या सुविधा आणि सहज उपलब्धतेमुळे नागरिक इंधनाची वाहने येथे अधिक वापरतात. प्रत्येकाच्या घरी सायकल नाही, पण दुचाकी जरूर आहे. अगदी सर्वसामान्याच्या घरीही दुचाकी पाहायला मिळते. कोणी कोणते वाहन वापरावे हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. पण या शहरात सायकल प्रेमीही अधिक पाहायला मिळतात. हे सुद्धा तितकेच खरे आहे. इथे सायकल चालवण्याचा छंद अनेकांना आहे. लहान मुलांपासून थोरापर्यंत अनेकजण सायकल आवडीने चालवतात.\nपर्वाच मला रस्त्यामध्ये सत्तरीच्या वाटेवर असणारे सतिश सोनटक्के काका भेटले. त्यांनाही सायकल चालवण्याचा छंद आहे. स्वतःची मुले परदेशात नोकरी करतात. तरीही त्यांनी स्वतःचा स्टेशनरीचा व्यवसाय सुरूच ठेवला आहे. यातून ते सायकल चालवण्याचाही छंद जोपासतात. त्यांच्याच भेटीमुळे मला कोल्हापूरातील सायकल चालवण्याचा छंद जोपासणाऱ्या गटाची ओळख झाली. या गटामध्ये डॉक्‍टर, इंजिनिअर, व्यावसायिकही आहेत. हा गट दरवर्षी उत्तर भारतातील विविध ठिकाणी सायकलची ट्रिप काढतो. पण सायकलचे ट्रेक करण्यासाठी नेहमी सायकल चालवण्याचा सराव असावा लागतो. तरच उत्तर भारतातील ट्रेक करणे शक्‍य होते. नियमित सरावासाठी हा गट दररोज कोल्हापूर परिसरातील विविध ठिकाणी सायकलने जातो. सराव हवा तरच असे मोठे ट्रेक करणे शक्‍य होते. त्यांची ठिकाणे व वारही ठरलेले आहेत. पन्हाळा, जोतिबा, निपाणी अशी विविध ठिकाणे विविध वारी करत असतात. रोज एक ठिकाण त्यांनी निश्‍चित केलेले असते. रविवारी इस्पुर्लीपर्यंत सायकलचा मार्ग त्यांनी निश्‍चित केला आहे. त्यानुसार आज मी त्यांच्या गटामध्ये सहभागी झालो. सकाळी साडेपाच वाजता हॉकी स्टेडियमजवळ जमायचे. कोणास उशीर झाला तर त्यांने मागावून यायचे. पण साडेपाच वाजता तेथून निघायचे. उशीर झाला म्हणून थांबायचे नाही. सायकल चालवत पूढे मार्गस्थ व्हायचे. असा हा नित्यक्रम असतो. विशेष म्हणजे या मोहिमेमध्ये महिलाही सहभागी होतात. आज आम्ही या गटात कळंबा जेलच्या जवळ सहभागी झालो. जवळपास 12 जणांचा हा गट रोज सायकल चालवतो. दररोज अंदाजे 40 ते 50 किलोमीटर सायकलींग केले जाते. दैनंदिन कामाबरोबरच त्यांचा हा नित्यक्रम आहे. मी ही आता या गटामध्ये सहभागी झालो आहे. दररोज नाही जमले तरी साप्ताहिक सुट्टी व रविवारी या गटात सहभागी होणे मला शक्‍य आहे त्यामुळे मी ही आता या गटाचा सदस्य झालो आहे.\nट्रेक करण्यासाठी सायकलींगचा सराव करणे, यात आश्‍चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. कोल्हापूरात अनेकजणांना असे छंद आहेत. 30 ते 75 हजार रुपयांपर्यंतच्या महागड्या सायकली खरेदी करून हा सराव करणे हा तर एक व्यायामाचा भाग आहे. मग त्यात वेगळे असे वैशिष्ट्य काय आहे असाच प्रश्‍न तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे. पण या गटामध्ये डॉ. प्रदिप कुलकर्णी हे सर्वाहून वेगळे आहेत. सायकलचा नित्यक्रम तर ते करतातच पण त्याबरोबर दररोज ते दवाखान्यामध्येही सायकल घेऊन जातात. किंवा अन्य कोठे जायचे झाले तर गाडी ऐवजी ते सायकललाच प्राधान्य देतात. वयाची साठी ओलांडली असली, तरी शिवाजी पार्क ते दुधाळी येथील त्यांचा दवाखाना ते सायकलवरूनच जातात. तरूणांना लाजवेल असा त्यांचा नित्यक्रम आहे. सायकल चालवून ऑपरेशन करण्यासाठी व रुग्णाची सेवा करण्यासाठीही तितक्‍याच ताजेतवानेपणे ते हजर असतात. त्यांचा हा गुण मला खूप आवडला. विशेष म्हणजे आपल्याप्रमाणे कामाच्या ठिकाणीही सायकलचा वापर करणारे कोणीतरी आहे, याचे मला खूप समाधान वाटले. 2003 पासून ते सायकल वापरतात. त्यांचा सायकल वापरण्याचा नित्यक्रम तेव्हापासून सुरू आहे. त्यांनी आत्तापर्यंत उत्तर भारतातील महत्त्वाचे असे समजले जाणारे सर्व सायकल ट्रेक केले आहेत.\nसायकलचे काय फायदे आहेत, हे या गटाच्या समजून घ्यायला सर्वांनाच आवडेल. त्यांचे अनुभव तर आहेतच, पण त्यापेक्षा उतारवयातही तरुणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह निश्‍चितच प्रोत्साहन देणारा आहे. या गटात साठी पार केलेले गृहस्थ आहेत आणि ते दररोज 50 किलोमीटर सायकल चालवतात. तरीही त्यांना कधीही थकवा जाणवला नाही. असे नाही की ते यापूर्वी सायकल चालवत होते. घाटगे काका हे 2015 पासून सायकलिंग करतात. 2015 ला ते नोकरीतून निवृत्त झाले. त्यानंतर त्यांनी हा नित्यक्रम सुरू केला. तंदुरूस्त राहण्याचा अनुभव त्यांच्याकडून जरूर शिकायला हवा. सायकलमुळे शरीराच्या सर्व भागाचा उत्तम व्यायाम होतो. शरीर तंदुरूस्त राहाते. मनात आलेला राग सायकलिंगमुळे कमी होतो. मन एका कामात गुतल्यासारखे राहाते. त्यामुळे मनाचाही व्यायाम होतो. तग धरून राहण्याची, टिकाव धरण्याची क्षमता सायकल चालवण्याने वाढते. हृदय आणि फुफुस उत्तम राहाते. हात, गुडघे, कंबर, पाठीचा उत्तम व्यायाम होतो. असे हे फायदे ऐकल्यावर सायकल चालवण्याचा मोह कोणाला होणार नाही. म्हणूनच म्हणतो आता सायकल वापरा चळवळीमध्ये आपणही सहभागी व्हा. प्रदुषण कमी करण्यासाठी, इंधनाची बचत करण्यासाठी, स्वतः तंदुरूस्त राहण्यासाठी सायकल चालवा आणि सायकल वापरा चळवळीला बळ द्या.\nहो मी सायकल वापरतो...\nआज काल सायकल वापरतो असे म्हटले तर थोडे आश्‍चर्य वाटण्यासारखे आहे. त्यात रोज ऑफिसला सायकल घेऊन येतो, असे सांगितले तर काय म्हटले जात असेल हे इथे न सांगितलेलेच बरे. पण हो मी रोज ऑफिसला सायकलने जातो. त्यात मला कधी लाज वाटली नाही. कोण काय म्हणेल याची मी कधीही फिकिर केली नाही. मला जे वाटते, माझ्या मनाला जे पटते तो विचार मी मनापासून जोपासतो. तो मी माझा छंदच समजतो. माझ्या मनाला वाटते मी सायकल वापरावी, म्हणून मी रोज सायकलने ऑफिसला जातो. तसे याला कोणी विरोध केल्याचे मला तरी आठवत नाही. तसे टिंगलही कोणी केल्याचे मला आठवत नाही. माझ्या पाठीमागे बोलत असतील, पण ते मला ऐकू येत नाही. त्यामुळे त्यापासून दुःखी होण्याचा काही प्रश्‍नच येत नाही. ऑफिसला सायकल घेऊन आल्याने स्वतःची पत कमी होते असे मला तर कधी वाटले नाही. कदाचित ऑफिसमध्ये याबाबत वेगळा विचार केलाही जातही असेल पण माझ्या निदर्शनास तरी कधी आले नाही. त्यामुळे यावर न बोललेलच बरे..\nगेली सात आठ वर्षे रोज सायकल वापरतो. पण आजच हे सांगावे का वाटले असा प्रश्‍न तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे. कारण ही तसेच आहे. पर्वा रविवारी नेहमीप्रमाणे सकाळी आठच्या सुमारास ऑफिसला निघालो होतो. वाटेत आयटीआय संभाजीनगर दरम्यान एक सद्‌गृहस्थ भेटले. तेही सायकलवर होते. आयटीआयपासून संभाजीनगरकडे येताना थोडी चढण आहे. साहजिकच त्यांच्या व माझ्या सायकलचा वेग थोडा मंदावला. त्यांनी माझ्याकडे आश्‍चर्याने पाहात विचारले, \"रोज सायकल चालवता.' मी म्हटले \"हो' ही सायकल घेऊन सात-आठ वर्षे होत आली. तेव्हापासून रोज मी सायकल चालवतो.\nत्यांना थोडे आश्‍चर्य वाटले. पण मी रोज सायकलने ऑफिसला जातो म्हटल्यावर ते थोडे थांबले व त्यांनीही मला थांबायला सांगितले. मी ही थांबलो. ऑफिसला आणि सायकल म्हटल्यावर कोणालाही आश्‍चर्य वाटणार यात मला फारसं काही वाटले नाही. कारण आत्तापर्यंत हा प्रश्‍न मला कित्येकदा अनेकांनी विचारला आहे. यामुळे मलाही त्यात फारसं काही वाटले नाही. पण त्यांना माझी चौकशी करावी वाटली म्हणून मी ही थांबलो, कारण तेही सायकलवर होते. त्यांनी सांगितले आमचा एक सायकल चालवणाऱ्यांचा गट आहे. आम्ही दर रविवारी एखादे ठिकाण शोधतो व तेथे सायकलने जातो. त्यांनी मलाही या गटात सामिल होण्याचे निमंत्रण दिले. मी ही ते स्वीकारले. पण इतक्‍या वर्षात आत्तापर्यंत असे कोणी भेटले नव्हते. इतक्‍या आत्मियतेने त्यांनी माझी चौकशी केली, याचे मला समाधानही वाटले. म्हणून मला आज हे लिहावेसे वाटले. अशी चौकशी करणारी माणसे फारच थोडी आहेत. त्यात सायकल वापरणाऱ्या माणसांची चौकशी म्हणजे विरळच. पण मला एक समाधान वाटले.\nव्यायामासाठी सायकल चालवणारे अनेकजण आहेत. दररोज सकाळी भेटत असतात. त्यामुळे सायकलचे महत्त्व काय आहे, हे मला सांगावेसे वाटत नाही. ज्याची त्याची आवड असते. मला सायकल चालवायला आवडते. तो मला छंद आहे. अगदी लहानपणापासून मला सायकल चालवण्याचा छंद आहे. लहानपणी पाचवी-सहावीला असताना मी सायकल शिकलो. तेव्हा आमच्याकडे सायकल नव्हती. रूकडीमध्ये आम्ही राहायला होतो. तेव्हा सायकली भाड्याने मिळत असत. वीस पैसे अर्धा तास व तीस पैसे तास असा दर होता. आम्ही एक तास सायकल चालवत होतो. लहान सायकली होत्या. त्यावर बसता येत नव्हते. मग नळीच्या खालून दुसऱ्या बाजूच्या पायंडलवर पाय टाकून सायकल पळवत होतो. मागे एकजण धरायला असायचा. वेग वाढला की मागच्याचा हात सुटायचा, तसा आमचा बॅलन्सही सुटायचा. बऱ्याचदा पडायचो. पण सायकल शिकलो. रुकडी ग्रामपंचायतीच्या आवारात मोकळे पटांगण होते. या पटांगणात गोल गोल फेऱ्या मारून सायकल शिकलो. आजही ते दिवस आठवतात. कारण सायकल हे तेव्हाचे प्रिय वाहन होते. गाडी फारशी कोणाकडे नसायची. तेव्हा सायकल हेच लोकप्रिय वाहन होते. दुचाकी असणे हे त्या काळात प्रतिष्ठेचे समजले जायचे.\nसायकलचे किस्से खूप सांगता येतील. तसे या विषयावर पुस्तकही होऊ शकते. कधी वेळ मिळालच तर नक्कीत हे पुस्तक लिहता येईल. एकदा तर मी कोल्हापूरातील साळोखेनगरमधून रूकडीला सायकलवरून गेलो होतो. त्यावेळी सर्वानीच आश्‍चर्य व्यक्त केले होते. जवळपास 20 किलोमीटरचे हे अंतर पण सायकलने प्रवास. घरात समल्यावर तर आईचा पाराच चढला होता. कारण वय अवघे पंधरा-सोळा वर्षे होते. इतक्‍या लहान वयात सायकलने प्रवास करणे योग्य वाटत नव्हते. त्याकाळात सायकल हेच एकमेव साधन असल्याने आम्ही बऱ्याचदा शेजारच्या गावात जाताना सायकल वापरत असू.\nदिपावली-उन्हाळ्याच्या सुट्टीत सांगवडे येथील नृसिंहाच्या दर्शनाला रूकडीतून सायकलने जाणे हा तर नेहमीचा उपक्रम होता. वाटेत नदी आहे. उन्हाळ्यात नदीत पाणी नसते. त्यामुळे पात्रातून सायकल न्यायला काही अडचण येत नसे आणि पाणी असलेच तरी नदीत नावही असायची. त्यावरून नदी पार करता येणे शक्‍य होत असे. बऱ्याचदा सांगवडे येथील नृसिंहाच्या दर्शनाला सायकलने जाण्याचा योग आला. कधी रूईच्या धरणावरून तर कधी चिंचवडमार्गे नावेतून किंवा पंचगंगा नदीवरील रेल्वेपुलावरून सायकल घेऊ गेलो. रेल्वे पुलावरून एका पतऱ्यावरून चालत जावे लागते. तो अनुभव खूपच रोमांच आणणारा आहे. खाली पाहीले तर खोल पाणी, आजूबाजूला पाहीले तर हिरवेगार रान. पण नजर फिरवायचेही धाडस व्हायचे नाही. पाय थरथरत कसाबसा पुल पार करायचा. त्यात रेल्वे येण्याचीही भीती असते. असे लहानपणीचे सायकलचे किस्से सांगता येण्यासारखे आहेत. पण त्याकाळात सायकल व्यतिरिक्त अन्य साधन फारसे उपलब्ध नव्हते. त्यामुळे सायकल हाच प्राधान्यक्रम होता.\nआता काळ बदलला आहे. अहो दुचाकी काय आता चार चाकीशिवाय ऑफिसला जाता असे सांगणे म्हणजे स्वतःची अब्रु घालवून घेण्यासारखे आहे. पण पर्यावरणाचाही विचार आता करण्याची गरज आहे. आपण गाड्या वापरतो. किती प्रदुषण करतो. याचा कधी विचार केला नसेलही, पण पर्यावरण संवर्धनासाठी आज त्याची गरज आहे. यासाठी गाडीचा वापर किती करायचा, कधी करायचा याचा ज्याचा त्याने विचार करायला हवा. केवळ प्रतिष्ठेपोटी गाडी वापरणे हे काही शहाणपणाचे लक्षण आहे. असे मला कदापी वाटत नाही. पर्यावरणाच्या नुसत्या गप्पा मारणे वेगळे, पण पर्यावरण संवर्धनाचा वसा घेऊन प्रदुषण कसे कमी करता येईल, याचा जास्तीत जास्त विचार स्वतःपासूनच करायला हवा. इतरांना पटो न पटो पण आपण सायकल चालवून प्रदुषण कमी करू शकतो. यासाठी सायकल वापरण्यास प्राधान्य द्या, असे मला मनापासून सांगावेसे वाटते. कसली आली चंगळवादाची प्रतिष्ठा. सायकल चालवणे हेच खरे प्रतिष्ठेचे लक्षण आहे. पृथ्वीच्या संवर्धनासाठी आज त्याची गरज आहे. वाढत्या तापमानावर आता सायकल चालवणे हाच उपाय ठरू शकतो. एक दिवस सायकलने प्रवास करून बघा, तुम्हाला रोज सायकल चालवावी असे वाटेल. हा प्रयोग करून तरी पाहा. केवळ सायकल डे चे निमित्त नको किंवा एखाद्या कार्यक्रमासाठी सायकल चालवणे नको, सायकल चालवण्याचा आनंद मनापासून घ्यायला हवा. तो आनंद आपल्यामध्ये साठवायला हवा. त्यातूनच मनाला खरे समाधान मिळू शकेल.\nआज मला काही सायकल चालवणारे सवंगडी भेटले आहेत. तुम्हालाही असे सवंगडी भेटतील. आज मी ताठ मानेने सांगू शकतो. मी एकटा नाही. सायकलने चालवणारा आता गट मला भेटला आहे. गेली सातवर्षे सायकल चालवून पेट्रोलची बचत केल्याचे समाधान काही वेगळेच आहे. पर्यावरण संवर्धनाचा, प्रदुषण मुक्तीचा केलेला हा खटाटोपही मनाला मोठे समाधान देणारा आहे. सायकल चालवल्याने आरोग्य आपोआप सांभाळले जाते. न कळत व्यायाम होतो. कसरत होते, पण यापेक्षा मनाला मोठे समाधान मिळते. म्हणूनच मी सांगेन मोटार गाड्या सोडा आणि आता सायकल चालवा..हो मी सायकल वापरतो असे ताठ मानेने सांगा...\nसंत ज्ञानेश्वरांनी अध्यात्माची गुपिते उलगडताना विविध उदाहरणे सांगितली आहेत. यात अनेक गोष्टींचा आधार घेतला आहे. विज्ञानातील काही उदाहरणे तर दिली आहेतच त्याबरोबर शेतीशी निगडीतही काही उदाहरणे सांगितली आहेत. अध्यात्म सांगताना समाज प्रबोधनाचेही महान कार्य ज्ञानेश्वरांनी केले आहे.\nसध्या भारतीय संस्कृतीला, परंपरेला नावे ठेवण्यात येतात. झपाट्याने बदलत चाललेल्या जगाचा वेग ही संस्कृती घेऊ शकत नाही असा अशी मतेही अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केली आहेत. या संस्कृतीचा विचार आता सोडून दिला तरच आपण जगासोबत स्पर्धा करु शकू अन्यथा आपले भवितव्यही बिकट होईल अशी भीती दाखवली जात आहे. या अशा विचारांमुळे आपण आपल्या संस्कृतीपासून दूर जात आहोत. पाश्चात संस्कृतीचे अनुकरण आपण करत आहोत. पण प्रत्यक्षात पाहिले तर आपण आपली संस्कृतीच योग्य प्रकारे अभ्यासत नसल्याचे दिसून येते. आपल्या संत महापूरषांनी सांगितलेली वचनेच आपण योग्य प्रकारे आत्मसात केलेली नसल्याने आपली पिछेहाट होताना दिसत आहे.\nसंत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून अध्यात्मासह शेतीतील तंत्रज्ञानाबाबतही प्रबोधन केले आहे. आपल्या देशात बाराव्या शतकात ठिबक सिंचन होते. हे ज्ञानेश्वरीतील ओवीतून स्पष्ट होते.\nम्हणोनी जाण तेन गुरू भजिजे तेणें कृतकार्या होईजे \nआपले जीव प्रफुल्लीत करण्यासाठी सद् गुरुंची उपासना करावी, सद् गुरुच अद्यात्मिक प्रगतीचे मुळ आहे. यासाठी त्यांच्याच भक्तीची गरज आहे. तरच हा आत्मज्ञानाचा, परमार्थाचा वटवृक्ष जोमात वाढेल. हे सांगताना ज्ञानेश्वरांनी येथे झाडाला पाणी देताना ते त्याच्यामुळाशी द्यावे म्हणजे त्याची वाढ उत्तमप्रकारे होते असे उदाहरण दिले आहे. ठिबक सिंचनामध्ये आपण हेच तर करतो. म्हणजे त्या काळात हे ज्ञान अवगत होते. ठिबक सिंचनाच्या पद्धती त्या काळात वेगळ्या होत्या. मडक्याला छोटेसे छिद्र पाडून ते मडके झाडाच्या मुळा शेजारी पुरले जायचे. त्या मडक्यात पाणी घालून ते झाडाच्या मुळाशी देण्याची पद्धत त्या काळात होती. हा ठिबक सिंचनाचाच प्रकार आहे. म्हणजे हे तंत्र भारतात होते. या तंत्रज्ञानाबाबत संतांनी प्रबोधन केल्याचेही दिसून येते.\nपशू, पक्षी, किटक आदींचा बारकाईने अभ्यासही भारतीय संस्कृतीत केला गेलेला आढळतो. ज्ञानेश्वरांनी दिलेल्या विविध उदाहरणातून हेही स्पष्ट होते.\n पक्षी फळासिं झोंबे जैसा सांगे नरू केवीं तैसा सांगे नरू केवीं तैसा पावे वेगां \nपक्षी फळ दिसले तर लगेच ते खाण्यासाठी जात नाही. प्रथम तो त्याचे निरिक्षण करतो. आसपासचा परिसर पाहातो. कोणी आहे का नाही याची खात्री करून घेतो. त्यापासून कोणता धोका आहे का हे ही पाहातो मगच तो खाण्यासाठी धावतो. या उदाहरणातून आपल्या संस्कृतीमध्ये पक्षांची निरिक्षणेही केली जात होती. त्याच्या प्रत्येक हालचालींचा अभ्यास केला जात होता. हे यातूनस्पष्ट होते.\nपैं आघविया जगा जें विख तें विख कीडिया पीयूख तें विख कीडिया पीयूख आणि जगा गुळ तें देंख आणि जगा गुळ तें देंख मरण तया \nइतर जीवांसाठी जे विष आहे ते कीटकांचे खाद्य आहे. अशा किटकांना गुळा सारखे गोड पदार्थ हे विष ठरतात. कलमथ नावचे एक तण आहे. ते खाल्ल्याने जनावरे दगावतात. हे तण मेंढ्यांनी खाल्यास त्यांची लोकर गळते. या तणामुळे दुग्ध जनावरांची दुध उत्पादनाची क्षमता घटते. जनावरांचे वजन झपाट्याने कमी होते. 1944 मध्ये या तणाचा 30 देशामध्ये मोठ्या प्रमाणात प्राद्रुर्भाव झाला होता. त्यावेळी त्याचे नियंत्रण जैविक पद्धतीने करण्यात आले. हे तण इतरांसाठी विष जरी ठरत असले तरी त्यावर काही किटक जगत होते. त्या किटकांनी हे तण नष्ट केले. संशोधकांनी 1950 मध्ये हे तण खाणारे बिट्टल्स सोडून हे तण नष्ट केले. हे आत्ताच्या अलिकडच्या 19 व्या शतकातील उदाहरण आहे. पण पूर्वीच्या काळी आपल्या भारतदेशात असे प्रयोग आपल्या सांधुसंतांनी केले आहेत.\nज्ञानेश्वरांनी 12 व्या शतकात लिहिलेल्या या उदाहरणावरून स्पष्ट होते.\nकीटकांचे जीवनचक्र कसे आहे याचा अभ्यास केल्यानंतर या ओवीचा अर्थ बोध होतो. किटकाच्या चार अवस्था असतात. या चार अवस्थामध्ये किटक काय खातो याचा अभ्यास त्याकाळात केला गेला होता हे स्पष्ट होते. आपल्या साधुसंतांनी या गोष्टींचा बारकाईने अभ्यास केला होता. ते सर्व टिपूण ठेवले होते. सर्व अंगानी दूरदुष्टीने आपली विधाने मांडली होती. याचे फायदे तोटे अभ्यासले होते. त्यातून कशा प्रकारे प्रबोधन करायला हवे याचाही अभ्यास केला होता. ज्ञानेश्वरांनी दिलेल्या अशा अनेक उदाहणातून हे स्पष्ट होते. आपले साधूसंत हे खरे संशोधक होते. त्यांनी केलेला अभ्यास आपल्यासाठी आजही उपयुक्त आहे. आपल्यासाठी मार्गदर्शकआहे. याचा विचार करून आपण आपल्या संस्कृतीला नावे न ठेवता त्याचा बारकाईने अभ्यास करायला हवा. आजच्या बदलत्या युगातही हे तत्त्वज्ञान आपल्यासाठी मार्गदर्शकच ठरणारे आहे. विकासाने वेग जरी पकडला असला तरी साधुसंतांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा बोधच या विकासाला चालना देऊ शकतो हे लक्षात घ्यायला हवे.\nबीज मोडे झाड होये झाड मोडे बीजीं सामायें \n परी जाती न नशे 59 \nमाणसाचे त्रिगुण ही अनंत जन्मे जन्मांतरे झाली तरीही बदलत नाहीत हे सांगण्यासाठी माऊलीने बीजाचे उदाहरण दिले आहे. बीजापासून झाड होते त्या झाडापासूनच पुन्हा बीज मिळते. हे चक्र कोट्यावधी वर्षे चालत आले आहे. यात पारंपारिक जातीच्या बीजाचा नाश कधीच होत नाही. पिकाच्या पारंपारिक जाती आता कालबाह्य होत आहेत. कारण त्याची लागवडही आता कमी झाली आहे या बरोबरच त्याचे बीजही आता साठवले जात नाही. पारंपारिक जातीच्या बीज संवर्धनाची गरज आहे. कारण संकरित बियाणे हे एकदाच उगवते. त्यापासून उत्पादित धान्य हे बीज नसते. त्याची लागवड करता येत नाही. पण पारंपारिक जातींमध्ये हे नसते, पण आता अशी बियाणे दुर्मिळ होऊ लागली आहेत. पारंपारिक जातीच्या संवर्धनासाठी गरज आहे. संकर झाल्याने जाती नष्ट होत आहेत. पण या संकरित बियाण्याची चव, गुणवत्ता आणि पारंपरिक चव आणि गुणवत्ता यामध्ये मोठा फरक आहे. संरकित बियाण्यास आता चवच राहीली नाही संकरित बियाण्याची गुणवत्ताही थोड्या कालवधीने कमी होते. यातून देशी बियाण्यांचे संवर्धन का गरजेचे आहे हे ही स्पष्ट होते.\nउसाला तुरे लागायला सुरवात झाली तर त्या उसापासून साखर फारशी मिळत नाही. तो ऊस निरपयोगी असतो. असे माऊलीने बाराव्या शकतात सांगितले आहे. नपुसक माणसे आणि वनात सांबरिचे झाडे हे बिनकामाचे आहे. तसे उसाला कणसे आल्यानंतर त्यातील साखरेचे प्रमाण घटते यासाठी उसाचे गाळप योग्य वेळी होण्याची गरज आहे. हे शेतीतील प्रबोधनचे आहे ना. संत ज्ञानेश्वरांनी त्या काळात प्रबोधनाचे मोठे काम केले. सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत उदाहरणे देऊन अध्यात्माचे बीज रोवले. प्रबोधनही केले.\nस्वेटर उद्योगातून दिला महिलांना रोजगार\nकोल्हापूर शहराच्या रमणमळा परिसरातील मालती माधवराव बेडेकर यांनी घरची शेती सांभाळत स्वेटर विणण्याचा उद्योग सुरू केला. गेल्या तीस वर्षांत त्यांनी या व्यवसायात चांगले यश मिळविले. स्वतःसह शेजारच्या महिलांना स्वेटर निर्मितीचे मोफत प्रशिक्षण देऊन कायम स्वरूपी रोजगार मिळवून दिला.\nएखाद्या कामाची आवड असेल तर त्यात निश्‍चितच मोठे यश मिळते. कोल्हापूर शहरातील मालती माधवराव बेडेकर यांना स्वेटर विणण्याची आवड होती. मालतीताई लग्नानंतर कोल्हापूर शहरालगतच असणाऱ्या रमणमळा येथे राहाण्यास आल्या. त्यांचे पती कोल्हापूर शुगरमीलमध्ये नोकरीस होते. रमणमळा येथे घरालगतच बेडेकर कुटुंबीयांची सहा एकर शेती आणि गुऱ्हाळ होते. सहा गायी, दोन म्हशी यांचा सांभाळ करत त्यांनी शेतीत विविध पीकपद्धतीचे प्रयोगही केले. सहा वर्षे मत्स्यशेती केली. ज्वारी बीजोत्पादनही घेतले. पुढे कोल्हापूर शहराच्या वाढत्या विस्तारात मात्र त्याच्या शेतीला मर्यादा आली.\nस्वेटर व्यवसायाला झाली सुरवात ः\nघरची कामे झाल्यानंतर फावल्यावेळेत काय करायचे हा प्रश्न प्रत्येक महिलेला असतो. मोकळ्या वेळेत स्वेटर विणणे ही मालतीताईंची आवड. या आवडीनेच त्या स्वेटर निर्मितीत गुंतल्या. यात पुढे विकास करायचा यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. मालतीताईंनी मध्ये कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचा \"वूलन मशिन निटिंग' हा चार महिन्यांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार योजनेखाली त्यांन स्वेटर निटिंग यंत्र खरेदी केले. तेव्हा या यंत्राची किंमत हजार रुपये होती. स्वेटर विणण्यास सुरवात केली, पण या आधुनिक यंत्राच्या वापराची फारशी तांत्रिक माहिती नसल्याने त्यांना अनेक अडचणी येत होत्या. यावर मात करण्यासाठी त्यांनी यंत्र खरेदीदाराकडून पुणे येथे यंत्र वापराबाबत प्रशिक्षण घेतले.\nस्वेटरचा वापर हा हंगामी आहे. त्यामुळे हिवाळी हंगामातच स्वेटरला मागणी असते. तरीही जिद्दीने मालतीताईंनी मध्ये निटिंग यंत्राचा वापर करून स्वेटर विणण्यास सुरवात केली. एकमेकांच्या ओळखीनेच स्वेटरची मागणी वाढत गेली. ओळखीतून प्रजापिता ब्रह्मकुमारी यांच्या साधकांकडून पांढरे स्वेटर व शाल तयार करण्याची ऑर्डर त्यांना मिळाली. पहिलीच ऑर्डर असल्याने उत्सुकता होती. या कामात त्यांना त्यांचे पती माधवराव यांनी लोकरीचे गुंडे तयार करण्यासाठी मदत केली. व्यवसायवाढीच्या दृष्टीने मध्ये उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला. उत्पादनाच्या विक्रीसाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वतीने महिला उद्योजक समितीतर्फे आयोजित प्रदर्शनामध्ये त्यांनी सहभाग घेतला.\nतीन यंत्रांची खरेदी ः\nबदलत्या तंत्रज्ञानाचा वापर व्यवसायात करून व्यवसाय वाढविणे ही काळाची गरज असते. च्या काळात बाजारात स्वेटर शिलाईची आधुनिक यंत्रे येत होती. उत्पादनांचा वेग वाढला होता. अशा काळात उत्पादनास असणारी मागणी विचारात घेऊन आधुनिक यंत्रे विकत घेण्याचा विचार मालतीताईंनी केला. अडीच लाखांचे कर्ज घेऊन दोन कॉम्प्युटराईज्ड आणि एक कार्डोमेट्रिक यंत्राची त्यांनी खरेदी केली. या यंत्रावर काम करण्यासाठी कामगारांची गरज होती. अशावेळी त्यांनी अन्य कामगार न निवडता परिसरात राहणाऱ्या महिलांना स्वेटर निर्मितीचे मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून दिला. या यंत्रामुळे दिवसाला तीन ते चार स्वेटर विणले जायचे.\nमहिलांना मिळवून दिला रोजगार ः\nस्वेटर व इतर लोकरीची कपडे तयार करताना विविध कामांसाठी वेगवेगळे कामगार लागतात. सध्या मालतीताईंकडे महिला यंत्रावर काम करतात, तर महिलांना हातावरचे काम आहे. लोकरीचे गुंडे, शिलाई या कामासाठी प्रत्येकी दोन महिला आहेत. सहा महिला या दररोजच्या रोजंदारीवर काम करतात. त्यांना कामानुसार महिना तीन ते पाच हजार रुपये इतका पगार दिला जातो. दहा ते पंधरा महिला घरचे काम सांभाळून शिलाई कामात मदत करतात. त्या महिलांना नगास सरासरी रुपये व शिलाईसाठी नगास रुपये दिले जातात. मालती यांच्याकडे स्वेटर शिलाई काम करणाऱ्या काही मुली होत्या. लग्नानंतर त्यांना स्वेटर काम करणे अवघड होते. अशा तीन मुलींना मालतीताईंनी स्वेटर विणण्याचे यंत्र घेऊन दिले. लोकरीच्या वजनावर त्यांच्याकडून काम करून घेतले जाते.\nस्वेटर व इतर विविध प्रकारची उत्पादने करण्यासाठी रोज अंदाजे तीन ते चार किलोची लोकर लागते. वर्षाला अंदाजे किलो लोकर लागते. हा सर्व कच्चा माल दिल्ली व लुधियाना येथील मिलमधून मागविण्यात येते. दिवसाला साधारणपणे स्वेटर तयार होतात. महिन्याला अंदाजे हजार ते एक लाख रुपयांपर्यंतच्या स्वेटरचे उत्पादन होते. हंगामानुसार कमी-जास्त उत्पादन होते.\nलोकरीची विविध उत्पादने ः\nलहानांपासून मोठ्यांसाठी लागणारे विविध प्रकारच्या स्वेटरचे उत्पादन मालतीताई करतात. बेबी सेट, पायमोजे, बंडी, फ्रॉक, लहान मुलांचे स्वेटर, लेडिज टॉप, कुर्तीज, लॉंग स्वेटर्स, कार्डीगन्स, जेन्टससाठी हाफ व फुल हाताचे स्वेटर्स, नेहरू स्वेटर्स, बाहुल्या अशी विविध उत्पादने तयार केली जातात. टोप्या, जर्किनमध्येही विविध प्रकार आहेत. याव्यतिरिक्त ग्राहकाच्या मागणीनुसारही विविध प्रकारची उत्पादने तयार केली जातात. कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर परिसरातील काही दुकानदार पूजेसाठी लागणारे आसन, रुमाल तसेच तोरण आदींची मागणी करतात. त्यांना त्यांच्या ऑर्डरनुसार मालाचा पुरवठा करण्यात येतो.\nसुरवातीच्या काळात हिवाळ्यामध्ये मालतीताई रमणमळा चौकात स्वतः मांडव उभारून स्वेटरची विक्री करीत होत्या. मालतीताईंनी थंडीच्या हंगामात इचलकरंजी, सांगली, सातारा, पुणे, महाबळेश्‍वर, बेळगाव येथे प्रदर्शने भरविली. आता स्वेटरच्या थेट ऑर्डर मिळत असल्याने गेल्या सहा वर्षांपासून त्यांनी प्रदर्शने बंद केली. फक्त कोल्हापुरातच दिवाळीनंतर डिसेंबरअखेरपर्यंत प्रदर्शन भरवतात. याव्यतिरिक्त स्वयंसिद्धा, भगिनी महोत्सवातर्फे आयोजित प्रदर्शनामध्येही त्या स्वेटरची विक्री करतात. स्वेटर निर्मितीमधील धडपड पाहून त्यांना सकाळ (तनिष्का-मधुरांगण), रोटरी क्‍लब, स्वंयसिद्धा संस्थेने विशेष पुरस्कार देऊन गौरविले आहे.\nमातीच्या कलाकृतींनी दिली सुमनताईंना वेगळी ओळख\nकोल्हापूर शहरातील सुमन बारामतीकर यांनी महिला बचत गटाची स्थापना केली. पापड-लोणची, चटणी मसाले या नेहमीच्या उद्योगापेक्षा काहीतरी वेगळा उद्योग असावा, या उद्देशाने मातीच्या विविध प्रकारच्या वस्तू तयार करून विक्री करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. गेल्या बारा वर्षांत त्यांनी या उद्योगात स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे.\nकोल्हापूर शहरातील सुमन चंद्रकांत बारामतीकर यांनी घरकामानंतर मिळणाऱ्या फावल्या वेळात स्वतःचा काही लघू उद्योग असावा, या उद्देशाने २००४ मध्ये वरद महिला बचत गट सुरू केला. शिवणकाम, पापड-लोणची, चटणी-मसाले निर्मितीवर महिला बचत गटांचा भर असतो. मात्र, यापेक्षा वेगळे उत्पादन असले पाहिजे असे सुमनताईंना नेहमीच वाटायचे. पण कशाचे उत्पादन करायचे हा विचार त्यांना नेहमीच सतावत होता. याच काळात रेल्वे मंत्रालयाने रेल्वेमध्ये चहा पिण्यासाठी मातीचे कुल्हड वापरण्यावर भर दिला होता. मातीचे कुल्हड तयार करण्यासाठी रेल्वेने महिला बचत गटांनाही प्रोत्साहन दिले. रेल्वेच्या आश्‍वासनाचा सकारात्मक दृष्टीने विचार करून सुमनताईंनी मातीचे कुल्हड करण्याचा निर्णय घेतला.\nसुमनताईंचे दीर यशोवर्धन बारामतीकर हे खादी ग्रामोद्योगमध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या सल्ल्यानुसार सुमनताईंनी खानापूर (जि. बेळगाव) येथे खादी ग्रामोद्योग केंद्राच्या कार्यालयामार्फत मातीपासून कुल्हड तयार करण्याचे प्रशिक्षण घेतले. कच्चा मालाची उपलब्धता विचारात घेऊन त्यांनी खानापूर येथेच भाडेतत्त्वावर जागा घेऊन कुल्हड उत्पादन सुरू केले; पण काही दिवसांतच रेल्वेने कुल्हडची मागणी बंद केली. त्यामुळे तयार कुल्हड विकायचे कोठे असा प्रश्‍न सुमनताईंना पडला. हे कुल्हड भांडी म्हणूनही वापरता येऊ शकतात, असे लक्षात आल्यानंतर त्यांनी दही भांडी म्हणून त्याची विक्री सुरुरू केली. ग्राहकांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याने सुमनताईंचा उत्साह वाढला. त्यामुळे त्यांनी मातीपासून शोभेच्या वस्तू तयार करण्याचे ठरवले.\nसुमनताईंनी गार्डन पॉट (झाडे लावायच्या कुंड्या) तसेच शोपीस प्रकारामध्ये घंटा, अगरबत्ती स्टॅंड, पेन स्टॅंड, ग्लास, मुखवटे, भातुकलीचा सेट, विविध आकाराचे गणपती, महादेवाची पिंड, वाद्य वाजविणाऱ्या कलाकरांचा सेट, विविध प्रकारचे कॉर्नर पॉट, फुलदाण्या तसेच स्वयंपाक घरात लागणारी विविध आकारांतील दही भांडी, पाण्याचे ग्लास, माठ, मातीचा फिल्टर, मातीची बाटली, दीपावलीनिमित्त दिवे, पणत्यांचे विविध प्रकार आदी उत्पादनांची खानापूर येथे निर्मिती सुरू केली. यासाठी पन्नास हजार रुपयांची गुंतवणूक त्यांनी केली. विविध वस्तूंच्या निर्मितीसाठी सुमनताईंनी वीस हजार रुपयांचे इलेक्‍ट्रीक व्हील खरेदी केले. सोबत प्रशिक्षित कारागीर घेतले. मातीची भांडी भाजण्यासाठी सध्या त्या लाकडी भट्टीचा वापर करतात.\nवस्तूनिर्मितीबाबत सुमनताई म्हणाल्या, की वस्तू निर्मितीसाठी लागणारा कच्चामाल बेळगाव जिल्ह्यातील खानापूर येथे सहज उपलब्ध होत असल्याने तेथेच उत्पादने घेण्याचा निर्णय घेतला. उत्पादनासाठी मुख्य गरज असते ती मातीची. शोपीससाठी लाल माती, चिकण माती, गाळाची माती व पांढरी माती (शाडू) लागते. स्वयंपाकाच्या भांड्यासाठी लाल माती, चिकण माती, रेती लागते. भट्टीसाठी लाकडे लागतात. बाजारपेठेच्या मागणीनुसारच वस्तू तयार केल्या जातात. दर महिन्याला स्वयंपाकाची भांडी अंदाजे ५०० नग, दह्याची भांडी अंदाजे एक हजार नग, शोपीसचे विविध प्रकार अंदाजे एक हजार नग इतकी निर्मिती केली जाते.\nसुमनताईंनी सहा महिला कामगार आणि चार पुरुष कामगारांना रोजगार मिळवून दिला आहे. यांना वस्तू निर्मितीचे प्रशिक्षण दिले आहे. तसेच सुमनताई स्वतः वस्तू तयार करतात. माती कालवणे, उत्पादनानुसार मातीचे मिश्रण तयार करणे आणि भट्टीसाठी पुरुष कामगार लागतात; परंतु महिला, पुरुष असा फरक न करता वस्तूंच्या नगावर कामगारांचा पगार ठरविला आहे. नियमित काम असतेच असे नाही. तसेच निर्मिती करताना बराच माल वाया जातो. काही वस्तू व्यवस्थित भाजल्या जात नाहीत. मातीच्या वस्तू असल्याने फुटण्याचा धोका अधिक असतो. हे सर्व टाळण्यासाठी कामगारांना चांगल्या नगाच्या उत्पादनावरच पगार दिला जातो. विविध प्रकारानुसार नगाला ८ ते १२ रुपये कामगारांना देण्यात येतात.\nस्वयंसिद्धा, भीमथडीतून वस्तूंची विक्री ः\nउत्पादित वस्तूंच्या विक्रीसाठी सुमनताईंना बचत गटाचा मोठा आधार मिळाला. सुमनताईंचे माहेर वडणगे (जि. कोल्हापूर) असल्याने त्यांनी तेथील यशस्वी महिला बचत गटात त्या सहभागी आहेत. जिल्हा परिषदेमार्फत भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनातून विविध वस्तूंच्या विक्रीला व्यासपीठ मिळाले. वर्षातील दहा महिने प्रदर्शनात विक्री होते. सुमनताईंना मुख्य आधार मिळाला तो कोल्हापुरातील स्वयंसिद्धा या संस्थेचा. या संस्थेमार्फत विविध ठिकाणी मोठी प्रर्दशने भरविण्यात येतात. या प्रदर्शनात स्टॉल मांडून विविध वस्तूंची विक्री सुमनताई स्वतः करतात. विविध उत्पादनांची विक्री कशी करावी, यासाठी ग्राहकांशी कसे बोलायचे, कसा व्यवहार करायचा आदीचे मार्गदर्शन स्वयंसिद्धाने त्यांना दिले. याचा त्यांना मोठा फायदा झाला. पुणे येथे भीमथडी जत्रा भरविण्यात येते. या चार दिवसांच्या जत्रेमध्ये विविध वस्तूंची सव्वा ते दीड लाख रुपयांपर्यंत विक्री झाल्याचे सुमनताई सांगतात. याव्यतिरिक्त खादी ग्रामोद्योग प्रदर्शने, माणदेशी जत्रा तसेच पुणे, सातारा, मुंबई, ठाणे येथे भरविण्यात येणाऱ्या प्रदर्शनात उत्पादनांची विक्री सुमनताई करतात. ९५ टक्के मालाची विक्री प्रदर्शनातूनच होते. महिन्याला अंदाजे साठ हजार रुपयांची उलाढाल होते. विविध वस्तूंचे उत्पादन व वाहतूक, कारागिरांचा पगार, इतर खर्च वजा जाता सुमनताईंना महिन्याला पंचवीस हजार रुपये शिल्लक राहतात.\nप्रदर्शनासाठी राज्यभरात अनेक ठिकाणी जावे लागते. सततचा प्रवास आणि वाहतूक यामुळे या कामात घरच्यांचा सुमनताईंना मोठा आधार मिळतो. सुमनताईंचे पती चंद्रकांत, मुलगी रूपाली, भाऊ सयाजीराव घोरपडे यांचे सहकार्य लाभते. त्यांच्या सहकार्यामुळेच व प्रोत्साहनामुळे या कामात यश मिळाल्याचे सुमनताई सांगतात. उपक्रमशीलतेची दखल घेत सुमनताईंना स्वयंसिद्धा संस्था आणि भीमथडी जत्रेतर्फे विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.\nसंपर्क ः सुमन बारामतीकर ः ९२२५५१६१९६\nधान्यातील आर्द्रता मोजणारा मापक\nज्वारी, गहू, भात आदी तृणधान्ये कापणीनंतर उन्हामध्ये वाळवली जातात. पूर्वीच्या काळी माळावर मळणी व वाळवण चालायचे; पण सध्या जागेचा अभाव असल्याने धान्य योग्य प्रकारे वाळवले जात नाही. अशा बदलत्या परिस्थितीमुळे धान्य खराब होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. धान्याची साठवणूकही करण्यासाठी पूर्वीच्या काळी हौद, कणग्या यांचा वापर केला जात होता; पण सध्या पोत्यामध्ये धान्य साठवण्यात येते. धान्यामध्ये प्रमाणापेक्षा अधिक ओलावा राहत असल्याने किडींचा प्रादुर्भाव होतो तसेच विशिष्ट प्रकारच्या बुरशीही त्यावर वाढतात. या प्रकारामुळे हे धान्य खराब होत आहे. हा प्रश्‍न फक्त भारतातच आहे असे नाही, तर जगभर ही समस्या शेतकऱ्यांना भेडसावत आहे. जगभरातील कृषी विद्यापीठांत यावर संशोधन केले जात आहे. कॅन्सस विद्यापीठ आणि कृषी संशोधन सेवा यांच्या गटाने या समस्येवर उपाय शोधला आहे. त्यांनी विकसित केलेल्या उपकरणामुळे जवळपास 30 टक्के धान्य खराब होण्यापासून वाचण्यास मदत झाली आहे. कृषी अभियांत्रिकी तज्ज्ञ पॉल आर्मस्ट्रॉंग आणि कॅन्सस विद्यापीठाच्या संशोधकांनी धान्याच्या पोत्यातील आर्द्रता मोजणारे उपकरण विकसित केले आहे. शेतकऱ्यांना सहजपणे हाताळता येऊ शकेल, असे हे उपकरण आहे. हे उपकरण धान्यातील सापेक्ष आर्द्रता आणि तापमान मोजते व त्यावरून धान्यातील ओलाव्याचे प्रमाण किती असेल याचा अंदाज येतो. या उपकरणास जोडलेली सेन्सर नळी थेट पोत्यामध्ये खुपसण्यात येते. यावरून सहा मिनिटांमध्ये त्या पोत्यातील धान्यात किती ओलावा आहे हे स्क्रीनवर दिसते. सध्या हे उपकरण प्रायोगिक तत्त्वावर इथोपिया, बांगलादेश आणि ग्वाटेमाला या देशांतील शेतकऱ्यांना वितरित केले आहे. हे उपकरण वापरताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी आर्मस्ट्रॉंग व त्यांचे सहकारी विचारत घेत आहेत. या उपकरणात वापरण्यात येणाऱ्या बॅटरीची क्षमता वाढविणे, सहा मिनिटांचा लागणारा कालावधी कमी करणे, स्मार्ट फोनशी हे उपकरण जोडणे आदीवर त्यांचे संशोधन सुरू आहे.\nऎबीपी माझा तर्फे कोल्हापूरातील सयाजी हाॅटेलमध्ये आयोजित रिइनव्हेंट महाराष्ट्रा ए टेक्नाॅलाॅजी या विषयाच्या सेमीनारमध्ये आज सहभागी होण्याची संधी मिळाली. माझ्या श्री अथर्व प्रकाशनकडून मी सहभागी झालो होतो. कोल्हापूरातील अनेक उद्योजक यामध्ये सहभागी झाले होते. आपणही एक संस्था चालवतो. याची जाणिव कधी मला झालीच नाही. पुस्तकांचे प्रकाशन आणि वितरण करताना या व्यवसायात मी नवे तंत्र पुरेपुर वापरले. नोकरी करत हा व्यवसाय करताना खरंतर तंत्रज्ञानाच्या वापरामुळेच मला प्रोत्साहन मिळाले. खरचं किती सोपे झाले आहे काम याची जाणिव या सेमिनारमुळे झाली. खरंतर प्रथम विश्वासच वाटत नव्हता आपण एक उद्योजकही आहोत याचा...पुस्तक प्रकाशित करणे हे एक आव्हान असते आणि ते खपवणे हे त्याहूनही कठीण काम असते पण हे आव्हान आपण स्वीकारले. त्यात यशही मिळाले साहित्यिक संस्थांचे पुरस्कारही मिळाले. इतके यश आपण मिळवले हजारो-हजारो प्रती खपवून आपण नावही कमावले हे कधी वाटलेही नाही पण या सेमिनारने मला त्याची जाणिव दिली. नवे तंत्रज्ञान आत्मसात करुन धंदा आणखी वाढविण्याची उमेद माझ्यात जागी केली. यासाठी संयोजकांचे आभार जरुर मानायला हवेत. एचपीचेही आभार कारण त्यांच्या तंत्रज्ञानानेच आपण हे यश मिळवले आहे. डेलीहंटसारख्या डिजिटल तंत्रज्ञानाची साथ तर आहेच. पण याची जाणिव झाली नवी उमेद माझ्यात जागी झाली यासाठी एबीपीमाझाचे आभार जरुर मानायला हवेत...\nसंत शिरोमणी ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या ज्ञानेश्‍वरीतील ओव्यांवर निरूपण, सकाळ - ऍग्रोवनमधून प्रसिद्ध झालेले माझे लेख, बातम्या आदी साहित्य\nआता सायकल वापरा चळवळ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "http://www.anandmore.com/2017/04/blog-post_2.html", "date_download": "2018-04-26T13:06:36Z", "digest": "sha1:7UCVFDVI6XUY3GYQAIXYRR2FNNANESXE", "length": 29315, "nlines": 194, "source_domain": "www.anandmore.com", "title": "व्यक्तानंद: आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ७)", "raw_content": "\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ७)\nआगमन संकल्पना समजायला थोडी गुंतागुंतीची आणि कठीण आहे . कारण आगमनात येणारा विचार एक असतो तर त्याला आपापल्या मगदुराप्रमाणे आणि स्वार्थबुद्धीने प्रतिसाद देणारे प्रस्थापित विचार अनेक असतात. त्यामुळे समाजातील वेगवेगळ्या घटकांकडून एकाच वेळी आगमनाचे स्वागत आणि विरोध चालू असतो. आणि हे सर्व प्रकारचे प्रतिसाद, त्यांच्यामागील कार्यकारणभाव समजून घेणे एका व्यक्तीच्या प्रज्ञेला सहजशक्य नसते.\nत्यातुलनेत निर्गमन संकल्पना समजायला थोडी सोपी आहे. कारण निर्गमन विचारांचे होत नाही तर व्यक्तीचे होते. त्यामुळे निर्गमनातील अनुभव हे व्यक्तिगत स्वरूपाचे असतात. आणि व्यक्तिगत स्वरूपाच्या अनुभवांशी समरस होणे आपल्याला सहजशक्य असते. पण निर्गमन संकल्पनेबद्दल लिहिण्याआधी एक महत्वाची नोंद करून ठेवतो. ज्याप्रमाणे आगमन म्हणजे आक्रमण नव्हे त्याप्रमाणे निर्गमन म्हणजे निष्कासन नव्हे.\nनिष्कासन म्हणजे व्यक्तीच्या मनाविरुद्ध त्याला एका भू-प्रदेशातून किंवा समाजातून बाहेर जाण्यासाठी शासनाने केलेली सक्ती आहे. याउलट निर्गमनात एक प्रकारची अपरिहार्यता असली तरी ती शासनप्रणीत नसून भू-प्रदेश किंवा समाज सोडण्याचा निर्णय व्यक्तीने स्वतः घेतलेला असतो.\nएकदा का निर्गमन म्हणजे निष्कासन नव्हे हे लक्षात घेतले की आपोआप अनेक प्राचीन महाकाव्यांतील किंवा प्राचीन आणि अर्वाचीन इतिहासातील नायकांच्या आयुष्यातील प्रसंग आपल्याला काळजीपूर्वक निवडावे लागतात.\nरामायणातील, राम, सीता आणि लक्ष्मणाचा स्वीकारलेला वनवास निर्गमन ठरतो तर वालीच्या आज्ञेने सुग्रीवाला भोगावा लागलेला वनवास किंवा राज्याभिषेकांनंतर रामाने केलेला सीतेचा त्याग, हे दोन्हीही निष्कासन ठरतात. महाभारतातील कुंती आणि माद्रीसहित पंडुचे हिमालयातील वास्तव्य निर्गमन ठरते तर कुंती आणि पांडवांचा लाक्षागृहाच्या वेळेचा वनवास किंवा द्युतातील पराजय आणि द्रौपदी वस्त्रहरणानंतरचा पांडवांचा द्रौपदीसहित वनवास आणि अज्ञातवास निष्कासन ठरते. यहोवाच्या आज्ञेने इजिप्तमध्ये परत आलेल्या मोझेसबरोबर सर्व ज्यू लोकांचे इझरेलकडे प्रयाण निर्गमन ठरते तर त्यापूर्वी मोझेसच्या जन्माचे रहस्य कळल्याने राजा रामसेसने त्याला दिलेला देशाबाहेर जाण्याचा हुकूम निष्कासन ठरतो. कुराणातील प्रेषित मुहम्मदाच्या आयुष्यातील मदिनेकडील प्रयाण निर्गमन ठरते तर प्रेषिताच्या आज्ञेने बानू नादिरच्या ज्यू टोळीला मदिनेतून बाहेर जावे लागणे निष्कासन ठरते. सिद्धार्थ गौतमाचा गृहत्याग निर्गमन ठरतो तर बुद्धाने देवदत्ताला भिक्षू संघातून बाहेर काढणे निष्कासन ठरते. गृहस्थाश्रमी विठ्ठलपंतांनी पत्नीच्या परवानगीशिवाय घेतलेला संन्यास निर्गमन ठरते याउलट विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंना समाजाने वाळीत टाकणे निष्कासन ठरते.\nत्याशिवाय पाश्चात्य विद्या शिकायला परदेशी गेलेले सगळे भारतीय किंवा वेदविद्यांचे अध्ययन सोडून भारतातंच राहून पाश्च्यात्य विद्या शिकणारे भारतीय किंवा भारतातंच धर्म बदलून मुसलमान किंवा ख्रिश्चन आणि नजीकच्या भूतकाळात बुद्धाचा धम्म स्वीकारणारे भारतीय ही देखील निर्गमनाची उदाहरणे आहेत.\nनिर्गमनात जुन्या आठवणी कडू आणि गोड अश्या दोन्ही स्वरूपाच्या असतात तर निष्कासनात जुन्या आठवणी म्हणजे जळजळीत अपमानाच्या भळभळणाऱ्या जखमा असतात. त्यामुळे निर्गमनात नव्या संस्कृतीशी जुळवून घेण्याची व्यक्तिगत धडपड असते. तशी धडपड निष्कासनातही असली तरी निष्कासनाचे पर्यवसान रक्तरंजित किंवा अन्य मार्गाने घेतलेला बदला किंवा पश्चात्तापदग्ध जीवन किंवा आत्महत्या असते. निर्गमन आणि निष्कासनात असा मूलभूत फरक असला तरी त्या निर्गमित किंवा निष्कासित व्यक्तीची नव्या संस्कृतीशी नाळ जुळवून घेण्याची धडपड बरेचदा सारखी असते आणि आपण सर्वजण या धडपडीशी एकरूप होऊ शकतो.\nफार प्राचीन काळापासून \"संपली येथील अन्नाची गुऱ्हाळे\" असे म्हणत जगाच्या पाठीवर इथून तिथे लमाणांसारखे फिरत राहिलेले मानवांचे तांडे आणि लोकसंख्येतील स्त्री पुरुषांचे प्रमाण जर समसमान मानले तर अर्ध्या लोकसंख्येने लग्नाच्या निमित्ताने एका घरातून दुसऱ्या घरात केलेले निर्गमन यामुळे जगभरातील कथा, कादंबऱ्या, कविता आणि लोकगीते निर्गमनाच्या प्रसंगाला आणि त्यानंतरच्या आयुष्यातील धडपडीला उत्कटतेने व्यक्त करीत आलेले आहे.\nआधुनिक जगात नोकरी किंवा धंदा या कारणांमुळे आपण सर्वजण जन्मगावापासून थोड्या कालावधीसाठी किंवा कायमचे दूर जातो किंवा त्याच भू-प्रदेशात राहून नोकरी किंवा धंदा बदलतो. मागील दरवाजे पूर्ण बंद करतो किंवा किंचित किलकिले ठेवण्याचा प्रयत्न करतो. विवाहबंधन स्वीकारतो किंवा घटस्फोट घेऊन पुनर्विवाह करतो. तरुणच काय पण वयोवृद्ध विधुर आणि विधवांनीपण पुनर्विवाह केलेले पाहतो. आईवडिलांपासून वेगळे होऊन स्वतंत्र बिऱ्हाड करतो. त्यामुळे या साहित्यप्रवाहाला आपण प्रत्यक्ष जीवनात अनुभवतो. लेखक किंवा कवीने घातलेल्या रांगोळीत आपल्या अनुभवांचे रंग भरल्याने ती रांगोळी अजून गडद होते आणि तिच्यात आपली भावनिक गुंतवणूकदेखील होते. रामायण, महाभारत या महाकाव्यातील किंवा बायबल, कुराण धर्मग्रंथातील अनेक कथा आपल्याला प्रेरित करतात, मन हेलावून टाकतात, भावनिक आधार पुरवतात ते त्यामुळेच.\nखेड्यातून शिक्षण पूर्ण करून शहरात आलेला, कुणाशीही ओळख नसलेला तरुण, आणि लग्न करून नवीन घरात आलेली मुलगी यांची धडपड वेगळ्या परिसरातील असली तरी त्या धडपडीचे स्वरूप सारखेच असते.\nसगळे जुने आयुष्य नव्या जगात चालू करण्याची धडपड सुरु होते. जुनी वेशभूषा, जुनी भाषा, खाण्यापिण्याच्या जुन्या पद्धती नवीन समाजात तशाच प्रकारे चालू ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. नवीन लोक कसे आहेत त्याचा अनुभव नसल्याने त्यांच्याशी वागताना केवळ कल्पना वापरल्या जातात आणि थपडा खायला सुरवात होते. जिथे नशीब काढायला स्वखुशीने किंवा अपरिहार्यतेने आलो तिथे आपण एकटे आहोत. आपले कुणी नाही. आपण इथे येऊन चूक केली की काय यापेक्षा जुनेच आयुष्य बरे होते. माझी जुनी मित्रमंडळीच छान होती. तेव्हा त्रासदायक वाटले तरी जुने आयुष्यच अधिक सुखावह होते. तेव्हा भांडलो तरी जुने नातेवाईकच अधिक प्रेमळ होते. असे वाटणे हा पहिला टप्पा असतो.\nपहिल्या टप्प्यात खाल्लेल्या टक्के टोणप्यानंतर दुसऱ्या टप्प्यात अधिक परिपक्व होऊन मग ती व्यक्ती नवीन जगात कुठे समविचारी मित्र मिळतात ते शोधू लागते. आपल्या स्वभावाचे कुठले हळुवार कोपरे दडवायचे, कुठे खोटे काठिण्य आणायचे, कुठे खोटे काठिण्य आणायचे आणि कुठे जुन्या चालीरीती सोडून द्यायच्या आणि कुठे जुन्या चालीरीती सोडून द्यायच्या याचा निर्णय घेणे आता सुरु होते. वेशभूषा बदलते. भाषा बदलते. नवीन जगातील लोकांच्या काही सवयी प्रयत्नपूर्वक अंगी बाणवल्या जातात. कित्येकदा नव्या जगातील लोक ज्यांच्याबद्दल आग्रही नाहीत त्या चालीरीतींबद्दलही आग्रही राहणे सुरु होऊ लागते. थोड्या असभ्य शब्दात सांगायचं झाल्यास, \"नया नया मुल्ला जोरसे बांग देता है”, अशी काहीशी अवस्था या दुसऱ्या टप्प्यात असते. साधारणपणे, परत फिरावे की सोडून आलेल्या जगाच्या परतीचे दोर कापून टाकावेत त्याचा निर्णय आता पक्का होतो.\nजुन्या स्वभावाला मुरड घालताना आता काही दबलेल्या भावना उफाळून वर येतात. सोडून आलेल्या समूहाचे दडपण नसल्याने आता या सुप्त किंवा दबलेल्या भावना पूर्ण करणे सुरु होते. त्यात अपराधबोध वाढतो. त्याला दूर करण्यासाठी मग नव्या संस्कृतीतील विचारांचे साहाय्य घ्यावे लागते. बेफिकिरीचा आव आणावा लागतो. हे सगळे करताना ती व्यक्ती अजून संबंध टिकवून असलेल्या जुन्या लोकांना तर दुखवतेच पण कित्येक नव्या लोकांनादेखील दुखावते. पण हा तिसरा टप्पा म्हणजे स्वतःला पैलू पाडण्याचा एक भाग असतो. आपण असेही वागू शकतो, आपल्या व्यक्तिमत्वाला ही देखील एक बाजू आहे, याची जाणीव होऊ लागते. आपण कुठल्या मर्यादा सहज तोडू शकतो आणि कुठल्या मर्यादा तोडणे आपल्याला शक्य नाही, हेदेखील कळून चुकते. इथे तिसरा टप्पा संपतो.\nआता नव्या भू-प्रदेशाला किंवा समाजाला स्वीकारलेले असते. खाणे, पिणे, लेणे, बोलणे याच्या नवीन सवयी आत्मसात झालेल्या असतात किंवा सोडून आलेल्या जगातील सवयीचे कंगोरे घासून त्या नव्या भू-प्रदेशात किंवा समाजात कश्या वापरता येतील ते कळलेले असते. नव्या भू-प्रदेशातील किंवा समाजातील लोकांच्या कमकुवत बाजू, त्यांचे दौर्बल्य, त्यांचे पूर्वग्रह, त्यांचा अडाणीपणा, त्यांची गतानुगतिकता दिसू लागलेली असते. इतिहासापासून सुटका करून घेण्यासाठी त्यांचीदेखील चालू असलेली धडपड दिसू लागते. या सगळ्यावर कुरघोडी करण्यासाठी सोडून आलेल्या आपल्या समाजातील इतर नातेवाईकांना, मित्रमंडळींना इथे बोलावून घेणे सुरु होते. नवीन नोकरीच्या जागी जुन्या नोकरीतले सहाय्यक किंवा मित्र आणण्याचा प्रयत्न होतो. तसे कुणी येणे शक्य नसेल तर आपल्यासारखे जुन्या समाजाला सोडून आलेल्या समानशील लोकांचा शोध घेणे सुरु होते. सोडून आलेल्या समाजातील अजूनही हव्याहव्याशा वाटणाऱ्या काही चालीरितींचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला जातो. माहेरच्या काही पद्धती सासरी सुरु होतात. परदेशात महाराष्ट्र मंडळे, कन्नड समाज, बंगाली समाज वगैरे सुरु होऊन गणेशोत्सव, युगादी, दुर्गापूजा वगैरे साजरे केले जाऊ लागतात. आणि मग निर्गमित व्यक्ती नवीन समाजात जुन्या आणि नव्याचा संगम घडवू लागते.\nअनेकांच्या निर्गमनाचा प्रवास इथे संपतो. पण काही जणांच्या बाबतीत तो संपत नाही. इथे मन रमवू न शकलेल्या व्यक्ती पुन्हा नवीन निर्गमनाच्या मागे लागतात किंवा पुन्हा मागे परत फिरतात. जर त्यांनी मागे परत फिरायचे ठरवले तर सुरु होते पुनरागमन. त्याच्याबद्दल पुढील भागात लिहीन.\nआनंद, मोरे, आनंद मोरे\nLabels / लेखन प्रकार\nअर्थविचार गद्य चित्रपट निर्गुणी भजने पद्य मुक्तचिंतन रसग्रहण विनोद समाजवाद आणि भारत‬ समाजविचार\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ९)\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ८)\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ७)\nआगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ६)\nभाग १ - रूपरेषा\nभाग २ - सामाजिक बदल\nभाग ३ - मंगल अमंगल\nभाग ४ - राव्हेल\nरिच डॅड पुअर डॅड\nभाग १ : गाडी बुक केली\nभाग २ : भगीरथ आणि गाडी\nभाग ३ : गाडी आली रे अंगणी\nभाग ४ : रिच डॅडचा साक्षात्कार\nभाग १ : ताजमहाल आणि हूवर धरण\nभाग २ : प्रकल्पाचे लाभार्थी\nभाग ३ : शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरोगेज, स्टॅंडर्ड गेज ब्रॉडगेज\nभाग ४ : तैवान आणि श्रीलंका\nभाग ५ : अफू, हॉंगकॉंग आणि चेक लॅप कोक\nभाग ६ : प्रकल्पांची तुलना आणि समारोप\n(भाग १) पैसा म्हणजे काय / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / दोन चाकांची मोटरसायकल / कोंबडी आधी की अंडे / चाकांच्या आकाराचे मोजमाप\n(भाग २) RBI च्या गव्हर्नरचे स्वप्न / स्वप्नातून सत्याकडे / पुसलेल्या परिघाचे आकारहीन वर्तुळ\n(भाग ४) डिमॉनेटायझेशन आणि रॉबिन हूड\n(भाग ५) काळा पैसा संपेल काय / सामान्य माणसाचा पैसा वापरून बँका उद्योगपतींना मदत करीत आहेत\nभारतीय राष्ट्रवाद, जेएनयु, भारतविरोधी घोषणा आणि देशद्रोह\n(भाग १) पूर्व पिठिका\n(भाग २) फाळणी व विलीनीकरण\n(भाग ३) त्रास देणारी संस्थााने\n(भाग ४) काश्मीर प्रश्नाचे वेगळेपण\n(भाग ५) भारतीय राज्य घटनेची रचना\n(भाग ६) कलम 124A आणि देशद्रोह\n(भाग ७) घोषणा, सरकार आणि आपण\n(भाग १) - प्रास्ताविक\n(भाग २) - चित्रपट\n(भाग ३) - भिक्षू\nऑर्फिअस, जी ए आणि मी\n(भाग १) - मूळ कथा\n(भाग २) - अट मोडण्याची कारणे आणि कथेचे प्राथमिक आकलन\n(भाग ३) - कथेत जी एंनी भरलेले रंग\n(भाग ४) - माझे आजचे आकलन\n‪(भाग १) - उगम\n(भाग २) - पूर्वपिठीका\n‎(भाग 3) - भांडवलशाहीचा हलका शिक्का\n(भाग ४) - उद्योगातून भांडवल\n(भाग ५) - कारागिरांचा उदय\n‪(भाग ६) - बलुतेदारी, मक्तेदारीचे स्थिरावणे आणि जाती व्यवस्थेचा उगम\n(भाग ७) - पुरोहितांचा आणि राजांचा उदय\n(भाग ८) - एकेश्वरवादाचा उदय\n(भाग २.१) सुनता है गुरु ग्यानी\n(भाग २.३) पहिला चरण\n(भाग २.४) दुसरा चरण\n(भाग २.५) तिसरा चरण\n(भाग २.६) चौथा आणि पाचवा चरण\nमी आणि शाळेचे Reunion\n(भाग १) मित्रांची हाक\n(भाग २) सुंखासुंठेंचा प्रेमळ संवाद\n(भाग ४) खंडोबा आणि फेशिअल\n(भाग ५) पोटाने घात केला\n(भाग १) घरगुती फडणवीस\n(भाग 2) माझी खरेदी\n(भाग 3) परसोत्तम भाय\n(भाग ४) वाल्या कोळ्याचे हसरे कुटुंब\n(भाग १) जे न देखे रवी\n(भाग २) रिसॉर्टमध्ये भेटलेले लोकमान्य\n(भाग ४) नव्याचे तीन दिवस\n(भाग ५) भंडारा जिम\n(भाग ६) प्रोटीन शेक\n२०१६ : काही विस्कळीत नोंदी\nसमाजवाद आणि भारत‬ (8)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://full2dhamaal.wordpress.com/2012/03/14/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%80/", "date_download": "2018-04-26T13:22:25Z", "digest": "sha1:UJ7VWF4G7YYCAIAEW3OUB5WZ6IZOQUP6", "length": 6911, "nlines": 91, "source_domain": "full2dhamaal.wordpress.com", "title": "रिक्षावाले…..की?… | full2dhamaal", "raw_content": "\nमला भारतीय संघ आवडतो….\nराजकीय इच्छा शक्ती →\nरिक्षा, बस,टेम्पो व आग-गाडी ह्यातून प्रवास न केलेला\nमाणूस प्राणी सापडणे म्हणजे डोंबिवलीत\nखड्डा नसलेला रस्ता सापडणे एव्हढेच दुर्मिळ…\nसंघटीत लुटमार म्हणजे नक्की काय\nअसे जर कुणी विचारले तर रिक्षावाल्यांचा\nपूर्वी टांगा किंवा सायकल रिक्षा होत्या\nपण त्यांची संघटना होती असे कधी वाचनात आले नाही…\nएक तर ही दोन्ही वाहने चालवायला शारीरिक कष्ट लागतात\nत्यामुळे इतर लोक पण कष्ट करून पैसे कमावतात ह्याची जाणीव असेल असे वाटते.\nकष्टाळू मनुष्य आपोआपच पापभिरू होत जातो ही सत्य गोष्ट आहे.\nएक वचन आहे, “एक माणूस जर ४ लोकांना नावे ठेवत असेल\nतर कदाचित ती ४ माणसे वाईट असू शकतील पण जर तीच ४ माणसे\nजर ह्या एकाच माणसाला नावे ठेवत असतील तर तो माणूसच खराब आहे.”\nआज सगळ्या शहरांतील माणसे, काश्मीर ते कन्या-कुमारी पर्यंत ह्या रिक्षावाल्यांनाच शिव्या का घालतात\nमाझ्या आजीची एक शिकवण होती, कधीही कुणाला दुखवू नकोस कारण त्याचे शाप लागतात.\nकदाचित आमच्या पुण्याईने तुला त्रास नाही होणार पण तू पुण्य न केल्याने\nतुझ्या मुलांना ह्याची फळे भोगावी लागतील.\nबहुतेक रिक्षावाल्यांना अशी शिकवण देणारे नातेवाईक भेटत नसतील.समाज चांगला आहे की वाईट हे त्याच्या सरासरीवरून ठरते.८० ते ९०% व्यक्ती चांगल्या असतील तर तो समाज चांगला आहे असे समजल्या जाते आणि इथे तर ह्या रिक्षावाल्यांमध्ये हे प्रमाण ५% पण नाही आहे.\nमी बरीच वर्षे ह्या ना निमित्ताने रिक्षामध्ये बसलो आहे आणि मला त्यांचे ९०% भयानक अनुभव आले आहेत.\nफार क्वचित एखादा रिक्षावाला चांगला भेटतो.\nडोंबिवलीत तर फार त्रास आहे ह्यांचा.\n१. इलेकट्रोनिक मीटर न बसवणे..\n२. लवकर उतरा अशी घाई करणे.\n३. जवळचे भाडे न स्वीकारणे.\n४. म्हाताऱ्या, अपंग व स्त्रिया ह्यांचे भाडे नाकारणे.\n५. स्पीड ब्रेकर वरून उड्या मारत जायचा प्रयत्न करणे.\n६. मुदाम हूल देणे.\nहे तर आहेच शिवाय मराठीत न बोलता हिंदीत बोलणे हा महाराष्ट्राचा शाप पण बोलून दाखवतात.इतर कुठल्याही राज्यात स्वत:हून हिंदी बोलणारा रिक्षावाला मिळाला नाही.\nअसो मला आता इतरही कामे आहेत.उगाच ह्यांना शिव्या देवून आपण आपला वेळ आणि श्रम कशाला वाया घालवा.\nयावर आपले मत नोंदवा\nराजकीय इच्छा शक्ती →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nएक अंकी नाटक “तेरी मेरी यारी तो…..”\nआपले बुवा बरे आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/movies/7-roshan-villa", "date_download": "2018-04-26T13:31:27Z", "digest": "sha1:6G27ASMNE54RIBFMSIP3DSOD3M7DS7EC", "length": 3205, "nlines": 55, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "7 Roshan Villa | Marathi Dhamaal", "raw_content": "\nदिग्दर्शक : अक्षय यशवंत दत्त\nनिर्माता : अभिजीत प्रभाकर भोसले\nनिर्मितीसंस्था : अभिप्रिया प्रोडक्शन्स\nकलाकार : तेजस्विनी पंडित, प्रसाद ओक, सोनाली खरे, प्रदीप वेलणकर, सविता मालपेकर\nकथा : श्रीनिवास भांगे\nपटकथा : श्रीनिवास भांगे\nसंवांद : श्रीनिवास भांगे\nसंगीत दिग्दर्शक : अविनाश विश्वजीत\nगायक : श्रेया घोषाल, बेला शेंडे, आशिष शर्मा, फराद भिवंडीवाला, विश्वजीत जोशी, स्वरूप भालवणकर\nगीतकार : श्रीरंग गोडबोले, विश्वजीत आणि सत्यजीत रानडे\nछायाचित्रण : महेश आणे\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation लैगिक छळाच्या बातम्यांमुळे मराठमोळी मॉडेल निकीता गोखले प्रसिध्दी माध्यमांवर संतापली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photo-news/manoranjan/1579576/zee-marathi-serial-gaav-gata-gajali-is-shoot-at-malvan-kudal-nerur-village/", "date_download": "2018-04-26T13:11:01Z", "digest": "sha1:3EZJE7IKC7JVDXCJI66LEJAB5NM7HZ3N", "length": 8583, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "zee marathi serial gaav gata gajali is shoot at malvan kudal nerur village | ‘गाव गाता गजाली’ची टीम पोहोचलीये या निसर्गरम्य गावात | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\n‘गाव गाता गजाली’ची टीम पोहोचलीये या निसर्गरम्य गावात\n‘गाव गाता गजाली’ची टीम पोहोचलीये या निसर्गरम्य गावात\nया मालिकेमुळे कोकणातील अनेक खेडेगावांना कमालिची लोकप्रियता मिळाली\n‘रात्रीस खेळ चाले’ आणि ‘गाव गाता गजाली’ यांसारख्या मालिकेमुळे मालवणी भाषा आणि कोकणातील गावं, तिथली घरे, माणसे, संस्कृती या गोष्टींना पुन्हा एकदा प्रकाशझोतात आणले. यापैकी ‘गाव गाता गजाली’ या मालिकेने अगदी अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले. इरसाल माणसांच्या भन्नाट गोष्टी सांगणारी ही मालिका नेहमीच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/09/blog-post_7.html", "date_download": "2018-04-26T13:39:53Z", "digest": "sha1:NMJ4R3FAE2ADA4HO4WKDLSVP6FBMK367", "length": 26939, "nlines": 185, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: शाब्बास! जितेंद्र आव्हाड", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nबुधवारी सकाळी राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवर अनेक बातम्यांच्या गदारोळात एक ठाण्यातलीही बातमी दाखवली जात होती. अशांत काश्मिर वा आम आदमी पक्षातला धुमाकुळ, अशा गर्दीत ठाण्यातील राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जाब विचारणार्‍या त्या बातमीचे काय प्रयोजन होते चित्रण म्हणून जे काही दाखवले जात होते, ते बहुधा रितसर कॅमेराने केलेले नव्हते. कुणाच्या तरी मोबाईलवर चित्रित केलेला तो प्रसंग होता. त्यात एक तरूणी कुणा तरुणाला फ़टाफ़ट थपडा मारून जाब विचारताना दिसत होती. बातमी अशी, की या मवाल्याने आपल्या दोस्तांसह तिला छेडलेले होते आणि बलप्रयोगही केलेला होता. त्यासाठी त्याला जाब विचारण्याची संधी जितेंद्र आव्हाड यांनी दिली. सदरहू वाहिन्यांच्या मते आव्हाड यांनी केलेला तो अक्षम्य गुन्हा होता. कारण त्यांनी त्या मुलीला पोलिस ठाण्यात नेऊन रितसर तक्रार नोंदवायचा सल्ला द्यायला हवा होता. उलट आव्हाड यांनीच त्या मवाल्याला समोर आणून तरूणीला आपला हिशोब चुकता करण्याची संधी दिली. किंबहूना मवाल्याला धोपटून काढत त्याची बेअब्रु करण्याची मोकळीक दिली. याला गुन्हा ठरवून वाहिन्यांच्या उथळ निवेदिका या आमदाराला जाब विचारत होत्या. त्या तरूणीला कायदा हाती घ्यायला प्रोत्साहन देण्यासाठी आव्हाड यांनाच गुन्हेगार ठरवले जात होते. माध्यमांच्या अकलचे दिवाळे किती वाजले आहे, त्याचा यासारखा दुसरा नमूना असू शकत नाही. आव्हाड यांच्याविषयी आम्हाला फ़ार प्रेम नाही. त्यांच्या अनेक थिल्लर कृती व कार्यक्रमाची आम्ही सातत्याने टवाळीच केलेली आहे. पण जिथे या माणसाने जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून कर्तव्याची बुज राखली, तिथे त्याची पाठ थोपटतानाही आम्ही कंजुषी करणार नाही. आजवर त्यांनी जे काही केले असेल त्यातले हे सर्वात मोठे पुण्यकर्म वा सामाजिक कर्तव्य आहे, असे आमचे ठाम मत आहे.\nगुन्हेगार वा मवाल्यांना कायदा समजत असता आणि कायद्याचा धाक असता, तर मुली महिलांना रस्त्यावर फ़िरताना भिती वाटली नसती. महिला एकाकी असतात व काहीशा लाजाळू संकोची असतात, त्याचाच फ़ायदा घेऊन छेडछाड चालत असते. त्यात पुन्हा कोणी हस्तक्षेप करणार नाही आणि पोलिसात तक्रार दिली, तरी जामिनाचा आश्रय असतोच. थोडक्यात गंमत म्हणून कुठल्याही मुली महिलांच्या इज्जतीशी वा संयमाशी खेळणे, हा अलिकडे सरसकट मामला झालेला आहे. कारण मवाली भुरटे यांना कायद्याचा धाक उरलेला नाही. जिथल्या तिथे आपल्याला कोणी रोखू शकत नाही, हे त्यांच्या आत्मविश्वासाचे कारण झालेले आहे. उलट कायद्याच्या मार्गाने गेले तर जामिनावर सुटणारा गुन्हेगार मवाली, आपल्याला सतत त्रास देण्याच्या भयाने मुली अनेक अत्याचार सहन करीत असतात. यावरचा पक्का व परिणामकारक उपाय म्हणजे अशी हिंमत वा गुन्हेगारी आत्मविश्वासाचे खच्चीकरण होय. ते काम पोलिसात तक्रार देऊन किंवा खटले भरून होऊ शकत नाही. त्यापेक्षा जिथे कुठे अशा घटना घडत असतात वा घडल्याचे कानी येते, तिथेच त्याचा बंदोबस्त होणे अत्यावश्यक झालेले आहे. अशी असंस्कृत वा अशिष्ट कृत्ये करणार्‍या मवाल्यांना चारचौघात वा भर चव्हाट्यावर बेइज्जत करणे वा त्यांचे तोंड काळे करणेच, त्यांच्यातल्या मस्तवालपणाला लगाम लावू शकते. असे कृत्य करणार्‍याला कायद्यानुसार शिक्षा होण्याची गरज नाही, कारण त्यातून मुलीमहिलांसा सुरक्षा मिळत नसते, की त्यांच्यावरील अत्याचाराच्या जखमा भरून येत नसतात. तशा जखमा होऊच नयेत हा उपाय आहे आणि त्यात एका आमदाराने पुढाकार घेतला असेल, तर त्याची पाठ थोपण्यास माध्यमांनी व जाणत्यांनी पुढे यायला हवे. जितेंद्र आव्हाड यांनी तो पुढाकार घेतला असेल, तर त्यांनाच गुन्हेगार ठरवणार्‍यांच्या अकलेची कींव करावी तितकी थोडी आहे.\nदिल्लीत आम आदमी पक्षाचे अनेक आमदार महिलांचे शोषण करतात. मंत्री रेशन कार्ड मिळवून देण्यासाठी महिलेकडे लैंगिक सुखाची मागणी करतो. त्याचे चित्रणही करतो. त्यानंतर पोलिसात जाऊन दाद मागण्याची हिंमत त्या महिलेला होत नाही. ही आजच्या कायद्याच्या नाकर्तेपणाची साक्ष समोर आहे. अशा वेळी एक आमदार म्हणून जितेंद्र आव्हाड त्या पिडीत मुलीला मवाल्याशी थेट सामना करण्याला प्रोत्साहन देत असेल तर तो मोठे पवित्र व समाज सुरक्षेचे काम करतोय. इतकेही ज्यांच्या मेंदूत शिरत नाही, त्यांच्या बुद्धीची वैद्यकीय तपासणी करायला हवी. कारण आज महिलांना तक्रार देण्याचीही हिंमत उरलेली नाही. उलट मवाली भुरट्यांना कायद्याची पाठराखण सुरक्षित वाटते आहे. सवाल कायद्याचे पावित्र्य पाळण्याचा नसून मुली महिलांना सुरक्षित वाटण्याचा प्रश्न आहे. त्यासाठी योग्य प्रासंगिक उपाय आवश्यक आहेत. आव्हाड यांनी ते प्रसंगावधान राखले आहे. त्यांनी आपण उठून त्या मवाल्याला दोन थपडा लगावलेल्या नाहीत. त्यांनी त्याच मुलीला हिशोब चुकता करण्याला प्रोत्साहन दिले, ही बाब लक्षणिय आहे. त्यातून अशा संकोचून गप्प बसणार्‍या, अकारण तोंड लपवून बसणार्‍या शेकडो मुलींना धाडस देण्याला या आमदाराने हातभार लावला आहे. समाजाने पोलिस व शासकीय यंत्रणेवर अवलंबून रहाणे व संकटकाळी प्रेषिताची प्रतिक्षा करणे; हे स्वतंत्र स्वयंभू नागरिकाचे लक्षण नाही. संकट वा अन्याय होत असेल तिथे पुढाकार घेऊन हस्तक्षेप करणे, हेच कुठल्याही प्रगत सुरक्षित समाजाचे लक्षण असते. तेच काम करण्याला एक आमदार प्रोत्साहन देत असल्यास त्याचे कौतुक करायची दानत हवी. ती नसेल, तर निदान त्यालाच खच्ची करण्याचा दिवाळखोरपणा तरी दाखवू नका. कायदा व सभ्यतेची मक्तेदारी फ़क्त माध्यमांनी घेतलेली नाही. असल्या कायद्यापेक्षा लोकांना म्हणूनच असे आमदार आवडतात. त्यांना लोक निवडून देतात.\nआव्हाड यांच्या अनेक कार्यक्रम व भूमिकांची आम्ही नेहमी टिंगल केली आहे. किंबहूना त्यांच्या दहीहंडी सारख्या दिखावू कार्यक्रमाची हेटाळणी केली आहे, शाहू फ़ुले आंबेडकरांचा वारसा चालवणारे असल्याच्या आव्हाडांच्या दाव्यावर आम्ही प्रश्नचिन्ह लावलेले आहे. पण या विषयात त्यांनी जो पुढाकार घेतला, त्याचे कौतुकही करणे भाग आहे. कारण ज्या विचारांचा ते सतत गाजावाजा करतात, त्याची प्रचिती अशा कृतीतून येऊ शकते. याला महिलांचे सबलीकरण म्हणता येईल. एका भयभीत मुलीला, तिच्यातली रणरागिणी जागवायला आव्हाडांचे हे कृत्य उपयुक्त ठरले आहेच. पण ज्यांनी कोणी हा प्रसंग ऐकला वा बघितला असेल, अशा कित्येक मुलींना आता आपणही घाबरून जगण्याची गरज नाही. मवालीगिरी करणार्‍यांना धोपटून काढले पाहिजे, असे वाटले तरी खुप मोठे समाजप्रबोधन झाले म्हणता येईल. महिलांना कायद्याने वा पोलिसांनी संरक्षण देण्यापेक्षा त्यांना स्वसुरक्षा करता आली पाहिजे. त्यांना निर्भयपणे समाजात वावरता आले पाहिजे. त्याची सुरूवात मवालीगिरी करू बघणार्‍यांना भयभीत करणे हीच असू शकते. कुठल्याही समाजप्रबोधनात शासनापेक्षा स्वयंभू नागरिक निर्माण करण्याला प्राधान्य असते आणि मुली महिला सुरक्षेसाठी स्वयंसज्ज होणे, निर्भय होणे हाच एकमेव उपाय आहे. आमदार व लोकप्रतिनिधी त्यासाठी वेळोवेळी महिलांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी महिलांना प्रोत्साहन दिले तर त्याचा आरंभ होऊ शकेल. आव्हाडांनी त्याच दिशेने पाऊल टाकण्याची हिंमत केली असेल, तर त्यांची पाठ थोपटणे भाग आहे. किंबहूना अशा वेळी सर्व लोकप्रतिनिधींनी आपापले पक्षाचे झेंडे बाजूला ठेवून आव्हाड यांच्या समर्थनाला पुढे आले पाहिजे. कारण यातूनच समर्थ भारत निर्माण होऊ शकतो. राजकारण अशा विषयातून दूर ठेवले पाहिजे. पुन्हा एकदा, शाब्बास जितेंद्र आव्हाड\nभाऊ मी बातमी बघीतली नाही पण यांचा भुतकाळ पाहता हा पब्लिसिटी स्टंट असुशकतो\n आणि भाऊ, आपल्या मनाच्या मोठपणाला सलाम 👍👍\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nसहन होत नाही, सांगता येत नाही\nदुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये\nएक मराठा लाख मराठा\nएक गाव एक पाणवठा\nउथळ पाण्याला खळखळाट फ़ार\nतुम्ही नाक तर दाबा\nजागा मराठा आम जमाना बदलेगा\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nइतिहास असा घडवला जातो\nफ़िदायिन ही जुनीच भारतीय संकल्पना\nखामोशी सुनाने लगी है दास्ताँ\nजी२० नावाची चिनी दंतकथा\nमराठा मोर्च्याची कारणमिमांसा (१)\nएक देश एक मतदान\nछचोर सभ्यता झक मारली\nअमिताभच्या जागी इमरान हाशमी\nलौट के बुद्दू घरको आये\nशिकारी खुद यहा शिकार हो गया\nआपल्याच डोळ्य़ावर विश्वास ठेवावा का\nलोकांना भ्रष्टाचार आवडतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://full2dhamaal.wordpress.com/2012/02/13/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%88-%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-26T13:19:17Z", "digest": "sha1:GH6XCNNU3W4NB54LD53MSWC5MAQH3Q6Z", "length": 11653, "nlines": 69, "source_domain": "full2dhamaal.wordpress.com", "title": "प्राण…यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी…. | full2dhamaal", "raw_content": "\nमला भारतीय संघ आवडतो….\nभारताची प्रगती—उन्नती की अनुकरण प्रीयता…..(शून्यापासून शून्याकडे)….. →\nफेब्रुवारी 13, 2012 · 9:41 सकाळी\nप्राण…यारी है इमान मेरा यार मेरी जिंदगी….\nप्राण हे नाव माझ्या मनात तरी ह्याच एका गाण्या बरोबर येते.\nप्राणची (इथे ह्याना अहो जाहो कशाला करायचे) आणि माझी चित्रपट ओळख जंजीर पासून.(मी अद्याप कुठल्याही कलाकारांना प्रत्यक्ष भेटलेलो नाही आहे).चित्रपट संस्कार होण्याच्या त्याकाळात काही चित्रपट लक्षात राहिले तर काही विस्मृतीत गेले.जंजीर लक्षात राहिला तो पानवाल्यामुळे (पानवाला मारामारी बघतांना एवढा रंगून जातो की तो पानाला चुना न लावता हाताला चुना लावायला लागतो)…आणि प्राणचे गाणे व मित्रासाठी जीप घेवून येणे….\nअमिताभ, धर्मेंद्र, विनोद खन्ना, जितेंद्र, ऋषी कपूर व शत्रुघ्न सिन्हा हे त्यावेळी फुल फॉर्म मध्ये होते…आणि ह्यांच्या सिनेमात ह्या ना त्या रूपाने प्राण असायचाच…मनोज कुमारने उपकार सिनेमा काढून आमच्या सारख्या चित्रपट व्यसनी मंडळींना प्राणच्या अभिनयाचे दुसरे अंग दाखवून खरेच उपकार केले आहेत..(त्यामुळे प्रेम नाथ सारख्या तद्दन फालतू नटाला खल-नायक म्हणून वाव मिळाला…हे साइड इफेक्ट पण आहेतच…प्रेम नाथची ऐकटींग ज्याला आवडते त्याला कुणाचीही ऐकटींग आवडू शकते…)\nप्राणने जरी ह्या नटानबरोबर कामे केली असली तरी खरी मजा यायची ती अमिताभ बरोबर..”जंजीर” च्या साखळीने ही जी जोडी बांधल्या गेली ती थेट “तेरे मेरे सपने” करत थांबली..मजबूर मधला “मायकेल” असू दे की डॉन मधला “जे जे”….अमर अकबर मधला स्मगलर “किशन लाल” असू दे की शराबी मधील उद्योगपती बाप “अमरनाथ कपूर”…दोघांनीही एक-मेकांचा आब आणि कथेचा बाज ओळखूनच अदाकारी केली….\nजातीचा मटण खाणारा कसा मटण आणि वडेच चापणार तसेच ह्या जोडीचे होते…(हवे असेल तर वडे आणि भेंडीची बुळबुळीत भाजी खावून बघा….उदा. जितेंद्र आणि प्राण…सिनेमा…परिचय…केवळ इतर तोंडी मस्त लावणी होती म्हणून ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष्य झाले…कथा,संगीत,लहान मुलांची आणि खास करून जया भादुरी व संजीव कुमारची ऐकटींग ह्या पाच गोष्टीमुळे हे प्रकरण झाकल्या गेले…नाहीतर ह्या सिनेमाची अवस्था पण…वक्त की दिवार…ह्या जितेंद्र आणि प्राण ह्यांच्याच… सिनेमा सारखी झाली असती….खरे तर “वक्त” आणि “दिवार” हे दोन्ही मस्त सिनेमे….पण केवळ नावे एकत्र असली की सिनेमा चांगला होतोच असे नाही…..थोडक्यात काय तर माझ्या मते प्राण म्हणजे जेवणातल्या वडयानसारखा… )\nदहावी नन्तर सिनेमा बघायचा चान्स मिळायला लागला आणि खा-खा केल्या सारखे खूप सिनेमे बघितले.आणि मग ऐकटींग म्हणजे फक्त मारामारी नसून इतरही काही असते हे पण थोडे-थोडे कळू लागले..पूर्वी बघितलेले सिनेमे परत एकदा बघायला लागलो…आणि परिचय बघतांना एका कठोर बापाची एका प्रेमळ आजोबांकडे होणारी वाटचाल हा कथेचा एक पदर आणि प्राणच्या अभिनयाची उंची पण समजली…डोळे हे अभिनयाचे मुख्य अंग आहे…हे जंजीर मधील सावकाराला गहाण म्हणून “शेर खान के मुंछ का बाल” असे म्हणून सावकाराकडे टाकलेली नजर…खरे तर जंजीर मध्ये असे प्राणचे खूप प्रसंग आहेत…एक सुसाट बंदुकी आणि तोफगोळ्या सारखा डायलॉग आणि नजर….”कनीज की औलाद”…”चलती ट्रेन में सिगरेट पिना मना है”…”ये आप नही आपकी वर्दी बोल रही है”…जोक सांगून झाल्या नंतर पण संपूर्ण थेटरभर कुणीच न हसल्याने आणि मुख्यत: अमिताभ व जया न हसल्याने…म्हणजेच अजून अमिताभ मनाने मोकळा झाला नाही हे ओळखून आलेली अगतिकता फक्त डोळ्यांनी दाखवणे ही सोपी गोष्ट नाही….कट्ट्यावर हाच जोक ऐकल्यावर मनमुराद हसलो होतो….पण अजूनही हा जोक त्यावेळी हसवत नाही…\nगुड्डी सिनेमा बघतांना “प्राण” म्हणजे वाईट मनुष्य अशी तिची समजूत का झाली ते समजत न्हवते…कारण माझा चित्रपट कालखंड जंजीर पासून सुरु झाला….पण मग प्राणचे जुने सिनेमे बघतांना तिने चुकीचा विचार केला नाही हे पटते….देव आनंद असो की दिलीप कुमार….शम्मी असो की राज कपूर…खलनायक एकच….आणि तो म्हणजे प्राण….त्यातही प्रत्येक वेळी लकब वेगळी..देह बोली वेगळी…भाषा वेगळी….पण नजर…तशीच दुष्ट आणि क्रूर आणि स्त्रीलंपट…\nमी अजूनही कधी-कधी हिंदी सिनेमे बघतो पण ते बघतांना नकळत खलनायकाची “प्राण” बरोबर तुलना होते आणि मग मी परत डॉन, जंजीर, अमर अकबर किंवा तुमसा नही देखा बघून, १९८० साला नंतरचा हिंदी सिनेमा बघितला त्या पापाचे प्राय:चीत्य घेतो….\nयावर आपले मत नोंदवा\nभारताची प्रगती—उन्नती की अनुकरण प्रीयता…..(शून्यापासून शून्याकडे)….. →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nएक अंकी नाटक “तेरी मेरी यारी तो…..”\nआपले बुवा बरे आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/about-christianity-marathi/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%82-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%82%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A3-116032500012_1.html", "date_download": "2018-04-26T13:25:26Z", "digest": "sha1:ZRIR7J6Z7YH5RIBJQT2CD6YJK7OUMW5U", "length": 19175, "nlines": 148, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "प्रभू येशूंची शिकवण | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nप्रीती : प्रभू येशूंनी शिष्यांना एकमेकांवर प्रेम करावाला शिकविले. तुम्ही आपल वैर्‍यावरही प्रीती करा. जे तुम्हाला शाप देतात त्यांना\nआशीर्वाद द्या. जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा आणि जे तुमचा छळ करतात, तुमच्या पाठीस लागतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. (मत्त 5 : 44) मी तुम्हास नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करा. तुमच्यातील प्रीती पाहून सर्व तुम्हाला ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहात. (योहान 13 : 34, 35) असे येंनी सांगितले. आज कुटुंबामध्ये, समाजामध्ये व देशामध्ये एकमेकांवरील प्रीती थंडावली आहे. नवीन युगातील मानवाचे आचरण आदिमानवाप्रमाणे पूर्व पदावर येत आहे. मानवातील मनुष्यपण नष्ट होत आहे. मानवाने जगावे एकमेकांच्या कल्याणासाठी, हा संदेश प्रभू येशूने त्यांच्या जीवनातून शिष्यांना दिला.\nशांती : प्रभू येशूला शांतीचा अधिपती म्हटले आहे. (शा 9:6) त्याच्या शांतीला अंत असणार नाही. मानवी जीवन आज असुरक्षित आहे. कुटुंब, समाज व देशामधील शांती लोप पावत आहे. आपल्यावर कोणीतरी हल्ला करेल, अशा प्रकारचे दहशतीचे सावट आज सर्वत्र दिसत आहे. त्यामुळे मानवी जीवन असुरक्षित आहे.\nशिष्यत्वाची अट : जो कोणी स्वत:चा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येत नाही, त्याला माझा शिष्य होता येत नाही. (लुक 14 : 27) वधस्तंभ हे दु:खसहनाचे प्रतीक आहे.\nआत्मत्याग : येशूने म्हटले जर कोणी माझ मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वत:चा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे (लुक 9 : 23) वधस्तंभ हे आत्मत्यागाचे प्रतीक आहे.\nआज मानवामध्ये स्वार्थी प्रवृत्ती बळावली आहे. मानवी दृष्टिकोन स्वकेंद्रित झाला आहे. दुसर्‍याला मदत करण्याकरिता आत्मतगाची आवश्कता असते. त्यामधून मानवाचा सर्वागीण विकास होऊ शकतो.\nअभिमान : संत पौलाने गलतीकरास लिहिले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्या हातून न होवो. आज संपत्ती, सौंर्दय व शिक्षण याकरिता एकमेकांमध्ये स्पर्धा आहे आणि प्रत्येकाला या गोष्टीचा अभिमान आहे. परंतु संत पौल म्हणतात माझ्याकरिता जे दु:ख प्रभू येशूने सहन केले, त्या वधस्तंभाचा मला अभिमान आहे.\nदु:खसहन : हे प्रभू येशूच्या त्यागाचे व समर्पणाचे प्रतीक आहे. मरणप्राययातना वधस्तंभावर सहन करीत असताना त्यांचे वधस्तंभावरील सप्तोद्गाराचे आज बहुतेक चर्चमध्ये चिंतन व मनन केले जाते.\nयेशूचे वधस्तंभावरील उद्गार -\nप्रथमोद्गार: हे बाप्पा यांना क्षमा कर, कारण हे काय करतात त्यांना हे समजत नाही. (लुक 23:34) क्षमा अनेक पापांची रास झाकते. दया\nव क्षमा हे प्रीतीचे उगमस्त्रोत आहे.\nद्वितीयोद्गार: मी तुला खचित सांगतो, तू आज मजबरोबर सुख लोकांत असशील. वधस्तंभावर पश्चाताप करणार्‍या अपराधला मिळालेले प्रभू येशूचे हे अभिवचन आहे.\nतृतियोद्गार : बाई पाहा हा तुझा पुत्र व शिष्य पाहा. ही तुझी आई (लुक 23: 39) आपल्या पश्चात आपल्या आईची जबाबदारी त्यांनी आपल्या प्रिय शिष्यावर सोपविली.\nचतुर्थोद्गार: माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास (मार्क 15:33, 34) पिता आणि पुत्रातील ताटातूट किंबहुना विरहाचे हे उद्गार आहेत.\nपंचमोद्गार : मला तहान लागली आहे. (योहान 19:28) तहान दोन प्रकारची असते. आधत्मिक तहान, दैहिक तहान.\nषष्टमोद्गार: पूर्ण झाले आहे. (योहान 19:3) ज्या करकरिता मानवी देह धारण करून या जगामध्ये मानवाचे तारण किंवा मुक्तीची योजना पूर्ण करण्याकरिता येशू आले होते ते कार्य वधस्तंभावरील समर्पणाद्वारे पूर्ण केले. जीविताच्या साफल्याचा हा उद्गार आहे.\nसप्तमोद्गार : हे पाहून मी माझा आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.(लूक23 :26) देहाचे अर्पण वधस्तंभाच्या वेदीवर केले. आत्म्याचे समर्पण पिता परमेश्वराला दिले आणि मानवमुक्तीकरिता हे समर्पण अद्वितीय ठरले. मानवाच्या मुक्तीकरिता मानवाला शुद्ध व पवित्र करण्याकरिता प्रभू येशूने वधस्तंभाच्या वेदीवर कोकराप्रमाणे समर्पण केले. वधस्तंभावरील सप्तोद्गार म्हणजे मानवी भावनांचे इंद्रधनुष्य आहे. यामध्ये क्षमाशीलता, अभिवचन, कृतज्ञता, विरह, तृषार्तता, साफल्य, समर्पण या मानवी भावनांचे सप्तरंग आपणास आढळतात. मानवाच्या मुक्तीकरिता प्रभू येशूने वधस्तंभाच्या वेदीवर निष्कलंक व निर्दोष रक्त वाहिले. याबाबत पूर्वकल्पना असूनसुद्धा सर्व दु:ख, अपमान सहन केले. त्यांनी उक्ती व कृतीद्वारे मानवाला मानवतेचा संदेश दिला. प्रभू येशूच्या जीवनामध्ये पावित्र्य, त्यांचे तिसर्‍या दिवशी मरणावरील विजय हे त्यांचे अमरत्व व त्यांचे देवत्व सिद्ध करते.\nइंदिरा गांधीच शक्तिशाली पंतप्रधान : सुरेश प्रभू\nइन्कम टॅक्समध्ये दिलासा नाही\nकाय महाग काय स्वस्त\nयावर अधिक वाचा :\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nवेळेचे लक्ष ठेवा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. आर्थिक खर्च वाढेल. महत्त्वाच्या कार्यांमध्ये सावधगिरी बाळगा. स्त्री पक्षाचे लक्ष ठेवा.\nआपल्या सर्व कार्यांना योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज आपण गंभीर विचार करू शकता.\nअधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा.\nस्त्री पक्षाचा आधार मिळेल. कामात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रकरणांमध्ये काळजीपूर्वक कार्ये करा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा.\nउत्साहजनक वार्ता मिळाल्याने आनंदित राहाल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. लोकप्रसिद्धि वाढेल व व्यापारात उत्तम योग.\nएखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल.\nआज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे.\nसामाजिक कामात सावधगिरी बाळगा. नोकरीपेशा व्यक्ती कामात व्यस्त राहातील. एखाद्या स्त्रीचा आधार राहील.\nइच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील.\nशेयरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य देखील चांगले राहील.\nएखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेम रोमांसमध्ये स्थिती अनुकूल राहील.\nआपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरपेशा व्यक्ती आपल्या कामात लक्ष द्या व अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://full2dhamaal.wordpress.com/2012/02/05/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%9F-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AE/", "date_download": "2018-04-26T13:19:00Z", "digest": "sha1:TUASB67KYJ2J5J3TPTBOMMDMAQRDSBMG", "length": 5905, "nlines": 65, "source_domain": "full2dhamaal.wordpress.com", "title": "पानवाला डॉट कॉम….. | full2dhamaal", "raw_content": "\nमला भारतीय संघ आवडतो….\n← ऐका संसार देवाची कथा…..\nपहिले पान….पाहुणे येती घरा… →\nफेब्रुवारी 5, 2012 · 11:01 सकाळी\nलहानपणी मला कुणाकडे जेवायला जायला फार आवडायचे,कारण नन्तर मिळणारे पान.(त्यावेळी फक्त मसाला पानच खात होतो,तंबाखूची दीक्षा मिळायचा मुहूर्त खूप दूर होता.)बटू म्हणून दक्षिणा मिळाली तर आधी प्रस्थान पानवाल्याकडे.त्याच्या त्या रंगी-बेरंगी बाटल्या, काही चमकदार वस्तू, आणि गुलकंद व चेरी. मी डब्बल गुलकंद हक्काने मागत असे.घरी गुलकंद असे पण तो फक्त ताप आला तरच मिळत असे. (माझी आणि सूर्यदेवाची मैत्री असल्याने आणि मी दुपारी खेळायला गेलो की आईला डुलकी काढायला वेळ मिळत असे.त्यामुळे ह्या मैत्रीत ती खंड पाडू देत नसे.घरोघर अशी रत्ने खूप असत व सतत मारामारी,भांडणे ह्यामुळे त्यांना नैसर्गिक पैलूही पाडले जात.हल्लीची मुले असे पैलू पाडून घ्यायला कुठे जातात ते माहित नाही.)\nपानवाल्याकडे असलेली ती अफाट संपत्ती आणि त्याला मिळणारा मान (जरा थोडी उधारी वाढली की पानवाला कसा राजा होतो ते बघा) पाहून एक ना एक दिवस तरी आपण पानाचे दुकान नक्की टाकूया असे तेंव्हाच ठरवून टाकलेले.दुर्दैवाने नंतर शिक्षणाची गोडी लागली आणि माझे डोंबिवली एका मराठी पानवाल्याला मुकला आणि अजून एका उत्तर-भारतीय भावाला रोजगार मिळाला.काही दिवसांनी टेलिफोन खात्याने आंतर-जालाची आणि गुगलने मराठी टायपिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्याने ते खायचे पान सोडून हे लिहायचे पान हाती घेतले.\nलग्न केल्याचे अनेक तोटे तर काही फायदे पण आहेत.मी लिहिलेला प्रत्येक शब्द माझे कुटुंबीय हक्काने वाचतात आणि त्यांच्या कात्रीतून सुटलेले शब्द फक्त वाचतात आणि तेवढेच वाचले जातात.त्यामुळे हे असे “पानवाला डॉट कॉम” माझ्या कुटुंबियांना समर्पित….\nयावर आपले मत नोंदवा\n← ऐका संसार देवाची कथा…..\nपहिले पान….पाहुणे येती घरा… →\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nएक अंकी नाटक “तेरी मेरी यारी तो…..”\nआपले बुवा बरे आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://sahyadrigeographic062015.blogspot.in/", "date_download": "2018-04-26T13:13:43Z", "digest": "sha1:ENQ3LYEPMDNJBQE5JITNKU7QOTOYVLSQ", "length": 24073, "nlines": 71, "source_domain": "sahyadrigeographic062015.blogspot.in", "title": "Me Sahyadri June 2015", "raw_content": "\nसह्याद्री (पश्चिम घाट) हा एक नैसर्गिक संपदेचा, वैविध्यतेचा, भौगोलिक व ऐतिहासिक ठेवा आहे. वाढत्या मानवी अतिक्रमणाचा, सह्याद्रीच्या विविध घटकांवर होणारा दुष्परिणाम भविष्यात आपल्यालाच धोका निर्माण करेल, यात शंका नाही. शुद्ध पाणी, हवा व उर्जा, भावी पिढीला मिळण्यासाठी, नंद्यांचे उगम असलेला सह्याद्री व त्याभागातील जंगले टिकवणे महत्वाचे आहे. सह्याद्रीच्या महत्वाच्या घटकांचे महत्व छायाचित्रांद्वारे प्रकट करण्याचा मी येथे प्रयत्न केला आहे. येथील पक्षी, प्राणी, वनस्पती, अधिवास, किल्ले व लेणी अशा विविध विषयांबद्दल आपण समजुन घेऊ.\nया सदरात, सह्याद्रीच्या विविध घटकांबद्दल छायाचित्र व माहिती द्वारे तोंडओळख मांडली आहे. या चित्रनिबंधात महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरु बद्दल छायाचित्रे व मजकुर आहे.\nभारतात विविध खारींच्या जाती आहेत. यामध्ये आपल्याला नेहेमी दिसणारी लहान खार सर्वांना ओळखीची आहे. पाठीवर तीन पट्टे असलेली खार दक्षिण भारतात व पाठीवर पाच पट्टे असलेली लहान खार उत्तर भारतात दिसते. या लहान खारींची संपुर्ण लांबी (डोके ते शेपटाचे टोक) अंदाजे २६ ते ३० से.मी. असते.\nया लहान खारींपेक्षा आकाराने खुप मोठया खारी, भारतीय़ जंगलांमध्ये आढळतात. मोठया खारींच्या जातींपैकी एक आहे, \"इंडियन जायन्ट स्क्विरेल\". या खारीला \"मलबार जायन्ट स्क्विरेल\", असे सुद्धा संबोधतात. महाराष्ट्रात या जायन्ट खारीला शेकरु असे नाव आहे. तामिळनाडु मध्ये शेकरु \"अनिल\", व केरळ मध्ये \"मलायन\" म्हणुन ओळखले जाते. शेकरुची डोक्यापासुन शेपटाच्या टोकापर्यंत एकुण लांबी ९० ते ११० से.मी असते. शेपटाव्यतिरिक्त लांबी ३५ ते ५० से.मी असते. साध्या लहान खारीपेक्षा शेकरु ३-४ पट लांब असते. शेकरुचे वजन लहान खारीच्या वजनापेक्षा १५-२० पट असते. शेकरुचे वजन अंदाजे २ किलो असते. आपण नेहेमी पहातो त्या लहान खारीच्या पेक्षा आकाराने मोठया या शेकरुला म्हणुनच जायन्ट स्क्विरेल, महाखार असे म्हणतात.\nशेकरु भारतातील अंतर्जन्य खार आहे. भारतातील अंतर्जन्य म्हणजे फक्त भारतात आढळणारी जात होय. शेकरु भारताच्या नैऋत्य, मध्य व आग्नेय भागात , पश्चिम घाट, पुर्व घाट आणी सातपुडा डोंगररांगांमध्ये आढळतो. हा प्रदेश आंध्र, तेलंगाणा, छत्तिसगड, गुजरात, झारखंड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडु, महाराष्ट्र व गोवा राज्यात विखुरलेला आहे. शेकरुचे अस्तित्व जरी खुप विस्तीर्ण प्रदेशांमध्ये असले तरी, जंगलाचे लहान तुकडे झाल्यामुळे शेकरुचा अधिवास हळु हळु लहान व तुटक होत आहे.\nभारतात जायन्ट स्क्विरेलच्या एकुण सहा प्रमुख जाती आहेत. सहा पैकी तीन जाती उडणाऱ्या व तीन जाती न उडणाऱ्या आहेत. शेकरु या ३ न उडणाऱ्या जायन्ट स्क्विरेल पैकी एक होय. शेकरुच्या ४ किंवा ५ उपजाती आहेत. रातुफ़ा इन्डिका इन्डिका, रातुफ़ा इन्डिका सेंट्रलिस, रातुफ़ा इन्डिका डिलबाटा, आणी रातुफ़ा इन्डिका मॅक्झिमा अशी त्यांची किचकट पण शास्त्रीय नावे आहेत. यातील गुजरात मधील डिलबाटा जात आता लुप्त झाली आहे. सेंट्रलिस उपजात मध्य भारतात, मॅक्झिमा उपजात पश्चिम व पुर्व घाटात आणी इन्डिका उपजात निलगिरी डोंगररांगांमध्ये आढळते.\nशेकरु शाकाहारी, कायम झाडावर रहाणारा व दिवसा सक्रिय असलेला प्राणी आहे. सदाहरित, पानगळीच्या व निम पानगळीच्या जंगलात, समुद्रसपाटीपासुन २०० ते २३०० मीटर ऊंचावर तो रहातो.\nशेकरु ची रंगसंगती दोन भागात विभागलेली असते. त्याच्या पाठीकडचा रंग तपकिरी असतो. भारताच्या विविध भागात आढळणाऱ्या शेकरुच्या उपजातींमध्ये तपकिरी रंगाच्या विविध छटा पहावयास मिळतात. शेकरुचा पोटाकडचा व पुढच्या पायांचा रंग फिकट क्रिम कलरचा असतो. डोक्याचा रंग तपकिरी असतो.\nदोन कानांमध्ये, डोक्यावर पांढरा रंग असतो. भारताच्या विविध भागात, शेकरुच्या रंगछटा थोड़्या थोड़्या फरकाने वेगळ्या असतात.\nशेकरु झाडावर रहाणारा प्राणी आहे. तो क्वचितच झाडावरुन खाली जमीनीवर उतरतो. जंगलात उंच व मोठया गर्द झाडांवर त्याचे वास्तव असते. तो एका झाडावरुन दुसऱ्या झाडावर ५-६ मीटर पर्यंत लांब उड़्या मारत जंगलात फिरतो.\nजंगलात तो सहज दिसत नाही. मात्र त्याच्या कर्कश्य आवाजामुळे तो आहे याची कल्पना येते.\nत्याच्या भागात दुसरा प्राणी अथवा शिकारी पक्षी, आल्यास तो धोक्याची सुचना आजुबाजुच्या शेकरुंना देतो. वेळप्रसंगी पळुन न जाता, तो झाडाच्या फांदीवर दबुन बसतो, व हालचाल थांबवतो. यामुळे त्याचे संरक्षण होते.\nझाडांवर तो फळे, पाने, बिया, झाडाच्या सालीखालचा गर खातो. झाडांच्या वरच्या भागात आपले घरटे काड़्याकुड्यांपासुन बनवितो. रात्री झोप काढणारा हा प्राणी सकाळी व संध्याकाळी सक्रीय असतो.\nशेकरु उंच मोठया झाडांवर घरटे करतात. झाडाच्या काड़्या, पाने वापरुन ते घरटे बनवण्यासाठी वापरतात. जंगलतोड, अधिवासाचा विनाश, शिकार, प्राण्याच्या अंगांचा व्यापार, यामुळे शेकरुचे अस्तित्व धोक्यात येत आहे. महाराष्ट्राने या प्राण्याला राज्यप्राण्याचा दर्जा दिला आहे. सदाहरित व पाणगळीच्या जंगलात आढळणाऱ्या या प्राण्यास भीमाशंकर अभयारण्यामध्ये राजाश्रय मिळाला आहे. महाराष्टामध्ये दिसणारा शेकरु रंगाने लालसर तपकिरी असतो. केरळ व दक्षिणेकडे आढळणारे शेकरु रंगाने काळपट तपकिरी असतात. शेकरुची शिकार साप, बिबटे, उदमांजरी, शिकारी गरुड पक्षी करतात.\nशेकरु भारतीय वनसंरक्षण कायद्यानुसार स्केड़्युल २ प्राणी आहे. त्याला कायद्यानुसार संरक्षण आहे. भारतातील विविध राष्ट्रिय उद्याने व अभयारण्यांमध्ये शेकरुला इतर वन्य प्राण्यांबरोबर अभय मिळाले आहे. आंध्रप्रदेशात गुंडला ब्रह्मेश्वरम , नागर्जुन्सागर श्रीशैलम अभयारण्यांमध्ये शेकरु आढळतो. तेलंगणा राज्यातील कावल, एतुनगरम, किन्नरसानी या अभयारण्यात शेकरु आढळतो. अरालम, चिम्मोनी, एर्विकुलम, इडुक्की,नेय्यार, परंबिकुलम, पीची वझानी, पेरियार, पेप्परा, शेंदुर्नी, सायलेन्ट व्हॅली, थट्टेकाड, व वायनाड या केरळातील अभयारण्यांमध्ये शेकरु आहेत. महाराष्ट्रात चांदोली, कोयना, भीमाशंकर, फणसाड या अभयारण्यात शेकरुला आश्रय मिळाला आहे. तर तामिळनाडु मध्ये अनामलाई, मदुमलाई, श्रीवलीपुतुर, कुलाथुपला, सेन्थुमणी, कालार, मुंदंथुराई अभयारण्यात शेकरु आढळतो.\nशेकरु अधिवास असलेल्या जंगलात मोठया संख्येने आढळतात. काही ठिकाणी स्थानिक पातळीवर शेकर्य लुप्त झाले आहेत. जंगलाचे लहान तुकडे पडले कि शेकरु त्या लहान तुकड़्यांमध्ये अडकतात. अशामुळे शेकरु त्या भागात लुप्त होण्याची शक्यता वाढते.\nकायद्यानुसार संरक्षण असुन सुद्धा शेकरुंची बेकायदा शिकार व जंगलतोड यामुळे त्यांची संख्या रोडावत आहे. शेती विस्तार, शहरीकरण, रस्तेविकास, पाटबंधारे विकास, लाकुड उद्द्योग यामुळे जंगलतोड वाढली आहे. यामुळे व शिकारींमुळे शेकरुचे भवितव्य धोक्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/DA/DAMR/DAMR089.HTM", "date_download": "2018-04-26T13:45:44Z", "digest": "sha1:OVQ454SEWLMZGAGIESANHO6QQYUZ443Q", "length": 4008, "nlines": 86, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages dansk - marathi for begyndere | Modalverbernes datid 1 = क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १ |", "raw_content": "\nक्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\nआम्हांला झाडांना पाणी घालावे लागले.\nआम्हांला घर साफ करावे लागले.\nआम्हांला बशा धुवाव्या लागल्या.\nतुला बील भरावे लागले का\nतुला प्रवेश शुल्क द्यावे लागले का\nतुला दंड भरावा लागला का\nकोणाला निरोप घ्यावा लागला\nकोणाला लवकर घरी जावे लागले\nकोणाला रेल्वेने जावे लागले\nआम्हांला जास्त वेळ राहायचे नव्हते.\nआम्हांला काही प्यायचे नव्हते.\nआम्हांला तुला त्रास द्यायचा नव्हता.\nमला केवळ फोन करायचा होता.\nमला केवळ टॅक्सी बोलवायची होती.\nखरे तर मला घरी जायचे होते.\nमला वाटले की तुला तुझ्या पत्नीला फोन करायचा होता.\nमला वाटले की तुला माहिती केंद्राला फोन करायचा होता.\nमला वाटले की तुला पिझ्झा मागवायचा होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/apatyajnmache-samajbhan-news/articles-in-marathi-on-pregnancy-and-childbirth-part-3-1625969/", "date_download": "2018-04-26T13:25:00Z", "digest": "sha1:G7TFLJKAI3LLKY4P5XNK2OLJ3H5UBSXD", "length": 23863, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Articles In Marathi On Pregnancy And Childbirth Part 3 | अपत्यप्राप्ती स्त्री-मनाचा वेध | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nआम्हाला ईश्वर कसा असेल हे पाहण्याची गरज नाही\n‘आम्ही आईचे दर्शन घेतले आहे, आता आम्हाला ईश्वर कसा असेल हे पाहण्याची गरज नाही,’ असे विधान करण्या इतपत अनन्यसाधारण महत्त्व ‘आई’ होण्याच्या या घटनेला दिले गेले आहे. अपत्यजन्म, जगातील जवळपास प्रत्येक कुटुंबात घडणारी एक संस्मरणीय घटना. आई होण्याचे वय असूनदेखील, ‘मी आई झाले नाही तरी चालेल,’ असे जगातील मूठभरच स्त्रिया म्हणत असतील. जगात असे कोणते प्रोफेशन आहे, ज्यासाठी सर्वात जास्त वेतन दिले पाहिजे या प्रश्नाचे उत्तर ‘आई’ असे देऊन विश्वसुंदरीने ‘आई’ला पुन्हा एकदा सर्वोच्च पदावर नेऊन ठेवले.\nआई होणे ही कितीही गौरवास्पद बाब असली तरी आई होणे सोपे नाही. गर्भावस्थेत एका मानवी जिवात दुसरा जीव वाढतो आणि बाळंतपणात एका जीवातून दुसरा जीव बाहेर पडतो. चार-दोन दिवस नाही, एक-दोन महिने नाही, तर चक्क नऊ महिने आईला आपल्या पोटात गर्भ सांभाळावा लागतो, वाढवावा लागतो. बाळंतपणाच्या कळा सोसण्याच्या दिव्यातून जावे लागते. पुढे किमान वर्षभर स्तनपान करावे लागणे, एकंदरीतच बाळाला जन्म देणे आणि लहानाचे मोठे करणे ही एक मोठी जबाबदारी असते याचे भान, आपण आई झाले पाहिजे असे वाटणाऱ्या प्रत्येक स्त्रीला असतेच असे नाही. उलट ते बऱ्याच जणींना नसते.\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nया भारतीय कंपनीला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पसंती\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nअपत्यप्राप्तीच्या बाबतीत स्त्री-मनाचा वेध घेताना, ती स्त्री कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. लग्नानंतर, पहिल्या एक-दोन वर्षांत कोणतेच ‘प्लॅनिंग’ न करणारी स्त्री, दोन वर्षांपेक्षा जास्त विलंब लागत असल्यामुळे अस्वस्थ झालेली स्त्री, गर्भधारणा होते पण गर्भ टिकत नाही, या वारंवार गर्भपात होत असलेल्या स्त्रिया आणि एक अपत्य आहे- दुसरे व्हावे अशी तीव्र इच्छा आहे, पण गर्भ राहत नाही; साधारणपणे या चार वेगवेगळ्या परिस्थितींतून जाताना स्त्रियांच्या मनाची अवस्था ही वेगवेगळी असते. पहिल्या वर्गातील बऱ्याच स्त्रियांनी आपल्याला गर्भधारणा केव्हा असायला पाहिजे या बद्दल फारसा विचार केलेला नसतो. बहुतांश मुलींचे, विशेषत: ग्रामीण भागात आजही वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याच्या आतच लग्न होते आणि ‘आई’ होणे म्हणजे काय याची फारशी समज नसताना लग्नानंतर लगेचच्या काही महिन्यांतच त्यांना गर्भ रहातो. या परिस्थितीत अपत्यप्राप्तीच्या ओढीचा प्रश्न नसतो. गर्भावस्था एका अर्थाने लादली जाते. सुशिक्षित, नोकरी करणाऱ्या मुलींचे प्रश्न वेगळे. शिक्षण, नोकरी आणि करिअर बनवण्याच्या दबावामुळे त्यांचे लग्नच मुळात उशिरा होत आहेत. पंचविशीनंतर, तिशीच्या जवळपास लग्न झाल्यानंतरदेखील त्यांना लगेच गर्भधारणा नको असते. लग्नानंतर किमान एक-दोन वर्षे तरी त्यांना लाइफ एन्जॉय करावसे वाटते, त्यासाठी ते ‘प्लॅनिंग’ करतात. त्यांना अपत्यप्राप्तीची ओढ नसते असे नाही. करिअर महत्त्वाचे का अपत्यप्राप्ती या द्विधा मन:स्थितीत त्या असतात. कधी ना कधी निर्णय हा घ्यावाच लागतो. बहुतेक वेळेस करिअरशी तडजोड करावी लागते. अपत्यजन्म बऱ्याचदा मुलींच्या करिअरच्या प्रवासातील स्पीडब्रेकर मानला जातो आपल्याला अजून गर्भधारणा झाली नाही यापेक्षाही आपल्यासोबत लग्न झालेल्या बऱ्याच जणींना मूलबाळ झालेय, आपल्याला अजून नाही, या विचाराने अस्वस्थ झालेल्या स्त्रिया दुसऱ्या वर्गात मोडतात. अपत्य व्हावे ही स्वत:ची इच्छा तर असतेच पण सामाजिक दबावामुळे त्या इच्छेचे रूपांतर अगतिकतेत होते. त्यातील बरेच लोक डॉक्टरकडे जाऊन तपासण्या आणि उपचार करून घेतात, पण अपेक्षित ‘यश’ लगेच मिळेल असे नाही. डॉक्टरांना दाखवणे, त्या तपासण्या, त्यावर होणारा खर्च, वेळेची करावी लागणारी अ‍ॅडजेस्टमेन्ट या सगळ्या गोष्टींमुळे वैताग वाढतो. जोडप्यांना बऱ्याचदा चीड आणणारी आणि कधी कधी न जमणारी बाब म्हणजे वेळापत्रकानुसार शारीरिक संबंध ठेवणे. डॉक्टरांनी सांगितलेले असते, अमुक या चार दिवसात रोज संबंध ठेवा. शरीरसुखाचा आनंद असा यांत्रिक पद्धतीने घेणे ही चेष्टा वाटायला लागते. अपत्यप्राप्तीची ओढ हे सगळे करायला भाग पाडते. एका जोडप्याची व्यथा ऐकून तर मी निरुत्तर झालो. ‘तो’ एका शहरात प्राध्यापक आणि ‘ती’ साधारणत: ३०० किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरात चांगल्या पदावर नोकरीला. लग्न होऊन तीन वर्षे झाली, मूलबाळ होत नाही ही समस्या. मी म्हटले तुम्ही अगोदर काही दिवस एकत्र राहा मग बघू तो म्हणतो खूप प्रयत्न केले हो डॉक्टर बदलीचे पण शक्य झाले नाही. शेवटी पालकमंत्र्यांकडे जाऊन माझी व्यथा बोलून दाखवली, त्यांना दया आली, मुंबईला गेलो, बदलीचे आदेश घेऊनच आलो पण हिचा वरिष्ठ अधिकारी ती चांगले काम करीत असल्यामुळे सोडायला तयार नाही. आता ३०० किमी प्रवास करून ती तरी इकडे येते नाही तर शनिवार-रविवार दोन दिवसांसाठी मी तरी तिच्याकडे जातो. ऑफिसच्या कामाने आणि प्रवासाने आम्ही इतके थकून जातो की काही ‘मजाच’ येत नाही. आता आम्ही दीडशे किमी अंतरावर असलेल्या ठिकाणी तरी बदली व्हावी यासाठी या वर्षी प्रयत्न करणार आहोत. अपत्यप्राप्तीची ओढ आहे, पण एवढय़ा चांगल्या पगाराची नोकरी ना तिला सोडता येतेय न मला. अपत्यप्राप्तीच्या या समस्येवर माझ्याकडे अर्थातच उत्तर नव्हते.\nगर्भ राहतो पण टिकत नाही या प्रकारामुळेदेखील स्त्रियांच्या मानसिक अवस्थेचे संतुलन बिघडते. एखाद्या वेळेस गर्भ न राहिला तरी चालेल पण दर वेळेस तो टिकतो का नाही याच्या धाकधुकीने ती स्त्री वैतागून जाते. या संदर्भातील एक कमलबाईंची केस मी विसरू शकत नाही. बारा वर्षांच्या वैवाहिक जीवनात, एक-दोन वेळेस नाही तर तब्बल नऊ वेळेस तिचे गर्भपात झाले होते. खूप शारीरिक वेदना आणि मानसिक क्लेश सहन करत असलेल्या अवस्थेत दहावा गर्भ घेऊन ती आमच्याकडे आली. गर्भावस्थेच्या चौथ्या महिनापासून आम्ही तिला रुग्णालयात दाखल करून तिच्या तपासण्या आणि उपचार केले. या वेळेस तरी माझ्या पदरात बाळ पडेल ना, अशा अर्थाच्या प्रश्नांना ‘हो’ असे उत्तर तिला आणि तिच्या कुटुंबीयांना पाहिजे होते. आमच्या प्रयत्नांना निसर्गाने साथ दिली. गर्भ नऊ महिने टिकला आणि तिला मुलगी झाली. ‘बारा वर्षांचा आमचा वनवास आज संपला’ या एका वाक्याने तिने किती ‘सहन’ केले याचा अंदाज येऊ शकतो.\nगर्भावस्था आणि अपत्यजन्म हा प्रवास तसा खूप खडतर या परिस्थितीत त्यांना आवश्यकता असते ती नवरा आणि कुटुंबातील इतर सदस्यांकडून अपेक्षित असलेल्या भावनिक आधाराची\n– डॉ. किशोर अतनूरकर\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nएका सफरचंदासाठी तिला मोजावे लागले ३३ हजार \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nया भारतीय कंपनीला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पसंती\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/aurangabad/", "date_download": "2018-04-26T13:03:20Z", "digest": "sha1:IQQZS3ALKU627LFQYDTHZ6VJIGEVM7J4", "length": 16524, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Aurangabad News in Marathi:Aurangabad Marathi News,Aurangabad Headlines | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nनाणारचा प्रकल्प लोकविरोधी ठरवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याला विरोध करीत आहेत\nझेंडा निळा, भगवा. दीडशे कुटुंबांचा आधार\nझेंडय़ामुळे भलेही वाद निर्माण होत असतील, पण हाच झेंडा दीडशेवर कुटुंबांचा आधार आहे.\nफडणवीस म्हणाले, अलीकडच्या काळात स्पष्ट बोलायचीही सोय नाही\nपूर्वी नेते परखड मतं मांडायचे, आता परखड बोलल्यावर त्यावर काय उत्तर मिळेल, याचा नेम नाही. त्यामुळे भाषण करतेवेळी सांभाळून बोलावं लागतं.\nऔद्योगिकीकरणाला उड्डाण विभागाचे बळ\nडीएमआयसीमध्ये विमान उभारणीचे कारखाने\nदिलीप देशमुख यांची माघार\nस्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात नव्या उमेदवाराला संधी\nपराभवाच्या भीतीने भाजपकडून युतीसाठी आग्रह- रामदास कदम\nशिवसेना स्वबळावर लढणार आहे. भाजपसोबत एक हजार एक टक्के युती होणार नाही.\nमुलीवर अत्याचार; आरोपीस सक्तमजुरी\nया संदर्भातील तक्रार ही वैजापूर पोलीस ठाण्यात १८ जानेवारी २०१४ रोजी पीडित मुलीने हजर राहून दिली होती.\nअर्जुन खोतकरांचे रावसाहेब दानवेंना आव्हान\n‘‘अर्जुना’च्या हाती धनुष्यबाण असेल आणि त्याने मारलेल्या बाणामुळे ‘दानवा’चा वध होईल,\nविदर्भात पावसाळी अधिवेशन; भाजपची मागणी उद्धव ठाकरे यांनी फेटाळली\nपावसाळी अधिवेशन विदर्भात घेण्याची गरज भासणार नाही.\nउद्धव ठाकरे लोकसभा मतदारसंघाची बांधणी करण्याच्या दृष्टीने १९ व २० एप्रिल रोजी औरंगाबादला येणार आहेत.\nजोरदार पावसाने गारवा, पण शेतकऱ्यांच्या मनात धडकी\nगेल्या काही दिवसांपासून राज्यातील उकाडय़ाचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त झाले होते. मं\nतेरा शाळांमध्ये ३२ लाखांचा अपहार\nजिल्ह्यतील शाळांना २००३ ते २०१२ या कालावधीत १३ शाळांना ९० लाखांचा निधी मिळाला होता.\nकचराकुंडी झालेलं औरंगाबाद शहर वाऱ्यावर; प्रभारी मनपा आयुक्तांचीही बदली\nनूतन जिल्हाधिकारी म्हणून सुनील चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चव्हाण हे ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावरून औरंगाबाद जिल्हाधिकारी म्हणून बदलून येत आहेत.\nऔरंगाबादेत महिनाभरात तिसरा खून\nव्यासपीठाशेजारी शनिवारी रात्री एका तरुणाच्या पोटात गुप्ती भोसकून दोन भावंडांनी त्याचा खून केला.\nऔरंगाबादमध्ये आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीदरम्‍यान तरूणाची भोसकून हत्‍या\nमिरवणूक संपल्यानंतर रात्री दीड वाजण्याच्‍या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. जुन्या वादातून ही हत्‍या झाली असल्‍याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर दोन्‍ही आरोपी फरार आहेत.\nवारेमाप उत्पादनाने साखरेचे भाव गडगडले\nसाखर कारखान्यातून विक्री होणाऱ्या साखरेचा प्रतिक्विंटल दर २६०० रुपयांपर्यंत खाली उतरला आहे.\nअनियंत्रित भावनांमधून कोवळी पानगळ\nमराठवाडय़ात मागील अडीच महिन्यांत १३ ते १९ वर्षांच्या १५ मुला-मुलींनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.\nदारणा समूहातील धरणांवर सात टक्क्यांचे आरक्षण\nवाकी, भाम, भावली आणि मुकणे या धरणांवर २९ टक्के आरक्षण टाकण्याचा घाट घातला जात होता.\nजगणे बदलवून टाकणारे शेततळे\nगाढेजळगावात ९० शेततळ्यांमुळे चारचाकी गाडय़ांची रेलचेल\nजत्रेतील फड गाजवणाऱ्या राहुलचा सातासमुद्रापार झेंडा\nराष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदकानंतर बीड जिल्ह्य़ात फटाके वाजवून आनंदोत्सव\n‘या पदवीचे करू तरी काय\nदोन समांतर अभ्यासक्रमांच्या कोंडीत सापडलेल्या तरुणाचा भेदक प्रश्न\nशिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनी तळ ठोकूनही नाही जिंकता आलं वैजापूर, शिल्पा परदेशी नवीन नगराध्यक्ष\nऔरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक १३ जागा जिंकल्या असल्या तरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली आहे.\n‘सॉरी भावा…बाय बरं का, घरच्यांना सांग’, आत्महत्या करण्यापूर्वी सचिनने केला होता मित्राला फोन\nकॉपी करताना पकडल्याने कॉलेजच्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारणाऱ्या सचिन वाघ या विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला\nकीर्तन दुय्यम; राजकीय भाषणाला प्राधान्य\nसप्ताहांच्या राजकीयीकरणाने भाविकांमध्ये नाराजी\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "https://full2dhamaal.wordpress.com/2012/01/23/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B8%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%8B-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%82/", "date_download": "2018-04-26T13:29:14Z", "digest": "sha1:PJHHTGMPR5S7HUHGGM6D34DTKPWSQPBH", "length": 2448, "nlines": 62, "source_domain": "full2dhamaal.wordpress.com", "title": "मराठी माणसा जागा हो….एक सुंदर ब्लोग | full2dhamaal", "raw_content": "\nमला भारतीय संघ आवडतो….\n← मनोहर आठवले (दहा लाखातील एक नाही दहा लाखात एक)\nजानेवारी 23, 2012 · 6:19 सकाळी\nमराठी माणसा जागा हो….एक सुंदर ब्लोग\nयावर आपले मत नोंदवा\n← मनोहर आठवले (दहा लाखातील एक नाही दहा लाखात एक)\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nएक अंकी नाटक “तेरी मेरी यारी तो…..”\nआपले बुवा बरे आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} {"url": "http://balbharatikavita.blogspot.com/2013/01/blog-post_3560.html", "date_download": "2018-04-26T13:29:46Z", "digest": "sha1:G7ZMSXHGFCJBVGP3ACA5PMB2ABOWARYM", "length": 45018, "nlines": 406, "source_domain": "balbharatikavita.blogspot.com", "title": "~ बालभारती - मराठी कविता ~: कळयांची फुलें कशी झाली ?", "raw_content": "\nश्रावण मासि हर्ष मानसी' म्हणत रिमझिम पावसात चिंब भिजलेले ते दिवस किंवा 'आनंदी आनंद गडे' म्हणत नाचत-बागडत मारलेल्या उड्या; 'पावसाच्या धारा येती झरझरा' म्हणत पाण्यात सोडलेल्या कागदी बोटी; 'छान किती दिसते.. फुलपाखरू' गुणगुणत बागेत बागडलेले ते क्षण. प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश' किंवा 'आमुचे.. चढवू गगनी निशाण' म्हणत पंधरा ऑगष्टच्या प्रभातफेरीत भरपावसात भिजत दिलेल्या घोषणा; 'लाडकी बाहुली होती माझी एक' म्हणत खेळलेले भातुकलीचे खेळ.. रम्य ते बालपण आणि रम्य ते शालेय जीवन वयं पुढे पुढे सरकत गेले तसे बालपण निघून गेलं. पण व्यक्ती वयाने किंवा कर्तृत्वाने कितीही मोठी झाली तरी प्रत्येकाच्या अंतःकरणात कुमार वयात शिकलेले धडे आणि कवितांसाठी एक छोटासा कोपरा राखून ठेवलेला असतो. कुमार वयात शिकलेले धडे आणि विशेषत: कविता यांचा बालमनावर उमटलेला विलोभनीय ठसा जीवनात कधीच पुसला जात नाही. शालेय अभ्यासक्रमातल्या कविता आजही विसरता येत नाहीत. किंबहूना, अगदी बालपणापासून त्या कविता कुठेतरी खोलवर आपल्या मनात घर करून बसलेल्या असतात. शालेय जीवनात शिकत असताना ज्या शिक्षकांनी अशा कविता आपल्या हृदयावर बिंबविल्या त्या गुरुजनांचे ॠण कसं व्यक्त करावं हे कळत नाही.\nसाधारणत: १९४० सालापासून अगदी अलीकडच्या शालेय अभ्यासक्रमातल्या म्हणजेच जवळजवळ तीन पिढ्यांनी अभ्यासलेल्या काही निवडक कविता इथे संग्रहीत करून त्या गुरुजनांना आणि सर्व मान्यवर कविंना हा मानाचा मुजरा...\nमहत्त्वाची सुचना: या ब्लॉगवरील प्रकाशित सर्व कविता ह्या बालभारती, युवकभारती, कुमारभारती या पाठ्यपुस्तकातील आणि १९७१-७२ पुर्वीच्या शालेय स्तरावरील क्रमिक पुस्तकातील असून, माझ्याकडून त्या कवितांचा कोणताही व्यवहारी वापर होत नाही. ह्या सर्व कविता वेगवेगळ्या माध्यमांतून संकलित करून हा केवळ एक संग्रह बनवलेला आहे. या सर्व कवितांचे हक्क महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, माध्यमिक व उच्य माध्यमिक शिक्षण मंडळ, संबंधित कवी किंवा त्यांच्या वारसदारांकडे सुरक्षित असून कोणत्याहि प्रकारे कॉपीराईट भंग करण्याचा अथवा कोणाच्या भावना दुखवण्याचा उद्देश नाही. केवळ मराठी काव्य-रसिक, वाचक आणि अभ्यासक यांना शालेय अभ्यासक्रमातील अनमोल कवितांचा खजिना एकत्र उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रांजळ प्रयत्न आहे.\nयेथील कवितांच्या प्रकाशनाबद्दल संबंधितांना काही आक्षेप असल्यास किंवा कॉपीराईट हक्क भंग होत असल्यास त्या काढून टाकल्या जातील. प्रत्येक कवितेच्या खाली कवींची नावे दिली असून नजरचुकीने एखादे नाव राहिले असल्यास किंवा चुकीचे नाव दिलेले असल्यास कृपया लक्षात आणुन द्यावे ही विनंती. ह्या ब्लॉगवरील सहित्य Copy & Paste करु नका. कॉपी पेस्ट न करता ब्लॉगच्या लिंकचा उपयोग करा अथवा, तुमचा इ-मेल आयडी आम्हाला कळवल्यास आपल्याला हवी असलेली कविता मेलवरून जरुर पाठवू.\nकृपया ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये हि विनंती. सर्व वाचकांनी याची नोंद घ्यावी.\nब्लॉगला भेट दिल्याबद्दल धन्यवाद \nकळयांची फुलें कशी झाली \n संध्याकाळीं रमे गुणी ॥\n बाळ अंगणीं हवें तसें ॥\n मौजेनें झोंके घेत ॥\n सुंदरशी त्याला वेली ॥\n हिरवा शालू पांघरली ॥१॥\n हवा सोबती खेळाया ॥\n मूल फूल सुंदर जोडी ॥\n परि वेलीला मूल नसे ॥\n होत्या मिटलेल्या सगळया ॥\n फार खेळुनी; मग निजल्या ॥\n गादी हिरव्या पानांची ॥२॥\n वाइट वाटे फार मनीं ॥\n खेळुनि आला परत घरीं ॥\n कितिदां गेला बागेंत ॥\n पहांट होता बाळ उठे ॥\n धांव तसाची तो घेत ॥\n चहूंकडे पाहून फुलें ॥३॥\n शोधाया धांवत गेला ॥\n बघ हीं गोड फुलें ॥\n आज फुलें झाल्या सगळया ॥\n आई सांग मला, सगळ्या \n बाळाला उत्तर देई ॥\n जमति चांदण्या आकाशीं ॥\n चहूंकडे पाहत बसती ॥\n कळ्या बिचार्‍या हिरमुसल्या ॥\n फार चांदण्या मग रडल्या ॥\n पडले सार्‍या कळ्यांवरी ॥५॥\n रंग पांढरा तारांचा ॥\n चहूकडे जाउनि पसरी ॥\n कळया फुलें हंसतां झाल्या\"॥\n आई बाळा सांगतसे ॥\n बाळ तिच्या वदना पाहे ॥\n मिठी मारिली तिला बळें ॥\n आई आनंदें हंसली ॥\n— राम गणेश गडकरी\nLabels: कळयांची फुलें कशी झाली~, गोविंदाग्रज (१८८५ – १९१९)\nया ब्लॉगला ‘आपलं’ मानून वेळोवेळी सल्ला देणार्‍या सर्व हितचिंतकांचे तसेच सर्व पाठीराख्यांचे आणि वाचकांचे येथे मनापासून आभार. आत्तापर्यंतच्या संकलन प्रवासात प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष अनेक प्रकारे मला सहकार्य केल्याबद्दल खालील व्यक्तींचा ऋणी आहे.\nजेष्ठ साहित्यिक शं.ल. नाईक, देगलूर\nश्री मिलिंद जोशी, पुणे\nश्री नितिन करंदीकर, पुणे\nश्री वसंत जोशी, बदलापूर\nजेष्ठ कवी श्री उपेंद्र चिंचोरे, पुणे\nजेष्ठ कवी श्री सुनील सामंत, ठाणे\nश्री किरण राजे, मुंबई\nश्रीमती नीता आंबेगांवकर, ठाणे\nश्रीमती वनमाला पाटील, जालना\nश्रीमती मृदुला तांबे, मुंबई\nश्रीमती कांचन कराई, मुंबई\nश्री सुनील देवरे, नवी मुंबई\nश्री राजाराम म्हापदी, मुंबई\nश्रीमती सुषमा मुणगेकर, मुंबई\nश्रीमती चित्रा बारसकर, मुंबई\nकु. भक्ती परब, मुंबई\nश्रीमती अल्का विभस, दुबई (UAE)\nश्रीमती सुप्रिया शिरोडकर, सावंतवाडी\nसर्व कवींची सूची डाव्या आणि कवितांची वर्गवारी उजव्या बाजूच्या रकान्यात दिलेली आहे. तसेच काही निवडक कवींचा अल्प-परिचय वर्गीकरण करून खालील पट्टीत वेगवेगळ्या पानांवर दिलेला आहे. हवं ते पान उघडण्यासाठी डाव्या बाजूच्या रकान्यात योग्य ठिकाणी टिचकी मारावी आणि हवी ती कविता वाचण्यासाठी उजव्या बाजूच्या रकान्यात कवितेच्या शिर्षकावर टिचकी मारावी.\nअ. ज्ञा. पुराणिक (2)\nअनिल (१९०१ – १९८२) (5)\nअरुण कांबळे (१९५३ – २००९) (1)\nअरुण कोलटकर (१९३२ – २००४) (1)\nअविनाश ओगले (१९५६ – २०१२) (1)\nअशोक कौ. कोळी (१९७५ – हयात) (2)\nआनंदराव कृ. टेकाडे (1)\nआरती प्रभू (१९३० – १९७६) (1)\nइंदिरा संत (१९१४ – २०००) (6)\nइंद्रजीत भालेराव (– हयात) (1)\nउत्तम कोळगांवकर (हयात) (1)\nए.पां. रेंदाळकर (१८८७ – १९२० ) (2)\nकल्याण इनामदार(१९३९ – २००८) (1)\nकवी गिरीश (१८९३ – १९७४) (2)\nकवी बी (१८७२ – १९४७) (2)\nकाव्यविहारी (१८८४ — १९७५) (1)\nकुंजविहारी (१८९६ – १९८१) (1)\nकुसुमाग्रज (१९१२ – १९९९) (20)\nके. ना. डांगे (1)\nकेशव मेश्राम (१९३७ – २००७) (1)\nकेशवकुमार (१८९८ – १९६९) (3)\nकेशवसुत (१८६६ – १९०५) (14)\nखलील मोमीन (हयात) (1)\nग. दि. माडगुळकर (१९१९ – १९७७) (14)\nग. ल. ठोकळ (१९०९ – १९८४) (1)\nग.त्र्यं.माडखोलकर (१८९९ – १९७६) (1)\nग.ल. ठोकळ (१९०९ – १९८४) (1)\nग.ह. पाटील (१९०६ – १९८९) (6)\nगजमल माळी (१९३५ - २०१७) (1)\nगिरिश (१८९३ – १९७३) (1)\nगोपीनाथ (१९०७ – २०००) (5)\nगोविंद (१८७४ – १९२६) (2)\nगोविंदाग्रज (१८८५ – १९१९) (7)\nग्रेस (१९४० – २०१२) (2)\nचंद्रशेखर (१८७१ – १९३७) (2)\nचोखामेळा (१३३८ – ) (1)\nजोतिबा फुले (१८२७ – १८९०) (2)\nडॉ. वसंत सावंत (१९३५ – १९९६) (1)\nडॉ. सुरेश सावंत (१९६० – हयात) (2)\nताराबाई मोडक (१८९२ - १९७३) (1)\nतुकाराम धांडे (– हयात) (1)\nदत्त कवी (१८७५ – १८९९) (5)\nदत्ता हलसगीकर (१९३४ – २०१२) (2)\nदु. आ. तिवारी (1)\nना. के. बेहेरे (1)\nना. गं. लिमये (1)\nना. धों. महानोर (१९४२ - हयात) (4)\nना. वा. टिळक (१८६२ - १९७४) (7)\nना.घ. देशपांडे (१९०९ - २०००) (5)\nनारायण कुलकर्णी कवठेकर ( १९५१ - हयात) (1)\nनारायण सुर्वे (१९२६ – २०१०) (4)\nनिकुंब (१९१९ – १९९९) (1)\nपद्मा विष्णू गोळे (१९१३ - १९९८) (5)\nपांडुरंग श्रा. गोरे (1)\nपु. शि. रेगे (१९१० - १९७८) (1)\nप्रभा गणोरकर (१९४५) (1)\nप्रवीण दवणे(– हयात) (1)\nफ. मुं. शिंदे (१९४८) (3)\nफादर स्टीफन्स (१५४९ - १६१९) (1)\nबहीणाबाई चौधरी (१८८० - १९५१) (10)\nबा. भ. बोरकर (१९१० – १९८४) (10)\nबा. सी. मर्ढेकर (१९०९ – १९५६) (6)\nबालकवी (१८९० – १९१८) (15)\nबाळकृष्ण भिडे (१८७४ - १९२९) (1)\nभा. दा. पाळंदे (1)\nभा. रा. तांबे (१८७४ - १९४१) (14)\nम. म. देशपांडे (१९२९ – २००५) (1)\nमंगेश पाडगांवकर (१९२९ – २०१५) (13)\nमनमोहन नातू (१९११ – १९९१) (3)\nमाधव (१८९२ – १९५८) (2)\nमाधव जूलियन (१८९४ – १९३९) (6)\nमुकुंदराज (११२० - १२१०) (1)\nमुक्तेश्वर (१६०९ -१६४५) (1)\nमुक्तेश्वर (१६०९ – १६४५) (1)\nमोरोपंत (१७२९ – १७९४) (2)\nयशवंत (१८९९ – १९८५) (13)\nरमेश तेंडुलकर (१९३० – १९९९) (1)\nरवींद्र भट (१९३९ – २००८) (1)\nरवींद्रनाथ टागोर (१८६१ – १९४१) (1)\nलक्ष्मीकांत तांबोळी (१९३९ – हयात) (2)\nवंदना विटणकर ( – २०११) (2)\nवसंत बापट (१९२२ – २००२) (11)\nवा. ना. आंधळे (1)\nवा. रा. कांत (१९१३ – १९९१) (1)\nवा.गो. मायदेव (१८९४ – १९६९) (7)\nवामन निंबाळकर (१९४३ – २०१०) (1)\nवामन पंडित (१६३६ – १६९५) (2)\nवासुदेव बळवंत पटवर्धन (1)\nवि. भि. कोलते (१९०८ - १९९८) (1)\nवि. स. खांडेकर (१८८९ – १९७६) (1)\nवि.दा. सावरकर (१८८३ – १९६६) (3)\nवि.म. कुलकर्णी (१९१७ – २०१०) (9)\nविठ्ठल वाघ (१९४५ – हयात) (3)\nविंदा करंदीकर (१९१८ – २०१०) (6)\nविनायक ओक (१८४० – १९१४) (1)\nशं. ल. नाईक (हयात) (2)\nशंकर रामाणी (१९२३ – २००३) (1)\nशंकर वैद्य (१९२८ – २०१४) (1)\nशरणकुमार लिंबाळे (१९५६ – हयात) (1)\nशशिकांत शिंदे (१९६७) (1)\nशांता शेळके (१९२२ – २००२) (9)\nशिरीष पै (१९२९) (1)\nश्री. दि. इनामदार (1)\nश्री. बा. रानडे (१८९२ – १९८४) (3)\nश्रीपाद कोल्हटकर (१८७१ – १९३४) (1)\nसंजीवनी मराठे (१९१६ – २०००) (2)\nसंत ज्ञानेश्वर (१२७५ – १२९६) (3)\nसंत तुकाराम (१६०८ – १६४९) (6)\nसंत नामदेव (१२७० – १३५०) (1)\nसतीश काळसेकर (फेब्रुवारी १९४२) (1)\nसदानंद रेगे (१९२३ – १९८२) (2)\nसमर्थ रामदास (१६०८ – १६८२) (2)\nसरला देवधर ( – १९९१) (1)\nसरिता पदकी (१९२८ – २०१५) (2)\nसाने गुरुजी (१८९९ – १९५०) (5)\nसावित्रीबाई फुले (१८३१ – १८८७) (1)\nसुरेश भट (१९३२ – २००३) (2)\nसेनापती बापट (१८८० – १९६७) (1)\nहरी स. गोखले (1)\nहिरा बनसोडे (१९१९ – ) (1)\nसुंदर माझी शाळा हो सुंदर माझी शाळा ll धृ ll शाळेभोवती सारी झाडं रक्षण करण्या आम्ही पुढं रोज आम्हाशी बोलतसे हा भिंतीवरचा फळा ll १ ll ...\nही आवडते मज मनापासुनी शाळा | लाविते लळा ही, जसा माउली बाळा || हास ऱ्या फुलांचा बाग जसा आनंदी | ही तशीच शाळा, मुले इथे स्वच्छंदी |...\nचित्रकार : श्री. श्रीमंत होनराव, वाई शेतामधी माझी खोप तिला बोराटीची झाप तिथं राबतो, कष्टतो माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंध्या खा...\nछोटेसे बहिण-भाऊ, उद्याला मोठाले होऊ उद्याच्या जगाला, उद्याच्या युगाला, नवीन आकार देऊ ll धृ ll ओसाड उजाड जागा, होतील सुंदर बागा शेता...\nमनिं धीर धरीं, शोक आवरीं जननी l भेटेन नऊ महिन्यांनीं ll धृ० ll या न्यायाची, रीत मानवी असते l खरि ठरते, केव्हां चुकते किति दुर्दैवी, प्...\n~~ मान्यवरांच्या प्रतिक्रिया ~~\nज्येष्ठ कवयित्री सरिता पदकी यांची प्रतिक्रिया\nजेष्ठ बालसाहित्यिक श्री शं. ल. नाईक यांची प्रतिक्रिया\n\"बालभारती आठवणीतील कविता\" या ई-पुस्तकाबद्दल लोकसत्ता, मुंबई वृत्तांत मधील बातमी.\n१७ ऑक्टोबर २०११ रोजी प्रसिद्ध झालेली महाराष्ट्र टाइम्स, पुणे आवृत्ती मधील बातमी.\n~~~ कवितांची वर्गवारी ~~~\nअ आ आई~ अ आ ई~ अखंड~ अंगाई गीते~ अग्निपंख नभि फडफडु दे~ अजाण लेकरे~ अजुनि चालतोंचि वाट~ अढळ सौंदर्य~ अनंत-स्तोत्र~ अनंत~ अनामवीरा~ अमर हुतात्मे~ अरुण~ अरे संसार संसार~ असाच~ असो तुला देवा माझा~ अस्मान~ आइ~ आई मला दे ना~ आई~ आईपणाची भीती~ आईसारखे दैवत~ आकाशवेडी~ आकाशातील घारीस~ आजीचे घड्याळ~ आटपाट— नगरांतील काहणी~ आठवते ना~ आतां उजाडेल~ आता उठवू सारे रान~ आता~ आनंद~ आनंदाने नाचूया~ आनंदी - आनंद~ आपणच आपल्याला~ आभाळाची आम्ही लेकरे~ आमची मांजरी~ आमचे घर~ आम्ही कोण~ आम्ही तर जंगलची पांखरें~ आम्ही तिघे भाऊ~ आर्या आली बघ गाई~ आवाहन~ आव्हान~ आहे मनोहर तरी गमतें उदास~ इच्छा~ इंजिनदादा~ इथें~ इरलेवाली~\nउ ऊ ऋ ए ऐ ओ औ\nउगवले नारायण~ उघड उघड पाकळी~ उठा चिऊताई~ उतुंग आमुची उत्तर सीमा~ उदासीनता~ उद्यांचा काय नेम~ उद्योगी मुंग्या~ उपदेशपर आर्या~ उषा~ ऊठ गोपाळजी~ ऊन हिवाळ्यांतिल शिरशिरता~ ऋण~ ऋणाईत~ ऋणानुबंध~ एक खेडें~ एखाद्याचें नशीब~ ऐकव तव मधु बोल~ औदुंबर~\nकणभर तीळाची मणभर करामत~ कणा~ कधीं पाहातों~ कळयांची फुलें कशी झाली~ कळीचे फुल कसे झाले~ कशासाठी पोटासाठी~ कां रे नाठविसी~ कादरखां~ कापणी~ कावळा व आणि बगळा~ किती तरी दिवसांत~ किमया~ कुणकूण~ कृतज्ञता~ केकावली~ केवढे हे क्रौर्य~ केवळ माझा सह्यकडा~ कोकण~ कोकिलान्योक्ति~ कोलंबसचे गर्वगीत~ कोळ्याचा प्रयत्न~ क्रांतीचा जयजयकार~ खचतो माझा धीर~ खंड्या~ खबरदार जर टाच मारुनी~ खरा धर्म~ खापराचे दिवे~ खेळणी~ खोपा~\nगजान्योक्ती~ गढी~ गणपत वाणी~ गदड निळे~ गरगर गिरकी~ गवतफुला~ गवताचं पातं~ गाई घरा आल्या~ गाऊ त्यांना आरती~ गुराख्याचें गाणें~ गुलामाचें गाऱ्हाणें~ गे मायभू~ गोड हिवाळा~ गोदागौरव गोष्टी घराकडिल~ ग्रीष्मातल्या सकाळी~ घड्याळ~ घड्याळबाबा~ घन तमीं शुक्र बघ राज्य करी~ घननिळ~ घर कौलारू~ घर~ घरीं एकच पणती~ घाटातील वाट~ घाल घाल पिंगा वाऱ्या~ घे कुठार~ घेता~\nचढवू गगनी निशाण~ चांदोबाची गंमत~ चाफेकळी~ चिऊताईचीं पिलें~ चिंतातुर जंतू~ चित्रवीण~ चिमणा वासुदेव~ चिमणीचा घरटा~ चिमण्यांस~ चुकलेलें कोंकरुं~ चैत्र पाडवा~ छोटेसे बहिण भाऊ~\nजग-रहाटी जन पळभर म्हणतिल~ जनता अमर आहे~ जय जवान~ जयोस्तुते~ जरा अस्मान झुकले~ जलदाली~ जाईन दूर गावा~ जाग जाग भारता~ जालियनवाला बाग~ जिऊ जिकडेतिकडे पाणीच पाणी~ जिंकू किंवा मरू~ जीर्ण दुर्ग~ जीर्ण पाचोळा~ जे उरात उरते~ जो जो रे~ जोगिया~ ज्योत~ झप-झप चाललेत नाजुक पाय~ झपूर्झा झाडांचं मूल~ झाडे लावू~ झाल्या तिन्हिसांजा~ झांशिवाली~ झिणिझिणि वाजे बीन~ झुक झुक अगीनगाडी~ झुक झुक झुक गाडी~ झुळुक~\nट ठ ड ढ ण\nटप टप टाकित टापा~ टप‌ टप‌ पडती अंगावरती~ डराव डराव~ डरांव डरांव~ डाव्या हाताचा अर्ज~ डोंगरी शेत~\nतर मग गट्टी कोणाशी तळ्याकाठी~ तहान~ ताजी भाजी~ तांबियाचे नाणे~ ती शाळा~ तुतारी~ तुरुंगाच्या दारांत~ ते मर्‍हाटी बोलैन~ तेथें कर माझे जुळती~ तो श्रीकृष्णराओ जेथ~ थांब जरासा बाळ~ थांब पावसा ऊन पडूं दे~ थारा दे~ थेंबा थेंबा येतोस कोठून~ थोर तुझे उपकार~ दगडाची पार्थिव भिंत~ दान~ दास डोंगरी राहतो~ दिन दिन दिवाळी~ दिवाळी शके~ दीपज्योतीस~ दीपविसर्जन~ दुपार~ दूर दूर माझे घर~ दे~ देव अजब गारोडी~ देवा तुझे किती~ देवाचे घर~ देवाजीनें करुणा केली~ देह मंदिर चित्त मंदिर~ दोन दिवस~ द्वाड मनी~\nधमाल सुट्टी~ धरत्रीले दंडवत~ धाव धाव गा श्रीपती~ धूळपेरणी~ नको नको रे पावसा~ नदी आणि कवी~ नदीचे गाणे~ नंदीबैल~ नदीमाय~ नलराजा आणि हंस - 1~ नलराजा आणि हंस - २~ नलराजा आणि हंस - ३~ नवी पिढी~ नसती उठाठेव~ नाच रे मोरा~ नाहीं निर्मळ जीवन~ निज माझ्या बाळा~ निजलेल्या मुलास~ निरोप~ निर्झरास~ निर्धार~ निवडुंगाच्या शीर्ण फुलाचे~ नीतिशतकांतील वेंचे~\nपक्षी जाय दिगंतरा ~ पक्षी~ पंचारती~ पडुं आजारी~ पतंग उडवूं~ परमेश्वराची प्रार्थना~ पर्‍यांचे गाणे~ पलीकडे ओढ्यावर~ पसायदान~ पहा टाकले पुसुनी डोळे~ पाऊस कधीचा पडतो~ पाऊस खुळा~ पाऊस~ पाऊस~~ पाकोळी~ पाखरबोली~ पांखरा येशिल का परतून~ पांखरांची शाळा~ पाखरांनो तुम्ही~ पाणपोई~ पापाची वासना नको दावूं डोळां~ पारवा~ पाळींव पोपटास~ पावसाच्या धारा~ पाहुणचार~ पिंपळाचे पान~ पिसाट मन~ पीक खुशीत डोलतंया~ पुरे जाणतों मीच माझें बल~ पृथ्वीचे प्रेमगीत~ पेपर~ पैठणी पोटापुरता पसा पाहिजे~ पोपट~ प्रबोधन~ प्रभात~ प्रार्थना~ प्रेम कर भिल्लासारखं~ प्रेमस्वरूप आई~ फिर्याद~ फुंकर~ फुलपांखरू~ फुलपांखरूं~ फुलपांखरे~ फुलराणी~ फुलांची विनंति~ फुलात न्हाली पहाट ओली~\nबघ आई~ बलसागर भारत होवो~ बाप~ बापा रे~ बापुजींची प्राणज्योती~ बाभळी~ बाभळीविषयीं अन्योक्ति~ बाभुळझाड~ बालगीत~ बालिश बहु बायकांत बडबडला~ बाळ जातो दूर देशा~ बाळाची बोली~ बिकट वाट वहिवाट~ बिनभिंतीची शाळा~ भक्तांचिया लोभा~ भंगु दे काठिन्य~ भय इथले संपत नाही~ भिल्लाचा पोर~ भुईनळ्यांचे झाड फुलांचे~ भूपाळी भेटेन नऊ महिन्यांनीं~ भोंवरा~\nमंथर नाग~ मन~ मनीषा~ मयूरान्योक्ति~ मरणांत खरोखर जग जगतें~ मराठबाणा~ मराठी भाषेची प्रशस्ति~ मराठी माती~ महाराष्ट्र गीत~ महाराष्ट्रलक्ष्मी~ माझा गाव~ माझा भारत~ माझा हिंदुस्थान~ माझि शाळा~ माझी आई माझी आई~ माझी कन्या~ माझी बाहुली~ माझी माय सरसोती~ माझी मुक्ताई~ माझी शाळा~ माझें घड्याळ~ माझ्या गोव्याच्या भूमीत~ माझ्या छकुलीचे डोळे~ माझ्या जन्मभूमीचें नांव~ माझ्या शब्दांनो माणूस~ माणूसपण गारठलंय~ मातृभूमीस वंदन~ माधुकरी~ मानव म्हणावे का~ मामाची गाडी~ माय मराठी~ माय~ मायबोली~ मावळत्या सूर्याप्रत~ माहेर~ मित्र आमुचा नवा~ मी कोण मी फूल तृणांतिल इवलें~ मी वाचवतोय~ मीच माझा एककल्ली~ मुक्या जिवांचे दु:ख~ मुलांस बोध~ मृग~ मृगाचिये अंगीं~ मेंढपाळ~ मोगर्‍याचा हार~ या झोपडीत माझ्या~ या बालांनो~ या भारतात बंधुभाव~ या लाडक्या मुलांनो~ येवढे द्यावे~\nराजहंस माझा निजला~ राजहंस~ राज्याभिषेक गीत~ राज्याभिषेक गीत~~ रानपांखरा~ रानवेडी~ रानांत पडलेले फूल~ रानातल्या बोरीला~ रायबा~ रिकामे मधुघट~ रुद्रास आवाहन~ लढा वीर हो लढा~ लमाणांचा तांडा~ लाडकी बाहुली~ लाला टांगेवाला~ लेझिम~ वनसुधा~ वाट ~ वाट~ वाढदिवस~ वारूळ~ वासरू~ वासुदेव आला~ विझता विझता~ विटीदांडूचा खेळ~ विद्याप्रशंसा~ विद्यार्थ्याप्रत~ विमान~ विवेक~ विवेकसिंधु~ विश्वास ठेव~ वेडं कोकरु~\nशतकानंतर आज पाहिली~ शतदा प्रेम करावे~ शबरीगीत~ शब्द ~ शब्द~~ शहाणी बाहुली~ शांत बहरलेली रात्र~ शांत सागरी कशास~ शांताचेया घरा~ शांती (प्रार्थना) शांती~ शापित मी तगमगतो~ शाळेचा रस्ता~ शासन~ शिंग फुंकिले रणी~ शिशिर~ (हिवाळा) शुकान्योक्ति~ शूर शिपाई~ शेतकींतील सुख शेवटचा लाडू~ श्रावण~ श्रावणबाळ~ श्रावणमास~ श्री ज्ञानेश्वर समाधीवर्णन~ श्रीमहाराष्ट्रगीत~ श्रीरंग ~\nस ​ह ळ क्ष ज्ञ\nसकाळ~ सकाळ~~ सण एक दिन~ संतवाणी~ संताजींची घोडदौड~ सतारीचे बोल~ संथ निळे हें पाणी~ समतेचे हे तुफान उठले~ समाधी~ सरस्वतीची भूपाळी~ सरितेचें चरित~ सहानभूती~ सांग मला रे सांग मला~ सांग सांग भोलानाथ~ सागर~ सागरास~ सांगा कस जगायचं~ सात रंग~ सायंकाळची शोभा~ सारीं फुलेंच फुलें~ सिंहान्योक्ति~ सुंदर माझी शाळा~ सुंदर मी होणार~ सुंदरतेची भेट~ सूर्यान्योक्ति~ सैनिकाप्रत~ स्पर्शातून~ स्फूर्ति~ स्वर्ग~ स्वातंत्र्यलक्ष्मीस मुजरा~ हरिणान्योक्ती~ हा देश माझा~ हा हिंददेश माझा~ हिंमत द्या थोडी~ हिरकणी~ हिरवळ आणिक पाणी~ हिरवें तळकोंकण~ हिरीताचं देनं घेनं~ हे कोण गे आई हे राष्ट्र देवतांचे~ ह्या दु:खाच्या कढईची~ ह्या नभाने ह्या भुईला दान द्यावे~\nअंगाईगीत (4) अभंग (9) आर्या (1) ओवी (8) ग्रामीण कविता (2) छंद-बद्ध (10) दशपदी (2) पोवाडा (1) प्रार्थना (3) फटका (1) बडबडगीत (2) बालगीत (35) भूपाळी (1) मुक्तछंद (5) शौर्यगीत (9) स्वदेशप्रेम (10)\nमराठी कवी - अल्प-परिचय\nविसाव्या शतकातील 'युगप्रवर्तक' - बा. सी. मर्ढेकर\nबालभारती - फेसबुक पृष्ठ\nबालभारती - फेसबुक पृष्ठ\nमराठी ब्लॉग जगत्‌ - विजेट कोड\nबालभारती - वाचक (Followers)\n\"बालभारती - मराठी कविता\" ह्या ब्लॉगवरील साहित्याचा कुणीही व्यवहारी वापर करू नये. . Watermark theme. Powered by Blogger.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/sport/page/308", "date_download": "2018-04-26T13:14:11Z", "digest": "sha1:HSTABMAD7GUZ2GF3A6XXOPCFYPSDDGNZ", "length": 10379, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "क्रिडा Archives - Page 308 of 454 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाने संघटनेची विनंती फेटाळली\nवृत्तसंस्था / सिडनी गेल्या काही दिवसापासून ऑस्ट्रेलियन क्रिकेट मंडळ आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांच्यात मानधनासंदर्भात मतभेद चालू आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंना देण्यात येणाऱया मानधनातील वादग्रस्त अटीवर सामोपचाराने मध्यस्थी करण्याची ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंच्या संघटनेची विनंती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने फेटाळून लावल्याची माहिती मंडळाचे चेअरमन डेव्हिड पिव्हेर यांनी दिली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू संघटनेचे अध्यक्ष ग्रेग डायर यांनी शुक्रवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला या प्रकरणी एक पत्र पाठविले. ...Full Article\nजेतेपद कायम राखणे, हाच आमचा निर्धार\nकर्णधार विराट कोहलीचे लंडनमधील पत्रकार परिषदेत प्रतिपादन, वृत्तसंस्था/ लंडन मँचेस्टरमधील स्फोट अर्थातच चिंताजनक आहे. इंग्लंडसारख्या ठिकाणी अशा दुर्घटना होतात, हे विचारप्रवण करायला लावणारे आहे. पण, आम्ही इथे आयसीसी चॅम्पियन्स ...Full Article\nभारतीय टेटे संघाचे नेतृत्व शरथ कमलकडे\nवृत्तसंस्था/ डय़ुसेलडॉर्फ 29 मे ते 5 जून दरम्यान येथे होणाऱया विश्व टेबल टेनिस स्पर्धेसाठी घोषित करण्यात आलेल्या आठ जणांच्या भारतीय संघाचे नेतृत्त्व शरथ कमलकडे सोपविण्यात आले आहे. आठ दिवस ...Full Article\nचीन, जपान उपांत्य फेरीत\nसुदिरमन चषक मिश्र सांघिक बॅडमिंटन : भारत, मलेशिया यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त वृत्तसंस्था/ गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया ऑलिम्पिक व वर्ल्ड चॅम्पियन चेन लाँगच्या नेतृत्वाखाली चीनने भारतावर एकतर्फी विजय मिळवित ...Full Article\nलंकेकडून ऑस्ट्रेलियाला 319 धावांचे आक्हान\nवृत्तसंस्था / लंडन आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेपूर्वी येथे सुरू असलेल्या सरावाच्या सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 319 धावांचे आव्हान दिले. लंकेने 50 षटकात 7 बाद 318 धावा जमवल्या. कर्णधार ...Full Article\nज्योकोव्हिक-ग्रॅनोलर्स, मुगुरुझा-शियाव्होन सलामीच्या लढती\nग्रँडस्लॅमचा ड्रॉ जाहीर, नादाल-जोकोव्हिक उपांत्य लढत होण्याची अपेक्षा वृत्तसंस्था / पॅरिस येत्या रविवारपासून सुरू होणाऱया फ्रेंच ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचा ड्रॉ जाहीर करण्यात आला असून अपेक्षेप्रमाणे निकाल लागत राहिल्यास सर्बियाचा ...Full Article\nचॅम्पियन्स स्पर्धेत लंकेचा संघ ‘अंडरडॉग’\nवृत्तसंस्था/ लंडन जूनच्या पहिल्या आठवडय़ात येथे सुरू होणाऱया आयसीसीच्या चॅम्पियन्स करंडक वनडे क्रिकेट स्पर्धेत लंकेचा संघ अंडरडॉग म्हणून ओळखला जाईल. या स्पर्धेत लंकन संघाकडून फार मोठी अपेक्षा बाळगली गेली ...Full Article\nमुख्य प्रशिक्षक कुंबळेसाठी विनाअट मुदतवाढ नाही\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नव्याने अर्ज मागवले, सचिन-गांगुली-लक्ष्मणची समिती मुलाखती घेणार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली बीसीसीआयने भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी इच्छुकांकडून अर्ज मागवले असून ‘भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी ...Full Article\nमँचेस्टर युनायटेडकडे युरोप लीगचे जेतेपद\nपॉल पोग्बा, हेन्रिखने नोंदवले गोल, चॅम्पियन्स लीगसाठीही युनायटेड पात्र वृत्तसंस्था/ स्टॉकहोम मँचेस्टर युनायटेडने भावनात्मक अंतिम लढतीत अजॅक्स ऍम्स्टरडॅमचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव करून युरोपा लीगचे जेतेपद पटकावले आणि चॅम्पियन्स ...Full Article\nभेदक गोलंदाजी लाईनअपमुळे भारतच फेवरीट : प्रसन्ना\nवृत्तसंस्था/ नवी दिल्ली ‘इंग्लंडमध्ये दि. 1 जूनपासून खेळवल्या जाणाऱया आयसीसी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारत व ऑस्ट्रेलिया अधिक समतोल संघ असले तरी विशेषतः 6 स्पेशालिस्ट गोलंदाजांमुळे भारतच अधिक फेवरीट ...Full Article\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2017/01/blog-post_19.html", "date_download": "2018-04-26T13:32:44Z", "digest": "sha1:DWQWUC54QPW5UTFMTFIIGGGSQIYCHQ6O", "length": 27117, "nlines": 194, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: दीनवाणे केविलवाणे", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nराहुल गांधी यांनी महिनाभरापुर्वी आपण संसदेत बोललो तर भूकंप होईल, अशी धमकीच दिलेली होती. पण सुदैवाने त्यांची धमकी पुर्ण करण्याची संधी त्यांना मिळाली नाही. त्यामुळे संसदभवन सुखरूप राहिले आहे. मात्र ती धमकी व त्यातून निर्माण झालेली भिती किती फ़ुसकी होती, ते काही आठ्वड्यापुर्वीच स्पष्ट झाले. संसदेचे अधिवेशन धुवून गेल्यावर राहुल गांधी गुजरातमध्ये दौर्‍यावर गेलेले होते. त्यांनी तिथे मेहसाणा येथील जाहिर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर व्यक्तीगत आरोप करून, भूकंपाचा मसूदा जाहिर केला. तेव्हा बार फ़ुसका असल्याचेच लोकांच्या लक्षात आले आणि राहुल गांधींची स्थिती हास्यास्पद होऊन गेली. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी तर राहुलची खिल्ली उडवून, त्यांना आव्हान दिले. बहिणीच्या नवर्‍याला मोदी अटक करतील या़चे भय असलेले राहुल; मोदींच्या विरोधातले कसले पुरावे सांगणार, असेही आव्हान केजरीवाल यांनी दिलेले होते. कारण जे काही कागद दाखवून राहुल दिवाळीतल्या फ़टाक्यासारखे हास्यास्पद बोलत होते, त्यात दम नव्हता. ते कागद सुप्रिम कोर्टात गेले होते आणि त्यात तथ्य नसल्याचा निर्वाळा तिथेही देण्यात आला होता. त्यामुळेच पंतप्रधानांनी राहुलच्या पोरकटपणाची दखल घेतली नाही, की त्यावर कुठले मतप्रदर्शनही केले नाही. पण या निमीत्ताने एक गोष्ट स्पष्ट झाली. राहुल आधीपासूनच हास्यास्पद झालेले आहेत. आता त्यांनी अवघ्या कॉग्रेसलाही हास्यास्पद बनवण्याचा चंग बांधला आहे. त्यात ते यशस्वीही होत आहेत. तसे नसते तर राहूलच्या पोरकटपणाला पक्षाने इतके वाजतगाजत समर्थन दिले नसते. एकूणच कॉग्रेस किती केविलवाणी व दीनवाणी झाली आहे, त्याची साक्ष या प्रकरणाने मिळाली आहे. कारण आता कॉग्रेसला सुप्रिम कोर्टापेक्षा नरेंद्र मोदी अधिक विश्वासार्ह वाटू लागले आहेत. मोदींकडे राहुल न्याय मागतात, याला केविलवाणेपणा नाही तर दुसरे काय म्हणता येईल\nनरेंद्र मोदी हे नाव भाजपाच्याही प्रत्येक कर्यकर्त्याला ठाऊक नव्हते, तेव्हा हा माणूस अकस्मात गुजरातचा मुख्यमंत्री झाला. त्यानंतर गोध्राची घटना घडली व त्यातूनच गुजरातची दंगल पेटली. त्यानंतर कॉग्रेस व पुरोगामी पत्रकारांनी त्याच दंगलीचे भांडवल करून मोदींना इतके कोंडीत पकडण्याची राष्ट्रव्यापी मोहिम उघडली, की त्यामुळे मोदी हे नाव व चेहरा देशव्यापी होऊन गेला. गुजरातची दंगल शमवण्यासाठी मोदी प्रयत्न करीत होते आणि बाकीचे पुरोगामी त्या आगीत तेल ओतण्यासाठी आपली सगळी शक्ती व बुद्धी पणाला लावत होते. त्यात पुरोगामी व कॉग्रेस पक्ष इतका यशस्वी झाला, की २००४ सालात शिवसेना व अकाली दल वगळता अन्य कुठलाही राजकीय पक्ष भाजपा वा वाजपेयी यांच्या सोबत निवडणूकीत हातमिळवणी करायला राजी झाला नाही. भाजपाची केंद्रातील सत्ता गेली. त्यामुळे फ़ुशारलेल्या पुरोगाम्यांनी सतत मोदींना लक्ष्य करून, गुजरात सरकार व प्रशासनाला बदनाम करण्याची मोहिमच चालवली होती. त्याचा एक भाग म्हणजे गुजरातचे पोलिस व प्रशासनच नव्हेतर न्यायव्यवस्थाही पक्षपाती ठरवली जात होती. अनेक खटले व प्रकरणे गुजरातच्या बाहेर सुनावणीसाठी पाठवण्याचा आग्रह सुप्रिम कोर्टात धरला गेला होता. त्याचे कारण काय होते तर गुजरातमधल्या कुठल्याही व्यवस्थेवर नरेंद्र मोदी यांचा दबाव असल्याने तिथे संरक्षण मिळू शकत नाही, की न्याय मिळू शकत नाही. हेच त्या प्रचाराचे सुत्र होते. त्यासाठी बेस्ट बेकरी असो की इशरत जहानची केस असो, गुजरात बाहेरच सुनावणीची मागणी होत राहिली. तेव्हा सुप्रिम कोर्टाने दिलेला एक एक निवाडा म्हणजे सत्य होते आणि त्यालाच सत्य ठरवणारे, आज सुप्रिम कोर्टापेक्षा मोदींवर जास्त विश्वास दाखवत आहेत. ही चमत्कारीक गोष्ट नव्हे काय तर गुजरातमधल्या कुठल्याही व्यवस्थेवर नरेंद्र मोदी यांचा दबाव असल्याने तिथे संरक्षण मिळू शकत नाही, की न्याय मिळू शकत नाही. हेच त्या प्रचाराचे सुत्र होते. त्यासाठी बेस्ट बेकरी असो की इशरत जहानची केस असो, गुजरात बाहेरच सुनावणीची मागणी होत राहिली. तेव्हा सुप्रिम कोर्टाने दिलेला एक एक निवाडा म्हणजे सत्य होते आणि त्यालाच सत्य ठरवणारे, आज सुप्रिम कोर्टापेक्षा मोदींवर जास्त विश्वास दाखवत आहेत. ही चमत्कारीक गोष्ट नव्हे काय कारण जी कागदपत्रे सुप्रिम कोर्टाने फ़ेटाळून लावली, त्याची चौकशी मोदींनी करण्याचा आग्रह कॉग्रेसच धरते आहे.\nनरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून पोलिस, प्रशासन व न्यायव्यवस्थेत हस्तक्षेप करतात, हा आक्षेप होता. तेच आज सहारा वा बिर्ला कंपनीच्या कागदपत्रांची चौकशी निष्पक्ष रितीने होऊ देतील काय कारण तशी राहुल व कॉग्रेस पक्षाचीच मागणी आहे. आज मोदी पंतप्रधान आहेत आणि सीबीआय, आयकर खाते वा विविध तपासयंत्रणा केंद्राच्या अधिकारात आहेत. त्या यंत्रणांवर पंतप्रधान म्हणून मोदींचीच हुकूमत आहे. अशा यंत्रणांना सुप्रिम कोर्टाने आदेश दिला, तरच त्यात सरकारला काही हस्तक्षेप करता येत नाही. म्हणूनच साधी तक्रार करण्यापेक्षा प्रशांत भूषण यांनी कोर्टामार्फ़त त्या कागदपत्रांची चौकशी करण्याचा आग्रह याचिकेद्वारे धरला होता. पण त्या कागदपत्रांमध्ये पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यासारखे काहीही नाही. पुरावा म्हणून त्या दस्तावेजांना शून्य किंमत आहे, असेच मत वारंवार सुप्रिम कोर्टाने जाहिर केले आहे. म्हणूनच त्याची चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिलेले नाहीत. त्यामुळे भूषण विचलीत होऊन त्यांनी कोर्टाच्या निकालवर टिप्पणी केली तर समजू शकते. कारण प्रशांत भूषण हे स्वत:ला पवित्र व विश्वासार्ह मानतात आणि म्हणूनच त्यांचा शब्द कोर्टाने कायदा समजून त्याला मान्य करावे; असा त्यांचा नेहमीचाच आग्रह राहिलेला आहे. तसे झाले नाही, मग भूषण आदी तत्सम मंडळींना न्यायालयाविषयीही शंका येत असते. पण कॉग्रेसचे काय कारण तशी राहुल व कॉग्रेस पक्षाचीच मागणी आहे. आज मोदी पंतप्रधान आहेत आणि सीबीआय, आयकर खाते वा विविध तपासयंत्रणा केंद्राच्या अधिकारात आहेत. त्या यंत्रणांवर पंतप्रधान म्हणून मोदींचीच हुकूमत आहे. अशा यंत्रणांना सुप्रिम कोर्टाने आदेश दिला, तरच त्यात सरकारला काही हस्तक्षेप करता येत नाही. म्हणूनच साधी तक्रार करण्यापेक्षा प्रशांत भूषण यांनी कोर्टामार्फ़त त्या कागदपत्रांची चौकशी करण्याचा आग्रह याचिकेद्वारे धरला होता. पण त्या कागदपत्रांमध्ये पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यासारखे काहीही नाही. पुरावा म्हणून त्या दस्तावेजांना शून्य किंमत आहे, असेच मत वारंवार सुप्रिम कोर्टाने जाहिर केले आहे. म्हणूनच त्याची चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिलेले नाहीत. त्यामुळे भूषण विचलीत होऊन त्यांनी कोर्टाच्या निकालवर टिप्पणी केली तर समजू शकते. कारण प्रशांत भूषण हे स्वत:ला पवित्र व विश्वासार्ह मानतात आणि म्हणूनच त्यांचा शब्द कोर्टाने कायदा समजून त्याला मान्य करावे; असा त्यांचा नेहमीचाच आग्रह राहिलेला आहे. तसे झाले नाही, मग भूषण आदी तत्सम मंडळींना न्यायालयाविषयीही शंका येत असते. पण कॉग्रेसचे काय यापुर्वी अनेकदा त्यांनी त्याच सुप्रिम कोर्टाचे निकाल व निवाडे किंवा ताशेरे इश्वराचा शब्द ठरवून, मोदींवर अनंत आरोप केलेले होते. आज एक निवाडा मोदींना निर्दोष ठरवणारा आला आणि कोर्टावरील या लोकांचा विश्वास डळमळीत झाला आहे. असहिष्णुता यापेक्षा काय भिन्न असू शकते यापुर्वी अनेकदा त्यांनी त्याच सुप्रिम कोर्टाचे निकाल व निवाडे किंवा ताशेरे इश्वराचा शब्द ठरवून, मोदींवर अनंत आरोप केलेले होते. आज एक निवाडा मोदींना निर्दोष ठरवणारा आला आणि कोर्टावरील या लोकांचा विश्वास डळमळीत झाला आहे. असहिष्णुता यापेक्षा काय भिन्न असू शकते पण विनोद पुढे आहे. आता ही मंडळीनी मोदींनीच खुलासा करावा आणि सहारा कागदपत्रांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. हे लोक मोदींच्या प्रामाणिकपणावर कधीपासून विश्वास ठेवू लागले\nकिती चमत्कारीक युक्तीवाद आहे ना तुमचे आरोप, तुम्हीच आणलेले पुरावे आणि तेही पुरेसे नाहीत, तर पुरावे कोणी जमवून द्यायचे तुमचे आरोप, तुम्हीच आणलेले पुरावे आणि तेही पुरेसे नाहीत, तर पुरावे कोणी जमवून द्यायचे मोदी सरकारने जे सरकार व जी यंत्रणा मोदींच्या अधिकाराखाली कार्यरत आहे, ती निष्पक्षपणे तपास करील, असे या लोकांना कधीपासून वाटू लागले आहे किती भयंकर दैवदुर्विलास आहे ना किती भयंकर दैवदुर्विलास आहे ना ज्या मोदींवर गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून अविश्वास निर्माण करण्यासाठी बारा वर्षे कॉग्रेस व पुरोगाम्यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती, तेच आज त्याच नरेंद्र मोदींच्या निष्पक्षतेची साक्ष द्यायला पुढे सरसावलेले आहेत. सुप्रिम कोर्टापेक्षा त्यांच्या मोदी सरकारवर अधिक विश्वास असल्याप्रमाणे वागत आहेत. पुरावे नसताना आरोप करायचे आणि कोर्टाने पुरावे मागितले, तर आरोपीनेच पुरावे आणायचा आदेश कोर्टाकडे मागायचा; यापेक्षा दिवाळखोरपणा कुठला असू शकतो ज्या मोदींवर गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून अविश्वास निर्माण करण्यासाठी बारा वर्षे कॉग्रेस व पुरोगाम्यांनी आपली सर्व शक्ती पणाला लावली होती, तेच आज त्याच नरेंद्र मोदींच्या निष्पक्षतेची साक्ष द्यायला पुढे सरसावलेले आहेत. सुप्रिम कोर्टापेक्षा त्यांच्या मोदी सरकारवर अधिक विश्वास असल्याप्रमाणे वागत आहेत. पुरावे नसताना आरोप करायचे आणि कोर्टाने पुरावे मागितले, तर आरोपीनेच पुरावे आणायचा आदेश कोर्टाकडे मागायचा; यापेक्षा दिवाळखोरपणा कुठला असू शकतो कोर्टानेच मागणी नाकारली तर आरोपीलाच स्वत:ची चौकशी करण्यासाठी आग्रह धरायचा. किती म्हणून पोरकटपणा होणार आहे कोर्टानेच मागणी नाकारली तर आरोपीलाच स्वत:ची चौकशी करण्यासाठी आग्रह धरायचा. किती म्हणून पोरकटपणा होणार आहे लोकांनी कशासाठी पुरोगामीत्व झिडकारले त्याचे हेच कारण आहे. ज्या मोदींना अविश्वसनीय ठरवण्यापासून २००२ मध्ये ही पुरोगामी मोहिम सुरू झाली, ती आता मोदींवर विश्वास टाकून चौकशी मागण्यापर्यंत येऊन ठेपली आहे. प्रश्नाला उत्तर असते. शंकेलाही खुलासा असातो. पण संशयावर कुठलाही उपाय वा औषध नसते. ज्यांना संशयाने पछाडलेले असते, त्यांना कुठल्याही भ्रमातून बाहेर काढता येत नाही. कारण ते वास्तव जगात जगत नसतात. ते समजुती व भ्रामक विश्वातच मशगुल झालेले असतात. त्यांना कोणी शुद्धीवर आणू शकत नाही, की समजावूही शकत नाही. मोदीवर संशय घेऊन मोदींनीच चौकशी करावी, या मागणीने कॉग्रेस आज किती हास्यास्पदच नव्हेतर किती केविलवाणी आणि दीनवाणी होऊन गेली आहे; त्याचेच प्रत्यंतर येते.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nमुंबई राजकीय कात टाकतेय\nस्वबळाचे आकडे सत्याशी वाकडे\nबंदी मुठ्ठी लाख की, खुली तो प्यारे खाक की\nरेल्वे घातपाताचे बोलविते धनी\nयुती म्हणजे गाजराची पुंगी\nबच्चा लोग, ठोको ताली\nखादी, गांधी आणि मोदी\nवेड्या बहिणीची वेडी रे ‘माया’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/jagatkaran-news/relation-between-india-and-france-1198643/", "date_download": "2018-04-26T13:25:38Z", "digest": "sha1:CG4YQZPAI5I7F3L3AY6FZJTTL276S5T7", "length": 32997, "nlines": 224, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मैत्रीचा आशादायी प्रवास | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nत्यांच्या उपस्थितीत झालेले अनेक करार उभय देशांतील मैत्रीचे बंध अधिक दृढ करतील..\nआंतरराष्ट्रीय राजकारणात फ्रान्सची भूमिका नेहमीच स्वतंत्र आणि भारताच्या संदर्भात पाश्चिमात्य देशांपेक्षा वेगळी राहिली आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत झालेले अनेक करार उभय देशांतील मैत्रीचे बंध अधिक दृढ करतील..\nयंदा भारताच्या प्रजासत्ताक दिनाला फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. भारताच्या इतिहासात सर्वाधिक वेळा म्हणजे पाचव्यांदा फ्रान्सचे पंतप्रधान अथवा राष्ट्राध्यक्ष प्रजासत्ताक दिनाला उपस्थित राहिले. फ्रेंच लष्कराच्या तुकडीचा पथसंचलनातील सहभाग हे या वेळचे आकर्षण होते. २००९ मधील फ्रान्सच्या ‘बॅस्टिल डे’ (१४ जुल)च्या पथसंचलनात भारताच्या लष्करी तुकडीने सहभाग घेतला होता हे नमूद करावे लागेल. आंतरराष्ट्रीय राजकारणात फ्रान्सची भूमिका नेहमीच स्वतंत्र आणि भारताच्या संदर्भात पाश्चिमात्य देशांपेक्षा वेगळी राहिली आहे. १९९८ मधील अणुचाचणीनंतर, रशियाने नाही तर फ्रान्सनेच भारताची सुरक्षिततेची गरज उमजून आंतरराष्ट्रीय पातळीवर दिल्लीची बाजू सर्वप्रथम उचलून धरली आणि आंतरराष्ट्रीय समुदायाशी चच्रेची संधी खुली केली. याशिवाय तंत्रज्ञान हस्तांतरणाबाबतही फ्रान्सने अमेरिकाप्रणीत पाश्चिमात्य आघाडीपेक्षा वेगळी आणि भारताच्या समर्थनाची भूमिका घेतली. तरीही गेल्या वर्षी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या प्रजासत्ताक दिनाच्या उपस्थितीविषयीची उत्सुकता ओलांद यांच्या भेटीवेळी लोपली होती. ओलांद यांच्या भेटीत दहशतवाद, सायबर सुरक्षा, गुप्तचर यंत्रणा, हवामान बदल, व्यापार इत्यादी ३० मुद्दय़ांवर चर्चा अथवा करार करण्यात आले.\nभारत आणि फ्रान्समधील नियमित आणि विस्तृत संबंधांची काही उदाहरणे म्हणजे, गेल्या १५ वर्षांत कॅपजेमिनी या फ्रेंच कंपनीत काम करणाऱ्या भारतीयांची संख्या काही शेकडय़ांपासून वाढून किमान एक लाख झाली आहे. डिझायिनग क्षेत्रात क्रांती आणणाऱ्या कटिया, इनोव्हियाची निर्मिती करणाऱ्या डासुल्ट सिस्टम्सने फ्रान्सबाहेरील आपले सर्वात मोठे संशोधन केंद्र भारतात उभारले आहे. ‘मेक इन इंडिया’ला बळ देण्यात फ्रेंच कंपनी डासुल्ट सिस्टम्सची महत्त्वाची भूमिका ठरेल. आधारप्रणालीच्या महत्त्वाविषयी नव्याने सांगण्याची गरज नाही. आधारप्रणीत व्यवस्था प्रत्यक्षात येण्यासाठी फ्रेंच कंपनी साफ्रान मॉफरेच्या बायोमेट्रिक तंत्रज्ञानाची मोठी मदत झाली आहे. याशिवाय दहशतवादाच्या सावटाखाली वावरणाऱ्या आधुनिक जगात, भारताच्या काही महत्त्वाच्या विमानतळांवर निगराणीसाठी वापरण्यात येणाऱ्या व्यवस्थेची सामग्रीदेखील साफ्रान मॉफरेनेच दिलेली आहे. भारताचे गृह आणि परराष्ट्र मंत्रालय यांच्या सुरक्षेत या कंपनीचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. याशिवाय महात्मा गांधी रोजगार हमी आणि राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजनाच्या इंटरऑपरेबिलिटीमध्ये सायकॉम कॉर्पोरेशनचे स्मार्टकार्ड तंत्रज्ञान मोलाचे ठरले आहे. याशिवाय, विमा क्षेत्रात परकीय गुंतवणुकीची मर्यादा गेल्या वर्षी ४९ टक्क्यांपर्यंत वाढवल्यानंतर फ्रान्सच्या भारतीसोबतच्या संयुक्त प्रकल्पात आपला हिस्सा वाढवून, भारतीय बाजारपेठेत नव्याने परकीय भांडवल आणण्यासाठी पहिले पाऊल टाकले. भारताकडून स्वस्त आणि जेनेरिक औषधांची निर्मिती करण्यात येते. आफ्रिका खंडातील नागरिकांनादेखील त्यांचा आधार आहे. भारताची औषध क्षेत्रातील स्वयंपूर्णता संपवण्यासाठी पाश्चात्त्य औषध कंपन्या प्रयत्नरत आहेत. अशा वेळी गेल्याच महिन्यात सिनोफी या फ्रेंच कंपनीने शांता बायोटेक्निकच्या साहाय्याने हैदराबाद येथे पोलिओ निर्मूलनासाठी नवीन लसची निर्मिती केली आणि त्या लसीच्या निर्यातीचे धोरण जाहीर केले, ही स्वागतार्ह बाब आहे.\nभारतीय आणि फ्रेंच पुरातत्त्व तज्ज्ञांनी संयुक्तपणे चंदिगढनजीकच्या मासोल येथे तब्बल २६ लाख वर्षांपूर्वी (म्हणजेच सर्वाधिक प्राचीन) मानवी अस्तित्व असल्याचे संशोधनांती सिद्ध केले. त्याचे अवलोकन मोदी आणि ओलांद यांनी चंदिगढ भेटीत केले. या संशोधनाने भारताच्या प्राचीन संस्कृतीविषयी नव्याने प्रकाश टाकता येईल. आधुनिक चंदिगढ शहरनिर्मितीमध्ये फ्रेंच नगरतज्ज्ञ लीकार्बुझिअर यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. त्यामुळेच नरेंद्र मोदी आणि ओलांद यांच्यातील व्यापारविषयक परिषद चंदिगढमध्ये घेण्यात आली. या वेळी भारतीय रेल्वेमध्ये प्रथमच अल्सटॉम ट्रान्सपोर्टने परकीय गुंतवणुकीचा करार केला, त्यानुसार बिहारमधील मधेपुरा येथे ‘मेक इन इंडिया’अंतर्गत ८०० आगगाडीच्या इंजिनांची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील. याच परिषदेत चंदिगढ, नागपूर आणि पुद्दूचेरी यांच्या स्मार्ट सिटी विकासाविषयी करार करण्यात आले. मिहद्र आणि एअर बस यांच्यात हेलिकॉप्टरनिर्मितीसाठीचा सहकार्य करार झाला. वाऱ्यापासून वीजनिर्मिती आणि अणुऊर्जेबाबतचे करारही या परिषदेत झाले. तसेच, जैतापूर येथे सहा अणू संयंत्रे उभारण्याबाबत प्राथमिक करार झाला आणि त्याला वर्षअखेरीपर्यंत अंतिम रूप देण्याचे ठरले आहे.\nजागतिक स्तरावर सौर ऊर्जेत नेतृत्व करण्याच्या उद्देशाने ओलांद यांच्या भेटीत गुडगाव येथे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या मुख्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. सौर ऊर्जेचा वापर, त्याविषयीचे संशोधन आणि विकसनाच्या उद्देशाने पॅरिस परिषदेत भारताने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची संकल्पना मांडली. वर्षांतील ३०० दिवस सूर्यप्रकाश लाभणाऱ्या कर्कवृत्त आणि मकरवृत्तातील जवळपास १२० देशांनी या संकल्पनेला पाठिंबा दिला आहे. जागतिक स्तरावर सौर ऊर्जेची मागणी अधिक वाढावी, परिणामस्वरूप ही ऊर्जा माफक दरात उपलब्ध व्हावी. तसेच या क्षेत्रातील गुंतवणूक वाढावी आणि विकसित आणि विकसनशील देशांतील तंत्रज्ञान हस्तांतरण सुलभ व्हावे यासाठी या आघाडीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. या आघाडीविषयीचा अंतिम करार जून २०१६ पर्यंत होणे अपेक्षित आहे.\nअंतरिक्ष संशोधनातील भारत आणि फ्रान्स सहकार्याची ५० वी वर्षपूर्ती साजरी करण्यासाठी पर्यावरण आणि हवामान निगराणी, पाणीस्रोताचे अवलोकन आणि ळँी१ें’ कल्लऋ१ं१ी िएं१३ँ डु२ी१५ं३्रल्ल ट्र२२्रल्ल या संयुक्त प्रकल्पांची घोषणा ओलांद यांच्या उपस्थितीत करण्यात आली.\nफ्रान्स हा जगातील पहिल्या चार शस्त्रास्त्र निर्यातदारांपकी एक आहे. भारतानेदेखील आपल्या वायुदलाला मजबूत करण्यासाठी फ्रान्सच्या राफेल लढाऊ विमानांची निवड केली आहे. एप्रिल २०१५ मध्ये मोदी यांनी ३६ विमाने खरेदी करण्याचे ठरवले, परंतु त्याविषयीच्या वाटाघाटी पूर्ण झाल्या नव्हत्या. ओलांद यांच्या भेटीत राफेल विमानांच्या खरेदीसंदर्भात तांत्रिक बाबींची पूर्तता करणारा केवळ सामंजस्य करार झाला. विमानांच्या किमतीविषयीच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात असून एक ते दीड महिन्यांत त्या पूर्ण होतील, असा विश्वास परराष्ट्र मंत्रालयाला आहे. खरे पाहता विमानांची किंमत हा सर्वात मोठा अडथळा आहे आणि याविषयीच्या वाटाघाटी २१ जानेवारीला सुरूही झाल्या. ३६ विमानांची किंमत ६६ हजार कोटी आहे; परंतु ही किंमत कमी व्हावी यासाठी भारत प्रयत्नशील आहे. राफेलबद्दल काहीच प्रगती झाली नाही, असा समज होऊ नये यासाठी हा करार करण्यात आला.\nअनेक फ्रेंच आस्थापने भारतात कार्यरत असतानाही द्विपक्षीय संबंधातील सर्वात कमजोर दुवा म्हणजे व्यापार होय. द्विपक्षीय व्यापार हा केवळ ५० हजार कोटींच्या आसपास आहे. याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे भारत आणि युरोपियन महासंघातील (ईयू) मुक्त व्यापार करार अजून पूर्णत्वास गेलेला नाही. येत्या काही आठवडय़ांत भारत आणि ईयू यांच्यातील शिखर परिषदेत याबाबत प्रगती होणे अपेक्षित आहे. ईयूतील नाजूक आíथक परिस्थितीचा फटका फ्रान्सलादेखील बसला आहे आणि त्यामुळेच ते भारतामध्ये आíथक संधीच्या शोधत आहेत.\nपॅरिस हल्ल्यानंतर दहशतवादाकडे पाहण्याच्या फ्रान्सच्या दृष्टिकोनात आमूलाग्र बदल झाला आहे. त्याचे प्रत्यंतर भारत आणि फ्रान्सने दहशतवादावर स्वतंत्रपणे जारी केलेल्या संयुक्त पत्रकात प्रतििबबित होते. या पत्रकात अल-कायदा, इस्लामिक स्टेट आणि पाकिस्तानमधील लष्कर-ए-तय्यबा, हिजबुल मुजाहदिन यांना फ्रान्स एकाच तराजूत मोजतो हे नि:संदिग्धपणे सांगण्यात आले आहे. आज फ्रान्समध्ये जन्मणाऱ्या पाचपकी एका बाळाचा एक तरी पालक विदेशी वंशाचा आहे. पॅरिस हल्ल्यानंतर, देशातील सर्व नागरिकांना ‘फ्रेंचत्वाच्या’ एकसाची चष्म्यातून पाहण्यापेक्षा विविधतेमधील एकता अधिक बळकट करण्याची गरज फ्रान्सला प्रबळतेने जाणवली. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात मुख्य अतिथी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद याचे लक्ष वेधून घेतले ते लष्करी सज्जतेपेक्षा भारतीय संस्कृतींचे विहंगम दर्शन घडवणाऱ्या विविध राज्यांच्या चित्ररथांनी.\nअल-कायदाचा एकही सदस्य भारतीय नव्हता, मात्र इस्लामिक स्टेटमध्ये अनेक भारतीय तरुणांचा समावेश काळजी करायला लावणारा आहे. त्यामुळे पॅरिस ते पठाणकोटचा विचार करताना समाजाची जबरदस्तीने एकछापी बांधणी करणे धोकादायक आहे या ‘सूचक इशाऱ्याचा’ फ्रान्ससोबतच भारताने गांभीर्याने विचार करायला हवा.\nलेखक दिल्लीस्थित सोसायटी फॉर पॉलिसी स्टडीज् संस्थेत सीनिअर रिसर्च असोसिएट म्हणून कार्यरत आहेत.त्यांचा ई-मेल\nनरेंद्र मोदी-शी जिनपिंग भेटीमुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये शेवटी चीनला करावे लागले आश्वस्त\nफक्त देशहितासाठी राहुल गांधींसोबत चर्चा केली – शरद पवार\nगरीबी समजून घेण्यासाठी मला पुस्तके वाचण्याची गरज नाही – नरेंद्र मोदी\nVIDEO: हे आहे मोदींच्या फिटनेसचे रहस्य, दररोज एक ते दोन किलो ‘हा’ पदार्थ खातात\nबलात्कार हा बलात्कार असतो त्यावरुन राजकारण करु नका – नरेंद्र मोदी\nपाकिस्तान युद्ध लढू शकत नाही म्हणून पाठिवर वार करतो – नरेंद्र मोदी\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nकुठे पोहोचायचे ते ठिकाण दुष्टीपथात असून आमचा निर्धार पक्का आहे – नरेंद्र मोदी\nखासदारकीच्या शेवटच्या काळात सचिनचा ‘स्ट्रेट ड्राइव्ह’, ही बातमी वाचून तुम्हालाही सचिनचा अभिमानच वाटेल\nकाय एकदम लोकसत्ताचा ट्रान्स्फर सीन काही आठवड्यापूर्वी मोदींच्या प्रयत्नांना फिदीफिदी हसताना, दोन्ही देशप्र्मुखाना आपल्या देशांतील लोकाना दिपवायचे आहे असले केतकरी टोमणे मारून लेख लिहिताना लोकसत्तावाल्यांना असला लेख लिहायची पाळी येईल असे वाटले नव्हते काय काही आठवड्यापूर्वी मोदींच्या प्रयत्नांना फिदीफिदी हसताना, दोन्ही देशप्र्मुखाना आपल्या देशांतील लोकाना दिपवायचे आहे असले केतकरी टोमणे मारून लेख लिहिताना लोकसत्तावाल्यांना असला लेख लिहायची पाळी येईल असे वाटले नव्हते काय तुम्हाला काय वाटले, वाचकांची मेमरी तुमच्यासारखी अल्झीमायर झालेली आहे की फक्त आपणच कॉलेजमध्ये वगैरे जाऊन शिकलेलो आहोत तुम्हाला काय वाटले, वाचकांची मेमरी तुमच्यासारखी अल्झीमायर झालेली आहे की फक्त आपणच कॉलेजमध्ये वगैरे जाऊन शिकलेलो आहोत जरा अकलेने आणि तारतम्याने लिहित जा. आणि पेड चमच्यांना विनंती, जरा अकला जागेवर ठेऊन तटस्थ टीकाना सामोरे जा\nनरेंद्र मोदी-शी जिनपिंग भेटीमुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये शेवटी चीनला करावे लागले आश्वस्त\nफक्त देशहितासाठी राहुल गांधींसोबत चर्चा केली – शरद पवार\nगरीबी समजून घेण्यासाठी मला पुस्तके वाचण्याची गरज नाही – नरेंद्र मोदी\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nया भारतीय कंपनीला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पसंती\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/53?page=10", "date_download": "2018-04-26T13:12:25Z", "digest": "sha1:LQWXQNED3UP2QMOUGNN3HWPDAVJ6BRLX", "length": 8078, "nlines": 165, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आंतरराष्ट्रीय | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमराठी इंटरनेट एक्सप्लोअरर ८\nआता मराठी भाषेमध्येही मिळतो असे मला आज आढळले. (खरं तर आता हे आता कोंकणी भाषेतही मिळते\nनुकत्याच पार पडलेल्या G-8 देशांच्या बैठकीत असा ठराव झाला की युरोपमधील औद्योगिक क्रांतीच्या आधी पृथ्वीवर जे सरासरी तपमान होते त्याच्यावर् २ डिग्री सेल्सस या पेक्षा जास्त तपमान पृथ्वीवर होऊ देण्यात येणार नाही.\nजालावर मराठी भाषेसाठी काही साधने आहेत का\nसरकारी स्तरावर भारतीय भाषांसाठी काय प्रयत्न होत आहेत का\nअसा मी मागे शोध घेत होतो.\nहा शोध घेतांना खालील सरकारी स्थळ हाती लागले.\nआत्ताच मी नेहमीप्रमाणे पाकिस्तानी वृत्तपत्र 'द डॉन' ची जालआवृत्ती चाळत होतो. नेहमी काहीनाकाही छान मिळते वाचायला. आज तर आश्चर्याची परमावधी झाली. पटकन एका कोपर्‍यातल्या बातमीकडे नजर गेली. अक्षरशः उडालो... बातमी होती...\nसुरुवात आणि समरीतन गर्ल्स\nआपण एव्हढ्यात पाहिलेले जागतिक चित्रपट या गुंडोपंतांनी सुचवलेल्या प्रस्तावाचे ३ भाग मागे झाले होते.\nवं. मदर टेरेसा यांच्यावर \"हेल्ज एंजल\" ह्या नावाने पुस्तक आले होते. ज्यावर बीबीसीने एक लघुपट पण काढला होता. ते पुस्तक भारतात / विशेषत: मुंबईत कुठे वाचायला मिळेल\nवर्ल्ड वाईल्ड लाइफ फंड (WWF) व सिडने मॉर्नींग हेराल्ड यांच्या सौजन्याने मार्च २००७ मधे सिडनी ऑस्ट्रेलिया येथे क्लायमेट चेंज विषयावर जनजागृती अभियान निमित्ताने पहीला \"अर्थ अवर\" साजरा केला.\nजॉन स्टुअर्ट विरुद्ध जिम क्रेमर\nइराक अफगाणिस्तानातील युद्धे, जागतिक मंदी या हल्ली नेहमी चर्चेत असणार्‍या विषयांबरोबर प्रसारमाध्यमात गेल्या आठवड्या\nओबामा यांचे काँग्रेसला उद्देशून भाषण\nनुकतेच ओबामा यांनी त्यांचे काँग्रेसला उद्देशून पहिले भाषण दिले. ते ऐकल्यावर ओबामा फक्त बोलत नाहीत त्यामागे तितकीच प्रभावी कृतीही असते हे जाणवले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/athour-mapia/", "date_download": "2018-04-26T12:58:42Z", "digest": "sha1:CL5HVQB7ZONZTKGCKIOAK2XOA2MQQELN", "length": 14231, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "बुकमार्क | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nलेखक हा स्खलनशील प्राणी आहे. कलावंत म्हणून या मनुष्यप्राण्याचे सातत्याने स्खलन होत असते.\nबऱ्याच यातायातीनंतर ते गॅब्रिअल वेल्स या अमेरिकी माणसाला लिलावात केवळ ४०५ पौंडांना मिळाले.\nफसवे पुस्तक, फसवा लेख\nनेताजी १९४५ साली ऑगस्टमध्ये मांचुरियामार्गे सोव्हिएत युनियनला गेले.\nनेताजींच्या मृत्यूचं काळकोठडीतलं सत्य ते पुराव्यांनिशी उजेडात आणून ठेवतं.\nऑर्वेलची प्रकाशवाणी : कलावंत की प्रचारक\nआजच्या घडीला कलासमीक्षेबद्दल बोलणे म्हणजे युद्धखोर जगात विश्वशांतीवर बोलण्यासारखे आहे.\nबुकबातमी : अनुवादित पुस्तकांचं ‘बुकर’..\nमॅन बुकर इंटरनॅशनल प्राइझ’ची यंदाची अंतिम नामांकन यादी गुरुवारी जाहीर करण्यात आली.\n‘द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज’ ही अरुंधती रॉय यांची पहिली कादंबरी १९९७ साली आली होती.\nअशी धन्यता आणि अशी खात्री ज्यांना वाटत नाही, त्यांना ती का वाटत नाही\nराजकीय इस्लाम ही संकल्पना स्पष्ट करताना सिद्दिकी यांनी म्हटले आहे\nनाटकाच्या भाषेत सांगायचं तर या पुस्तकात एकूण १४ प्रवेश (प्रकरणं) आणि पाच अंक (भाग) आहेत.\nऑर्वेलची प्रकाशवाणी ; व्यवस्थापकीय राजवट की लोकशाही\nमुक्त भांडवलशाहीत एका टप्प्यावर नियोजन आणि सरकारी हस्तक्षेप यांची गरज भासू लागते.\nबुकबातमी : वादाच्या दोन बाजू\nया आयोगावर सरकारचाच वरचष्मा राहावा यासाठीच्या हालचाली मे २०१४ नंतर सुरू झाल्या.\nसत्ता मूठभरांच्या हातांत असली की अनर्थ ठरलेलाच..\nललितसाहित्याची ताकद दाखवून देणारी ही स्पॅनिश कादंबरी इंग्रजीतही आली आहे.\nलेखिका असणं आणि जगणं या दोन्हींबद्दल हे पुस्तक बरंच काही सांगून जातं..\nप्रा. व्हाइट यांच्यावर दक्षिण अमेरिकेपासून उत्तर भारतातील विद्यापीठीय वर्तुळांपर्यंत टीका सुरू झाली.\nछोटेच, पण ठाम स्वातंत्र्य\nगुरमेहरने तिच्या स्वतंत्र व निर्भीड विचारसणीची चुणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये अभावितपणे दाखवून दिली.\nऑर्वेलची प्रकाशवाणी ; सुखाचे (मानवनिर्मित) बेट ..\nयुद्धात नवनव्या गोष्टी शोधण्यासाठी माणसाची कल्पनाशक्ती पुरेपूर वापरली गेली.\nधोरण व निवड ठरविणाऱ्या वर्गास एके काळी साधेपणा ठसविणाऱ्या कलाकृतींचे मोल वाटत असे.\nपुस्तकांतून गोठलेल्या काळाची किंमत\n‘सम्राट अकबरासाठी म्हणून केलेले रामायणाचे पर्शियन भाषांतर इ.स. १५८० च्या दशकात पूर्ण झाले.\nकॅमिला शम्सी या ख्यातकीर्त ब्रिटिश (मूळच्या आशियाई) लेखिका. ज्यांच्या नावाचा दबदबा ब्रिटनमध्ये आहे,\nपरराष्ट्र धोरणातील किस्से आणि सल्ले\nशेजारी देशांच्या बाबतीतच सरन यांची भूमिका थोडी व्यापक आहे.\nभाषेच्या संवर्धनात ‘काय येत नाही\nप्रेम छापील पुस्तकांवरच केलं जातं. बाकी ईबुकांचं काय\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/01/blog-post_28.html", "date_download": "2018-04-26T13:34:50Z", "digest": "sha1:CFS3XPI2ZWU6NKH6RWBBZKRSNDO42AOJ", "length": 36843, "nlines": 207, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: महिलांच्या अधिकाराचे शनिमहात्म्य", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nगेल्या आठवड्यात किंवा नेमके सांगायचे तर प्रजासत्ताकदिनी देशाला एक नवी रणरागिणी मिळाली. शनि शिंगणापुर नावाच्या एका गावातल्या देवस्थानामध्ये शनीची पूजा करण्याचा महिलांना अधिकार आहे आणि त्यामुळे देशात पुरूष महिला समानता प्रस्थापित होणार असल्याचाही देशाला साक्षात्कार झाला. माध्यमातून कुठल्याही गोष्टीचे किती यशस्वी मार्केटींग होऊ शकते, त्याचा एक जीवंत अनुभव घेता आला. किंबहूना देशाच्या कानाकोपर्‍यात पसरलेल्या करोडो लोकांना याच रणरागिणीमुळे शिंगणापुरचे शनिमहात्म्य कळू शकले. कोणीही असा तमाशा करायचा ठरवले, मग चार लोक गोळा होतातच. त्यात पुन्हा माध्यमांनी आपली शक्ती व साधने झोकून दिली, मग मुंग्याही पर्वत गिळून दाखवू शकतात, आजच्या जमान्यात शिवाय जिहादी दहशतवादापेक्षा माध्यमांना घाबरून जगणारे राजकारणी असले, तर मुंगीलाही अक्राळविक्राळ करण्याची किमया साधता येणे अशक्य नाही. त्यामुळेच प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर गावात एक महान घटना घडली. देशभरच्या महिलांना एक मोठा अधिकार आपल्याला असल्याचा शोध लागला. आजवर आपण अविष्कार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, संचार स्वातंत्र्य असली अनेक स्वातंत्र्ये ऐकलेली होती. त्यात पूजेचे स्वातंत्र्य किंवा अधिकार भारतीय नागरिकाला असल्याचा साक्षात्कार नव्याने घडला. त्या स्वातंत्र्यासमोर देशातले विविध प्रश्न व समस्या किती नगण्य आहेत, त्याचाही अनुभव घेता आला. महिलांना त्या चबुतर्‍यावर चढून शनीची पूजा करता आली, म्हणजे या देशातील महिलांना अभेद्य सुरक्षा मिळू शकेल, हे आजवर कोणाच्याच कसे लक्षात आलेले नव्हते, हे गुढ आहे. पण तेच आज माध्यमांच्या युगातले वास्तव आहे. तसे नसते तर देशभर या एका गावातल्या निदर्शनांचा इतका गवगवा कशाला झाला असता\nशनि शिंगणापूर हे कित्येक दशके वा शतके कुणाला ठाऊक नसलेले गाव आहे, तिथे उघडयावर एक शीळा उभी आहे आणि ठराविक निर्बंध पाळून शनी नामक देवतेची पूजा करावी, असा दंडक आहे. त्यात पुरूषांनाच शीळेपाशी जाता येते आणि महिलांना प्रतिबंध आहे. हा किती अन्याय आहे शेकडो वर्षे तसे होत आलेले असले, म्हणून तो अन्याय न्याय्य ठरू शकत नाही. आजवर कुणा महिलेने त्याला आव्हान दिले नव्हते. पण गेल्या दोडदोन महिन्यापासून तिथे पूजेचा अधिकार महिलांनाही असल्याचे वाद सुरू झाले, त्यापुर्वी ह्या देवस्थानाची ख्याती भलत्याच कारणास्तव होती, शनि शिंगणापूर म्हणजे जिथे चोरी होत नाही, असे गाव म्हणून प्रसिद्ध होते. तिथे लोकांच्या घराला दारे नाहीत वा कोणी कुठलीही वस्तु कडी-कुलपात बंद करून ठेवत नाही, अशी ख्याती होती. अशी ख्याती आहे म्हटल्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समिती तिथे धावून गेली नाही, तरच नवल होते. म्हणूनच त्या समितीचे जनक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी तिथे काही वर्षापुर्वी अंधश्रद्धा निर्मूलन करणाचा घाट घातला होता. चोरी होत नाही ही श्रद्धा गैरलागू असल्याने दाभोळकरांनी तिथे लोकांना नेवून चोरी होऊ शकते, असा वैज्ञानिक प्रयोग करण्याचा निर्धार केला होता. तो पुर्णत्वास जाऊ शकला नव्हता. त्याची दोन कारणे संभवतात. एक म्हणजे दाभोळकरांनी निर्धार केला, तेव्हा देशातील माध्यमांचा पसारा इतका बोकाळलेला नव्हता. त्यामुळेच दाभोळकर यांना त्यात पुढे काही करता आले नाही. तेही भलेच म्हणायचे. अन्यथा तेव्हाच त्यात हालचाली झाल्या असत्या, तर राज्यघटनेने प्रत्येकाला कुठेही चोरी करण्याचा अधिकार दिलेला असल्याचा दावा आपल्याला ऐकू आला असता आणि माध्यमांनी त्यासाठी काहुर माजवले असते. चोर दरोडेखोरांच्या दुर्दैवाने तेव्हा तो संकल्प तडीस गेला नाही आणि शिंगणापूरची जुनी ख्याती कायम राहिली.\nपण महिलांच्या तिथल्या पूजेचा अधिकार कधीच चर्चेचा विषय झाला नाही आणि म्हणून देशाला तृप्ती देसाई नावाच्या रणरागिणीचे रुप बघायला मिळाले, प्रजासत्ताकाने शनिची पूजा करण्या़चा अधिकार महिलांनाही दिलेला असल्याचा साक्षात्कार घेऊन ही महिला पुढे झाली आणि शिंगणापुरात चोरी करण्या़चा राहिलेला संकल्प तडीस जाण्याची शक्यता निर्माण झाली. अर्थात श्रद्धाळू व विज्ञाननिष्ठ यांचा संघर्ष कधीच संपणारा नसतो. म्हणूनच शनिवर अशी साडेसाती कधीतरी येणार ते त्यालाही उमजायला हवे होते. शनिची पूजा महिलांनी करू नये, असा कुठला दंडक अन्यत्र असल्याचे ऐकीवात नाही. पण या गावातील तशी समजूत असल्याने त्यांनी चौथर्‍यावर महिलांना बंदी घातलेली आहे. ती जगभरच्या शनिभक्तांनी मानावी, असा त्या गावकर्‍यांचा आग्रह नाही. शिंगणापूर बाहेरच्या कोणीही शनीची पूजा कशी करावी याविषयी त्या गावकर्‍यांनी कुठला दंडक घातलेला नाही. त्यांच्या गावातील जे काही शनिदेव म्हणून ओळखले जाते, त्याच्याविषयी त्यांचा आग्रह आहे. तर त्याला नाकारण्याचा अधिकार कायदा सर्वांना देतो का दैवत गावाचे आहे आणि तिथे गावकर्‍यांचा अधिकार निर्विवाद असतो. कुठलीही संस्था वा तिथली व्यवस्था स्थानिकांसाठी उभारलेली असते. त्यात ढवळाढवळ करण्याचा बाहेरच्याला अधिकार कसा काय असू शकतो दैवत गावाचे आहे आणि तिथे गावकर्‍यांचा अधिकार निर्विवाद असतो. कुठलीही संस्था वा तिथली व्यवस्था स्थानिकांसाठी उभारलेली असते. त्यात ढवळाढवळ करण्याचा बाहेरच्याला अधिकार कसा काय असू शकतो तो मान्य करायचा तर कुठल्याही संस्थेत वा कुठल्याही जागी कुठलाही नियम बंधन असायचे कारण नाही. विमानतळावर झाडाझडती कशासाठी तो मान्य करायचा तर कुठल्याही संस्थेत वा कुठल्याही जागी कुठलाही नियम बंधन असायचे कारण नाही. विमानतळावर झाडाझडती कशासाठी अमूक एका शाळेत अमुक एका गणवेशाची सक्ती तरी कशाला अमूक एका शाळेत अमुक एका गणवेशाची सक्ती तरी कशाला कन्याशाळेत पुरूषांना प्रवेश नाकारण्याची तरी गरज काय कन्याशाळेत पुरूषांना प्रवेश नाकारण्याची तरी गरज काय सवाल श्रद्धेचा असतो, तेव्हा यातले दंडक महत्वाचे असतात. ते झुगारून श्रद्धेचे नाटक रंगवण्यात अर्थ नसतो. ते शुद्ध पाखंड असते. म्हणूनच प्रजासत्ताकदिनी जो तमाशा झाला त्याला महिला अधिकाराचे नाटक म्हणावे लागते.\nही एक बाजू असली, तरी त्याची दुसरी बाजूही तितकीच लक्षणिय आहे. शनि हा देव बाकीच्यांसारखा सहिष्णू वा दयाळु नाही, शनिची ख्याती कोपीष्ट देव अशी आहे. त्याचा कोप सांगणारे शनिमहात्म्य सतत कानावर येत असते. म्हणूनच शनीवर आणि त्याच्या कोपदृष्टीवर ज्यांची प्रामाणिक श्रद्धा असेल, त्यांनी असल्या पापकर्माचा बंदोबस्तही तोच शनी करील, यावर इतकीच श्रद्धा ठेवली पाहिजे. बारीकसारीक गोष्टीत चुक झाली तर शनीची वक्रदृष्टी नडते, असे म्हणतात. त्याच्या शेकड्यांनी कथा सांगितल्या जातात. त्यावर ज्यांचा विश्वास नाही, त्यांना वाटेल ते करू द्या. यांना शिक्षा व प्रायश्चित्त द्यायला खुद्द शनी समर्थ नाही काय जो शनिदेव शिंगणापूर गावात कोणाला चोरी केली म्हणून शिक्षा देवू शकतो, त्याला चौथर्‍यावर येऊन कुणा महिलेने अनाचार केला, तर शिक्षा देता येईलच ना जो शनिदेव शिंगणापूर गावात कोणाला चोरी केली म्हणून शिक्षा देवू शकतो, त्याला चौथर्‍यावर येऊन कुणा महिलेने अनाचार केला, तर शिक्षा देता येईलच ना मग भक्तांनी तृप्ती देसाई वा अन्य कुणा महिलांनी तिथे जाण्यात आडकाठी कशाला करावी मग भक्तांनी तृप्ती देसाई वा अन्य कुणा महिलांनी तिथे जाण्यात आडकाठी कशाला करावी त्यांना हवे ते करू द्या. आपली श्रद्धा पक्की असेल तर शनिदेव त्यांना क्षमा करणार नाही. केलेल्या पापाची फ़ळे त्यांना भोगावीच लागतील. पण सवाल इतकाच आहे, की जे श्रद्धाळू आहेत, त्यांच्या श्रद्धा तरी अढळ असायला हव्यात. जे काम शनिदेवाचे आहे, त्यात त्याच्या भक्तांनी श्रद्धाळूंनी हस्तक्षेप करणे कितपत प्रामाणिक आहे त्यांना हवे ते करू द्या. आपली श्रद्धा पक्की असेल तर शनिदेव त्यांना क्षमा करणार नाही. केलेल्या पापाची फ़ळे त्यांना भोगावीच लागतील. पण सवाल इतकाच आहे, की जे श्रद्धाळू आहेत, त्यांच्या श्रद्धा तरी अढळ असायला हव्यात. जे काम शनिदेवाचे आहे, त्यात त्याच्या भक्तांनी श्रद्धाळूंनी हस्तक्षेप करणे कितपत प्रामाणिक आहे शनि गप्प असताना भक्तच रोखायला पुढे येतात, तेव्हा त्यांच्या श्रद्धा व विश्वास किती ठिसूळ आहे, त्याचीच साक्ष देत नाहीत काय शनि गप्प असताना भक्तच रोखायला पुढे येतात, तेव्हा त्यांच्या श्रद्धा व विश्वास किती ठिसूळ आहे, त्याचीच साक्ष देत नाहीत काय पूजेचा अधिकार मागणार्‍यांना शनीच्या कोपाची फ़िकीर नसेल. पण त्यात हस्तक्षेप करणार्‍यांची श्रद्धा किती तकलादू आहे, त्याचेही प्रत्यंतर यातून येतेच ना पूजेचा अधिकार मागणार्‍यांना शनीच्या कोपाची फ़िकीर नसेल. पण त्यात हस्तक्षेप करणार्‍यांची श्रद्धा किती तकलादू आहे, त्याचेही प्रत्यंतर यातून येतेच ना थोडक्यात शनिशिंगणापूरात झालेला तमाशा दोन परस्पर विरोधी भूमिकांचा आहे. त्यात कुणालाही श्रद्धा वा अधिकाराशी कर्तव्य नाही. आपापले उल्लू सिधे करण्याचा निव्वळ राजकीय तमाशा रंगवण्यात शक्ती खर्ची घातली जात आहे.\n२६ जानेवारी म्हणजे यंदाच्या प्रजासत्ताकदिनापासून माझ्या नव्या (वेबसाईट) संकेतस्थळाचा आरंभ झाला आहे. क्रमाक्रमाने ब्लॉगपासून इथेच सर्व लेख आणले जातील व पुढले सर्व लेख इथेच बघायला मिळतील. मित्रांनी शक्यतो इमेलद्वारे सदस्यत्व स्विकारले तर थेट नव्या लेखाचा दुवा आपोआप मिळू शकेल. मला इमेल पत्ता देऊ नये, तर वेबसाईटवर तशी सुविधा असल्याने स्वत:च नोंदणी करावी. किंवा फ़ेसबुकवरून नियमित दुवा दिला जाईलच. नव्या जगात सर्वांचे स्वागत\nहल्ली न्यूज पहानेच बंद केले आहे कोन ही रनरागीनी तिने हेच मंदिर का निवडले हिची आस्था याच मंदिराच्या बाबतित का तीव्र झाली की या मंदिराच्या गाभार्यात प्रवेषाचा महिलांच्या समानतेशी संबध जोडुन टाकला आपल्या धर्माची तसेच संस्क्रुतीची परिचय नसलेल्या भरकटलेल्या व्यक्तीची फक्त प्रसिध्दीच्या हव्यासापोठी केलेले आंदोलन आहे याच्यातुन काहीच निष्पन्न होनार नाही फक्त बिकाऊ मिडीयासाठी ब्रेकींग न्यूज राहील दुसरे काही नाही\nमाफ करा पण हा शेवटचा पॅरेग्राफ काही पटला नाही. मुळात या देवता निर्गुण-निराकार असतात आणि ते एक चैतन्य तत्व असते. तेव्हा त्या स्वतः अवतरून कोणाला शासन करतील ही अपेक्षाच हास्यास्पद आहे. हे तत्व ज्यांच्या अंगी आहे अशा बहुसंख्य भक्तांच्या करवीच या देवता कार्य सिद्धीस नेत असतात अशी श्रद्धा बाळगायला तरी निदान काही हरकत नसावी.\nपंढरीच्या सेवेकरी ब्राह्मणांना काही कारण नसताना केवळ आकसापोटी जेव्हा आधीच्या सरकारने काढून टाकल, तेव्हा त्यांच्यावरील अन्याय दूर करायला काही प्रत्यक्ष पांडुरंग अवतरले नव्हते.. पण या असंख्य भक्तांकरवी त्याने जुने सरकार तर घालवलेच वर पुन्हा ब्राह्मणच मुख्यमंत्री आणला (ज्याला प्रथम पुजेचा मान असतो) अशी कोणाची श्रद्धा असल्यास ती कोणाला टोचायचे कारणच काय \nत्याचप्रमाणे शनिमहाराजांनी देखील स्थानिक श्रद्धाळू भक्तांकरवीच तृप्ती देसाईसारख्या ढोंगी पुरोगाम्यांचा बंदोबस्त केला व तिथे चोर्यामार्या होऊ दिल्या नाहीत अशी कोणाची श्रद्धा असल्यास गैर नाही.\nश्रद्धेपोटी का होईना पण अनेक गोष्टी सकारात्मक घडतायत (ज्या आत्यंतिक विज्ञानवादामुळेही घडत नाहीत) येवढाच त्यातला भावार्थ आहे \nआपण पंढरपूरच्या मंदिरातून बाहेर काढलेल्यापैकी एक दिसताय \nनाहीतर विठ्ठलाच्या शेजारी उभारून काही भ्रष्टाचार (लोकांना घाबरवून, वाट्टेल तसं अपमानास्पद बोलून पैसे उकळणे इत्यादी) चालू नव्हता असं म्हणायचं धाडस कोणीही करणार नाही.\nप्रसादजी उत्तम लिहिले आहे.माझेही मत तेच आहे.\nदेवळातील पवित्रता, देवतेचे तत्व टिकवून ठेवण्यासाठी श्रद्धाळू भक्तांनाच हे कर्तव्य समजून पार पडले पाहिजे.भले कोणास पटो अथवा न पटो.\nभलतेच तर्कट लावताय तुम्ही.\nगावात काय करायचा हा त्या त्या गावाचा अधिकार असं असेल तर खाप पंचायत , उत्तरेतल्या अनेक ठिकाणी अजूनही चालू असणारी प्रभूदासी प्रथा आणि त्यासारख्या गोष्टीना पायबंद घालायचा कोणी कारण गावकरी अनेकदा आवाज उठवू शकत नाहीत. मग बाहेरच्यांनी उठवला तर बिघडला कुठं कारण गावकरी अनेकदा आवाज उठवू शकत नाहीत. मग बाहेरच्यांनी उठवला तर बिघडला कुठं बाहेरच्या कोणालाही जावून पूजा करायचा अधिकार आहे पण गावातल्या महिलांना नाही. का बुवा बाहेरच्या कोणालाही जावून पूजा करायचा अधिकार आहे पण गावातल्या महिलांना नाही. का बुवा त्यांनी काय घोडं मारलंय\nशनी शिंगणापूरच्या नावानं सध्या जे काही चालू आहे त्याबाबत माझाही आक्षेप आहे. पण तो इतर धर्मियांनी स्वतःच्या गोष्टी बाजूला ठेवून हिंदू धर्मात लुडबुड करण्याबाबत आहे आणि मेडिया वाले हेतुपुरस्कर जे चालवतायत त्याला आहे.\nआपले लेख आम्हाला आवडतात पण आपण भलतेच तर्कट लावून बाजू लावून धरू नये अशी नम्र विनंती. नाहीतर इतर डावे, काँग्रेसी संपादक आणि आपल्यात फरक काय \nस्री अधिकाराचा तथाकथित प्रश्न ही प्रसारमाध्यमांनी उठवलेली हूल आहे. शनिदेवाविषयी असणारी ख्याती लक्षात घेता, चौथर्‍यावर पूजा करण्याचा हट्ट म्हणजे माकडाने कापलेल्या लाकडातील पाचर काढण्यासारखे आहे.\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nरोहित वेमुला आणि ‘पिपली लाईव्ह’\nपुरोगामी बाजारातील सेल्फ़ीचे दुकान\nआधुनिक पुराणातले मायावी राक्षस\nदोनदा आडवा आलेला सभ्यपणा-सुसंस्कृतपणा\nरावसाहेबांचा झेंडा आणि अजेंडा\n‘जनरल’ (नॉलेजियन) कुबेरांची युद्धनिती\nजिहाद विरुद्ध जिहाद पुकारा\nउठा साहेब, पत्र लिहायला बसा\nसोनिया, राहुल आणि आसाराम\nजाये तो जाये कहॉ\nपाकिस्तान मोदींना घाबरत नाही\nभारताच्या अस्तनीतले विषारी साप\nपाकिस्तानचा इजिप्त होऊ शकेल\nविषय पठाणकोट पुरता नाहीच\nशरीफ़ यांचा मुजीबूर करावा लागेल\nगुलाम अलीची गझल आणि पझल\nमोदींच्या लाहोर भेटीची पोटदुखी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AF", "date_download": "2018-04-26T13:35:45Z", "digest": "sha1:LI52G4TM7XPKITVSSQ62VXH3PQ6E3CUE", "length": 8295, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मदनमोहन मालवीय - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nमदनमोहन मालवीयांचे तिकिटावरील चित्र\nडिसेंबर २५, इ.स. १८६१\nनोव्हेंबर १२, इ.स. १९४६\nभारतीय स्वातंत्र्यलढा, हिंदू पुनरुत्थान\nपंडित मदनमोहन मालवीय (डिसेंबर २५, इ.स. १८६१ - नोव्हेंबर १२, इ.स. १९४६) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nसर्वपल्ली राधाकृष्णन (१९५४) • चक्रवर्ती राजगोपालाचारी (१९५४) • चंद्रशेखर वेंकट रामन (१९५४) • भगवान दास (१९५५) • मोक्षगुंडम विश्वेश्वरया (१९५५) • जवाहरलाल नेहरू (१९५५) • गोविंद वल्लभ पंत (१९५७) • धोंडो केशव कर्वे (१९५८) • बिधन चंद्र रॉय (१९६१) • पुरूषोत्तम दास टंडन (१९६१) • राजेंद्र प्रसाद (१९६२) • झाकिर हुसेन (१९६३) • पांडुरंग वामन काणे (१९६३)\nलाल बहादूर शास्त्री (१९६६) • इंदिरा गांधी (१९७१) • वराहगिरी वेंकट गिरी (१९७५) • के. कामराज (१९७६) • मदर तेरेसा (१९८०) • विनोबा भावे (१९८३) • खान अब्दुल गफारखान (१९८७) • ए‍म.जी. रामचंद्रन (१९८८) • बाबासाहेब अांबेडकर (१९९०) • नेल्सन मंडेला (१९९०)\nवल्लभभाई पटेल (१९९१) • राजीव गांधी (१९९१) • मोरारजी देसाई (१९९१) •\nसुभाषचंद्र बोस (१९९२)नंतर परत घेतले • मौलाना अबुल कलाम आझाद (१९९२) • जहांगीर रतनजी दादाभॉय टाटा (१९९२) • सत्यजित रे (१९९२) • ए.पी.जे. अब्दुल कलाम (१९९७) • गुलझारीलाल नंदा (१९९७) • अरुणा आसफ अली‎ (१९९७) • एम.एस. सुब्बुलक्ष्मी (१९९८) • चिदंबरम सुब्रमण्यम (१९९८) • जयप्रकाश नारायण (१९९८) • पंडित रविशंकर (१९९९) • अमर्त्य सेन (१९९९) •\nलता मंगेशकर (२००१) • बिस्मिल्ला खाँ (२००१) • भीमसेन जोशी (२००८) • सी.एन.आर. राव (२०१३) • सचिन तेंडुलकर (२०१३) • मदनमोहन मालवीय (२०१४) • अटलबिहारी वाजपेयी (२०१४)\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nइ.स. १८६१ मधील जन्म\nइ.स. १९४६ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ फेब्रुवारी २०१८ रोजी १९:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/53?page=13", "date_download": "2018-04-26T13:23:23Z", "digest": "sha1:A2EJHBRFSL7Y46KBFE5GKJR57FVWO7XD", "length": 8463, "nlines": 183, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आंतरराष्ट्रीय | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nगूगल मॅप व गूगल अर्थ मध्ये काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश विवादास्पद\nगूगल मॅपवर सहज पहाताना लक्षात आले की काश्मीरचा काही भाग आणि अरुणाचल प्रदेश तुटक रेषेने दाखवले आहेत. दुसरा असा तुटक रेषेचा प्रदेश आहे तो गाझा पट्टीचा.\nअणुऊर्जा करार : काय खरे काय खोटे\n\" उगाच इकडे तिकडे फिरायला गाडी काय हवेवर चालते काय रे\nअसा प्रश्न पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे हमखास ऐकु येतो. या प्रश्नाचे उत्तर आता,\n गाडी हवेवरच चालते\" असे मिळू शकेल.\nहा प्रकार तसा आता जुना झालाय. पण आपल्या कडील विद्यापीठांनी पदवीच्या वर्षाला असणारे प्रोजेक्टस् गंभीरतेने घ्यायला लागल्यापासून भारतातही याची गरजही वाढीला लागली आहे असे वाटते.\nअरूणाचल् प्रदेश - डॉ. जोराम बेगीं: बदलाचे वारे\nभाग १ आणि २ वरून पुढे चालू.\nउपक्रमी शरद यांच्या http://mr.upakram.org/node/1305#comment-21430 या लेखात ज्ञानेश्वरांचे एक पद दिले आहे. त्यात 'रुपयां'चा उल्लेख आला आहे.\nअरूणाचल प्रदेश - उत्साही विजय स्वामी\nआधीचा भाग येथे वाचू शकता.\nभाग २ - मागच्या भागापासून पुढे चालू.\nविशेष टीपः या लेखातील छायाचित्रांसंबंधी कृपया तळटीप पहावी.\nअरूणाचल प्रदेश - निसर्गाचे नंदनवन\nगेल्या आठवड्यात दोन अरूणाचली रहिवाशांना भेटण्याचा अपूर्व असा योग आला. अपूर्व अशासाठी की कोणी अरूणाचली व्यक्ती माझ्या परिचयाच्या नव्हत्या. त्यापैकी एक म्हणजे डॉ. जोराम बेगी आणि दुसरे म्हणजे श्री. विजय स्वामी.\nफायरफॉक्स ३ - विश्वविक्रमात सहभागी व्हा\nफायरफॉक्स या मुक्तस्रोत न्याहाळकाने गेल्या काही वर्षात जालावर भटकंतीचे परिमाण बदलले आहेत. अनेक नव्या सोयी-सुविधा आणि अधिक सुरक्षित वावर यामुळे फायरफॉक्स अल्पावधीतच अतिशय लोकप्रिय झाला आहे.\nचमत्कारी बाबा, मांत्रिक, ज्योतिषी आणि इतर मार्गाने भविष्य सांगण्याचा दावा करणार्‍यांचे भाकित जर खरे ठरले नाही तर त्यांना कोर्टात खेचता येणे आता ब्रिटनमध्ये शक्य होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/for-child-death-decrease-we-taking-measures-says-sawant/", "date_download": "2018-04-26T13:20:13Z", "digest": "sha1:J7E7KR2TEB2KGOYCSECWJ5WDWS5TMFOH", "length": 11346, "nlines": 133, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "अर्भक मृत्यूदर रोखण्यासाठी सरकार करणार उपाययोजना-दीपक सावंत | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी अर्भक मृत्यूदर रोखण्यासाठी सरकार करणार उपाययोजना-दीपक सावंत\nअर्भक मृत्यूदर रोखण्यासाठी सरकार करणार उपाययोजना-दीपक सावंत\nनाशिक जिल्हा रुग्णालयात ५ महिन्यात १८७ बालकांचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात ३२, मे महिन्यात ३९, जून महिन्यात २५, जुलै महिन्यात ३६ तर ऑगस्ट महिन्यात तब्बल ५५ बालकं दगावली. हे मृत्यू रोखण्यासाठी आता राज्य सरकारने उपाययोजना सुरू केलीये.\nनाशिकच्या जिल्हा रुग्णालयात गेल्या पाच महिन्यात १८७ अर्भकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर, आता राज्य सरकारचे डोळे उघडलेत. रुग्णालयात बालकांचा मृत्यू कशामुळे झाला या मृत्यूमागची कारणं काय या मृत्यूमागची कारणं काय आणि यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने आता पावलं उचलायला सुरूवात केल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिली.\nराज्यातील ३६ नवजात शिशू विशेष दक्षता कक्षामध्ये ५० हजारांहून अधिक बालके दाखल होतात. त्यांचा मृत्यूदर हा सहा ते सात टक्के असतो, तो कमी करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी म्हंटलंय.\nगेल्या पाच महिन्यात नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या १,४९९ नवजात शिशुंपैकी १,३०२ बालकांना यशस्वी उपचारांमुळे जीवनदान मिळाल्याचा दावा आरोग्यमंत्र्यांनी केलाय.\nआरोग्यमंत्री पुढे म्हणाले की, “ऑगस्टमध्ये दाखल झालेल्या बालकांपैकी ५५ बालकांचा मृत्यू झाला. त्यातील ४७ बालके कमी वजनाची, कमी दिवसांची होती. फुफ्फुसांची पुरेशी वाढ देखील झालेली नव्हती. त्यांच्यावर उपचाराचासाठी पुरेसा अवधी देखील मिळाला नाही. ९० टक्के बालकं कमी वजनाची, एक ते दीड किलो वजनाची १२ तर एक हजार ग्रॅमहून कमी वजनाची १८ बालके होती. जंतूसंसर्ग होऊन ती बालकं आजारी पडतात. या रुग्णालयात दाखल झालेली ४७ टक्के बालकं इतर रुग्णालयातून आलेली होती. ती अतिजोखमीची असल्याने मृत्यूच्या प्रमाणात वाढ झालेली आहे.”\nहे मृत्यू ॲक्युट रेस्पीरेटरी डिस्ट्रेस, प्रि-मॅच्युरिटी बर्थ यामुळे झाले आहेत. यावर मात करण्याबाबत प्रयत्न सुरु असल्याची ग्वाही, आरोग्यमंत्र्यांनी दिलीये.\nमिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्हा रुग्णालयात ५ महिन्यात १८७ बालकांचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात ३२, मे महिन्यात ३९, जून महिन्यात २५, जुलै महिन्यात ३६ तर ऑगस्ट महिन्यात तब्बल ५५ बालकं दगावली.\nऑगस्टमध्ये दाखल झालेली ७१ बालकं दीड किलो वजनाच्या आतील होती. त्यातील ५७ बालकांना जीवनदान देण्यात यश मिळाले आहे. गेल्या वर्षभरात ५०० ग्रॅम ते १००० ग्रॅम वजनाची, पुरेशी वाढ न झालेल्या ७० बालकांना विशेष उपचारामुळे नवजीवन मिळाले आहे.\nPrevious articleहाता-पायात मुंग्या येतायत..वेळीच लक्ष द्या\nNext articleनातेवाईक आणि डॉक्टरांमधील संवाद वाढवण्यासाठी ‘ससून’चा पुढाकार\n‘MBBS डॉक्टरांना बढती आधी ग्रामीण भागात सेवा सक्तीची करा’- उपराष्ट्रपती\nका म्हणतोय कोहली डोन्ट ड्रिंक अॅन्ड ड्राईव्ह\n‘स्मोकलेस टोबॅको’चं उत्पादन, विक्री, आयातीवर बंदी घाला’\nडेंग्यूवर भारतीय शास्त्रज्ञांनी बनवलं आयुर्वेदीक औषध\nपोद्दार आयुर्वेद रुग्णालयातील डॉक्टरांचा आमरण उपोषणचा इशारा\nआयुर्वेद डॉक्टरांचा संप- पोद्दार रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी फेटाळले डॉक्टरांचे आरोप\nआयुर्वेद डॉक्टरांचा संप, आयुष मंत्रालयाने घेतली दखल\nपोद्दार महाविद्यालयातील डॉक्टरांनी उपसलं आंदोलनाचं हत्यार\nराज्यात ब्रीजकोर्स करणाऱ्या आयुष डॉक्टरांच्या संख्येत वाढ\nमुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\nजळगावात साकारणार राज्यातलं पहिलं ‘मेडिकल हब’, कॅबिनेटने दिली मंजूरी\nअसा झाला भारतामध्ये होमिओपॅथीचा उगम आणि प्रसार\nलोकल अपघातातील जखमी दिपालीच्या आर्थिक मदतीसाठी ढोल पथकाचा पुढाकार\nपुण्यात खाजगी टॅक्सीत महिलेने दिला बाळाला जन्म\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/nagpur/", "date_download": "2018-04-26T13:02:34Z", "digest": "sha1:X33J5IZHKU7CUWLRYFYBI7Z2YCH2EHNL", "length": 15921, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Nagpur News in Marathi:Latest Nagpur Marathi News,Nagpur News Headlines | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nआज या दाम्पत्याचे समाजमाध्यमांवर जंगलातील छायाचित्र झळकले.\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nविश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया हे भाजपवर नाराज आहेत.\nतोगडियांचा विहिंपशी संबंध नाही\nविश्व हिंदू परिषदेमधून तोगडिया बाहेर पडल्यानंतर एकही पदाधिकारी व कार्यकर्ता त्यांच्यासोबत गेला नाही.\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nकेंद्र सरकारने वीजनिर्मिती प्रकल्पांना धरणाचे पाणी देण्यास मज्जाव केला आहे. त्या\n१७५ रुपये वेतनवाढ नाकारण्यासाठी २३ वर्षे लढा\nमध्य रेल्वेचा अजब कारभार; अखेर उच्च न्यायालयातून कर्मचाऱ्याला दिलासा\nसंघभूमीत विहिंपमध्ये दोन गट पडणार\nविश्व हिंदू परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांच्या समर्थनार्थ त्यांचे समर्थक सक्रिय झाले आहे.\nशिवशंकराच्या प्रयत्नाला हवे आर्थिक मदतीचे बळ\nजंगलालगतच्या गावातील मुलींना योग-कराटेचे नि:शुल्क प्रशिक्षण\n‘लग्नाची पोरगी काय म्हणते, कंत्राटी नवरा नाही म्हणते’ ही घोषणा नवीन आहे.\nमानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी किती जंगल विकसित केले\nउच्च न्यायालयाची वनविभागाला विचारणा\nखामल्यात क्रिकेट सट्टा ‘हब’\nस्थानिक पोलीस व गुन्हे शाखेच्या आशीर्वादाने हा गोरखधंदा सुरू असून कुणीही कारवाई करीत नाही, हे विशेष.\nअभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आयआयएमच्या तोडीचे ‘पॅकेज’\nप्रणव बानाबाकोडे, मोहिनी पाचोडकर आणि निधी पालोद तीन विद्यार्थ्यांनी सर्वाधिक रकमेचे पॅकेज पटकावले.\nनागपूरला ‘फार्मा क्लस्टर’ म्हणून विकसित करणार – मुख्यमंत्री\nमिहान-सेझमध्ये औषध निर्माण करणाऱ्या तब्बल १३ कंपन्यांशी सामंजस्य करण्यात आला आहे.\nपाणी फाऊंडेशनच्या कामाचे श्रेय घेणाऱ्या सरकारविरुद्ध आमीर मवाळ\n‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा’ ही पाणलोट व्यवस्थापन व जलसंधारण याकरिता गावांगावांमधील स्पर्धा आहे.\nमध्यस्थासमोर घटस्फोटासाठी दिलेली संमती अंतिम नाही\nतडजोडीने घटस्फोटासाठी मध्यस्थासमोर संमती दिली असेल, तर तो अंतिम निर्णय होऊ शकत नाही.\n‘गरेपाल्मा’ खाणीतून कोळसा उत्खननास विलंब होणार\nमहानिर्मितीच्या तीन प्रकल्पांना फटका बसण्याची शक्यता\nजिल्ह्य़ात ६८ अपघात स्थळे\nपोलिसांनी संयुक्त पाहणी करून जिल्ह्य़ातील मृत्यूला निमंत्रण देणारी ६८ स्थळे निश्चित केली आहेत.\nमुन्ना यादवला सर्वोच्च न्यायालयातून तात्पुरता जामीन\nधंतोली पोलिसांनी मुन्ना यादव व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला.\nपृथ्वीच्या तापमानात २०१० पासून सातत्याने वाढ\nनासाच्या आंतरराष्ट्रीय हवामान बदलावरील अभ्यासानुसार पृथ्वीचे सरासरी तापमान हे २०१० पासून सातत्याने वाढतच आहे.\nपासपोर्ट घोटाळ्यातील आरोपीला दिल्ली विमानतळावर अटक\nबनावट पासपोर्ट तयार करून विदेशात मुले पाठवण्याचा प्रकार ‘लोकसत्ता’ने २१ जानेवारी २०१८ ला उघडकीस आणला\nअनैतिक संबंधातून तरुणाचा खून\nरूपसिंग सोळंकी, त्याचा साथीदार दिनेश कुवरसिंग मौर्य आणि इतरांनी नरेंद्रची हत्या केली.\nमहापालिकेच्या ३४ मराठी शाळा बंद\nमराठी माध्यमाच्या शाळांबाबत राज्य शासन व महापालिकाची भूमिका उदासीन आहे\nसरकारी खर्चाने बांधलेल्या वास्तू सामाजिक संस्थांना आंदण देणार\nलोकप्रतिनिधींच्या विकास निधीतून अर्थात आमदार निधीतून सार्वजनिक उपयोगासाठी वास्तूची उभारणी केली जाते.\nप्रतिभावंत चरित्रकार ‘धनंजय कीर’\nबाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा व कर्तृत्वाचा प्रचंड प्रभाव त्यांच्यावर पडला आणि त्याच प्रेरणेने त्यांनी बाबासाहेबांचे चरित्र लिहिले.\nमहाराष्ट्रातील बोंडअळी गुजरात पॅटर्नने संपवणार – मुख्यमंत्री\nसेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने सेंद्रिय शेती मिशन लवकरच हाती घेणार आहे.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://web.ratnagiripolice.in/mr/achievements", "date_download": "2018-04-26T13:01:53Z", "digest": "sha1:RB2ZRUFZIUHIGSQRWXVCW5IO3KTTXUDF", "length": 4259, "nlines": 66, "source_domain": "web.ratnagiripolice.in", "title": "Ratnagiri Police", "raw_content": "\n1 रत्नागिरी ग्रामीण पो.ठाणे ख्ुनाचा गुन्हा 8 दिवसाचे आत उघड\n2 मंडणगड मध्ये पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला अटक\n3 विविध गुन्हयात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कर्मचारी /अधिकाऱ्यांचे अभिनंदन\n4 राजापूर पोलीस ठाणे कडून विनापरवाना हत्यार वापरणाऱ्यावंर कारवाई\n5 नाटे पो.स्टे कर्मचाऱ्यांकडून पाण्यात अडकलेल्या मुलांना वाचविण्यात यश\n6 उल्लेखनिय कामगिरी बाबत सन्मानचिन्ह प्राप्त झालेले अधिकारी /कर्मचारी\n7 उल्लेखनिय कामगिरी बाबत पोलीस कर्मचारी यांचा विशेष पोलीस महानिरीक्षक,कोकण परिक्षेत्र यांच्या हस्ते सत्कार समारंभ\n8 संपुर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा मध्ये पोलीस अधीक्षक कार्यालय रत्नागिरीला व्दितीय क्रमांक प्राप्त्.\nओळख न पटलेले मृतदेह\nरत्नागिरी पोलीस समाजात कायद्याचे पालन होईल याची खात्री देतात. निष्पक्षपणे आणि नेटाने भीती न बाळगता कायदेशीरपणे निर्भय वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करतील ज्यामुळे वाढ आणि विकासासाठी चालना मिळेल.\nFAQs(सतत चर्चेत असणारे प्रश्न)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, रत्नागिरी – ४१५६१२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/news/shentimentals-first-ever-teaser-is-out-now", "date_download": "2018-04-26T13:27:04Z", "digest": "sha1:TL4BD574BEXIKIMLDXU7BRT3AELAU4DU", "length": 5639, "nlines": 56, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "'Shentimental’s First Ever Teaser Is Out Now! | Marathi Dhamaal", "raw_content": "\n'शेंटिमेंटल’चे पहिले वहिले टीझर प्रदर्शित\nमराठी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार अशोक सराफ यांच्या वाढदिवसाच्या दिवशी समीर पाटील लिखित आणि दिग्दर्शित ‘शेंटीमेंटल’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. त्या चित्रपटाच्या पोस्टरमधून अशोक सराफ यांनी साकारलेल्या पात्राची झलक पाहायला मिळाली.\nनुकतेच ‘शेंटीमेंटल’ या चित्रपटाचे पहिले वहिले टीझर सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘पोश्टर बॉईज’ आणि ‘पोश्टर गर्ल’ या चित्रपटांतून सामाजिक विषयावर विनोदी ढंगाने भाष्य करणारे दिग्दर्शक समीर पाटील यांचा ‘शेंटीमेंटल’ निघालाय बिहारला. पहिल्यांदाचा मराठी सिनेमा निघालाय बिहारसाठी. पण बिहारच का असा प्रश्न तुम्हांला पडला असेल तर नक्की पाहा ‘शेंटीमेंटल’ चा टिझर ट्रेलर-\nआर. आर. पी. कॉर्पोरेशन आणि बनी डालमिया प्रस्तुत, इंजिनिअर्स कम्बाईंड मोशन पिक्चर्स एलएलपी निर्मित ‘शेंटिमेंटल’ मध्ये अशोक सराफ यांच्यासह विकास पाटील, पल्लवी पाटील, उपेंद्र लिमये, रघुवीर यादव, रमेश वाणी, माधव अभ्यंकर, उमा सरदेशमुख, पुष्कर श्रोत्री, राजन भिसे, विद्याधर जोशी आणि सुयोग गोरे यांच्या भूमिका आहेत. समीर पाटील यांचा ‘शेंटिमेंटल’ २८ जुलैपासून मेंटल करायला तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात सज्ज होणार आहे.\nतुम्हाला हे वाचायला आवडेल \n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\nफर्जंद येतायेत ११ मे ला...\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nअंकुश आणि तेजस्विनीच नवीन रॉमेंटीक गाण...\nआता काय नवीन करतोय स्वप्नील जोशी...\n‘माझा एल्गार’ येणार १० नोव्हेंबरला...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation जान्हवीच्या प्रेग्नन्सीची सोशल साईटसवर उडवली खिल्ली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/winter-can-trigger-heart-ailments/", "date_download": "2018-04-26T13:09:28Z", "digest": "sha1:ICZWL7DZ57A4IUDLMO7GMXD6E4PDA6LA", "length": 9871, "nlines": 148, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "‘हिवाळ्यात हृदयाच्या आजारांचा धोका जास्त’ | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी ‘हिवाळ्यात हृदयाच्या आजारांचा धोका जास्त’\n‘हिवाळ्यात हृदयाच्या आजारांचा धोका जास्त’\nबऱ्याच अभ्यासांद्वारे असं लक्षात आलंय की, थंडीच्या दिवसांत हार्ट फेलमुळे रूग्णालयात रूग्णांची संख्या आणि मृत्यूदर यांच्यात वाढ होते.\nहार्ट फेल म्हणजे हृदय शरीराला पुरेसं रक्त पुरवू शकत नाही. त्यामुळे हा आजार जीवघेणा ठरू शकतो. थंडीच्या दिवसांत हार्ट फेलचे अनेक रूग्ण आढळून येतात असं अनेक अभ्यासांमधून समोर आलं आहे.\nइंटरनॅशनल कन्सिस्टिव्ह हार्ट फेल्युअर यांनी केलेल्या अभ्यासानुसार, हवेत थंडावा असेल तर हार्ट फेलमुळे रूग्णालयात रूग्णांची संख्या तसंच यामुळे होण्याऱ्या मृत्यूंची संख्या देखील वाढते.\nया परिस्थितीला कारणीभूत ठरणारे घटक\nअसा दिवसांत घाम येत नसल्याने शरीरातील पाणी फुफ्फुसांमध्ये जमा होतं आणि यामुळे हार्ट फेल होण्याची शक्यता असते. तसंच हवामानात बदल झाल्याने श्वसनासंबंधीचे आजार देखील बळावतात.\nयाविषयी नवी दिल्लीच्या एम्स रूग्णालयातील कार्डियोलॉजी विभागाचे डॉ. संदीप मिश्रा यांनी निरिक्षण केलं. त्यांच्या सांगण्यानुसार, “थंडीच्या दिवसात या आजारांमुळे मृत्यूदर वाढण्याचा धोका अधिक असतो. आमच्याकडे देखील अशा दिवसांत हार्ट फेल झालेल्या रूग्णांमध्ये वाढ होताना दिसते. रात्रीच्या वेळी रूग्णांची संख्या अधिक असते. हवेत थंडावा वाढला हृदयाच्या आजारांमुळे रूग्णालयात रूग्णांची संख्या वाढते.”\nहृदयाचा आजार होण्यासाठी थंड वातावरण प्रतिकूल ठरतं. शिवाय ५० वर्षांवरील व्यक्तींना, मधुमेही आणि हायपरटेन्शन या रूग्णांना देखील हे वातावरण घातक ठरू शकतं.\nथंडीच्या दिवसात हृदयासंबंधीच्या आजारांच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं\nखूप जास्त घाम येणं\n१५ मिनिटांपेक्षा जास्त वेदना होणं\nPrevious articleनव्या वर्षासह शेख यांनी मिळालं नवं आयुष्य\nNext articleएनआयसीयूच्या धर्तीवर नाशिकच्या एसएनसीयूचे श्रेणीवर्धन तातडीने करा- आरोग्यमंत्री\n‘MBBS डॉक्टरांना बढती आधी ग्रामीण भागात सेवा सक्तीची करा’- उपराष्ट्रपती\nका म्हणतोय कोहली डोन्ट ड्रिंक अॅन्ड ड्राईव्ह\n‘स्मोकलेस टोबॅको’चं उत्पादन, विक्री, आयातीवर बंदी घाला’\nडेंग्यूवर भारतीय शास्त्रज्ञांनी बनवलं आयुर्वेदीक औषध\nपोद्दार आयुर्वेद रुग्णालयातील डॉक्टरांचा आमरण उपोषणचा इशारा\nआयुर्वेद डॉक्टरांचा संप- पोद्दार रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी फेटाळले डॉक्टरांचे आरोप\nआयुर्वेद डॉक्टरांचा संप, आयुष मंत्रालयाने घेतली दखल\nपोद्दार महाविद्यालयातील डॉक्टरांनी उपसलं आंदोलनाचं हत्यार\nमुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\nअसा झाला भारतामध्ये होमिओपॅथीचा उगम आणि प्रसार\nखोकला, होमिओपॅथी आणि उपचार\n‘पुस्तकातील मुंबई मी प्रत्यक्षात पाहिली’\nमहिला अत्याचाराविरोधी आंदोलनाला एम्सच्या निवासी डॉक्टरांचा पाठिंबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/about-islam-marathi/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5-107051100007_1.htm", "date_download": "2018-04-26T13:34:06Z", "digest": "sha1:6ITOVEVSIXSYLT62M2ID4GCKLF2IBZ6L", "length": 11174, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "कुराणाचे महत्त्व | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकुराण वाचले जात असेल तेव्हा शांतपणे ऐका. गडबड, गोंधळ करू नका. जगात एकमेव असलेल्या त्या देवाची आपल्यावर कृपा व्हावी अशी इच्छा बाळगा. असे कुराणातच म्हटले आहे.\nकुराण पठणाचे महत्त्व खूप आहे. जो कुराण वाचेल आणि त्यानुसार वागेल, संकटाच्या वेळी अल्ला ताला त्यांच्या आई वडिलांना एक मुकूट देईल. त्या मुकुटाचा प्रकाश सूयापेक्षा तेजस्वी असेल.\nम्हणजे वाचणार्‍याच्या आई वडिलांना एवढे मिळणार असेल तर मग वाचणार्‍यांना किती मिळेल असे कुराणात म्हटले आहे. जो कुराण वाचणार नाही, त्याला स्वर्ग मिळणार नाही.\nनसते कुराण पाहिले तरी त्याला मोठे महत्त्व आहे. ज्याच्या लेखी कुराणाला महत्त्व नाही, ज्याला त्यातली एकही आयत म्हणता येत नसेल तर तो म्हणजे एकाद्या पडिक घरासारखा असल्याचे म्हटले जाते.\nकुराण पाठ करून व न पाहता म्हणण्यापेक्षा पाहून वाचण्याला महत्त्व आहे. कारण कुराण पाहणे, त्याला स्पर्श करणे, त्याला जवळ बाळगणे हे धामिर्क दष्ट्या पवित्र मानले जाते. कुराणाचे भाषांतर करण्यासही बंदी आहे.\nयावर अधिक वाचा :\nमुस्लिम धर्माचा पवित्र ग्रंथ कुराणाचे महत्व\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nवेळेचे लक्ष ठेवा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. आर्थिक खर्च वाढेल. महत्त्वाच्या कार्यांमध्ये सावधगिरी बाळगा. स्त्री पक्षाचे लक्ष ठेवा.\nआपल्या सर्व कार्यांना योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज आपण गंभीर विचार करू शकता.\nअधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा.\nस्त्री पक्षाचा आधार मिळेल. कामात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रकरणांमध्ये काळजीपूर्वक कार्ये करा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा.\nउत्साहजनक वार्ता मिळाल्याने आनंदित राहाल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. लोकप्रसिद्धि वाढेल व व्यापारात उत्तम योग.\nएखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल.\nआज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे.\nसामाजिक कामात सावधगिरी बाळगा. नोकरीपेशा व्यक्ती कामात व्यस्त राहातील. एखाद्या स्त्रीचा आधार राहील.\nइच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील.\nशेयरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य देखील चांगले राहील.\nएखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेम रोमांसमध्ये स्थिती अनुकूल राहील.\nआपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरपेशा व्यक्ती आपल्या कामात लक्ष द्या व अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/category/national/page/31", "date_download": "2018-04-26T13:25:23Z", "digest": "sha1:NUWJWDRVT6W5RMFL52D2QHSPYRQH4OED", "length": 10455, "nlines": 51, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय Archives - Page 31 of 850 - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nअमित शाह यांच्या भेटीनंतरच आघाडीचा निर्णय : राजभर\nबलिया उत्तरप्रदेशचे कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी पुन्हा एकदा भाजप आणि सुहेलदेव भारतीय समाज पक्षादरम्यान आघाडीच्या भवितव्याबद्दल विधान केले आहे. 325 आमदार सक्षम नसल्यानेच त्यांच्यामधून मुख्यमंत्री निवडला गेला नाही असे म्हणत राजभर यांनी योगी आदित्यनाथ यांना लक्ष्य केले. 10 एप्रिल रोजी भाजप अध्यक्ष अमित शाह यांना भेटल्यावरच 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी पक्षाच्या भूमिकेबद्दल निर्णय घेईन. भाजप आघाडीच्या घटक पक्षांसोबत ...Full Article\nपंतप्रधान मोदींवर राहुल यांचे टीकास्त्र\nलढाऊ विमानांच्या निविदेचा मुद्दा : मित्रांना लाभ मिळवून देण्यासाठी नवे पाऊल वृत्तसंस्था / नवी दिल्ली काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान ...Full Article\nइस्रायलच्या गोळीबारात पत्रकाराचा मृत्यू\nइस्रायल-पॅलेस्टाईन संघर्ष चिघळणारः हिंसक निदर्शने सुरूच वृत्तसंस्था/ गाझा सिटी गाझा सीमेनजीक शुक्रवारी इस्रायलच्या सुरक्षा दलांच्या गोळीबारामुळे पॅलेस्टाईनी पत्रकार यासर मुर्तजाचा मृत्यू झाला आहे. मुर्तजा हे इस्रायलच्या विरोधात निदर्शने करत ...Full Article\nसुरक्षा परिषदेत उपस्थित केला काश्मीरचा मुद्दा वृत्तसंस्था / संयुक्त राष्ट्र काश्मीर मुद्यावरून पाकिस्तानचे रडगाणे अजूनही सुरूच आहे. संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानच्या प्रतिनिधी मलीहा लोधी यांनी सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष गुस्तावो मेजा-कुआद्रा ...Full Article\nपरीक्षा केंद्र पर्यवेक्षकासह तिघांना अटक\nसीबीएसई पेपरफुटीप्रकरण : हिमाचल पोलिसांची कारवाई वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सीबीएसई पेपरफुटीप्रकरणी हिमाचल प्रदेश पोलिसांनी शनिवारी तिघांना अटक केली आहे. बारावीचा अर्थशास्त्र विषयाचा पेपर फुटण्यामध्ये त्यांचा हात असल्याचा आरोप आहे. ...Full Article\nगोव्यात हाय अलर्ट ; समुद्रामार्गे दहशतवादी घुसण्याची शक्यता\nऑनलाईन टीम / पणजी : गोव्यामधील समुद्रमार्गे दहशतवादी भारतात घुसण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे. समुद्र किनाऱयावर मच्छिमारी करनाऱया सर्व जहाज मालक आणि शेतकऱयांना सुचना देण्यात आल्या असून तेथील ...Full Article\nअयोध्या विवाद प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्यास नकार\nसर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निर्णय : दोनही पक्षाच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद : पुढील सुनावणी 27 एप्रिलला वृत्तसंस्था/ नवी दिल्ली अयोध्या विवाद प्रकरणाची सुनावणी घटनापीठाकडे सोपवण्यास शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नकार ...Full Article\nसंरक्षण मंत्रालयाची वेबसाइट हॅक\nचीनवर संशयाची सुई : वेबसाइट पूर्ववत करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू नवी दिल्ली / वृत्तसंस्था भारतीय संरक्षण खात्याची वेबसाईट हॅक झाल्यामुळे शुक्रवारी एकच गोंधळ उडाला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार ...Full Article\nअर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप वाजले\nदुसऱया सत्रामध्ये अत्यल्प कामकाजाचा विक्रम : काँग्रेस आणि भाजपचे एकमेकांवर आरोप, दोघांचाही गांधीजींच्या पुतळय़ापुढे ठिय्या वृत्तसंस्था/ नवी दिल्ली संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी अनिश्चित कालावधीसाठी स्थगित करण्यात आले. अधिवेशनाच्या दुसऱया ...Full Article\nसलमानचा तुरुंगातील मुक्काम वाढला\nजोधपूर / वृत्तसंस्था काळवीट शिकार प्रकरणी दोषी ठरलेल्या सलमान खानला शुक्रवारी सत्र न्यायालयाकडून दिलासा न मिळाल्याने त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. सत्र न्यायालयात शुक्रवारी सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. ...Full Article\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://puputupu.blogspot.com/2013/09/world-prayer-mantrapushpanjali-om.html", "date_download": "2018-04-26T13:39:50Z", "digest": "sha1:HQ5OZCDWUW6BZFI5RXWHICLWU62NONO6", "length": 27664, "nlines": 236, "source_domain": "puputupu.blogspot.com", "title": "PUPUTUPU: World Prayer -Mantrapushpanjali - Om Yadnen Yadnyamayjant", "raw_content": "\n'मंत्रपुष्पांजली' हा माझ्याकरिता बालपणी अत्यंत कुतुहलाचा विषय होता. सार्वजनिक गणेशोत्सवांमधून आरतीनंतर सामुहिकपणे मोठ्या आवाजात म्हटल्या जाणारा हा मंत्र. विशिष्ट स्वर अधिक लांबवून म्हणण्याचा प्रघात आणि मंत्राचा शेवटचा शब्द 'सभासदयती' म्हटल्यानंतर संपूर्ण कल्लोळ अचानक बंद होऊन पसरलेली शांतता आश्चर्यचकित करणारी असे. मात्र या मंत्राचा अर्थबोध मला कित्येक वर्षे झाला नव्हता.\nपूजा व्यक्तिगत स्वरुपाची असो की सार्वजनिक, गणपतीची असो वा दुर्गेची, जन्माष्टमीची असो वा रामनवमीची, आरतीनंतर मंत्रपुष्पांजली म्हणण्याचा प्रघात भारतात सर्वदूर आहे. संप्रदाय, मतपंथ इत्यादिंच्या सीमा ओलांडून मंत्रपुष्पांजलीचे सामूहिक गायन होते. प्रांत, भाषांच्या अडचणी पार करून हा मंत्र, अर्थबोध होवो की न होवो, सर्वत्र म्हंटल्या जातो.\nतरुणपणी कुठल्याही कार्यक्रमात प्रज्ञाभारती डॉ. श्री. भा. वर्णेकरांच्या व ज्येष्ठ विचारवंत मा. गो. वैद्यांच्या भाषणातून या मंत्राच्या अर्थाविषयीचा उल्लेख झाल्याचे आठवते. परंतु विस्तृत अर्थबोध जाणून घेण्याचा प्रयत्न मात्र मी स्वतः कधीच केला नव्हता. काही वर्षांपुर्वी 'लुप्त सरस्वती नदीचा शोध' या विषयाचा अभ्यास करताना टी.पी. मोलनर, मॅक्समुलर आदि पाश्चात्य विद्वानांचे लेखन साहित्य वाचण्याची संधी मिळाली. या पाश्चात्या विद्वांनांनी त्यांच्या परीने संस्कृत वचनांचा अर्थ लावल्याचे अनेक ‌ठिकाणी दिसून आले. माझेही संस्कृतचे ज्ञान अल्प असल्याने मंत्रपुष्पांजलीविषयीची उत्सुकता मात्र कायमच होती.\nकाही वर्षांपूर्वी माझे वडील बंधू श्री तात्या कुंटे यांनी कर्पुर आरतीचा अर्थ सांगितला. कापूर प्रज्वलीत करून आरतीच्या शेवटी म्हटल्याजाणारी कर्पूर आरती म्हणजे शिव पार्वतीचा अतिशय सुंदर श्लोक आहे. 'पार्वती कर्पूर गौर आहे तर शिव करुणावतार आहे. शिवाने भुजगेंद्राचा हार धारण केला आहे तर पार्वतीने ह्यदयाला आनंद देणारी फुलें धारण केली आहेत. पार्वतीने मंदार फुलांची माला धारण केली आहे, तर शिवाने कपालकुंडाची माला घातली आहे. गिरीजेचे अंबर (वस्त्र) दिव्य आहे, तर शंकर दिगंबर आहे. अशा भवाचे (शंकराचे) भवानी सह (गिरिजेसह) मी नमन करतो' असा या कर्पुर आरतीचा अर्थ आहे.\nकेवळ औपचारिकेतेने म्हटलेल्या स्त्रोत्रमंत्राविषयी सामान्यजनात खूप अज्ञान आहे. परिणामी शुष्क कर्मकांडावरील अंधश्रद्धांचे महात्म्य वाढलेले दिसते. मत, पंथ, संप्रदाय, भाषा व प्रांत यांच्या सीमाओलांडून मंत्रपुष्पांजली सामुहिकपणे म्हणण्याचा प्रघात का पडला हे या मंत्राचा अर्थ जाणून घेतल्यानंतरच कळते. खरं तर मंत्रपुष्पांजली हे एक राष्ट्रगीत आहे, विश्वप्रार्थना आहे. त्यात एकात्म राष्ट्रजीवनाची आकांक्षा आहे. आबालवृद्धांच्या ह्यदयांतील ज्योत जागविणारे स्फुर्तीगान आहे. द्रष्ट्या ऋषीजनांनी जाणतेपणाने प्रस्थापित केलेला प्रघात आहे. त्या विश्वगीताचा अर्थबोध सामान्यजनांपर्यंत पोहोचावा, नव्हे जाणत्यांनी प्रयत्नपूर्वक सामान्यांपर्यंत पोहोचवावा म्हणून या लेखाचे प्रयोजन. मंत्र पुष्पांजलीमध्ये एकूण चार कडवी आहेत ती खालीलप्रमाणेः\nओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् तेह नाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः संति देवाः \n(मूळ स्त्रोतः ऋग्वेद मंडल १, ऋचा १६४)\nओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे नमो वयं वैश्रवणाय कुर्महे स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः\n(मूळ स्त्रोतः तैत्तरीय अरण्यक, अनुवाक ३१, मंत्र ६ )\n साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्टयं राज्यं महाराज्यमाधिपत्यं समन्त पर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुषं आन्तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराळिति \n(मूळ स्त्रोतः ऐतरेय ब्राम्हण, पंचिका ८, कांड १९)\nओम तदप्येषः श्लोकोsभिगीतो मरूतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे अविक्षतस्य कामप्रेर्विश्वेदेवा सभासद इति\n(मूळ स्त्रोतः ऐतरेय ब्राम्हण, पंचिका ८, कांड २९)\nया मंत्रांचा अर्थ कळण्यासाठी काही शब्दांचे विग्रह व अर्थ समजणे आवश्यक आहे. अर्थ समजला की अनुभूतीचा आनंद नक्कीच होईल. प्रत्येक श्लोकांतील काही शब्दांचे अन्वयार्थ व श्लोकांचे अर्थ येणेप्रमाणेः\nश्लोक - १ यज्ञेन यज्ञं अयजन्त देवाः तानि धर्माणि प्रथामानि आसन्\nयज्ञं - यज्ञरुप प्रजापती अयजन्त - यजन केले, पुजन केले प्रथमानि धर्माणि आसन् - प्रारंभीचे धर्मविधी होते. तेह नांक महिमानः सचन्तयत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः नाकं - स्वर्ग महिमानः गौरव, धन्यता सचन्त - संधान बांधणे, प्राप्त करणे साध्याः साधकदेव- देवता निवास, स्वर्गलोक\nश्लोकाचा अर्थ - देवांनी यज्ञाच्याद्वारे यज्ञरुप प्रजापतीचे पूजन केले. यज्ञ आणि तत्सम उपासनेचे ते प्रारंभीचे धर्मविधी होते. जिथे पूर्वी देवता निवास (स्वर्गलोकी) करीत असत ते स्थान यज्ञाचरणाने प्राप्त करून साधक महानता (गौरव) प्राप्त करते झाले.\nश्लोक २ ओम राजाधिराजाय प्रसह्यसाहिने मनोवयं वैश्रवणाय कुर्म हे मनोवयं वैश्रवणाय कुर्म हे स मे कामान् कामाकामाय मह्यं स मे कामान् कामाकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय/ महाराजाय नमः\nप्रसह्य- अनुकुल राजाधीराज वैश्रवण, कामेश्वर वैश्रवण, कुबेर वैश्रवण इ. वैश्रवणाची विशेषणे.\nश्लोकाचा अर्थ - आम्हाला सर्वकाही (प्रसह्य) अनुकुल घडवून आणणाऱ्या राजाधिराज वैश्रवण कुबेराला आम्ही वंदन करतो. तो कामेश्वरकुबेर कामनार्थी अशा मला (माझ्या सर्व कामनांची पूर्ति प्रदान करो.\nश्लोक ३ (प्रथमार्थ) ओम स्वस्ति सामाज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ट्यं राज्यं महाराज्यमधिपत्यमयं\nस्वस्ति - सर्व कल्याणकारी भौज्यं- उपभोग्य वस्तुंनी परिपूर्ण स्वाराज्यं- लोकराज्य वैराज्यं- आसक्ति विहित, निर्मोहि राज्य पारमेष्टयं महाराज्यं - परमश्रेष्ठ राज्य अधिपत्यमयं- अधिपत्य (सत्ता) अयम् (आमची)\nश्लोकाचा अर्थ - आमचे सर्व कल्याणकारी राज्य असावे. आमचे साम्राज्य सर्व उपभोग्य वस्तुंनी परिपूर्ण असावे. येथे लोकराज्य असावे. आमचे राज्य आसक्तिरहित, लोभरहित असावे अशा परमश्रेष्ठ महाराज्यावर आमची अधिसत्ता असावी.\nसमन्तपर्यायीस्तात् सार्वभौमः सार्वायुषः आन्तादापरार्धात् पृथीव्यै समुद्रपर्यंताया एकरा‌ळ इति पृथीव्यै समुद्रपर्यंताया एकरा‌ळ इति समन्तपर्या- सर्व बाजूंनी, क्षितिजापर्यंत ईस्यात् - रज्ञण करो, सुरक्षित करो सार्वायुषः- दीर्घ आयु असलेला अन्तातपरार्थात - परार्धवर्षापर्यंत (अंतापर्यंत) एकराळ - एक राष्ट्र\nश्लोकाचा अर्थ - आमचे राज्य क्षितिजाच्या सीमेपर्यंत सुरक्षित असो. समुद्रापर्यंत पसरलेल्या पृथ्वीवर आमचे एकसंघ दीर्घायु राज्य असो. आमचे राज्य सृष्टीच्या अंतापर्यंत म्हणजे परार्ध वर्ष पर्यंत सुरक्षित राहो.\nश्लोक ४ तदप्येषः श्लोकोभिगोतो मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे मरुतः परिवेष्टारो मरुतस्यावसन् गृहे आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति तत् अपि एषः श्लोकः अभिगीतो अभिगीतः किर्तीस्तवन, स्तुतीगीत अविक्षितस्य मरुत्यावसनगृहे- अविक्षित पुत्र मरुताच्या घरी मरुतः मरुतगण, मरुतराजाच्या राज्यसभेचे समादस\nश्लोकाचा अर्थ - या कारणास्तव अशा राज्याच्या आणि राज्याच्या किर्तीस्तवनासाठी हा श्लोक म्हटला आहे. अविक्षिताचा पुत्र मरुताच्या राज्यसभेचे सर्व सभासद असलेल्या मरुतगणांनी परिवेष्टित केलेले हे राज्य आम्हाला लाभो हीच कामना.\nसंपूर्ण विश्वाच्या कल्याणाची, आकांक्षेची व सामर्थ्याची जाणीव प्रत्येकाला करून देणारीही विश्वप्रार्थना. अंतीम सत्य शोधण्याचे मार्ग अनेक असतील, पंथोपपंथ विविध असतील परंतु सर्वांचा उद्देश एक, सर्व मतपंथांच्या विषयी समादर, सर्व मतपंथाच्या प्रगतीच्या सर्वांना समान संधी असलेले, सर्वहितकारी राज्य तेव्हांच शक्य आहे जेव्हा संपूर्ण मानवजातीमध्ये सहिष्णु समरस एकात्मतेची भावना असेल.\nप्रत्येक मानवजाती-समुहाच्या विशेषतांच्या आरक्षण- संरक्षणाची हमी देणारी शासन व्यवस्था असेल. परस्पर समादर सहिष्णु समाज व्यवस्थाच संपूर्ण विश्वसमुदायाच्या आकांक्षापूर्तीची हमी देवूं शकतो. या वैश्विक कल्याणाच्या विचारधरेतून कधी 'कृष्णंतो विश्वमार्यम्'चा जाहिरनामा निघाला, तर ज्ञानदेवा नी, 'हे विश्वची माझे घर म्हटले' रामदासांनी 'चिंता करितो विश्वाची' अशी ललकारी दिली. भेद वरवरचे, परंतु आंतरिक भाव एकात्म राष्ट्रीयतेचा एवढा विशल अर्थ मंत्र पुष्पांजलीचा आहे. राष्ट्रीय एकात्मतेचा संस्कार सतत करणाऱ्या या मंत्राने प्रत्येक कार्यक्रमाची सांगता व्हावी म्हणून जाणीवपूर्वक पडलेला हा प्रघात आहे.\nआषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराक...\nअपत्य जन्म - हॅपी पेरेटींग \nस्त्रीला गरोदर कसे करावे पाहण्यासाठी येथे या मातृत्व प्रत्येक विवाहीत स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तस...\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा- Maharashtra Din\nमहाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा\nसुरस कथा मार्केटिंगच्या Dhirubhai Ambani Marketing Story in Marathi कथा धिरुभाई अंबानी यांचे वडील गुजरातमधे ग्रामीण भागात प्राथमीक शीक...\nप्रत्येक शके वर्षाचे नाव कसे ठरवले जाते Name of Sh...\nपैशांचा आणि बुद्धिमत्तेचा काही संबंध आहे का हो\nचेक करा... तुम्ही आळशी तर नाही ना\nमुंबईकर प्रामाणिक, जगात नं.२\nदोषी नेत्यांसाठी वटहुकुमाची ढाल\nशेअर बाजारात गुंतवणूक हवीच You should invest in sh...\nउत्तम अर्थकारणासाठी ९ टिप्स - 9 Tips for Best budg...\nमातृत्वं उलगडणारं पुस्तक, Motherhood discovers thi...\nआगामी लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानपदाचे उमेदवार, ...\nबाणेदार उत्तर देणारा तो विद्यार्थी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AC%E0%A5%A8", "date_download": "2018-04-26T13:37:22Z", "digest": "sha1:2OM3PS7TL6YXKFKJYDAWR2TGFLL2M5IO", "length": 6928, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९६२ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १९६२ला जोडलेली पाने\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख वर्ग:इ.स. १९६२ या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nवर्ग:इ.स. २००० ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:विसावे शतक ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९७१ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९७७ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९६९ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९९६ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९९८ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ. स. १९०१ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९०२ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९०३ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९०४ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९०६ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९०५ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९०८ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९०७ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९०९ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९११ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९१० ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९१३ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९१४ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९१२ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९१५ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९१६ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९१७ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९१८ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९२१ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९२२ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९२५ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९२४ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९२६ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९२७ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९२९ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९३० ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९२८ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९७३ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९३५ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९७० ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९३४ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९६८ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९३३ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९६७ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९३२ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९६६ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९६५ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९३१ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९७४ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९३६ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९६४ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९६३ ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:इ.स. १९६१ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A6_%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2018-04-26T13:39:53Z", "digest": "sha1:7CPDS5ALYRD7Z77S7OCVFZT5GA7VL4LH", "length": 6386, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोहम्मद अली जिना - विकिपीडिया", "raw_content": "\n(मोहम्मद अली जिन्ना या पानावरून पुनर्निर्देशित)\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमोहम्मद अली जिना (उर्दू: محمد علی جناح ; उच्चार (सहाय्य·माहिती)) (डिसेंबर २५, इ.स. १८७६ - सप्टेंबर ११, इ.स. १९४८) दक्षिण आशियातील महत्त्वपूर्ण वकील, राजकारणी व देश पाकिस्तानचे संस्थापक होते. इ.स. १९१३ सालापासून ते १४ ऑगस्ट, इ.स. १९४७ रोजी पाकिस्तान स्वतंत्र होईपर्यंत जिना अखिल भारतीय मुस्लिम लीग या पक्षाचे नेते होते, तर १५ ऑगस्ट, इ.स. १९४७ पासून ते ११ सप्टेंबर, इ.स. १९४८ या दिवशी निधन पावेपर्यंत ते पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल होते.\nपकिस्तानी शासनाचे मोहम्मद अली जिना यांना वाहिलेले अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nमुहम्मद अली जिना · ख्वाजा नझिमुद्दीन · मलिक गुलाम मोहम्मद · इस्कंदर मिर्झा\nइ.स. १८७६ मधील जन्म\nइ.स. १९४८ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ नोव्हेंबर २०१७ रोजी १२:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "https://full2dhamaal.wordpress.com/2012/04/03/%E0%A4%85%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95/", "date_download": "2018-04-26T13:32:08Z", "digest": "sha1:TJNYDX4EPTVQJUUWDVTZACXDMLRXHO2H", "length": 16747, "nlines": 97, "source_domain": "full2dhamaal.wordpress.com", "title": "अष्टभूजा…की….अष्टावधानी की…. | full2dhamaal", "raw_content": "\nमला भारतीय संघ आवडतो….\n← आपले बुवा बरे आहे…\nएक वर्ष झाले आणि आम्हाला घरी जायची\nओढ लागली..कंपनीत रीतसर अर्ज केला\nआणि तिकीटाची वाट बघत बसलो…\nघरी तशी कल्पना दिली आणि घात झाला..\nदुसऱ्या दिवसापासून बायकोने सामानाची यादी\nद्यायला सुरुवात केली…ह्या वेळी सुका-मेव्या शिवाय\nइतरही यादी खूप होती…मी पण खूपच चिडलो आणि\nबायकोसाठी काहीच खरेदी करायची नाही असे ठरवले…\nएक दिवस रजेचा अर्ज मंजूर झाला आणि\nमी विनंती केल्याप्रमाणे दुबई थांबा असलेले तिकीट\nपण मिळाले… चला आता पूर्ण १ महिना फक्त आराम…\nविमान दुबईला एक थांबा घेवून मग\nमुंबईला जाणार असल्याने अजून थोडी खरेदी झाली…\nआई-वडिलांसाठी बिस्किटे आणि मुलांसाठी\nस्पेशल स्विस चॉकलेट्स…तेव्हढ्यात राणीची\n(म्हणजे आमच्या कुत्रीची) आठवण आली\nआणि मग तिच्या खास बाकरवड्यांची\n(ह्या दुबईत जरा स्वस्त मिळतात..)\nपण खरेदी करून झाली…\nपहाटे ३ वा. विमान मुंबईत उतरले आणि\nकाका मामांना नमस्कार करून मी बाहेर आलो..\nगुरुवार असून पण बायको आणि ड्रायव्हर सामान\nसामान ठेवले आणि बायको बरोबर मागे बसलो…तिने लगेच एका डिश मध्ये पोहे दिले आणि मग खावून झाल्यावर छान आले घातलेला चहा दिला…पहाटे ६ वा. डोंबिवलीला पोहोचलो..सासूबाई नुकत्याच उठून बसल्या होत्या…त्यांचा अजून चहा व्हायचाच होता…त्यामुळे बायको लगेच स्वयंपाक घरात पळाली…मी लगेच मुलांकडे धावलो…थोड्या वेळाने मुले तयार होवून शाळेत गेली…आज त्यांना मला घेवून शाळेत जायचे होते…माझे पण दहावी पर्यंत शिक्षण ह्याच शाळेत झाल्याने मी पण आवडीने गेलो…\nघरी आलो तोपर्यंत बायको कचेरीत जायला तयार झाली होती….लग्न झाल्या नंतर बायकोने कधी नोकरी नोकरी केली न्हवती…पण सध्या करत आहे….गरज आहे म्हणाली…….नवीन नोकरी असल्याने तिला कामावर जाणे भागच होते, असे तिने सांगितले….मी एक वर्ष दूर राहून घरी येतो काय आणि लगेच बायको कामावर जायला निघते काय…राग तर खूप आला पण गिळून टाकला….मनात शंभर आकडे मोजले आणि आन्हिके उरकायला सुरुवात केली…न्हाणीघरात जावून ३/४ मिनिटे होत नाहीत तोच राणीने (आमचे कन्यारत्न) भुंकून-भुंकून घर डोक्यावर घेतले…..सासूबाई काही घेवून जावू शकत न्हवत्या त्यामुळे, कशी-बशी आंघोळ उरकली आणि तिला खाली घेवून गेलो…\nघरी गेलो तो पर्यंत पेपर आला होता…सासू बाई आता गाढ झोपेत होत्या…ऐकायला तर येत न्हवतेच पण आता डोळेही साथ देत न्हवते…चहा गरम केला आणि मस्त पैकी पेपर वाचायला घेतला…(इ-पेपर पेक्षा असा पेपर मला वाचायला मला खूप आवडतो)….पहिले पान वाचून दुसऱ्या पानाकडे वळणार तोच सासूबाई उठून बसल्या आणि चहाची फर्माईश केली…पेपर टीपॉयवर ठेवला आणि लगेच चहा करायला धावलो……. मस्त पैकी त्यांना आवडतो म्हणून आले, गवती चहा आणि थोडी दालचिनी पावडर घालून चहा केला…मी आणलेली बिस्किटे पण दिली…अद्याप ब्याग उघडलेली नसल्याने बिस्किटे लगेच मिळाली…बिस्कीटांचा वास आला आणि राणीने पण हट्ट धरला…तिला तिचा खावू दिला….त्यांचा चहा होईपर्यंत वाशिंग मशीन मध्ये कपडे धुवायला टाकले…चहा पिवून झाला आणि सासूबाई परत झोपायला मोकळ्या झाल्या…\nआता घरात काय काय आहे म्हणून बघितले तर बायको पोळ्या करून गेली होती….शीत कपाटात भेंडी होती…चला आता मस्त भेंडीची भाजी करुया म्हणून भेंडी चिरली तोच दूरध्वनी वाजला…आमच्या मातोश्रींचाच होता त्यामुळे १०-१२ मिनिटे जुजबी बोलणे झाले…संध्याकाळी मला घरी यायचे आमंत्रण दिले….आणि मग तिथून जी काही कामे सुरु झाली म्हणता काय विचारू नका…\nराणीचा भात लावून झाला…कपडे धुवून झाले…कुकर लावून झाला…मध्येच मित्रांचे फोन झाले…कामवालीने दांडी मारल्याने केर-वारे झाले..कपडे वाळत टाकून झाले…दर २/४ तासांनी राणीला बाहेर घेवून जायला लागले आणि ती पण एव्हडी गुणाची की विधी करून झाले की लगेच घरात येत होती…\n१ वा. मुले आली मग मस्त गप्पा-टप्पा करत जेवण झाले….मुलाचा गृह-पाठ झाला आणि मग तो माझ्या बरोबर अभ्यास करत बसला…एकीकडे माझी भांडी घासणे, कपडे आवरणे इ. वरकड कामे सुरूच होती….एक तर रात्र भर झोप नाही, प्रवासाने अंग आंबून गेलेले आणि वर ही कामे काही संपत नाहीत…..\nदु. ४ वा. बायको आली आणि मग तयार होवून आम्ही आमच्या घरी गेलो…मुलाने सासूबाईना सोबत म्हणून घरीच राहायचे ठरवले…..माझी स्वारी जरा रागातच होती आणि हे बायकोला समजत असूनपण ती जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे मला जाणवतही होते, त्यामुळे रागात अजून भर पडत होती….\nघरी गेलो आणि आई व वडिलांचे सामान त्यांना दिले…मग तिथेच जेवायचा आईने प्रस्ताव ठेवला…मी होकार दिला…तोपर्यंत बायको जरा बाजारहाट करून आली…मग तिथेच जेवून आम्ही घरी यायला निघालो…येतांना बायको जवळ नवीन नोकरीचा विषय काढला तर तिने ती सोडली असे सांगितले….आता उद्या पासून घरकाम मला करायला लागणार नाही म्हणून राग थोडा निवळला….\nअजून ब्यागा उघडलेल्याच न्हवत्या…त्याचे दडपण होतेच…थोड्या रागातच बायकोला मी आज केली त्या सगळ्या कामांची यादी दिली तिने एकच वाक्य टाकले…तुमचे बरोबर आहे, तरी बरे आज दळण टाकणे, भाजी आणणे, बँकेतून पैसे काढणे, L.I.C.चे हप्ते भरणे इ. कामे न्हवती…रात्री मग तिने सांगितले की…..\n“एका मतीमंद मुलांच्या शाळेत बदली शिक्षक म्हणून ती दर रविवारी काम करत असे…रविवारी मुले घर-काम करायला मदत करतात म्हणून ते शक्य पण होत होते…..पण नेमकी आज अजून एक जण येवू शकणार न्हवती म्हणून मला पण जावे लागले….मी गेले नसते तरी चालले असते पण तुम्ही समजून घ्याल ही खात्री पण होती…पण आता उद्या पासून आपण दोघे राजा-राणी……”\nमग शांतपणे विचार केला अरे आज फक्त एक दिवस मी घरकाम करून कंटाळून गेलो….ही गेले वर्ष भर ही अधिक बाहेरची कामे पण हसत मुखाने करत आहे…शिवाय आपण जागा घेत आहोत त्याचे पण काम हिच्या कडेच, शिवाय आला गेला, मुलांचे आजार-पण, त्यांच्या शाळेत जावून येणे….मागच्या वर्षी सासरे वारले तर त्यांचे घर हिच्या आईच्या नावावर करून देण्यासाठी डोंबिवलीतील वकील ते ठाणे कचेरीत चकरा मारणे…बापरे मला तर नुसता विचार करूनच घाम फुटला….शिवाय मुद्दाम मला घ्यायला म्हणून विमान-तळावर पण आली…छे आपले चुकलेच…तिच्या साठी निदान एक सेंटची बाटली तरी आणायला हवी होती…\nमला माझ्या बायकोचा खरेच खूप अभिमान वाटला…दमली असशील म्हणून तिचे पाय चेपून दिले…आणि चिडलो म्हणून माफी पण मागितली…आपल्याच बायकोची माफी मागायला लाज कसली…आणि पौरुषाचा वृथा अभिमान पण कसला… तिने पण मोठ्या मनाने माफ केले…सकाळी थोडा उशिराच उठलो…राणी आणि बायको बाहेर गेले होते…आता आधी ब्यागा आवरुया म्हणून तिथे गेलो तर पेपर दिसला…पेपर आलाच होता म्हणून चहा आणि पेपर एकत्रच संपवला….\nसवई प्रमाणे पेपर ठेवायला टीपॉय पाशी गेलो तर तिथे कालचा आणि आधीचे कोरे-करकरित पेपर घडी मोडायची वाट बघत होते….\nयावर आपले मत नोंदवा\n← आपले बुवा बरे आहे…\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nएक अंकी नाटक “तेरी मेरी यारी तो…..”\nआपले बुवा बरे आहे…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://sjsa.maharashtra.gov.in/mr/commissioner-social-welfare-pune-mr", "date_download": "2018-04-26T13:07:47Z", "digest": "sha1:JKMO75NM7ZGWZ6PLQDAIR7EYZYFCSIN4", "length": 224327, "nlines": 1504, "source_domain": "sjsa.maharashtra.gov.in", "title": "समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nसमाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nअपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nविमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे\nमहाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग - पुणे\nअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महाराष्ट्र राज्य आयोग\nमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ लिमिटेड\nमहाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, मुंबई\nवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळ (मर्यादित), मुंबई\nमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित\nसंत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबई\nअनुसूचित जातीच्या मागासवर्गीय सहकारी सूतगिरण्यांना दिर्घ मुदत कर्ज मंजूर करण्याची योजना\nअनुसूचित जातींच्या स्वमदत गट करण्यासाठी मिनी ट्रॅक्टर व उप भाग प्रदान\nअनुसूचित जातीच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य मंजूर करणे\nकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना\nसमाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nमुख्य पृष्ठ > संबंधित कार्यालये > समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nसमाज कल्याण - एक द्रुष्टिक्षेप\nशासकीय वसतीगृहे - 374 ( मुले 211 + मुली 163)\nविभागीयस्तर 1000 क्षमतेची वसतीगृहे - 7 ( 5 कार्यरत - नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद, लातूर + 2 प्रगती पथावर मुंबई व पुणे )\nअनुदानित वसतीगृहे - 2388 ( मुले 1938+मुली450)\nनवीन निवासी शाळा - 100 ( 79 कार्यरत व २१ प्रगती पथावर )\nसमाजकार्य महाविदयालये - 51\nसफाई कामगारांच्या निवासी शाळा - 02( पुणे व नागपूर पैकी पुणे कार्यरत )\nअनुजाती आश्रम शाळा - 1९ (प्राथ. 10 + माध्य. ९ )\nविभागीयस्तरावरील आयटीआय - 06 ( 4 कार्यरत - नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद + 2 प्रगती पथावर - मुंबई व पुणे )\nदलित वस्त्या - 37558\nडॉ आंबेडकर सामाजिक न्याय भवन - 34 ( 24 पूर्ण, प्रगती पथावर ८ व जागा अप्राप्त २ )\nमातोश्री वृध्दाश्रम - 31( 20 कार्यरत व ११ बंद )\nअनुदानित वृध्दाश्रम - 39( 32 कार्यरत व ७ बंद )\nदीर्घ मुदतीच्या कर्ज दिलेल्या सूत गिरण्या - 13\nअर्थसहाय्य‍ दिलेल्या अनुजाती सहकारी संस्था - 372\nअनुसूचित जातीच्या 100 विदयार्थ्यांना देशातंर्गत शिष्यवृत्ती\n1 योजनेचे नांव अनुसूचित जातीच्या 100 विदयार्थ्यांना देशातंर्गत शिष्यवृत्ती\n2 योजनेचा प्रकार राज्य\n3 योजनेचा उद्देश एकविसाव्या शतकामध्ये यशस्वी होण्यास अनु. जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे कौशल्य व ज्ञान उपलब्ध व्हावे व त्यांची स्पर्धात्मक युगामध्ये जडणघडण व्हावी याकरीता देशातील उत्तमोत्तम शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश मिळालेल्या अनु. जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी ही योजना शा.नि. दिनांक 11.06.2003 अन्वये कार्यान्वित करण्यात आली आहे.\n4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जाती\n5 योजनेच्या प्रमुख अटी\nविद्यार्थी अनुसूचित जाती/नवबौध्द व महाराष्ट्राचा रहिवासी असावा.\nविद्यार्थी पालकांचे सर्व मार्गांनी वार्षिक उत्पन्न रु. 4.50 लाख पर्यंत असावे\nया योजनेसाठी महाराष्ट्र शासनाने निर्धारित केलेल्या संस्थेत प्रवेशित असावा.\n6 दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप\nसंस्थेचे आकारणी केलेले शैक्षणिक शुल्क, वसतिगृह व भोजन शुल्क\nक्रमिक पुस्तके व शैक्षणिक साहित्य यांच्या खर्चासाठी प्रतिवर्षी रु. 10,000/-\n7 अर्ज करण्याची पध्दत विहित नमुन्यातील अर्ज भरणे (मॅन्युअली)\n8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक\n9 संपर्क कार्यालयाचे नांव आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nसांख्यिकी माहिती रुपये लाखात\nसांख्यिकी माहिती रुपये लाखात\nअनुसुचित जातीच्या मुला मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\nअनुसुचित जातीच्या मुला मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\n1. योजनेचे नाव अनुसुचित जातीच्या मुला मुलींना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती\n2. योजनेचा प्रकार राज्य\n3. योजनेचा उदेृश अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना आर्थिक परीस्थीतीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापिठामध्ये प्रवेश घेता येत नाही. विद्यार्थ्यांची गुणवत्ता असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमूळे त्यांना उच्च शिक्षणापासून वंचित रहावे लागते. या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळावी व त्यांच्या गुणवत्तेला वाव मिळावा म्हणुन परदेशातील नामांकित विद्यापिठामध्ये ज्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर व पी.एच.डी. अभ्यासक्रमा करिता प्रवेश मिळाला आहे, अशा 50 (पी.एच.डी.-24 व पदव्युत्तर -26) विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते.\n4. योजना ज्या प्रवगासाठी लागू आहे त्याचे नाव अनु. जाती\n5. योजनेच्या प्रमुख अटी 1.विद्यार्थी अनु. जाती/नवबौध्द घटकातील असावा 2.विद्यार्थी महाराष्ट्राचा रहवासी असावा 3.विद्यार्थ्याचे वय 35 वर्षापेक्षा जास्त नसावे 4.विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. 6.00 लाखापेक्षा जास्त नसावे 5.पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर पदवीमध्ये किमान 50 % गूण व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी पदवीमध्ये किमान 55 % गूण मिळालेले असावे तसेच प्रथम प्रयत्नामध्ये उत्तीर्ण असावा. 6.विद्यार्थ्यांने परदेशातील विद्यापिठात प्रवेश घेतलेला असावा. 7.परदेशातील विद्यापिठ हे मान्यताप्राप्त विद्यापिठ असावे व qs world ranking मध्ये 300 च्या आत असावे. 8.पदव्युत्तर पदवीमध्ये अभ्यासक्रमासाठी पदवीला किमान 50 % गुण आवश्यक , व प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावा.\n6. दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप 1.विद्यापिठाने प्रमाणित केलेला शिक्षण फी ची पुर्ण रक्कम व इतर खर्च मंजूर करण्यात येतो. 2.विद्यार्थ्यास वार्षिक निर्वाह भत्ता अमेरिका व इतर राष्ट्रासांठी यु.एस. डॉलर 14000 तर यु.के.साठी पौंड 9000 इतका अदा करण्यात येतो. 3.विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी यू.एस.ए. व इतर देशांसाठी यु.एस.डी. 1375 वर यु.के.साठी पौंड 1000 इतके देण्यात येतात. पुस्तके, अभ्यासदौरा इत्यादी खर्चाचा यात समावेश आहे. 4.विद्यार्थ्यास परदेशात जाताना व अभ्यासक्रम झाल्यानंतर परत येताना विमान प्रवासाचा खर्च तिकीट सादर केल्यानतंर मंजूर करण्यात येतो.\n7. अर्ज करण्याची पध्दत जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सदर शिष्यवृत्तीचा अर्ज आयुक्तालयास सादर करावा\n8. योजनेची वर्गवारी शिक्षण\n9. संपर्क कार्यालयाचे नाव आयुक्त, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nसांख्यिकी माहिती रुपये लाखात\nसांख्यिकी माहिती रुपये लाखात\nराजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती\nराजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती\n1. योजनेचे नाव राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती\n2. योजनेचा प्रकार राज्य\n3. योजनेचा उदेृश अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याचा दर्जा सुधारावा व त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, तसेच सर्वसाधारण विद्यार्थ्याच्या शैक्षणिक स्पर्धेमध्ये ते टिकुन राहावेत यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने ही योजना शा.नि. दि. 11.06.2003 अन्वये कार्यान्वित करण्यात आली आहे.\n4. योजना ज्या प्रवगासाठी लागू आहे त्याचे नाव अनु. जाती\n5. योजनेच्या प्रमुख अटी इयत्ता 10 वी मध्ये 75% व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून इयत्ता 11 वी मध्ये प्रवेश घेणा-या अनू. जातीच्या मुला-मुलीसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. ही शिष्यवृत्ती योजना इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये शिकणा-या कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालयातील अनु. जातीच्या मुला-मुलीसांठी आहे.\n6. दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप\n11 वी रु. 300/- दरमहा (10 महिन्यासाठी रु.3000/-)\n12 वी रु. 300/- दरमहा (10 महिन्यासाठी रु.3000/-)\n7. अर्ज करण्याची पध्दत या योजनेसाठी http//mahaeschool.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक\n8. योजनेची वर्गवारी शिक्षण\n9. संपर्क कार्यालयाचे नाव संबधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आणि महाविद्यालयाचे प्राचार्य\nसांख्यिकी माहिती रुपये लाखात\nसांख्यिकी माहिती रुपये लाखात\nराजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार\nराजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार\n1. योजनेचे नाव राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार\n2. योजनेचा प्रकार राज्य\n3. योजनेचा उदेृश शासन निर्णय क्र. इबीसी 2003/प्र.क्र.115/मावक-२, दिनांक- 11.06.2003 अन्वये इयत्ता 10 वी 12 वी च्या परिक्षेत विशेष उल्लेखनिय यश मिळविणा-या अनु. जातीच्या मुला-मुलींना राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान केले जातात.\n4. योजना ज्या प्रवगासाठी लागू आहे त्याचे नाव अनुसूचित जाती\n5. योजनेच्या प्रमुख अटी व दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप\n1. सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून राज्यात प्रथम आलेला अनु.जाती, वि.जा.भ.ज, विभाप्र विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी रु. 2.50 लाख रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र\n2. सर्वसाधारण विद्यार्थ्यामधून प्रत्येक बोर्डामधुन प्रथम आलेल्या अनु. जाती विजाभज, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी रु. 1.00 लाख रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र\n3. सर्वसाधारण विद्यार्थ्यामधून प्रत्येक विभागीय बोर्डाच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या प्रत्येक अनु. जाती विजाभज, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी रु. 50 हजार रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र\n4. सर्वसाधारण विद्यार्थ्यामधून जिल्हयात प्रथम आलेल्या अनु. जाती विजाभज, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी रु. 25 हजार रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र\n5. सर्वसाधारण विद्यार्थ्यामधून तालुक्यात प्रथम आलेल्या अनु. जाती विजाभज, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी रु. 10 हजार रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र\n6. सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक माध्यमिक विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयामधून इ. 10 वी व 12 वी परीक्षेत प्रथम आलेल्या अनु. जाती विजाभज, विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी रु. 5 हजार रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र\n6. अर्ज करण्याची पध्दत\n7. योजनेची वर्गवारी शिक्षण\n8. संपर्क कार्यालयाचे नाव संबधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण\nसांख्यिकी माहिती रु. लाखात\nसांख्यिकी माहिती रु. लाखात\nसावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना\nसावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना\n1. योजनेचे नाव सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना\n2. योजनेचा प्रकार राज्य\n3. योजनेचा उदेृश इयत्ता 5 वी ते 7 वी व इयत्ता 8 वी ते 10 वी मध्ये शिकणा-या मागासवर्गीय मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे या उद्शाने अनुक्रमे सन 1996 व 2003 पासून सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे.\n4. योजना ज्या प्रवगासाठी लागू आहे त्याचे नाव अनूसूचित जाती\n5. योजनेच्या प्रमुख अटी उत्पन्न व गुणांची अट नाही. अर्ज करण्याची आवश्यकता नाही\n6. दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप इयत्ता 5 वी ते 7 वी दरमहा 60 रुपये (10 महिन्यासाठी 600 ) व इयत्ता 8 वी ते 10 वी दरमहा 100 रुपये (10 महिन्यासाठी 1000)\n7. अर्ज करण्याची पध्दत संबधित शाळेचे मुख्याध्यापकांनी मुलींची यादी तयार करुन संबधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी ,जिल्हा परीषद यांचेकडे पाठवणे\n8. योजनेची वर्गवारी शिक्षण\n9. संपर्क कार्यालयाचे नाव संबधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी ,जिल्हा परीषद\nसांख्यिकी माहिती रु. लाखात\nसांख्यिकी माहिती रु. लाखात\nअस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना भारत सरकार मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती\nसांख्यिकी माहिती रु. लाखात\n1. योजनेचे नाव अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना भारत सरकार मॅट्रीकपुर्व शिष्यवृत्ती\n2. योजनेचा प्रकार केंद्र\n3. योजनेचा उदेृश अस्वच्छ व्यवसायात काम करणा-या पालकांच्या मुलांना शिक्षण संधी उपलब्ध करुण देण्यासाठी व त्यांना समाज प्रवाहात आणने कामी सदर शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आली आहे.\n4. योजना ज्या प्रवगासाठी लागू आहे त्याचे नाव ही शिष्यवृत्ती सर्व जाती-धर्माला लागू आहे.\n5. योजनेच्या प्रमुख अटी 1.अस्वच्छ व्यवसायात काम करणारे, अस्वच्छ व्यवसायाशी परंपरेने संबधित सफाईगार, कातडी सोलणे,कातडी कमावणे या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींच्या पाल्यांना आणि कागद, काच, पत्रा वेचकांच्या पाल्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते 2.ही शिष्यवृत्ती सर्व जाती-धर्माला लागू आहे. 3.उत्पन्नची अट नाही. 4.अस्वच्छ व्यवसाय करणा-या व्यक्तीना ग्रामसेवक व सरपंच,नगरपालीका मुख्याधिकारी,महानगरपालीका आयूक्त/उपायुक्त/प्रभाग अधिकारी यांचे कडून अस्वच्छ व्यवसाय करीत असल्या बाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. 5.अनु जाती मध्ये समावेश केलेल्या पालकांच्या पाल्यांसाठी जातीचा दाखला आवश्यक आहे.\n6. दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप 1.1ली ते 2री च्या वसतीगृहात न राहणा-या विद्यार्थ्यांना दरमहा रु 110 /- व तदर्थ अनुदान रु. 750 /- 2.3री ते 10वी च्या वसतीगृहात न राहणा-या विद्यार्थ्यांना दरमहा रु 110 /- व तदर्थ अनुदान रु. 750 /- 3.3री ते 10वी च्या वसतीगृहात राहणा-या विद्यार्थ्यांना दरमहा रु 700 /- व तदर्थ अनुदान रु. 1000 /-\n7. अर्ज करण्याची पध्दत या योजनेसाठी http//mahaeschool.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक\n8. योजनेची वर्गवारी शिक्षण\n9. संपर्क कार्यालयाचे नाव संबधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी आणि शाळेचे मुख्याध्यापक\nसांख्यिकी माहिती रु. लाखात\nसांख्यिकी माहिती रु. लाखात\nसैनिक शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता\nसांख्यिकी माहिती रु. लाखात\n1. योजनेचे नांव सैनिक शाळेतील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता\n2 योजनेचा प्रकार राज्य\n3 योजनेचा उद्देश मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश मिळावा, सैन्यदलात भरती होण्याचे विद्यार्थी दशेतच त्यांच्यात निर्माण व्हावे, विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मविश्वास, शौर्य, सांघिक वृत्ती, नेतृत्व, देशभक्ती इत्यादी गुणांची जोपासना होण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे.\n4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जाती\n5 योजनेच्या प्रमुख अटी\nविद्यार्थी 5 वी ते 10 वी पर्यंतच्या वर्गात शिकत असलेला असावा.\nविद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौध्द या प्रवर्गातील असावा.\nपालकाचे वार्षिक उत्पन्न रु. 2.00 लाख पेक्षा जास्त नसावे.\n6 दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप\nनाशिक, पुणे, सातारा येथील सैनिक शाळांमध्ये शिकणा-या अनु.जाती व नवबौध्द विद्यार्थ्याची शिक्षण फी, परीक्षा फी, भोजन, निवास, कपडे, घोडेस्वारी इत्यादीवर होणा-या संपुर्ण खर्चाची प्रतीपुर्ती करण्यात येते.\nइतर मान्यताप्राप्त सैनिक शाळांना प्रति विद्यार्थी प्रतिवर्षी 15000/- शिष्यवृत्ती देण्यात येते.\n7 अर्ज करण्याची पध्दत या योजनेसाठी http//mahaeschool.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक\n8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक\n9 संपर्क कार्यालयाचे नांव\nसंबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण\nसंबंधित सैनिक शाळेचे प्राचार्य\nसांख्यिकी माहिती रुपये लाखात\nसांख्यिकी माहिती रु. लाखात\nभारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती\nसांख्यिकी माहिती रु. लाखात\n1. योजनेचे नाव भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती\n2. योजनेचा प्रकार केंद्र\n3. योजनेचा उद्देश मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयिन/उच्च शिक्षण घेता यावे, विद्यार्थ्याचे गळतिचे प्रमाण कमी व्हावे.\n4. योजना ज्या प्रवगासाठी लागू आहे त्याचे नाव अनु.जाती\n5. योजनेच्या प्रमुख अटी\nविद्यार्थी हा अनु. जाती व नवबौध्द प्रर्वगातला असावा\nविद्यार्थ्याच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु. 2 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे\nविद्यार्थी शालांत परीक्षोत्तर व त्या पुढील शिक्षण घेत असलेला असावा\nविद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.\nविद्यार्थ्यास निर्वाह भत्ता व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर मान्य बाबीवरील शुल्क प्रदान\nअभ्यासक्रमाच्या वर्गवारी नुसार वस्तीगृहात न राहणाऱ्यांना रु 230 ते 450 या दराने निर्वाह भत्ता.\nवसतिगृहात राहुन शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी दरमहा रु. 380 ते 1200 निर्वाह भत्ता\n7. अर्ज करण्याची पध्दत या योजनेसाठी http//mahaeschool.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक\n8. योजनेची वर्गवारी शिक्षण\n9. संपर्क कार्यालयाचे नाव संबधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण\nसांख्यिकी माहिती रुपये लाखात\nसांख्यिकी माहिती रु. लाखात\nमाध्यमिक शाळेत शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.\nसांख्यिकी माहिती रु. लाखात\n1. योजनेचे नाव माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती.\n2. योजनेचा प्रकार राज्य\n3. योजनेचा उदेृश इयत्ता 5 वी ते 10 वी मधील दोन गुणवत्ता धारक अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.\n4. योजना ज्या प्रवगासाठी लागू आहे त्याचे नाव अनु. जाती\n5. योजनेच्या प्रमुख अटी मान्यताप्राप्त प्राथमिक / माध्यमिक शाळेतील इ. 5वी ते 10वी च्या वर्गामध्ये शिकणारा मागासवर्गीय विद्यार्थी असावा. ही शिष्यवृत्ती मागील वार्षिक परिक्षेत कमीत-कमी 50 % व त्याहून अधिक गुण मिळवूण मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधुन प्रथम व द्वितीय क्रमांकात उत्तीर्ण झालेल्या गुणवत्ता प्रदान मागासवर्गीय विद्यार्थ्यांना मंजूर करण्यात येईल. या शिष्यवृत्तीसाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उत्पन्नाची अट नाही. ही शिष्यवृत्ती मिळण्यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अर्ज करण्याची आवश्यकता नसते.\n6. दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप इयत्ता 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांना दरमहा 50 रुपये प्रमाणे (500 रुपये 10 महीन्यासाठी) आणि इयत्ता 8 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना दरमहा 100 रुपये प्रमाणे (1000 रुपये 10 महीन्यासाठी)\n7. अर्ज करण्याची पध्दत संबधित शाळेचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्याची यादी तयार करुन संबधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचे कडे सादर करतील\n8. योजनेची वर्गवारी शिक्षण\n9. संपर्क कार्यालयाचे नाव संबधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी आणि शाळेचे मुख्याध्यापक\nसांख्यिकी माहिती रुपये लाखात\nसांख्यिकी माहिती रु. लाखात\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क.\nसांख्यिकी माहिती रु. लाखात\n1. योजनेचे नाव मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क.\n2. योजनेचा प्रकार राज्य\n3. योजनेचा उदेृश मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाविद्यालयिन/उच्च शिक्षण घेता यावे, विद्यार्थ्याचे गळतिचे प्रमाण कमी व्हावे.\n4. योजना ज्या प्रवगासाठी लागू आहे त्याचे नाव अनुसूचित जाती\n5. योजनेच्या प्रमुख अटी\nविद्यार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील असावा\nविद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 2 लाखपेक्षा जास्त मात्र उच्च उत्पन्न मर्यादा नाही.\nविद्यार्थी शालांत परीक्षेत्तर व पुढील शिक्षण घेत असलेला असावा.\nविद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असावा\n6. दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप शालांत परीक्षोत्तर शिक्षण घेणा-या अनु. जातीच्या विद्यार्थाना त्यांचे उत्पन्न विचारात न घेता सर्व मॅट्रिकोत्तर शैक्षणिक अभ्यास क्रमासाठी शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क व इतर विहीत केलेले शुल्क देण्यात येते.\n7. अर्ज करण्याची पध्दत या योजनेसाठी http//mahaeschool.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक\n8. योजनेची वर्गवारी शिक्षण\n9. संपर्क कार्यालयाचे नाव संबधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आणि महाविद्यालयाचे प्राचार्य\nसांख्यिकी माहिती रु. लाखात\nसांख्यिकी माहिती रु. लाखात\nव्यावसायीक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व विद्यावेतन\nसांख्यिकी माहिती रु. लाखात\n1 योजनेचे नांव व्यावसायीक पाठ्यक्रमाशी संलग्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता व विद्यावेतन\n2 योजनेचा प्रकार राज्य\n3 योजनेचा उद्देश वैद्यकिय, अभियांत्रीकी, कृषी इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमातील महाविद्यायांमध्ये शिक्षण घेणा-या अनु.जातीमधील विद्यार्थ्यांना त्यांचे व्यावसायीक शिक्षण पूर्ण करण्यासाठी रु.500 ते 1000 दरमहा सहाय्य करणे.\n4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जाती\n5 योजनेच्या प्रमुख अटी\nविद्यार्थी व्यावसायीक पाठ्यक्रमात प्रवेशीत असावा.\nविद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्ती धारक असावा.\nभारत सरकार शिष्यवृत्ती योजनेस जी उत्पन्नाची मर्यादा आहे तीच उत्पन्न मर्यादा या योजनेस लागु राहील.\n6 दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप\nदोन वर्षापर्यंत अभ्यासक्रमासाठी रु 500/- दरमहा\nदोन ते तीन वर्षांचे अभ्यासक्रमासाठी रु 750/- दरमहा\nतीन वर्षाचं वरील अभ्यासक्रमासाठी दरमहा रु 1000/- प्रमाणे निर्वाह भत्ता.\n7 अर्ज करण्याची पध्दत या योजनेसाठी http//mahaeschool.maharashtra.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक\n8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक\n9 संपर्क कार्यालयाचे नांव संबधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण\nसांख्यिकी माहिती रुपये लाखात\nसांख्यिकी माहिती रु. लाखात\nऔद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्याना विद्यावेतन\nसांख्यिकी माहिती रु. लाखात\n1. योजनेचे नांव औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्याना विद्यावेतन\n2 योजनेचा प्रकार राज्य\n3 योजनेचा उद्देश अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्याना तांत्रिक शिक्षण देवून त्यांना विविध क्षेत्रात व्यवसायिक संधी उपलब्ध देणे.\n4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसुचित जाती व नवबौध्द\n5 योजनेच्या प्रमुख अटी विद्यार्थी अनु.जाती व नवबौध्द घटकांतील असावा. विद्यार्थी मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकणारा असावा. पालकांचे वार्षिक उत्पन्न रु 65290/- च्या आत असावे.\n6 दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप संस्थेच्या वसतिगृहात राहणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण विभागाकडुन दरमहा रु.60/- विद्यावेतन देण्यात येते त्या विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाकडुन दरमहा रु.40/- पुरक विद्यावेतन देण्यात येते. तंत्रशिक्षण विभागाकडुन ज्यांना विद्यावेतन देण्यात येत नाही त्यांना समाज कल्याण विभागाकडुन दरमहा रु.100/- विद्यावेतन देण्यात येते.\n7 अर्ज करण्याची पध्दत संबंधित प्राचार्य, औद्यो गिक प्रशिक्षण संस्था\n8 योजनेची वर्गवारी शिक्षण\n9 संपर्क कार्यालयाचे नांव संबंधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परीषद संबंधित आय.टी.आय चे प्राचार्य.\nसांख्यिकी माहिती रुपये लाखात\nसांख्यिकी माहिती रु. लाखात\nमागेल त्याला व्यावसायिक प्रशिक्षण\nसांख्यिकी माहिती रु. लाखात\n1 योजनेचे नांव मागेल त्याला व्यावसायिक प्रशिक्षण\n2 योजनेचा प्रकार राज्य\n3 योजनेचा उद्देश अनुसुचित जातीमधील बेरोजगार उमेदवारांना औद्योगिक प्रशिक्षण देवुन त्यांना स्वयंरोजगार मिळवुन देणे. शा.नि. क्र.इबीसी 2003/प्र.क्र.188/मावक-२ दिनांक- ४ जुलै 2003 अन्वये ही योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे.\n4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसुचित जाती\n5 योजनेच्या प्रमुख अटी विद्यार्थी अनु.जाती व नवबौध्द घटकांतील असावा. किमान 4 थी पास असावा.\n6 दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये मोफत प्रशिक्षण. प्रशिक्षणार्थ्यास टुल किट आणि रु.100/- दरमहा विद्यावेतन देण्यात येते. प्रशिक्षण कालावधी 1 आठवडा ते 2 महिने.\n7 अर्ज करण्याची पध्दत संबंधित प्राचार्य, औद्यो गिक प्रशिक्षण संस्था\n8 योजनेची वर्गवारी शिक्षण\n9 संपर्क कार्यालयाचे नांव संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण संबंधित आय.टी.आय चे प्राचार्य.\nसांख्यिकी माहिती रुपये लाखात\nसांख्यिकी माहिती रुपये लाखात\nवैद्यकीय, तंत्रशिक्षण, कृषी,पशुवैद्यकिय व अभियांत्रीकी व्यावसायिक पाठयक्रम असणा-या महाविद्यालयात शिकणा-या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकपेढी योजना\nसांख्यिकी माहिती रुपये लाखात\n1 योजनेचे नांव वैद्यकीय, तंत्रशिक्षण, कृषी,पशुवैद्यकिय व अभियांत्रीकी व्यावसायिक पाठयक्रम असणा-या महाविद्यालयात शिकणा-या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी पुस्तकपेढी योजना\n2 योजनेचा प्रकार केंद्रीय\n3 योजनेचा उद्देश वैद्यकीय, तंत्रशिक्षण, कृषी,पशुवैद्यकिय व अभियांत्रीकी,सी.ए., एम.बी.ए.व विधी अभ्यासक्रमासाची पुस्तके महाग असल्याने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके घेण्यामध्ये आर्थिक अडचणी निर्माण होऊ नये. पुस्तकसंच उपलब्ध करुन देणे.\n4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जाती\n5 योजनेच्या प्रमुख अटी विद्यार्थी हा अनुसूचित जातीचा असावा. विद्यार्थी वैद्यकीय, तंत्रशिक्षण, कृषी,पशुवैद्यकिय व अभियांत्रीकी,सी.ए., एम.बी.ए.व विधी अभ्यासक्रमात शिकत असणारा असावा. विद्यार्थी भारत सरकार शिष्यवृत्ती धारक असावा\n6 दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप\nवैद्यकीय व अभियांत्रीकी च्या विद्यार्थ्यासाठी दोन विद्यार्थ्यामागे रु 7500/- पर्यंत चा एक संच.\nकृषी पदवीच्या विद्यार्थ्यासाठी दोन विद्यार्थ्यामागे रु. 4500/- पर्यंतचा एक संच.\nपशुवैद्यकिय च्या विद्यार्थ्यासाठी दोन विद्यार्थ्यामागे रु. 5000/- पर्यंतचा एक संच.\nतंत्रशिक्षण च्या विद्यार्थ्यासाठी दोन विद्यार्थ्यामागे रु. 2400/- पर्यंतचा एक संच.\nसी.ए., एम.बी.ए.व विधी व इतर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रत्येक दोन विद्यार्थ्यामागे रु.5000 /- पर्यंतचा एक संच.\n7 अर्ज करण्याची पध्दत\n8 योजनेची वर्गवारी शिक्षण\n9 संपर्क कार्यालयाचे नांव संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण आणि संबधित महाविद्यालयाचे प्राचार्य\nसांख्यिकी माहिती रुपये लाखात\nसांख्यिकी माहिती रुपये लाखात\nसमाज कल्याण संस्थांना अनुदान (समाजकार्य महाविद्यालये)\nसमाज कल्याण संस्थांना अनुदान (समाजकार्य महाविद्यालये)\n1 योजनेचे नाव - समाज कल्याण संस्थांना अनुदान (समाजकार्य महाविद्यालये)\n2 योजनेचा प्रकार राज्य\n3 योजनेचा उद्येश स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जाणा-या व शासनमान्य विद्यापिठाशी संलग्न असणा-या व शासनाची मान्यता असणा-या समाजकार्य विषयाच्या पदवी - पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकविणाऱ्या महाविद्यालयांना मान्यता व अनुदान ही योजना सन 1966 पासुन कार्यान्वित आहे.मनुष्यबळ विकास करणे,समाजकार्य शिक्षणाला चालना देणे हे मुख्य उददेश आहेत.\n4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागु आहे त्यांचे नाव सर्व जातींच्या विद्यार्थ्यांसाठी\n5 योजनेच्या प्रमुख अटी पदवी परीक्षा व सामाईक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी\n6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप लाभाचे स्वरुप\nमान्यताप्राप्त शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या वेतनासाठी 100% वेतन अनुदान\nसार्वजनिक बांधकाम विभागाने प्रमाणित केलेल्या रकमेच्या 75% इमारत भाडे अनुदान\nवेतनेत्तर खर्चाकरीता वेतन खर्चाच्या 8% अनुदान\n7 अर्ज करण्याची पध्दत पदवी परीक्षा व सामाईक प्रवेश परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी\n8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक\n9 संपर्क कार्यालयाचे नाव संबंधित समाजकार्य महाविद्यालयांचे प्राचार्य व संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\n1 2012.13 5074.68 50 समाजकार्य महाविद्यालय व 9500 विद्यार्थी\nस्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणा-या मागासवर्गीय अनुदानित वसतीगृहांना सहाय्यक अनुदान\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\n1 योजनेचे नाव - स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणा-या मागासवर्गीय अनुदानित वसतीगृहांना सहाय्यक अनुदान\n2 योजनेचा प्रकार राज्य\n3 योजनेचा उद्येश मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचा शिक्षणक्रम पुर्ण करता यावा,ग्रामीण भागामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधील शाळा गळतीचे प्रमाण कमी व्हावे.\n4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागु आहे त्यांचे नाव अनु.जाती,जमाती विद्यार्थ्यांसाठी\n5 योजनेच्या प्रमुख अटी अनुदानित वसतीगृहांमध्ये अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांबरोबरच मांग,वाल्मिकी,कातकारी, व माडीया गोंड या प्रवर्गातील स्थानिक विद्यार्थ्यांना आणि अनाथ,अपंग व निराश्रीत विद्यार्थ्यांना प्राधान्याने विहित टक्केवारीच्या अधीन राहुन प्रवेश देण्यात येतो.\n6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप कर्मचारी वेतन-\nवसतीगृह अधिक्षक,स्वयंपाकी,मदतनीस व चौकीदार यांना एकत्रित मानधन देण्यात येते.\n,परिपोषण अनुदान - प्रतिविद्यार्थी प्रतिमाह रु.900/- प्रमाणे 10 महिण्यांकरीता\nइमारत भाडे - सार्वजनिक बांधकामाने प्रमाणित केल्याच्या 75% भाडे संस्थेस देण्यात येते.सोयी सुविधा- निवास,भोजन,अंथरुण,पांघरुण,क्रिडा साहित्य इत्यादी\n7 अर्ज करण्याची पध्दत संबंधित अनुदानित वसतीगृहाचे अधिक्षक यांचेकडे\n8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक\n9 संपर्क कार्यालयाचे नाव संबंधित अनुदानित वसतीगृहाचे अधिक्षक व संबंधित जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जि.प.,\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\n1 2012.13 12749.48 2388 अनुदानित वसतीगृहातील 99252 विद्यार्थी\nस्वयंसेवी संस्थेमार्फत चालविण्यात येणा-या अनुसुचित जातीच्या मुला-मुलींसाठी अनुदानित आश्रमशाळांना सहाय्यक अनुदान\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\n1 योजना स्वयंसेवी संस्थेमार्फत चालविण्यात येणा-या अनुसुचित जातीच्या मुला-मुलींसाठी अनुदानित आश्रमशाळांना सहाय्यक अनुदान\n1 योजनेचे नाव - राज्य\n2 योजनेचा प्रकार विमुक्त जाती,भटक्या जमातीच्या आश्रमशाळा योजनेच्या धर्तीवर ज्या जिल्हयात साक्षरतेचे प्रमाण कमी आहे.अशा जिल्हयात स्वयंसेवी संस्थेमार्फत अनुसुचित जातींच्या मुला-मुलींसाठी आश्रमशाळा ही योजना सन 1996-97 पासुन सुरु करण्यात आली आहे.\n3 योजनेचा उद्येश मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यांचा शिक्षणक्रम पुर्ण करता यावा,ग्रामीण भागामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधील शाळा गळतीचे प्रमाण कमी व्हावे.\n4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागु आहे त्यांचे नाव …………………………………..\n5 योजनेच्या प्रमुख अटी\nकर्मचारी वेतन - शालेय व वसतीगृह कर्मचारी यांना 100% अनुदान,\nपरिपोषण अनुदान- प्राथमिक आश्रमशाळेतील निवासी विद्यार्थ्यांवर 10 महिण्यांकरीता स्वयंसेवी संस्थांना परिपोषण अनुदान देण्यात येते.,\nइमारत भाडे- इमारत भाडयापोटी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रमाणित केलेल्या भाडयाच्या 75% भाडे संस्थेस देण्यात येते.,\nआकस्मिक अनुदान- शिक्षक व अधिक्षकाच्या एकुण वेतनाच्या 15% रक्कम आकस्मिक खर्च म्हणुन देण्यात येते.,\nसोयी सुविधा-अनुसुचित जाती आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सोयी सुविधेअंतर्गत वहया, पुस्तके, स्टेशनरी, गणवेश, अंथरुण, पांघरुन, साबन,तेल इत्यादी वस्तु पुरविण्यात येतात.\n6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप संबंधित अनुसुचित जाती आश्रमशाळेचे मुख्याध्यापक\n7 अर्ज करण्याची पध्दत शैक्षणिक\n8 योजनेची वर्गवारी संबंधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी,जिल्हा परिषद व संबंधित अनुसुचित जाती आश्रमशाळेचे मुख्याध्यापक\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\n1 2012.13 795.92 19 अनुसुचित जाती आश्रमशाळेतील 2460 विद्यार्थी\nअनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणेबाबत.\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\n1 योजनेचे नांव अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचा पुरवठा करणेबाबत.\n2 योजनेचा प्रकार राज्य योजना\n3 योजनेचा उद्देश अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध व्हावे, त्यांचे राहणीमानात बदल व्हावा, या उद्देशाने सदरची योजना शासन पत्र क्रमांक एसटीएस-2011/प्र.क्र.439/अजाक-1, दिनांक 6 डिसेंबर, 2012 पासुन कार्यान्वीत करण्यांत आली.सदर योजनेंतर्गत 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांचे वाटप करण्यांत येते.\n4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनूसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी\n5 योजनेच्या प्रमुख अटी सदरची योजना एकूण 1 ते 13 अटी व शर्तींच्या अधिन राहून राबविण्यांत येते त्यापैकी महत्वाच्या तीन अटी खालील प्रमाणे-\nअनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असावेत.\nस्वयंसहाय्यता बचत गटातील किमान 80% सदस्य हे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील असावेत.\nमिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा रु. 3.50 लाख (अक्षरी रक्कम रुपये तीन लाख पन्नास हजार फक्त.) इतकी राहील, स्वयंसहाय्यता बचत गटांनी वरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या 10% स्वहिस्सा भरल्यानंतर 90% (कमाल रु. 3.15 लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहिल.\n6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने.\n7 अर्ज करण्यांची पध्दत संबंधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे कार्यालयाकडे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटातील सदस्य अर्ज करु शकतील.\n8 योजनेची वर्गवारी आर्थिक उन्नती / रोजगार निर्मिती\n9 संपर्क कार्यालयाचे नांव संबंधीत जिल्हयांचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\nगटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल देण्यांची योजना.\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\n1 योजनेचे नांव गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल देण्यांची योजना.\n2 योजनेचा प्रकार राज्य योजना\n3 योजनेचा उद्देश अनुसूचित जाती प्रवर्गातील पादत्राणे दुरुस्ती करणारे व्यावसायीक हे रस्त्याच्या कडेला बसून आपली सेवा देत असतात या व्यावसायीकांना ऊन, वारा व पाऊस या पासून संरक्षण व्हावे व त्यांची अर्थिक उन्नती व्हावी.\n4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनूसूचित जाती\n5 योजनेच्या प्रमुख अटी\nअर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी व अनुसूचित जातीचा असावा.\nअर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे ग्रामिण भागात रु.40000/- पेक्षा व शहरी भागात रु.50000/- पेक्षा अधिक नसावे, या साठी तहसिलदार यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र आवश्यक राहिल.\nअर्जदाराचे वय 18 वर्षे पक्षा कमी नसावे.\nअर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत असेल ती जागा ग्रामपंचायत, नगरपालिक, छावणी बोर्ड( कॉन्टोनमेंट बोर्ड), किंवा महानगरपालिक यांनी त्यास भाडयाने, कराराने, खरेदीने अगर मोफत परंतु अधिकृतरित्या ताब्यात दिलेली असावी किंवा ती त्याच्या स्वत:च्या मालकीची असावी.\n6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप\nलोखंडी पत्र्याचे स्टॉल मोफत देण्यात येतात.\nसाहित्य खरेदी करीता रुपये-500/- अनुदान म्हणून देण्यात येतात.\n7 अर्ज करण्यांची पध्दत संबंधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचेकडे अर्ज करावा.\n8 योजनेची वर्गवारी आर्थिक उन्नती / रोजगार निर्मिती\n9 संपर्क कार्यालयाचे नांव संबंधीत जिल्हयांचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\nअनुसूचित जातीच्या मागासवर्गीय सहकारी सूतगिरण्यांना दिर्घ मुदत कर्ज मंजूर करण्याची योजना.\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\n1 योजनेचे नांव अनुसूचित जातीच्या मागासवर्गीय सहकारी सूतगिरण्यांना दिर्घ मुदत कर्ज मंजूर करण्याची योजना.\n2 योजनेचा प्रकार राज्य योजना\n3 योजनेचा उद्देश अनुसूचित जाती प्रवर्गातील सभादांसाठी सहकारी तत्वावर सूतगिरणीची उभारणी करण्यासाठी.\n4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनूसूचित जाती\n5 योजनेच्या प्रमुख अटी सदर योजना एकूण 1 ते 24 अटींच्या अनुषंगने राबविण्यांत येते त्यापैकी प्रमुख अटी खालील प्रमाणे-\nमागासवर्गीयांच्या (अ.जा.) प्रस्तावित सहकारी सूतगिरण्यांनी प्रकल्प किंमतीच्या 5% आणि कमित कमी रुपये-80.00 लाखापर्यंत सभासद भागभांडवल गोळा केल्यास सदर गिरण्या कर्जाकरीता पात्र समजण्यांत येतील.\nशासनाच्या सहकार व वस्त्रोद्योग विभागाने 1:9 या प्रमाणे त्यांचे शासकीय भागभांडवल वितरीत करावे. शासकीय भागभांडवल वितरीत झालेल्या गिरण्या योग्य प्रमाणात सामाजिक न्याय विभागाकडून (50%) कर्ज मिळणेस पात्र राहतील.\nसहकारी सूतगिरण्यांनी सादर केलेला प्रकल्प अहवाल मुल्यांकित करण्याकरीता मुदत कर्ज देणा-या वित्तीय संस्था / बँका यांचे व्यतिरिक्त खालील शासन पुरस्कृत संस्थांपैकी एका संस्थेकडून तपासून / मुल्यांकित करुन घेऊन शासन मान्यतेसाठी सादर करावे. मुल्यांकन कामाचे शुल्क रु. 2.50 लाख इतके निश्चित करण्यांत येत आहे. तसेच प्रकल्प मुल्यांकनाचा जो खर्च दर्शविला आहे तो संबंधित गिरणीने सोसणे आवश्यक आहे.\nमहाराष्ट्र इंडस्ट्रीयल ॲण्ड टेक्नीकल कन्सलटन्सी ऑरगनायझेशन लिमिटेड (मिटकॉन ), पुणे.\nॲग्रीकल्चर फायनान्स कॉपोरेशन, मुंबई\nदत्ताजीराव टेक्नीकल इन्स्टीटयुट, इचलकरंजी.\n6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप सूतगिरणीचे प्रकल्प मुल्याचे 50% कर्ज.\n7 अर्ज करण्यांची पध्दत संबंधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचेकडे अर्ज करावा.\n8 योजनेची वर्गवारी आर्थिक उन्नती / रोजगार निर्मिती\n9 संपर्क कार्यालयाचे नांव संबंधीत जिल्हयांचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\n1 2012-2013 3600.00 13 सहकारी सूतगिरण्या\nअनुसूचित जातीच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य मंजूर करणे.\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\n1 योजनेचे नांव अनुसूचित जातीच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य मंजूर करणे.\n2 योजनेचा प्रकार राज्य योजना\n3 योजनेचा उद्देश अनुसूचित जाती प्रवर्गातील सभादांसाठी सहकारी तत्वावर संस्था उभारणी करण्यासाठी.\n4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जाती\n5 योजनेच्या प्रमुख अटी सदर योजना एकूण 1 ते 32 व 5 पुरक अटींच्या अनुषंगने राबविण्यांत येते त्यापैकी प्रमुख अटी खालील प्रमाणे-\nया योजनेंतर्गत केवळ अनुसूचित जातीच्या नोंदणीकृत सहकारी संस्था अर्ज करण्यांस पात्र ठरतील.\nविशेष घटक योजनेच्या तत्वानुसार संस्थेचे भागधारक 70% अनुसूचित जातीचे असावेत.सहकारी संस्थांचे प्रकल्प उभारल्यानंतर व ते व्यवस्थितरित्या सुरु झालयानंतर त्यामधील कर्मचारीवर्ग व कामगारवर्गही 70% अनुसूचित जातीचा असावा.\nविशेष घटक योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार अर्जदार संस्था हया अनुसूचित जातीच्या असाव्यात व त्यांना कर्ज आणि भागभांडवल विशेष घटक योजनेमधून सामाजिक न्याय विभागाकडून देण्यांत येईल.\nअर्जदार सहकारी संस्थांना शासनास सादर केलेल्या प्रकल्प मुल्याच्या किमान 5% भागभांडवल जमा केल्यानंतर त्यांना शासकीय भागभांडवल / दीर्घ मुदतीचे कर्ज मिळण्यास पात्र समजण्यांत यावे.\nअर्जदार संस्थेने एकूण प्रकल्प मुल्याच्या 5% एवढया निधीची उभारणी स्वत: केल्यानंतर 35% भागभांडवल व 35% दीर्घ मुदतीचे कर्ज विशेष घटक योजनेंतर्गत सामाजिक न्याय विभागाकडून देण्यांत येईल. सहकारी संस्थांनी प्रकल्प खर्चाच्या 25% अर्थसहाय्य कर्ज वित्तीय संस्थांकडून उपलब्ध करुन घ्यावे.\n6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप संस्थेच्या एकूण प्रकल्प मुल्याच्या 35% अनुदान व 35% कर्ज.\n7 अर्ज करण्यांची पध्दत संबंधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचेकडे अर्ज करावा.\n8 योजनेची वर्गवारी आर्थिक उन्नती / रोजगार निर्मिती\n9 संपर्क कार्यालयाचे नांव संबंधीत जिल्हयांचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\nकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना. (अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजूरांना दोन एकर ओलीताखालील किंवा चार एकर कोरडवाहू शेतजमीन कसण्यासाठी उपलब्ध करुन देवून त्यांची अर्थिक उन्नती व सामाजिक स्तर उंचविणे.)\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\n1 योजनेचे नांव कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना.\n2 योजनेचा प्रकार राज्य योजना\n3 योजनेचा उद्देश अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजूरांना दोन एकर ओलीताखालील किंवा चार एकर कोरडवाहू शेतजमीन कसण्यासाठी उपलब्ध करुन देवून त्यांची अर्थिक उन्नती व सामाजिक स्तर उंचविणे.\n4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनूसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजूरांसाठी\n5 योजनेच्या प्रमुख अटी सदर योजना 1 ते 13 अटीशर्तीच्या अधिन राहून राबविण्यांत येते त्यापैकी महत्वाच्या अटी खालील प्रमाणे-\nलाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन शेतमजूर असावा.\nया योजनेंतर्गत लाभार्थ्याचे किमान वय 18 वर्ष व कमाल वय 60 वर्ष असावे.\nभूमिहीन शेतमजूर परिवक्ता स्त्रिया / विधवा स्त्रिया यांना प्राधान्य देण्यांत यावे.\n6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप दोन एकर ओलीताखालील किंवा चार एकर कोरडवाहू शेतजमीन 50% अनुदान व 50% बिनव्याजी कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन देण्यांत येते.\n7 अर्ज करण्यांची पध्दत संबंधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचेकडे अर्ज करावा.\n8 योजनेची वर्गवारी आर्थिक उन्नती / रोजगार निर्मिती\n9 संपर्क कार्यालयाचे नांव संबंधीत जिल्हयांचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\nकर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड जन्म शताब्दी आणि बक्षिस वितरण (रुढी परंपरेविरुध्द व अस्पृश्यते विरुध्द सामाजिक चळवळ व भुमीहिन शेत मंजूर व कामगारांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था सदरचा पुरस्कार दिला जातो.)\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\n1 योजनेचे नांव कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार\n2. योजनेचा शासन निर्णय सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य क्रिडा व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र.संकिर्ण-2000/प्र.क्र.308/मावक-1, दिनांक 9 ऑक्टोबर, 2001\n3. योजनेचा प्रकार राज्य\n4. योजनेचा उद्देश रुढी परंपरेविरुध्द व अस्पृश्यते विरुध्द सामाजिक चळवळ व भुमीहिन शेत मंजूर व कामगारांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था सदरचा पुरस्कार दिला जातो.\n5. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव सर्व प्रवर्गांसाठी.\n6. योजनेच्या प्रमुख अटी\nसमाज कल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणारी व्यक्ती व नोंदणीकृत संस्था असावी.\nसामाजिक सेवेचा कालावधी 15 वर्षे असणे आवश्यक.\nव्यक्तीचे वय 50 व स्त्रीचे वय 40 वर्ष असावे.\nपोलीस अधिक्षक/पोलीस आयुक्त यांचेकडील चारित्र्य पडताळणी अहवाल.\n7. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप\nव्यक्तीस रु. 51,000/- व संस्थेस रक्कम रु.51,000/-\n8. अर्ज करण्याची पध्दत वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे विहित नमुन्यातील अर्ज स्विकारले जातात.\n9. योजनेची वर्गवारी सामाजिक सुधारणा\n10 संपर्क कार्यालयाचे नांव संबंधीत जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\nशाहू फुले आंबेडकर पारितोषिक योजना (महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातील योगदानामूळे महाराष्ट्राचे नांव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर एक प्रगत सामाजिक सुधारणावादी राज्य म्हणून घेतले जाते. अशा सामा\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\n1 योजनेचे नांव शाहू फुले आंबेडकर पारितोषिक योजना\n2. योजनेचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र. बीसीएच-2009/प्र.क्र.23/बांधकामे, दिनांक 31 ऑगस्ट, 2012\n3. योजनेचा प्रकार राज्य\n4. योजनेचा उद्देश महाराष्ट्र राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातील योगदानामूळे महाराष्ट्राचे नांव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर एक प्रगत सामाजिक सुधारणावादी राज्य म्हणून घेतले जाते. अशा सामाजिक न्याय क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्थांना शाहू फुले आंबेडकर पारितोषिक देणे.\n5. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव महाराष्ट्र राज्यातील\nसामाजिक न्यायाच्या क्षेत्रातील संस्था\n6. योजनेच्या प्रमुख अटी\nसमाज कल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणारी नोंदणीकृत संस्था असावी.\nसामाजिक सेवेचा कालावधी 15 वर्षे असणे आवश्यक.\nसंस्थेचे अध्यक्ष व सचिव यांचा पोलीस अधिक्षक/पोलीस आयुक्त यांचेकडील चारित्र्य पडताळणी अहवाल.\n7. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप एकूण 6 विभागातील प्रत्येकी एक प्रमाणे 6 संस्थांना प्रत्येकी रु. 15 लाख प्रमाणे पारितोषिकाची रक्कम देण्यात येते.\nस्मृतीचिन्ह, चांदीचा स्क्रोल, सन्मानपत्र\n8. अर्ज करण्याची पध्दत वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे विहित नमुन्यातील अर्ज स्विकारले जातात.\n9. योजनेची वर्गवारी सामाजिक सुधारणा\n10. संपर्क कार्यालयाचे नांव संबंधीत जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\nस्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान (डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार व संत रविदास पुरस्कार)\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\n1 योजनेचे नांव स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदान\n(डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार व संत रविदास पुरस्कार)\n2. योजनेचा शासन निर्णय\nसमाज कल्याण सांस्कृतिक व क्रिडा विभाग शासन निर्णय क्रमांक एससी डब्लू-1085/18986(211)/बीसीडब्लू-4, दि. 19/12/1985\nशासन निर्णय क्र.सरंपू-2004/प्र.क्र.184/मावक-4 दि.26/7/2004\n3. योजनेचा प्रकार राज्य\n4. योजनेचा उद्देश सामाजिक क्षेत्रात काम करीत असलेल्या समाज सेवकांच्या कामाची दाद घ्यावी व इतर कार्यकर्त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी, जेणेकरुन सामाजिक उत्थापनासाठी सामाजिक कार्यकर्ते सरसावून पुढे यावेत, याकरीता डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार व संत रविदास पुरस्कार दिले जातात.\n5. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार\nसमाज कल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व नोंदणीकृत संस्था\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार\nमातंग समाजासाठी मौलिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व नोंदणीकृत संस्था.\nचर्मकार समाजासाठी मौलिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व नोंदणीकृत संस्था.\n6. योजनेच्या प्रमुख अटी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार\nसमाज कल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणारी व्यक्ती व नोंदणीकृत संस्था असावी.\nसामाजिक सेवेचा कालावधी 15 वर्षे असणे आवश्यक.\nव्यक्तीचे वय 50 व स्त्रीचे वय 40 वर्ष असावे.\nपोलीस अधिक्षक/पोलीस आयुक्त यांचेकडील चारित्र्य पडताळणी अहवाल.\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार\nमातंग समाजासाठी मौलिक कार्य करणारी मातंग व्यक्ती व नोंदणीकृत संस्था असावी.\nसामाजिक सेवेचा कालावधी 15 वर्षे असणे आवश्यक.\nव्यक्तीचे वय 50 व स्त्रीचे वय 40 वर्ष असावे.\nपोलीस अधिक्षक/पोलीस आयुक्त यांचेकडील चारित्र्य पडताळणी अहवाल.\nचर्मकार समाजासाठी मौलिक कार्य करणाऱ्या व्यक्ती व नोंदणीकृत संस्था असावी.\nसामाजिक सेवेचा कालावधी 15 वर्षे असणे आवश्यक.\nव्यक्तीचे वय 50 व स्त्रीचे वय 40 वर्ष असावे.\nपोलीस अधिक्षक/पोलीस आयुक्त यांचेकडील चारित्र्य पडताळणी अहवाल.\n7. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार\nव्यक्तीस रु. 15,000/- व संस्थेस रक्कम रु. 25,001/-\nएसटी बस प्रवास सवलत.\nशासकीय निवासस्थान सवलतीच्या दरात देण्यात येते..\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार\nव्यक्तीस रु. 25,000/- व संस्थेस रक्कम रु. 50,000/-\nएसटी बस प्रवास सवलत.\nशासकीय निवासस्थान सवलतीच्या दरात देण्यात येते..\nव्यक्तीस रु. 21,000/- व संस्थेस रक्कम रु. 30,000/-\n8. अर्ज करण्याची पध्दत वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिध्द झाल्यानंतर सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे विहित नमुन्यातील अर्ज स्विकारले जातात.\n9. योजनेची वर्गवारी सामाजिक सुधारणा\n10. संपर्क कार्यालयाचे नांव संबंधीत जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\nशाहू, फुले आंबेडकर सुधारणा व स्वच्छता अभियान\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\n1 योजनेचे नांव शाहू, फुले आंबेडकर सुधारणा व स्वच्छता अभियान\n2. योजनेचा शासन निर्णय समाज कल्याण सांस्कृतिक व क्रिडा विभाग शासन निर्णय क्रमांक दवसु- 2003/प्र.क्र.95/मावक-2, दिनांक 17/02/2006\n3. योजनेचा प्रकार राज्य\n4. योजनेचा उद्देश राज्यातील दलित वस्त्यांमध्ये राहणाऱ्या अनुसूचित जातीच्या लोकांचे राहणीमान उंचवावे. तसेच वस्त्यांमध्ये स्वच्छता राहण्यासाठी तेथील रहिवाश्यांचा सहभाग वाढवावा, व सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी दलितांचे प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामीण भागात ज्या ग्रामपंचायती हिरीरीने सहभागी होऊन कार्य करतात, अशा ग्रामपंचायतींना पुरस्कार देणे.\n5. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव राज्यातील सर्व ग्रामपंचायतीसाठी.\n6. योजनेच्या प्रमुख अटी सामाजिक विषमता नष्ट करणे, अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती, विमूक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी व त्यांचे विकास साठी काम करणाऱ्या ग्रापंचायत असावी.\n7. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप\nपंचायत समिती स्तरावरील उत्कृष्ट ठरणाऱ्या प्रत्येक पंचायत समिती मधील गुणानुक्रमे पहिल्या तीन ग्रामपंचायतींना.\nप्रथम क्रमांक पुरस्कार 20 हजार\nव्दितीय क्रमांक पुरस्कार 15 हजार\nतृतीय क्रमांक पुरस्कार 10 हजार\nजिल्हा स्तरावरील उत्कृष्ट ठरणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातील गुणानुक्रमे पहिल्या तीन ग्रामपंचायतीना.\nप्रथम क्रमांक पुरस्कार 5.00 लाख\nव्दितीय क्रमांक पुरस्कार 3.00 लाख\nतृतीय क्रमांक पुरस्कार 2.00 लाख\nमहसूल विभाग स्तरावरील उत्कृष्ट ठरणाऱ्या गुणानुक्रमे पहिल्या एका ग्रामपंचायतीला.\nप्रथम क्रमांक पुरस्कार 10.00 लाख\nसंपूर्ण राज्यात उत्कृष्ट ठरणाऱ्या गुणानुक्रमे पहिल्या तीन ग्रामपंचायतींना.\nप्रथम क्रमांक पुरस्कार 25.00 लाख\nव्दितीय क्रमांक पुरस्कार 15.00 लाख\nतृतीय क्रमांक पुरस्कार 12.50 लाख\n8. अर्ज करण्याची पध्दत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद संबंधीत यांचेमार्फत\n9. योजनेची वर्गवारी सामाजिक सुधारणा\n10. संपर्क कार्यालयाचे नांव संबंधीत जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\nअनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी रमाई आवास (घरकूल)योजना (नागरी व ग्रामीण)\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\n1.27 योजनेचे नांव अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी रमाई आवास (घरकूल)योजना (नागरी व ग्रामीण)\nयोजनेचा शासन निर्णय -\nसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग\n2. योजनेचा प्रकार राज्य\n3. योजनेचा उद्देश अनुसूचित जाती व नवबौध्द कुटूंबांचे राहणीमान उंचवावे व त्यांच्या निवा-याचा प्रश्न सुटावा म्हणून ग्रामीण व शहरी भागांमध्ये त्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्च्या घरांच्या जागेवर 269 चौरस फुटाचे पक्के घर बांधून देणारी घरकुल योजना शासन निर्णय, दिनांक 15 नोंव्हेंबर 2008 पासून सुरु करण्यात आली आहे.\n4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी\n5. योजनेच्या प्रमुख अटी\nलाभार्थ्याचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य 15 वर्षे असणे आवश्यक.\nअर्जदाराच्या कुटूंबांचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामीण क्षेत्र रु 1.00,000/-, नगरपालिका क्षेत्र रु 1.50 लाख आणि महानगर पालिका क्षेत्र रु 2 लाख इतकी आहे.\nसदर योजनेचा लाभ कुटूंबांतील एकाच व्यक्तीस देण्यात येईल. लाभार्थ्याने शासनाच्या इतर गृहनिर्माण योजनेचा लाभ घेतलेला नसावा.\n6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप घराच्या बांधकामासाठी क्षेत्र निहाय कमाल खर्चाची मर्यादा ग्रामीण क्षेत्र रु 1,00,000/- व नगरपालिका क्षेत्र रु 1.50 लाख व महानगरपालिका क्षेत्र रु 2 लाख इतकी आहे.\nलाभार्थी हिस्सा ग्रामीण क्षेत्र निरंक, नगरपालिका क्षेत्र 7.5 टक्के, महानगरपालिका क्षेत्र 10 टक्के इतका आवश्यक.\nग्रामीण भागातील कुटूंबांला लाभार्थी हिस्सा भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.\nदिनांक 29-9-2011 चे शासन निर्णयानुसार शहरी भागात दारीद्रयरेषेखालील पुरेशे लाभार्थी उपलब्ध होत नसल्याने दारीद्रयरेषे वरील लाभार्थ्याना सुध्दा घरकुल योजनेचा लाभ देण्यांत येत आहे. सदर लाभ देण्यासाठी शासन निर्णय दिनांक 9-3-2010 मध्ये नमूद केल्यानुसार अर्जदार अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा, त्यांच्या कुटूंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा व लाभार्थी स्वहिस्सा खाली प्रमाणे :-\nनगरपालिका क्षेत्र रु 1.50 लाख 7.5 टक्के लाभार्थी हिस्सा\nमहानगरपालिका क्षेत्र रु 2.00 लाख 10 टक्के लाभार्थी हिस्सा\n7. अर्ज करण्याची पध्दत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण/प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद, संबंधीत नगरपालिका, नगरपरिषद, महानगरपालिका यांचेमार्फत\n8. योजनेची वर्गवारी विशेष सहाय्य\n9. संपर्क कार्यालयाचे नांव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण/जिल्हाधिकारी/प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद/संबंधीत महानगरपालिकेचे आयुक्त\nसांख्यिकी माहिती ( ₹ लाखात)\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\nखर्च लाभार्थी खर्च लाभार्थी\nअनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे. ग्रामीण\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\n1.28 योजनेचे नांव अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा विकास करणे. ग्रामीण\nयोजनेचा शासन निर्णय - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग\nशासन निर्णय क्र.दवसु2008/प्र.क्र.524/विधयो, दि.14/11/2008\nशासन निर्णय क्र.दवसु2011/प्र.क्र.442/अजाक, दि.5/12/2011\nशासन निर्णय क्र.दवसु2013/प्र.क्र.85/अजाक-1, दि.1/08/2013\nशासन निर्णय क्र.दवसु2015/प्र.क्र.59/अजाक-1, दि.27/05/2015\n2. योजनेचा प्रकार राज्य\n3. योजनेचा उद्देश अनूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांमध्ये पायभूत सुविधा या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देणे म्हणजेच पाणी, जलनिस्सारण, जोडरस्ते, अंतर्गत रस्ते व समाज मंदिर इत्यादी बांधकाम करुन अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तीचा सर्वांगीण विकास करणे.\n4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी.\n5. योजनेच्या प्रमुख अटी राज्यातील जिल्हा परिषदांनी त्यांच्या अधिनस्त असलेल्या यंत्रणे मार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्त्यांचे शासन निर्णयातील तरतूदीनुसार सर्वे करुन निश्चित केलेल्या व घोषीत केलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या ग्रामीण भागातील वस्त्या.\n6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या प्रत्येक वस्तीला लोकसंख्येच्या प्रमाणात खालील प्रमाणे अनुदान निश्चित करण्यात आले आहे.\nअ.क्र. लोकसंख्या अनुदान (रु.लाखात)\n६ 301 च्या पुढे 20.00\n7. अर्ज करण्याची पध्दत जिल्हापरिषदेने केलेल्या बृहतआराखड्यानुसार ग्रामपंचायतीने निश्चित केलेल्या कामांचा प्रस्ताव गट विकास अधिकारी यांचेमार्फत जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे सादर करावा.\n8. योजनेची वर्गवारी विशेष सहाय्य / सामाजिक सुधारणा\n9. संपर्क कार्यालयाचे नांव जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद संबंधीत\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\nअनु जाती आणि नवबौध्द उमेदवारांना सैनिक व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\n1 योजनेचे नांव अनु जातीच्या आणि नवबौध्द उमेदवारांना सैनिक व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण\nयोजनेचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग\nशासन निर्णय क्रमांक ईबीसी-2005/ प्र.क्र.78/मावक-2, दि.8/02/2006\nशासन शुध्दीपत्रक क्रमांक ईबीसी-2012/प्र.क्र.43/शिक्षण-1,दि.9/03/2012\n2. योजनेचा प्रकार राज्य\n3. योजनेचा उद्देश अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या उमेदवारांना सैन्य व पोलीस भरतीसाठी पात्र होण्याकरीता प्रशिक्षीत करणे.\n4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जाती व नवबौध्द घटक.\n5. योजनेच्या प्रमुख अटी\nउमेदवार हा महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावा.\nउमेदवार हा 18 ते 25 या वयोगटातील असावा.\nउमेदवारांची उंची - पुरुष 165 सेंमी व महिला 155 सेंमी.\nछाती- पुरुष 79 सेंमी (फुगवून 84 सेंमी)\nशैक्षणिक पात्रता - इ. 12 वी पास\nजातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, सेवायोजन कार्यालयातंर्गत नाव नोंदणी दाखला व ओळखपत्राची सत्यप्रत देणे आवश्यक राहील.\nउमेदवार शारिरीकदृष्टया निरोगी व सक्षम असावा.\n6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण कालावधीत मोफत उत्तम दर्जाचे भोजन व निवासाची व्यवस्था पुरविण्यात येते. तसेच प्रशिक्षणासाठी आवश्यक असणारे गणवेश मोफत देण्यात येतो.\n7. अर्ज करण्याची पध्दत संबंधीत जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे कडे साध्या कागदावर आवश्यक त्या कागदपत्रांसह अर्ज सादर करावा.\n8. योजनेची वर्गवारी रोजगारनिर्मिती / आर्थिक उन्नती\n9. संपर्क कार्यालयाचे नांव संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\nवृध्द व अपंगांसाठी गृहे जिल्हा परिषद\nवृध्द व अपंगांसाठी गृहे जिल्हा परिषद\n1 योजनेचे नांव वृध्दाश्रमांना राज्य शासनाचे अनुदान\nयोजनेचा शासन निर्णय शासन निर्णय समाज कल्याण क्रमांक एसडब्लू-1062-44945/एन, दिनांक 20 फेब्रुवारी, 1961\n2. योजनेचा प्रकार राज्य\n3. योजनेचा उद्देश वयाची 60 वर्ष पूर्ण झालेले पुरुष व 55 वर्ष पूर्ण झालेल्या महिला वृध्द, निराश्रित, अपंग पिडीतांना भोजन, निवास, आश्रय, इत्यादी सोयी-सुविधा पुरविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना वृध्दाश्रमासाठी अनुदान देणे.\n4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव सर्व प्रवर्गातील वृध्दांसाठी.\n5. योजनेच्या प्रमुख अटी\nलाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा.\nनिराधार पुरुष वृध्दाचे वय 60 वर्षे व महिला वृध्दाचे वय 55 वर्ष असावे.\n6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप अनुदानित वृध्दाश्रमातील प्रवेशित वृध्दांकरीता भोजन, निवास व औषधोपचार इत्यादी करीता शासनाकडून रु. 900/- दरमहा परिरक्षण अनुदान देण्यात येते.\n7. अर्ज करण्याची पध्दत संबंधीत वृध्दाश्रमाकडे व अनुदानित संस्थेकडे, तसेच संबंधीत जिल्ह्यांचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे अर्ज करावा.\n8. योजनेची वर्गवारी विशेष सहाय्य\n9. संपर्क कार्यालयाचे नांव संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हापरिषद/ सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\nवृध्द व अपंगांसाठी गृहे जिल्हा परिषद\nवृध्द व अपंगांसाठी गृहे जिल्हा परिषद\n1 योजनेचे नांव वृध्दाश्रमांना राज्य शासनाचे अनुदान\nयोजनेचा शासन निर्णय शासन निर्णय समाज कल्याण क्रमांक एसडब्लू-1062-44945/एन, दिनांक 20 फेब्रुवारी, 1961\n2. योजनेचा प्रकार राज्य\n3. योजनेचा उद्देश वयाची 60 वर्ष पूर्ण झालेले पुरुष व 55 वर्ष पूर्ण झालेल्या महिला वृध्द, निराश्रित, अपंग पिडीतांना भोजन, निवास, आश्रय, इत्यादी सोयी-सुविधा पुरविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना वृध्दाश्रमासाठी अनुदान देणे.\n4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव सर्व प्रवर्गातील वृध्दांसाठी.\n5. योजनेच्या प्रमुख अटी\nलाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावा.\nनिराधार पुरुष वृध्दाचे वय 60 वर्षे व महिला वृध्दाचे वय 55 वर्ष असावे.\n6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप अनुदानित वृध्दाश्रमातील प्रवेशित वृध्दांकरीता भोजन, निवास व औषधोपचार इत्यादी करीता शासनाकडून रु. 900/- दरमहा परिरक्षण अनुदान देण्यात येते.\n7. अर्ज करण्याची पध्दत संबंधीत वृध्दाश्रमाकडे व अनुदानित संस्थेकडे, तसेच संबंधीत जिल्ह्यांचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद किंवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे अर्ज करावा.\n8. योजनेची वर्गवारी विशेष सहाय्य\n9. संपर्क कार्यालयाचे नांव संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हापरिषद/ सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\nवृध्द व अपंगांसाठी गृहे जिल्हा परिषद\nनागरी हक्क अधिनियम अंमलबजावणी करीता यंत्रणा अस्पृश्यता निर्मुलनार्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे\nनागरी हक्क अधिनियम अंमलबजावणी करीता यंत्रणा अस्पृश्यता निर्मुलनार्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे\n1 योजनेचे नांव नागरी हक्क अधिनियम अंमलबजावणी करीता यंत्रणा (राज्य)\nअस्पृश्यता निर्मुलनार्थ विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे\n2. योजनेचा प्रकार केंद्र\n3. योजनेचा उद्देश अस्पृश्यता निर्मुलन करणे व समाजाचे प्रबोधन करणे\n4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव -\n5. योजनेच्या प्रमुख अटी -\n6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप\nविभागागीय कार्यशाळा /समता परिषद:- प्रत्येक विभागामध्ये अस्पृश्यता निर्मुलनार्थ काम करणारे कार्यकर्ते, पदाधिकारी यांची कार्य शाळा घेणे यासाठी प्रत्येक विभागाला रु 50000/-इतका खर्च\nतालुका स्तरावर शिबीर :- अस्पृश्यता निर्मुलनार्थ प्रत्येक तालुक्यामध्ये ग्रामसेवक,तलाठी, पंचायत समिती सदस्य इ.साठी वर्षातून तीन शिबीरे आयोजित करण्यासाठी रु 12000/- इतके अनुदान पंचायत समितीला देण्यात येते.\nखेडेगांवाना पारितोषिक :- प्रत्येक जिल्हयामध्ये अस्पृश्यता निर्मुलनार्थ उत्कृष्ठ कार्य करणा-या खेडेगांवाना परितोषिक देण्यात येते. प्रथम पारितोषिक रक्क्म रू 3000/- व व्दितीय पारितोषिक रक्कम रु 2000/-\nनिबंध स्पर्धा :- अस्पृश्यता निर्मुनार्थ प्रत्येक जिल्हयातील विदयालय व महाविदयालयामध्ये निबध स्पर्धा आयोजन करणे प्रथम परितोषिक रुक्कम रु 1000/-, व्दितीय रक्कम रु 750/- तृतीय रक्कम रु 500/-\nवक्तृत्व स्पर्धा :- अस्पृश्यता निर्मुलनार्थ प्रत्येक जिल्हयातील विदयालय व महाविदयालमध्ये वक्तृत्व स्पर्धा आयोजित करणे. प्रथम पारितोषिक रक्कम रु 1000/- व्दितीय क्रमांक रक्कम रु 750/-\nतृतीय रक्क्म रु 500/-\n7. अर्ज करण्याची पध्दत -\n8. योजनेची वर्गवारी सामाजिक सुधारणा\n9. संपर्क कार्यालयाचे नांव संबधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अधिकारी\nआंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजना\nआंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजना\n4.4 योजनेचे नांव आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजना\n2. योजनेचा प्रकार केंद्र\n3. योजनेचा उद्देश अस्पृश्यता निवारण करण्याचा एक भाग म्हणून आंरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक योजना\n4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव महाराष्ट्रातील रहिवाशी असलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी\n5. योजनेच्या प्रमुख अटी\nलाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवाशी असावा\nलाभार्थी /विवाहीत जोडप्या पैकी एकजण हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा.( जातीचा दाखला देणे आवश्यक)\nलाभार्थी /विवाहीत जोडप्या विवाह नोंदणी /दाखला असावा.\nविवाहीत जोडप्याचे लग्न समयी वय वराचे 21 वर्षे व वधूचे 18 वर्षे पूर्ण असावे.( वर/वधु यांचे शाळा सोडल्याचे दाखले)\nदोन प्रतिष्ठित व्यक्तीचे शिफारस पत्रे\nवधु /वराचे एकत्रित फोटो.\nअनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या\nजमाती व्यक्ती पैकी एक व्यक्ती व दुसरी व्यक्ती सवंर्ण हिदु\nलिंगायत, जैन, शिख यांच्यातील असतील तर आतरंजातीय\nविवाह संबधोण्यात येतो व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती,\nविमुक्त जाती, भटक्या जमाती या मधील आंतर प्रवर्गातील\nविवाहास आंतरजातीय विवाहास संबोधण्यात येईल.\n6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप आंतर जातीय विवाहास रु 50000/- पतीपत्नीच्या सयुक्त नांवाने धनाकर्ष.\n7. अर्ज करण्याची पध्दत विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांचेकडून घेऊन विवाहीत जोडप्याने अर्जात नमूद कागदपत्राच्या मुळ व प्रमाणित प्रतीसह अर्ज प्रत्यक्षात सादर करावा.\n8. योजनेची वर्गवारी सामाजिक सुधारणा\n9. संपर्क कार्यालयाचे नांव 1.संबधीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद/\n2.मुंबई शहर व उपनगरसाठी समाज कल्याण अधिकारी बृहमुंबई चेंबूर\nआंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजना\n1 योजनेचे नांव आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजना\n2. योजनेचा प्रकार राज्य\n3. योजनेचा उद्देश अस्पृश्यता निवारण करण्याचा एक भाग म्हणून आंरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक योजना\n4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव महाराष्ट्रातील रहिवाशी असलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी\n5. योजनेच्या प्रमुख अटी\nलाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवाशी असावा\nलाभार्थी /विवाहीत जोडप्या पैकी एकजण हा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गापैकी असावा.( जातीचा दाखला देणे आवश्यक)\nलाभार्थी /विवाहीत जोडप्या विवाह नोंदणी /दाखला असावा.\nविवाहीत जोडप्याचे लग्न समयी वय वराचे 21 वर्षे व वधूचे 18 वर्षे पूर्ण असावे.( वर/वधु यांचे शाळा सोडल्याचे दाखले)\nदोन प्रतिष्ठित व्यक्तीचे शिफारस पत्रे\nवधु /वराचे एकत्रित फोटो.\nअनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या\nजमाती व्यक्ती पैकी एक व्यक्ती व दुसरी व्यक्ती सवंर्ण हिदु\nलिंगायत, जैन, शिख यांच्यातील असतील तर आतरंजातीय\nविवाह संबधोण्यात येतो व अनुसूचित जाती अनुसूचित जमाती,\nविमुक्त जाती, भटक्या जमाती या मधील आंतर प्रवर्गातील\nविवाहास आंतरजातीय विवाहास संबोधण्यात येईल.\n6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप आंतर जातीय विवाहास रु 50000/- पतीपत्नीच्या सयुक्त नांवाने धनाकर्ष.\n7. अर्ज करण्याची पध्दत विहीत नमुन्यातील अर्ज जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद यांचेकडून घेऊन विवाहीत जोडप्याने अर्जात नमूद कागदपत्राच्या मुळ व प्रमाणित प्रतीसह अर्ज प्रत्यक्षात सादर करावा.\n8. योजनेची वर्गवारी सामाजिक सुधारणा\n9. संपर्क कार्यालयाचे नांव\nसंबधीत जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद/\nमुंबई शहर व उपनगरसाठी समाज कल्याण अधिकारीबृहमुंबईचेंबूर\nअत्याचाराचे बळी ठरणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या कुटूंबातील सदस्यांना आर्थिक सहाय्य देण्याची योजना\n4.5 योजनेचे नांव अत्याचाराचे बळी ठरणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या कुटूंबातील सदस्यांना आर्थिक सहाय्य देण्याची योजना\n2. योजनेचा प्रकार राज्य\n3. योजनेचा उद्देश जातीयतेच्या कारणावरुन अत्याचाराला बळी पडलेल्या अनुसूचित जाती, जमाती सदस्याना अर्थ सहाय्य देऊन त्यांचे पुनर्वसन करणे\n4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अत्याचाराचे बळी ठरणा-या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातील पिढीत व्यक्ती\n5. योजनेच्या प्रमुख अटी जातीयतेच्या कारणावरुन अनुसुचित जाती, अनुसूचित जमातीच्या कुटूंबावर/व्यक्तीवर अत्याचार घडल्यास सदर गुन्हयाची नोंद नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 व(अत्यांचार प्रतिबंधक )अधिनियम 1989 खाली झालेली असल्यास, आवयश्यक त्या गुन्हयात वैधकीय प्रमाणपत्र आवश्यक, सर्व गुन्हयामध्ये जातीचा दाखला आवश्यक\n6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप गुन्हयाच्या स्वरुपावरुन अर्थसहाय्य मंजुर करणे.\n7. अर्ज करण्याची पध्दत नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 व(अत्यांचार प्रतिबंधक )अधिनियम 1989 खाली गुन्हा दाखल झाल्याबाबत पोलिस अहवाल सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना प्राप्त झाल्यानंतर जिल्हा अधिकारी यांचे मान्यतेने अर्थसहाय्य मंजुर करण्यात येते.\n8. योजनेची वर्गवारी सामाजिक सुधारणा\n9. संपर्क कार्यालयाचे नांव संबधीत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण\nअत्याचाराचे बळी ठरणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या कुटूंबातील सदस्यांना आर्थिक सहाय्य देण्याची योजना\n1 योजनेचे नांव अत्याचाराचे बळी ठरणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या कुटूंबातील सदस्यांना आर्थिक सहाय्य देण्याची योजना\n2. योजनेचा प्रकार राज्य\n3. योजनेचा उद्देश जातीयतेच्या कारणावरुन अत्याचाराला बळी पडलेल्या अनुसूचित जाती, जमाती सदस्याना अर्थ सहाय्य देऊन त्यांचे पुनर्वसन करणे\n4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अत्याचाराचे बळी ठरणा-या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातील पिढीत व्यक्ती\n5. योजनेच्या प्रमुख अटी जातीयतेच्या कारणावरुन अनुसुचित जाती, अनुसूचित जमातीच्या कुटूंबावर/व्यक्तीवर अत्याचार घडल्यास सदर गुन्हयाची नोंद नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 व(अत्यांचार प्रतिबंधक )अधिनियम 1989 खाली झालेली असल्यास, आवयश्यक त्या गुन्हयात वैधकीय प्रमाणपत्र आवश्यक, सर्व गुन्हयामध्ये जातीचा दाखला आवश्यक\n6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप गुन्हयाच्या स्वरुपावरुन अर्थसहाय्य मंजुर करणे.\n7. अर्ज करण्याची पध्दत नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 व(अत्यांचार प्रतिबंधक )अधिनियम 1989 खाली गुन्हा दाखल झाल्याबाबत पोलिस अहवाल सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना प्राप्त झाल्यानंतर जिल्हा अधिकारी यांचे मान्यतेने अर्थसहाय्य मंजुर करण्यात येते.\n8. योजनेची वर्गवारी सामाजिक सुधारणा\n9. संपर्क कार्यालयाचे नांव संबधीत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण\nअत्याचाराचे बळी ठरणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या कुटूंबातील सदस्यांना आर्थिक सहाय्य देण्याची योजना\n1 योजनेचे नांव अत्याचाराचे बळी ठरणाऱ्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या कुटूंबातील सदस्यांना आर्थिक सहाय्य देण्याची योजना\n2. योजनेचा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्र.युटीए- 2012/प्र.क्र.259/सामासु, दिनांक 21 ऑगस्ट, 2013\n3. योजनेचा प्रकार राज्य/केंद्र (50:50)\n4. योजनेचा उद्देश जातीयतेच्या कारणावरुन अत्याचाराला बळी पडलेल्या अनुसूचित जाती, जमाती कुटूंबातील सदस्याना अर्थ सहाय्य देऊन त्यांचे पुनर्वसन करणे\n5. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अत्याचाराचे बळी ठरणा-या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातील पिढीत व्यक्ती\n6. योजनेच्या प्रमुख अटी जातीयतेच्या कारणावरुन अनुसुचित जाती, अनुसूचित जमातीच्या कुटूंबावर/व्यक्तीवर अत्याचार झाल्यास सदर गुन्हयाची नोंद नागरी हक्क संरक्षण अधिनियम 1955 व(अत्यांचार प्रतिबंधक )अधिनियम 1989 खाली झालेली असल्यास, आवयश्यक त्या गुन्हयात वैधकीय प्रमाणपत्र आवश्यक, सर्व गुन्हयामध्ये जातीचा दाखला आवश्यक\n7. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप अनुसुचित जाती, अनुसूचित जमातीच्या अत्याचार पिडीत कुटूंबियांना खालील प्रमाणे अर्थसहाय्य देय आहे.\nअ.क्र. गुन्ह्याचे स्वरुप रक्कम ₹\n१ कुटूंबातील मृत व्यक्ती(जी कमावती किंवा बेरोजगार असेल) 500000 पर्यंत\n2 कुटूंबातील व्यक्ती कायम निकामी झाल्यास 500000 पर्यंत\n3 कुटूंबातील व्यक्ती हंगामी निकामी झाल्यास 80000 पर्यंत\n4 जबर जखमी, अल्प कालीन निकामी 60000\n6 घराचे नुकसान दगड/विटांचे बांधकाम करुन घर बांधून देणे.\n7 स्थावर मिळकतीचे नुकसान 60000\n8 पाण्याची विहीर, इलेक्ट्रानिक मोटार/फिटींग, यांची नुकसान 60000\n8. अर्ज करण्याची पध्दत नागरी हक्क संरक्षण कायदा, 1955 आणि अनुसूचित जाती, जमती अत्याचार(प्रतिबंध) अधिनियम, 1989, अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर अनुसूचित जाती, जमतीच्या अत्याचार झालेल्या व्यक्तीच्या कुटूंबियांना जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या मंजूरीने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांचे मार्फत अर्थसहाय्य अदा करण्यात येते.\n9. योजनेची वर्गवारी सामाजिक सुधारणा\n10. संपर्क कार्यालयाचे नांव संबधीत जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण\nसांख्यिकी माहिती (रुपये लाखात)\nखर्च लाभार्थी खर्च लाभार्थी\nकन्यादान योजनेखाली नवदाम्पत्यांना अर्थसाहय्य (अनु.जाती)\n1 योजनेचे नांव कन्यादान योजनेखाली नवदाम्पत्यांना अर्थसाहय्य (अनु.जाती)\n2. योजनेचा प्रकार राज्य\n3. योजनेचा उद्देश महाराष्ट्रात अनुसूचित जाती,विमुक्त जाती,भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील वेगवेगळया जाती, जमातीतील लोंकाचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणा कमी करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे\n4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अनुसूचित जाती/विमूक्त जाती/भटक्या जमाती/इतर मागासवर्ग / विशेष मागासवर्ग\n5. योजनेच्या प्रमुख अटी\nवधु व वर हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असले पाहिजे\nवराचे वय 21 वर्ष व वधुचे वय 18 वर्षपेक्षा कमी असू नये\nजातीचे प्रमाणपत्र सक्षम व प्राधिकृत अधिका-याने दिलेले असावे\nवधु-वर यांच्या प्रथम विवाहासाठी हे अनुदान अनुज्ञेय राहील\nनवदांपत्यांतील वधू/वर यापैकी दोन्ही किंवा एक जण हे अनुसूचित जाती (नवबौध्दासह) विमुक्त जाती, भटक्या जमाती (धनगर व वंजारीसह ) विशेष मागास प्रवर्गातील असावेत.\nबाल विवाह प्रतिबंध कायदा व हुंडा प्रतिबंध कायदयांतर्गत असलेल्या कोणत्याही कलमाचा भंग या दाम्पंत्य/कुटूंब यांचे कडून झालेला नसावा या बाबत लेखी प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक\n6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप\nमहाराष्ट्रात अनुसुचित जाती (नवबौध्दांसह ) विमुक्त जाती,\nभटक्या जमाती (धनगर व वंजारीसह ) विशेष मागास प्रवर्गातील\nआर्थिकदृष्टया कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील\nसामुहिक विवाह सोहळयामध्ये सहभागी होऊन विवाह करणा-या\nजोडप्यांना रु 10000/- इतके अर्थसहाय्य देण्यात येते.\nसामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्या-या संस्था व\nसंघटनांना प्रत्येक जोडप्या मागे रु 2000/- असे प्रोत्साहनपर\nया योजनेचा लाभ फक्त प्रथम विवाहासाठी तथापि विधवा\nमहिलेस दुस-या विवाहाकरिता अनुज्ञेय आहे\n7. अर्ज करण्याची पध्दत संबधीत स्वंयसेवी संस्थेने सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांचेकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे.\n8. योजनेची वर्गवारी सामाजिक सुधारणा\n9. संपर्क कार्यालयाचे नांव संबधीत जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी\nअंमली पदार्थ सेवन विरोधी मोहिम आणि व्यसनाधिन व्यक्तींचे पुनर्वसनासाठी स्वयंसेवी संघटनांना अनुदाने (लेखाशिर्ष 2235-175-5)\n1 योजनेचे नाव अंमली पदार्थ सेवन विरोधी मोहिम आणि व्यसनाधिन व्यक्तींचे पुनर्वसनासाठी स्वयंसेवी संघटनांना अनुदाने (लेखाशिर्ष 2235-175-5)\n2 योजनेचा प्रकार राज्य\n3 योजनेचा उद्देश व्यसनमुक्तीसाठी प्रचार व प्रसिध्दी करणे, दिनांक 17/8/2011 च्या शासन निर्णयान्वये राज्याचे व्यसनमुक्ती धोरण जाहिर करण्यात आले आहे. व्यसनमुक्ती धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात कार्यरत व्यसनमुक्ती केंद्रांना अर्थसहाय्य. दि.16/8/2012 च्या शासन निर्णयानुसार व्यसनमुक्ती क्षेत्रात मौलिक काम करीत असलेल्या व्यक्तींना व संस्थांना सन्मानित करण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान करणे.\n4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव सर्व प्रवर्गासाठी\n5 योजनेच्या प्रमुख अटी\nसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय दि. 16/8/2012 नुसार व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार व्यक्तीसाठी - 1) महाराष्ट्राचा रहिवासी असावा 2) व्यसनमुक्ती क्षेत्रात 15 वर्षे उल्लेखनीय कार्य 3) वयाची अट नाही 4) विहीत नमुन्यातील अर्ज व इत्यादी.\nसंस्था नोंदणी 1860 व 1950 नुसार नोंदणीकृत असावी\nव्यसनमुक्ती क्षेत्रात 10 वर्षाहून अधिक कार्य इ. मंजूरी शासनस्तरावर\nव्यसनमुक्ती केंद्रासाठी द्यावयाच्या अर्थसहाय्या बाबत निकष -\nसंस्था नोंदणी 1860 व 1950 नुसार नोंदणीकृत असावी,\nविविध माध्यमातून व्यसनमुक्ती प्रचार व प्रसिध्दी जिल्हात करणे,\nसंस्था 5 वर्षे जुनी असावी,\nमागील 5 वर्षाचे लेखा अहवाल आवश्यक,\nजड संग्रह यादी, औषधांची यादी व लाभार्थी यादी जोडणे आवश्यक,\nइमारत भाडे करारनामा तसेच इमारतीचा नकाशा,\nविशेष कार्यक्रमांची छायाचित्रे इ.\n6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप व्यसनमुक्ती प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी स्वयंसेवी संस्था, व्यक्ती यांना प्रचार व प्रसिध्दी बाबत विविध कार्यक्रम देवून योजनेची प्रसिध्दी केली जाते. व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय व मौलिक कार्य करणा-या व्यक्तींना प्रतिवर्षी शासनमान्य सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व रु.15,000/-, शाल,श्रीफळ देण्यात येते तर संस्थेस शासनमान्य सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह व रु.30,000/-, शाल,श्रीफळ देवून “ व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार ” देवून सन्मानीत करण्यात येते.\n7 अर्ज करण्याची पध्दत व्यसनमुक्ती केंद्रांना अर्थसहाय्यासाठी व शासन निर्णय दि. 16/8/2012 अन्वये व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय व मौलिक कार्य करणा-या व्यक्ती व संस्थांना व्यसनमुक्ती सेवा पुरस्कारासाठी विहीत नमुन्यातील अर्ज संबंधीत जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचे मार्फत आयुक्त, समाज कल्याण यांचेकडे पाठविण्यात येतात.\n8 योजनेची वर्गवारी सामाजिक सुधारणा\n9 संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, संबंधीत जिल्हा.\n( रुपये लाखात )\n1 2012-13 192.77 35 जिल्हयांमध्ये जाहिरात प्रसिध्दी व 29 व्यक्ती + 19 संस्था = 48 लाभार्थ्यांना व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान.\n2 2013-14 1425.60 35 जिल्हयांमध्ये जाहिरात प्रसिध्दी व 41 व्यक्ती + 10 संस्था = 51 लाभार्थ्यांना व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान.\n3 2014-15 1657.23 35 जिल्हयांमध्ये जाहिरात प्रसिध्दी व 46 व्यक्ती + 9 संस्था = 55 लाभार्थ्यांना व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार प्रदान.\nअंमली पदार्थ सेवन विरोधी मोहिम आणि व्यसनाधिन व्यक्तींचे पुनर्वसनासाठी स्वयंसेवी संस्थांना अनुदाने (जिल्हा परिषद) (लेखाशिर्ष 2235-281-3)\n1.36 योजनेचे नाव अंमली पदार्थ सेवन विरोधी मोहिम आणि व्यसनाधिन व्यक्तींचे पुनर्वसनासाठी स्वयंसेवी संस्थांना अनुदाने (जिल्हा परिषद) (लेखाशिर्ष 2235-281-3)\n2 योजनेचा प्रकार राज्य\n3 योजनेचा उद्देश तंबाखू व मादक द्रव्य पदार्थ सेवन विरोधी दिन या समयबध्द कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदांना अनुदान देणे. त्यामार्फत अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करणे, तसेच व्यसनमुक्त झालेल्या अथवा व्यसन मुक्तीच्या मार्गावरील लोकांनी पुन्हा व्यसनाकडे वळू नये यासाठी मानसिकदृष्टया सक्षम करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे.\n4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव सर्व प्रवर्गासाठी\n5 योजनेच्या प्रमुख अटी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद व व्यसनमुक्ती, शिक्षण, आरोग्य, युवक कल्याण इत्यादींशी कार्यरत असणा-या स्वयंसेवी संस्थांमार्फत व्यसनमुक्तीसाठी जनजागृती व प्रबोधनात्मक समयबध्द कार्यक्रमांचे आयोजन करणे.\n6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप जिल्हा स्तरावर अंमली पदार्थ सेवन विरोधी मोहिम चालविण्यासाठी स्वयंसेवी संघटनांना समयबध्द कार्यक्रमासाठी वित्तीय सहाय्य देण्यात येते. या कार्यक्रमा अंतर्गत दि. 31 मे - जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन, 26 जून - आंतरराष्ट्रीय मादक द्रव्य सेवन विरोधी दिन, 2 ऑक्टोबर-व्यसनमुक्ती सप्ताह, 12 जानेवारी-युवक दिन या सारख्या दिनांचे औचित्य साधून जिल्हास्तरावरुन व्यसनाविरोधी प्रचार व प्रसिध्दी केली जाते.\n7 अर्ज करण्याची पध्दत शासन निर्णय दि. 15 जुन, 2012 अन्वये अंमली पदार्थ सेवन विरोधी मोहिम राबविण्यासाठी विविध उपक्रम ठरवून समयबध्द कार्यक्रम संबंधीत जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांना ठरवून देण्यात आला आहे. त्यानुसार संबंधीत स्वयंसेवी संघटना जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांचेकडे संपर्क साधावा.\n8 योजनेची वर्गवारी सामाजिक सुधारणा\n9 संपर्क कार्यालयाचे नाव जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, संबंधीत जिल्हा.\n( रुपये लाखात )\n1 2012-13 17.82 35 जिल्हयांमध्ये वार्षिक समयबध्द कार्यक्रम राबविण्यात आले.\n2 2013-14 19.73 35 जिल्हयांमध्ये वार्षिक समयबध्द कार्यक्रम राबविण्यात आले.\n3 2014-15 7.49 35 जिल्हयांमध्ये वार्षिक समयबध्द कार्यक्रम राबविण्यात आले.\nदारुबंदी प्रचार कार्य (लेखाशिर्ष 2235-0104)\nदारुबंदी प्रचार कार्य (लेखाशिर्ष 2235-0104)\n1. योजनेचे नाव दारुबंदी प्रचार कार्य (लेखाशिर्ष 2235-0104)\n2 योजनेचा प्रकार राज्य\n3 योजनेचा उद्देश व्यसनमुक्ती प्रचार व प्रसिध्दी कार्यासाठी नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना वार्षिक अनुदान देणे त्यांच्या व मुख्यालय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्ते अदा करणे.\n4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नाव सर्व प्रवर्गासाठी\n5 योजनेच्या प्रमुख अटी राज्यभर नशाबंदीचे कार्य करणे, खेडोपाडी सभा शिबीरे, संमेलन, रॅली इ. आयोजन करणे, व्यसनमुक्त समाज व्यवस्था व रचना निर्माण करणे.\n6 दिल्या जाणा-या लाभाचे स्वरुप नशाबंदी मंडळाचे महाराष्ट्रातील कामकाज, सामाजिक प्रचार व प्रबोधनाचे कार्यासाठी प्रतिवर्षी शासनाचे आदेशानुसार सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर यांचे मार्फत अनुदान देण्यात येते.\n7 अर्ज करण्याची पध्दत ……………………………………..\n8 योजनेची वर्गवारी सामाजिक सुधारणा\n9 संपर्क कार्यालयाचे नाव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर\n( रुपये लाखात )\n1 2012-13 54.51 मुख्यालय वेतन व नशाबंदी मंडळ, मुंबई यांना प्रचार व प्रसिध्दीसाठी\n2 2013-14 48.79 मुख्यालय वेतन व नशाबंदी मंडळ, मुंबई यांना प्रचार व प्रसिध्दीसाठी\n3 2014-15 46.43 मुख्यालय वेतन व नशाबंदी मंडळ, मुंबई यांना प्रचार व प्रसिध्दीसाठी\nमुला/मुलींसाठी शासकीय वसतिगृह सुरू करणे\n1 योजनेचे नाव मुला/मुलींसाठी शासकीय वसतिगृह सुरू करणे\n2 योजनेचा प्रकार राज्य\n3 योजनेचा उददेश मागासवर्गीय मुला मुलीची शिक्षणाची सोय व्हावी, त्यांना उच्च शिक्षण घेता यावे, त्याचप्रमाणे आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील मुलीना विदयालयीन व महाविदयालयीन शिक्षण घेता यावे, यासाठी शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आलेली आहेत. सदरची योजना सन 1922 पासून कार्यान्वीत आहे. सध्या महाराष्ट्रात ( जुनी 271 + नविन 103 ) विभागीय, जिल्हा पातळीवर 374 वसतिगृहे मजूर असून ( मुलाची 208 + मुलीची 159 ) शासकीय वसतिगहे कार्यान्वीत असून त्यामध्ये 32988 विदयार्थीना या योजनेचा लाभ घेत आहेत.\n4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे अनुसूचित जाती / विमुक्त जाती / भटक्या जमाती / इतर मागासप्रवर्ग / विशेष मागास प्रवर्ग / अपंग / सफाई कर्मचारी\n5 योजनेच्या प्रमुख अटी\nगुणवत्तेनुसार प्रवेश देता येतो.\nविदयार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा\nप्रवेशित विदयार्थ्याच्या पालकाचे, वार्षिक उत्पन्न 2,00,000 पेक्षा जास्त नसावे.\nइयत्ता ८ वी व त्यापुढे महाविदयालयीन शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्याना प्रवेशासाठी अर्ज करता येईल.\nअर्ज करावयाची मुदत शालेय विदयार्थ्यासाठी १५ मे पुर्वी, महाविदयालयीन विदयार्थ्यासाठी 30 जून पर्यत\nसन 2014-15 पासुन शासन स्तरावरून शासकीय वसतिगृहात रिक्त होणाऱ्या 10 टक्के जागा हया खास बाब म्हणून अटी व शर्तीस अनुसरून भरण्यात येतात.\n6 दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप\nमोफत निवास व भोजन, अथरूण- पाघरूण, ग्रथालयीन सुविधा.\nशालेय विदयार्थ्याना प्रतिवर्षी दोन गणवेश\nक्रमिक पाठयपुस्तके , वहया, स्टेशनरी इत्यादी\nवैदयकीय आणि अभियांत्रिकी विदयार्थ्याना त्याच्या अभ्यासक्रमानुसार स्टेथोस्कोप, ॲप्रन, ड्रॉईग बोर्ड, बॉयलर सूट व कला निकेतनच्या विदयार्थ्यासाठी रंग, ड्रॉईग बोर्ड, ब्रश, कॅनव्हास इत्यादी\nवसतिगृहातील विदयार्थ्याना त्याच्या दैनदिन खर्चासाठी निर्वाहभत्ता खालीलप्रमाणे\nविभागीय पातळीवर- दरमहा रू 800/- जिल्हा पातळीवर- दरमहा रू 600/- तालुका पातळीवर- दरमहा रू 500/-\n8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक\n9 संपर्क कार्यालयाचे नाव संबधित विभागाचे प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण संबधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण संबधित गृहपाल, मागासवर्गीय मुला मुलीचे शासकीय वसतिगृह\nसाख्यिकी माहीती ( ३ हजारात)\nविभागीय स्तरावर 1000 विदयार्थी क्षमतेची मागासवर्गीय मुला मुलीकरीता शासकीय वसतिगृहे\n1 योजनेचे नाव विभागीय स्तरावर 1000 विदयार्थी क्षमतेची मागासवर्गीय मुला मुलीकरीता शासकीय वसतिगृहे\n2 योजनेचा प्रकार राज्य\n3 योजनेचा उददेश अनुसूचित जाती / नवबौध्द युवकामधील उच्च शिक्षणाचे वाढलेले प्रमाण आणि पर्यायाने विभागीय स्तरावरील विविध उच्च शैक्षणिक संस्थाची वाढलेली सख्या विचारात घेता सदय स्थितील असणाऱ्या शासकीय वसतिगृहाची क्षमता अपूरी पडते. त्यामुळे बहुताशी विदयार्थ्याना वसतिगृहाच्या प्रवेशापासून वचित रहावे लागते, ही अडचण विचारात घेऊन 1000 क्षमतेची विभागीय स्तरावर, प्रत्येकी 1 याप्रमाणे एकुण ७ वसतिगृहे सुरू करण्याचा महत्वाकाशी निर्णय सन 2007 मध्ये घेतला आहे. त्यामुळे विभागीय स्तरावरील वसतिगृहाच्या क्षमतेअभावी मागासवर्गीय विदयार्थी प्रवेशापासून वचित राहणार नाहीत व ते आपले उच्च शिक्षण पुर्ण करू शकतील. विभागीय स्तरावरील वसतिगृहे ही प्रत्येक विभागीय ठिकाणी 250 विदयार्थी क्षमतेची 4 युनिटे असून त्यापैकी १ युनिट मुलीचे आहे. याप्रमाणे सात वसतिगृहामध्ये 5250 मुले व 1750 मुलीकरीता प्रवेश क्षमता निर्माण झाली आहे.\n4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे अनुसूचित जाती / विमुक्त जाती / भटक्या जमाती / इतर मागाप्रवर्ग / विशेष मागास प्रवर्ग / अपंग / सफाई कर्मचारी\n5 योजनेच्या प्रमुख अटी\nगुणवत्तेनुसार प्रवेश देता येतो.\nविदयार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा\nप्रवेशित विदयार्थ्याच्या पालकाचे, वार्षिक उत्पन्न 2,00,000 पेक्षा जास्त नसावे.\nइयत्ता ८ वी व त्यापुढे महाविदयालयीन शिक्षण घेणाऱ्या विदयार्थ्याना प्रवेशासाठी अर्ज करता येईल.\nअर्ज करावयाची मुदत शालेय विदयार्थ्यासाठी १५ मे पुर्वी, महाविदयालयीन विदयार्थ्यासाठी 30 जून पर्यत\nसन 2015-1६ पासुन शासन स्तरावरून शासकीय वसतिगृहात रिक्त होणाऱ्या 10 टक्के जागा हया खास बाब म्हणून अटी व शर्तीस अनुसरून भरण्यात येतात.\n6 दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप\nमोफत निवास व भोजन, अथरूण- पाघरूण, ग्रथालयीन सुविधा.\nशालेय विदयार्थ्याना प्रतिवर्षी दोन गणवेश\nक्रमिक पाठयपुस्तके , वहया, स्टेशनरी इत्यादी\nवैदयकीय आणि अभियांत्रिकी विदयार्थ्याना त्याच्या अभ्यासक्रमानुसार स्टेथोस्कोप, ॲप्रन, ड्रॉईग बोर्ड, बॉयलर सूट व कला निकेतनच्या विदयार्थ्यासाठी रंग, ड्रॉईग बोर्ड, ब्रश, कॅनव्हास इत्यादी\nवसतिगृहातील विदयार्थ्याना त्याच्या दैनदिन खर्चासाठी निर्वाहभत्ता खालीलप्रमाणे\nविभागीय पातळीवर- दरमहा रू 800/- जिल्हा पातळीवर- दरमहा रू 600/- तालुका पातळीवर- दरमहा रू 500/-\n8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक\n9 संपर्क कार्यालयाचे नाव संबधित विभागाचे प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण संबधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण संबधित गृहपाल, मागासवर्गीय मुला मुलीचे शासकीय वसतिगृह\nकार्यालयाचे नाव- शिक्षण शाखा, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\n1.40 योजनेचे नाव अनुसूचित जाती व नवबौध्द मुला मुलीकरीता तालुका स्तरावर 100 शासकीय निवासी शाळा सुरू करणे\n2 योजनेचा प्रकार राज्य\nअर्थिक परिस्थितीमुळे अनुसूचित जाती व नवबौध्द मुला मुलींना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेता येत नाही.अशा मुला मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून प्रत्येक तालुक्यात एक शासकीय निवासी शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यापैकी प्रथम टप्प्यात 100 तालुक्यात शासकीय निवासी शाळा सुरू करण्यास मंजूरी प्राप्त आहे. त्यापैकी 79 निवासी शाळा सुरू आहेत.\nनिवासी शाळेमध्ये इयत्ता 6 वी 10 वी पर्यतच्या अनुसूचित जाती व नवबौध्द मुला मुलीना प्रवेश दिला जात आहे. जुन 2011 पासून इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग सुरू करण्यात आले असून सन 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 8 वी व त्यानतर नैसर्गिक वर्गवाढीनुसार इयत्ता 9वी व 10 वी चे वर्ग सुरू करण्यात येणार आहे.\n4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे अनुसूचित जाती व नवबौध्द\n5 योजनेच्या प्रमुख अटी\nगुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो.\nविदयार्थी अनुसूचित नवबौध्द असावा.\nविदयार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.\nप्रवेशित विदयार्थ्याचे पालकाचे वार्षिक उत्पन्न 2,00,000/- पेक्षा जास्त नसावे.\n6 दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप निवासी शाळेत मोफत भोजन, निवास,ग्रथालयीन सुविधा व इतर आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.\n8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक\n9 संपर्क कार्यालयाचे नाव संबधित विभागाचे , प्रादेशिक उपायुक्त,समाज कल्याण संबधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण संबधित जिल्हयाचे गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती संबधित जिल्हयाचे, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक) जिल्हा परिषद\nअनुसूचित जाती व नवबौध्द मुला मुलीकरीता तालुका स्तरावर 100 शासकीय निवासी शाळा सुरू करणे\n1 योजनेचे नाव अनुसूचित जाती व नवबौध्द मुला मुलीकरीता तालुका स्तरावर 100 शासकीय निवासी शाळा सुरू करणे\n2 योजनेचा प्रकार राज्य\nअर्थिक परिस्थितीमुळे अनुसूचित जाती व नवबौध्द मुला मुलींना प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेता येत नाही.अशा मुला मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून प्रत्येक तालुक्यात एक शासकीय निवासी शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यापैकी प्रथम टप्प्यात 100 तालुक्यात शासकीय निवासी शाळा सुरू करण्यास मंजूरी प्राप्त आहे. त्यापैकी 79 निवासी शाळा सुरू आहेत.\nनिवासी शाळेमध्ये इयत्ता 6 वी 10 वी पर्यतच्या अनुसूचित जाती व नवबौध्द मुला मुलीना प्रवेश दिला जात आहे. जुन 2011 पासून इयत्ता 5 वी ते 7 वी चे वर्ग सुरू करण्यात आले असून सन 2012-13 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 8 वी व त्यानतर नैसर्गिक वर्गवाढीनुसार इयत्ता 9वी व 10 वी चे वर्ग सुरू करण्यात येणार आहे.\n4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे अनुसूचित जाती व नवबौध्द\n5 योजनेच्या प्रमुख अटी\nगुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो.\nविदयार्थी अनुसूचित नवबौध्द असावा.\nविदयार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.\nप्रवेशित विदयार्थ्याचे पालकाचे वार्षिक उत्पन्न 2,00,000/- पेक्षा जास्त नसावे.\n6 दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप निवासी शाळेत मोफत भोजन, निवास,ग्रथालयीन सुविधा व इतर आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात.\n8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक\n9 संपर्क कार्यालयाचे नाव संबधित विभागाचे , प्रादेशिक उपायुक्त,समाज कल्याण संबधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण संबधित जिल्हयाचे गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती संबधित जिल्हयाचे, शिक्षणाधिकारी ( माध्यमिक) जिल्हा परिषद\nकार्यालयाचे नाव- शिक्षण शाखा, समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\n1.41 योजनेचे नाव अनुसूचित जाती व नवबौध्द मुला मुलीसाठी विभागीय स्तरावर उच्चस्तर औदयोगीक प्रशिक्षण संस्था\n2 योजनेचा प्रकार राज्य\n3 योजनेचा उददेश शासन निर्णय क्र.ईबीसी-2005/प्र.क्र.295/मावक-2 दिनांक 09.01.2006 औदयागीक प्रशिक्षण सस्थामध्ये प्रवेशिताकरीता अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील उमेदवाराकरीता कमी जागा राखीव असतात.तथापि प्रवेशासाठी मोठया प्रमाणावर अर्ज प्राप्त होतात. त्यामुळे अनुसूचित जातीचे विदयार्थी तांत्रिक व व्यावसायीक शिक्षणापासून वचित राहतात. याबाबीचा साकल्याने विचार करून प्रत्येक विभागीय स्तरावर उच्चस्तर औदयोगीक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येत आहेत.\n4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे अनुसूचित जाती / विमुक्त जाती / भटक्या जमाती / इतर मागाप्रवर्ग / विशेष मागास प्रवर्ग / अपंग / सफाई कर्मचारी\n5 योजनेच्या प्रमुख अटी\nगुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो.\nविदयार्थी अनुसूचित जातीचा असावा.\nविदयार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.\nप्रवेशित विदयार्थ्याचे पालकाचे वार्षिक उत्पन्न 2,00,000/- पेक्षा जास्त नसावे.\n6 दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप प्रवेशिताना मोफत निवास, भोजन, व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रक्षिशण इत्यादीची सुविधा पुरविण्यात येतात. एकुण 12 व्यावसायीक अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. या अभ्यासक्रमाना राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली याची सलग्नता प्राप्त आहे. मा.सचालक, व्यवसाय व तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुबंई याचेमार्फत उच्चस्तर औदयागीक प्रशिक्षण संस्था चालविण्यात येते\n7 अर्ज करण्याची पध्दत संबधित औदयोगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य.\n8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक\n9 संपर्क कार्यालयाचे नाव संबधित औदयोगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य\nअनुसूचित जाती व नवबौध्द मुला मुलीसाठी विभागीय स्तरावर उच्चस्तर औदयोगीक प्रशिक्षण संस्था\n1 योजनेचे नाव अनुसूचित जाती व नवबौध्द मुला मुलीसाठी विभागीय स्तरावर उच्चस्तर औदयोगीक प्रशिक्षण संस्था\n2 योजनेचा प्रकार राज्य\n3 योजनेचा उददेश शासन निर्णय क्र.ईबीसी-2005/प्र.क्र.295/मावक-2 दिनांक 09.01.2006 औदयागीक प्रशिक्षण सस्थामध्ये प्रवेशिताकरीता अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील उमेदवाराकरीता कमी जागा राखीव असतात.तथापि प्रवेशासाठी मोठया प्रमाणावर अर्ज प्राप्त होतात. त्यामुळे अनुसूचित जातीचे विदयार्थी तांत्रिक व व्यावसायीक शिक्षणापासून वचित राहतात. याबाबीचा साकल्याने विचार करून प्रत्येक विभागीय स्तरावर उच्चस्तर औदयोगीक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येत आहेत.\n4 योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे अनुसूचित जाती / विमुक्त जाती / भटक्या जमाती / इतर मागाप्रवर्ग / विशेष मागास प्रवर्ग / अपंग / सफाई कर्मचारी\n5 योजनेच्या प्रमुख अटी\nगुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येतो.\nविदयार्थी अनुसूचित जातीचा असावा.\nविदयार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.\nप्रवेशित विदयार्थ्याचे पालकाचे वार्षिक उत्पन्न 2,00,000/- पेक्षा जास्त नसावे.\n6 दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप प्रवेशिताना मोफत निवास, भोजन, व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रक्षिशण इत्यादीची सुविधा पुरविण्यात येतात. एकुण 12 व्यावसायीक अभ्यासक्रम शिकविण्यात येतात. या अभ्यासक्रमाना राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली याची सलग्नता प्राप्त आहे. मा.सचालक, व्यवसाय व तंत्रशिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुबंई याचेमार्फत उच्चस्तर औदयागीक प्रशिक्षण संस्था चालविण्यात येते\n7 अर्ज करण्याची पध्दत संबधित औदयोगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य.\n8 योजनेची वर्गवारी शैक्षणिक\n9 संपर्क कार्यालयाचे नाव संबधित औदयोगीक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य\nआयुक्त, समाज कल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे कार्यालयातील अधिकाऱ्यांचे दूरध्वनी\n१ श्री पीयूष सिंह आयुक्त २६१२२६५२ comm.socwelfare@maharashtra.gov.in\n2 डॉ. सदानंद पाटील अतिरिक्तआयुक्त २६१२१५८८ adddir.socwelfare@maharashtra.gov.in\n3 डॉ. सदानंद पाटील सहआयुक्त(शिक्षण)(प्र) २६१३७१८६ directorsocialwelfare@yahoo.co.in\n4 पी. व्ही. पाटोळे सहआयुक्त(अजाउयो) २६१२५६०४ jdscsp.socialwelfare@maharashtra.gov.in\n5 डी. जी. सास्तूरकर उपायुक्त(शिक्षण) २६१२७५६९ sakalyangovthostel@gmail.com\n6 एल.बी. महाजन उपायुक्त(प्रशासन) २६१२९२५२ sakalyanpuneest@gmail.com\n7 पी.बी. बच्छाव उपायुक्त(नियोजन) २६१२०११९ sakalyanpuneniyojan@gmail.com\n8 पी.बी. बच्छाव उपायुक्त(नाहसं)(प्र) २६१२६३०७ sakalyanpunenahas@gmail.com\n9 श्रीम. अ.स.कडू. उपायुक्त(सांख्यिकी) २६१२५६०४\n१0 श्रीमती ए.व्हि.देशमाने उपायुक्त(लेखापरिक्षण) २६१२६५६२\n11 श्रीमती स्वाती इथापे सहाय्यक आयुक्त (प्रशा.) २६१२२७५२ sakalyanpuneest@gmail.com\n१2 श्रीम.एस.एच.गाडे संशोधन अधिकारी(नाहसं) २६१२०५६० sakalyanpunenahas@gmail.com\n13 श्रीम.एस.एच.गाडे सहाय्यक आयुक्त (सहकार) २६१२०५६० sakalyanpunenahas@gmail.com\n14 कैलास आढे सहाय्यक आयुक्त (शिक्षण) २६१२७५६९ sakalyanaidedhostel@gmail.com\n15 श्री उमेश घुले सहय्यक आयुक्त (प्रशा/रवका) २६१२६६९८ sakalyanpunervka@gmail.com\n16 श्रीमती शोभा कुलकर्णी सहाय्यक आयुक्त (व्यसनमुक्ती.कार्य) २६१३७०१९\n17 श्रीमती एस.एस.घोळवे विशेष अधिकारी(भ.स.शि.) २३१३७१८६ directorsocialwelfare@yahoo.co.in\n18 श्री. एस. व्होरकाटे लेखाधिकारी(कर्ज) प्रभारी\n19 श्रीमती सारिका बोरकर विधी अधिकारी २६१२२७५२\n20 श्रीम एस. पी. वीर विधी अधिकारी २६१२२७५२\n21 श्री नामदेव वालकोळी जनसंपर्क अधिकारी २६१२४१४७ walkolinamdev@gmail.com\nसमाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nअपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nविमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे\nमहाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग - पुणे\nअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महाराष्ट्र राज्य आयोग\nआपली तक्रार पोस्ट करा\nआपली तक्रार पोस्ट करा\nकॉपीराइट© 2015 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महाराष्ट्र सरकार, सर्व हक्क राखीव.\nपृष्ठ अखेरचे अद्यतनित : 23 April, 2018 | अभ्यागत :\nशीर्षस्थानी क्रीडा करण थांबणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://aabhal.blogspot.com/2016/12/life-is-fragile-appreciate-it.html", "date_download": "2018-04-26T13:35:56Z", "digest": "sha1:HJ63TI7EYUYRT3WBE4CUQPH7FPSUDXGN", "length": 4968, "nlines": 59, "source_domain": "aabhal.blogspot.com", "title": "आभाळ. .जसे आहे तसे . .: LIFE IS FRAGILE , APPRECIATE IT. .", "raw_content": "आभाळ. .जसे आहे तसे . .\nआयुष्य पुढे सरकत असताना बरेच नवनवीन शिकत गेलो. .धडपडत का होईना. .पुढेच जात गेलो. . या प्रवासात अनुभवलेल्या माझ्या छोटुश्या आभाळाचा हा त्याहून छोटुसा कवडसा. .\nसगळे मला विचारतात. . तू लोकांना काहीच का बोलत नाही. . जसे आहे तसे accept का करतोस. . कधी चिडत का नाहीस. . परवा जर ते लोक माझ्यासोबत असते तर कळाले असते. . लोकांवर राग तो काय ठेवायचा. .\nतीन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या माझ्या मावशीचे मिस्टर अचानक. . घरी एकटे असताना वारले. . वय अगदी कमी. . एक वर्षाचा मुलगा. . ना कधी कुठली व्यसने ना कुणाशी काही भांडण. . अगदी साधा माणूस. . आयुष्य असेच असते. . अगदी क्षणभंगुर. . हे असे दुसऱ्यांदा होतेय. . अश्या छोट्याश्या आयुष्यात आपण उद्या असू कि नाही याची शाश्वती नाही. . तर काय कुणावर राग ठेवायचा. . आणि का एखाद्याला बदलायला आपली शक्ती वापरायची. . त्या पेक्षा आहे तसे या जगाला स्वीकारायचे. . आपल्या परीने जेवढे होईल तेवढे प्रेम वाटायचे. . तसे दीर्घायुष्य सगळ्यांना मिळावेच. . पण आपली वेळ अली कि निघून जायचे. . गुपचूप . .\nNegative आहे बोलणे माझे पण अत्ता आहे तसे मी मला सुद्धा स्वीकारलंय. .\nगोष्टी. .काही लिहिलेल्या. . काही वाचलेल्या. . काही अनुभवलेल्या. .\nतुम्हाला आवडेल हे. .\nएखादा छान ड्रेस आवडतो आपल्याला. .दुकानातल्या गर्दीतला. . साधाच असूनसुद्धा मनाला भावलेला. . वेगळेच काही घेऊन बाहेर पडतो आपण. .विचार करत. ....\nआयुष्य. .तिला कळालेले. .\n\"life is so beautiful,like this painting\" माणसांचे व्यक्त होणे कित्ती छान असते. . मनातल्या भावना कागदावर सहज उमटत...\nजगणे कुणी फुलांकडून शिकावे. . एक दिसाचे आयुष्य तरी मन मोकळे हसावे. .\nआसवांनो, माझिया डोळ्यांतुनी वाहू नका अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका अंतरीच्या वेदना साऱ्या जगा दावू नका घाव हे माझे गुलाबी मोहराया लागले घाव हे माझे गुलाबी मोहराया लागले कोण मी आहे मला आत...\nजसे सुचले तसे. .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://www.rasik.com/cgi_bin/display_book.cgi?bookId=b62615&lang=marathi", "date_download": "2018-04-26T13:30:33Z", "digest": "sha1:SYDZMFR3MQZNVWUUB2VINCYYGTX4JZNV", "length": 3286, "nlines": 55, "source_domain": "www.rasik.com", "title": "मराठी पुस्तक पापणीआड पाणी, marathi book pApaNIAD pANI pApaNIAD pANI", "raw_content": "\nआधुनिक - उत्तर आधुनिक काळातील स्त्रियांच्या, स्त्रीत्वाच्या भौतिक-आधिभौतिक प्रश्नांना वाचा फोडणारी ही कादंबरी आहे. कुटुंब म्हणजे काय स्त्री-पुरुष दोघे मिळून एक कुटुंब तयार होते. स्त्री-पुरुष हे परस्परपूरक आहेत, नव्हे सृष्टीसृजनाची ती पहिली व अंतिम अट आहे. प्रथमपुरुषी निवेदनाच्या स्वगत शैलीतून नायिका तिच्या आयुष्याचा प्रवास कथन करते. स्त्रीच्या रोजच्या जगण्यातील ज्या भाव-भावना असतात, कुटुंब म्हणून कुटुंबाकडून ज्या आशा-आकांक्षा असतात, त्या सर्वांविषयी अत्यंत सूक्ष्म व तरल नोंदी या कादंबरीतून अभिव्यक्त झालेल्या आहेत.\nOther works of इंदुमती जोंधळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2015_12_18_archive.html", "date_download": "2018-04-26T13:34:41Z", "digest": "sha1:D7QKXU4LHAMOMDNIFGPYDBDTWQVI7WFF", "length": 224555, "nlines": 3325, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.com", "title": "Dainik Sanatan Prabhat: 12/18/15", "raw_content": "\nदिलवाले चित्रपटाच्या प्रदर्शनाला देहलीसह ७ राज्यांतून विरोध \nमध्यप्रदेशमध्ये दिलवाले या चित्रपटाचा फलक जाळला\nशाहरुख खान यांनी असहिष्णुतेवर वादग्रस्त वक्तव्य केल्याचे प्रकरण\nनवी देहली - असहिष्णुतेवर वादग्रस्त विधान करणारे अभिनेता शाहरुख खान यांच्या विरोधात देशभरात संतापाची लाट उसळली आहे. १८ डिसेंबरला शाहरुख खान यांचा दिलवाले हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देहली, मध्यप्रदेश, गुजरात, बिहार, राजस्थान, उत्तरप्रदेश आणि महाराष्ट्रातील काही शहरे येथे देशप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटना चित्रपटाच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या. काही ठिकाणी चित्रपटाचे फलक फाडण्यात आले.\nप.पू. भालचंद्र महाराज (सिंधुदुर्ग) यांची आज पुण्यतिथी\nसनातनच्या पू. आशालता सखदेव आजी यांचा आज वाढदिवस\nविठ्ठलाचा उल्लेख विट्ठल आणि संत ज्ञानेश्‍वरांचा उल्लेख जणेश्‍वर \nएन्.सी.ई.आर्.टी.कडून देवता आणि संत यांचा अवमान \nवारकरी संप्रदाय आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्यात संतापाची लाट\nहिंदूंनो, हिंदूंच्या पुढच्या पिढीला त्यांचा जाज्ज्वल्य इतिहास कळू नये, यासाठीचे हे षड्यंत्र आहे, हे जाणा ही स्थिती अशीच राहिली, तर या शिक्षणक्रमामुळे भारताचेही हिरवेकरण व्हायला वेळ लागणार नाही. शिक्षणाचे हिरवेकरण रोखण्याची केंद्र आणि राज्य शासनाकडे मागणी करा \nदिलवाले प्रदर्शित होण्यापूर्वी शाहरुख खान यांची क्षमायाचना\nनाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही \nअसहिष्णुतेवर वक्तव्य केल्याचे प्रकरण\nनवी देहली - संकुचित मानसिकता असणारे लोक सामाजिक प्रसारमाध्यमांवर माझ्याविषयी द्वेष पसरवत आहेत, असे सांगत चित्रपट अभिनेते शाहरुख खान यांनी असहिष्णुतेच्या संदर्भात केेलेल्या वक्तव्यावर माफी मागितली आहे. १६ डिसेंबर या दिवशी एका वाहिनीशी साधलेल्या संवादात शाहरुख यांनी सांगितले की, देशात कुठेही असहिष्णुता नाही. मी कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर क्षमा मागतो. (ज्या देशात रहातो, त्या भूमीशी प्रतारणा केल्याविषयी माफी मागतांना जरतरची भाषा कशाला \nपाक आतंकवाद्यांना साहाय्य करत असल्याने त्याला शस्त्रास्त्रे देऊ नयेत - अमेरिकेच्या खासदारांची ओबामा यांच्याकडे मागणी\nवॉशिंग्टन - पाक आतंकवाद्यांना साहाय्य करत असल्याने त्याच्यावर कुठल्याही प्रकारे विश्‍वास ठेवता कामा नये. अमेरिकेने यापुढे पाकला शस्त्रास्त्रे विकण्याचे बंद करायला हवे, तसेच पाकला देण्यात येणारे अर्थसाहाय्यही रोखायला हवे, अशी मागणी अमेरिकेच्या खासदारांनी (सिनेटचे सदस्य) राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडे केली आहे. अमेरिकेने पाकला मागील १४ वर्षांमध्ये सुमारे १ सहस्र ८०० अब्ज रुपयांचे अर्थसाहाय्य केले आहे.\nहिंदुद्वेषी एन्.सी.ई.आर्.टी.च्या विरोधात शिवसेना-भाजप आमदारांनी रणशिंग फुंकले \nमहाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाच्या विरोधात एकत्र आलेल्या शिवसेना-भाजप आमदारांचे अभिनंदन अन्य पक्षाच्या आमदारांना छत्रपती शिवाजी महाराज आपले वाटत नाहीत कि मतांधता त्यांच्या धर्मनिष्ठेच्या आड येते \nओडिशामध्ये मदरशात आतंकवादाचे शिक्षण देणार्‍या शिक्षकाला अटक\nमदरसे हे आतंकवादाचे अड्डे आहेत, या आरोपांना पुष्टी देणारे उदाहरण \nभुवनेश्‍वर - ओडिशा राज्यातील कटकमध्ये एका मदरशात लहान मुलांना आतंकवादाचे शिक्षण दिल्याप्रकरणी डॉ. अब्दुर रहमान नावाच्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. आरोपीच्या घराजवळ सुरक्षा वाढवण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.\nबांगलादेशमध्ये शाळकरी हिंदु मुलीचे अपहरण करून बलपूर्वक धर्मांतर \nढाका - बांगलादेशच्या चित्तगाँग जिल्ह्यातील अन्वरमध्ये ओरी चक्रवर्ती नावाच्या एका अल्पवयीन शाळकरी हिंदु मुलीचे अपहरण करून बलपूर्वक धर्मांतर केल्याची घटना नुकतीच घडली. १६ नोव्हेंबर या दिवशी सकाळी साडेनऊ वाजता ओरी आपल्या घराजवळच्या मंदिराकडे निघाली असता महंमद निजाम आणि महंमद मूसा नावाच्या दोन मुसलमानांनी तिला गाडीत घालून पळवून नेले. ओरीने आरडाओरड केली; परंतु कोणीही तिच्या साहाय्याला आले नाही. धर्मांधांनी ओरीला अज्ञातस्थळी नेऊन तिचे बलपूर्वक इस्लाममध्ये धर्मांतर केल्याचे वृत्त आहे. याविषयी मुलीचे वडील पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेले होते; पण त्यांची तक्रार स्वीकारण्यास पोलिसांनी नकार दिला. त्यांची मुलगी इस्लाममध्ये धर्मांतरित झाली असून तिने मुसलमान मुलाशी विवाह केला आहे, अशी माहिती त्यांना पोलिसांकडून मिळाली. मुलीच्या वडिलांनी इतर कुठलाच पर्याय नसल्याने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशावरून पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली आहे. या प्रकरणी बांगलादेश मायनॉरिटी वॉचने वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांशी संपर्क साधला असून मुलीच्या सुटकेची मागणी केली आहे.\nचित्रपट परिनिरीक्षण मंडळात १४ वर्षे केवळ पैसा बोलत होता \nचित्रपट परिनिरीक्षण मंडळाच्या मागील भ्रष्टाचाराची चौकशी करून\nशासन उत्तरदायींना शिक्षा करेल, अशी आशा आहे \nचित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांचा आरोप\nनागपूर - चित्रपट परिनिरीक्षण मंडळात १४ वर्षे केवळ पैसा बोलत होता. मी आल्यापासून हा भ्रष्टाचार बंद केला आहे. त्यामुळे माझ्यावर राजकीय आरोप करण्यात येत आहेत, असे मत चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष चित्रपट निर्माते पहलाज निहलानी यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. ते नागपूर येथे आयोजित स्मिता स्मृती पुरस्कार सोहळ्यासाठी आले होते.\nअल्-कायदाच्या आणखी एका आतंकवाद्यास अटक \nनवी देहली - अल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेच्या जाफर मसूद या आतंकवाद्यास उत्तरप्रदेशमधील संभल जिल्ह्यातून अटक केली. या आठवड्यात अटक करण्यात आलेला तो तिसरा आतंकवादी आहे. पोलिसांनी यापूर्वी अब्दुल रहमान आणि महंमद असिफ या दोघा जिहादी आतंकवाद्यांना अटक केली आहे.\nघोटाळे आणि अवैध कृत्ये करणार्‍या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी \nमुंबई - सनातनचे साधक श्री. समीर गायकवाड यांच्यावरील आरोपांच्या संदर्भात प्रविष्ट झालेल्या आरोपपत्रात कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येशी सनातन संस्थेचा संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला (अंनिसला) निराशा आली असून सनातनची अपकीर्ती करण्यासाठी ती बेछूट आरोप करत आहे. सनातनचे सर्वच कार्य सनदशीर मार्गाने असल्याने कोणतेही कायदाबाह्य वर्तन संस्था करत नाही; मात्र इतरांवर कारवाईची मागणी करणार्‍या अंनिसमध्ये काय घोटाळे चालू आहेत, ते प्रथम पहायला हवे.\nलैंगिक प्रकरणानंतर व्हॅटीकन आता काळ्या धनाच्या व्यवहारातही गुंतल्याचे उघड \nऊठसूट कुठल्याही सूत्रावरून हिंदु धर्माला लक्ष्य करणारी निधर्मी प्रसारमाध्यमे\nव्हॅटिकनच्या या कुकृत्यावर चर्चासत्रे घेतील का \nव्हॅटीकन (रोम) - ख्रिस्त्यांचे सर्वोच्च धार्मिक स्थान असलेले व्हॅटीकन यापूर्वी मिशनर्‍यांच्या लैंगिक प्रकरणाच्या घटनांनी बरेच गाजले होते. त्या पाठोपाठ आता व्हॅटीकनचे अधिकोष (बँक) काळ्या धनाचे रूपांतर पांढर्‍या धनात अर्थात् अवैध धन वैध करण्याच्या व्यवहारातही गुंतले असल्याचे युरोपियन कौन्सिलच्या मनिवाल या संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणातून उघडकीस आले आहे.\nअमेरिकेत मशिदीवर लिहिले येशू हाच मार्ग दाखवणारा एकमेव \nन्यूयॉर्क - अमेरिकेत काही दिवसांपूर्वी झालेल्या जिहादी आक्रमणानंतर तेथील नागरिकांमध्ये मुसलमानांविषयी द्वेष निर्माण झाला आहे. कॅलिफोर्नियातील ओथोन येथील एका मशिदीवर स्प्रे पेंटींगद्वारे येशू हाच मार्ग दाखवणारा एकमेव , असे लिहिण्यात आले आहे. याशिवाय अहमदिया मुसलमान समुदायाच्या सलाम नावाच्या मशिदीवरही येशू असे लिहिण्यात आले आहे. पोलीस या घटनांची चौकशी करत आहे.\nसोनिया आणि राहुल गांधी न्यायालयात उपस्थित रहाणार \nभ्रष्टाचारांच्या आरोपांचे भांडवल करून न्यायालयात उपस्थित रहाण्याच्या कर्तव्याला\nमहत्त्वाची घटना करणारा भारतीय लोकशाहीतील प्रमुख राजकीय पक्ष \nजामीन घेण्याऐवजी अटक करून घेण्याची सिद्धता \nनवी देहली - नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या न्यायालयात उपस्थित राहण्याच्या घटनेला काँग्रेस अतिशय महत्त्वाची घटना बनवण्याचा विचार करत आहे. त्यानुसार त्यांनी वेळ पडल्यास जामीन घेण्याऐवजी अटक करून घेण्याचा पर्याय निवडला आहे.\nसूत्रांच्या माहितीनुसार नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसच्या कायदेविषयक सल्लागारांनी सोनिया गांधी आणि राहुल यांना न्यायालयात उपस्थित रहाण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार दोघेही १९ डिसेंबर या दिवशी न्यायालयात उपस्थित रहाण्याची सिद्धता करत आहेत. काँग्रेस या घटनेचे भांडवल करण्याच्या प्रयत्नात असून १९ डिसेंबर या दिवशी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. अशी माहिती आहे की, या दिवशी सोनिया गांधी आणि राहुल १० जनपथ येथून पटियाला हाऊस न्यायालयात पदयात्रेच्या माध्यमातून उपस्थित होणार आहेत. या पदयात्रेत काँग्रेसचे लोकसभा आणि राज्यसभा या सदनांतील सर्व खासदार सहभागी होणार आहेत, तसेच काँग्रेसची सत्ता असलेल्या इतर चार राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. या संदर्भात काँग्रेसची एक बैठक होणार आहे. या बैठकीत रणनीती ठरण्याची शक्यता आहे.\nकेंद्रीय मंत्री डॉ. कठेरिया यांना हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन\nकेंद्रीय मंत्री डॉ. राम शंकर कठेरिया (१) यांना निवेदन\nदेतांना श्री. शुभम सोनी आणि श्री. ठाकुरजी\nआग्रा - तेलंगण शासनाने शासकीय खर्चातून १९५ चर्चमध्ये ख्रिसमस राज्य स्तरावर साजरा करण्याचा आणि ख्रिसमसच्या काळात २ लक्ष ख्रिस्त्यांना कपडे वाटण्याचा निर्णय घेतला आहे. धर्मनिरपेक्ष म्हणवणार्‍या शासनाद्वारा अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणासाठी केल्या जाणार्‍या जनतेच्या या निधीचा अपव्य रोखावा, तसेच निर्माता संजय लीला भंसाळी यांच्या इतिहासाचा अनादर करणार्‍या बाजीराव मस्तानी या चित्रपटावर बंदी घालावी, अशा दोन मागण्या असलेले निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्य मंत्री डॉ. राम शंकर कठेरिया यांना १६ डिसेंबर या दिवशी आग्रा येथे देण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे स्थानिक कार्यकर्ते श्री. शुभम सोनी, श्री. ठाकुरजी आदी कार्यकर्त्यांनी हे निवेदन केंद्रीय राज्य मंत्री कठेरिया यांना दिले.\nअमेरिकी शासन शीख, मुसलमान समुदायांची बैठक घेणार\nवॉशिंग्टन - अमेरिकेत शीख आणि मुसलमान समाजाच्या नागरिकांचा द्वेष करण्याचे प्रमाण वाढल्याने अमेरिकी शासन आता या समुदायांच्या प्रतिनिधींची बैठक घेणार आहेत. या समाजापुढील आव्हाने आणि समस्या यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.\nअमेरिकी शासनाच्या माध्यम विभागाचे सचिव जोश अर्नेस्ट म्हणाले, शासनाचे प्रतिनिधी विविध धार्मिक नेत्यांशी चर्चा करत आहेत. सिसिलिया मुनोज हे शासनातर्फे चर्चेत सहभाग घेतील. कॅलिफोर्नियात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाकिस्तानी वंशाच्या एका दांपत्याकडून १४ जणांचे हत्याकांड झाल्यानंतरही अमेरिकी शासनाने काही संघटनांची बैठक घेतली होती. आता पुन्हा एकदा अशी बैठक घेण्यात येणार आहे. अमेरिकेत शीख समजाला लक्ष्य करण्याचे प्रकारही अलीकडच्या काळात वाढले आहेत. सॅन दिएगो शहरात फुटबॉलचा सामना चालू असतांना शीख गटाला सुरक्षा रक्षकांनी स्टेडियममध्ये प्रवेश नाकारला होता, तर २०१२ मध्ये शिखांच्या एका धार्मिक स्थळाच्या परिसरात झालेल्या गोळीबारात ६ जणांचा मृत्यू झाला होता.\nपोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महसूल विभाग यांच्याकडून कोणतीच कारवाई नाही \nअसे जर आहे, तर प्रशासन नावाचा पांढरा हत्ती पोसायचाच कशाला \nध्वनीप्रदूषणाविषयी कारवाई करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचे प्रकरण\nपुणे - दसरा आणि दिवाळी या कालावधीत होणारे ध्वनीप्रदूषण अल्प करणे अन् ध्वनीप्रदूषण करणार्‍यांवर कारवाई करणे, या संदर्भात राज्यातील पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महसूल विभाग यांना उच्च न्यायालयाने आदेश बजावले होते; मात्र यासंदर्भात काहीही कारवाई झालेली नाही. उच्च न्यायालयाने या सर्वाची गंभीर नोंद घेऊन त्यांना कठोर शब्दांत पत्र पाठवले आहे. (पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महसूल विभाग उच्च न्यायालयाचे आदेश गांभिर्याने घेत नसतील, तर ते सर्वसामान्यांच्या पत्रांची कशी नोंद घेत असतील, याचा विचारच न केलेला बरा \nबेगळुरू येथील प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शिका सौ. पद्मश्री जोसलकर यांची सनातनच्या गोवा येथील आश्रमाला भेट\nरामनाथी - बेगळुरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शिका सौ. पद्मश्री जोसलकर यांनी सनातन संस्थेच्या गोवा येथील आश्रमाला नुकतीच सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांना सनातनचे डॉ. दुर्गेश सामंत यांनी आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म विषयक कार्य, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयी अवगत केले. आश्रम पाहिल्यावर सौ. जोसलकर म्हणाल्या, सनातन संस्थेकडून जे कार्य केले जाते, त्याविषयी मला कल्पना नव्हती. आश्रम पाहिल्यावर येथील विविध विभागांमध्ये चाललेले कार्य पाहून आनंद झाला. विशेषत: संस्थेकडून प्रकाशित करण्यात आलेली देवतांची सात्त्विक चित्रांची माहिती अतिशय चांगली आहे.\nप्रमाणपत्र नसतांना सादर होणार्‍या सॉक्रेटीस ते दाभोलकर व्हाया तुकाराम या नाटकावर बंदी घालू - सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे\nनागपूर- अंनिसच्या सॉक्रेटीस ते दाभोलकर व्हाया तुकाराम या नाटकाला रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण परिमंडळाचे प्रमाणपत्र नसेल, तर नाटकाचे सर्वत्र प्रयोग झालेच कसे, असा प्रश्‍न सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी १७ डिसेंबर या दिवशी उपस्थित केला. या प्रकरणाची माहिती घेऊन हे नाटक बंद करण्याचे आदेश देतो, असे आश्‍वासन श्री. तावडे यांनी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाला या वेळी दिले.\nसनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना भोगावा लागला नरकवास \nस्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला \nमडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे भीषण अनुभव \nवर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे देत आहोत.\nसंकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले\nगोव्यातील किती हिंदू आमदार या सूत्राला पाठिंबा देतात \nगोवा राज्यातील प्राथमिक शिक्षणातील मराठी आणि कोकणी माध्यमांतील शाळांनाच शासकीय अनुदान द्यावे आणि इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांना देण्यात येणारे शासकीय अनुदान रहित करावे, या मागणीला अनुसरून भारतीय भाषा सुरक्षा मंचाने गोवा मुक्तीदिनी म्हणजे १९ डिसेंबर २०१५ या दिवशी गोव्यात १९ ठिकाणी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला.\n३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा - ईश्‍वरपूर आणि तासगाव येथे निवेदन\nईश्‍वरपूर येथे नायब तहसीलदार (डावीकडे) यांना निवेदन देतांना हिंदुत्ववादी\nसांगली - ३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने पोलीस निरीक्षक यांना, तर ईश्‍वरपूर येथे नायब तहसीलदार विपीन लोकरे यांना आणि तासगाव येथे नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.\nमिरज रेल्वे स्थानकाचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण करा - शिवसेनेची रेल्वे अधिकार्‍यांकडे मागणी\nरेल्वे अधिकार्‍यांशी चर्चा करतांना शिवसैनिक\nमिरज - हिंदु धर्मासाठी अद्वितीय असा त्याग करणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने मिरज शहर पावन झालेले आहे. या शहराला संत वेणास्वामी, तसेच अन्य आध्यात्मिक आणि ऐतिहासिक यांचा वारसा आहे.\nकराड (जिल्हा सातारा) येथील सनातनचे हितचिंतक विजय गायकवाड यांची अमेरिकेतील आयुर्विमा परिषदेसाठी निवड\nसातारा - सनातनचे हितचिंतक आणि भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कराड शाखेतील विमा प्रतिनिधी श्री. विजय प्रभाकर गायकवाड यांची अमेरिकेतील आयुर्विमा परिषदेसाठी निवड करण्यात आली आहे. अमेरिकेत होणार्‍या आंतरराष्ट्रीय परिषदेस ग्रामीण भागातून सलग चौथ्या वर्षी निवड होणारे श्री. विजय गायकवाड हे एकमेव विमा प्रतिनिधी आहेत. गेली १५ वर्षे विमा व्यवसाय करतांना आध्यात्मिक उपासनेची मोलाची मदत झाल्याचे श्री. गायकवाड यांनी सांगितले. त्यांचे मार्गदर्शक विकास अधिकारी श्री.एस्.आर्. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे यश मिळवले आहे.\nश्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कुडाळ (सातारा) येथे शिवप्रतापदिन साजरा करणार\nसातारा - श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने कुडाळ (तालुका जावली, जिल्हा सातारा) या ठिकाणी ३५६ वा अफजलखान वध दिन अर्थात शिवप्रतापदिन साजरा करण्यात येणार आहे. १८ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर, कुडाळ येथे समस्त शिवभक्तांनी सहस्रोंच्या संख्येने उपस्थित रहावेे, असे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सातारा जिल्हाध्यक्ष श्री. सतीश ओतारी यांनी केले आहे.\n'एन्.सी.ई.आर्.टी.' आणि सनातन संस्थेवरील आरोप या प्रकरणी विधानसभेत आवाज उठवू - शिवसेनेचे आमदार संजय पोतनीस\nउजवीकडे आमदार श्री. संजय पोतनीस\nयांना निवेदन देतांना श्री. अरविंद पानसरे\nनागपूर - भारतीय संस्कृतीविषयी खोटी, तसेच अवमानकारक माहिती देणारा आणि विद्यार्थ्यांच्या मनात हिंदुद्वेष निर्माण करणारा 'एन्.सी.ई.आर्.टी.' चा इयत्ता ७ वी, १० वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम त्वरित पालटण्यात यावा, या दोन्ही प्रश्‍नी विधानसभेत आवाज उठवण्यात येईल, असे आश्‍वासन शिवसेनेचे आमदार श्री. संजय पोतनीस यांनी दिले.\n'एन्.सी.ई.आर्.टी.' आणि मुळा प्रवरा आस्थापन घोटाळा प्रकरणी लक्ष घालीन - दादा भुसे, राज्यमंत्री, सहकार\nश्री. दादासाहेब भुसे यांना\nमाहिती सांगतांना श्री. सुनील घनवट\nनागपूर - भारतीय संस्कृतीविषयी खोटी तसेच अवमानकारक माहिती देणारा आणि विद्यार्थ्यांच्या मनात हिंदुद्वेष निर्माण करणारा 'एन्.सी.ई.आर्.टी.' चा इयत्ता ७ वी, १० वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम त्वरित पालटण्यात यावा आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या 'मुळा-प्रवरा इलेक्ट्रीकल को-ऑ. सोसायटी'कडून वीज देयकाचे येणे बाकी असलेले २ सहस्र कोटी रुपये वसूल करून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी साहाय्य म्हणून देण्यात यावे, अशा मागण्यांचे निवेदन सहकार राज्यमंत्री श्री. दादा भुसे यांना देण्यात आले. तेव्हा या दोन्ही प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.\n१८ डिसेंबरला तासगाव येथे पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांचे व्याख्यान \nतासगाव - गडकोट मोहिमेची माहिती देण्यासाठी श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडे (गुरुजी) यांचे शुक्रवार, १८ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता तासगाव येथील चंपाबेन वाडीला ज्ञानमंदिर (गणपती मंदिराशेजारी) येथे गडकोट मोहीम या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. तरी अधिकाधिक नागरिकांनी त्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन श्रीशिवप्रतिष्ठानचे श्री. अभिजित घुले यांनी केले आहे.\n(म्हणे) बाजीराव नाचत होता, सेलिब्रेशन करत होता \nअसे वक्तव्य अल्पसंख्याकांच्या श्रद्धास्थानांविषयी कुणी करू शकते का हिंदूंच्या प्रभावी संघटनाच्या अभावी आज संजय भन्साळी असे वक्तव्य करण्यास धजावू शकतात. तरी हिंदूंनो, आपले प्रभावी संघटन निर्माण करा \nशासनाने केंद्राला नुसते कळवायचे नाही, तर अभ्यासक्रम पालटण्यासाठी वळवायचे आहे - महाडचे शिवसेनेचे आमदार श्री. भरतशेठ गोगावले\nप्रत्येक जिल्ह्यात आंदोलन उभे करणार \nनागपूर, १७ डिसेंबर (वार्ता.) - 'एन्.सी.ई.आर्.टी.' च्या पाठ्यपुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमानकारक इतिहास न पालटल्यास जिल्ह्याजिल्ह्यांत आंदोलन उभारण्यात येईल. भाजप शासनाने केंद्राला याविषयी कळवले आहे; मात्र केंद्राला नुसते कळवायचे नाही, तर पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम पालटण्यासाठी वळवायचे आहे, असे ठाम मत महाडचे शिवसेनेचे आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांनी पत्रकारांसमोर मांडले.\n'एन्.सी.ई.आर्.टी.' आणि मराठी भाषेच्या संदर्भात शिक्षणमंत्र्यांना पत्र पाठवणार - शिवसेनेचे आमदार रूपेश म्हात्रे\nआमदार श्री. रुपेश म्हात्रे यांना निवेदन देतांना\nश्री. अरविंद पानसरे, डावीकडे श्री. सुनील घनवट\nनागपूर - भारतीय संस्कृतीविषयी खोटी, तसेच अवमानकारक माहिती देणारा आणि विद्यार्थ्यांच्या मनात हिंदुद्वेष निर्माण करणारा 'एन्.सी.ई.आर्.टी.' चा इयत्ता ७ वी, १० वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम त्वरित पालटण्यात यावा, या संदर्भात शालेय शिक्षण मंत्र्यांना पत्र पाठविण्यात येईल, असे आश्‍वासन शिवसेनेचे आमदार श्री. रूपेश म्हात्रे यांनी दिले.\n'एन्.सी.ई.आर्.टी.' आणि सनातन संस्थेवरील आरोप प्रकरणी विधानसभेत आवाज उठवू - श्री. गौतम चाबुकस्वार, आमदार, शिवसेना, पिंपरी-चिंचवड\nआमदार श्री. गौतम चाबुकस्वार (डावीकडे) यांना निवेदन देतांना श्री. घनवट\nनागपूर - 'एन्.सी.ई.आर्.टी.' आणि सनातन संस्था आरोप प्रकरणी विधानसभेत आवाज उठवू, असे आमदार श्री. गौतम चाबुकस्वार यांनी सांगितले. भारतीय संस्कृतीविषयी खोटी तसेच अवमानकारक माहिती देणारा आणि विद्यार्थ्यांच्या मनात हिंदुद्वेष निर्माण करणारा 'एन्.सी.ई.आर्.टी.' चा इयत्ता ७ वी, १० वी आणि १२ वीचा अभ्यासक्रम त्वरित पालटण्यात यावा, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिवसेनेचे आमदार श्री. गौतम चाबुकस्वार यांना देण्यात आले.\n'एन्.सी.ई.आर्.टी.' च्या विरोधात शिवसेना आमदारांचा एल्गार \nअसा चुकीचा इतिहास शिकवायला हा पाकिस्तान आहे का \nअसा चुकीचा इतिहास शिकवायला हा पाकिस्तान आहे का गोवा राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही छत्रपतींचा इतिहास सविस्तर समाविष्ट केला पाहिजे. तसेच या पुस्तकात महाराष्ट्रातील संतांच्या नावांचा करण्यात आलेला एकेरी आणि चुकीचा उल्लेख त्वरित हटवावा, अन्यथा शिवसेना पद्धतीने (स्टाईलने) आंदोलन करण्यात येईल, अशी सणसणीत चेतावणी या वेळी शिवसेनेच्या आमदारांनी दिली.\nदुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांसाठी १० सहस्र ५१२ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य\nनागपूर - शेतकर्‍यांना कर्जमाफी हा शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवण्याच्या अनेक उपायांपैकी एक उपाय असू शकतो; परंतु संपूर्ण कर्जमाफी करून शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबवता येत नाहीत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांसाठी एकूण १० सहस्र ५१२ कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य घोषित केले. यात ७ सहस्र ४१२ कोटी रुपये विमा योजनेसाठी देण्यात आले असून १ सहस्र कोटी रुपये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत देण्यात आले आहेत.\nहिंदु जनजागृती समितीचे म्हणणे काय आहे \n१. एन्.सी.आर्.टी.च्या हिंदुद्रोहाच्या विरोधात वर्ष २००८ पासून समिती आणि अन्य संघटनाना सोबत घेऊन महाराष्ट्रभरात जनआंदोलने करत आहे.\n२. वारंवार शासनाकडेही या संदर्भातील पुरावे आणि निवेदने दिले आहेत; मात्र त्यावर ठोस कार्यवाही झालेली नाही.\n३. सध्या या संदर्भात शिवसेना आणि भाजप यांच्या आमदारांना भेटून त्यांनी विधीमंडळात तीव्र आवाज उठवावा, अशी मागणी केली आहे.\n४. प्रत्येक राज्यशासनाला 'एन्.सी.ई.आर्.टी.' च्या पुस्तकात २५ टक्के पालट करण्याचा अधिकार केंद्रशासनाने दिलेला आहे. त्यामुळे गोव्यातील तत्कालीन काँग्रेस शासनाला सदर पुस्तक पालटले; मात्र छत्रपतींच्या महाराष्ट्रातच आजही हा अवमान चालू आहे.\n५. 'याचा संदर्भ आम्ही कोठून घेतला, याची माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही', असे मंडळाकडून बेजबाबदारपणाची माहिती देण्यात आली आहे.\n६. देशात सुमारे १३.३३ टक्के विद्यालयांतून 'एन्.सी.ई.आर्.टी.' चा अभ्यासक्रम शिकवला जात आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांवर चुकीचा इतिहास बिंबवला जात आहे, हे थांबलेच पाहिजे.\nवारकर्‍यांच्या श्रद्धेला तडा देण्याचा प्रकार - ह.भ.प. रमाकांत बोंगाळे महाराज, संस्थापक, सांगली जिल्हा वारकरी सेवा संप्रदाय संघटन\nवारकरी संप्रदायात संतांची जी नावे आहेत, त्या नावांवर लक्षावधी वारकर्‍यांची श्रद्धा आहे. त्यामुळे ही नावे जशी आहेत, तशीच घेण्यात आली पाहिजेत. 'एन्.सी.ई.आर्.टी.' च्या पाठ्यपुस्तकात यापूर्वीही चुकीचा इतिहास देणे, तसेच अनेक अयोग्य प्रकार घडले आहेत. त्यामुळे असे प्रकार चुकून होत आहेत कि जाणीवपूर्वक करण्यात येत आहेत, हे पहावे लागेल. संतांचे चुकीचे आणि एकेरी उल्लेख करणे हा प्रकार वारकर्‍यांच्या भावना दुखावणारा आहे. हा प्रकार गंभीर असून या चुका त्वरित सुधारल्या पाहिजे.\n२५ टक्के पगारवाढीच्या मागणीसाठी एस्.टी. कर्मचारी संपावर \nपगारवाढीच्या मागणीसाठी संप पुकारून लाखो प्रवाशांना वेठीस धरणारे जनताद्रोहीच होत \nबंदच्या काळात झालेली लाखो रुपयांची वित्तहानी संबंधितांकडून वसूल करा \nमुंबई - राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्‍यांचा वर्ष २०१२ ते २०१६ या वर्षांसाठीचा कामगार करार रहित करून महामंडळातील कर्मचार्‍यांना २५ टक्के पगारवाढ देण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी महामंडळाचे राज्यभरातील कर्मचारी १६ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून संपावर गेले. कर्मचार्‍यांच्या संपामुळे लाखो प्रवासी वेठीस धरले गेले असून त्यांची प्रचंड गैरसोय झाली आहे.\nशिवाजी महाराजांच्या नीतीनेच आतंकवाद नष्ट होईल \nअल्-कायदा या जिहादी आतंकवादी संघटनेच्या जाफर मसूद या आतंकवाद्यास उत्तरप्रदेशमधील संभल जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. या आठवड्यात अटक करण्यात आलेला तो तिसरा आतंकवादी आहे.\nहिंदू तेजा जाग रे \nउत्तरप्रदेश के संभल में अल्-कायदा का जिहादी आतंकवादी गिरफ्तार. - और कितने दिन हम आतंकवाद चलने देंगे \nनोंदणी अर्जावरील लिखाण मराठीऐवजी इंग्रजीत लिहिण्यासाठी दटावणार्‍या उद्दाम धर्मांध महिलेकडून लेखी माफी\nरायगड संवर्धन प्रतिष्ठानच्या मुंबई संस्थेच्या अध्यक्षा\nसौ. रमाताई सावंत यांनी तक्रार प्रविष्ट केल्याचा परिणाम\nमुंबई - रायगड संवर्धन प्रतिष्ठानच्या मुंबई संस्थेच्या अध्यक्षा सौ. रमाताई सावंत यांनी पू. संभाजीराव भिडेगुरुजींच्या २० डिसेंबरच्या व्याख्यानाच्या संदर्भात म्युनिसिपल हायस्कूल डोंगरी येथे १३ डिसेंबर या दिवशी नियोजन बैठक आयोजित केली होती. शाळेच्या वर्गाच्या नोंदणीसाठी त्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात ९ डिसेंबर या दिवशी पैसे भरायला गेल्या.\nगुन्हेगारी प्रवृत्तीच्या नायजेरियन लोकांना हाकलून देऊन नागरिकांना भयमुक्त करा \n१९ डिसेंबर या दिवशी दिवा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन\nपत्रकार परिषदेद्वारे हिंदुत्ववाद्यांची मागणी\nडावीकडून श्री. मोतीराम गोंधळी, श्री. नरेंद्र सुर्वे आणि सौ. दीक्षा पेंडभाजे\nठाणे, १७ डिसेंबर (वार्ता.) - दिवा भागात नायजेरियन नागरिकांची संख्या जवळजवळ १ सहस्रांच्या घरात गेली आहे. त्यांपैकी काही नागरिक अवैधरित्या वास्तव्य करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. नायजेरियन नागरिकांच्या अनेक टोळ्या ठाणे जिल्ह्यातही रहात आहेत. अंमली पदार्थांची विक्री, चोरी, फसवणूक करणार्‍या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नायजेरियन लोकांना हाकलून दिव्यातील नागरिकांना दहशतीच्या वातावरणातून मुक्त करावे, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने १९ डिसेंबर या दिवशी दिवा पूर्व रेल्वे स्थानकाच्या बाहेर सायंकाळी ५ ते ७ या वेळेत राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी हिंदु राष्ट्र जनजागरण समितीचे श्री. मोतीराम गोंधळी, दिवा येथील समाजसेवक श्री. महादेव बनसोडे आणि सनातन संस्थेच्या सौ. दीक्षा पेंडभाजे उपस्थित होत्या. पत्रकार परिषदेला ह.भ.प. एकनाथ महाराज सद्गीर यांची वंदनीय उपस्थिती लाभली.\nगुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणार्‍या नायजेरियन नागरिकांना हाकलून द्यावे, या मागणीसाठी दिवा येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन\nस्थळ : रेल्वे स्थानकाच्या बाहेर, दिवा (पूर्व)\nवार आणि दिनांक : शनिवार, १९ डिसेंबर\nवेळ : सायंकाळी ५ ते ७\nशेतकर्‍यांना कर्जमाफी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसद्वारे विधानभवनासमोर निदर्शने \nनागपूर, १७ डिसेंबर (विशेष प्रतिनिधी) - काल शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची विरोधकांची मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळली आहे. त्यामुळे विरोधक संतापले आहेत. शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या सूत्रावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत आज सकाळी १० वाजता विधानभवनाच्या बाहेर जोरदार निदर्शने केली. विधानभवनाच्या पायर्‍यांवर बसून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून निषेध केला.\n३१ डिसेंबरनिमित्त पुणे येथे घेण्यात आलेली गड संरक्षण मोहीम आणि त्याविषयीची सूत्रे\n३१ डिसेंबर २०११ आणि १ जाने २०१२ या दिवशी अभिनव भारत निर्माण संघटना आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने राजगड, ता. वेल्लेे, जिल्हा पुणे येथे गडसंरक्षण मोहीम घेण्यात आली. ती मोहीम १०० टक्के यशस्वी झाली. समितीच्या वतीने गड संरक्षण मोहिमेचे प्रथमच आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेच्या आयोजनातील सूत्र, अडचणी, सूचना आणि करावयाचे प्रयत्न या लेखाद्वारे देत आहोत. या सूत्रांचा पन्हाळागड, सिंहगड, रायगड आदी ठिकाणी गड संरक्षण मोहीम घेण्यासाठी लाभ होऊ शकतो.\n१ जानेवारीला ख्रिस्ती नववर्ष साजरे करण्याच्या नावाखाली ३१ डिसेंबरच्या रात्री अपप्रकार घडतात. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले गड, किल्ले यांवर अनेक हिंदू नववर्ष साजरा करण्याच्या नावाखाली मौजमजा करतात. तेथे मद्यपान करणे, सिगारेट ओढणे, गुटखा खाणे, चित्रपटातील गाणी लावून त्यावर नाचणे, पत्ते खेळणे, पाण्याच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थ, तसेच कचरा टाकून गडावर अस्वच्छता करणे आदी चुकीचे प्रकार चालतात. यामुळे समस्त हिंदूंचे स्फूर्तीस्थान असलेल्या गडांचे पावित्र्य नष्ट होत आहे. हे अपप्रकार रोखण्यासाठी गड-संरक्षण मोहिमेचे नियोजन करण्याबाबत सूत्रे देत आहोत.\nरेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात\nस्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांनी राष्ट्रस्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी त्यागपूर्ण जीवन न जगता स्वार्थाला प्राधान्य दिले. उच्चभ्रूंच्या कृतीचे कनिष्ठ वर्गीय जनता नेहमी अनुकरण करते, या नियमानुसार भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या वर्चस्वाखालील भारतीय रेल्वे खात्यातही भ्र्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला. त्यामुळे रेल्वे खात्याच्या संचालकांपासून अगदी कनिष्ठ स्तराच्या कर्मचार्‍यांपर्यंत प्रत्येक जण अल्प श्रमात जास्त स्वार्थ कसा साधता येईल, ते पहात आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेपुढे तिकीटविक्रीतील अनुचित व्यवहार, प्रतिदिन अपघातांमुळे होणारे मृत्यू, तसेच आतंकवादी, माओवादी, समाजकंटक यांकडून होणारी आक्रमणे, भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेमुळे प्रवाशांची होणारी असुविधा अशा कित्येक समस्या आवासून उभ्या राहिल्या आहेत. त्याविषयी काही सूत्रे पुढे दिली आहेत.\nअफझलखान वध : हिंदूंना कूटनीतीची प्रेरणा देणारी नियोजनबद्ध आणि धाडसी योजना \nहिंदूंच्या संपूर्ण इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले अफझलखान वधासारखे नियोेजनबद्ध प्रकरण घडलेले नाही. या वधापूर्वी शिवछत्रपतींनी केलेली व्यूहरचना, खानाचा प्रत्यक्ष वध आणि नंतर अतिशीघ्रतेने केलेल्या कूट (गनिमी) कारवायांचे दूरदृष्टीपूर्वक नियोजन, यांतून त्यांची नियोजनकल्पकता अन् युद्धकौशल्य अधोरेखित होते.\n१. स्वतः शरण येत असल्याचे भासवून\nकपटी खानाला असावध करणे\nप्रथम खानाला जावळीच्या खोर्‍यात आणण्यासाठी खान आल्यानंतर मी शरण येण्यास सिद्ध आहे. खान मला चुलत्याच्या ठिकाणी आहे. त्याने आपणास धीर द्यावा. पातशहांकडूून माफी मिळवून द्यावी. आपण खानासह विजापूरला येण्यासही सिद्ध आहोत, असे नाटक वठवत त्याच्यासह समेटाची बोलणी करून त्याला असावध करण्यात आले. या युक्तीमुळे खान जावळीला आला.\nआतंकवाद हा असाच संपवावा लागतो \nआज शिवप्रतापदिन म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफझलखानाचा कोथळा काढून त्याला संपवले तो दिवस भवानीमातेच्या आशीर्वादाने शिवरायांनी एक नियोजनबद्ध योजना आखून अफजलखानाला अगदी नृसिंहाच्या पद्धतीने संपवले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील ही एक महत्त्वाची घटना ठरली. खरेतर आजचा शिवप्रतापदिन हा देशस्तरावर साजरा केला पाहिजे; कारण अफझलखान वधाची ही ज्वाला आजच्या काळातही धगधगत ठेवणे आवश्यक वाटते. त्यातूनच आज देशात फोफावलेल्या आतंकवादाचा बीमोड कसा करावा, या प्रश्‍नाचे उत्तर मिळते.\nभन्साळीजी, केवळ कल्पनेच्या पंखांनी इतिहासाची उड्डाणे घडत नसतात \nहिंदु साम्राज्यविस्तारक श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांना संजय भन्साळी यांनी बाजीराव मस्तानी या हिंदुद्रोही चित्रपटात एक प्रेमी असा दाखवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न केला आहे. या संदर्भात पानिपत, नेताजी, संभाजी यांसारख्या ऐतिहासिक साहित्यकृतींसाठी प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ लेखक मराठी कादंबरीकार श्री. विश्‍वास पाटील यांनी त्यांना दिलेल्या कानपिचक्या येथे देत आहोत.\n१. इतिहासाचे सादरीकरण योग्यरितीने करणे आवश्यक \nइतिहासाचे सादरीकरण घडवून आणतांना कलाकाराचे दायित्व शतपटीने वाढत असते. आपण जे शिवधनुष्य उचलले आहे, त्याचे पूर्ण भान त्याला असावे लागते. केवळ गल्ला गोळा करण्यासाठी इतिहासाचा वापर करणार असाल, तर त्या वाटेला न जाणे उत्तम \nइंग्रजीचे वाढलेले स्तोम भावी पिढीसाठी धोकादायक \nगोवा राज्यात चालू असलेल्या मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण आणि मराठी\nराजभाषा यांच्या संदर्भातील आंदोलनाच्या अनुषंगाने मार्गदर्शक सदर\nगोव्यात सध्या प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाचा प्रश्‍न आणि त्याचबरोबर मराठीला राजभाषेचे स्थान देण्याच्या संदर्भातील सूत्रे ऐरणीवर आहेत. चर्चप्रणीत डायोसेसन संस्थांच्या इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना सध्या शासनाकडून अनुदान मिळते. गोव्याची संस्कृती टिकून रहाण्यासाठी, तसेच भावी पिढीच्या शैक्षणिक वृद्धीच्या अनुषंगाने इंग्रजी शाळेचे अनुदान बंद करावे आणि मातृभाषेतून म्हणजे गोव्यात कोकणी किंवा मराठी या भाषांतून प्राथमिक शिक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय भाषा सुरक्षा मंच कार्यरत आहे. दुसरीकडे गोव्यात लेखन, वाचन आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांसाठी मराठीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. राज्यात १० मराठीभाषिक वृत्तपत्रे चालतात. त्यामुळे कोकणीच्या बरोबरीने मराठीलाही राजभाषेचे स्थान मिळावे यासाठी मराठी भाषाप्रेमी राज्यभर बैठका, धरणे, उपोषणे यांद्वारे जागृती करत आहेत. सध्या चालू असलेल्या या दोन्ही चळवळींच्या अनुषंगाने पुन्हा एकदा मराठी भाषेचे महत्त्व अधोरेखित करणारे लिखाण वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.\nचर्चमधील पाद्य्रांनी इतर धर्मातील त्रुटींविषयी व्याख्याने देणे, म्हणजे बालवाडीतील मुलाने पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्याला शिकवण्यासारखे झाले ख्रिस्ती पंथाची स्थापना २०१३ वर्षांपूर्वी झाली, तर हिंदु धर्म अनादी आहे, हे लक्षात न घेता व्याख्याने देणारे आणि इतरांच्या त्रुटी दाखवणारे ख्रिस्ती \nअमेरिकेतील सेंट लुइस नावाच्या चर्चने विद्यार्थ्यांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सर्वांना अन्य धर्मातील तथाकथित त्रुटी सांगून त्या धर्मातील लोकांनी काय शिकणे आवश्यक आहे, या विषयावर सतत ३ मास पाद्य्रांची व्याख्यानमाला आयोजित केली आहे. या अन्य धर्मांत हिंदु धर्माचाही समावेश आहे.\nसनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत\nभाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.\n(* शहिद शब्दाचा अर्थ इस्लामसाठी मेलेला असा आहे. त्यामुळे देशासाठी प्राणार्पण केलेल्या क्रांतीकारकांना किंवा सैनिकांना शहिद संबोधणे अनुचित आहे.)\n(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)\nसनातन संस्थेच्या संतांना त्यांच्या\nवाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका \nसनातन संस्थेच्या संतांचा वाढदिवस असलेल्या दिवशी त्यांच्या संदर्भात इतर साधकांनी दैनिक सनातन प्रभातमध्ये गुणवैशिष्ट्ये लिहून दिलेली असतात. त्यामुळे सर्वत्रच्या साधकांचे त्या संतांना भ्रमणभाष येतात. संतांना दिवसभर अनेक साधकांशी भ्रमणभाषवर बोलावे लागत असल्याने त्यांच्या सेवेतील अमूल्य वेळ वाया जातो. सध्या आपत्काळाला आरंभ झाल्यामुळे एकेक क्षण महत्त्वाचा आहे. स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ असल्याने साधकांनी संतांना भ्रमणभाष न करता त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.\n- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१४.१२.२०१५)\nनवरात्रीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धनबाद येथे राबवण्यात आलेले उपक्रम\n१. ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन : नवरात्रीच्या निमित्ताने धनबाद येथील शक्ती मंदिरात १९.१०.२०१५ ते २२.१०.२०१५ या कालावधीत ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. या उपक्रमाचा सुमारे २०० जिज्ञासूंनी लाभ घेतला.\n२. सामूहिक पूजामंडपात फ्लेक्स फलक लावणे : नवरात्रीच्या निमित्ताने जमशेदपूर येथील केबल टाऊनच्या सामूहिक पूजामंडपात आचारधर्म आणि देवीपूजन यांच्याशी संबंधित फ्लेक्स फलक लावण्यात आले होते.\nअन्वेषण यंत्रणांनी संस्थेच्या आर्थिक व्यवहाराविषयी चौकशी केल्यास त्यांना त्याविषयी विश्‍वस्तांकडे विचारणा करण्यास सांगा \nसध्या पोलीस आणि अन्य काही अन्वेषण यंत्रणांनी सनातन संस्थेच्या साधकांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला आहे. या चौकशीत अधिकारी सर्वसामान्य साधकांशी संबंधित नसलेल्या संस्थेच्या आर्थिक व्यवहाराविषयी आणि व्यवस्थापकीय बाबींविषयी विचारणा करत आहेत. सनातनचे सर्व साधक अध्यात्मप्रसाराचे कार्य निरपेक्ष भावनेने आणि सेवाभावाने करत असतात. त्यामुळे सर्वसामान्य साधकाला संस्थेच्या आर्थिक आणि व्यवस्थापकीय बाबींची माहिती असणे कायद्याने बंधनकारक नाही. उदा. राजकीय पक्षांतील कार्यकर्ते त्या पक्षाचे विचार पटतात म्हणून त्या पक्षाचा / पक्षाच्या विचारांचा प्रचार करत असतात; मात्र त्यांना त्या राजकीय पक्षाच्या आर्थिक बाबींविषयी काही माहिती नसते किंवा त्याविषयी त्यांना कोणी विचारतही नाही, तसेच इथेही आहे, तरीही अन्वेषण यंत्रणा साधकांवर दबाव आणण्यासाठी असे प्रश्‍न विचारत असतात. अशा वेळी साधकांनी अशा प्रश्‍नांची उत्तरे माहीत नसल्याचे अधिकार्‍यांना सांगावे. तसेच त्यांना संस्थेचे आर्थिक व्यवहार आणि व्यवस्थापकीय बाबींविषयी माहिती हवी असल्यास सनातन संस्थेच्या विश्‍वस्तांकडे त्याविषयी मागणी करण्यास सांगावे.\n- श्री. वीरेंद्र मराठे, व्यवस्थापकीय विश्‍वस्त, सनातन संस्था.\nसाधकांनो, घोर आपत्काळापूर्वी सनातन-निर्मित ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मागणी-पुरवठा अन् उत्पादन विभागातील सेवांमध्ये सहभागी व्हा \nअखिल विश्‍वात अध्यात्माचा प्रसार करून लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना करण्याचे व्यापक ध्येय सनातन संस्थेने सर्वांसमोर ठेवले आहे. सनातन-निर्मित ग्रंथ अल्पावधीत समाजापर्यंत पोहोचून समाजाला धर्मशिक्षण देतात. त्यामुळे अध्यात्मप्रसार करणारे हे ग्रंथ आणि अन्य सात्त्विक उत्पादने यांना समाजातून मोठ्या प्रमाणावर मागणी येत आहे. त्यामुळे देवद येथील मागणी-पुरवठा विभागातील सेवांची व्याप्तीही वाढत आहे.\nसनातन संस्थेचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते अन् हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ते यांच्यासाठी महत्त्वाची सूचना\nसनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती अथवा हिंदु विधीज्ञ\nपरिषद यांच्या राज्यस्तरीय महत्त्वाच्या कार्यक्रमांची छायाचित्रे\nयोग्य प्रकारे काढून ती पुढील माहितीसह रामनाथी आश्रमात पाठवा \nविविध राज्यांमध्ये सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती अथवा हिंदु विधीज्ञ परिषद यांद्वारे महत्त्वाच्या कार्यक्रमांचे (उदा. पत्रकार परिषद, हिंदु धर्मजागृती सभा, अधिवेशने, आंदोलने, निवेदन देणे आदींचे) आयोजन करण्यात येते. बर्‍याच वेळा सनातन संस्थेचे साधक, समितीचे कार्यकर्ते अथवा हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ते समाजातील संत, मान्यवर अथवा नेते यांच्या भेटी घेतात, तर काही वेळा ते इतर संघटनांच्या कार्यक्रमात व्यासपिठावर अथवा अन्यत्र उपस्थित असतात. अशा वेळी छायाचित्रे काढतांना आणि ती रामनाथी आश्रमात पाठवतांना साधकांनी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.\nआजारपणात नामजप न झाल्याने मन पुष्कळ अस्वस्थ झाल्यावर श्रीकृष्णाने सुचवल्यानुसार त्याचे चित्र काढणारी निपाणी (कर्नाटक) येथील कु. भाग्यश्री कल्लापा लोळसुरे\nश्रीकृष्णाला मथुरेला जाण्यापासून अडवतांना गोपी (११.१२.२०१३, सकाळी ११ ते दुपारी १)\nप्रेमळपणा, सेवाभाव आणि नेतृत्वगुण असलेल्या चिपळूण (जिल्हा रत्नागिरी) येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सुशीला रमेश आगवेकर (वय ६९ वर्षे) \nचिपळूण येथील सौ. सुशीला रमेश आगवेकर यांनी ६३ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे दिनांक १६ डिसेंबर या दिवशी घोषित करण्यात आले. त्यांच्याविषयी त्यांचा पुत्र श्री. विनायक आणि स्नुषा सौ. मंजिरी यांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.\nपूर्वी आईच्या वागण्या-बोलण्यात थोडा कडकपणा असायचा; मात्र आता तिच्यात पुष्कळ चांगला पालट झाल्याचे जाणवते. आई बोलण्यातून वा कृतींतून प्रत्येकाला आनंद देते. अगदी स्वयंपाक बनवतांनाही ती प्रत्येकाच्या आवडीचा विचार करते. आम्ही आश्रमातून काही दिवसांसाठी घरी गेल्यावर आमच्या आवडीचे पदार्थ बनवण्याची तिची तळमळ असते. - श्री. विनायक रमेश आगवेकर (सौ. सुशीला आगवेकर यांचा मुलगा), सनातन आश्रम, देवद, पनवेल.\nस्वतःला होणार्‍या शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांकडे साक्षीभावाने पहाणार्‍या अन् प्रीतीचे मूर्तीमंत प्रतीक असलेल्या पू. (सौ.) आशालता सखदेवआजी (वय ८० वर्षे) \nपू. (सौ.) आशालता सखदेवआजी\nमार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमी (१८.१२.२०१५) या दिवशी पू. (सौ.) आशालता सखदेवआजी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांचे कपडे धुण्याची सेवा करणारी साधिका कु. प्रियांका जगताप यांनी त्यांची अनुभवलेली प्रीती, कपडे धुतांना जाणवलेली सूत्रे आणि त्यांच्या खोलीत जाणवलेले पालट येथे देत आहोत.\nपू. (सौ.) आशालता सखदेवआजी\nयांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी\nसनातन परिवाराच्या वतीने शि.सा. नमस्कार \n१. पू. आजींच्या तोंडवळ्याकडे पाहिल्यावर पुष्कळ शांत वाटून मन स्थिर होते.\n२. पू. आजींची प्रीती \nमी प्रतिदिन कपडे वाळत घालून त्यांच्या खोलीतून बाहेर जात असतांना त्या काहीतरी करत असतात, उदा. दैनिक वाचन. मी कपडे वाळत घालीपर्यंत पू. आजी एकाग्रतेने त्या कृती करत असतात; पण मी जायला निघाले की, त्या तोंडवळा माझ्याकडे करून आणि माझ्याकडे पाहून ये असा निरोप देतात. पुष्कळ वेळा मी जातांना दाराचा आवाज होत नाही, तरी पू. आजींना मी निघालेले कळून त्या मला निरोप देतात.\nव्यष्टी आणि समष्टी साधनेनुसार देवघरातील देवांची संख्या\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nव्यष्टी साधनेत साधक अनेक देवांकडून एका देवाकडे येतो, तर समष्टी साधनेत अनेक देव साहाय्य करतात; म्हणून कार्यानुमेय अनेक संतांनी दिलेल्या देवतांच्या मूर्ती आणि वस्तू माझ्या खोलीतील देवघरात अन् आश्रमातील ध्यानमंदिरात ठेवल्या आहेत. देवतांच्या हातातही अनेक आयुधे असतात. तसेच हे आहे.\n- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (२४.१०.२०१५)\nसनातन संस्था सांगत असलेल्या गुरुकृपायोगाचे महत्त्व\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nपूर्वीच्या युगांत व्यक्ती सात्त्विक असल्याने प्रकृतीनुसार कोणत्याही साधनामार्गाने साधना करू शकत असे. कलियुगात व्यक्तीत स्वभावदोष खूप असल्याने ते दूर केल्याशिवाय साधना करणे अशक्य आहे. यासाठी सनातन संस्था सांगत असलेल्या गुरुकृपायोगात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनास प्राधान्य दिले आहे. त्यांचे निर्मूलन करत असल्यामुळे सनातनच्या साधकांची साधनेत जलद प्रगती होते. - (परात्पर गुरु) डॉ. आठवले (३.१२.२०१५)\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nमाझ्याकडे उत्तर आहे; कारण मी दक्षिणेकडे पाठ फिरविली आहे.\nभावार्थ अ : दक्षिण दिशा यमलोकाची आहे. तिच्याकडे पाठ फिरविली आहे म्हणजे मी उत्तरेकडे, यमलोकापासून दूर जात आहे. माझ्याकडे यमलोक कसा चुकवायचा, या प्रश्‍नाचे उत्तर आहे, या अर्थी माझ्याकडे उत्तर आहे, हे वाक्य आहे.\nभावार्थ आ : पूर्व दिशा ज्ञानयोगाची, पश्‍चिम कर्मयोगाची, दक्षिण शक्तीयोगाची आणि उत्तर भक्तीयोगाची आहे. या संदर्भात मी शक्ती-उपासक नसून भक्तीमार्गी आहे, हे सुचविले आहे.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nमूल लहान आहे, म्हणून अग्नि त्याला भाजत नाही, असे नसते, तसेच देहलीतील निर्भयावर बलात्कार करणारा तिच्या मृत्यूस कारणीभूत झाला. असे असतांना त्याला फाशीची शिक्षाच व्हायला हवी.\n- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१६.१२.२०१५)\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो.\n- प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nमाणूस जेव्हा खरे ज्ञान प्राप्त करतो, तेव्हा त्याला कळते की, मी विश्‍वातील अमर्याद ज्ञानभांडारातील अत्यल्प असे ज्ञान प्राप्त केले आहे.\nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\nमहाराष्ट्रात हिवाळी अधिवेशन चालू आहे. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी चर्चा न करता थेट घोषणाच करा, असा बालहट्ट धरत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, तसेच विरोधी पक्षांतील सर्व आमदारांनी अवघे विधीमंडळ दावणीला बांधले. विधीमंडळ अधिवेशनाचा मूळ उद्देशच बासनात बांधून ठेवण्याचा घटनाद्रोही आग्रह विरोधी पक्षांनी करावा, यातून दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षांच्या सार्वभौम विधीमंडळाविषयीच्या धारणा विरोधी पक्ष म्हणून कितपत विकसित झाल्या आहेत, याविषयी शंका येते. या हट्टापायी त्यांनी विधीमंडळाचा संपूर्ण १ आठवडा कामकाजाविना वाया घालवला. दुुसर्‍या आठवड्यापासून विरोधक निमूटपणे चर्चेला सिद्ध झाले. जर विरोधकांना चर्चा करायचीच होती, तर मग विधीमंडळातील सभागृहाचे कामकाम आठवडाभर होऊ न देण्याचा आडमुठेपणा त्यांनी का केला \nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nदिलवाले चित्रपटाच्या प्रदर्शनाला देहलीसह ७ राज्यां...\nविठ्ठलाचा उल्लेख विट्ठल आणि संत ज्ञानेश्‍वरांचा उल...\nदिलवाले प्रदर्शित होण्यापूर्वी शाहरुख खान यांची क्...\nपाक आतंकवाद्यांना साहाय्य करत असल्याने त्याला शस्त...\nहिंदुद्वेषी एन्.सी.ई.आर्.टी.च्या विरोधात शिवसेना-भ...\nओडिशामध्ये मदरशात आतंकवादाचे शिक्षण देणार्‍या शिक्...\nबांगलादेशमध्ये शाळकरी हिंदु मुलीचे अपहरण करून बलपू...\nचित्रपट परिनिरीक्षण मंडळात १४ वर्षे केवळ पैसा बोलत...\nअल्-कायदाच्या आणखी एका आतंकवाद्यास अटक \nघोटाळे आणि अवैध कृत्ये करणार्‍या महाराष्ट्र अंधश्र...\nलैंगिक प्रकरणानंतर व्हॅटीकन आता काळ्या धनाच्या व्य...\nअमेरिकेत मशिदीवर लिहिले येशू हाच मार्ग दाखवणारा एक...\nसोनिया आणि राहुल गांधी न्यायालयात उपस्थित रहाणार \nकेंद्रीय मंत्री डॉ. कठेरिया यांना हिंदु जनजागृती स...\nअमेरिकी शासन शीख, मुसलमान समुदायांची बैठक घेणार\nपोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था आणि महसूल विभाग यां...\nबेगळुरू येथील प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शिका सौ. पद्मश...\nप्रमाणपत्र नसतांना सादर होणार्‍या सॉक्रेटीस ते दाभ...\nसनातनविरोधी षड्यंत्रामुळे निरपराध साधकांना भोगावा ...\nगोव्यातील किती हिंदू आमदार या सूत्राला पाठिंबा देत...\n३१ डिसेंबरच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखा \nमिरज रेल्वे स्थानकाचे धर्मवीर छत्रपती संभाजी महारा...\nकराड (जिल्हा सातारा) येथील सनातनचे हितचिंतक विजय ग...\nश्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कुडाळ (सातारा) येथे ...\n'एन्.सी.ई.आर्.टी.' आणि सनातन संस्थेवरील आरोप या प्...\n'एन्.सी.ई.आर्.टी.' आणि मुळा प्रवरा आस्थापन घोटाळा ...\n१८ डिसेंबरला तासगाव येथे पू. संभाजीराव भिडे (गुरुज...\n(म्हणे) बाजीराव नाचत होता, सेलिब्रेशन करत होता \nशासनाने केंद्राला नुसते कळवायचे नाही, तर अभ्यासक्र...\n'एन्.सी.ई.आर्.टी.' आणि मराठी भाषेच्या संदर्भात शिक...\n'एन्.सी.ई.आर्.टी.' आणि सनातन संस्थेवरील आरोप प्रकर...\n'एन्.सी.ई.आर्.टी.' च्या विरोधात शिवसेना आमदारांचा ...\nदुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांसाठी १० सहस्र ५१२ ...\nहिंदु जनजागृती समितीचे म्हणणे काय आहे \nवारकर्‍यांच्या श्रद्धेला तडा देण्याचा प्रकार \n२५ टक्के पगारवाढीच्या मागणीसाठी एस्.टी. कर्मचारी स...\nहिंदू तेजा जाग रे \nनोंदणी अर्जावरील लिखाण मराठीऐवजी इंग्रजीत लिहिण्या...\nगुन्हेगारी प्रवृत्तीच्या नायजेरियन लोकांना हाकलून ...\nगुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणार्‍या नायजेरियन नागरिक...\nशेतकर्‍यांना कर्जमाफी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्...\n३१ डिसेंबरनिमित्त पुणे येथे घेण्यात आलेली गड संरक्...\nरेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आण...\nअफझलखान वध : हिंदूंना कूटनीतीची प्रेरणा देणारी निय...\nआतंकवाद हा असाच संपवावा लागतो \nभन्साळीजी, केवळ कल्पनेच्या पंखांनी इतिहासाची उड्डा...\nइंग्रजीचे वाढलेले स्तोम भावी पिढीसाठी धोकादायक \nचर्चमधील पाद्य्रांनी इतर धर्मातील त्रुटींविषयी व्य...\nसनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत\nनवरात्रीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने धनब...\nअन्वेषण यंत्रणांनी संस्थेच्या आर्थिक व्यवहाराविषयी...\nसाधकांनो, घोर आपत्काळापूर्वी सनातन-निर्मित ग्रंथ आ...\nसनातन संस्थेचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यक...\nआजारपणात नामजप न झाल्याने मन पुष्कळ अस्वस्थ झाल्या...\nप्रेमळपणा, सेवाभाव आणि नेतृत्वगुण असलेल्या चिपळूण ...\nस्वतःला होणार्‍या शारीरिक आणि आध्यात्मिक त्रासांकड...\nव्यष्टी आणि समष्टी साधनेनुसार देवघरातील देवांची सं...\nसनातन संस्था सांगत असलेल्या गुरुकृपायोगाचे महत्त्व...\nसंत भक्तराज सनातनचे श्रद्धास्थान ...\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nप.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेव...\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://jagatapahara.blogspot.com/2016/09/blog-post_68.html", "date_download": "2018-04-26T13:30:28Z", "digest": "sha1:Y3E63BP6FOLVZUH6NHJM6NFTDFWVL7YV", "length": 36203, "nlines": 200, "source_domain": "jagatapahara.blogspot.com", "title": "जागता पहारा: एक गाव एक पाणवठा?", "raw_content": "\nवैधानिक इशारा: ज्यांना मोदीत्रस्ततेने पछाडले आहे, त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी हा ब्लॉग अपायकारक असल्याने त्यांनी इकडे फ़िरकू नये. विपरीत परिणामांना मंडळ जबाबदार असणार नाही.\nएक गाव एक पाणवठा\n१९७० च्या दशकात डॉ. बाबा आढाव पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. तात्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि रिक्षा पंचायतीने नेते म्हणूनही काम करत होते. समाज परिवर्तन ही त्या कालखंडात समाजवाद्यांची मक्तेदारी होती. राष्ट्र सेवा दल आणि तत्सम समाजवादी संघटना परिवर्तनाची जबाबदारी घेतल्यासारखे अखंड बोलत असायच्या. अशा काळात ‘एक गाव एक पाणवठा’ नावाची मोहिम चालवली जात होती. बाबा आढाव त्याचे प्रणेते होते. ही चळवळ असल्याचे वर्तमानपत्रातल्या बातम्यांमधून अवघ्या महाराष्ट्राला कळत होते. मात्र ती चळवळ कुठे चालली आहे आणि त्यातून काय परिवर्तन घडले, त्याचा तपशील फ़ारसा वाचनात येत नव्हता. नुसतेच कौतुक चाललेले वाचायला मिळत असे. त्यासाठी मग आढावांचे जागोजागी सत्कार व्हायचे आणि त्यांच्या परिवर्तनशील चळवळीवर लेख प्रकाशित व्हायचे. पण त्याचीच दुसरी बाजू अशी होती, की तेव्हाही गावागावात शिवाशिव होती आणि पाणवठ्यावर दलित अस्पृष्यांना समान वागणूक मिळत नसल्याची ती कबुली होती. तसे वाद व बहिष्कार संपवण्याची ती चळवळ होती. पाणवठ्यावर सर्व समाज एकत्र आला तर त्यांच्यातले जातीभेद संपतील, ही अपेक्षा वा आकांक्षा चुकीची मानता येणार नाही. पण नुसती अपेक्षा आणि त्याचा माध्यमातून होणारा गाजावाजा, यातून समाजात परिवर्तन घडून येत नाही. ते मानसिकता बदलण्यातून होत असते. सेमिनार परिषदा भरवून वा त्यातल्या म्होरक्यांचे सत्कार समारंभ योजून परिवर्तन येत नाही. त्याचीही साक्ष तेव्हाच मिळत होती. पण त्याचा गाजावाजा होत नव्हता किंवा दोन्हीचे संबंध जोडून उहापोह केला जात नव्हता. म्हणून सत्य संपत नाही. गावागावातल्या या जातीभेदावर त्यातून पांघरूण मात्र घातले जात होते आणि ते पांधरूण घालण्याचे काम ही दिखावू परिवर्तन मोहिमच करीत होती.\nजेव्हा बाबा आढाव एक गाव एक पाणवठा चळवळ चालवित होते, तेव्हाच त्यांच्या पुणे जिल्ह्यात किंवा पुण्याहून नजिक असलेल्या इंदापूर तालुक्यात दलितांना पुर्णत: बहिष्कृत करण्याची मोठी घटना गाजत होती. बावडा या गावात दलितांवर सामाजिक बहिष्कार घातला गेलेला होता आणि त्यामुळे दादासाहेब रुपवते यांच्यासारख्या एका मंत्र्यालाही त्या गावात भेट दिली तेव्हा साधा चहा मिळू शकला नव्हता. पण त्या बहिष्कारामागची ताकद पुन्हा एका मंत्र्याचीच होती. शिवाजीराव पाटील यांचे बंधू शहाजी पाटील यांच्याच प्रेरणेने हा बहिष्कार घातला गेला होता. म्हणजेच एक गाव एक पाणवठा चळवळीने किती मोठे परिवर्तन घडले, त्याची साक्ष तेव्हाच मिळालेली होती. चळवळ किंवा त्यामागचा विचार अजिबात चुकीचा नव्हता. पण त्यातला दिखावूपणा व नुसता प्रचार फ़ुसका होता. बावड्याच्या घटनेनेच दलित पॅन्थर फ़ोफ़ावली आणि तरीही तथाकथित परिवर्तनवादी समाजवादी आढावांच्या सत्कारात मग्न होते. ‘साधना’ साप्ताहिकातून त्यांचे कोडकौतुक चालूच होते. त्यात थोडेफ़ार जरी यश मिळाले असते, तर पुढल्या काळात एट्रोसिटी कायदा आणावा लागला नसता. कारण निदान विविध लहानमोठ्या जातीचे लोक एकमेकांशी वैमनस्याने जगताना दिसले नसते. पण वस्तुस्थिती भलतीच होती. पाणवठ्यावर सुद्धा जातीभेद चालू होते आणि त्यात परिवर्तन घडवण्याचा प्रयासही मोठ्या गाव तालुक्यापर्यंय पोहोचू शकलेला नव्हता. मात्र तरीही आढावांचे सत्कार मुलाखती चालू होत्या. ही खरी समस्या असते. पुढल्या काळात मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन घडून आले, कारण पाण्याचे दुर्भिक्ष्य आणि दुष्काळानेच जातींचे कान पकडून त्यांना मिळेल त्या पाण्यासाठी ‘रांगेत’ आणुन उभे केले होते. मात्र पाणवठ्यावर एक होणारा गाव, अनेक बाबतीत दुभंगलेलाच राहिला आणि त्याची गंधवार्ता सेमिनार वा परिषदा भरवणार्‍यांना नव्हती.\nआज ज्या पद्धतीने एट्रोसिटी कायदा वा आरक्षणाच्या विरोधातला आवाज उठतो आहे, त्यामागची चिड वा राग मुळच्या जातीय अभिमान दुखावण्यातला आहे. चारपाच दशकांपुर्वीच्या अशा परिवर्तनाच्या चळवळींनी काही प्रभाव समाजमनावर पडला असता, तर इतक्या टोकाचे जातीय अभिमान उफ़ाळून आले नसते. एका बाजूला मराठे अभिमानाने छाती फ़ुलवून मोर्चे काढत आहेत आणि दुसरीकडे अन्य जातीची मंडळी त्या मोर्चाकडे शंकेने बघत आहेत. ही आजची स्थिती मागल्या कित्येक वर्षातल्या परिवर्तन घोटाळ्याचे पुरावे आहेत. कुठे पुल-रस्ते बांधले आणि कुठे धरणे बांधली, तर त्यावर पैसा खर्च झालेला हिशोब समोर असतो. पण त्या रस्ते, पुल वा धरणाचा परिणाम डोळ्यांना दिसत नसेल, तर त्याला घोटाळा म्हणतात ना त्या सुविधा उभारण्याच्या झालेल्या घोषणा, निघालेल्या निवीदा किंवा खर्च झालेले पैसे; यांना घोटाळा म्हणतात ना त्या सुविधा उभारण्याच्या झालेल्या घोषणा, निघालेल्या निवीदा किंवा खर्च झालेले पैसे; यांना घोटाळा म्हणतात ना मग तोच घोटाळा इथेही झालेला नाही काय मग तोच घोटाळा इथेही झालेला नाही काय चार दशके उलटून गेल्यावरही परिवर्तनाच्या चळवळीने पाठ थोपटून घेतली. पण जातीभेद कायम आहेत आणि अधिक उफ़ाळून चव्हाट्यावर येत आहेत. आज कधी नव्हे इतका मराठ्यांचा प्रक्षोभ उफ़ाळून आला, त्यातली भावना जाती अंताची आहे काय चार दशके उलटून गेल्यावरही परिवर्तनाच्या चळवळीने पाठ थोपटून घेतली. पण जातीभेद कायम आहेत आणि अधिक उफ़ाळून चव्हाट्यावर येत आहेत. आज कधी नव्हे इतका मराठ्यांचा प्रक्षोभ उफ़ाळून आला, त्यातली भावना जाती अंताची आहे काय एक गाव एक पाणवठा तेव्हा थोडा जरी यशस्वी झाला असता, आज हा इतका टोकाचा अंतर्विरोध जगाला दिसला नसता. अशा चळवळी व त्यांच्या परिवर्तन विषयक प्रसिद्धीने निव्वळ त्या भेदभावांवर पांघरूण घालण्याची चलाखी केली,. त्याचा हा दुष्परिणाम आहे. आज कोणाला ती चळवळ आठवत नाही, की त्यातून साधले काय गेले, त्याची आठवणही करण्याची गरज वाटत नाही. कारण परिवर्तनाची चळवळ किंवा मोहिमा हाही एक घोटाळाच आहे व होता. समाजात परिवर्तन व क्रांती घडवून आणण्याचे हवाले देणारे घोटाळेबाज कोण आहेत, त्याचीच मराठा मोर्चा साक्ष देतो आहे.\nबाबा आढाव किंवा तात्कालीन विविध परिवर्तनवादी मंडळींनी जे काही उद्योग केले, त्याचेच हे दुष्परिणाम आहेत, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. समाजातले भेदभाव किंवा वितुष्ट संपवायचे असेल, तर त्यांच्यातल्या वैमनस्याला खतपाणी घालता कामा नये. त्यात सूडबुद्धीला किंचीतही स्थान असता कामा नये. कालपर्यंत तुम्ही अन्याय अत्याचार केलात, अपमानास्पद वागणूक दिलीत. म्हणून आज त्याची परतफ़ेड करा, असली धारणा परिवर्तनाला पुरक नसते. ती सुडाला चालना देते. आढाव किंवा तात्कालीन समाजवाद्यांनी समन्वय किंवा सामजस्यापेक्षा अ्शा भेदभावाला सुडाच्या वाटेने नेण्याला प्राधान्य दिले. त्यातून आजची भयंकर स्थिती निर्माण झाली आहे. कोपर्डीची घटना घडल्यानंतर माध्यमातून किती काहूर माजले कुठल्याही घटनेला दलित वा जातीय संदर्भ देऊन गदारोळ करणार्‍यांनी कोपर्डीच्या घटनेला मोठी प्रसिद्धी दिली नाही आणि केवळ पिडीता मराठा होती, म्हणून दुर्लक्षित झाली, ही प्राथमिक प्रतिक्रीया आली. दलित असती, तर किती कल्लोळ झाला असता, ही दुसरी प्रतिक्रीया होती. किंबहूना पिडीता मराठा आणि आरोपी दलित म्हणून पक्षपात व भेदभाव झाला, हे यातले खरे दुखणे आहे. त्याला कोण जबाबदार आहे कुठल्याही घटनेला दलित वा जातीय संदर्भ देऊन गदारोळ करणार्‍यांनी कोपर्डीच्या घटनेला मोठी प्रसिद्धी दिली नाही आणि केवळ पिडीता मराठा होती, म्हणून दुर्लक्षित झाली, ही प्राथमिक प्रतिक्रीया आली. दलित असती, तर किती कल्लोळ झाला असता, ही दुसरी प्रतिक्रीया होती. किंबहूना पिडीता मराठा आणि आरोपी दलित म्हणून पक्षपात व भेदभाव झाला, हे यातले खरे दुखणे आहे. त्याला कोण जबाबदार आहे अशा कुठल्याही घटना घडल्यावर त्याचा जातीय उल्लेख व भेदभाव दाखवण्यातून जे जातीय विष परिवर्तनवादी मंडळींनी पेरले. त्याचे पीक आता येऊ लागले आहे. परिवर्तनाच्या नावाखाली तीनचार दशके, आधीच असलेल्या जातीय भिंती मजबूत करण्यात आल्या आणि त्याला सुडभावनेचे खतपाणी घातले गेले. त्याची प्रक्षुब्ध प्रतिक्रीया येण्याला कोपर्डीची घटना कारणीभूत झाली. या सगळ्याचे मुळ बोगस तोतया परिवर्तनवादी चळवळीच्या प्रवृत्तीमध्ये आढळून येईल. कारण ज्यांनी सामाजिक परिवर्तनालाच थोतांड करून टाकले, त्यांचेच हे पाप आहे. कारण त्या परिवर्तनाचा चळवळी नव्हत्या, तर विषपेरणी होती.\nछान लेख आहे भाऊ\nडॉ. बाबा आढाव यांच्या ‘एक गाव एक पाणवठा’ सारखीच स्थिती दिवंगत मोहन धारीया यांच्या ’वनराई’ ची आहे. हा प्रकल्प कुठे चालू आहे आणि त्यातून काय उत्कर्ष झाला हे कधीच कळत नाही. परंतू मोहन धारीया यांचे ठिकठिकाणी सत्कार झाले होते. अशी अनेक उदाहरणे या लोकांच्याबाबतीत सांगता येतील.\nभाऊ सगळ्यांचा आरक्षण दिलं तर राहिले फक्त ब्राह्मण ते ही खूप श्रीमंत नाहीतच आणि कधीच नव्हते...मग त्यांना आरक्षण कधी मिळणार कोणाला तरी कोणाच्या तरी विहिरीवर पाणी भरायला नाही मिळालं आणि कोणाला तरी कोणीतरी 4 पिढ्या मागे काहीतरी बोललं तर त्याची शिक्षा आम्हा आत्ताच्या ब्राह्मणांना का कोणाला तरी कोणाच्या तरी विहिरीवर पाणी भरायला नाही मिळालं आणि कोणाला तरी कोणीतरी 4 पिढ्या मागे काहीतरी बोललं तर त्याची शिक्षा आम्हा आत्ताच्या ब्राह्मणांना का आमचा काय संबंध आहे त्यातल्या कोणाशी आमचा काय संबंध आहे त्यातल्या कोणाशी आम्ही का कर्ज काढून शिकायचं आणि त्यातही मार्क नाही पडले तर आयुष्याची वाट लावून घ्यायची आम्ही का कर्ज काढून शिकायचं आणि त्यातही मार्क नाही पडले तर आयुष्याची वाट लावून घ्यायची आणि बाकीचे जवळ जवळ फुकट शिकणार आणि मार्क न पडताच नोकऱ्या मिळवणार आणि बाकीचे जवळ जवळ फुकट शिकणार आणि मार्क न पडताच नोकऱ्या मिळवणार का हे असं आहे भाऊ का हे असं आहे भाऊ किती पिढ्या हे असं चालणार\nखरच जर media ,राजकारणी आणी पुरोगामी या लोकांनी आज प्रत्येक गोष्टी चा विचका करुन ठेवला . हे त्रिकुट जर नसते तर कदाचित जाती-अंत झाला असता, त्यासाठि विशेष आदळ आपट करावी लागली नसती. परंतु यांची दुकाने बंद पडली आसती. पिडितांचा रंग पाहुन (हिरवा निळा भगवा)media वर बातमीला coverage दिले जाते.नेते जाती-जाती चे मेळावे भरऊन प्रत्येक जातीच्या अस्मीता टोकदार करित आहेत या सगळ्यातुन समाज एकसंघ कसा होईल. समाजातील दुहिचे खापर मात्र rss वर फोडले जाते. यात पुरोगामी आघाडीवर आहेत .\nबरोबर आहे लोकमत च्या एका पत्रकाराने what's app दिलेले मत व त्यांच्या माझ्यात झालेली बातचीत 👊​याद राखा मनुवाद्यांनो \nछ. शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं तुम्हाला भीक घालणार नाही.\nमराठा - मागास वादाला ठिणगी देऊन भावा-भावात भांडण लावणाऱ्या विदेशी आर्यानी आमच्या सहनशीलतेचे अंत पाहू नये, जर का हा शिवरायांचा मर्द मराठा मावळा आणि भीमरायांचा भिमाकोरेगावचा सिह सिदनाग पुन्हा जागा झाला तर पुन्हा इतिहास घडेल आणि इतिहासातील पुस्तकातून \"एकेकाळी आर्य भारतात राहत होते\", एवढेच संदर्भासाठी उराल.\nगुन्हेगाराला भर चौकात फाशीद्या, चांगली अद्दल घडू दे, हादरवा अश्या नराधमाला \nत्याचे आणि आमचे संबंध त्याच दिवशी तुटले ज्यादिवशी त्याने 'आमच्या ताईला' हात लावला.\nआता तो फक्त गुन्हेगार आहे\nत्याला जातहि राहिली नाही आणि धर्महीं\nत्याला समाजहि राहिला नाही आणि कुटुंबही\nआता तो फक्त गुन्हेगार आहे\n👥ध्यानी असुद्या मराठा- मागास एकता हि चिरायू राहणार ... अखंडित राहणार ... प्रतिमोर्चे नको शांतता ठेवा शिवाजी महाराजांचा इतिहास विसरून चालणार नाही. आज जे काही चालले आहे. ते R S S .चा खेळ आहे. बाबानो दलित.आणि.मराठा या दोन संघष॔ कधी पेटेल याची वाट पहातात काही लोक म्हणून...वाचाल तर वाचाल. ....🙏 मी-:अनिल कदम साहेब RSS वर खापर फोडुन काही उपयोग नाही उलट अस करून कांग्रेस राष्ट्रवादीला पाठिशी घालूनका खरे जातीयवादी तेच आहेत.जातीजातीत भांडण लाऊन ६० वर्ष सत्ता भोगली जनतेला लुटलय.आपण खरे पत्रकार असाल तर,आता महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या व सगळेच आदर करतात अशा पत्रकाराने मराठा मोर्च्याची कारणमिमांसा (१) ते (६) लेख लिहीले आहेत त्याची लींक देतोय ती वाचा आपले मत नक्की बदलेल आपणास सत्य कळेल मी-:सदर पत्रकार १४ वर्ष दैनिक पुढारी संपादकीय लिहीतआहेत http://jagatapahara.blogspot.in/2016/09/blog-post_11.htmlm=1 एक दिवसानी मी-:काय अनिल कदम साहेब m=1 एक दिवसानी मी-:काय अनिल कदम साहेब लींक वाचल्या काय ते-:महेश साहेब मी गेली 25 वषेॅ हया महा पुरुषांच्या चळवळीत काम करतो.मला वाटते माझ्या पेक्षा तूम्हाला जास्त महापूरूषांची महिती आहे. त्यामुळे मी हया गोष्टींचा अभ्यास करून मग आपण वैचारिक वाद नक्कीच घालू ते पण आपण भेटून वैचारिक वाद हे असलेच पाहिजेत नक्की मजा येईल. ...... 👍 मी-:महापुरुषांचा आदर्श समोर ठेवलाच पाहिजे पण १९९० नंतरचा काळ हा जागतीकीकरणाचा आहे आपण अजुन १९५० च्या दशकातली वृत्तीत अडकुन पडलोय अनिल कदम साहेब आपले कालचे विचार हे या चळवळीशी विसंगत होते व हे विचार काही राजनीतिक दलांच्या प्रचाराचे होते.\"मला या महापुरुषां बद्दल आपणा एवढी माहीती नाही\" परंतु माझे मित्र व मदतकर्ते व त्यांचे पुर्वज यांनी आपल्या या चळवळीची सुरुवात महाराष्ट्रात केली होती व सध्या माझे मीत्र पुढे रेटतायत,आता माझे मार्गदर्शक यांची लींक आपणास दिली आहे ती आपण वाचली का 👍 मी-:महापुरुषांचा आदर्श समोर ठेवलाच पाहिजे पण १९९० नंतरचा काळ हा जागतीकीकरणाचा आहे आपण अजुन १९५० च्या दशकातली वृत्तीत अडकुन पडलोय अनिल कदम साहेब आपले कालचे विचार हे या चळवळीशी विसंगत होते व हे विचार काही राजनीतिक दलांच्या प्रचाराचे होते.\"मला या महापुरुषां बद्दल आपणा एवढी माहीती नाही\" परंतु माझे मित्र व मदतकर्ते व त्यांचे पुर्वज यांनी आपल्या या चळवळीची सुरुवात महाराष्ट्रात केली होती व सध्या माझे मीत्र पुढे रेटतायत,आता माझे मार्गदर्शक यांची लींक आपणास दिली आहे ती आपण वाचली का ते-:महेशराव तूम्ही लिहीलेल्या लींग वाचल्या खर आहे. पण काय करणार रस्त्यावरच कृत्र जस स्वतासाठी जगत तशे हे सवेॅसाले जगतायत असो.आपण लवकरच भेटू मित्रा.👌​​👍 मी-:ok\nजेव्हा दाऊदला मुंबईचा सामान्य माणूस ओळखतही नव्हता आणि गँगवॉर हा शब्दही प्रचलित झाला नव्हता, तेव्हा एक खतरनाक गुन्हेगार दिल्लीच्या तिहा...\nसुप्रिया सुळे या शरद पवारांची कन्या म्हणून राजकारणात आल्या. त्यांच्यासाठी शरद पवार यांनी बारामतीची जागा मोकळी करून दिलेली होती. तिथेही गे...\nवर्षभरापुर्वी भारतातला एक मोठा उद्योगपती विजय मल्ल्या अकस्मात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फ़रारी झाला. तेव्हा त्याबद्दल मोदी सरकारला जब...\nगुरुजी आणि कर्नल पुरोहित\nराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मोर्चानंतर त्यांनी आंब...\nइंद्राणी कार्ति, चोरांची आळंदी\nभारताच्या माजी अर्थमंत्र्याच्या मुलाला अटक होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असेल. पण त्याच म्हणजे कार्ति चिदंबरम याच्या कंपन्यांचा व त्यातल्य...\nभीमा कोरेगाव सोहळ्यानंतर महाराष्ट्राच्या विविध भागात उमटलेले हिंसक प्रतिसाद बघून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘हल्लाबोल’ केल्याच्या बातम्य...\nसंभाजी ब्रिगेडचा खरा चेहरा\nभीमा कोरेगाव या विषयावर दोनशे वर्षांनी उठलेले वादळ मोठी सामाजिक उलथापालथ घडवणारे आहे. त्यात रामदास आठवले यांनी उघडपणे मराठा संघटनांवर ठपक...\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nआपल्याकडे वाहिन्यांवरील चर्चेत जसा तोयबावाला सईद हाफ़ीजचा उद्धार चालतो, तसा पाकिस्तानी वाहिन्यांवर कोणाचा उद्धार चालत असेल\n‘मालेगाव स्फोटाप्रकरणी १७ तरूणांना अटक करण्यात आली होती. तब्बल तीन वर्ष ही मुलं तुरूंगात खितपत पडली होती. त्यानंतर मी स्वत: आर. आर. ...\nपुरोहित सुटले, पण हु किल्ड ‘खरेखुरे’\nसोमवार २१ ऑगस्ट २०१७ रोजी कर्नल प्रसाद पुरोहित यांना सुप्रिम कोर्टाने जामिन दिला आणि अकस्मात देशातल्या तमाम वाहिन्या व माध्यमांना मालेगाव...\nसहन होत नाही, सांगता येत नाही\nदुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये\nएक मराठा लाख मराठा\nएक गाव एक पाणवठा\nउथळ पाण्याला खळखळाट फ़ार\nतुम्ही नाक तर दाबा\nजागा मराठा आम जमाना बदलेगा\nपाकची झोप उडवणारा गृहस्थ\nइतिहास असा घडवला जातो\nफ़िदायिन ही जुनीच भारतीय संकल्पना\nखामोशी सुनाने लगी है दास्ताँ\nजी२० नावाची चिनी दंतकथा\nमराठा मोर्च्याची कारणमिमांसा (१)\nएक देश एक मतदान\nछचोर सभ्यता झक मारली\nअमिताभच्या जागी इमरान हाशमी\nलौट के बुद्दू घरको आये\nशिकारी खुद यहा शिकार हो गया\nआपल्याच डोळ्य़ावर विश्वास ठेवावा का\nलोकांना भ्रष्टाचार आवडतो का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Bhupatgad-Trek-B-Alpha.html", "date_download": "2018-04-26T13:40:46Z", "digest": "sha1:RZBEPGCFJ7JLYUR3D6EL5PYNBE2DOLBN", "length": 9823, "nlines": 33, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Bhupatgad, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nभूपतगड (Bhupatgad) किल्ल्याची ऊंची : 1600\nकिल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: जव्हार\nजिल्हा : ठाणे श्रेणी : मध्यम\nजव्हार हे ठाणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. याच जव्हारच्या जवळ, एका दिवसात जाऊन पाहून येण्यासारखा किल्ला आहे. त्याचे नाव भूपतगड. या आदिवासी परिसरात उन्हाळ्यामध्ये पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणावर जाणवते. प्राचिनकाळी डहाणू , (नाला) सोपारा बंदरांमध्ये उतरलेला माल जव्हार मार्गे गोंडा गाट, थळ घाटाने त्र्यंबकेश्वर डोंगररांग ओलांडून नाशिकच्या बाजारपेठेत जात असे. या व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी समुद्र किनार्‍यावर डहाणूचा किल्ला, घाटाखाली भूपतगड व त्र्यंबकेश्वर डोंगररांगेत बसगड (भास्करगड), हरिहर, त्र्यंबक, त्रिंगलवाडी हे गड बांधण्यात आले.\nभूपतगडावर आपला प्रवेश नष्ट झालेल्या दरवाज्याच्या अवशेषामधून होतो. गडाला उत्तरेकडे व दक्षिणेकडे असे एकूण दोन दरवाजे होते. आज हे दोन्ही दरवाजे नष्ट झालेले आढळतात. प्रवेशव्दारापाशी असणारे बुरुज कसेबसे तग धरुन उभे आहेत. प्रवेशव्दारापाशी एक म्हसोबाची मूर्ती आहे. आत शिरल्यावर समोर हनुमानाची मूर्ती दिसते. गडमाथा बराच विस्तीर्ण आहे. माथ्यावर एका मोठ्या पडक्या वाड्याचे अवशेष आहेत. या वाड्याच्या भिंती अजूनही काही ठिकाणी शिल्लक आहेत. वाड्याच्या मागच्या बाजूला पाण्याचा मोठा हौद आहे. गडाच्या ४ पाण्याची खोदीव टाकी दिसतात. या टाक्यांजवळच एक कोरडा तलाव आहे. संपूर्ण गडमाथा फिरण्यास अर्धा तास लागतो. गडावरुन त्रिंगलवाडी, हरिहर, त्र्यंबकेश्वर, जव्हार, मोखाडा असा सर्व परिसर दिसतो.\n१) मुंबईहुन - भिवंडी - वाडामार्गे अथवा कसारा - खोडाळामार्गे जव्हार (दोन्ही मार्गांनी अंतर अंदाजे १३० कि.मी.) गाठावे. जव्हारपासून १७ कि.मी अंतरावर झाप नावाचे गाव आहे. येथे २ फाटे फुटतात. या ठिकाणी उजव्या बाजूचा रस्ता झाप गावात जातो आणि सरळ जाणारा रस्ता १ किमी अंतरावर चिंचवाडी गावात जातो. या फाट्यापासून १० मिनिटांवर चिंचवाडी आहे. चिंचवाडीतून कच्च्या रस्त्याने एक टेकाड पार केल्यावर आपण भूपतगडाच्या पायथ्याशी पोहोचतो.गडाचा चिंचवाडीतून गडाचा पायथा गाठण्यास अर्धा तास पुरतो. गडाच्या पायथ्यापासून गड डावीकडे ठेवत वाट तिरपी तिरपी वर जाते. पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास सुमारे अर्धा तास लागतो.\n२) मुंबईहुन पश्चिम द्रुतगती मार्गाने बोरीवली -मनोर -विक्रमगड - जव्हार (अंतर अंदाजे १४८ कि.मी.) गाठावे. जव्हारपासून १७ कि.मी अंतरावर झाप नावाचे गाव आहे. येथे २ फाटे फुटतात ऊजवी कडचा रस्ता झाप गावात जातो आणि सरळ जाणारा रस्ता १ किमी अंतरावर चिंचवाडी गावात जातो. या फाट्यापासून १० मिनिटांवर चिंचवाडी आहे. चिंचवाडीतून कच्च्या रस्त्याने एक टेकाड पार केल्यावर आपण भूपतगडाच्या पायथ्याशी पोहोचतो.गडाचा चिंचवाडीतून गडाचा पायथा गाठण्यास अर्धा तास पुरतो. गडाच्या पायथ्यापासून गड डावीकडे ठेवत वाट तिरपी वर जाते. पायथ्यापासून गडमाथा गाठण्यास सुमारे अर्धा तास लागतो.\nगडावर रहाण्याची सोय नाही.\nजव्हार मध्ये जेवणाची सोय होऊ शकते\nगडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nगडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.\nभूपतगड हा छोटासा किल्ला पाहुन झाल्यावर, स्वतःचे वाहान असल्यास १) जव्हार मधील राजवाडा , २) हनुमान पॊइंट , ३) दाभोसा धबधबा , ४)शिर्पाचा माळ (सुरतेवर स्वारीला जातांना शिवाजी महाराजांच्या सैन्याने या माळावर मुक्काम केला होता. या ठिकाणी कमान उभारुन स्मारक बनविण्यात आले आहे.) इत्यादी ठिकाण पाहाता येतील.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: B\nबळवंतगड (Balwantgad) बांदा किल्ला (Banda Fort) बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort) बाणकोट (Bankot)\nबारवाई (Barvai) बेलापूरचा किल्ला (Belapur Fort) बेळगावचा किल्ला (Belgaum Fort) भगवंतगड (Bhagwantgad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/lokshivar-news/nandurbar-chilli-industry-chili-powder-1583778/", "date_download": "2018-04-26T13:24:42Z", "digest": "sha1:GICRN6FLVZOQTIVCPM2LEWFTW5SE6F3A", "length": 25514, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "nandurbar Chilli industry chili powder | नंदुरबारला मिरचीचा ठसका | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nशहरालगत कधीकाळी जवळपास २०० हेक्टर परिसरात मिरची पथाऱ्या दिसून येत.\nमिरची उद्योगाच्या वाढीसाठी शासनाने २०१०-११ मध्ये गुंटुरच्या धर्तीवर ‘चिली पार्क’ची घोषणा केली होती. अत्याधुनिक यंत्र सामग्रीच्या साहाय्याने मिरची सुकवून त्यावर प्रक्रिया करत नंदुरबारमधील मिरची देश-विदेशात पाठविण्याच्या अनुषंगाने हा चिली पार्कचा प्रकल्प उपयुक्त ठरणारा होता, परंतु, शासनाची ही घोषणा प्रत्यक्षात अमलात न आल्याने विद्यमान स्थितीत नंदुरबारमधील मिरची उद्योगाला घरघर लागली आहे.\nदेशात गुंटूरनंतर मिरची उत्पादनात अग्रेसर जिल्हा म्हणून नंदुरबारची ओळख. कोणतेही राज्य सरकार आपल्या राज्यातील देशात अग्रेसर असणाऱ्या क्षेत्राची ओळख कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असते. त्यासाठी सोयी-सुविधा देण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. असे केल्याने अनेकांना रोजगार तर मिळतोच, शिवाय शासनाच्या तिजोरीतही चांगलीच भर पडत असते. म्हणजेच एका हाताने सुविधा देणे आणि दुसऱ्या हाताने महसूल स्वरूपात पैसा मिळविणे असा हा प्रकार होय. शासनासाठी फायद्याचा हा व्यवहार असतानाही केवळ शासकीय अनास्था, प्रक्रियेसाठी लागणाऱ्या संसाधनांची कमतरता यामुळे मिरचीचे आगार म्हणून असलेली नंदुरबारची ओळख पुसली जाण्याच्या मार्गावर आहे. त्यातच नंदुरबार शहरालगत उभे राहात असलेल्या कॉँक्रीटच्या जंगलामुळे मिरची सुकविण्यासाठी आवश्यक जागा कमी होत असल्याने मिरची व्यावसायिकांसमोर नवीन आवाहन उभे ठाकले आहे.\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nया भारतीय कंपनीला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पसंती\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nशेती आणि शेतकरी यांचा उपयोग केवळ निवडणुकीपुरता करून घेतला जात असल्याचा आरोप होत असतो. निवडणुकीनंतर सत्ता हाती आल्यावर शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करण्याचे काम विद्यमान तसेच याआधीच्या सत्ताधाऱ्यांनीही केले आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांशी संबंधित अनेक प्रश्न कित्येक वर्षांनंतरही ‘जैसे थे’ स्थितीत आहेत. ऊस, कांदा, द्राक्ष, डाळिंब यांचा संदर्भ असलेले विषय दरवर्षी आलटून-पालटून पुढे येत असतात. विषय तेच असले तरी ते सोडविण्यासाठी गांभीर्याने पावले न उचलता केवळ पुढे आलेल्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याने तो उपाय एखाद्या तात्पुरत्या वेदनाशामकाप्रमाणे काम करतो. काही दिवसांनी शेतकऱ्यांनाही त्या उपायातील फोलपणा कळतो. कृषिपूरक उद्योगांना चालना दिल्यास शेतकऱ्यांसमोरील आर्थिक संकट बहुतांशी प्रमाणात कमी होऊ शकेल, असे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांसह अनेक तज्ज्ञांनी मांडले आहे, परंतु चालना देण्यासाठी विशेष काही करता आलेले नाही. मिरची उद्योग हे त्याचे एक उदाहरण देता येईल. या उद्योगाकडे शासनाकडून होत असलेले दुर्लक्ष या व्यवसायाला मारक ठरत असून त्यामुळे नंदुरबारच्या मिरची व्यवसायाला ग्रहण लागले आहे.\nनंदुरबारमध्ये शेतकरी ओली मिरची विक्रीसाठी आणतात. शहरालगत असलेली मोकळी मैदाने भाडय़ाने घेऊन त्यावर मिरची सुकवून तिचे वर्गीकरण करण्यासाठी व्यापारी याठिकाणी मिरचीची पथारी थाटतात. मिरची उद्योगाच्या वाढीसाठी शासनाने २०१०-११ मध्ये गुंटुरच्या धर्तीवर ‘चिली पार्क’ची घोषणा केली होती. अत्याधुनिक यंत्र सामग्रीच्या साहाय्याने मिरची सुकवून त्यावर प्रक्रिया करत नंदुरबारमधील मिरची देश-विदेशात पाठविण्याच्या अनुषंगाने हा चिली पार्कचा प्रकल्प उपयुक्त ठरणारा होता, परंतु, शासनाची ही घोषणा प्रत्यक्षात अमलात न आल्याने विद्यमान स्थितीत नंदुरबारमधील मिरची उद्योगाला घरघर लागली आहे.\nशहरालगत कधीकाळी जवळपास २०० हेक्टर परिसरात मिरची पथाऱ्या दिसून येत. शहरालगतचा संपूर्ण भाग केवळ या पथाऱ्यांनी झाकला जात असे. त्यामुळे सर्वत्र जणूकाही लाल मिरचींचा सडा पडलेला दिसत असे. हे प्रमाण नंतर कमीकमी होत गेले. वाढते शहरीकरण आणि मिरचीच्या ठसक्याने होणाऱ्या त्रासाने परिसरातील नागरिकांचा या मिरची पथाऱ्यांना विरोध होऊ लागला. त्यामुळे आता सुमारे ५० हेक्टर परिसरातच मिरची पथारी दिसून येते. मिरची उद्योगात ती सुकविणे आणि ती कशी आणि किती प्रमाणात सुकविली जाते यास अधिक महत्त्व आहे. बऱ्याच वेळा मिरचीपासून तयार होणाऱ्या तिखटाची चव, आणि रंगाचे प्रमाणही त्यावर अवलंबून असते. त्यामुळे मिरची सुकविण्यासाठी अंथरल्या जाणाऱ्या पथाऱ्यांकडे अधिक लक्ष दिले जाते. ही एक कष्टमय प्रक्रिया आहे. एका व्यापाऱ्याला सुटसुटीत प्रमाणात मिरची सुकविण्यासाठी जवळपास १० एकर जागेची आवश्यकता असते. आता शहरालगत इतक्या मोठय़ा प्रमाणात जागा मिळत नसल्याने व्यापाऱ्यांना मोठय़ा अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच शासनाच्या उदासीनतेमुळे आज मिरची पथाऱ्यांची संख्या ७५ टक्क्यांनी घटल्याने तिचा अप्रत्यक्ष फटका नंदुरबारच्या मिरची प्रक्रिया उद्योगासोबत रोजगारालाही बसला आहे.\nसाधारण ऑक्टोबरपासून सुरू होणारा मिरचीचा हंगाम हा फेब्रुवारी महिन्याच्या मध्यापर्यंत असतो. मागील वर्षी मुबलक पाणी, रोगमुक्त पीक यामुळे गेल्या १५ वर्षांतील विक्रमी आवक बाजार समितीत पाहावयास मिळाली. गेल्या वर्षांच्या हंगामात पावणेतीन लाख क्विंटल मिरचीची आवक झाल्याची नोंद नंदुरबार बाजार समितीत आहे. यंदा मात्र परिस्थिती वेगळी आहे. घसरलेला मिरचीचा दर आणि प्रक्रियेसाठी व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी याचा परिणाम यंदाच्या उत्पन्नावर होणार आहे. मिरची लागवडीकडे यंदा शेतकऱ्यांनी मोठय़ा प्रमाणात पाठ फिरवल्याने मिरची उत्पन्न एक लाख क्विंटलपेक्षाही कमी होण्याचा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे. राज्यात कांदा, डाळिंब, द्राक्ष, गहू यासोबत विविध पीक आणि फळांच्या संशोधन केंद्रांची स्थापना झाली असली तरी मिरची पिकाबाबत शासन स्तरावरूनच दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. मिरची उत्पादनासाठी पाण्याची मुबलक प्रमाणात आवश्यकता असताना नंदुरबार जिल्ह्य़ात पाण्याने सातत्याने ओढ दिल्याने त्याचा फटका मिरची पिकाला बसत आहे.\nकधी काळी जिल्ह्य़ाचे अग्रगण्य पीक असलेला मिरची उद्योग डळमळीत होण्यास कपाशीही कारणीभूत ठरली आहे.\nकपाशीला मिरचीच्या तुलनेत मिळणारा हमी भाव आणि कपाशीवरील रसशोषित किडय़ांचा मिरची पिकावरही होणारा प्रादुर्भावही मिरची उत्पादन घटण्यास मुख्यत्वेकरून कारणीभूत ठरल्याचे मत नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्रातील विषय तज्ज्ञ आर. एम. पाटील यांनी व्यक्त केले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय मंडळींना आतापर्यंतच्या राज्य तसेच केंद्रातील सरकारमध्ये कायमच स्थान मिळत आले आहे. असे भाग्य इतर जिल्ह्याच्या वाटय़ांना क्वचितच येते. असे असले तरी आपणास मिळालेल्या मंत्रिपदाचा जिल्ह्याच्या विकासासाठी या मंडळींनी कितपत उपयोग करून घेतला याबाबत शंकाच आहे. मिरची उद्योगाबाबतही हेच दिसून येते. नंदुरबारचे नाव सर्वदूर पोहचविणारा मिरची उद्योग लयास जाऊ लागला असतानाही तो सावरण्यासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून कोणतेही विषेश प्रयत्न होताना दिसत नाहीत. मिरची उद्योगातील विपरीत परिस्थिती आणि शासनाने दिलेले ‘चिली पार्क’ निर्मितीचे आश्वासन कधी पूर्ण होईल याची नंदुरबारकरांना प्रतीक्षा आहे. शासनाच्या उदासीनतेमुळे नंदुरबारच्या तिखट मिरचीचा ठसका बराचसा कमी झाला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\nएका सफरचंदासाठी तिला मोजावे लागले ३३ हजार \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n'ब्रह्मज्ञानी' माणसाने बलात्कार करणे पाप नाही - आसाराम बापू\nया भारतीय कंपनीला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पसंती\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} {"url": "http://dainiksanatanprabhat.blogspot.com/2016_01_16_archive.html", "date_download": "2018-04-26T13:42:36Z", "digest": "sha1:UBPNETI7V7L6IUA5JN6URPLFT2GPJMSH", "length": 233053, "nlines": 3712, "source_domain": "dainiksanatanprabhat.blogspot.com", "title": "Dainik Sanatan Prabhat: 01/16/16", "raw_content": "\nधर्मांधांकडून चार राज्यांत हिंसाचार \nउद्दाम धर्मांधांवर कारवाई करण्यासाठी शासन अजून\nअशा किती घटना होण्याची वाट पहाणार आहे \nहा आहे धर्मांधांचा उद्दामपणा \nधर्मांधांकडून फतेहपूर येथे हिंदूंच्या शोभायात्रेवर आक्रमण \nफतेहपूर - फतेहपूर जिल्ह्यातील जहानाबाद येथे हिंदूंनी मकरसंक्रांतीनिमित्त काढलेल्या शोभायात्रेवर धर्मांधांनी मोठे आक्रमण केले. १४ जानेवारीला घडलेल्या या घटनेत २ जण घायाळ झाले असून आतापर्यंत २७ जणांना अटक करण्यात आली आहे. या शोभायात्रेत हिंदूंनी दिलेल्या घोषणांवर धर्मांधांनी आक्षेप घेतला. यानंतर धर्मांध मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आणि त्यांनी हिंदूंवर दगडफेक केली. घटनास्थळी गोळीबारही झाला. यामुळे घटनास्थळी तणाव निर्माण झाला. धर्मांधांनी हिंदूंची दुकाने आणि वाहने पेटवून दिली. यानंतर घटनास्थळी पोलीस आले. संतप्त जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. या वेळी झालेल्या धुमःश्‍चक्रीत अनेक पोलीसही घायाळ झाले. पोलिसांनी फतेहपूर येथे जमावबंदी आदेश लागू केला आहे.\nहा नास्तिक विरुद्ध भक्त असा लढा - सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती\nपुरोगामित्वाच्या नावाखाली शनिशिंगणापूर येथील चौथर्‍यावर प्रवेश\nकरून धार्मिक प्रथा मोडण्याच्या प्रकरणासंदर्भातील वास्तव\nडावीकडून अधिवक्ता राजाभाऊ देशपांडे, सौ. रश्मी नाईक,\nकु. मोनिका गावडे, श्री. सुनील घनवट, श्री. विजय गावडे\nपुणे - देव भक्तीने प्रसन्न होतो, अहंकाराने नाही. स्वतःला शनिभक्त म्हणवून घेणार्‍या भूमाता ब्रिगेडच्या कथित पुरोगामी महिला २६ जानेवारी या दिवशी महिलांना प्रवेश निषिद्ध मानलेल्या शनिशिंगणापूर येथील चौथर्‍यावर चढून धार्मिक प्रथा मोडू पहाणार आहेत. ही त्यांची भक्ती नसून केवळ दिखाऊपणा आणि प्रसिद्धीसाठी केलेली स्टंटबाजी आहे. धार्मिक प्रथा मोडण्यासाठी कथित पुरोगामी महिला येणार असल्या, तरी धार्मिक प्रथा आणि परंपरा यांच्या रक्षणार्थ अनेक महिला शनिभक्तही पुढे सरसावल्या आहेत. त्या देवस्थानाभोवती कडे करून चौथर्‍यावर चढण्याचा प्रयत्न हाणून पाडतील. हा पुरोगामी महिला विरुद्ध श्रद्धाळू महिला असा लढा नसून नास्तिक विरुद्ध भक्त असा लढा आहे, असे परखड प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी केले. १५ जानेवारी या दिवशी शिवाजीनगर येथील स्पॅन एक्झिक्युटिव्ह येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.\n२६ फेब्रुवारीला सांगली येथे हिंदु महासभेच्या वतीने प्रांतिक सभेचे आयोजन\nस्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त\nकोल्हापूर - २६ फेब्रुवारी या दिवशी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर यांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त सांगली येथील सिद्धार्थ परिसर, गावभाग, क्रांतीवीर बाबाराव सावरकर स्मारक मंडळ येथे अखिल भारतीय हिंदू महासभेच्या वतीने प्रांतिक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा सकाळी ११ ते दुपारी १ आणि दुपारी ४ ते सायंकाळी ६ या वेळेत पार पडणार आहे. या सभेला इतिहास आणि सावरकर प्रेमी यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अखिल भारत हिंदु महासभेचे राज्याचे उपाध्यक्ष श्री. संजय कुलकर्णी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.\n२६ फेब्रुवारी १९६५ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी प्रयोपवेशनाद्वारे आत्मसमर्पण केले होते. सावरकरप्रेमी हा दिवस स्मृतीदिन म्हणून साजरा करतात. या घटनेस ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या अनुषंगाने सावरकरप्रेमी त्यांच्या विचाराचा जागर वर्ष साजरा करणार आहेत. ज्यांना या सभेत सहभागी होऊन देणगी द्यायची असेल, त्यांनी ९३७२४३०५२२ या भ्रमणभाषवर संपर्क साधावा, असे आवाहन श्री. कुलकर्णी यांनी केले आहे.\nमंगळवेढा (जिल्हा सोलापूर) भाजपच्या तालुकाध्यक्षपदी राजेंद्र सुरवसे, तर भाजयुमोच्या तालुकाध्यक्षपदी आबा लांडे यांची निवड\nमंगळवेढा (जिल्हा सोलापूर) - येथील भाजपच्या तालुकाध्यक्षपदी राजेंद्र सुरवसे, तर भाजयुमोच्या तालुकाध्यक्षपदी माजी तालुकाध्यक्ष आबा लांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर नवीन अध्यक्ष निवडीसाठी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी मंगळवारी डॉ. बुरकूल रुग्णालयावरील सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत नूतन अध्यक्ष सुरवसे यांची, तर भाजयुमोच्या तालुकाध्यक्षपदी गणेशवाडीचे आबा लांडे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. नियुक्तीनंतर नूतन पदाधिकार्‍यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी सोलापूर जिल्हा निवडणूक समितीचे सहप्रमुख राजेंद्र मिरगणे, जिल्हा कार्यकर्ता प्रशिक्षण प्रमुख राजकुमार पाटील, माजी तालुकाध्यक्ष शशिकांत चव्हाण, दत्तात्रय यादव, अशोक माळी, तालुका प्रचार प्रमुख सुरेश जोशी यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nदेशातील ८० कोटी हिंदूंनी स्वसामर्थ्याच्या बळावर एक झाल्यास देशातील समस्या सुटून भारत जगद्गुरु होईल \nनंदुरबार येथील विराट मेळाव्यात\nसरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य\nविराट मेळाव्यापूर्वी झालेल्या मोर्च्यात सहभागी हिंदू\nनंदुरबार - हिंदु एक होऊ नयेत, यातच आपला लाभ आहे. असे मानणारी मंडळी हिंदूंमध्येच वेगवेगळ्या कारणांनी वाद पेटवत असून त्या वादावर आपली पोळी शेकून घेत आहेत. आज शेळ्यांमध्येच वाढल्याने स्वशक्तीचा विसर पडलेल्या वाघासारखी आज हिंदूंची स्थिती झाली आहे. विविधतेतील एकतेच्या शक्तीचा हिंदूंना विसर पडला आहे. देशातील ८० कोटी हिंदू स्वसामर्थ्य ओळखून जेव्हा एक होतील, तेव्हा आपोआपच देशातील समस्या सुटायला साहाय्य होईल आणि हा भारत देश संपूर्ण जगाचे प्रश्‍न सोडवणारा जगद्गुरु बनू शकेल, असे प्रतिपादन सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी केले. नंदुरबार येथील सर्कस मैदानावर १४ जानेवारी या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आयोजित केलेल्या सातपुडा हिंदु मेळाव्यात ते बोलत होते. हरिद्वार येथील प.पू. महामंडलेश्‍वर विश्‍वेश्‍वरानंद महाराज आणि स्वागताध्यक्ष मधुकरराव गावित, कार्याध्यक्ष चैत्राम पवार, देवगिरी प्रांत प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या मेळाव्याला अतीदुर्गम भागातून आलेल्या आदिवासींसह अंदाजे ३५ सहस्रांहून अधिक उपस्थिती होती. जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांतील अनेक राजकीय पदाधिकारीही आवर्जून उपस्थित होते.\nशनिशिंगणापूरच्या धार्मिक परंपरा रक्षण चळवळीला पूर्ण पाठिंबा - शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे\nसंभाजीनगर - जे लोक देवाला मानत नाहीत, त्यांना आमच्या धर्मपरंपरेमध्ये लुडबूड करण्याचा काहीच अधिकार नाही. शनिशिंगणापूरला होणार्‍या हिंदुत्ववाद्यांच्या या आंदोलनाला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. २००२ ला ज्या वेळी दाभोलकरांनी तिथे येण्याचा प्रयत्न केला, तेव्हाही त्यांना आम्ही अडवले होते. याही वेळी ही हिंदूंची धार्मिक परंपरा मोडणार्‍यांना रोखू. लवकरच प्रसिद्धी माध्यमांसमोर ही भूमिका मांडू, असे आश्‍वासन संभाजीनगरचे खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी दिले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली, त्या वेळी ते बोलत होेते. या वेळी कार्यकर्त्यांनी त्यांना धार्मिक परंपरा रक्षण चळवळीची माहिती दिली, तसेच २६ जानेवारी या दिवशी शनिशिंगणापूर येथे होणार्‍या आंदोलनाची माहिती दिली. या वेळी संभाजीनगरच्या हिंदु जनजागृती समितीच्या समन्वयक कु. प्रियांका लोणे, श्री. अशोक कुलकर्णी, सनातन संस्थेचे श्री. शरद चावडा आणि सौ. निकम उपस्थित होते. या वेळी श्री. चंद्रकांत खैरे सनातन प्रभातविषयी गौरवोद्गार काढतांना म्हणाले, सनातन प्रभात हे कट्टर हिंदुत्ववादी आणि जबरदस्त नियतकालिक आहे.\nमध्यप्रदेशमध्ये गोमांसाच्या संशयावरून रेल्वेतस्थानकावर धर्मांध आणि गोरक्षक यांच्यात हाणामारी\nभविष्यात गोमासांच्या सूत्रावरून देशात अशा घटना टाळण्यासाठी कोट्यवधी हिंदूंच्या धार्मिक भावना\nलक्षात घेऊन शासनाने देशभर सक्षम गोहत्याबंदी कायदा लागू करावा आणि त्याची\nइटारसी (मध्यप्रदेश) - गोमांस असल्याच्या संशयावरून कुशीनगर एक्स्प्रेसने यात्रा करणार्‍या हरदानिवासी मुसलमान दांपत्याची रेल्वेतच गोरक्षकांनी चौकशी केली. पुढे वादविवाद वाढून मुसलमान दांपत्याचे समर्थक आणि गोरक्षक यांच्यात बाचाबाची झाली. रेल्वे पोलिसांनी २ गोरक्षक आणि ८ धर्मांध यांच्याविरोधात गुन्हा प्रविष्ट केला.\n१. महंमद हुसैन त्यांच्या पत्नीसमवेत कुशीनगर एक्स्प्रेसने मध्यप्रदेशमधील हरदा या त्यांच्या निवासस्थानी चालले होते.\n२. मध्यप्रदेशमधीलच खिरकिया या रेल्वेस्थानकावर रेल्वे थांबली असतांना हेमंत सिंह आणि संतोषसिंह राजपूत यांनी रेल्वेत प्रवेश केला आणि त्यांनी महंमद यांच्याजवळ असलेल्या सामानाची चौकशी करण्यास चालू केले.\nसाधकांनी कारागृहात राहून केलेली साधना\nस्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कारागृहातील जीवनाची आठवण करून देणारी लेखमाला \nमडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव \nवर्ष २००९ मध्ये मडगावला एका गाडीत स्फोट झाल्यावर त्यात सनातन संस्थेचे दोन साधक मृत्यूमुखी पडले. असे असूनही सनातन संस्थेला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने काँग्रेसच्या इशार्‍यावर नाचणार्‍या कठपुतळी बाहुल्यांप्रमाणे पोलीस आणि प्रसारमाध्यमे यांनी कसलीही पूर्वकल्पना न देता साधकांना केलेली अटक, त्यांच्यावर लादण्यात आलेली अनेक जाचक कलमे, उभे केलेले खोटे साक्षीदार आणि खोटे पुरावे, साधकांना दिलेले असह्य शारीरिक आणि मानसिक त्रास आणि त्यांना भोगावा लागलेला कारागृहातील नरकवास इत्यादी छळांची मालिका येथे क्रमश: प्रकाशित करण्यात येत आहे. यातून साधनेचे महत्त्व वाचकांच्या मनावर ठसेल आणि या कठीण प्रसंगात साधना किती आवश्यक आहे, हे लक्षात येईल. या लेखमालिके अंतर्गत आज आपण साधकांनी तमप्रधान कारागृहात असतांनाही स्थिर राहून व्यष्टी साधना कशी केली, हे येथे पाहूया.\nसंकलक : परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले\nबांगलादेशकडून १७८ भारतीय मच्छिमारांची सुटका\nदेशाच्या नागरिकांविषयी उदासीन शासन \nया मच्छिमार सागरी सीमा ओलांडू नये, यासाठी शासन उपाययोजना का करत नाही \nकाकद्विप (बंगाल) - गेल्या दोन मासांपासून बांगलादेशच्या कारागृहात असलेल्या १७८ भारतीय मच्छिमारांची बांगलादेश शासनाने १२ जानेवारी या दिवशी सुटका केली. ते समुद्रात मच्छिमारी करत असतांना सागरी सीमेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. केंद्रीय राज्यमंत्री मॉन्तुराम पखीरा यांच्या मतानुसार बांगलादेशमधील बगरहत कारागृहात गेल्या २ मासांपासून १७९ भारतीय मच्छिमार शिक्षा भोगत होते; परंतु कारवाईच्या काळात संजय समंता या मच्छिमाराचा मृत्यू झाला होता. सर्व मच्छिमार हे बंगालमधील रहिवासी आहेत.\nलाचखोर पोलीस हवालदार सुभाष शिवगण निलंबित\nअशा भ्रष्ट कर्मचार्‍यांना केवळ निलंबित करू नका, तर त्यांची सर्व संपत्ती जप्त करून कठोर कारवाई करा \nवैभववाडी - अपघाताच्या गुन्ह्यात साहाय्य करण्यासाठी मागितलेली २० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने वैभववाडी पोलीस ठाण्याचे हवालदार सुभाष श्रीधर शिवगण (वय ४० वर्षे) यांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना ४ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी बजावली होती. सध्या त्यांना उच्च न्यायालयाने जामीन संमत केला आहे. कोकीसरे, वैभववाडी येथील रेल्वे फाटकाजवळ साई दरबार बिअर शॉपीचे मालक शैलेश गावडे यांचा अपघात झाला होता. या प्रकरणी साहाय्य करण्यासाठी गावडे यांच्याकडे लाच मागितली होती. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी खात्यांतर्गत कारवाई म्हणून शिवगण यांना निलंबित केले आहे.\n(म्हणे) हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करावा \nकॉ. दिलीप पवार आणि पानसरे कुटुंबियांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन\nकोल्हापूर, १५ जानेवारी (वार्ता.) - कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार शाळकरी मुलाची काळजी घेण्याचे पत्र पोलिसांना पाठवून हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव संजीव पुनाळेकर यांनी अप्रत्यक्षरित्या त्या मुलास खुनाची धमकी दिली आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करावा, अशा मागणीचे निवेदन कॉम्रेड दिलीप पवार आणि पानसरे कुटुंबियांनी येथील विशेष पोलीस महानिरीक्षक अन् पोलीस अधीक्षक यांच्यासह शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन देतांना पानसरे कुटुंबियांच्या वतीने त्यांच्या स्नुषा मेधा पानसरेे, कॉ. दिलीप पवार, अधिवक्ता विवेक घाडगे, अधिवक्ता प्रकाश मोरे उपस्थित होते.\nतमिळनाडूतील जलिकट्टुनंतर आता आसाममधील बुलबूल पक्ष्यांच्या झुंजीवरही बंदी \nतमिळनाडूतील जलिकट्टु आणि आसाममधील बुलबूल झुंज यांविरोधात न्यायालयाकडे मागणी लावून धरणार्‍या प्राणीप्रेमी संघटना देशात गोहत्याबंदी कायदा लागू करण्याची मागणी कधी लावून धरणार \nप्राणीप्रेमी संघटनेच्या विरोधानंतर उच्च न्यायालयाचा आदेश \nबंदीच्या निर्णयावर आसाममधील स्थानिकांचा प्रचंड रोष \nगौहत्ती (आसाम) - तमिळनाडूत साजर्‍या करण्यात येणार्‍या जलिकट्टु या पारंपरिक प्रथेत होणार्‍या बैलांच्या झुंजीवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली. त्याला तमिळनाडूतील स्थानिकांचा विरोध होत असतांनाच आसामच्या उच्च न्यायालयाने आसाममध्ये संक्रांतीच्या दिवशी साजर्‍या करण्यात येणार्‍या एका पारंपरिक प्रथेवरही बंदी घातल्याने येथील आसामवासियांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. आसाममध्ये संक्रांतीच्या दिवशी बुलबूल पक्ष्यांची झुंज लावण्याची प्रथा अनेक वर्षांपासून चालू आहे. प्राणीप्रेमी संघटनेचा या प्रथेला विरोध आहे. त्यांनी याविरोधात उच्च न्यायालयात दाद मागितल्यावर न्यायालयाने या प्रथेवर बंदी घातली.\nतुर्कस्थानचे इसिसच्या तळांवर मोठे आक्रमण\nआतंकवाद संपवण्यासाठी चर्चा, मैत्रीसंबंध आदी उपायांपेक्षा आक्रमण हाच सर्वोत्तम उपाय\nअसल्याचे तुर्कस्थानही जाणतो. भारतीय राज्यकर्ते हे सत्य केव्हा लक्षात घेणार \n२०० आतंकवादी मारल्याचा दावा \nअंकारा (तुर्कस्थान) - इस्तंबूलमध्ये केलेल्या आतंकवादी आक्रमणानंतर तुर्कस्थानने इराक आणि सिरिया या देशांत असणार्‍या इसिसच्या (आय.एस्.आय.एस्.च्या) तळांवर जोरदार आक्रमण केले. या आक्रमणात सुमारे २०० आतंकवादी ठार झाल्याचा दावा तुर्कस्थानचे पंतप्रधान अहमद दावुतोग्लू यांनी केला.\nदावुतोग्लू म्हणाले, तुर्कस्थानच्या तोफखान्याने इराक आणि सिरिया या देशांतील इसिसच्या सुमारे ५०० तळांवर जोरदार बॉम्बवर्षाव केला. या आक्रमणात किमान २०० आतंकवादी ठार झाले असून ४०० हून अधिक आतंकवादी घायाळ झाले. गेल्या ४८ घंट्यांत हे आक्रमण करण्यात आले असून सिरियाचा सीमावर्ती भाग आणि इराकचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी असलेल्या आतंकवादी तळांना विशेष लक्ष्य करण्यात आले.\nचोरट्यांनी टायरच्या साहाय्याने एटीएम् यंत्र पळवले\nएटीएम् यंत्र भूमीवर व्यवस्थित न बसवणे आणि बाहेर सुरक्षारक्षक\nनसणे या अक्षम्य चुकांसाठी संबंधितांवर कठोर कारवाई करा \nसोलापूर - जिल्ह्यातील तिर्‍हे गावात चोरट्यांनी एटीएम्चे यंत्र टायर लावून पळवल्याची घटना घडली आहे. आयडीबीआय अधिकोषाचे हे एटीएम् यंत्र असून या यंत्रामधून त्यांनी ५ लाखांची रोकडही पळवण्यात आली. १० तारखेला मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चोरी पकडली जाऊ नये म्हणून या चोरट्यांनी कॅमेरा फोडून त्याची हार्डडिस्कही पळवली. हे एटीएम् यंत्र भूमीत व्यवस्थित बसवलेले नसल्याने या चोरट्यांना ते पळवता आले. एटीएम् सेंटरबाहेर सुरक्षारक्षक आणि धोक्याची घंटाही नव्हती. (असुरक्षित सोलापूर \nनवी देहली - अमेरिकेच्या एफ्बीआय प्रयोगशाळेने पाठवलेल्या सुनंदा पुष्कर यांच्या व्हिसेरा अहवालाचा एम्सच्या वैद्यकीय मंडळाने अभ्यास केल्यानंतर त्याचा निष्कर्ष देहली पोलिसांना कळवला असल्याची माहिती देहलीचे पोलीस आयुक्त बी.एस्.बस्सी यांनी ट्विटरवरून दिली. विशेष पोलीस आयुक्त (कायदा-सुव्यवस्था) दीपक मिश्रा आणि विशेष अन्वेषन पथक यांच्या अधिकार्‍यांची बैठक झाल्यानंतर या संदर्भात माध्यमांना माहिती देण्यात येईल, असे बस्सी यांनी सांगितले. काँग्रेसचे नेते शशी थरुर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर दोन वर्षांपूर्वी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये संशयास्पदरित्या मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. एम्सच्या वैद्यकीय मंडळाने सुनंदा यांच्या मृत्यूपूर्वी त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा निष्कर्ष काढला होता; परंतु नेमके विष स्पष्ट केले नव्हते. त्यासाठी सुनंदा यांचा व्हिसेरा अहवाल तपासणीसाठी वॉशिंग्टनच्या एफ्बीआय प्रयोगशाळेत पाठवण्यात आला होता. (देशाच्या स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतरही भारताला व्हिसेरा अहवाल तपासणीसाठी अमेरिकेचे साहाय्य का घ्यावे लागते \nप्रत्येक हिंदूनेच धर्माचे रक्षण केले पाहिजे - अधिवक्ता सिद्धेश उम्मत्तूरू\nबेंगळुरू येथे पार पडली धर्मजागृती सभा\nहिंदु जनजागृती समिती आयोजित धर्मजागृती सभेत\nडावीकडून सौ. शीला नारायण, अधिवक्ता सिद्धेश\nउम्मत्तूरू (दीपप्रज्वलन करतांना) आणि श्री. मोहन गौडा\nबेंगळुरू (कर्नाटक) - हिंदु धर्माच्या धार्मिक कृतींमागे वैज्ञानिक पार्श्‍वभूमी आहे. धर्माचरण आपल्याला देवाच्या समीप नेणारे आहे. त्यामुळे प्रत्येकानेच धर्माचे रक्षण केले पाहिजे, असे प्रतिपादन कर्नाटक राज्याच्या उच्च न्यायालयातील अधिवक्ता सिद्धेश उमत्तूरू यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील (कामाक्षीपाळ्यच्या) धनंजय पॅलेस येथे नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या हिंदु धर्मजागृती सभेत ते बोलत होते. या वेळी व्यासपिठावर श्री. मोहन गौडा आणि सनातन संस्थेच्या सौ. शीला नारायण उपस्थित होत्या. या सभेत २३० हून अधिक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते.\nकर्जत येथे श्री योगेश्‍वरी देवीचा प्रथम भव्य पायी दिंडी सोहळा आणि नामजप सोहळा\nकर्जत (जिल्हा रायगड) - येथील कोंढाणे गावात श्री योगेश्‍वरी देवी मंदिर आणि श्री व्याडेश्‍वर देव मंदिर आहे. १७ नोव्हेंबर या दिवशी श्री योगेश्‍वरी देवीचा प्रथम भव्य पायी दिंडी सोहळा आणि नामजप सोहळा असणार आहे. दिंडीची सुरुवात गोगटेवाडा, कर्जत येथून सकाळी ८.३० वाजता होईल. कर्जत (मार्केट यार्ड) ते कोंढाणे असे साधारण १० ते ११ किमी.चा प्रवास करून दिंडी मंदिरात पोहोचेल. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी श्री. अनिल गोगटे यांना ९२७१६१८१८४ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.\nमहाधिवक्ता श्रीहरि अणे शासकीय पक्षाची बाजू मांडणार \nकॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण\nकोल्हापूर, १५ जानेवारी (वार्ता.) - कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा खटला कोल्हापूरबाहेर चालवावा, अशी मागणी कॉ. पानसरे प्रकरणातील संशयित आरोपी श्री. समीर गायकवाड यांनी उच्च न्यायालयात केली होती. या खटल्यात शासकीय पक्षाच्या वतीने आता महाधिवक्ता श्रीहरि अणे हे बाजू मांडणार आहेत. राज्यशासनाने त्यांची नियुक्ती केली आहे. या खटल्यात महाधिवक्त्याची नियुक्ती करावी, अशी विनंती श्रीमती शैला दाभोलकर आणि पानसरे कुटुंबीय यांच्या वतीने त्यांच्या स्नुषा मेधा पानसरे यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती साधना जाधव या सुटीवर असल्याने या खटल्याची १४ जानेवारी या दिवशी होणारी सुनावणी झाली नाही. त्यामुळे हा खटला कोल्हापूर येथे चालणार कि अन्यत्र याचा निर्णय प्रलंबित राहिला.\nफतेहपूर भारतात आहे कि पाकमध्ये उत्तरप्रदेशमध्ये शासन नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे का \nफतेहपूर जिल्ह्यातील जहानाबाद येथे हिंदूंनी मकरसंक्रांतीनिमित्त काढलेल्या शोभायात्रेवर धर्मांधांनी जोरदार आक्रमण करून दगडफेक केली, तसेच दुकाने आणि वाहने पेटवली. यात २ जण घायाळ झाले आहेत.\nहिंदू तेजा जाग रे \nउत्तरप्रदेशके फतेहपूर में हिंदूआेंकी मकरसंक्रांती की शोभायात्रापर धर्मांधोंका आक्रमण, २ घायल\n- क्या युपीमें शासन है \nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीद्वारे नांदी\nपिंपरी, १५ जानेवारी (वार्ता.) - वेगवेगळ्या वादांमुळे गेले काही दिवस चर्चेत असणार्‍या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास १५ जानेवारी या दिवशी उत्साहात प्रारंभ झाला. महानगरपालिकेच्या इमारतीपासून एच्.एच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या साहित्य मंडपापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात आली. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करण्यात आले. भगवे फेटे घातलेल्या पारंपारिक वेशातील महिलांचे पथक यांसह अन्य पथकेही दिंडीमध्ये सहभागी झाली होती. १६ जानेवारी या दिवशी साहित्य संमेलनाचा औपचारिक उद्घाटन सोहळा होणार आहे.\nभारत अमेरिकेचा सर्वांत मोठा शास्त्रज्ञ निर्यातदार\nनवी देहली - आतापर्यंत भारतातून अमेरिकेत सुमारे ९ लाख ५० सहस्र शास्त्रज्ञ आणि अभियंते स्थलांतरित झाले आहेत, अशी माहिती नॅशनल सायन्स फाउण्डेशन या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात दिली आहे. अमेरिकेत अन्य देशांतून येणार्‍या शास्त्रज्ञ आणि अभियंते यांमध्ये भारतीय नागरिकांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.\nआय.एस्.आय.एस्.मध्ये सहभागी होण्याची योजना रचणार्‍या ४ भारतीय मुसलमान युवकांना सिरियात अटक\nभारतीय मुसलमानांमध्ये आय.एस्.आय.एस्.चे वाढते आकर्षण \nसिरिया - आय.एस्.आय.एस्.मध्ये सहभागी होण्याची योजना करणार्‍या ४ भारतीय मुसलमान नागरिकांना सिरियाने अटक केल्याची माहिती सिरियाचे उपपंतप्रधान वालिद अल् मुआउलम् यांनी दिली. सिरियाचे परराष्ट्रमंत्री म्हणून दायित्व पहाणारे वालिद यांच्यानुसार हे युवकांनी जॉर्डनच्या मार्गाने सिरियात प्रवेश केला होता. या सर्वांना दमिश्कच्या कारागृहात ठेवण्यात आले आहे. वालिद म्हणाले, या संदर्भात आम्ही भारतीय दुतावासाच्या पदाधिकार्‍यांना माहिती दिली आहे. आतंकवाद विरोधी अभियान आणि गुप्त सुचनांचे आदान-प्रदान करण्याच्या उद्देशाने मी भारताचा दौरा केला आहे. या वेळी वालिद यांनी त्या ३९ भारतियांना सोडण्यास असमर्थता व्यक्त केली. ज्यांना वर्ष २०१४मध्ये इराकच्या मोसुल या शहरातून आय.एस्.आय.एस्.ने कह्यात घेतले होते.\nकर्नाटकात धर्मद्रोही (अंध)श्रद्धा निर्मूलन कायदा नकोच - कर्नाटकातील हिंदुत्ववाद्यांचा पवित्रा\nकर्नाटकात ६ ठिकाणी झाले राष्ट्रीय हिंदू आंदोलन\nरेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आणि अडचणी अन् अपघात\nरेल्वेचा उगम इंग्लंडमध्ये वर्ष १७८४ मध्ये झाला. नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारताच्या बंदरातील माल चटकन वाहून नेण्यासाठी १६.४.१८५३ या दिवशी पहिली भारतीय रेल्वे चालू केली. पुढे भारत स्वतंत्र झाल्यावर देशात विविध ठिकाणी प्रवासी आणि माल यांची वाहतूक करणार्‍या रेल्वेचे सर्वाधिकार भारतीय रेल्वेकडे देण्यात आले. या रेल्वे खात्याचा कारभार पहाण्यासाठी केंद्रीय मंत्रीमंडळात एक स्वतंत्र मंत्री नेमलेला असतो.\nस्वातंत्र्योत्तर काळात राज्यकर्त्यांनी राष्ट्रस्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी त्यागपूर्ण जीवन न जगता स्वार्थाला प्राधान्य दिले. उच्चभ्रूंच्या कृतीचे कनिष्ठवर्गीय जनता नेहमी अनुकरण करते, या नियमानुसार भ्रष्ट लोकप्रतिनिधींच्या वर्चस्वाखालील भारतीय रेल्वे खात्यातही भ्र्रष्टाचार हाच शिष्टाचार झाला. त्यामुळे रेल्वे खात्याच्या संचालकांपासून अगदी कनिष्ठ स्तराच्या कर्मचार्‍यांपर्यंत प्रत्येक जण अल्प श्रमात जास्त स्वार्थ कसा साधता येईल, ते पहात आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेपुढे तिकीटविक्रीतील अनुचित व्यवहार, प्रतिदिन अपघातांमुळे होणारे मृत्यू, तसेच आतंकवादी, माओवादी, समाजकंटक यांकडून होणारी आक्रमणे, भ्रष्ट प्रशासकीय यंत्रणेमुळे प्रवाशांची होणारी असुविधा अशा कित्येक समस्या आवासून उभ्या राहिल्या आहेत.\nइसिसच्या आतंकवाद्यांनाही धडकी भरवणारा इस्रायल \nइस्रायल या छोट्या देशाची लोकसंख्या ८० लाखांच्या जवळपास आहे; परंतु १५० कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असणारे ५६ मुसलमान देश इस्रायलला घाबरतात. ताजे उदाहरण म्हणजे संपूर्ण अरब देशात आय.एस्.आय.एस्. गोंधळ घालत आहे, लोकांना मारत आहे; परंतु त्यांनी आजपर्यंत सीरियाच्या शेजारचा देश असणार्‍या इस्रायलवर एकही गोळी चालवली नाही; कारण इस्रायलला त्यांनी थोडा जरी त्रास दिला, तरी इस्रायलकडून त्यांच्यावर मिसाईल सोडले जाईल, याची त्यांना जाणीव आहे. त्यांच्याकडे मानवाधिकारसारखी निरर्थक बडबड करणारा कोणी नाही.\nइस्रायलला ही प्रतिष्ठा सहज नाही मिळाली. ज्या वेळी यहुदी लोक हिटलरपासून स्वत:चा जीव वाचवण्यासाठी इस्रायलला पोहोचले, त्या वेळी इस्रायलची निर्मिती झाली. अरब देशातील मुसलमानांनी १९४८ मध्ये प्रथम इस्रायलवर आक्रमण केले होते. त्या वेळी इस्रायलची निर्मिती नुकतीच झाली होती. त्यांच्याकडे मोठी सेना, दारूगोळा, बॉम्ब नसूनसुद्धा इस्रायलने अगदी सहजच १९४८ मध्ये अरब देशाचा पराभव केला. तेव्हापासून आतापर्यंत सहा वेळा अरब देशांनी इस्रायलबरोबर युद्ध केले आहे आणि प्रत्येक वेळेला इस्रायलने या मुसलमान देशांना हरवले आहे. संख्यात्मक दृष्टीकोनातून पाहिले, तर १९४८ पासून आजपर्यंत अरब देश आणि इस्रायल यांच्यातील युद्धात इस्रायलचे २२ सहस्र सैनिक, तर मुसलमान देशांचे ९१ सहस्रांहून अधिक सैनिक मारले गेले. इस्रायलचा नकाशा बघितला, तर हा देश चारही बाजूंनी मुसलमान देशांनी वेढला गेला आहे आणि तरीही एकही मुसलमान देश किंवा इसिस यांची इस्रायलला छेडण्याची हिंमत होत नाही. इस्रायलला तो इस्लामी देशांचा काळ आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.\nदैव देते आणि कर्म नेते...\nटीचभर पोटासाठी मनुष्य काही ना काही उद्योग करत असतो. आता हे उद्योग श्रीमंतांचेही असतात आणि गरिबांचेही...टाटा, बिर्ला, अंबानी यांच्या उद्योगाचा विचार केला, तर त्यांना टीचभर पोटासाठी करोडो रुपयांची संपत्ती कशाला लागते, असा आपल्याला प्रश्‍न पडेल; पण बड्या माणसांचे उद्योग वेगळे आणि सामान्य माणसाचे वेगळे बड्या उद्योगपतींच्या उद्योगातून स्वत:समवेत सहस्रो लोकांचे पोट भरत असते, तर सामान्य माणसाचा उद्योग हे त्याच्यासमवेत त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन असते. येथे उद्योग हा शब्द कामधंदा या अर्थाने वापरला; पण काही लोकांचे उद्योगच वेगळे. कोणाचा कचर्‍यातून प्लास्टिक गोळा करण्याचा, तर कोणाचा भीक मागण्याचा...हो, हाही एक उद्योगच ना बड्या उद्योगपतींच्या उद्योगातून स्वत:समवेत सहस्रो लोकांचे पोट भरत असते, तर सामान्य माणसाचा उद्योग हे त्याच्यासमवेत त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन असते. येथे उद्योग हा शब्द कामधंदा या अर्थाने वापरला; पण काही लोकांचे उद्योगच वेगळे. कोणाचा कचर्‍यातून प्लास्टिक गोळा करण्याचा, तर कोणाचा भीक मागण्याचा...हो, हाही एक उद्योगच ना उदरनिर्वाहासाठी भीक मागणे, हाही एक आता आपल्याकडे उद्योगच झालाय.\nदोन शतके काटेकोर हिशोब ठेवणारा फ्रान्स \nआफ्रिकेतील उत्तर टोकाला अल्जेरिया नावाचा देश आहे. सतराव्या शतकाच्या आरंभी अल्जेरियातील लुटारूंनी समुद्रातील अनेक राष्ट्रांची जहाजे लुटून धुमाकूळ घातला होता. वर्ष १६०३ पासून त्यांनी फ्रान्स या देशाची जहाजे लुटणे चालू केले. शंभर वर्षे ही लुटालूट चालू होती. फ्रान्समधील राजे या लुटीत झालेल्या हानीची काटेकोरपणे नोंद ठेवत असत. त्यानंतर फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली, नेपोलियनने अर्धा युरोप लुटला आणि त्याचा वर्ष १८२१ या वर्षी त्याचा अंतही झाला; पण अल्जेरियन लुटारूंना कोणीही थोपवू शकले नाही. या पूर्ण कालावधीत झालेल्या हानीच्या नोंदी घेणे मात्र फ्रान्समध्ये अविरतपणे चालू होते. वर्ष १८३० या वर्षी लुटीची एकूण बेरीज ५ कोटी ५६ लक्ष ८४ सहस्र ५२५ सुवर्ण फ्रँक एवढी झाली. १८३० या वर्षी फ्रान्सने अल्जेरियाविरुद्ध युद्ध पुकारले. फ्रेंच लष्करी अधिकारी अल्जेरियाच्या कोषागारापर्यंत पोहोचले. कोषागार उघडून तेथील लुटीचे मोजमाप करून मूल्यांकन केले गेले. हे मूल्यांकन ५ कोटी ५६ लक्ष ८४ सहस्र ५२७ सुवर्ण फ्रँक झाले. २२७ वर्षांनंतर केलेल्या हिशोबात केवळ २ सुवर्णनाणी अधिक मिळाली फ्रान्सला ही सर्व संपत्ती आणि त्याच्या व्याजापोटी अल्जेरियाचे राज्य मिळाले.\n(कुठे शत्रूराष्ट्राने केलेल्या लुटीचा काटेकोरपणे हिशोब ठेवणारा फ्रान्स आणि कुठे निर्मितीच्या वेळी शत्रूराष्ट्र असलेल्या पाकिस्तानला उधार म्हणून दिलेल्या ५५ कोटी रुपयांकडे दुर्लक्ष करणारा भारत \nखालावत चाललेला भारतीय शैक्षणिक दर्जा, ही एक मोठी समस्या \n१. शासकीय शाळांमधील शिक्षणाचा दर्जा खालवल्यानेच मुलांचा खाजगी शाळांमध्ये ओघ \nपाटणा येथे आयोजित एका संमेलनात सहभागी होण्यासाठी गेलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना एका मुलाने निःशब्द केले. या संमेलनात नालंदा येथील ७ वर्षांच्या कुमार राज याने बिहारची शिक्षणव्यवस्था या विषयावर भाषण करतांना आपल्या शिक्षणव्यवस्थेचे पितळ उघडे करत म्हटले की, शासकीय आणि खासगी शाळांची व्यवस्था दोन प्रकारची आहे. श्रीमंतांची मुले ही नामांकित खासगी शाळांमध्ये, तर गरिबांची मुलेच केवळ शासकीय शाळांमध्ये जातात. यावरून हे सिद्ध होते की, खासगी शाळांच्या तुलनेत शासकीय शाळांमधील शिक्षणाचा दर्जा चांगला नाही.\nभाषेशी असलेले भावनिक नाते टिकवण्याची गरज \n१. इंग्रजीच्या अवडंबरामुळे भारतियांमध्ये स्वभाषेविषयी न्यूनगंड \nभारतीय सुशिक्षित वर्गामध्ये पहिल्यापासूनच इंग्रजीचे अवडंबर आहे. आपल्याकडे इंग्रजी बोलता येणे, हा हुशार असणार्‍या मानदंडांपैकी एक मानला जातो. तो अतिशय चुकीचा आहे. भारतियांमध्ये स्वभाषेविषयी सतत न्यूनगंड दिसून येतो.\n२. इंग्रजी ही व्यापाराची भाषा असल्याने ती जगावर थापली गेली आहे\nआज भारतच नाही, तर जपान, चीन, फ्रान्स आणि जर्मनी यांसारख्या स्वभाषेचा अभिमान बाळगणार्‍या देशांमध्येही आता इंग्रजी भाषेला महत्त्व प्राप्त झाले आहे; कारण इंग्रजी ही व्यापाराची भाषा झाली आहे. आर्थिक व्यवहाराच्या निकडीतून इंग्रजी भाषा जगावर थापली गेली आहे. जागतिकीकरणानंतर प्रसारमाध्यमांनीही सतत प्रगती करत जाणार्‍या इंग्रजी भाषेचा प्रभाव असलेल्या (upwardly mobile) ग्राहकवर्गावर लक्ष केंद्रित केले. या वर्गाच्या तोंडात वसलेली भाषा इंग्रजी होती. त्याचा परिणाम माध्यमांच्या भाषेवरही झालेला दिसतो. आज मराठी भाषेच्या अस्तित्वाची ओरड करणारा सुशिक्षित शहरी वर्गच आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवतो. मराठीतील पुष्कळ मोठमोठ्या साहित्यिकांची मुले आणि नातवंडेही इंग्रजी माध्यमातून शिकलेली आहेत.\nइतिहासात हिंदूंनी केलेला पराक्रम आणि त्यांना भोगाव्या लागलेल्या यातना यांच्या गोष्टी साहित्यिक कधी लिहिणार \n१५ जानेवारी ते १७ जानेवारी २०१५ या कालावधीत पिंपरी, पुणे येथे होणार असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने...\nराष्ट्रपर्वच्या दिवाळी अंकात ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांचा गोष्ट हा लेख प्रसिद्ध झाला होता. ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर हा लेख आमच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.\nसाहित्यिक हा देवी शारदा आणि श्रीगजानन यांच्या अक्षुण्ण वर्तमानपत्रातील वार्ताहर असतो. तो लिहितो, म्हणजे ईश्‍वरसेवा करतो. तो इथे जे पहातो त्यातील कथायोग्य विषय निवडून त्यावरील लेखनाद्वारे कर्तव्याची पूर्ती त्याने प्रामाणिकपणे करावी, अशी अपेक्षा असते. आमचे साहित्यिक अप्रामाणिक होते, असे नाही. पण धन्योऽहम् न मे कर्तव्य मस्ति असे म्हणण्याचा अधिकार प्राप्त करायचा असेल, तर त्यांनी कावळे-चिमण्यांचा संसार न रंगवता मोठे विषय लेखनासाठी निवडले पाहिजेत.\nसनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत\nभाषाशुद्धीचे व्रत यामध्ये आम्ही मराठी भाषेत घुसलेले ५ परकीय शब्द आणि त्यांना मराठी प्रतिशब्द प्रतिदिन देत आहोत. परकीय शब्द वेचून दूर करणे, ही काळाची आवश्यकता आणि मागणीसुद्धा आहे. आमच्या लेखनामध्येही येत असलेले परकीय शब्द दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.\n(संदर्भ : सनातनचा आगामी ग्रंथ भाषाशुद्धीचा शब्दकोश)\nइतिहासात हिंदूंनी केलेला पराक्रम आणि त्यांना भोगाव्या लागलेल्या यातना यांच्या गोष्टी साहित्यिक कधी लिहिणार \n१५ जानेवारी ते १७ जानेवारी २०१५ या कालावधीत पिंपरी, पुणे येथे होणार असलेल्या\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने...\nराष्ट्रपर्वच्या दिवाळी अंकात ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंद विठ्ठल कुळकर्णी यांचा गोष्ट हा लेख प्रसिद्ध झाला होता. ८९ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्‍वभूमीवर हा लेख आमच्या वाचकांसाठी प्रसिद्ध करत आहोत.\nसाहित्यिक हा देवी शारदा आणि श्रीगजानन यांच्या अक्षुण्ण वर्तमानपत्रातील वार्ताहर असतो. तो लिहितो, म्हणजे ईश्‍वरसेवा करतो. तो इथे जे पहातो त्यातील कथायोग्य विषय निवडून त्यावरील लेखनाद्वारे कर्तव्याची पूर्ती त्याने प्रामाणिकपणे करावी, अशी अपेक्षा असते. आमचे साहित्यिक अप्रामाणिक होते, असे नाही. पण धन्योऽहम् न मे कर्तव्य मस्ति असे म्हणण्याचा अधिकार प्राप्त करायचा असेल, तर त्यांनी कावळे-चिमण्यांचा संसार न रंगवता मोठे विषय लेखनासाठी निवडले पाहिजेत.\nमुंबई येथे हिंदु धर्मजागृती सभा\nहिंदूसंघटन, धर्मरक्षण आणि हिंदुराष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदु धर्मजागृती सभा \nदिनांक : १७ जानेवारी २०१६ वेळ : सायं. ६ वाजता\nस्थळ : चुनाभट्टी, म.न.पा. शाळेचे सभागृह, व्ही.एन्. पुरव मार्ग, चुनाभट्टी(पू.), मुंबई - २२\nसंपर्क क्र. : ९९६७३२३८९५\nहिंदूंनो, या सभेला आपण सहकुटूंब उपस्थित राहून आपले धर्मकर्तव्य बजावा \nधर्मपरंपरेनुसार केवळ पुरोहितांनाच चौथर्‍यावर प्रवेश असावा - श्री श्री रविशंकर\nआर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांचाही\nशनिशिंगणापूरच्या चौथर्‍यावर महिलांनी प्रवेश करण्याला विरोध\nफोंडा (गोवा) - शनिशिंगणापूर मंदिराचे पावित्र्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टीने बाहेरूनच प्रदक्षिणा घालणे योग्य आहे. कुठल्याही स्त्री-पुरुषाला चौथर्‍यावर प्रवेश करण्याची अनुमती देण्यात येऊ नये. धर्मपरंपरेनुसार केवळ तेथील पुरोहित-पंडित यांनाच चौथर्‍यावर जाऊ द्यावे, असे मत आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी हिंदुहितासाठी कार्यरत असलेल्या हिंदु वार्ता या इंटरनेट वाहिनीच्या प्रतिनिधीशी बोलतांना मांडले. याद्वारे त्यांनी सध्या महराष्ट्रात महिलांवर अन्याय होत असल्याचा कांगावा करत शनिशिंगणापूरच्या चौथर्‍यावर महिलांना प्रवेश देण्याची मागणी करणार्‍या हिंदुद्रोह्यांना विरोधच केला आहे.\nसाधकांचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी प्रथमच रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात उच्छिष्ट गणपति यज्ञ भावपूर्ण वातावरणात संपन्न\nयज्ञाचा संकल्प करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले (उजवीकडे)\nरामनाथी (गोवा) - साधकांचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील अडथळे दूर व्हावेत, यासाठी प्रथमच १५ जानेवारी या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात उच्छिष्ट गणपति यज्ञ भावपूर्ण वातावरणात पार पडला. सर्वांचे कल्याण व्हावे अन् जगात शांतता नांदावी, यांसाठी यज्ञ करणारे समर्थ रामदासस्वामी यांच्या परंपरेतील तंजावूर, तमिळनाडू येथील महान योगी प.पू. रामभाऊस्वामी यांच्या आचार्यपदाखाली झालेल्या या यज्ञाने हिंदु धर्मातील यज्ञ संस्कृतीचे सामर्थ्य पुन्हा प्रत्ययास आले.\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री. अनंत (भाऊ) पवार, प.पू. कलावती आई यांच्या निस्सीम भक्त सौ. स्मिता (माई) नाईक आणि सौ. लक्ष्मीछाया देसाई यांनी गाठली ६१ टक्के आध्यात्मिक पातळी \nकुडाळ - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डिगस, कुडाळ येथील श्री. अनंत उपाख्य भाऊ आत्माराम पवार (वय ६३ वर्षे) आणि साळगाव, कुडाळ येथील प.पू. कलावती आई यांच्या निस्सीम भक्त सौ. स्मिता उपाख्य माई नाईक (वय ६८ वर्षे) आणि पिंगुळी येथील सौ. लक्ष्मीछाया रंजन देसाई (वय ५९ वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे सनातनच्या प्रसारसेविका पू. (कु.) स्वाती खाडये यांनी १४ जानेवारी या दिवशी घोषित केले. पू. (कु.) स्वाती खाडये यांच्या हस्ते प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी सनातनचे साधक उपस्थित होते.\nसौ. लक्ष्मीछाया देसाई (उजवीकडे) यांचासत्कार करतांना पू. (कु.) स्वातीताई खाडये\nश्री. भाऊ पवार (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना पू. (कु.) स्वातीताई खाडये\nसौ. स्मिता (माई) नाईक (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना पू. (कु.) स्वातीताई खाडये\nसौ. लक्ष्मीछाया देसाई या सनातनचे साधक श्री. रंजन देसाई यांच्या धर्मपत्नी होत. त्या घरातील प्रत्येक गोष्ट साधना म्हणून करतात. जेव्हा त्यांना शक्य असेल, तेव्हा त्या पिंगुळी, कुडाळ येथील सेवाकेंद्रात येतात. त्यांचा स्वभाव स्थिर, प्रेमळ असा असून त्या अतिशय सहनशील आहेत. श्री. रंजन देसाई गेली १५ वर्षे सनातनच्या मार्गदर्शनाखाली पूर्णवेळ साधना करत आहेत. सौ. देसाईकाकू यांनी इतकी वर्षे पूर्ण घराचे दायित्व उत्तम रितीने सांभाळले.\nउपजतच सात्त्विकतेची आवड असणारा महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा मुंबई येथील कु. देवर्ष तावडे (वय ७ वर्षे) \nउद्या पौष शुक्ल पक्ष अष्टमी (१७.१.२०१६) या दिवशी मुंबई येथील कु. देवर्ष साकेत तावडे याचा वाढदिवस आहे. तो देवद आश्रमात सेवा करणार्‍या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती सत्यवती दळवी (वय ८० वर्षे) यांचा पणतू (मुलीचा नातू) आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याची आजी आणि पणजी यांना त्याची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे देत आहोत.\nकु. देवर्ष तावडे याला वाढदिवसानिमित्त\nसनातन परिवाराच्या वतीने शुभाशीर्वाद \n१. चित्रकलेची आवड असणे\nकु. देवर्ष अभ्यासात हुशार आहे. त्याला चित्रकलेची आवड आहे. सनातनचे श्रीकृष्णाचे चित्र तो हुबेहूब काढण्याचा प्रयत्न करतो.\nती. भाऊकाकांच्या सहज वागण्यातून प.पू. डॉक्टरांची आठवण होऊन कृतज्ञता वाटणे आणि आनंद होणे\n१. ती. भाऊकाकांकडे सेवेला गेल्यावर न कळलेल्या\nधारिकेतील सूत्रांचे आकलन होऊन आनंद अनुभवता येणे\nती. भाऊकाकांना (प.पू. डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू श्री. अनंत आठवले) जी धारिका पहाण्यासाठी द्यायची होती, ती मी आदल्या दिवशी वाचली; पण मला त्या धारिकेतील काहीच समजले नव्हते. दुसर्‍या दिवशी मी ती. काकांकडे सेवेला गेल्यावर धारिका पडताळतांना तिच्यातील सूत्रांचे सहज आकलन होऊन अर्थ समजत होता आणि आनंदही अनुभवता आला.\nउच्छिष्ट गणपति यज्ञापूर्वीच्या विधींचे कु. रजनी कुर्‍हे यांनी केलेले सूक्ष्म-परीक्षण\nअ. गोपूजनाच्या वेळी ३३ कोटी देव प्रत्यक्ष येऊन हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संपूर्ण विश्‍वाला आणि सर्व साधकांना आशीर्वाद देण्यासाठी आले असल्याचे जाणवले.\nआ. गोमातेचे पूजन संपन्न झाल्यावर तिने गोमूत्र दिल्याने तो यज्ञासाठी शुभसंकेत असल्याचे जाणवले.\nअ. गजपूजनाच्या वेळी प्रत्यक्ष श्रीगणेश श्रीगजाच्या माध्यमातून आला आहे, असे वाटले.\nआ. गजआगमनाच्या वेळी सर्वत्र आनंद लहरी पसरल्याने हे हिंदु राष्ट्र लवकरच स्थापन होण्याचे शुभसंकेत आहेत, असे वाटले.\nरामनाथी गोवा येथील सनातनच्या आश्रमात १५ जानेवारी या दिवशी झालेल्या उच्छिष्ट गणपति यज्ञाचे सूक्ष्म परीक्षण\nउच्छिष्ट गणपति यज्ञ चालू\nहोण्यापूर्वी कु. संध्या माळी यांना जाणवलेली सूत्रे\n१. यज्ञकुंडाभोवती गणेशतत्त्वाच्या पिवळ्या रंगाच्या ज्ञानमय लहरी गोल आकारात संथ गतीने फिरत होत्या.\n२. यज्ञ चालू होण्यास काही कालावधी असल्याने कार्य करण्याच्या दृष्टीने गणेश लहरी सिद्ध असून प.पू. रामभाऊस्वामी यांच्या आज्ञेची वाट पहात होत्या.\n३. पूजन करण्यासाठी गाय आणल्यावर\nयज्ञाभोवतीच्या ५० फूट वातावरणातील चैतन्य स्थिर न रहाता संथ गतीने कार्याच्या उद्देशानुसार आकाशाच्या दिशेने प्रवाहित होण्यास प्रारंभ झाला.\n४. पूजन करण्यासाठी हत्ती आणल्यावर\nअ. हत्तीत गणेशलहरी ब्रह्मांडातून खेचून आणण्याची क्षमता अधिक प्रमाणात असते. हत्तीच्या माध्यमातून गणेशपूजन केल्यावर चैतन्य, शक्ती आणि गणेशलहरी एकत्रित होऊन कार्याच्या दिशेने कार्यान्वित झाल्या.\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥\n॥ ॐ श्री जय जय रघुवीर समर्थ ॥\nया मंत्रजपांमुळे सर्व देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. - प.पू. श्रीकृष्ण कर्वेगुरुजी, पुणे\nसनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव वाचून\nकारागृह, पोलीस आणि साधक यांच्याविषयी काय वाटले, ते कळवा \nमागील दीड मासापासून (महिन्यापासून) मडगाव स्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सनातनच्या साधकांचे अनुभव या लेखमालेतून सनातनच्या साधकांचे कारागृहातील अनुभव प्रसिद्ध करत आहोत. जनतेच्या रक्षणासाठी असणार्‍या पोलिसांचा खरा चेहरा आणि कारागृहातील नरकयातनांची तीव्रता दाखवणारी अनेक उदाहरणे या लेखमालेद्वारे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली. ही लेखमाला वाचून कारागृहातील अधिकारी, पोलीस आणि साधक यांच्याविषयी तुम्हाला काय वाटले, याविषयी आम्हाला अवश्य कळवा. पोलिसांच्या अत्याचारांच्या विरोधात लढण्यासाठी तुमचे विचार इतरांना प्रेरणा देतील.\nयासंदर्भात लिखाण पाठवतांना स्वतःचे नाव, गाव आणि दिनांक लिहावा.\nपत्ता : संपादक, सनातन प्रभात, २४ / बी, सनातन आश्रम, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा ४०३४०१.\nफॅक्स : (०८३२) २३१८१०८\nकु. संध्या माळी यांनी उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या वेळी केलेले सूक्ष्म-परीक्षण\n१. प.पू. डॉक्टर यांचे यज्ञस्थळी आगमन झाल्यावर : प.पू. डॉक्टरांचे यज्ञस्थळी आगमन झाल्यावर यज्ञाच्या उद्देशाप्रमाणे कार्य करण्यासाठी ब्रह्मांडातील ज्ञानलहरी वेगाने यज्ञकुंडाकडे आल्या आणि यज्ञकुंडापासून १०० फूट अंतरावर येऊन थांबल्याचे जाणवले.\n२. प.पू. डॉक्टरांनी संकल्प सोडल्यावर : पंचमहाभूते आणि सर्व देवता यज्ञस्थळी उपस्थित होत्या. त्यांनी कार्याला आशीर्वाद दिला आणि पुष्पवृष्टी केली.\n३. प.पू. रामभाऊस्वामी यांनी यज्ञात आहुती दिल्यावर पंचतत्त्वातील अग्निदेवता स्थुलातून यज्ञकुंडात उभी असल्याचे दिसले.\nसमर्थ रामदास स्वामी यांच्या परंपरेतील महान योगी प.पू. रामभाऊस्वामी यांच्या सत्कार सोहळ्याचे सौ. रंजना गडेकर यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण\nतंजावूर, तमिळनाडू येथील गणपतीचे उपासक प.पू. रामभाऊस्वामी यांचा सन्मान सनातनचे पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते १४ जानेवारीला करण्यात आला. त्या वेळी केलेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहोत.\n१. प.पू. रामभाऊस्वामी यांच्या डोक्यावर समर्थ\nरामदासस्वामी यांचे दर्शन होणे आणि प.पू. डॉक्टर अन्\nप.पू. रामभाऊस्वामी यांच्या भेटीचा ते आनंद घेत असल्याचे जाणवणे\nप.पू. रामभाऊस्वामी यांच्या सत्कार सोहळ्याच्या ठिकाणी आगमन होण्यापूर्वी त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेल्या आसंदीवर नारींगी रंगाचे गोलाकार वलय दिसले. सत्कार सोहळ्याच्या ठिकाणी त्यांचे आगमन झाल्यावर त्यांनी आसन ग्रहण केल्यावर त्यांच्या डोक्यावर समर्थ रामदासस्वामी यांचे दर्शन झाले. संपूर्ण सोहळा होईपर्यंत समर्थ रामदासस्वामी यांचे अस्तित्व जाणवत होते. प.पू. रामभाऊस्वामी प.पू. डॉक्टरांशी बोलत असतांना भावजागृती होत होती. वातावरणात राम राम ... असे शब्द सर्वत्र पसरतांना दिसले. प.पू. डॉक्टर आणि प.पू. रामभाऊस्वामी ज्या ठिकाणी बसले होते, तेथे समोर मोकळ्या जागेत समर्थ रामदासस्वामी अधांतरी बसलेले दिसले. ते प्रसन्न आणि हास्य मुद्रेने या भेटीचा आनंद घेत असल्याचे जाणवले. जणू काही त्यांनीच त्यांच्या शिष्यासाठी हे जुळवून आणले आहे. समर्थ रामदासस्वामी यांच्याकडून प.पू. रामभाऊस्वामी यांच्याकडे नारींगी रंगाची शक्ती प्रक्षेपित होत असल्याचे जाणवले.\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nदेव वाटाड्या आहे. मार्गात ठेच लागते; कारण मार्गात खाचखळगे असतात.\nआपण वाटाड्यावर संतापतो, तरी तो सांगतो, पुढे मार्ग चांगला आहे.\nभावार्थ : येथे वाटाड्या म्हणजे मोक्षाचा मार्ग दाखविणारे गुरु. ठेच लागते म्हणजे त्रास होतो, आध्यात्मिक प्रगती खुंटते. मार्गात खाचखळगे असतात म्हणजे साधनेत अडचणी असतात. पुढे मार्ग चांगला आहे म्हणजे आध्यात्मिक प्रगती चांगली होणार आहे.\n(संदर्भ : सनातनचे प्रकाशन संत भक्तराज महाराज यांची शिकवण.)\nLabels: प.पू. भक्तराज महाराज\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nपरात्पर गुरु डॉ. आठवले\nकुठे स्वेच्छेने वागण्यास उत्तेजन देऊन मानवाला अधोगतीला नेणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे मानवाला स्वेच्छेचा त्याग करायला शिकवून ईश्‍वरप्राप्ती करून देणारे संत \n- (परात्पर गुरु) डॉ. आठवले (१२.५.२०१५)\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nसदा प्रयत्नरत रहाण्याचे महत्त्व \nनिष्क्रीय रहाण्याची सवय लागली की, कोणतीही गोष्ट करण्याचा कंटाळा येतो आणि अंगीभूत गुणांवरही गंज चढतो; म्हणून नेहमी कार्यरत रहावे \nॐ आनन्दं हिमालयं विष्णुं गरुडध्वजम् ॐ \nॐ शिवं दत्तं गायत्री सरस्वती महालक्ष्मी प्रणमाम्यहम् ॐ ॥\n(योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांनी हिमालयात सिद्ध केलेला मंत्र)\nराजस्थानमधील कोटा येथे अलीकडेच १४ वर्षीय भानुकुमार या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे वृत्त वृत्तपत्रांत झळकले. बिहारमधील सहारसा जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या भानुकुमार यास आय.आय.टी. प्रवेश प्रशिक्षणवर्ग आणि बारावीची शाळा यांचा तणाव सहन न झाल्याने त्याने हे अंतिम पाऊल उचलले, असे चौकशीअंती उघड झाले. आत्महत्या करण्याची ही एकच घटना नाही. कोटा येथील आय.आय.टी. प्रवेश प्रशिक्षणवर्गात शिक्षण घेणार्‍या ११ विद्यार्थ्यांनी एका वर्षभरात आत्महत्या केल्या आहेत. हीच संख्या वर्ष २०१४मध्ये १४ तर २०१३मध्ये २६ होती.\nधर्माभिमानी हिंदूंनो, अध्यात्मातील प्रत्येक 'का' अन् 'कसे' यांची शास्त्रशुध्द उत्तरे www.sanatan.org वर वाचा आणि 'अध्यात्म' अनुभवा \nधर्माभिमानी हिंदूंनो, धर्माची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी इंग्रजी आणि हिंदी संकेतस्थळाला भेट द्या \nप.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण\nपरिपूर्ण अध्यात्मशास्त्र शिकवणारे संकेतस्थळ Sanatan.Org\nसाधनेविषयीच्या शंकांचे निरसन करणारे संकेतस्थळ\nप.पू. भक्तराज महाराज (424)\nसाधकांना सूचना आणि वाचकांना विनंती\nदैनिक सनातन प्रभात के वर्गणीदार बनिए \nसनातन संस्था फोंडा न्यासाच्या वतीने साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना नम्र विनंती \nसनातन आश्रमातील कलामंदिरात (स्टुडिओमध्ये) विविध तांत्रिक उपकरणांची तातडीने आवश्यकता \n अध्यात्म विश्‍विविद्यालयासाठी अध्यात्म, धर्म, धर्मग्रंथ, संस्कृती, तत्त्वज्ञान, संतचरित्र, राष्ट्र, इतिहास आदी विषयांवरील ग्रंथांची आवश्यकता \nसनातन-निर्मित देवतांच्या चित्रांचा कायदाबाह्य वापर होऊ नये, यासाठी दक्ष रहा \nधर्मांधांकडून चार राज्यांत हिंसाचार \nहा नास्तिक विरुद्ध भक्त असा लढा - सुनील घनवट, हि...\n२६ फेब्रुवारीला सांगली येथे हिंदु महासभेच्या वतीने...\nमंगळवेढा (जिल्हा सोलापूर) भाजपच्या तालुकाध्यक्षपदी...\nदेशातील ८० कोटी हिंदूंनी स्वसामर्थ्याच्या बळावर एक...\nशनिशिंगणापूरच्या धार्मिक परंपरा रक्षण चळवळीला पूर्...\nमध्यप्रदेशमध्ये गोमांसाच्या संशयावरून रेल्वेतस्थान...\nसाधकांनी कारागृहात राहून केलेली साधना\nबांगलादेशकडून १७८ भारतीय मच्छिमारांची सुटका\nलाचखोर पोलीस हवालदार सुभाष शिवगण निलंबित\n(म्हणे) हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संजीव पुना...\nतमिळनाडूतील जलिकट्टुनंतर आता आसाममधील बुलबूल पक्ष्...\nतुर्कस्थानचे इसिसच्या तळांवर मोठे आक्रमण\nचोरट्यांनी टायरच्या साहाय्याने एटीएम् यंत्र पळवले\nनवी देहली - अमेरिकेच्या एफ्बीआय प्रयोगशाळेने ...\nप्रत्येक हिंदूनेच धर्माचे रक्षण केले पाहिजे \nकर्जत येथे श्री योगेश्‍वरी देवीचा प्रथम भव्य पायी ...\nमहाधिवक्ता श्रीहरि अणे शासकीय पक्षाची बाजू मांडणार...\nहिंदू तेजा जाग रे \nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडीद्वा...\nभारत अमेरिकेचा सर्वांत मोठा शास्त्रज्ञ निर्यातदार\nआय.एस्.आय.एस्.मध्ये सहभागी होण्याची योजना रचणार्‍य...\nकर्नाटकात धर्मद्रोही (अंध)श्रद्धा निर्मूलन कायदा न...\nरेल्वे वाहतूक : संबंधित विभागांच्या अयोग्य कृती आण...\nइसिसच्या आतंकवाद्यांनाही धडकी भरवणारा इस्रायल \nदैव देते आणि कर्म नेते...\nदोन शतके काटेकोर हिशोब ठेवणारा फ्रान्स \nखालावत चाललेला भारतीय शैक्षणिक दर्जा, ही एक मोठी स...\nभाषेशी असलेले भावनिक नाते टिकवण्याची गरज \nइतिहासात हिंदूंनी केलेला पराक्रम आणि त्यांना भोगाव...\nसनातनची चळवळ : भाषाशुद्धीचे व्रत\nइतिहासात हिंदूंनी केलेला पराक्रम आणि त्यांना भोगाव...\nमुंबई येथे हिंदु धर्मजागृती सभा\nधर्मपरंपरेनुसार केवळ पुरोहितांनाच चौथर्‍यावर प्रवे...\nसाधकांचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठ...\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्री. अनंत (भाऊ) पवार, प.पू...\nउपजतच सात्त्विकतेची आवड असणारा महर्लोकातून पृथ्वीव...\nती. भाऊकाकांच्या सहज वागण्यातून प.पू. डॉक्टरांची आ...\nउच्छिष्ट गणपति यज्ञापूर्वीच्या विधींचे कु. रजनी कु...\nरामनाथी गोवा येथील सनातनच्या आश्रमात १५ जानेवारी य...\n॥ ॐ श्री विश्‍वदर्शनदेवतायै नम: ॥ ॥ ॐ श्री जय जय ...\nकु. संध्या माळी यांनी उच्छिष्ट गणपति यज्ञाच्या वेळ...\nसमर्थ रामदास स्वामी यांच्या परंपरेतील महान योगी प....\n॥ हरि ॐ तत्सत् ॥\nपरात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार\nयोगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे मौलिक विचार \nमार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वादशी,\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.tarunbharat.com/news/528158", "date_download": "2018-04-26T13:24:23Z", "digest": "sha1:J4UV36HYACORLVEHDVLUKRXY3CX5HFLC", "length": 5072, "nlines": 40, "source_domain": "www.tarunbharat.com", "title": "अमरावतीत बँक खात्यातून साडे आठ लाख लंपास - तरुण भारत | तरुण भारत", "raw_content": "\nYou are here: Home » Top News » अमरावतीत बँक खात्यातून साडे आठ लाख लंपास\nअमरावतीत बँक खात्यातून साडे आठ लाख लंपास\nऑनलाईन टीम / अमरावती :\nअमरावती शहरात बँक खात्यातून आठ लाख 60 हजार रूपये लंपास झाल्याची घटना घडली आहे. पासवर्ड किंवा ओटीपी शेअर न करताही झालेल्या या चोरीमुळे खातेदारांसह बँक कर्मचारीही चक्रावले आहेत.\nअमरावती शहरातल्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ आणि ‘बँक ऑफ इंडिया’ या दोन बँकांमधल्या 9 खातेदारांनी ही तक्रार केली आहे. यातल्या एकाही खातेदाराने आपला गोपनीय क्रमांक कुणालाही दिला नसल्याचे सांगितले आहे. तरीही खात्यातून आपोआप रक्कम लंपास झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही रक्कम हरियाणा, असाम, गुरूग्राम आणि दिल्लीतल्या एटीएम सेंटरमधून काढले जात असल्याचे लक्षात आले आहे. त्यामुळे या हायटेक चोरीच्या फंडय़ाच्या पर्दाफाश करण्याचे आव्हान अमरावतीच्या पोलिसांसमोर आहे.\nक्षेपणास्त्रसज्ज विनाशिका चीनने केली सादर\nअहमदनगरमध्ये मारूती कुरिअरच्या कार्यालयात स्फोट\n‘भारत बंद’ला हिंसक वळण ; ग्वाल्हेरमध्ये 19 जखमी,पाच जणांचा मृत्यू\nPosted in: Top News, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय\nरेडमीचा नवा स्मार्टफोन लाँच\nमहाड एमआयडीसीमध्ये प्रिव्ही केमिकल कंपनीला भीषण आग\nविदर्भातील उष्णतेत वाढ, तापमान 44 अंशावर\nपुण्यात समर कॅम्पसाठी आलेल्या तीन मुलांचा बुडून मृत्यू\nघाटी रूग्णालयात डॉक्टरला मारहाण\n‘लालपरी’ 1 मेपासून स्मार्ट होणार\nशेतकऱयांच्या कर्जमाफीसाठी संसदेत विधेयक ; राजू शेट्टींचा पुढाकार\nआता पीएफ जमा न झाल्यास मेल आणि मेसेज येणार\nमोबाईल नंबर आधारशी लिंक करण्याचे निर्देश कधीच दिले नाहीत : सुप्रिम कोर्ट\nउत्तर प्रदेशात रेल्वे आणि स्कूल व्हॅनची जोरदार धडक ; 13 विद्यार्थी ठार\nCategories Select CategoryAutomobilesleadingnewsTop NewsVideoआवृत्तीउद्योगकोल्हापुरक्रिडागोवापुणेबेळगांवभविष्यमनोरंजनमाहिती / तंत्रज्ञानमुंबईरत्नागिरीराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयविविधाविशेष वृत्तसंपादकिय / अग्रलेखसांगलीसातारासिंधुदुर्गस्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} {"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRID/MRID043.HTM", "date_download": "2018-04-26T13:26:30Z", "digest": "sha1:NDMEWMHJ47TKJYJUHG2FKJ4IYJGG6LIX", "length": 7976, "nlines": 133, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - इंडोनेशियन नवशिक्यांसाठी | एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे = Orientasi |", "raw_content": "\nHome > 50languages.com > मराठी > इंडोनेशियन > अनुक्रमणिका\nएखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\nपर्यटक माहिती कार्यालय कुठे आहे\nआपल्याजवळ शहराचा नकाशा आहे का\nइथे हॉटेलची खोली आरक्षित करू शकतो का\nजुने शहर कुठे आहे\nटपाल तिकीट कुठे खरेदी करू शकतो\nफूले कुठे खरेदी करू शकतो\nतिकीट कुठे खरेदी करू शकतो\nमार्गदर्शकासह असलेली सहल कधी सुरू होते\nमार्गदर्शकासह असलेली सहल किती वाजता संपते\nही सहल किती वेळ चालते / किती तासांची असते\nमला जर्मन बोलू शकणारा मार्गदर्शक पाहिजे.\nमला इटालियन बोलू शकणारा मार्गदर्शक पाहिजे.\nमला फ्रेंच बोलू शकणारा मार्गदर्शक पाहिजे.\nइंग्रजी जगातील सर्वात व्यापक भाषा आहे. पण मंडारीन, किंवा उच्च चिनी भाषेमध्ये सर्वात जास्त मूळ भाषिक आहेत. इंग्रजी \"फक्त\" 350 दशलक्ष लोकांसाठी मूळ भाषा आहे. तथापि, इंग्रजीचा इतर भाषांवर खूप प्रभाव आहे. 20 व्या शतकाच्या मध्यभागी तिचे महत्त्व वाढले आहे. हे अमेरिकेची संयुक्त संस्थानांचे एक महासत्तेमध्ये रुपांतर झाल्यामुळे घडले आहे. इंग्रजी प्रथम परदेशी भाषा आहे जी अनेक देशांतील शाळांमध्ये शिकविली जाते. आंतरराष्ट्रीय संस्था इंग्रजी भाषेचा कार्‍यालयीन भाषा म्हणून उपयोग करतात. इंग्रजी ही अनेक देशांची कार्‍यालयीन भाषा किंवा सामान्य भाषा देखील आहे. तरी, लवकरच इतर भाषा हे कार्य संपादित करणे शक्य आहे. इंग्रजी पश्चिमेकडील जर्मनिक भाषेतील एक भाषा आहे. त्यामुळे उदाहरणार्थ, ती थोड्या प्रमाणात जर्मन भाषेशी संबंधित आहे. परंतु ही भाषा गेल्या 1,000 वर्षांत लक्षणीयरीत्या बदलली आहे. यापूर्वी, इंग्रजी एक विकारित भाषा होती. एक व्याकरण संबंधीच्या कार्‍याने शेवट होणारा भाग नाहीसा झाला आहे. त्यामुळे इंग्रजी विलग भाषांमध्ये गणली जाऊ शकते. ह्या प्रकारची भाषा जर्मन भाषेपेक्षा चिनी भाषेशी जास्त समान असते. भविष्यात, इंग्रजी भाषा पुढे अधिक सोपी केली जाईल. अनियमित क्रियापदे बहुधा नाहीशी होतील. इंग्रजी इतर इंडो-यूरोपियन भाषांच्या तुलनेत सोपी आहे. पण इंग्रजी भाषेचे शुद्धलेखन अतिशय कठीण असते. कारण शुद्धलेखन आणि भाषेचे उच्चारण एकमेकांपासून अत्यंत भिन्न आहेत. इंग्रजी शुद्धलेखन शतकांपासून एकसारखेच आहे. परंतु भाषेचे उच्चारण बर्‍याच प्रमाणात बदलले आहे. परिणामी, एखाद्या व्यक्तीचे बोलणे 1400 मार्गांनी लिहिता येते. भाषेच्या उच्चारणामध्ये देखील अनेक अनियमितता आढळतात. एकट्या 'ough' शब्दाच्या संयोगासाठी 6 पर्‍यायी रूपे उपलब्ध आहेत स्वतः परीक्षण करा\nContact book2 मराठी - इंडोनेशियन नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://www.rasik.com/cgi_bin/display_author.cgi?authorId=a43667&lang=marathi", "date_download": "2018-04-26T13:39:26Z", "digest": "sha1:OQCKY5X3BQSVE4PA2RXGSGDT6NA7LYZE", "length": 6997, "nlines": 100, "source_domain": "www.rasik.com", "title": "Marathi Books by श्री. ना. पेंडसे ShrI. nA. peMDase", "raw_content": "\nBooks by श्री. ना. पेंडसे\nतुंबाडचे खोत खंड १ व २ by श्री. ना. पेंडसे Add to Cart\n'मराई भाषेतील श्रेष्ठ कादंबरीकार' श्री. ना. पेंडसे यांची आजची ...\nतुंबाडचे खोत - खंड पहिला by श्री. ना. पेंडसे Add to Cart\nमराठी भाषेतील श्रेष्ठ कादंबरीकार ही श्री. ना. पंडसे यांची आजc ...\nगारंबीचा बापू by श्री. ना. पेंडसे Add to Cart\nसपाट बापू पुलावर हॉटेल चालवू लागला, तेव्हा गारंबीला भोगमय जीव ...\nगारंबीची राधा by श्री. ना. पेंडसे Add to Cart\n\"'राधा'चे लेखन करतांना माझ्या एक लक्षात आले, आपली निर्मिती क्षम ...\nरथचक्र by श्री. ना. पेंडसे Add to Cart\nएकाकी विवाहित स्त्रीची ससेहोलपट परागंदा नवर्‍यामुळं एकत्र कुटुंबात ...\nकामेरू by श्री. ना. पेंडसे Add to Cart\nएका अनोख्या कोकणी माणसाच्या जीवन-नाट्याची गुंतागुंत उलगडणारी श्रेष ...\nतुंबाडचे खोत - खंड दुसरा by श्री. ना. पेंडसे Add to Cart\nमराठी भाषेतील श्रेष्ठ कादंबरीकार ही श्री. ना. पंडसे यांची आजc ...\nहद्दपार by श्री. ना. पेंडसे Add to Cart\nश्री. ना. पेंडसे यंनी संगितलेले वर्णन - या कादंबरीविषयी आमच्या ...\nयशोदा by श्री. ना. पेंडसे Add to Cart\nयशोदा या तरुण मुलीच्या प्रेमभंगावरील ही कादंबरी आहे. यात कोकणात ...\nएक दुर्लभ स्नेह by श्री. ना. पेंडसे Add to Cart\n\"विषय देऊन कोणी लिखाण करायला सांगितले तर मला जमत नाही. त्यामु ...\nऑक्टोपस by श्री. ना. पेंडसे Add to Cart\nऑक्टोपस हे एक जलचर प्राण्याचं नाव आहे. त्याला आ नांग्या असतात. या ...\nहत्या by श्री. ना. पेंडसे Add to Cart\nश्री. ना. पेंडसे यांच्या कादंबरीविश्वात `हत्या ही कादंबरी विशेषत्त्व ...\nकलंदर by श्री. ना. पेंडसे Add to Cart\n'हत्या' कादंबरीचा 'कलंदर' हा पुढील भाग; - पण कितीतरी वेगळा. 'हत ...\nलव्हाळी by श्री. ना. पेंडसे Add to Cart\n१९३७ ते १९४२ पर्यंतच्या महाराष्ट्रीय जीवनाचे व त्यावर राष्ट्रीय व आ ...\nएल्गार by श्री. ना. पेंडसे Add to Cart\nशुद्ध माणसाचा शोध हा चिरंतनाचा शोध आहे. अर्थात शुद्ध माणूस ...\nएक मुक्त संवाद उद्याच्या कादंबरीकारांशी by श्री. ना. पेंडसे Add to Cart\nवाङ्मयप्रकार म्हणून `कादंबरीचे गेली पन्नास वर्षे मी चिंतन करीत ...\nखडकावरील हिरवळ by श्री. ना. पेंडसे Add to Cart\nअज्ञाताचा शोध by श्री. ना. पेंडसे Add to Cart\nचक्रव्यूह by श्री. ना. पेंडसे Add to Cart\nगारंबीचा बापू (नाटक) by श्री. ना. पेंडसे Add to Cart\nहाक आभाळाची by श्री. ना. पेंडसे Add to Cart\nश्री. ना. पेंडसे : लेखक आणि माणूस by श्री. ना. पेंडसे Add to Cart\nआकांत by श्री. ना. पेंडसे Add to Cart\n आता तरी शहाणे व्हा\nजुम्मन by श्री. ना. पेंडसे Add to Cart\nएक होती आजी by श्री. ना. पेंडसे Add to Cart\nकोकणच्या पार्श्वभूमीवर व्यक्तिचित्रे साकार करण्यात ख्यातकीर्त असले ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} {"url": "https://www.dhananjaymaharajmore.com/category/96-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE/", "date_download": "2018-04-26T13:10:48Z", "digest": "sha1:X56TR422VDGSCS4U7FQUQ4DY5LR7XWR4", "length": 20411, "nlines": 279, "source_domain": "www.dhananjaymaharajmore.com", "title": "96 कुळी मराठा Archives | धनंजय महाराज मोरे", "raw_content": "\nश्री नवनाथ कथासार ग्रंथाच्या पारायणाची पूर्वतयारी\nविनोद खन्ना https://mr.wikipedia.org/s/7m3 विनोद खन्ना विनोद खन्ना इ.स. २०१२ मध्ये जन्म ६ ऑक्टोबर, इ.स. १९४६पेशावर, ब्रिटिश भारत मृत्यू २७ एप्रिल इ.स. २०१७[१]मुंबई राष्ट्रीयत्व भारतीय कार्यक्षेत्र अभिनय, राजकारण कारकीर्दीचा काळ इ.स. १९३८ – इ.स. २०१७ भाषा हिंदी; पंजाबी प्रमुख चित्रपट लहू के दो रंग, कुर्बानी, दयावान, अमर-अकबर-एंथनी, मेरा गांव मेरा देश, मुकद्दर का सिकंदर, कच्चे धागे पत्नी गीतांजली (इ.स. १९७१ – ८५ […]\nMore by धनंजय म. मोरे\n96 kuli marathe vansh gotra devak ९६ कुळी मराठे वंश गोत्र देवक नियम\nमराठा ९६ कुळी मोबाइल सॉफ्टवेअर बद्दल नियम आणि सुचना टीप : काळजीपूर्वक वाचाव्यात या सॉफ्टवेअर संबंधी काही वाद उत्पन्न झाल्यास न्यायक्षेत्र रिसोड राहील या सॉफ्टवेअर मध्ये दिलेली माहिती या अगोदर छापलेल्या पुस्तकात उपलब्ध आहे. ही माहिती अनेक जुन्या आणि नवीन संशोधनातून एकत्र करून देण्यात येत आहे दिली आहे. हि माहिती १०० % खरीच आहे असा आमचा […]\nMore by धनंजय म. मोरे\nमराठा 96 कुळे मराठी ९६ कुळ मराठा घराणे क्षत्रिय मराठा maratha 96 kule maratha 96 kuli 96 kuli maratha\nअआ ओ/औअं ने सुरवात होणार आडनावे अआ ओ/औअं 1. अमीर 2. अरीरव 3. अच्युत 4. अमलपुरे 5. अरवट 6. अरवड 7. अर्णव 8. अरेराव 9. अरविद 10. अरविंद 11. अरमळे 12. अराव 13. अवताडे 14. अवधीय 15. अवधानी 16. अवतार 17. अवचितराव 18. अवसरे 19. अपसे 20. अमलदार 21. अहिर 22. अहीर 23. अहिरराव 24. […]\nMore by धनंजय म. मोरे\nमुला मुलींचे योग्य वयातच लग्न करा\n96 कुळी मराठा आरोग्य ईतर लेख परिचय पौराणिक\n*मुलामुलींचे योग्य वयातच लग्न करा* एका २२ वर्षीय उपवर मुलीच्या बापाला मध्यस्थाने एक स्थळ सुचविले . मुलगा मोठ्या सिटीमधे नोकरीला आहे . सुस्वरुप आहे . चांगल्या संस्कारातला आहे . आई बाप पण सुस्थितीत आहेत . मुलाचे वय २४ वर्षे आहे . सगळे अनुरुप आहे . मुलीचा बाप : ते […]\nMore by धनंजय म. मोरे\n ऋषीपंचमी व्रत माहिती व हे व्रत का करावे व सर्व स्त्रिया महिलांनी करावे माहिती\n96 कुळी मराठा Uncategorized आरोग्य ईतर लेख धार्मिक\nश्री ऋषीपंचमी व्रत माहिती व हे व्रत का करावे व सर्व स्त्रिया महिलांनी करावे माहिती मासिकपाळी का पाळावी विटाळ म्हणजे काय जरूर वाचा. दिनांक २६/०८/२०१७ रोजी शनिवार भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला ऋषी पंचमी हे व्रत साजरे करतात. व या दिवशी सर्व स्त्रियांनी उपवास करावा…. भाद्रपद शुद्ध पंचमीला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमी […]\nMore by धनंजय म. मोरे\nआत्म्याचा प्रवास, मृत्यू च्यापुढे काय : धनंजय महाराज मोरे\n96 कुळी मराठा आरोग्य ईतर लेख धार्मिक\n|| मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास || ​ *१.) प्रश्न : – आत्मा जेव्हा शरिर सोङून जातो तेव्हा त्याला कळत असते काय की आपण शरिर सोङले आहे म्हणजे मृत्यू मिळाला आहे, त्याला आपल्या माणसांची आठवण येत असते काय * *असे म्हणतात त्यांना खुप वेगवेगळे प्रवास असतात, त्यामधे आपण सारखे आठवण काढत राहीलो तर त्यांना त्या प्रवासात […]\nMore by धनंजय म. मोरे\nकुळदेवी / कुळदेवता माहीत करा\n96 कुळी मराठा ईतर लेख धार्मिक\nजिन्हें कुलदेवी की जानकारी नहीं है उनके लिए पूजा विधि · कुलदेवी परिचय – उत्पत्ति, स्वरूप व महत्त्व हिन्दू समाज में कुलदेवियों का विशिष्ट स्थान है प्रत्येक हिन्दू वंश व कुल में कुलदेवी अथवा कुलदेवता की पूजा की परंपरा रही है प्रत्येक हिन्दू वंश व कुल में कुलदेवी अथवा कुलदेवता की पूजा की परंपरा रही है यह परंपरा हमारे पूर्वज ऋषि मुनियों द्वारा प्रारम्भ की गई थी जिसका उद्देश्य वंश कुल की रक्षा के […]\nMore by धनंजय म. मोरे\nकुलदेवतेची उपासना कशी करावी\n96 कुळी मराठा ईतर लेख धार्मिक\n आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते, अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता म्हणतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी, त्याविषयी शास्त्रीय माहिती जाणून घेतल्यास अध्यात्मात जलद प्रगती होते. कुलदेवता या शब्दाचा अर्थ ‘कुलदेवता’ हा शब्द ‘कुल’ आणि ‘देवता’ या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची […]\nMore by धनंजय म. मोरे\nकुलदेवता / कुळदेवता) या कुलदेवी / कुळदेवी पूजा\n96 कुळी मराठा ईतर लेख धार्मिक\nकुलदेवता (कुळदेवता) या कुलदेवी (कुळदेवी) की पूजा – हिन्दू पारिवारिक आराध्य व्यवस्था में कुलदेवता या कुलदेवी का स्थान सदैव से रहा है. प्रत्येक हिन्दू परिवार किसी न किसी ऋषि के वंशज हैं जिनसे उनके गोत्र का पता चलता है, बाद में कर्मानुसार इनका विभाजन वर्णों में हो गया विभिन्न कर्म करने के लिए, जो बाद […]\nMore by धनंजय म. मोरे\nहवी ती माहिती शोधा\nअध्याय पहिला संपूर्ण सार्थ ज्ञानेश्वरी संत ज्ञानेश्वर महाराज : धनंजय महाराज मोरे Dhanannjay Maharaj More\nकर्मभोग (प्रारब्ध) भोगूनच संपवणे गरजेचे आहे का\nआरतीचे महत्त्व धनंजय महाराज मोरे Dhananjay Maharaj More\nDhananjay GAYAK KIRATNKAR CONTACT Maharaj MAHARAJ CONTACT more MRIDANG MRUDANG ORGAN PAKHWAJ TABLA WADAK WARKARI CONTACT अभंग आरती किर्तनकार कीर्तन कीर्तनकार गायक ग्रंथ दिंडी अभंग दुर्गे दुर्घट भारी देवीची आरती संस्कृत आरती धनंजय नवनाथ नवनाथ कथासार नवनाथ ग्रंथ पाऊली भजन भागवतकार मनुस्मृती manusmruti manu smrutu महाराज महाराज फोन मालिका मृदंग मोरे वादक वारकरी अभंग वारकरी भजन वारकरी भजनी मालिका वारकरी मालिका वारकरी संपर्क संतांचे अभंग संस्कृत आरती शंकराची आरती लवथवती विक्राळा सार्थ ज्ञानेश्वरी सॉफ्टवेअर\nधनंजय महाराज मोरे, मु. मांगवाडी, पो. भर, ता. रिसोड, जिल्हा वाशिम (विदर्भ)- 444506\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/career-vrutantta/", "date_download": "2018-04-26T13:20:33Z", "digest": "sha1:PEDANXUCNBBLHQZRQJDV6AN5H6HSZSPZ", "length": 15202, "nlines": 249, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Jobs and Career News in Marathi:Career News in Marathi,Marathi News on Career | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nएमपीएससी मंत्र : पूर्वपरीक्षेची तयारी\nइतिहासाचा अभ्यास केवळ तथ्ये/फॅक्ट्स व घटना मालिका पाठ करून पूर्ण होत नाही.\nपूर्वपरीक्षेसाठी अर्ज वरील संकेतस्थळावर दि. २७ एप्रिल २०१८ (रात्री ११.५९ वाजे) पर्यंत करावेत.\nत्या अभ्यासाचा आवाका कळेपर्यंत एम.ए. पूर्ण होईल. एम.ए. मराठी पदवीचा या अभ्यासाशी फार कमी संबंध आहे, मात्र भाषेचा नेमका वापर करायला उपयोग होणार आहे.\nयूपीएससीची तयारी : भारताची स्वातंत्र्य चळवळ\n२०११ मध्ये, १९४२ च्या चले जाव चळवळीचे कोणते निरीक्षण सत्य नाही असा प्रश्न विचारण्यात आला होता.\nविद्यापीठ विश्व : अर्थकारणाचा अभ्यास\nसंस्थेमध्ये सुरुवातीच्या काळात एम.ए., एम. फिल आणि पीएच.डी.चे अभ्यासक्रम चालविले जात होते.\nआपण देशा-परदेशात पर्यटनाला जातो त्यावेळी तिथे पर्यटनस्थळांची यादीच असते.\nअमेरिका आणि ब्रिटन या दोन राष्ट्रांमध्ये सध्या होमस्कूलिंगवरून प्रचंड चर्चा होत आहेत.\nमी इंजिनीअरिंगच्या द्वितीय वर्षांला आहे. माझा विषय आहे, कॉम्प्युटर सायन्स.\nनॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेंटल हेल्थ अ‍ॅण्ड न्यूरो सायन्सेस, (एनआयएमएचएएनएस) बंगलोर (जाहिरात क्र. ३/२०१७-१८) ‘स्टाफ नर्स’च्या एकूण १६० पदांची भरती. (अजा - २३, अज - १२, इमाव - ४२, यूआर\nमुख्य परीक्षा पेपर २ चे विश्लेषण\nसहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक या तिन्ही पदांसाठी पेपर १ संयुक्त आहे.\nमुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ, औरंगाबादमध्ये शिपाई पदासाठी एकूण ६८ पदांची भरती.\nगवयाचे पोर सुरातच रडते, असे म्हणतात. अतिशयोक्तीचा भाग सोडला तर त्या मुलावर लहानपणापासूनच सुरांचे आणि संगीताचे संस्कार होतात, त्यातून त्याची जडणघडण होत असते.\nप्रश्नांचा कल हा संकीर्ण माहितीच्या अनुषंगाने अधिक असतो.\nइन्स्टिटय़ूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी, दिल्ली.\nमी सध्या बी.ए. दुसऱ्या वर्षांला आहे.\nएमपीएससी मंत्र : दुय्यम सेवा मुख्य परीक्षा नवे स्वरूप व विश्लेषण\nकेवळ पोलीस उपनिरीक्षक पदासाठी शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा तिसरा टप्पा असणार आहे.\nयूपीएससीची तयारी : भारतीय कला आणि संस्कृती\n२०११ ते २०१७ मध्ये या घटकावर एकूण ३७ प्रश्न विचारण्यात आले आहेत.\nशिका आणि संशोधन करा\nभारत सरकारने विज्ञान विषयातील उच्च श्रेणीच्या संशोधनाला प्रोत्साहन मिळण्यासाठी आयसर या संस्थेची स्थापना केली आहे.\nजागतिक स्तरावर शिक्षणासंदर्भात जागतिक बँक आणि इतर संस्था सातत्याने सर्वेक्षण करीत असते.\nब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस्, नवी दिल्ली आपल्या मुंबई, पुणे, नागपूर, अहमदाबाद, बंगलोर, हैदराबाद, नवी दिल्ली, रायपूर, भोपाळ इ. आस्थापनांवर ‘ट्रेनी’पदांची भरती.\nकरिअर कथा : छायाचित्रणाची ‘आनंदवारी’\nवृत्तपत्र छायाचित्रकारितेचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी मुक्त छायाचित्रकार म्हणूनही काम केले.\nएमपीएससी मंत्र : PSI, STI, ASO साठीच्या संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास\nअभ्यासाचे नियोजन करताना सर्वप्रथम मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आवश्यक आहे.\nसंबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि गेट-२०१७/गेट-२०१८ स्कोअर.\nयूपीएससीची तयारी : मध्ययुगीन भारत\nमध्ययुगीन कालखंडाची सुरुवात साधारणत: इ.स ७५०पासून झाली, असे मानले जाते.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/personality-development-marathi/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%9A-%E0%A4%A0%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-112022100012_1.htm", "date_download": "2018-04-26T13:33:20Z", "digest": "sha1:FVZLRKPV3JX5I4S5MZVCS3IVL73WB2A6", "length": 13147, "nlines": 114, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "करीयरची दिशा दहावीनंतरच ठरवावी | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nकरीयरची दिशा दहावीनंतरच ठरवावी\nआयुष्यातील दहावीचे वर्ष खूप महत्त्वाचे मानले जाते. चांगल्या करीयरची दिशा दहावीनंतरच ठरवली पाहिजे. करीयरचे सुनियोजन केल्याने सामान्य बुद्धिमत्तेचे विद्यार्थीही उच्च स्थानी पोहचू शकतात. हे विद्यार्थ्यांच्या पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.\nदहावीनंतर विद्यार्थ्याला विविध अभ्यास शाखा उपलब्ध असतात. गुण चांगले आहेत, मात्र कुठल्या शाखेला प्रवेश घ्यायचा हा प्रश्न विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही पडलेला असतो. पण त्यासाठी सगळ्यात आधी विद्यार्थ्याचा स्वतःचा कल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्याला कुठल्या विषयात करीयर करायचे आहे, हे समजून घ्या. मग त्याविषयीचा विचार करा. त्या दिशेला नोकरीच्या संधी किती उपलब्ध आहेत हा प्रश्न विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनाही पडलेला असतो. पण त्यासाठी सगळ्यात आधी विद्यार्थ्याचा स्वतःचा कल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्याला कुठल्या विषयात करीयर करायचे आहे, हे समजून घ्या. मग त्याविषयीचा विचार करा. त्या दिशेला नोकरीच्या संधी किती उपलब्ध आहेत त्याचे मन त्या विषयात रमेल काय त्याचे मन त्या विषयात रमेल काय याबाबत त्याला सविस्तर मार्गदर्शन केले पाहिजे. त्याचवेळी त्याची त्या विषयातली अभिरूची, योग्यता व क्षमता पाहणेही महत्त्वाचे आहे.\nपालकवर्ग विद्यार्थ्यांमधील क्षमता न बघता, त्याच्या इच्छेचा कुठलाही विचार न करता अक्षरश: त्याला त्याच्या मनाविरूध्द शाखेकडे ढकलतात. मुळातच त्याच्या दृष्टीने चुकीचा विषय निवडला जातो. त्यात विशेष प्राविण्य मिळवता न आल्याने त्याच्यात वैफल्य निर्माण होते व तो करीयरच्या पहिल्या पायरीवरच डगमगतो.\nकोणते करियर योग्य ठरेल हे तपासण्यासाठी स्वत:चा बुद्ध्यांक मोजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध चाचण्या आहेत. अनेक मानसोपचार तज्ज्ञ या चाचण्या करतात. बुद्ध्यांक अचूक नसला तरी त्याचा मार्गदर्शनासाठी फार उपयोग होऊ शकतो. या प्रकारच्या चाचण्या घेऊन मार्गदर्शन करणार्‍या अनेक संस्था आहेत. साधारणपणे एप्रिल ते जून या महिन्याच्या कालावधीत या चाचण्या घेतल्या जातात.\nविविध प्रकारच्या कौशल्यात प्राविण्य मिळवलेल्यांची समाजाला गरज असते. या कौशल्याच्या जोरावर भरपूर पैसा व प्रतिष्ठा मिळवता येते. पालकांनी विद्यार्थ्यांना या बाबी सांगितल्या पाहिजेत. दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांना व्यवहारज्ञान तसे फारसे नसतेच. तसेच त्यांना अभ्यास एके अभ्यास या पलीकडे काय असते याची जाणीव नसते. त्यामुळे चांगल्या करीयरची निवड करताना ते गोंधळून जातात. या परिस्थितीत पालकांनी मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. व्यवहाराच्या चार गोष्टी त्यांना शिकवल्या पाहिजे. त्याच्या चांगल्या करीयरच्या दृष्टीने आपल्या शहरात अथवा शहराबाहेर कुठल्या महाविद्यालयात कोणकोणते अभ्यासक्रम शिकविले जातात याची माहिती काढली पाहिजे.\nजाहिरात शास्त्र, बॅकिंग, ब्युटिशियन, बिझनेस मॅनेजमेंट, सिरॅमिक्स, चार्टर्ड अकाऊंटन्सी, रसायन शास्त्र, सिव्हील सव्हिसेस, विमानतळ व्यवस्था, कंपनी सेक्रटरी, स्थापत्यशास्त्र, हवाई दल, भूदल, नौदल, अर्थशास्त्र, शिक्षणाशास्त्र, वैद्यकीय शास्त्र, पत्रकारिता, इंजिनिअरिंग, प्रदूषण नियंत्रण, व्यापारशास्त्र, फॅशन डिझायनिंग, फॅशन जर्नालिझम, मॉडेलिंग, फिल्म बनवणे, फायनान्स मॅनेजमेंट, ह्यूमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट, फार्मसी, नाट्यशास्त्र, जनसंपर्कशास्त्र, प्रकाशन व्यवस्था , लायब्ररी शास्त्र, कायदा, मानसशास्त्र, इव्हेन्ट मॅनेजमेंट, औद्योगिक प्रशिक्षण या सारख्या अनेक नव्या क्षेत्रात करीयरच्या संधी आहेत.\nघर बांधताना काही नियम पाळावे\nसंगीत क्षेत्रातील सुवर्ण करीयर\nस्थायी कडून दिशाभूल - अण्णा हजारे\nविरोधी पक्ष लोकांची दिशाभूल करत आहे - मायावती\nमनमोहन सिंग दिशाभूल करीत आहेत-असांज\nयावर अधिक वाचा :\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nआयआयटी मुंबईची सौरचूल सर्वात अव्वल\nआयआयटी पवईत मुंबईतील तरुण शास्त्रज्ञांनी बनवलेली सूर्यप्रकाशावर चालणारी सौरचूल देशात नंबर ...\nसोने आणि चांदीच्या किंमती सतत वाढ\nगेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती सतत चढताना दिसत आहेत. अक्षय तृतीयानंतर ...\nस्कूल व्हॅनला भीषण अपघात, १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nउत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे रेल्वे गाडी आणि स्कूल व्हॅनला भीषण अपघात झाला असून या ...\nशिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला\nबलात्कार प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला. या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "http://web.ratnagiripolice.in/mr/events/%E0%A4%AE%E0%A4%BE.-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3", "date_download": "2018-04-26T12:55:56Z", "digest": "sha1:L2PEQYCGVMPUB6L7GR7BHKEMCYSYDU6V", "length": 2751, "nlines": 80, "source_domain": "web.ratnagiripolice.in", "title": "Ratnagiri Police", "raw_content": "\nमा. विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परीक्षेत्र यांचे वार्षिक निरीक्षण\nदि. 17/12/2017 रोजी मा. नवल बजाज विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परीक्षेत्र यांनी घेतलेल्या वार्षिक निरीक्षणाची छायाचित्रे\nरत्नागिरी पोलीस समाजात कायद्याचे पालन होईल याची खात्री देतात. निष्पक्षपणे आणि नेटाने भीती न बाळगता कायदेशीरपणे निर्भय वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करतील ज्यामुळे वाढ आणि विकासासाठी चालना मिळेल.\nFAQs(सतत चर्चेत असणारे प्रश्न)\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, रत्नागिरी – ४१५६१२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://goldenwebawards.com/mr/official-award-winner/", "date_download": "2018-04-26T13:04:15Z", "digest": "sha1:OE76XOJMYOIKUOKZVE3XOBTRPEQFYVPG", "length": 10570, "nlines": 64, "source_domain": "goldenwebawards.com", "title": "Official Award Winner - गोल्डन वेब पुरस्कार", "raw_content": "\nआपली साइट सबमिट करा\nआपली साइट सबमिट करा, आपण पुढील विजेता असू शकते\nएक गोल्डन वेब पुरस्कार विजेते मध्ये स्वारस्य आहे आम्ही आपली साइट, आपण तो सादर करेपर्यंत अस्तित्वात माहित नाही आम्ही आपली साइट, आपण तो सादर करेपर्यंत अस्तित्वात माहित नाही खालील फॉर्म भरा आणि एक GWA आपल्या योग्य असल्यास शोधण्यासाठी \nमार्ग पत्ता पत्ता ओळ 2 सिटी राज्य / प्रांत / प्रदेश झिप / पिनकोड अफगाणिस्तानअल्बेनियाअल्जीरियाअमेरिकन सामोआअँडोरअंगोलाअँटिगा आणि बार्बुडाअर्जेंटिनाअर्मेनियाऑस्ट्रेलियाऑस्ट्रियाअझरबैजानबहामाजबहरैनबांगलादेशबार्बाडोसबेलारूसबेल्जियमबेलिझबेनिनबर्म्युडाभूतानबोलिव्हियाबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोट्सवानाब्राझीलब्रुनेईबल्गेरियाबुर्किना फासोबुरुंडीकंबोडियाकॅमरुनकॅनडाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहसेंट्रल आफ्रिकन रिपब्लिकचाडचिलीचीनकोलंबियाकोमोरोसकॉंगो, लोकशाही प्रजासत्ताककॉंगो, प्रजासत्ताककोस्टा रिकाCôte d'Ivoireक्रोएशियाक्युबाकुरॅकोसायप्रसझेक प्रजासत्ताकडेन्मार्कजिबूतीडोमिनिकाडोमिनिकन रिपब्लीकपूर्व तिमोरइक्वाडोरइजिप्तअल साल्वाडोरइक्वेटोरियल गिनीइरिट्रियाएस्टोनियाइथिओपियाफेरो द्वीपसमूहफिजीफिनलंडफ्रान्सफ्रेंच पॉलिनेशियागॅबॉनझांबियाजॉर्जियाजर्मनीघानाग्रीसग्रीनलँडग्रेनाडा, विंडवर्ड आयलॅन्डगुआमग्वाटेमालागिनीगिनी-बिसाउगयानाहैतीहोंडुरासहाँगकाँगहंगेरीआइसलँडभारतइंडोनेशियाइराणइराकआयर्लंडइस्राएलइटलीजमैकाजपानजॉर्डनकझाकस्तानकेनियाकिरिबाटीउत्तर कोरियादक्षिण कोरियाकोसोव्होकुवैतकिरगिझस्तानलाओसलाटवियालेबनॉनलेसोथोलायबेरियालिबियालिंचेनस्टाइनलिथुआनियालक्झेंबर्गमॅसिडोनियामादागास्करमलावीमलेशियामालदीवमालीमाल्टामार्शल बेटेमॉरिटानियामॉरिशसमेक्सिकोमायक्रोनेशियामॉल्डोवामोनॅकोमंगोलियामाँटेनिग्रोमोरोक्कोमोझांबिकम्यानमारनामिबियानारूनेपाळनेदरलँड्सन्युझीलँडनिकाराग्वानायजरनायजेरियाउत्तरी मारियाना बेटेनॉर्वेओमानपाकिस्तानपलाऊपॅलेस्टाईन, राज्यपनामापापुआ न्यू गिनीपराग्वेपेरूफिलीपिन्सपोलंडपोर्तुगालपोर्तो रिकोकताररोमानियारशियारवांडासेंट किट्स आणि नेव्हिससेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससामोआसॅन मरिनोसाओ टोमे व प्रिन्सिपसौदी अरेबियासेनेगलसर्बियासेशेल्ससिएरा लिऑनसिंगापूरसिंट मार्टेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियासोलोमन आयलॅन्डसोमालियादक्षिण आफ्रिकास्पेनश्रीलंकासुदानसुदान, दक्षिणसुरिनामस्वाझीलँडस्वीडनस्वित्झर्लंडसीरियातैवानताजिकिस्तानटांझानियाथायलंडजाण्यासाठीटोंगात्रिनिदाद आणि टोबॅगोट्युनिशियातुर्कीतुर्कमेनिस्तानटुवालुयुगांडायुक्रेनसंयुक्त अरब अमिरातीयुनायटेड किंगडमसंयुक्त राष्ट्रउरुग्वेउझबेकिस्तानवानौटुव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाव्हिएतनामव्हर्जिन बेटे, ब्रिटिशव्हर्जिन बेटे, अमेरिकन.येमेनझांबियाझिम्बाब्वे देश\nआपल्या वेबसाईट किंवा लोगो स्क्रीनशॉट \nआम्हाला आपल्या साइटबद्दल सांगा\nस्पॅम सबमिशन आम्ही एक लहान सादर फी चार्ज करण्यासाठी\nहे फील्ड प्रमाणीकरण उद्देशांसाठी आहे आणि तसाच राहिला पाहिजे.\nकाळा इतिहास लोक 28 फेब्रुवारी 2018\nQuikthinking सॉफ्टवेअर 26 फेब्रुवारी 2018\nअभ्यास 27 28 जानेवारी 2018\nलेक Chelan कार क्लब 13 डिसेंबर 2017\nमागील विजेते महिना निवडा एप्रिल 2018 फेब्रुवारी 2018 जानेवारी 2018 डिसेंबर 2017 नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर 2017 सप्टेंबर 2017 ऑगस्ट 2017 जुलै 2017 जून 2017 मे 2017 एप्रिल 2017 मार्च 2017 फेब्रुवारी 2017 जानेवारी 2017 ऑक्टोबर 2016 सप्टेंबर 2016 ऑगस्ट 2016 जुलै 2016 जून 2016 मे 2016 एप्रिल 2016 फेब्रुवारी 2016 जानेवारी 2016 ऑक्टोबर 2015 मार्च 2015 फेब्रुवारी 2015 जानेवारी 2015 डिसेंबर 2014 नोव्हेंबर 2014 सप्टेंबर 2014 जून 2014 एप्रिल 2014 मार्च 2014 फेब्रुवारी 2014 जानेवारी 2014 डिसेंबर 2013 नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर 2013 सप्टेंबर 2013 ऑगस्ट 2013 जुलै 2013 जून 2013 मे 2013 एप्रिल 2013 मार्च 2013 फेब्रुवारी 2013 जानेवारी 2013 डिसेंबर 2012 नोव्हेंबर 2012 ऑक्टोबर 2012 सप्टेंबर 2012 ऑगस्ट 2012 एप्रिल 2003 डिसेंबर 2002 ऑगस्ट 2000 जुलै 2000\nवेब डिझाइन समुद्रकिनार्यावर फुटणार्या फेसाळ लाटा\nब्लॉग - वडील डिझाईन\nगोल्डन वेब पुरस्कार मित्र\nवेब डिझाइन समुद्रकिनार्यावर फुटणार्या फेसाळ लाटा\nगोल्डन वेब पुरस्कार भागीदार दुवे\nरचना मोहक थीम | द्वारा समर्थित वर्डप्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B0_%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2018-04-26T13:37:32Z", "digest": "sha1:XFJ2PDQEEXWQO2W3PGUGSCN5SO5J2VG5", "length": 7672, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्पेन्सर पर्सिव्हाल - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n४ ऑक्टोबर १८०९ – ११ मे १८१२\n१ नोव्हेंबर, १७६२ (1762-11-01)\n११ मे, १८१२ (वय ४९)\nस्पेन्सर पर्सिव्हाल (इंग्लिश: Spencer Perceval; १ नोव्हेंबर, इ.स. १७६२ - ११ मे, इ.स. १८१२) हा १८०९ ते १८१२ दरम्यान युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. ११ मे १८१२ रोजी पर्सिव्हालची लंडनमधील संसद भवनात गोळी घालून हत्या करण्यात आली. हत्या केला गेलेला तो आजवरचा एकमेव ब्रिटिश पंतप्रधान आहे.\nवाल्पोल • कॉम्प्टन • पेल्हाम • पेल्हाम-होल्स • कॅव्हेन्डिश • पेल्हाम-होल्स • स्टुअर्ट • जॉ. ग्रेनव्हिल • वॉटसन-वेंटवर्थ • थोरला पिट • फिट्झरॉय • नॉर्थ • वॉटसन-वेंटवर्थ • पेटी • कॅव्हेन्डिश-बेंटिंक • धाकटा पिट\nधाकटा पिट • अ‍ॅडिंग्टन • धाकटा पिट • वि. ग्रेनव्हिल • कॅव्हेन्डिश-बेंटिंक • पर्सिव्हाल • जेन्किन्सन • कॅनिंग • रॉबिन्सन • वेलेस्ली • ग्रे • लँब • वेलेस्ली • पील • लँब • पील • जॉन रसेल • स्मिथ-स्टॅन्ली • हॅमिल्टन-गॉर्डन • टेंपल • स्मिथ-स्टॅन्ली • टेंपल • जॉन रसेल • स्मिथ-स्टॅन्ली • डिझरायली • ग्लॅडस्टोन • डिझरायली • ग्लॅडस्टोन • गॅस्कोन-सेसिल • ग्लॅडस्टोन • गॅस्कोन-सेसिल • ग्लॅडस्टोन • प्रिमरोझ • गॅस्कोन-सेसिल • आर्थर बॅलफोर • कॅम्पबेल-बॅनरमन • आस्क्विथ • लॉइड जॉर्ज • बोनार लॉ • बाल्डविन • मॅकडोनाल्ड • बाल्डविन • मॅकडोनाल्ड • बाल्डविन • चेम्बरलेन • चर्चिल • अॅटली • चर्चिल • ईडन • मॅकमिलन • डग्लस-होम • विल्सन • हीथ • विल्सन • कॅलाघन • थॅचर • मेजर • ब्लेअर • ब्राउन • कॅमेरॉन • मे\nइ.स. १७६२ मधील जन्म\nइ.स. १८१२ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०९:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} {"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/16-kg-tumour-removed-from-13-year-olds-stomach/", "date_download": "2018-04-26T13:14:08Z", "digest": "sha1:QYCZ75DC2SQKUSJYAMNAUSFCXZEU47YB", "length": 12989, "nlines": 132, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "धक्कादायक: १३ वर्षांच्या मुलीच्या पोटातून काढला १६ किलोचा गाठ | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome ताज्या घडामोडी धक्कादायक: १३ वर्षांच्या मुलीच्या पोटातून काढला १६ किलोचा गाठ\nधक्कादायक: १३ वर्षांच्या मुलीच्या पोटातून काढला १६ किलोचा गाठ\nगेल्या दोन वर्षांपासून उत्तरप्रदेशातील ही १३ वर्षांची मुलगी वाढलेल्या पोटासह जगत होती. मुंबईतील कामा रुग्णालयात डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून या मुलीच्या पोटातून १६ किलोचा गोळा काढलाय. उत्तरप्रदेशातील डॉक्टरांना योग्य निदान न झाल्यानं या मुलचा त्रास वाढत गेला.\nउत्तरप्रदेशातील लहानशा गावात राहणाऱ्या सवेरा अहमदला (१३), मुंबईतील डॉक्टरांनी जीवनदान दिलंय. कामा रुग्णालयातील डॉक्टरांनी सवेराच्या अंडाशयातील तब्बल १६ किलोचा गोळा काढून तिचे प्राण वाचवलेत.\nपाचवीत शिकत असलेल्या सवेराला दोन वर्षांपूर्वी पोटात वेदना सुरू झाल्यानंतर स्थानिक डॉक्टरांकडे नेण्यात आलं. डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाली. मात्र, अवघ्या काही महिन्यानंतर पोटाचा घेर वाढू लागला. अनेक डॉक्टरांकडून उपचार झाले, एक्स-रे चाचण्या केल्या मात्र आजाराचं निदान झालं नाही.\nउत्तरप्रदेशातील एका डॉक्टरने कर्करोग असल्याची शक्यताही वर्तवली. मुलीला कर्करोग असल्याचं कळल्यावर तिच्या आजीला धक्काच बसला होता. आर्थिक परिस्थिती बेताची त्यात उपचाराचा खर्च कसा उचलायचा अशी भिती त्यांना होती.\nवडिलांनी सवेराला मुंबईत आणून टाटा रुग्णालयात उपचार करण्याचं ठरवलं. मात्र त्याआधी कामा रुग्णालयात एमआरआय, सीटीस्कॅन केल्यानंतर सवेराच्या अंडाशयाला चिकटून मासांचा गोळा असल्याचं निदान झालं. सवेरावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी तब्बल १६ किलो वजनाचा गोळी तिच्या पोटातून काढला.\nयासंदर्भात बोलताना कामा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक व स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. राजेश्री कटके यांनी सांगितलं की, “आमच्याकडे ही मुलगी आली तेव्हा तिच्या पोटाचा घेर प्रचंड होता. सीटीस्कॅन चाचणीत तिच्या ओव्हरीमध्ये ट्यूमर असल्याचं निदान झालं. या मुलीच्या उजव्या बाजूच्या अंडाशयाला चिकटून हा गोळा होता. अंडाशयापासून फुफ्फुसापर्यंत हा ट्यूमर होता. हृदयालाही चिकटलेला होता. त्यामुळे या मुलीला चालायला बसायला व श्वास घेण्यास अडचणी येत होत्या. परंतु, आम्ही यशस्वी शस्त्रक्रिया करून या मुलीचं प्राण वाचवले.”\nउपचारादरम्यान या मुलीचं वजन ४५ किलो होतं तर आता शस्त्रक्रियेनंतर ३१ किलो झालंय. महिनाभर तिच्यावर रुग्णालयातच उपचार सुरू होते. लवकरच तिला डिस्चार्ज दिला जाणार आहे.\nसवेराचे वडिल रहिस अहमद म्हणाले की, “२०१७मध्ये दिवाळीत घरी गेल्यावर मुलीला पाहिलं. तिच्या पोटाचा आकार मोठा जाणवला. डॉक्टरही याबाबत काहीच बोलत नव्हते. एका डॉक्टरनं तर कर्करोग असल्याची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर अधिक काही होऊ नये, म्हणून तिला मी मुंबईत आणलं. कामा रुग्णालयातील डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे मुलीचा जीव वाचला.”\nशीव रुग्णालयातील स्त्री-रोगतज्ज्ञ डॉ. राहुल मयेकर म्हणतात की, “पोटामध्ये लहान गाठ येऊन त्याच रुपांतर मोठ्या गोळ्यात होतं. याप्रकारची अनेक प्रकरणं मी पाहिली आहे. पण इतक्या लहान वयात १६ किलोचा गोळा घेऊन दोन वर्ष राहणं खूपच अवघड आहे. या मुलीच्या अंडाशयात गाठ असल्यानं तिला ओव्हरी ट्यूमर असं म्हटलं जातं. हा नॉन कॅन्सर ट्यूमर असतो. अशा स्थितीत शस्त्रक्रिया करून गोळा काढणंही अवघड असतं. कारण प्रत्येक अवयवांना तो चिकटलेला असतो.”\nPrevious article‘ब्रीजकोर्स’ नको होमियोपॅथी डॉक्टरांचा ‘आयएमए’ला पाठिंबा\nNext article‘टीबी’ मोहिमेकडे जातीने लक्ष द्या, मोदींची फडणवीसांना सूचना\n‘MBBS डॉक्टरांना बढती आधी ग्रामीण भागात सेवा सक्तीची करा’- उपराष्ट्रपती\nका म्हणतोय कोहली डोन्ट ड्रिंक अॅन्ड ड्राईव्ह\n‘स्मोकलेस टोबॅको’चं उत्पादन, विक्री, आयातीवर बंदी घाला’\nडेंग्यूवर भारतीय शास्त्रज्ञांनी बनवलं आयुर्वेदीक औषध\nपोद्दार आयुर्वेद रुग्णालयातील डॉक्टरांचा आमरण उपोषणचा इशारा\nआयुर्वेद डॉक्टरांचा संप- पोद्दार रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी फेटाळले डॉक्टरांचे आरोप\nआयुर्वेद डॉक्टरांचा संप, आयुष मंत्रालयाने घेतली दखल\nपोद्दार महाविद्यालयातील डॉक्टरांनी उपसलं आंदोलनाचं हत्यार\nराज्यात ब्रीजकोर्स करणाऱ्या आयुष डॉक्टरांच्या संख्येत वाढ\nमुंबई- होमिओपॅथी डॉक्टरांचं आमरण उपोषण मागे\nजाणून घ्या होमिओपॅथी उपचारांचे फायदे\nकुमारी मातांच्या मदतीसाठी ‘मर्जी’ हेल्पलाईन\nकेंद्रिय मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या हस्ते आयडीएच्या सुपरस्पेशालिटी सेंटरचं उद्घाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/shirts/latest-max+shirts-price-list.html", "date_download": "2018-04-26T13:08:42Z", "digest": "sha1:2EZJC5MSRWMSQMJSQINW3LM422YT7BVX", "length": 23412, "nlines": 768, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या मॅक्स शिर्ट्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nLatest मॅक्स शिर्ट्स Indiaकिंमत\nताज्या मॅक्स शिर्ट्सIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये मॅक्स शिर्ट्स म्हणून 26 Apr 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 65 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक बृमॅक्स में s पलायन फॉर्मल शर्ट 499 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त मॅक्स शर्ट गेल्या तीन महिन्यांत सुरू मॅक्स वूमन स फ्लोरल प्रिंट सासूल शर्ट SKUPDbnYqq Rs.404 किंमत सर्वात महाग एक ले मॅक्स में s चेकेरेड सासूल शर्ट SKUPDbuTjj जात Rs. 999 किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश शिर्ट्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 65 उत्पादने\nउ स पोलो अससोसिएशन\nयुनाइटेड कॉलोर्स ऑफ बेनेटतों\nकूक न कीच डिस्नी\nरस र 500 अँड बेलॉव\nबृमॅक्स में s पलायन फॉर्मल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s सासूल शर्ट\nमॅक्स में s सेल्फ डेसिग्न फॉर्मल शर्ट\nमॅक्स में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nमॅक्स में s सेल्फ डेसिग्न फॉर्मल शर्ट\nमॅक्स में s सॉलिड फॉर्मल शर्ट\nमॅक्स में s फॉर्मल शर्ट\nमॅक्स में s चेकेरेड सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s प्रिंटेड सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nMax बॉय s चेकेरेड Casual शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\nमॅक्स बॉय s चेकेरेड सासूल शर्ट\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/gossips/goshta-tashi-gamtichi-has-reached-300--is-still-going-strong", "date_download": "2018-04-26T13:32:53Z", "digest": "sha1:AYWOL65AH3YMZXG7SHANOGG3ADTG4GWE", "length": 4256, "nlines": 54, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "“Goshta Tashi Gamtichi” has reached 300 & is Still Going Strong | Marathi Dhamaal", "raw_content": "\n‘गोष्ट तशी गमतीची’ नाटकाचा ३००वा प्रयोग\nसोनल प्रॉडक्शन्स आणि नाट्यसुमन निर्मित ‘गोष्ट तशी गमतीची’ या नाटकाचा ३०० वा प्रयोग १५ मे रोजी पुणे येथील बालगंधर्व नाट्यगृहात दुपारी १२:३० होणार आहे. अद्वैत दादरकर दिग्दर्शित आणि मिहिर राजदा लिखित या नाटकाला अनेक रसिक प्रेक्षकांनी दाद दिली, या नाटकावर जिवापाड प्रेम केले म्हणूनच १५ मे ला याचा ३०० वा प्रयोग होत आहे. यापुढेही याचा प्रयोग चालू राहेल याची खात्री वाटते.\n‘गोष्ट तशी गमतीची’ मध्ये शशांक केतकर, लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी उत्तम अभिनय केला आहे.\nतुम्हाला हे वाचायला आवडेल \n‘चला हवा येऊ द्या’ का घेतायेत विश्रांती...\n'गच्ची' वर झाला होता गंभीर अपघात\nहि मराठी अभिनेत्री लवकरच करतेय लग्न...\nअमृताला कोणी लिहिल पत्र...\nबघा शनायाने आयुष्यात पहिल्यांदा काय घेतला विकत\nसुबोध भावे करणार प्राजक्ता माळीसोबत स्क्रिन शेअर\n‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित मराठी चित्रपटाची निर्मिती करणार\n लाफ्टर क्वीन प्राजक्ता हनमघरचे झाले शुभमंगल\nइरफान खान आणि डलक्यूअर सलमान यांच्यासोबत झळकणार मिथिला पालकर\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation मुक्ताचा ‘कोड मंत्र’ लवकरच रंगभूमीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/photo-gallery/", "date_download": "2018-04-26T13:21:29Z", "digest": "sha1:QFAMF3USPJ2T7PB2DUQ3QJKY6RPZPT23", "length": 13489, "nlines": 237, "source_domain": "www.loksatta.com", "title": "News Photos:Entertainment Pictures,Sports Images,News Photo Gallery | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nजाणून घ्या लैंगिक शोषण, बलात्काराचे आरोप झालेल्या ‘या’ अध्यात्मिक गुरुंबद्दल...\n‘संजू : व्यक्ती एक छटा अनेक’...\nब्रिटनच्या राजघराण्यातील नव्या पाहुण्याची पहिली झलक...\nमॅरेथॉन कपलच्या नव्या इनिंगला सुरुवात…...\n….म्हणून पाहता आला रणबीर- दीपिकाचा जलवा...\nराष्ट्रकुल गाजवून ठाण्याची सुवर्णकन्या परतली, मधुरिका पाटकरचं जंगी स्वागत...\nयंदाच्या सुट्टीत ‘या’ ठिकाणांना नक्की भेट द्या...\nमहाराष्ट्राच्या मर्दाचा गोल्डकोस्टमध्ये सुवर्णवेध...\nInside Pictures : ‘गुड्डी’च्या ७० व्या वाढदिवसाचा थाट...\nया भारतीय सुपरस्टार्सची मूळ नावं माहितीयेत का\nकारागृहातून सुटल्यानंतर सलमानचा पार्टी मोड ऑन...\nHappy Birthday Allu Arjun: सुवर्णमध्य साधणारा ‘स्टायलिश स्टार’...\nकाळवीट प्रकरणाच्या सुनावणीनंतर कलाकारांची घरवापसी...\nगानसरस्वतीच्या भावमुद्रा पाहण्याची संधी...\nMadame Tussauds Delhi : मेणापासून साकारल्या कलाकारांच्या अप्रतिम प्रतिकृती...\nHappy birthday Kapil Sharma: प्राईम टाईममध्ये मालिकांना टक्कर देणार विनोदवीर...\nभिडे गुरुजींच्या समर्थनार्थ राज्यात ‘सन्मान मोर्चा’...\nअंबानींच्या होणाऱ्या सूनेचं ‘ग्रॅण्ड वेलकम’\nभिडे गुरुजींच्या अटकेसाठी मुंबईत प्रकाश आंबेडकरांचा एल्गार...\nजान्हवी- इशानची कोलकात्यात ‘धडक’...\n‘सुदान’च्या आयुष्यातील अखेरचे क्षण तुम्हालाही भावूक करतील...\nफेसबुकच्या डेटाचोरीवर नेटकऱ्यांची कोपरखळी...\nआणखी एका अभिनेत्रीचे शुभमंगल...\nमागण्यांसाठी विद्यार्थी ट्रॅकवर, प्रवासी अडकले रेल्वे स्थानकांवर...\n‘मरे’वर विद्यार्थ्यांचे रेल रोको, प्रवाशांचे हाल...\nआदिनाथ- उर्मिलाच्या चिमुकलीचे नाव कळले का\nभारताच्या विजयानंतर लंकन चाहत्यांचे जंगी सेलिब्रेशन...\nअसा साजरा झाला करण जोहरच्या आईचा ७५ वा वाढदिवस...\nगोविंदाने एन.डी. स्टुडीओत उभारली भव्य गुढी...\nGudi Padwa 2018: ढोल-ताशांचा गजरात डोंबिवलीकरांकडून नववर्षाचे स्वागत...\nGudi Padwa 2018: गिरगावातील शोभायात्रेत अभूतपूर्व उत्साह...\nGudi Padwa 2018: नववर्षस्वागताची जल्लोषयात्रा\nरांगोळीच्या माध्यमातून ‘डिजिटल इंडिया’चा संदेश...\nनववर्ष स्वागतासाठी १८ हजार चौरस फुटांची महारांगोळी...\nइटालियन चित्रकाराच्या नजरेतून महाभारत...\nही तर मेकअपची कमाल\nतुम जियो हजारों साल…...\nजेव्हा हॉकिंग आयुष्याबद्दल बोलतात…...\nसुपरस्टार रजनीकांत आध्यात्मिक यात्रेवर...\nरणवीरचा ‘डॅब’, दीपिकाच्या अदाच सुपरहिट...\nKisan Long March: आझाद मैदानात लाल वादळ...\nKisan Long March: मुंबईकर साखरझोपेत असताना शेतकऱ्यांची पायपीट...\nKisan Long March: मुंबापुरीत असे झाले अन्नदात्यांचे स्वागत...\nअन्नदात्याला घास भरवण्यासाठी मनसे सरसावली...\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} {"url": "http://trekshitiz.com/trekshitiz/marathi/Bahadurgad-Trek-B-Alpha.html", "date_download": "2018-04-26T13:40:50Z", "digest": "sha1:G5JA4LYRJWL63LSQE3GHFXQVG7P6UPQI", "length": 9259, "nlines": 28, "source_domain": "trekshitiz.com", "title": "Bahadurgad, Sahyadri,Shivaji,Trekking,Marathi,Maharastra", "raw_content": "मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार\nबहादुरगड (Bahadurgad) किल्ल्याची ऊंची : 0\nकिल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही\nजिल्हा : नगर श्रेणी : सोपी\nभीमा नदीच्या तीरावर एक सुंदर किल्ला वसलेला आहे. आजही तो आपल्या गतकाळातील पाऊलखुणा जपण्याचा प्रयन्त करत आहे. याचे नाव आहे \" पेडगावचा किल्ला\" म्हणजेच \" बहादुरगड \".\nपेडगावचा किल्ला हा भुईकोट किल्ला आहे. गावात शिरल्यावर किल्ल्याचे अवशेष विखुरलेले दिसतात. या किल्ल्याला एकूण दोन दरवाजे आहेत. यातील पहिला दरवाजा हा गावातच चांगल्या अवस्थेत उभा आहे. दुसरा दरवाजा हा किल्ल्याच्या शेवटच्या टोकाला आहे. आपण गावातील दरवाज्यानेच आत शिरायचे. या दरवाज्याची कमान खूप भव्य आहे. आत शिरल्यावर ५ फुटाच्या मारुतीच्या मूर्तीचे दर्शन होते. समोरच भैरवनाथाचे मंदिर आहे. या गडाचे वैशिष्ट्ये म्हणजे इथे यादव काळात बांधलेल्या ५ मंदिरांचा समूह आहे. ही सर्व मंदिरे काळ्या पाषाणात कोरलेली आहेत. आज ही सर्व मंदिरे दुर्लक्षित अवस्थेत आहेत. भैरवनाथाचे मंदिर याच समूहापैकी एक आहे. सध्या या मंदिराला रंग दिल्याने त्याच्या मूळ सौंदर्याला धक्का लागला आहे. मंदिराच्या समोर अनेक शिल्प पडलेली दिसतात. यामध्ये काही वीरगळी आहेत, काही सतीच्या शिळा आहेत आणि शनिदेवाची मूर्ती सुध्दा आहे. मंदिराच्या समोर दिपमाळ आहे. आजुबाजुला काही तोफगोळे सुध्दा पडलेले दिसतात. हे मंदिर पाहून समोर तटबंदीकडे जाणारा रस्ता धरायचा वाटेत अनेक घरांचे, वाड्यांचे अवशेष पडलेले दिसतात.यातील काही अवशेष झाडी झुडपांमध्ये लपलेले आहेत. समोर किल्ल्यातील दोन मंदिरे दिसतात यामधील एक मंदिर आजही चांगल्या अवस्थेत उभे आहे. आत शिवलिंग आहे. याच्या समोरच तिसरे मंदिर पडलेल्या अवस्थेत आहे. मागच्या बाजूला किल्ल्याची तटबंदी आहे. समोर भीमा नदी संथपणे वाहतांना दिसते. किल्ल्याची या बाजूची तटबंदी पूर्णपणे ढासळली आहे. या मंदिराच्या एका बाजूला एका वाड्याचे अवशेष दिसतात. थोडे अंतर चालून गेल्यावर वाड्याच्या आत जाण्याचे प्रवेशव्दार लागते. इथेच औरंगजेबाचा रहाण्याचा वाडा होता. हा वाडा दोन मजली आहे. याला चुन्याचा गिलावा करण्यात आला आहे. याच ठिकाणी औरंगजेब आणि संभाजी राजांची भेट झाल्याची शक्यता वर्तविली जाते. याच्या आजुबाजुला काही छोट्या वाड्यांचे अवशेष दिसतात. हे पाहून पुन्हा वाड्याच्या प्रवेशव्दारापाशी पोहचायचं, यामधून आत शिरल्यावर समोर अनेक वाड्यांचे चौथरे दिसतात काही चौथर्‍यांवर अनेक शिल्प पडलेली आहेत. याच्या मागच्या बाजूस देवीचे मंदिर आहे. मंदिर खूप प्रशस्त आहे. संपूर्ण किल्ला फिरण्यास ३ तास पुरतात. आता बहादूरगड पाहून आपल्या समोर दोन पर्याय आहेत एक आल्यामार्गाने घरी परतायचे किंवा अष्टविनायका पैकी एक \"सिध्दटेकचा गणपती\" आणि राशीनचे मंदिर व हलते मनोरे पाहून माघारी यायचं.\nअहमदनगरच्या श्रीगोंद्या पासून २० कोसांवर हा बहादूरगड आहे. भीमेच्या तीरावर असणार्‍या पेडगाव या ठिकाणी बहादूरखानाने हा किल्ला बांधला आणि त्याला बहादूरगड हे नाव दिले.\nकिल्ल्यातील देवीच्या मंदिरात पावसाळा सोडून इतर ऋतुमध्ये १५ ते २० लोकांना राहता येते.\nजेवणाची सोय स्वत:च करणे उत्तम .\nदेवीच्या मंदिरा समोरच पाण्याचा नळ आहे.\nजाण्यासाठी लागणारा वेळ :\nपुणे - दौंड मार्गे ४ तास. पुणे - भिगवण - राशीन मार्गे ५ तास लागतात.\nमुळाक्षरानुसार इतर किल्ले: B\nबळवंतगड (Balwantgad) बांदा किल्ला (Banda Fort) बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort) बाणकोट (Bankot)\nबारवाई (Barvai) बेलापूरचा किल्ला (Belapur Fort) बेळगावचा किल्ला (Belgaum Fort) भगवंतगड (Bhagwantgad)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://www.mymedicalmantra.com/marathi/reasons-always-have-to-pee-in-the-night/", "date_download": "2018-04-26T13:08:03Z", "digest": "sha1:MJQHGBUEWMOEJ55IPX6XT2CENSIK7NTB", "length": 9472, "nlines": 136, "source_domain": "www.mymedicalmantra.com", "title": "जाणून घ्या मध्यरात्री लघवी होण्याची कारणं | MyMedicalMantra", "raw_content": "\nHome फिटनेस गुरू पुरूष जाणून घ्या मध्यरात्री लघवी होण्याची कारणं\nजाणून घ्या मध्यरात्री लघवी होण्याची कारणं\nतुम्ही मध्यरात्री लघवी करण्यासाठी वारंवार उठता का पण तुम्ही का उठता याची कारणं तुम्हाला माहित आहेत का\nझोपण्यापूर्वी जास्त पाणी पिणे\nझोपण्याअगोदर जास्त पाणी पायल्याने तुम्हाला मध्यरात्री ही समस्या जाणवू शकते. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, लोकांना झोपण्याअगोदर किती पाणी प्यावं याची कल्पना नसते. त्यामुळे काहीवेळा जास्त पाणी प्यायल्याने लोकं मध्यरात्री लघवीसाठी उठतात. शक्यतो झोपण्यापूर्वी दोन तास आधी पाणी पिऊ नये.\nझोपण्याच्यावेळी दारू किंवा कॅफेनचं सेवन\nदारू किंवा कॅफनेच्या अतिरिक्त सेवनाने जास्त वेळा लघवी होण्याची शक्यता असते. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, संध्याकाळी ६ च्या अगोदर चहा किंवा कॉफीचे सेवन करावे. तसेच झोपण्यापूर्वीचे ३ तास तरी दारू पिऊ नये.\nजर तुमच्या शरीरात अँटिडायुरेटीक हार्मोनची कमी असेल तर तुम्हाला ही समस्या सतावू शकते. या हार्मोनमुळे किडनीला द्रव पातळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. त्यामुळे या हार्मोनची कमतरता निर्माण झाल्यास जास्त वेळा लघवीची समस्या उद्भवू शकते.\nमधुमेही रूग्णांना हा त्रास जास्त प्रमाणात आढळून येतो. कारण रक्तातील अतिरिक्त साखर कमी करण्यासाठी शरीरात मूत्र तयार होण्याचे प्रमाण वाढते. यामुळे जास्त प्रमाणात लघवी होऊ शकते.\nकाही लैंगिक प्रकारच्या आजारांमुळे वारवांर लघवी होण्याची शक्यता असते. जसं की, गॉनोऱ्हिआ किंवा क्लॅमिडिया.\nगर्भाशय किंवा अंडाशयाच्या आकारात वाढ\nअनेकवेळा गर्भाशय किंवा अंडाशयाच्या काही समस्येमुळे या अवयवांचा आकार वाढतो. या अवयवांचा आकार वाढल्याने मूत्राशयावर दाब येतो आणि तुम्हाला सातत्याने लघवीला जावंस वाटतं.\nPrevious articleडिप्रेशन फक्त मानसिक आजार नाही…\nNext articleजाणून घ्या ‘कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम’विषयी…\n…म्हणून पैशांचं पाकीट मागच्या शिखात ठेऊ नका\nIIT मुंबईच्या शास्त्रज्ञांनी तयार केलं मधुमेहींसाठी कृत्रिम ‘स्वादुपिंड’\n…म्हणून मधुमेही रूग्णांनी सकाळी लवकर नाश्ता करावा\nडेंग्यूवर भारतीय शास्त्रज्ञांनी बनवलं आयुर्वेदीक औषध\nपोद्दार आयुर्वेद रुग्णालयातील डॉक्टरांचा आमरण उपोषणचा इशारा\nआयुर्वेद डॉक्टरांचा संप- पोद्दार रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांनी फेटाळले डॉक्टरांचे आरोप\nआयुर्वेद डॉक्टरांचा संप, आयुष मंत्रालयाने घेतली दखल\nपोद्दार महाविद्यालयातील डॉक्टरांनी उपसलं आंदोलनाचं हत्यार\nराज्यात ब्रीजकोर्स करणाऱ्या आयुष डॉक्टरांच्या संख्येत वाढ\nअसा झाला भारतामध्ये होमिओपॅथीचा उगम आणि प्रसार\nखोकला, होमिओपॅथी आणि उपचार\nजाणून घ्या होमिओपॅथी उपचारांचे फायदे\nशहंशाह अमिताभ बच्चन आजारी, डॉक्टरांची टीम जोधपूरला रवाना\n‘ही’ असू शकतात मायग्रेनची लक्षणं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-love-tips/office-romance-113101000013_1.html", "date_download": "2018-04-26T13:32:07Z", "digest": "sha1:F3XLEZMI53LFMCRU4SRW3TNIUAGYIZ4P", "length": 9335, "nlines": 105, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Love in Office, Love Station in Marathi | जगभर वाढतोय ‘शुद्ध’ ऑफिस रोमान्स ! | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजगभर वाढतोय ‘शुद्ध’ ऑफिस रोमान्स \nसध्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणारे अनेकजण जेवढा वेळ घरी असतात त्यापेक्षा अधिक वेळ ते आपल्या ऑफिसमध्ये असतात. त्यामुळे ऑफिसमधल्या सहका-यांशी होणारे भावनिक संबंध वाढत असून शुद्ध ऑफिस रोमान्सही वाढत असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.\nहॅरिस इंटर अ‍ॅक्टिव्ह या संस्थेने जगभरात केलेल्या एका ऑनलाईन सर्वेक्षणानुसार, १० पैकी ४ जण हे ऑफिसमधल्या कुणाशी तरी भावनिकदृष्ट्या गुंतलेले असतात. याचा अर्थ सर्वच जण डेटिंग किंवा रोमान्स करतात असे नाही. पण काहीजण या गुंत्यात अडकतात आणि कधीतरी सापडतातही.फेसबुक, ट्विटर आणि व्हॉटसअ‍ॅपने जोडलेली आजची नवी पिढी नात्यांबद्दल नव्या पद्धतीने विचार करते. कदाचित परंपरा मानणा-यांना हे विचार चुकीचे वाटतील, पण आज अनेकजण ऑफिसच्या सहका-यांशी भावनिक संबंध ठेवतात हे सर्वत्र जाणवते आहे.अनेकदा यात मानसिक आधार शोधण्याचा प्रयत्न तरुण पिढीकडून होत असतो. अशावेळीच ऑफिसमधील तरुण-तरुणी एकमेकांकडे आकर्षित होतात आणि एकमेकांच्या जवळही येतात. तसेच ते स्वीकारले जाण्याकडेही कल वाढतो आहे. हे सारे खरे असले तरी ऑफिसच्या व्यवस्थापनासाठी आणि बॉसेससाठी ही डोकेदुखी ठरली आहे. परदेशातील काही ऑफिसनी यासाठी डेटिंग पॉलिसी तयार करण्याची भूमिका घेतली आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिक नातेसंबंध यांचा परिणाम ऑफिसच्या कामावर होऊ नये, या उद्देशाने या पॉलिसीची रचना केली जाते.\nलग्न झालेल्या बाया का देतात धोका \nसावध व्हा, या 8 कारणांमुळे होऊ शकते गर्भधारणा\nकाय आजदेखील ती एक्सबद्दल विचार करते\nमुलं मुलींमध्ये काय गोष्टी पाहातात..\nयावर अधिक वाचा :\nजगभर वाढतोय ‘शुद्ध’ ऑफिस रोमान्स\nइंदू मल्होत्रा वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश\nसर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकिलाहून थेट न्यायाधीश बनणा-या वरिष्ठ वकील इंदू मल्होत्रा या ...\nआयआयटी मुंबईची सौरचूल सर्वात अव्वल\nआयआयटी पवईत मुंबईतील तरुण शास्त्रज्ञांनी बनवलेली सूर्यप्रकाशावर चालणारी सौरचूल देशात नंबर ...\nसोने आणि चांदीच्या किंमती सतत वाढ\nगेल्या दोन दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमती सतत चढताना दिसत आहेत. अक्षय तृतीयानंतर ...\nस्कूल व्हॅनला भीषण अपघात, १३ विद्यार्थ्यांचा मृत्यू\nउत्तर प्रदेशातील कुशीनगर येथे रेल्वे गाडी आणि स्कूल व्हॅनला भीषण अपघात झाला असून या ...\nशिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला\nबलात्कार प्रकरणी आसारामला जन्मठेपेची शिक्षा ऐकल्यानंतर आसाराम बापू न्यायालयात रडला. या ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://marathi.webdunia.com/article/mahashivaratri-marathi/mahashivratri-of-satpuda-110021100022_1.html", "date_download": "2018-04-26T13:34:15Z", "digest": "sha1:UJG6HSVT4V5BAZKYM7J2CA5BU6S6D64W", "length": 15996, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सातपुड्यातील महाशिवरात्री... | Webdunia Marathi", "raw_content": "\nगुरूवार, 26 एप्रिल 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजव्हार-डहाणूपासून ते गोंदियापर्यंतचा आदिवासी पट्टा 'महाशिवरात्री' हा आपला प्रमुख उत्सव मानतात. ते शिवाला डोंगरदेव तर पृथ्वीला पार्वती मानतात. सातपुड्यातील डोंगरदेवाचा जत्रोत्सव म्हणजे आदिवासीचा प्रमुख सण होय. आपल्या लाडक्या डोंगरदेवाला अर्थात शिवशंकराला आपल्या गावाजवळच्या नदीच्या पाण्याची, तळ्यातल्या वा विहिरीतल्या पाण्याची कावड वाहातात. आदिवासी पट्टातील प्रत्येक लहान मोठ्‍या गावातून 'हर हर महादेव'च्या जयघोषात कावडी निघतात.\n''मी सदैव माझी कांता पार्वती हिच्यासह पर्वतात, अरण्यात असेन. तुमचा मी सांभाळ करीन.'' असा वर सार्‍या आदिवासींना महादेवाने दिला आहे. त्यामुळे आदिवासी बांधव महादेवाला आपले कुळदैवत मानतात. नवा हंगाम ते आपल्या महादेवाच्या चरणी अर्पण करतात.\nमहाशिवरात्रीच्या दिवशी आदिवासी बांधव नवे कपडे घालून जत्रांना जातात. आदिवासींमध्ये महादेवाच्या बाबतीत विविध कथा आढळतात. त्यातून निसर्ग आणि माणूस यांचे अतूट नात्याचे दर्शन घडताना दिसते.\nएकदा आपल्या पती परमेश्वराला अर्थात शिवशंकराला पार्वतीने फळे आणायला सांगितले. शिव अरण्यात गेले. शिवाच्या प्रखर तेजाने अरण्यात फळे दिसेनासी झालीत. शिवाने तेव्हा आपला तिसरा डोळा उघडला. संपूर्ण अरण्य प्रकाशात न्हाऊन निघाले. एवढा लख्ख प्रकाश पाहून वाराही घाबरला व त्याने तेथून पळ काढला. झाडे हलायला लागली. फळे पटापट जमिनीवर पडायला लागली. शिवाने नंदीला फळे गोळा करायला सांगितली. नंदीने त्याप्रमाणे फळे पार्वतीला आणून दिलीत.\nमात्र पार्वती नंदीला म्हणाली, ''मी शिवाला फळे आणायला सांगितली. तू का आणलीस'' नंदी म्हणाला, 'मला आज्ञा झाली. मी आणली.'' पार्वतीने विचारले, ''यातली महादेवाने कोणती फळे उचलली'' नंदी म्हणाला, 'मला आज्ञा झाली. मी आणली.'' पार्वतीने विचारले, ''यातली महादेवाने कोणती फळे उचलली'' नंदी चतुर. तो म्हणाला, ''मला माहित नाही.'' तेवढ्यात महादेव आले. व्याघ्रझोळीतून फळ काढले. पार्वतीच्या हातावर ठेवीत म्हणाले, ''हे घे.'' पार्वती खुलली. ''फळ आणायला एवढा वेळ लागला'' नंदी चतुर. तो म्हणाला, ''मला माहित नाही.'' तेवढ्यात महादेव आले. व्याघ्रझोळीतून फळ काढले. पार्वतीच्या हातावर ठेवीत म्हणाले, ''हे घे.'' पार्वती खुलली. ''फळ आणायला एवढा वेळ लागला यावर शिव हसून म्हणाले, ''फळ मिळायला तप करावा लागतो. झाडांना त्रास न देता, त्यांच्या इच्छेनं फळ हातात पडायला सहनशीलता लागते. तुझ्या तपाचे हे फळ. अरण्याला त्रास न देता तप करायचा नि फळही त्याला विचारून खायचं.'' पार्वती म्हणाली, ''माझं चुकलं. मी फुलं उगाच तोडली.'' शिव म्हणाले, ''यापुढे लक्षात ठेव. पृथ्वीवर आपसूक फुलं पडली ती आपली. झाडावर असलेली ती अरण्याची.'' शिवाने पार्वतीला बेलफळ दिले. उमा बेलफळासह शिवात गुंगली.\nया कथेने पर्यावरणाचा संदेश दिला असून झाडांवरली फुले, फांद्या ताणून धसमुसळेपणे तोडायची नाहीत. महाशिवरात्रीच्या दिवशी आदिवासी स्त्रिया डोक्यात फुले खोवत नाहीत. मोकळ्या केसांनी शिवदर्शनास त्या जातात. पांढरी फुले-बेल शिवाला वाहातात. शिव हा त्यांना आपला पालक वाटतो. संरक्षक वाटतो. काही आदिवासी अनवाणी दर्शनास येतात. जत्रेत मुलांना डमरू घेतात. कडेवर पोरांना घेऊन फेर धरून डोंगरदेवाची गाणी गातात.\n12 रास आणि महाशिवरात्री अभिषेक\nमहाशिवरात्री : जाणून घ्या कोणत्या शिवलिंगाचा अभिषेक केल्याने कोणते फळ मिळतात\nमहाशिवरात्रीला कसे करायचे पंच महापूजन\nया महाशिवरात्रीत हे फलाहार कराल तर राहाल ENERGETIC\nमहाशिवरात्रीला या 8 मंत्रांनी प्रसन्न होतील महादेव\nयावर अधिक वाचा :\nवयाच्या 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्य का\nआयुर्वेदाप्रमाणे मनुष्य 113 वर्ष जिवंत राहतो. तसेच हिंदू धर्मात मनुष्याच्या जीवनाचे 100 ...\nआत्मा न स्त्री असते न पुरूष\nजीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...\nपाळा काही धार्मिक नियम\nशिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...\nदेवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...\nशुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...\nवेळेचे लक्ष ठेवा. कामात अत्यंत व्यस्त राहाल. आर्थिक खर्च वाढेल. महत्त्वाच्या कार्यांमध्ये सावधगिरी बाळगा. स्त्री पक्षाचे लक्ष ठेवा.\nआपल्या सर्व कार्यांना योग्य वेळी पूर्ण करण्यासाठी आज आपण गंभीर विचार करू शकता.\nअधिक श्रम करावे लागतील. आरोग्य मध्यम राहील. व्यापार-व्यवसायात सावधगिरी बाळगा. शत्रूंपासून सावध राहा.\nस्त्री पक्षाचा आधार मिळेल. कामात सावधगिरी बाळगा. आर्थिक प्रकरणांमध्ये काळजीपूर्वक कार्ये करा. कौटुंबिक वाद-विवाद टाळा.\nउत्साहजनक वार्ता मिळाल्याने आनंदित राहाल. इच्छित कार्ये योग्य वेळी होतील. लोकप्रसिद्धि वाढेल व व्यापारात उत्तम योग.\nएखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. आपण आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल.\nआज घरगुती जबाबदार्‍यांमध्ये आपली प्रगती आपणास संतुष्टी देईल. आर्थिक स्थिरतेसाठी वेळ उत्तम आहे.\nसामाजिक कामात सावधगिरी बाळगा. नोकरीपेशा व्यक्ती कामात व्यस्त राहातील. एखाद्या स्त्रीचा आधार राहील.\nइच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील.\nशेयरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य देखील चांगले राहील.\nएखाद्या महत्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल. मनोरंजनावर खर्च होण्याची शक्यता आहे. प्रेम रोमांसमध्ये स्थिती अनुकूल राहील.\nआपल्या प्रकृतीची काळजी घ्या. नोकरपेशा व्यक्ती आपल्या कामात लक्ष द्या व अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा.\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/movies/mitwaa", "date_download": "2018-04-26T13:30:46Z", "digest": "sha1:LUX2ONX6YZUB56LKHNDZCV2LMYX4P36E", "length": 2669, "nlines": 51, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Mitwaa | Marathi Dhamaal", "raw_content": "\nदिग्दर्शक : स्वप्ना वाघमारे-जोशी\nनिर्माता : मिनाक्षी सागर, अमित सागर, आकाश चोप्रा\nकलाकार : स्वप्नील जोशी, सोनाली कुलकर्णी, प्रार्थना बेहरे\nकथा : शिरीष लोटकर\nसंगीत दिग्दर्शक : शंकर एहसान लॉय, निलेश मोहरीर, अमित राज आणि पंकज पडघन\nगीतकार : अश्विनी शेंडे, मंदार चोळकर, मंगेश कांगणे\nछायाचित्रण : प्रसाद भेंडे\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation EXCLUSIVE: अभिनयाच्या दिग्गजांसोबत दिसणार संस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "https://sjsa.maharashtra.gov.in/mr/maharashtra-state-commission-sc-st-mr", "date_download": "2018-04-26T13:09:15Z", "digest": "sha1:CFXIUE5AAR2ML2DXMMDB4FWBCD56Y3T6", "length": 11518, "nlines": 116, "source_domain": "sjsa.maharashtra.gov.in", "title": "अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महाराष्ट्र राज्य आयोग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nसमाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nअपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nविमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे\nमहाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग - पुणे\nअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महाराष्ट्र राज्य आयोग\nमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ लिमिटेड\nमहाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, मुंबई\nवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळ (मर्यादित), मुंबई\nमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित\nसंत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबई\nअनुसूचित जातीच्या मागासवर्गीय सहकारी सूतगिरण्यांना दिर्घ मुदत कर्ज मंजूर करण्याची योजना\nअनुसूचित जातींच्या स्वमदत गट करण्यासाठी मिनी ट्रॅक्टर व उप भाग प्रदान\nअनुसूचित जातीच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य मंजूर करणे\nकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना\nअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महाराष्ट्र राज्य आयोग\nमुख्य पृष्ठ > संबंधित कार्यालये > अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महाराष्ट्र राज्य आयोग\nमहाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य, व विशेष सहाय्य्‍ा विभागाचा शासन निर्णय क्र.रामाआ-2003\\प्र.क्र.१७५/मावक-1, दि.०१मार्च, २००५ अन्वये महाराष्ट्र राज्य्‍ा अनुसूचित जाती, जमाती आयोग, मुंबईची स्थापना करण्यात आलेली आहे. आयोगाची मुदत ३० जून, २००९ पर्यंत होती. त्यानंतर सा.न्या.व वि.स. विभागाचे शा.नि.क्र.सीबीसी१०/२००८/प्र.क्र.३३/मावक-5, दि.१जुलै,२००९ अन्वये शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.\nशासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे अनुसचित जाती-जमाती समाजाच्या मागण्याच्या अनुषंगाने या समाजाच्या सध्याच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय वगैरे सद्यस्थितीचा अभ्यास करण्याच्या अनुषंगाने शासनास उपाययोजना सुचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य्‍ा अनुसूचित जाती, जमाती आयोग गठित करण्यात आलेला आहे.\nअनुसूचित जाती/जमातीसाठी संविधान व राज्य्‍ा शासनाकडून उपलब्ध सवलती व हक्कांसाठी तरतूदीप्रमाणे सद्यस्थितीचा अभ्यास करणे व शासनास उपाय सुचविणे.\nअनुसूचित जाती/जमातीच्या तक्रारीची चौकशी करणे .\nअनुसूचित जाती/जमातीच्या सामाजिक, आर्थिक विकासाच्या योजना प्रक्रियेत भाग घेऊन शासनास सल्ला देणे व मुल्यांकन करणे.\nअनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ व नागरी हक्क संरक्षण कायदा १९५५ प्रमाणे दाखल प्रकरणांचा आढावा घेणे, पिडीत व्यक्तीस देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्याचा आढावा घेणे.\nअनुसूचित जाती/जमातीच्या कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक तक्रारी स्विकारणे व तपास करणे. अनुसूचित जाती/जमातीसंबंधी धोरणाचा आढावा घेणे.\nशासनास अनुसूचित जाती/जमातीसाठी कल्याणकारी योजना संबंधी सल्ला देणे.\nअनुसूचित जाती/जमातीच्या, कल्याण, आरक्षण, संरक्षण, विकास संबंधी इतर बाबी राज्य्‍ा शासनाकडून ठरविण्यात येतील त्याबद्दल कार्यवाही करणे.\nअनुसूचित जाती/जमातीच्या यादीमध्ये जातीचा समावेश किंवा वगळण्यासाठी शिफारस करणे.\nसमाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nअपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nविमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे\nमहाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग - पुणे\nअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महाराष्ट्र राज्य आयोग\nआपली तक्रार पोस्ट करा\nआपली तक्रार पोस्ट करा\nकॉपीराइट© 2015 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महाराष्ट्र सरकार, सर्व हक्क राखीव.\nपृष्ठ अखेरचे अद्यतनित : 23 April, 2018 | अभ्यागत :\nशीर्षस्थानी क्रीडा करण थांबणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/sampadkiya-category/lal-killa/", "date_download": "2018-04-26T13:18:38Z", "digest": "sha1:KQFFSD54T3V4SJ5H3E2BVKYHINM2OGRR", "length": 14435, "nlines": 250, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लाल किल्ला | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nभाजपच्या चुका, काँग्रेसला संधी\nहैदराबादमधील मक्का मशीद बॉम्बस्फोट खटल्यातून पुराव्याअभावी असीमानंद सुटले.\nउत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरण भाजपसाठी तितकेच लाजिरवाणे ठरले.\nतुझ्यावाचून सत्तेचे गणित जमेना\nगेल्या काही दिवसांत राष्ट्रीय आणि महाराष्ट्रातही भाजप एकाकी पडत चालल्याचे चित्र आहे.\nदलित आक्रोशाची बोथट हाताळणी\nअ‍ॅट्रॉसिटी कायद्यानुसार तक्रार दाखल झाली की पोलीस अटकेची कारवाई करू शकतात.\nपेपरफुटीवर मंत्रिमहोदयांनी स्वतंत्रपणे निवेदन करायला हवे होते तेही करण्यात आले नाही.\n.. तरीही भाजपविरोधी आघाडीचे आव्हान\nत्यामुळे भाजपला थोडी उसंत मिळाली आहे.\nपूर्वी युरोपात देहदंडाची शिक्षा देण्यासाठी ‘गिलोटिन’चा वापर केला जात असे.\n१९९९ ते २००४ आणि २०१४ नंतरचा काळ यावरून भाजपचा मित्रपक्षांबद्दलचा बदललेला रोख लक्षात येतो\nईशान्येकडील तीन राज्यांच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाने भाजपची पुन्हा एकदा हवा निर्माण झाली आहे.\nराजकीय नेते आणि नोकरशाहीमध्ये कुरबुरी तर राहणारच. पण परिपक्व नेता मतभेदाची दरी फारशी वाढू देत नाही.\nबहुधा संसदेचे मागील पावसाळी अधिवेशन चालू होते.\n..पण २६ मे २०१४नंतर सारेच चित्र पलटले.\n‘गुजरात मॉडेल’ ते ‘भारत मॉडेल’\nशेतकऱ्यांचे आंदोलन मोडताना मध्य प्रदेश पोलिसांच्या गोळीबारात मंदसौरमध्ये सहा जणांचा बळी गेला.\nआकडय़ांच्या जादूचा शेवटचा प्रयोग\nअर्थसंकल्पाचा हंगाम आला की, काही शब्द सातत्याने आदळतात.\nत्रिपुरातील संधी ओळखून कोणतीही कसर न ठेवण्याचा भाजपचा इरादा आहे.\nसर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांनी थेट सरन्यायाधीशांविरुद्ध उठाव केल्याने काहींना लोकशाहीचा विजय वाटतोय, त्यांनी केलेल्या धाडसाचे अनेकांना कौतुकही वाटते आहे, पण थेट माध्यमांकडे जाऊन या न्यायाधीशांनी धोकादायक पायंडा पाडलाय हेही\n‘फर्स्ट शो’ हाउसफुल्ल होईल\nपडद्यावरील जबरदस्त लोकप्रियता एवढंच रजनीकांतचं भांडवल.\nशहाबानो ते शायराबानो.. वर्तुळ पूर्ण\nमुस्लीम भगिनींच्या यातनांचा कळवळा आलेल्या मोदी सरकारचा राजकीय हेतू नाही\n‘यूपीए’च्या दुसऱ्या टप्प्यात एकापाठोपाठ उघडकीस आलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांना जनता विटली होती.\nराजकीय हिशेबापलीकडे भारतीयांच्या मनावर ठसली ती त्यांची संशयातीत शालीनता..\nएका अर्थाने ते मोदींच्या प्रेमात होते. अनौपचारिक गप्पांमध्ये ते मोदींबद्दल भरभरून बोलायचे\nमोदींच्या सावलीत हिंदुत्वाला नवा ‘नायक’\nमुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची पहिली परीक्षा म्हणून त्याच्याकडे पाहिले जात होते.\nसूरज पाल अमू हे नाव यापूर्वी कुणी ऐकलं असणं शक्यच नाही.\nराहुलनी यंदा ऐनवेळी कच खाल्ली नाही तर ते गुजरात मतदानापूर्वीच पक्षाध्यक्ष झालेले असतील.\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} {"url": "https://www.pricedekho.com/mr/hand-blender/top-10-sunflame+hand-blender-price-list.html", "date_download": "2018-04-26T13:09:38Z", "digest": "sha1:25QGRIZRXMZTRTOPR2YJFKLGV3LMZUFC", "length": 14702, "nlines": 424, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येशीर्ष 10 सुन्फ्लमे हॅन्ड ब्लेंडर | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\njuicer मिक्सर आणि धार लावणारा\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप flops\nTop 10 सुन्फ्लमे हॅन्ड ब्लेंडर Indiaकिंमत\nशीर्ष 10 सुन्फ्लमे हॅन्ड ब्लेंडर\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nशीर्ष 10 सुन्फ्लमे हॅन्ड ब्लेंडर म्हणून 26 Apr 2018 India मध्ये. ही यादी नवीनतम ऑनलाइन ट्रेंड आणि आमच्या तपशीलवार संशोधन नुसार संकलित आहे. ही उत्पादने माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वोत्तम दर शेअर करा. शीर्ष 10 उत्पादन यादी India बाजारात लोकप्रिय उत्पादने जाणून एक चांगला मार्ग आहे. अव्वल ट्रेंडिंग सुन्फ्लमे हॅन्ड ब्लेंडर India मध्ये सुन्फ्लमे साफ 642 250 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट Rs. 1,415 किंमत आहे. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 5 उत्पादने\nशीर्ष 10सुन्फ्लमे हॅन्ड ब्लेंडर\nसुन्फ्लमे साफ 651 300 W हॅन्ड ब्लेंडर\nसुन्फ्लमे साफ 642 250 व हॅन्ड ब्लेंडर व्हाईट\n- पॉवर कॉन्सुम्पशन 250 W\nसुन्फ्लमे हॅन्ड ब्लेंडर डक्स विथ चॅप्पेर\nसुन्फ्लमे साफ 633 200 W हॅन्ड ब्लेंडर\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 W\nसुन्फ्लमे साफ 633 200 व हॅन्ड ब्लेंडर येल्लोव\n- पॉवर कॉन्सुम्पशन 200 W\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} {"url": "http://mazamanogat.blogspot.com/2010/07/blog-post_23.html", "date_download": "2018-04-26T13:39:37Z", "digest": "sha1:T7VFOO53JYVVAZJXDSVNBVSPWXIROQSU", "length": 13127, "nlines": 43, "source_domain": "mazamanogat.blogspot.com", "title": "Manatla Thodasa: सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे...", "raw_content": "\nसहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे...\nथंडीचा कडाका जरा कमी होईल अशा विचारात असतानाच एकदा मी खिडकीतून बाहेर बघत होते. माझा हा फार आवडीचा उद्योग झालाय आता. समोर दूरवर एम्पायर स्टेट ची बिल्डींग दिसते.... सगळा मॅनहॅटन व्ह्यू....वेळ कसा जातो कळत नाही\n....तर असाच बघत असताना खाली स्विमिंग पूल कडे नजर गेली. पूल ची साफ-सफाई चालू झाली होती. म्हणजे आता तो सुरु होणार तर...असा विचार मनात येऊन गेला. समर ची तयारी...त्या आधी स्प्रिंग, म्हणजे वसंत ऋतू आणि एकदम नजर शेजारच्या झाडांकडे गेली. बघते तर काय आणि एकदम नजर शेजारच्या झाडांकडे गेली. बघते तर काय इवली इवली पोपटी पानं वार्यावर झुलत होती इवली इवली पोपटी पानं वार्यावर झुलत होती कालपर्यंत जिथे नुसत्याच फांद्या दिसत होत्या तिथे आज चक्क पालवी फुटली होती कालपर्यंत जिथे नुसत्याच फांद्या दिसत होत्या तिथे आज चक्क पालवी फुटली होती वसंत ऋतू, पालवी या गोष्टींचा इतका आनंद मला कधीच झाला नव्हता. मी थोड्या वेळाने खाली गेले आणि समोरच्या बिल्डींग कडे पाहिलं, तर तिथे चेरी ब्लॉसम चं झाड फुलांनी भरून गेला होता. नाजूक फिक्कट गुलाबी फुलं वसंत ऋतू, पालवी या गोष्टींचा इतका आनंद मला कधीच झाला नव्हता. मी थोड्या वेळाने खाली गेले आणि समोरच्या बिल्डींग कडे पाहिलं, तर तिथे चेरी ब्लॉसम चं झाड फुलांनी भरून गेला होता. नाजूक फिक्कट गुलाबी फुलं निसर्ग कात टाकतो म्हणजे काय हे मी प्रत्यक्ष बघत होते, नव्हे, जगत होते निसर्ग कात टाकतो म्हणजे काय हे मी प्रत्यक्ष बघत होते, नव्हे, जगत होते हा ऋत सगळ्यांना एवढं वेड का लावतो ते उमजायला लागलं होता हळू हळू. आणि मग हा रोजचाच खेळ झाला. खिडकीतून बघायचं, झाडाची पानं थोडी जास्त हिरवी दिसतात का....अजून कोणत्या झाडांना फुलं आलीयेत...कोणते रंग आहेत...\nहवा जसजशी बदलत होती तशी ही रंगांची उधळण पण छटा बदलून खुणावत होती. त्यात मला सरप्राइज म्हणून विश्राम ने वॉशिंन्ग्टन डीसी ची ट्रीप काढली. तिथे या वेळी चेरी ब्लॉसम पूर्ण बहरला असणार होता. तिथे गेलो तेव्हा किती पाहू नि किती नको असं झालं होतं. खूप फोटो काढले. इतके, कि मेमरी कार्ड संपलं त्या ट्रीप बद्दल पुन्हा कधीतरी लिहीन....\nमी हवेतला हा बदल अनुभवत होते. खूप वारा, मधेच पाऊस, पराग कणांमुळे येणाऱ्या अलार्जीज, सर्दी....या काळात लोकांना हा त्रास खूप होतो. पोलन रेट म्हणजे पराग कण हवेत पसरण्याचा रेट सुद्धा हवामान अंदाजात दिलेला असायचा. सकाळी उठून पाहिलं कि पार्किंग मधल्या गाड्यांवर परागांचा हलकासा पिवळसर थर दिसे. डोळे लाल होणं, शिंका येणं, पोलन स्पेशल सर्दी :) असं काय काय नवीन नवीन कळत होतं. हळू हळू हवेतला उष्मा वाढायला लागला होता. ४ ला मावळणारा दिवस ६-७ पर्यंत पुढे गेला होता. \"अजून थोडं थांब, ८ वाजता पण उजेड बघशील..\" असं मैत्रिणी सांगायच्या. मला सगळ्याचं अप्रूप वाटत होतं. कितीही मोठं झालं तरी माणसातल लहान मूल कधी डोकं वर काढेल सांगता येत नाही..तसंच माझं झालं होतं.\nआणि खरंच एक दिवस आम्ही बाहेरून आलो तेव्हा रात्रीचे ८ वाजले आहेत हे केवळ घड्याळाकडे बघून कबूल करावं लागत होतं. मस्त उजेड होता बाहेर लोक आरामात फिरत होते, आईस क्रीम खात होते, खरेदी करत होते..\nसमर चालू झाल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. जागोजागी समर सेल्स लागले होते. खरेदीची दुकानं भरून गेली होती. समर स्पेशल कपडे, खाद्यपदार्थ, आणि बरंच काय काय.....बगीचे उघडले होते, वेळा बदलून रात्री ८ पर्यंत केल्या होत्या. आमच्या सोसायटीचा बगीचा पण फुलांनी आणि मुलांनी भरून गेला मग खूप भारतीय लोक तिथे दिसू लागले. ओळख नसतानाही ओळखीचं हसू लागले. असं बाहेरच्या देशात आल्यावर मग किंमत कळते कधी कधी.\nमाझ्या मनात विचार चालू झाले. (ही पण एक सवय इथे येऊन वाढली आहे. दिवसभर एकटीच असल्यामुळे आपुला संवाद आपल्याशी असं चालू असतं. मन म्हणजे लायब्ररी झाली आहे. वाट्टेल त्या विषयावरचं पुस्तक चालू असतं)\nस्प्रिंग-वसंत म्हणजे अवखळ बाल्य जणू खट्याळ....नाजूक आणि हवाहवासा वाटणारा. लहान बाळासारखा अल्लड. मनस्वी. हवापण तशीच. कधी सोसाट्याचा वारा, कधी पावसाच्या धारा...आकाशात रंगांचा गालीचा पसरलेला. एखाद्या चित्रकाराने कसल्यातरी विलक्षण आवेगाने कुंचल्याचे फटकारे मारावेत तसे मावळतीचे आणि उगवतीचे रंग....परागांचा पिवळसर शेला.\nसाधारण मार्च महिन्यात हि वसंताची चाहूल लागते...म्हणजे वर्षाचा तिसरा महिना..जणू सृष्टीलाच तिसरा महिना असावा....सगळी हवा अशी कि 'न्हालेल्या जणू गर्भवतीच्या सोज्वळ सुंदर मोहकतेने' आपल्या साद घालते आहे असं वाटावं....\nआणि मग येणारा समर...तारुण्याचा जल्लोष...उत्साहाचा मूर्तिमंत झरा सकाळी ६ ला उजाडणारा दिवस रात्री ८ ला मावळणार सकाळी ६ ला उजाडणारा दिवस रात्री ८ ला मावळणार आपल्या आयुष्यातला जसा तारुण्याचा काळ सगळ्यात मोठा तसाच हा समर सुद्धा. कर्तृत्वाची साक्ष मिरवणारा.\nउत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत....उठा, जागे व्हा, चांगल्या कामाचा आशीर्वाद मिळावा असं सांगणारा...खूप काम करा, आयुष्याचा आनंद घ्या, भरपूर फिरा, खूप बघा, ऐका, अनुभवा.....जगा\nआणि मग येतो तो हेमंत...हेमंत म्हणजे 'हेम आहे अंती ज्याच्या असा तो' हा बहुव्रीही समास काय तो सोडवलेला शाळेत असताना...पण झाडांच्या शेंड्यांवर खरंच सोनं उधळव तसा हेमंत पाहायला मिळतो तो इथेच. खरं तर इथे या ऋतूला फॉल म्हणजे पानगळीचा ऋतू म्हणतात..म्हणजे आपला शिशिर ऋतू...ते काहीही असो...ती रंगांची शोभा बघावी ती इथेच. पिवळा, गुलाबी, क्वचित निळा सुद्धा रंग असतो पानांना. आता थोडे दिवसांनी मलाही बघायला मिळेल. मी बघितलाय ते फक्त विश्राम ने काढलेल्या फोटो मधून. आता या वेळी मला प्रत्यक्ष बघायला मिळेल.\nआणि पानगळ झाली कि मात्र सगळं भकास होऊन जाईल...पर्णहीन झाड...पक्षी नसलेले बगीचे..आणि मुलं आणि फुलं नसलेली पार्क्स...पुन्हा एकदा ४ वाजताच होणारा अंधार...आणि त्या अंधारात हरवून जाणारी मायानगरी अमेरिका\nशतकानुशतकं हे ऋतुचक्र चालू आहे, चालू राहणार आहे......आपल्या आयुष्यासारखाच. बाल्य, तारुण्य, हेमंतासारखा परिपक्व नितांत सुंदर असा उतरवायचा काळ, आणि मग सन्यस्त वृत्ती दाखवणारा हिवाळा...विरागी....पांढरा शुभ्र. हिमालयाच्या पावित्र्याची आठवण करून देणारा.\nतसा पाहिलं तर एक भौगोलिक सत्य, पण नीट विचार केला, तर हेच ऋतुचक्र आपल्याला जगण्याची कला शिकवून जातं\nसहा ऋतूंचे सहा सोहळे येथे भान हरावे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} {"url": "http://marathidhamaal.com/movies/murder-mestri", "date_download": "2018-04-26T13:33:27Z", "digest": "sha1:YI3EKVJ2CF4LE4LHBBYNOLKKK3EGBBAY", "length": 2554, "nlines": 48, "source_domain": "marathidhamaal.com", "title": "Murder Mestri | Marathi Dhamaal", "raw_content": "\nदिग्दर्शक : राहुल जाधव\nनिर्माता : अब्रार नाडियाडवाला\nनिर्मितीसंस्था : नाडियाडवाला जेननेक्स्ट प्रोडक्शन\nकलाकार : दिलीप प्रभावळकर, ऋषिकेश जोशी, वंदना गुप्ते, विकास कदम, क्रांती रेडकर, कमलाकर सातपुते, मानसी नाईक, संजय खापरे, देवेंद्र भगत\nसंगीत दिग्दर्शक : पंकज पडघन\nमराठी धमाल डॉट कॉम या वेबसाईटवर सिनेसृष्टीतील न्यूज, फीचर्स, इव्हेंट्स्, गॉसीप्स्, आगामी सिनेमे, सिनेमाचा फर्स्ट लूक, ट्रेलर्स, सिनेमा रिव्ह्यू, बॉक्स ऑफिस कलेक्शन या बरोबरच टी.व्ही मालिका, नाटक, संगीत हे सर्व काही फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे .\nMarathi Dhamaal Recommendation नवाज सुध्दा मराठी चित्रपटांच्या प्रेमात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%97%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2018-04-26T13:35:19Z", "digest": "sha1:RD74B6NZ64JQ3PGQ6DMFNJ5CRHAVECAG", "length": 4974, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टायगर वूड्स - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\nएल्ड्रिक टाँट टायगर वूड्स (डिसेंबर ३०, इ.स. १९७५ - ) हा अमेरिकेचा गोल्फ खेळाडू आहे. दोन वर्षांचा असताना त्याने गोल्फ खेळण्यास प्रारंभ केला. जागतीक क्रमवारीत अव्वल असलेल्या टायगरने आत्तापर्यंत ९७ विजेतेपद मिळवले आहे. त्यात पीजीए टूर मधील ७१ विजेतेपदांचा समावेश आहे. द मास्टर्स, यु.एस. ओपन, द ओपन आणि पीजीए चँपियनशिप या प्रतिष्ठेच्या स्पर्धा जिंकून करियर स्लॅम पूर्ती करणारा टायगर हा सर्वांत कमी वयाचा खेळाडू आहे.\nइ.स. १९७५ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०१४ रोजी २०:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} {"url": "http://mr.upakram.org/node/2191", "date_download": "2018-04-26T13:04:41Z", "digest": "sha1:ETBT7MMQWV6MTAMPYKEE7LQ7RAWL7D2N", "length": 38745, "nlines": 160, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले ? - भाग 3 | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले \nज्या मूळ लोककथेवरून वाल्मिकीने रामायण हे महाकाव्य रचले ती कथा, मूळ कधी घडली असेल किंवा आख्यायिका म्हणून रूढ झाली असेल याचा काही अंदाज बांधता येण्याची शक्यता अजमावण्याआधी काही मुद्यांचा परामर्श घेणे योग्य ठरेल असे मला वाटते.\n1.य़ुद्धाची हत्यारे :- राम लक्ष्मण यांचे मुख्य हत्यार धनुष्य-बाण हेच होते. रामाच्या वानर सेनेकडे असलेली प्रमुख हत्यारे म्हणजे मोठे पाषाण खंड व झाडांच्या तोडलेल्या फांद्या हे होते. वानर सेना दगड व झाडे शत्रुच्या अंगावर फेकून त्याला जायबंदी करत. राम लक्ष्मण वापरत असलेल्या बाणांची अग्रे धातूंची होती असा उल्लेख मला तरी कुठे आढळला नाही.\n2.सीतेची पैंजणे तिला रावणाने पळवल्यावर गळून पडली किंवा रामाने त्याची मुद्रिका हनुमानाजवळ दिली. असे उल्लेख कथेत सापडतात. यावरून सोने किंवा चांदी या धातूंचा उपयोग करण्याची कला लोकांना ज्ञात होती असे वाटते. परंतु हत्यारे बनवण्यास उपयुक्त असे ब्रॉन्झ किंवा लोखंड या सारखे धातू ज्ञात नसावेत.\n3.गावे किंवा नगरे आणि अरण्ये ही एकमेकापासून फारशी दूर नसावीत. नगरांच्या सीमेवरच अरण्ये चालू होत असावीत. सीतेचा त्याग केल्यावर रामाने तिला वनात सोडून ये म्हणून सांगितल्यावर, आपल्याला रामाने वनविहाराला पाठवले असावे या कल्पनेने सीता आनंदली होती. यावरून अरण्ये व नगरे ही एकमेकापासून फारशी दूर नसावीत असे वाटते.\n4.फक्त रामायणातच, मनुष्येतर प्राणी, कथानकातील प्रमुख पात्रे म्हणून येतात. हनुमान, वाली, सुग्रीव, जांबुवंत व जटायु ही याची उदाहरणे आहेत. यांच्याशी कथेतले मानव सुलभतेने बोलू शकतात. गिरीजन (Tribal) संस्कृतीच्या खूप दाट प्रभावाखाली या कथेचा उगम झाला असावा असे वाटते.\n5.कोसल सारखी नगर राज्ये व किष्किंधेसारखी गिरीराज्ये ही तुल्यबळ असावीत असे वाटते.\nइ.स.1870-74 या कालात, राल्फ ग्रिफिथ (RALPH T. H. GRIFFITH,) या संस्कृततज्ञाने, रामायणाचे पहिले भाषांतर प्रसिद्ध केले. या भाषांतराच्या Book I chapter XIX मधे रामज्माच्या वेळचे वर्णन आहे. या वर्णनात रामजन्मकाली आकाशातील प्रमुख ग्रह कोणत्या नक्षत्रसमुहाच्या समोर दिसत होते त्याचे वर्णन आलेले आहे. या वर्णनावरून, नवी दिल्ली येथील एक अभ्यासक श्री भटनागर यांनी रामायण काल निश्चिती करता येईल का याचा एक प्रयत्न केला आहे(पुस्तक संदर्भ 1). कोणत्याही कालातील कोणत्याही दिवसाच्या कोणत्याही क्षणी, आकाशातील ग्रह व तार्‍यांची स्थाने काय असतील हे अतिशय अचूकपणे सांगणार्‍या संगणक प्रणाली आता उपलब्ध आहेत अशाच एका प्रणालीचा उपयोग करून श्री भटनागर यांनी असा एक दिवस शोधून काढला आहे की त्या दिवशी आकाशातील ग्रहांची नक्षत्रांच्या सापेक्ष असलेली स्थाने, वाल्मिकी रामायणातील, वर्णनाशी अचूकपणे मिळत जुळत आहेत. श्री. भटनागर यांच्या या प्रयत्नांचे पूर्ण वर्णन वर दिलेल्या संदर्भ ग्रंथात दिलेले आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी ते जरूर वाचावे. श्री भटनागर यांच्या या पुस्तकाप्रमाणे, रामजन्माचा हा दिवस, इ.स.पूर्व 10 जानेवारी 5013 हा येतो.\nश्री. भटनागर यांनी शोधून काढलेला हा दिवस, सरळपणे मान्य करणे खूप अवघड दिसते. ग्रिफिथ साहेबाने ज्या मूळ संस्कृत प्रतीचे भाषांतर केले ती एकतर आता उपलब्ध आहे असे वाटत नाही. तसेच त्या प्रतीची विश्वासार्हता काय आहे हे ही सांगणे कठीण आहे.\nपरंतु ज्या बारकाईने हे वर्णन केलेले आहे, त्यावरून एक गोष्ट मात्र दिसते की हे वर्णन Authentic असलेच, तर ते निश्चितच लोककथेच्या स्वरूपात वाल्मिकीकडे पोचले असावे. काही सहस्त्र वर्षांनंतर कोणाही कवीला असे अचूक वर्णन स्वत:च्या नुसत्या कल्पनेने करता येईल असे वाटत नाही. त्यामुळे इ.स.पूर्वी 5000 वर्षे हा रामकथेचा काल असू शकेल का असे पडताळून बघण्यासाठी तरी निदान हा काल गृहित धरावा असे मला वाटते.\nग्रिफिथच्या भाषांतरातील वर्णनाप्रमाणे, भरताचा जन्मकाल हा रामजन्माच्या अकरा महिने नंतरचा येतो. हा जन्मकाल, मान्य केला तर रामकथेत सांगितलेले, भरताचे रामाबद्दलचे बंधुप्रेम, त्याची रामाबद्दलची भक्ती वगैरे गोष्टी जास्त सयुक्तिक वाटतात पण त्याच वेळी दशरथाने केलेला यज्ञ, त्याला अग्नीने दिलेला प्रसाद आणि सर्व राण्या एकाच वेळी गरोदर राहून त्यांना झालेली पुत्रप्राप्ती, या सारख्या गोष्टी रामकथेत नंतर घुसडल्या असाव्यात असेच मानावे लागेल.\nइ.स.पूर्व 5000 या कालात भारतीय द्वीपकल्पातील तात्कालिक परिस्थिती रामकथा घडण्यासारखी होती का याचा विचार पुढील लेखात करूया.\nश्रावण मोडक [26 Nov 2009 रोजी 10:43 वा.]\nगावे किंवा नगरे आणि अरण्ये ही एकमेकापासून फारशी दूर नसावीत.\nअसेलही. पण एक सहज दिसलेली गोष्ट. दशरथाच्या हातून श्रावणाचा खून झाला. अलीकडेच सांगली जिल्ह्यात गेलो होतो. आटपाडी-खानापूर भागात 'श्रावणाची कावड' नावाचे स्थळ आहे. अशी परंपरागत कथा ऐकली की, श्रावण तिथे मारला गेला होता. या अंतराचा हिशेब कसा लावायचा माझ्या या प्रश्नामागे अभ्यास नाही. केवळ आहे तो चौकस विचार\nअवांतर: नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ येथे एक सीताखाई नावाची दरी आहे. तिथे सीतेचे वास्तव्य होते म्हणतात. याच जिल्ह्यात तळोदा तालुक्यात अस्तंभा/बा नावाचे शिखर आहे. तेथे अश्वत्थामा आहे, अजूनही तो तेल मागत फिरतो वगैरे, मानले जाते. तेथे दर वर्षाला एक यात्राही भरते. एकेरी पाऊलवाटेवरून शेकडो लोक तो डोंगर चढतात.\nनितिन थत्ते [02 Dec 2009 रोजी 10:04 वा.]\nएक वर्षापूर्वी छत्तीसगढमधील बस्तर भागात गेलो होतो. तेथील दाट अरण्यास दंडकारण्य म्हणतात असे कळले. म्हणजे राम तेथेही राहिला होता असे दिसते.\nइरावती कर्वे यांनी लंका मध्यप्रदेशातच असावी असा अंदाज व्यक्त केला होता.\nउत्तरकांड हे मूळ वाल्मिकी रामायणातील नाही असे म्हटले जाते. नसल्यास, त्याचा विचार या लेखाकरता होऊ नये. उत्तरकांडातील धोबी*, शंबूक इ. इ. उल्लेख चक्क मध्ययुगीन आहेत असे वाटत नाही का\nगावे किंवा नगरे आणि अरण्ये ही एकमेकापासून फारशी दूर नसावीत. नगरांच्या सीमेवरच अरण्ये चालू होत असावीत.\nहा कयास योग्य आहे परंतु यासाठी रामायणात अनेक इतर उल्लेख आहेत. जसे, ऋषींचे आश्रम हे राज्यानजिक असत परंतु वनात असत. ऋषींना राज्याश्रय असे परंतु त्यांचे गुरुकुल किंवा आश्रम हे शहराबाहेर असत. ही वने दाट नसावीत किंवा तेथे हिंस्त्र श्वापदांचा वावर नसावा. नगरानजिक आणि अरण्यापूर्वीची ती भूमी असावी.\nदुसरा उल्लेख, अहल्येच्या गोष्टीत येतो. तेथे अहल्या शीला झाल्यावर तिला सोडून अरण्यात निघून गेलेले गौतम ऋषी तातडीने किंवा तत्काळ परत येतात. यावरूनही ते फार लांब नसावेत असे म्हणण्यास जागा आहे.\nयुद्धाच्या हत्याराव्यतिरिक्त, रथ, अवजारे, वाहतूक साधने या विषयी रामायण काय म्हणते हे वाचायला आवडेल. रामायणात पुष्पक विमानाचा उल्लेखही आहेच. विशेषतः लंका ते अयोध्या हे अंतर, दसरा ते दिवाळी या कालावधीत कापले गेले हे मानले जाते, ते किती सयुक्तिक यावरही वाचायला आवडेल.\nरामायणात रथाचे उल्लेख आहेत. ते संपूर्ण लाकडी असावेत की त्याला धातूची/ लोखंडाची जोड असावी बाणांचे तीर धातूचे नसतील तर बाकीच्या गोष्टीही धातूविरहीत असाव्यात.\n* धोब्याकडून आपटून धोपटून घेण्याइतपत रामायणातील कपडे लवचिक असावेत का हा देखील एक प्रश्न आहेच.\n2.सीतेची पैंजणे तिला रावणाने पळवल्यावर गळून पडली किंवा रामाने त्याची मुद्रिका हनुमानाजवळ दिली. असे उल्लेख कथेत सापडतात. यावरून सोने किंवा चांदी या धातूंचा उपयोग करण्याची कला लोकांना ज्ञात होती असे वाटते. परंतु हत्यारे बनवण्यास उपयुक्त असे ब्रॉन्झ किंवा लोखंड या सारखे धातू ज्ञात नसावेत.\nसोने आणि चांदी यांचा उपयोग माहिती होता पण लोखंडाचा नाही हे मला जरा उलगडले नाही. कारण लोखंड सापडण्याचे प्रमाण हे सोन्यापेक्षा नक्कीच मोठे आहे. शिवाय दागिने घडवण्या इतकी कलाकुसर आणि तंत्रज्ञान विकसीत झाले असताना इतर धातूकाम होत असेल असेही 'वाटते'. किंबहुना इतर धातू हाताशी असल्या शिवाय पैजणासारखे दागिने घडवणे मला तरी अवघडच वाटते.\nएकुण लेखमाला रोचक आहे भटनागरांचा लेख मुळातून वाचावा असे मात्र वाटून गेले.\nसुमारे ३५०० ख्रिस्तपूर्व मध्ये सिंधु संस्कृतीत एका कालखंडात लोखंडाचा वापर होत होता, असे मी संदर्भ ग्रंथात वाचले आहे. (संदर्भ शरद यांच्या लेखात आहेच. )\nप्रियाली यांनी उपस्थित केलेल्या धोबी, शंबूक या मुद्यांशी सहमत आहे.\nसोने लोखंडापेक्षा जुने असावे\nसोने लोखंडापेक्षा जुने असावे हा चंद्रशेखर यांचा दावा खरा असावा. लोखंडाचा उपयोग अनेक संस्कृतीत इ.स.पूर्व ३०००-१५०० मधला दिसतो. (चू. भू. दे. घे.) सोन्याचे उल्लेख मात्र इ.स.पूर्व ४००० मधीलही दिसतात.\nइतर धातू हाताशी असल्या शिवाय पैजणासारखे दागिने घडवणे मला तरी अवघडच वाटते.\nनाही ते दगडी अवजारांनीही शक्य आहे. सोने हा मूळातच मऊ धातू आहे. सोन्यासारखा आणखी एक पुरातन धातू म्हणजे तांबे. तांबे पूर्वजांना बर्‍याच काळापासून ठाऊक असावे.\nलोखंड सोन्यापेक्षाही महाग होते\nसोने लोखंडापेक्षा जुने असावे हा चंद्रशेखर यांचा दावा खरा असावा.\nदावा खरा असावा काय आहेच. एवढेच नव्हे, एकेकाळी/सुरवातीला लोखंड सोन्यापेक्षाही महाग होते.\nलोह किंमत या संदर्भात खास असे अजून मला काही लेखन आढळले नाही. आपण ते कशावरून् म्हणत आहात\nआपले म्हणणे योग्य आहे असे मला आढळले.\nहा संदर्भ हाती लागला.\nयात श्री राकेश तिवारी Rakesh Tewari उत्तर प्रदेश च्या पुरातत्व विभागाचे संचालक आहेत. त्यांनी सदर लेखात भारतातील लोखंडाची सुरुवात याचा उहापोह केला आहे शिवाय भारतातच लोखंडाच्या वापराची सुरुवात झाली. हे तंत्रज्ञान दुसरी कडून म्हणजे इराण आदी ठिकाणांहून आलेले नाही असाही दावा करतात.\nजिज्ञासूंसाठी लेख वाचनिय आहे, त्यात शेवटी अनेक संदर्भही आहेत.\nनितिन थत्ते [02 Dec 2009 रोजी 09:56 वा.]\nसोने लोखंडापेक्षा आधी उपयोगात आल्याची शक्यता बरीच आहे. सोने निसर्गातच शुद्ध स्वरूपात आढळते तसे लोखंड सापडत नाही. विशेष प्रक्रिया करून लोखंड शुद्ध करावे लागते. सोने मात्र फक्त स्वच्छ करून घ्यायचे असते. तसेच लोखंड हा तुलनेने कठीण धातू असल्याने सहजपणे आकार देण्यास अवघड असते.\nवाचतो आहे. लेखमाला अत्यंत वाचनीय, धन्यवाद.\nप्रियालीताईंचा आक्षेप एकदम मान्य. उत्तररामचरित्रातील उदाहरण द्यायला नको होते. त्यांनी दुसरी उदाहरणे देऊन माझे काम सुकर केलेच आहे.\nआधुनिक मानव (होमो सपियन) वापरत असलेल्या हत्यारांच्या उत्क्रांतीचा इतिहास बघितल्यास खालील टप्पे आढळतात. पाषाणयुग- ताम्रयुग-ब्रॉन्झयुग- लोहयुग. यापैकी ताम्रयुगात, तांब्याबरोबर सोन्याचांदीचाही उपयोग चालू झाला होता.\nआपल्याकडे अजून वापरात असलेल्या बैलगाडीचा मूळ आराखडा सिंधु खोर्‍यातील संस्कृतीमधेच प्रथम बनवला गेला. त्यामुळे याच काळात प्राथमिक स्वरूपातील(प्रिमिटिव्ह) घोडे जोडलेले रथ वापरात असण्याची शक्यता आहेच. यात काही भाग तांब्याचे असण्याचीही शक्यता आहे.\nआपण श्री. भटनागरांच्या पद्धतीने काढलेला समय इ.स.पूर्व ५१०० म्हणता. श्री. वर्तक, त्याच पद्धतीने गणित करून इ.स.पूर्व ७३२३,डिसेंबर २३ म्हणतात. जर भटनागर यांनी नक्षत्रे कोणकोणती दिली आहेत हे कळले तर श्री.वर्तक व भटनागर यांच्या गणितात का फरक पडतो ते कळू शकेल. तर कृपया श्री. भटनागर यांनी गृहित धरलेली माहिती द्यावी.\nश्री भटनागर यांनी ज्या पद्धतीने ही तारीख काढली आहे त्याचे संपूर्ण वर्णन आपल्या पुस्तकात दिलेले आहे. ते आंतरजालावर उपलब्ध नाही. जास्त माहिती साठी ते पुस्तकच वाचावे लागेल. ते पुस्तक रूपा आणि कंपनी यांनी प्रसिद्ध केलेले आहे.\nपुष्कर भटनागर यांची पद्धत थोडीफार नेटावर शोधल्यासही मिळू शकेल. एक दुवा मिळाला तो हा असा.\nग्रिफिथच्या भाषांतरातील वर्णनाप्रमाणे, भरताचा जन्मकाल हा रामजन्माच्या अकरा महिने नंतरचा येतो. हा जन्मकाल, मान्य केला तर रामकथेत सांगितलेले, भरताचे रामाबद्दलचे बंधुप्रेम, त्याची रामाबद्दलची भक्ती वगैरे गोष्टी जास्त सयुक्तिक वाटतात पण त्याच वेळी दशरथाने केलेला यज्ञ, त्याला अग्नीने दिलेला प्रसाद आणि सर्व राण्या एकाच वेळी गरोदर राहून त्यांना झालेली पुत्रप्राप्ती, या सारख्या गोष्टी रामकथेत नंतर घुसडल्या असाव्यात असेच मानावे लागेल.\nरामायणातील बालकांडातील बराच भाग प्रक्षिप्त असावा असे म्हटले जाते. बालकांड आणि उत्तरकांड यांत रामाला सतत देवत्व देण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड आणि युद्धकांडात राम मनुष्याप्रमाणे वागतो. मनुष्याप्रमाणे विचार करतो, असे राम शेवाळकरांनी म्हटल्याचे आठवते. त्यामुळे रामजन्माचा अनैसर्गिक प्रकार रामायणात नंतर घुसडण्याची शक्यता मोठी आहे. परंतु मग याच आधारे, बालकांडातील रामजन्माचा काळही नंतर घुसडला गेल्याची शक्यता आहे काय\nरामजन्माचा काल नंतर घुसडला असण्याची शक्यता तर मक्कीच् आहे. परंतु आकाशातील सर्व महत्वाचे ग्रह व सूर्य- चंद्र यांची नक्षत्राच्या सापेक्ष स्थाने नंतरच्या कालात फक्त कल्पनेने देणे अशक्य वाटते. त्यामुळेच ती मूळ लोककथेतच असावी असे वाटते.\nएक आश्चर्याची गोष्ट म्हणजे ग्रिफिथच्या भाषांतरात आलेला हा रामजन्मकालाचा भाग इतर रामायण प्रतीतून (ज्या जालावर उपलब्ध आहेत) गायब झालेला मला आढळला. या प्रतीत दशरथाच्या राण्यांनी पायस ग्रहण केल्यावर फक्त रामजन्माचा उल्लेख आहे व नंतर विश्वामित्र ऋषि दशरथाच्या दरबारात आल्याचेच वर्णन आहे.त़ज्ञ मंडळी काही मदत करू शकतील का पुष्कर भटनागर, त्यांना ग्रिफिथने भाषांतर केलेली मूळ रामायण प्रत कोठे मिळाली पुष्कर भटनागर, त्यांना ग्रिफिथने भाषांतर केलेली मूळ रामायण प्रत कोठे मिळाली या बाबत काहीही खुलासा करत नाहीत.\nनितिन थत्ते [02 Dec 2009 रोजी 04:04 वा.]\nउलट लोककथेमध्ये नक्षत्रांची स्थाने इत्यादि असणे सयुक्तिक वाटत नाही. लोककथेत नुसती कथा असण्याचीच शक्यता जास्त. उदा. लोककथेत शिवाजी अफजलखानाच्या भेटीचे वर्णन असेल. त्यावेळी पूर्वेच्या आकाशात कोणती नक्षत्रे होती आणि पश्चिमेला कोणती होती याचे वर्णन शाहीर करत बसण्याची शक्यता कमीच. (फारतर शिवाजीच्या कपड्यांवर कसली नक्षी होती त्याचे वर्णन करील).\nफलज्योतिषाचे स्तोम वाढल्यानंतरच्या काळात रामाच्या गुणांना पोषक ग्रहस्थिती असल्याचे दाखवण्यासाठी अशी वर्णने घातली गेली असतील\n(अवांतरः विशिष्ट ग्रहनक्षत्र स्थितीवरून काळ ठरवताना पंचांगात वेळोवेळी केल्या गेलेल्या सुधारणा, बदलणारा ध्रुव तारा वगैरे गोष्टींचा विचार केला जातो का\nपूर्वीच्या काळीही रामाच्या कालावरून काही वाद निर्माण झाला असेल का त्यावेळी विशिष्ट काळ दाखवण्यासाठी हे उल्लेख (त्या काळातील प. वि. वर्तकादिंकडून) मुद्दाम घातले गेले असतील का\n>>एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे ग्रिफिथच्या भाषांतरात आलेला हा रामजन्मकालाचा भाग इतर रामायण प्रतीतून (ज्या जालावर उपलब्ध आहेत) गायब झालेला मला आढळला......... पुष्कर भटनागर, त्यांना ग्रिफिथने भाषांतर केलेली मूळ रामायण प्रत कोठे मिळाली या बाबत काहीही खुलासा करत नाहीत.\nकी भटनागर यांनीच ते उल्लेख घुसडले आहेत\nग्रिफिथ् यानी रामायणाचे भाषांतर १८७०-७४ या काळात केले. तेंव्हा वर्तक् भटनागर् ही मंडळी जन्मायची होती. तेंव्हा त्यांनी काही घुसडले असणे शक्य नाही\nनितिन थत्ते [02 Dec 2009 रोजी 09:41 वा.]\n'त्या काळातले वर्तक' असे मी म्हटले होते. म्हणजे तशा प्रकारच्या व्यक्ती असे मला म्हणायचे होते.\nतासांची महादशा (हॉरोस्कोप), नक्षत्रे, राशी या सर्व ग्रीक पद्धती आहेत. ग्रीकांकडून भारतीयांनी घेतलेल्या असे म्हटले जाते. तर मग रामायण काळात अशी गणिते असणे कसे शक्य आहे\nविनायक गोरे [02 Dec 2009 रोजी 17:21 वा.]\nआहेत. राशी ग्रीकांकडुन घेतल्या आहेत. दक्षिण भारतीय ज्योतिष्यामध्ये नक्षत्राला जास्त महत्त्व आहे. बहुधा महाभारतात नक्षत्रांचे उल्लेख आहेत (चू. भू. दे. घे.).\nथोडीफार माहिती चाळल्यावर नक्षत्रे भारतीय आहेत हे म्हणणे बरोबर वाटते. धन्यवाद.\nजर प्रतींमध्ये फरक असेल, तर एखादा भाग (एखाद्याच शाखेच्या लोकांनी) जोडला असायची शक्यता वाटते.\nग्रहांची गती काळात मागे आणि पुढे नेण्याची गणितपद्धती आर्यभट्टाच्या काळातली आपल्यापाशी आहे. त्यामुळेच सर्व ग्रह जेव्हा एका स्थानात होते, ते गणित करून कलियुगाची सुरुवात सांगितलेली आहे. (ही केवळ ५-६००० वर्षांपूर्वी आहे.) \"आर्यभट्टीया\"त याचा उल्लेख आहे.\nखुद्द रामायणात या \"कलियुग\" कालमापनाचा उल्लेख नाही, हे विशेष. मला वाटते, की पाठभेदयुक्त ग्रहस्थितीपेक्षा तुम्ही वापरलेली अन्य प्रमाणे अधिक पटण्यासारखी आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} {"url": "https://www.loksatta.com/abhangdhara-news/loksatta-carol-series-2-1174771/", "date_download": "2018-04-26T12:56:10Z", "digest": "sha1:PRW2IDSYVFZ54YA4X57DQ6OYYO3WVY4T", "length": 17621, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "२४८. अबोल संपन्न | Loksatta", "raw_content": "\nमीरा-भाईंदर पालिका आयुक्तांची पुन्हा बदली\nभाजप, विहिंपचे अध्यक्ष संघ मुख्यालयात\nआमिर खान व किरण उमरेड-करांडला अभयारण्यात\nमुंबईचा नवीन विकास आराखडा बिल्डर धार्जिणा - संजय निरुपम\nजिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या\nबुवांचं म्हणणं हृदयेंद्रला अगदी मनापासून पटलं.\nबुवांचं म्हणणं हृदयेंद्रला अगदी मनापासून पटलं. नेहमीच्या जीवनात सद्गुरूंची जाणीव अचानक निसटते आणि लोकांशी व्यवहार करताना आपली प्रतिक्रियात्मकतेची सवय उफाळून येते.. ज्या ज्या क्षणी सद्गुरूंची जाणीव टिकते त्यावेळी लोकांच्या वागण्या-बोलण्याची प्रतिक्रिया मनात उमटत नाही.. ज्या ज्या वेळी प्रतिकूल परिस्थिती उद्भवली त्या त्या वेळी त्याला अगदी ठामपणे जाणवे की, अनंत कोटी ब्रह्मांड नायक ज्यांना म्हणतो ते पाठिशी असताना कुणाची भीती, कसली चिंता विचारमग्न हृदयेंद्रला बुवा काहीतरी बोलत आहेत, याची जाणीव झाली.. त्यांच्या सांगण्यातलं काहीतरी हुकलंच, या जाणिवेनं त्याला थोडं वाईट वाटलं.. बुवा बोलत होते..\nबुवा – .. तर असं सद्गुरू ध्यान पाहिजे.. जीवनातल्या कोणत्याही प्रसंगात ते ओसरता कामा नये.. पण हे साधावं कसं तर सोपानदेव सांगतात, ‘‘हरि हरि जाला प्रपंच अबोल तर सोपानदेव सांगतात, ‘‘हरि हरि जाला प्रपंच अबोल हरि मुखीं निवा तोचि धन्य हरि मुखीं निवा तोचि धन्य’’ बघा हं.. प्रपंच अबोल झाला, काय सुरेख उपमा आहे पहा’’ बघा हं.. प्रपंच अबोल झाला, काय सुरेख उपमा आहे पहा प्रपंच म्हणजे काय तर पाच ज्ञानेंद्रियं आणि पाच कर्मेद्रियं याद्वारे जगाकडे असलेली ओढ आणि त्यातून वाढणारी जगाची आसक्ती हाच तर सारा प्रपंच आहे आणि हा आपला प्रपंच बोलका आहे बरं का.. आपण प्रत्यक्षात एकवेळ कमी बोलू, पण अंतर्मनात इतकी बडबड इतकी बडबड सुरू आहे की या आंतरिक बोलण्याला जराही विश्रांती नाही.. एखादा वाईट वागला की कितीतरी दिवस मनात थैमान माजलं असतं.. त्याला पुढल्या वेळी मी असंच बोलीन, चांगलंच ऐकवीन, मग तो जर तसं बोलला तर मी त्याउपर असं असं ऐकवीन.. सगळी आत सुरू असलेली फुकाची बडबड.. प्रत्यक्षातलं बोलणंही परनिंदा आणि आत्मस्तुतीनं भरलेलं.. तोंडालाही निवणं म्हणजे शांत होणं माहीतच नाही जणू..\nअचलदादा – अगदी खरं आहे.. जन्मापासून मरेपर्यंत सगळा शब्दांचा पसारा.. कल्पना असो, विचार असो, चिंता असो.. सारं शब्दांच्या आधारावर सुरू आहे.. हा पसारा आवरण्यासाठीच तर प्रथम शब्दरूपच भासणारं नाम आलं\nबुवा – म्हणूनच तर सोपानदेव सांगताहेत.. प्रपंचाची ही आंतरिक आणि बाह्य़ बडबड थांबवायची तर मुखाला, वाणीला हरिनामातंच गुंतवावं लागेल.. एकदा का हरिनामात मन गोवलं की मग खरी आंतरिक आणि बाह्य़ विश्रांती आहे.. ‘‘हरि हरि जाला प्रपंच अबोल हरि मुखीं निवा तोचि धन्य हरि मुखीं निवा तोचि धन्य’’ मग काय सांगतात’’ मग काय सांगतात तर, ‘‘हरि हरि मन संपन्न अखंड तर, ‘‘हरि हरि मन संपन्न अखंड नित्यता ब्रह्मांड त्याचे देहीं नित्यता ब्रह्मांड त्याचे देहीं’’ या हरिमयतेनं मन अखंड भरून जाईल.. संपन्न होईल.. जगाच्या आसक्तीनं चिंता, काळजीनं पोखरून विपन्नावस्था भोगत असलेलं मन हरिमयतेनं खऱ्या अर्थानं सुखसंपन्न होईल’’ या हरिमयतेनं मन अखंड भरून जाईल.. संपन्न होईल.. जगाच्या आसक्तीनं चिंता, काळजीनं पोखरून विपन्नावस्था भोगत असलेलं मन हरिमयतेनं खऱ्या अर्थानं सुखसंपन्न होईल मग याच देहात.. माउली म्हणतात ना मग याच देहात.. माउली म्हणतात ना ‘‘तें सुख येणेंचि देहें ‘‘तें सुख येणेंचि देहें पाय पाखाळणिया लाहे’’ अगदी त्याप्रमाणे याच हाडामांसाच्या देहात नित्य ब्रह्मांड भरून राहील..\nयोगेंद्र – पिंडी ते ब्रह्माण्डी, असं म्हणतातच ना\nअचलदादा – हो, पण त्याची जाणीव कुठे असते\nहृदयेंद्र – पण बुवा ब्रह्माण्ड हा शब्दही तोकडा वाटत नाही का कारण अनंत कोटी ब्रह्माण्ड नायक सद्गुरूच्या ध्यानात जो रमला आहे त्याच्या देहात एका ब्रह्माण्डाची जाणीव नित्य टिकणं, हे थोडं उणंच वाटतं..\nबुवा – तुम्ही फार बारकाईनं शब्दाचा विचार करता.. छान.. इथे ब्रह्माण्ड हा शब्द तोकडा आहे, तरी तो बरोबरच आहे.. कारण अनंत कोटी ब्रह्माण्ड नायक अशा सद्गुरूचा मी अंशमात्र आहे, हीच तर खरी जाणीव आहे या जाणिवेनंच सगळी देहबुद्धी लयाला जाते आणि सर्व जीवनव्यवहार व्यापक होतो.. नव्हे कोणताही व्यवहार करताना देहबुद्धी उरतच नाही.. म्हणून तर सोपानदेव म्हणतात, ‘‘सोपान विदेही सर्वरूपी बिंबतु या जाणिवेनंच सगळी देहबुद्धी लयाला जाते आणि सर्व जीवनव्यवहार व्यापक होतो.. नव्हे कोणताही व्यवहार करताना देहबुद्धी उरतच नाही.. म्हणून तर सोपानदेव म्हणतात, ‘‘सोपान विदेही सर्वरूपी बिंबतु’’ विदेहभावानंच सोपानदेव सर्व रूपांमध्ये त्या परमतत्त्वालाच पाहू लागतात आणि ‘‘हरिरूपीं रतु जीव शिव’’ विदेहभावानंच सोपानदेव सर्व रूपांमध्ये त्या परमतत्त्वालाच पाहू लागतात आणि ‘‘हरिरूपीं रतु जीव शिव’’ म्हणजे हरिच्या अर्थात सद्गुरूच्या रूपातच रममाण होतात.. जीव म्हणजे साधक आणि शिव म्हणजे परमात्मा.. हे दोन्ही त्याच एका सद्गुरूरूपाच्याच आधारानं परमसुख भोगत आहेत, या जाणिवेचा हा उच्चार आहे’’ म्हणजे हरिच्या अर्थात सद्गुरूच्या रूपातच रममाण होतात.. जीव म्हणजे साधक आणि शिव म्हणजे परमात्मा.. हे दोन्ही त्याच एका सद्गुरूरूपाच्याच आधारानं परमसुख भोगत आहेत, या जाणिवेचा हा उच्चार आहे ‘सगुणाची शेज’च्या अखेरच्या चरणात माउलीही हीच सद्गुरूमयता मांडताना म्हणतात, ‘‘निवृत्ति निघोट ज्ञानदेवा वाट ‘सगुणाची शेज’च्या अखेरच्या चरणात माउलीही हीच सद्गुरूमयता मांडताना म्हणतात, ‘‘निवृत्ति निघोट ज्ञानदेवा वाट नित्यता वैकुंठ कृष्णसुखें\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nएका सफरचंदासाठी तिला मोजावे लागले ३३ हजार \nVideo: गोलंदाजांची धुलाई करणारा धोनी जेव्हा मुलीचे केस वाळवण्यात रमतो\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nया भारतीय कंपनीला कर्मचाऱ्यांची सर्वाधिक पसंती\nअपघातस्थळावर योगींचा संयम सुटला, तुमची नौटंकी बंद करा, आंदोलकांना सुनावले\nमहिला अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून ज्यूनियर क्लार्कची आत्महत्या, पुण्यातील घटना\nमनसेला रामराम करुन महेश मांजरेकर जाणार काँग्रेसमध्ये\nआहेरात 'पार्सल बॉम्ब', पाचव्या दिवशी नवऱ्याचा मृत्यू; दोन महिन्यांनी हत्येचा उलगडा\nViral Video : पाण्यात ढकलणाऱ्या माणसाला माकडाचे जशास तसे उत्तर\n#Sanju : येरवड्यातून बाहेर आलेला 'संजू' म्हणतोय, 'अपना लाइफ फुल सापसिडी का बोर्ड है'\nअखेर लग्नाबाबत सोनम कपूरने सोडले मौन\nमिलिंद सोमणच्या लग्नात का झाली अंकिता लोखंडेची चर्चा\nVideo : आलियाने अशी पूर्ण केली आपल्या चाहत्याची इच्छा\nइरसाल चाहत्याने तेंडुलकरला दिला चक्क चित्रपट गिफ्ट\nसिंचनाचे पाणी वीज प्रकल्पांना देण्याचा घाट\nसंभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून आसाराम बापूच्या आश्रमाची तोडफोड\nऔरंगाबादच्या समांतर पाणीप्रश्नी शिवसेनेची भूमिका दुटप्पी\nसाने गुरुजी यांच्या हस्तलिखितांचे जतन\n‘लोकसत्ता लोकांकिका’ पुन्हा पाहण्याची संधी\nराष्ट्रीय उद्यानातील आदिवासींचे स्थलांतर\nएअरपोर्ट फनेल विभागातील रहिवाशांना अखेर दिलासा\nभटक्या कुत्र्याचा चार जणांना चावा\nपरीक्षांचा काळ आणि विजेचा ‘दुष्काळ’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} {"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B_%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%BE", "date_download": "2018-04-26T13:35:25Z", "digest": "sha1:DCWRYXGF2D4Y65HEI3VMODOXR7LXPDQF", "length": 7639, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "योशिहिको नोदा - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे जा:\tसुचालन, शोधयंत्र\n२ सप्टेंबर २०११ – २६ डिसेंबर २०१२\nयोशिहिको नोदा (जपानी: 野田 佳彦, जन्म: २० मे १९५७) हे जपान देशाचे माजी पंतप्रधान व जपानी डेमोक्रॅटिक पक्षाचे प्रमुख नेते आहेत. त्यांनी २ सप्तेंबर २०११ रोजी नाओतो कान ह्यांच्याकडून पंतप्रधानपदाची सुत्रे हाती घेतली. जून २०१० मध्ये पदग्रहण केलेल्या कान ह्यांच्यावर मार्च २०११ मधील भूकंप व त्सुनामीनंतरची परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशाबद्दल मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. ह्याची जबाबदारी स्वीकारून कान ह्यांनी २६ ऑगस्ट २०११ रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.\nडिसेंबर २०१२ मध्ये घेण्यात आलेल्या निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचा दारूण पराभव झाला. विजयी पक्षाचे शिन्जो आबे हे जपानचे नवे पंतप्रधान आहेत.\nइ.स. १९५७ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०९:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} {"url": "https://sjsa.maharashtra.gov.in/mr/shri-rajkumar-s-badole-mr", "date_download": "2018-04-26T13:06:12Z", "digest": "sha1:75HP5ULRNTYCT4YB622HPDWX6VALXFJF", "length": 10133, "nlines": 119, "source_domain": "sjsa.maharashtra.gov.in", "title": "श्री. राजकुमार बडोले | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nसमाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nअपंग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nविमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे\nमहाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग - पुणे\nअनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महाराष्ट्र राज्य आयोग\nमहात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ लिमिटेड\nमहाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळ, मुंबई\nवसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळ (मर्यादित), मुंबई\nमहाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित\nसंत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित\nसाहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) मुंबई\nअनुसूचित जातीच्या मागासवर्गीय सहकारी सूतगिरण्यांना दिर्घ मुदत कर्ज मंजूर करण्याची योजना\nअनुसूचित जातींच्या स्वमदत गट करण्यासाठी मिनी ट्रॅक्टर व उप भाग प्रदान\nअनुसूचित जातीच्या सहकारी संस्थांना अर्थसहाय्य मंजूर करणे\nकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना\nमुख्य पृष्ठ > महत्वाच्या व्यक्ती > श्री. राजकुमार बडोले\nसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग\nस्थापत्य अभियांत्रिकी (डिप्लोमा इन सिव्हील इंजिनिअरिंग)\nमाहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांकडूनच माहिती तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर होत आहे. विविध क्षेत्रांसह शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी माहिती तंत्रज्ञान उपयुक्त ठरत आहे. हीच बाब हेरुन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने संकेतस्थळ विकसित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.\nस्मार्ट फोन व इंटरनेट या माध्यमामुळे जग जवळ आले आहे. राज्यातील खेडयापाडयांपर्यंत स्मार्ट फोन व इंटरनेटचा वापर वाढला आहे. या माध्यमांचा वापर सामाजिक न्याय विभागाची माहिती, योजना व त्याचा लाभ घेण्यासाठी अर्ज आणि प्रक्रियेची माहिती जनतेपर्यंत पोचविण्यासाठी केला पाहिजे. त्यासाठी हे संकेतस्थळ महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असा विश्वास मला वाटतो. या माध्यमातून सामाजिक न्याय विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज, वसतिगृह प्रवेशाचे अर्ज, विविध योजनांसाठी लागणारे अर्ज एका क्लिकवर मिळणार आहेत. त्यामुळे दप्तर दिरंगाई टाळून जनतेला जलद गतीने सेवा देणे शक्य होणार आहे.\nगतिमान व पारदर्शक सेवा देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे. या धोरणाला अनुसरुनच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची वाटचाल या पुढील काळात होणार आहे. विभागाचे हे संकेतस्थळ अद्ययावत, युजर फ्रेंडली व इंटरॲक्टिव्ह व्हावे, जेणेकरुन जनतेला दर्जेदार सेवा देता येईल, त्यासाठी या संकेतस्थळाला माझ्या खूप शुभेच्छा....\nसामाजिक न्याय व विशेष सहाय्य\nआपली तक्रार पोस्ट करा\nआपली तक्रार पोस्ट करा\nकॉपीराइट© 2015 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महाराष्ट्र सरकार, सर्व हक्क राखीव.\nपृष्ठ अखेरचे अद्यतनित : 23 April, 2018 | अभ्यागत :\nशीर्षस्थानी क्रीडा करण थांबणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-17/segments/1524125948214.37/wet/CC-MAIN-20180426125104-20180426145104-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}